Aarsh-Wankar commited on
Commit
d75ffea
·
verified ·
1 Parent(s): a7b9243

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_100.txt +70 -0
  2. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10005.txt +1 -0
  3. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10007.txt +4 -0
  4. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10038.txt +3 -0
  5. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1005.txt +2 -0
  6. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10061.txt +2 -0
  7. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10073.txt +1 -0
  8. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10109.txt +2 -0
  9. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10114.txt +1 -0
  10. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10125.txt +2 -0
  11. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10126.txt +70 -0
  12. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1013.txt +2 -0
  13. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10138.txt +3 -0
  14. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1014.txt +2 -0
  15. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10144.txt +70 -0
  16. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10149.txt +1 -0
  17. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10163.txt +6 -0
  18. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10178.txt +2 -0
  19. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1019.txt +2 -0
  20. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10190.txt +2 -0
  21. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10199.txt +7 -0
  22. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10201.txt +3 -0
  23. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10206.txt +13 -0
  24. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10209.txt +1 -0
  25. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10259.txt +26 -0
  26. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10261.txt +18 -0
  27. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10266.txt +2 -0
  28. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10274.txt +1 -0
  29. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10282.txt +1 -0
  30. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10294.txt +2 -0
  31. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10327.txt +1 -0
  32. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10336.txt +2 -0
  33. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10349.txt +2 -0
  34. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10359.txt +1 -0
  35. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10371.txt +1 -0
  36. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10372.txt +1 -0
  37. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10385.txt +14 -0
  38. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10391.txt +3 -0
  39. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1040.txt +23 -0
  40. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10410.txt +2 -0
  41. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10416.txt +3 -0
  42. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10423.txt +8 -0
  43. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10429.txt +2 -0
  44. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10434.txt +8 -0
  45. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10455.txt +1 -0
  46. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10474.txt +8 -0
  47. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10490.txt +3 -0
  48. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10546.txt +8 -0
  49. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10559.txt +1 -0
  50. dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10584.txt +2 -0
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_100.txt ADDED
@@ -0,0 +1,70 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सर्व पाने
2
+ मुखपृष्ठ सदरे
3
+ उदयोन्मुख सदरे
4
+ विकिप्रकल्प मोबाईल ?
5
+ काय लिहू
6
+ इतर काय लिहीताहेत
7
+ चावडीवर चर्चा करा
8
+ पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा
9
+ विविध प्रस्तावांवर कौल द्या
10
+ ९७,०७९ लेखांमध्ये शोधा
11
+ हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे.
12
+ हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही.
13
+ दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला.
14
+ ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम���राज्य असल्याचे ठरवून टाकले.
15
+ १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत.
16
+ पुढे वाचा...
17
+ मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
18
+ मोबाईल ?
19
+
20
+
21
+ जन्म:
22
+ मृत्यू:
23
+ जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५
24
+ संग्रह
25
+
26
+ विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
27
+ हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे.
28
+ हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ ���िलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही.
29
+ दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला.
30
+ ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले.
31
+ १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत.
32
+ पुढे वाचा...
33
+ मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
34
+ मोबाईल ?
35
+ मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
36
+ पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
37
+ जन्म:
38
+ मृत्यू:
39
+ जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५
40
+ संग्रह
41
+
42
+ फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी ��्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.
43
+ ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.
44
+ रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.
45
+ रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला ���शियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.
46
+ (पुढे वाचा...)
47
+ मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
48
+ वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.
49
+ मागील अंक
50
+ पुरातत्त्वशास्त्र • मानवशास्त्र • अर्थशास्त्र • शिक्षण • कायदा • समाजशास्त्र • राजकारण • राजनीती विज्ञान
51
+ भूगोल • खंड • देश • शहरे • पर्वत • समुद्र • पृथ्वी • खगोलशास्त्र • सूर्यमाला
52
+ नृत्य • संगीत • व्यंगचित्र • काव्य • शिल्पकला • नाटक •
53
+ श्रद्धा • धर्म • हिंदू धर्म • इस्लाम धर्म • ख्रिश्चन धर्म • रोमन धर्म • बौद्ध धर्म • जैन धर्म • ज्यू धर्म • संस्कृतीनुसार दैवते •
54
+ • पराश्रद्धा • फलज्योतिष •
55
+ • अश्रद्धा • नास्तिकता
56
+ तंत्रज्ञान • जैवतंत्रज्ञान • अतिसूक्ष्मतंत्रज्ञान • अभियांत्रिकी • रासायनिक अभियांत्रिकी • विमान अभियांत्रिकी • अंतरीक्ष अभियांत्रिकी • संगणक • संगणक अभियांत्रिकी • स्थापत्य अभियांत्रिकी • विद्युत अभियांत्रिकी • विजाणूशास्त्र • यांत्रिकी
57
+ विज्ञान • जीवशास्त्र • वनस्पतीशास्त्र • पशु विज्ञान • आयुर्विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जैवरसायनिकी • गणित • अंकगणित • बीजगणित • भूमिती • कलन • स्वास्थ्यविज्ञान • रोग • चिकित्साशास्त्र • चिकित्सा पद्धती
58
+ भाषा • भाषा-परिवार • भाषाविज्ञान • मराठी भाषा • साहित्य • काव्य • कथा
59
+ क्रीडा • क्रिकेट • फुटबॉल • चित्रकथा • दूरचित्रवाहिनी • पर्यटन • पाककला • इंटरनेट • रेडियो • चित्रपट • बॉलीवूड
60
+ व्यक्ती आणि वल्ली
61
+ व्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक
62
+ इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये
63
+ पर्यावरण
64
+ पर्यावरण • पर्यावरणशास्त्र • हवामान• पश्चिम घाट
65
+
66
+ १,००,०००+ : हिंदी , उर्दू , तमिळ, बंगाली.
67
+ ५०,०००+ : तेलुगू, मल्याळम.
68
+ १०,०००+ : नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी.
69
+ विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
70
+
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10005.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Utara) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. उत्तर कालिमांतानच्या पश्चिमेस मलेशियाचा सारावाक तर उत्तरेस साबा हे प्रांत स्थित आहेत.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10007.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ उत्तर कुमार हा एक भारतीय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे, जो मुख्यतः हरियाणवी चित्रपटांमध्ये काम करतो.[१] कुमारने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ढाकर छोरासह चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्याने चित्रपटासाठी सुमारे ८५ दशलक्ष कमाई करून बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले.
2
+ उत्तर कुमार यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९७३ रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय जाट शेतकरी कुटुंबात झाला.
3
+ कुमार हा पश्चिम उत्तर प्रदेशचा आहे. ते एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनचे माजी विद्यार्थी आहेत. धाकड छोरा नावाने ओळखले जाणारे उत्तर कुमार हे भारतीय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहेत. ७ ऑक्टोबर १९७३ रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील चौधरी राज सिंह आणि लक्ष्मी देवी यांच्या घरी एक सामान्य घटना घडली.[२]
4
+ तो एक हरियाणवी चित्रपट अभिनेता आहे जो मुख्यतः हरियाणवी चित्रपटांमध्ये दिसतो. धाकड छोरा (२००४) या चित्रपटातून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि हा चित्रपट खूप यशस्वी झाला. हा चित्रपट मैलाचा दगड ठरला, ज्याला हरियाणवी सिनेमाचा शोले चित्रपट म्हणतात. त्यानंतर त्यांनी अकड, असर, अकड २, चक्कर, लात साहब, झमेला, बनझ, विकास की बहू, महासंग्राम, सादगी (२०१९), चौकीदार (२०१९), मास्टर (२०१९), आसरा (२०१९), फजीता यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. (२०१९), का देवर (२०१९), निखडू (२०१९), अलज पलाजचंद्रो (२०१९), झमेला (२०१९), आसरा (२०१९) आणि पन्नासहून अधिक हिट चित्रपट. हरियाणवी चित्रपटसृष्टीत त्यांनी हिट चित्रपटांचे विक्रम प्रस्थापित केले. धाकड छोरा हा त्याचा पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. धाकड छोरा या स्टेज नावासाठी तो खूप प्रसिद्ध आहे.[३]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10038.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ उत्तर २४ परगणा जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश तर दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा बराचसा भाग कोलकाता महानगराच्या हद्दीत येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच जिल्ह्यात स्थित आहे.
3
+ उत्तर २४ परगणा जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी पेक्षा अधिक असून महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे सध्या उत्तर २४ परगणा हा भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1005.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अंतोरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10061.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - ५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर उत्तर मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. २ ते ५, २२ ते २७, ६० ते ६५ आणि ८८ ते ९१ यांचा समावेश होतो. नागपूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
2
+ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नितीन काशिनाथ राऊत हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10073.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ईशान्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या ईशान्य भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये आठव्या तर लोकसंख्येनुसार नवव्या क्रमांकावर असलेल्या ईशान्य इंग्लंडमध्ये आठ काउंटी आहेत.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10109.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ न्यू झीलँडचे उत्तर बेट या देशातील दोन प्रमुख बेटांपैकी आहे. १,१३,७२९ किमी२ क्षेत्रफळाचे हे बेट आकारानुसार जगातील १४व्या क्रमांकाचे आहे. जून २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३४,५०,८०० इतकी होती. ही लोकसंख्या न्यू झीलँडच्या एकूण लोकसंख्येच्या ७७% होती.
2
+ माओरी भाषेत टे इका-आ-मौई असे नाव असलेल्या बेटाच्या आणि दक्षिण बेटाच्या मध्ये कूकची सामुद्रधुनी आहे. उत्तर बेटावर ऑकलंड, हॅमिल्टन, रोटोरुआ, नेपियर, हेस्टिंग्ज आणि वेलिंग्टन ही मोठी शहरे आहेत.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10114.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ नूर्द-ब्राबांत ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशाचा एक प्रांत आहे. आईंडहोवन हे नेदरलँड्समधील महत्त्वाचे शहर ह्याच प्रांतात वसले आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10125.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तर मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
2
+ [१]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10126.txt ADDED
@@ -0,0 +1,70 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या उत्तर मध्य रेल्वेचे मुख्यालय अलाहाबाद येथे असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व हरियाणा ह्या राज्यांचे काही भाग उत्तर मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
2
+ उत्तर मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.
3
+
4
+
5
+ रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎
6
+
7
+ उत्तर • 
8
+ उत्तर पश्चिम • 
9
+ उत्तर पूर्व • 
10
+ उत्तर पूर्व सीमा • 
11
+ उत्तर मध्य • 
12
+ दक्षिण • 
13
+ दक्षिण पश्चिम • 
14
+ दक्षिण पूर्व • 
15
+ दक्षिण पूर्व मध्य • 
16
+ दक्षिण मध्य • 
17
+ पश्चिम • 
18
+ पश्चिम मध्य • 
19
+ पूर्व • 
20
+ पूर्व तटीय • 
21
+ पूर्व मध्य • 
22
+ मध्य • 
23
+ कोकण
24
+ भारतीय कंटेनर निगम लिमिटेड • 
25
+ डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
26
+ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • 
27
+ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • 
28
+ इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • 
29
+ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • 
30
+ मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • 
31
+ रेल विकास निगम लिमिटेड • 
32
+ रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
33
+ राइट्स लिमिटेड
34
+ बनारस रेल्वे इंजिन कारखाना • 
35
+ चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • 
36
+ डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • 
37
+ इंटिग्रल कोच कारखाना • 
38
+ रेल डबा कारखाना • 
39
+ रेल चाक कारखाना • 
40
+ रेल स्प्रिंग कारखाना
41
+ दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • 
42
+ दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • 
43
+ दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • 
44
+ दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • 
45
+ हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • 
46
+ हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • 
47
+ हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • 
48
+ मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
49
+ चेन्नई उपनगरी रेल्वे • 
50
+ दिल्ली उपनगरी रेल्वे • 
51
+ हैदराबाद एम.एम.टी.एस. • 
52
+ कोलकाता उपनगरी रेल्वे • 
53
+ कोलकाता मेट्रो • 
54
+ मुंबई उपनगरी रेल्वे
55
+ वंदे भारत एक्सप्रेस • 
56
+ गतिमान एक्सप्रेस • 
57
+ शताब्दी एक्सप्रेस • 
58
+ राजधानी एक्सप्रेस • 
59
+ हमसफर एक्सप्रेस • 
60
+ दुरंतो एक्सप्रेस • 
61
+ संपर्क क्रांती एक्सप्रेस • 
62
+ जन शताब्दी एक्सप्रेस • 
63
+ विवेक एक्सप्रेस • 
64
+ राज्यराणी एक्सप्रेस • 
65
+ दार्जिलिंग हिमालय रेल्वे • 
66
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे • 
67
+ कालका-सिमला रेल्वे • 
68
+ पॅलेस ऑन व्हील्स • 
69
+ डेक्कन ओडिसी • 
70
+ गोल्डन चॅरियट
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1013.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अंत्राट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10138.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.[१] सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[२]
2
+ युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर, मॅसेडोनियाच्या समाजवादी प्रजासत्ताकाने सन् १९९१ मध्ये मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक म्हणून स्वातंत्र्य घोषित केले आणि ३० एप्रिल १९९७ रोजी मॅसेडोनियाचे माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताक या नावाने युनेस्कोचे अधिवेशनास मान्यता दिली.[३] प्रेस्पा करारानंतर, २०१९ मध्ये देशाचे नाव अधिकृतपणे उत्तर मॅसेडोनिया असे बदलण्यात आले.
3
+ सन् २०२२ पर्यंत, उत्तर मॅसिडोनियाच्या जागतिक वारसा यादीत २ स्थाने आहेत व ४ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[४]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1014.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अंत्राळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10144.txt ADDED
@@ -0,0 +1,70 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे असून जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्ये तसेच चंदीगढ व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
2
+ दिल्ली उपनगरी रेल्वे सेवा उत्तर रेल्वेद्वारेच चालवली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधण्यात येत असलेली काश्मीर रेल्वे देखील उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत आहे.
3
+
4
+
5
+ रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎
6
+
7
+ उत्तर • 
8
+ उत्तर पश्चिम • 
9
+ उत्तर पूर्व • 
10
+ उत्तर पूर्व सीमा • 
11
+ उत्तर मध्य • 
12
+ दक्षिण • 
13
+ दक्षिण पश्चिम • 
14
+ दक्षिण पूर्व • 
15
+ दक्षिण पूर्व मध्य • 
16
+ दक्षिण मध्य • 
17
+ पश्चिम • 
18
+ पश्चिम मध्य • 
19
+ पूर्व • 
20
+ पूर्व तटीय • 
21
+ पूर्व मध्य • 
22
+ मध्य • 
23
+ कोकण
24
+ भारतीय कंटेनर निगम लिमिटेड • 
25
+ डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
26
+ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • 
27
+ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • 
28
+ इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • 
29
+ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • 
30
+ मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • 
31
+ रेल विकास निगम लिमिटेड • 
32
+ रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
33
+ राइट्स लिमिटेड
34
+ बनारस रेल्वे इंजिन कारखाना • 
35
+ चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • 
36
+ डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • 
37
+ इंटिग्रल कोच कारखाना • 
38
+ रेल डबा कारखाना • 
39
+ रेल चाक कारखाना • 
40
+ रेल स्प्रिंग कारखाना
41
+ दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • 
42
+ दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • 
43
+ दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • 
44
+ दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • 
45
+ हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • 
46
+ हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • 
47
+ हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • 
48
+ मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
49
+ चेन्नई उपनगरी रेल्वे • 
50
+ दिल्ली उपनगरी रेल्वे • 
51
+ हैदराबाद एम.एम.टी.एस. • 
52
+ कोलकाता उपनगरी रेल्वे • 
53
+ कोलकाता मेट्रो • 
54
+ मुंबई उपनगरी रेल्वे
55
+ वंदे भारत एक्सप्रेस • 
56
+ गतिमान एक्सप्रेस • 
57
+ शताब्दी एक्सप्रेस • 
58
+ राजधानी एक्सप्रेस • 
59
+ हमसफर एक्सप्रेस • 
60
+ दुरंतो एक्सप्रेस • 
61
+ संपर्क क्रांती एक्सप्रेस • 
62
+ जन शताब्दी एक्सप्रेस • 
63
+ विवेक एक्सप्रेस • 
64
+ राज्यराणी एक्सप्रेस • 
65
+ दार्जिलिंग हिमालय रेल्वे • 
66
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे • 
67
+ कालका-सिमला रेल्वे • 
68
+ पॅलेस ऑन व्हील्स • 
69
+ डेक्कन ओडिसी • 
70
+ गोल्डन चॅरियट
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10149.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर विजापूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10163.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर सेंटिनेल बेट हे अंदमान बेटांपैकी एक आहे. हे बेट बंगालच्या उपसागरातील एक भारतीय द्वीपसमूह आहे. ज्यामध्ये दक्षिण सेंटिनेल बेटाचाही समावेश आहे.[८] हे सेंटिनेली लोकांचे घर आहे. हे एक स्वैच्छिक अलगाव असलेली जमात आहे. यांनी अनेकदा मुद्दामुन बाहेरील जगापासून स्वतःला अलिप्त ठेवलीले आहे.
2
+ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा १९५६ चा आदिवासी जमाती संरक्षण कायद्यानुसार[९] या बेटावर प्रवास करण्यास आणि ५ nautical mile (९.३ किमी) पेक्षा जवळ जाण्यास इतर सर्वांना प्रतिबंधित करते., उर्वरित आदिवासी समुदायाचे "मुख्य भूमी" संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ज्यांच्या विरुद्ध (बहुतेकदा) त्यांना प्रतिकारशक्ती नसावी. या भागात भारतीय नौदलाची गस्त असते.[१०]
3
+ नाममात्र, हे बेट दक्षिण अंदमान प्रशासकीय जिल्ह्यात मोडते. अंदमान आणि निकोबार बेटांच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे.[११] व्यवहारात, भारतीय अधिकारी बेटवासीयांची एकटे रहाण्याच्या इच्छेला मान देतात., बाहेरील लोकांना वाजवी सुरक्षित अंतरावरून दूरस्थ निरीक्षण (बोटीद्वारे आणि कधीकधी हवाई) करण्यास प्रतिबंधित करतात. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने किनार्‍यावर पाऊल टाकले आणि तेथील लोकांनी त्या व्यक्तीला ठार मारले तर भारत सरकार लोकांच्या हत्येसाठी सेंटिनेलीजवर खटला चालवणार नाही असा नियम आहे.[१२][१३] या घटनेसाठी त्या व्यक्तीलाच जबाबदार धरले जाईल. हे बेट भारताचे संरक्षित क्षेत्र आहे. २०१८ मध्ये, भारत सरकारने २९ बेटे वगळली. यात उत्तर सेंटिनेल बेटाचाही समावेश आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र परमिट (आर.ए.पी) आहे.[१४] नोव्हेंबर २०१८ मध्ये, सरकारच्या गृह मंत्रालयाने सांगितले की भेटीवरील बंदी शिथिल करण्याचा उद्देश संशोधक आणि मानववंशशास्त्रज्ञांना (पूर्व-मंजूर मंजुरीसह) शेवटी सेंटिनेल बेटांना भेट देण्यास अनुमती देण्यात आली.[१५]
4
+ सेंटिनेली लोकांनी या बेटाजवळ येणाऱ्या जहाजांवर वारंवार हल्ले केले आहेत. बेटवासी बोटींवर तसेच कमी उडणाऱ्या हेलिकॉप्टरवर बाण सोडताना दिसले आहेत. अशा हल्ल्यांमुळे बरेच लोक जखमी आणि मारले गेले आहेत. २००६ मध्ये, सेंटिनेली लोकांनी दोन मच्छिमारांना ठार मारले. त्या मच्छिमारांची बोट त्या किनाऱ्यावर वाहून गेली होती. २०१८ मध्ये एक अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी, २६ वर्षीय ���ॉन चाऊ, याने तेथे जाऊन धर्मपरीवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या विरुद्ध जाऊन त्याने तीन वेगवेगळ्या वेळा बेटवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने स्थानिक मच्छिमारांना तेथे घेऊन जाण्यासाठी लाच दिल्याचेही मानले जाते. सेंटिनेली लोकांनी त्याला ठार मारले.[१६][१७][१८]
5
+ ओंगे या जमातीला उत्तर सेंटिनेल बेटाच्या अस्तित्वाची जाणीव होती. ते अंदमानातील इतर स्थानिक लोकांपैकी एक आहेत. या बेटाचे पारंपारिक नाव चिया डाक्वॉकवेहे आहे.[२][१९] सेंटिनेली लोकांमध्ये मजबूत सांस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. तथापि, १९व्या शतकात ब्रिटीशांनी उत्तर सेंटिनेल बेटावर आणलेल्या ओन्जेसला सेंटिनेलीज भाषा समजू शकली नव्हती. त्यामुळे या लोकांना विभक्त होऊन मोठा कालावधी झाल्याचे समजते.[२][१९] 
6
+ अंदमान आणि निकोबार (आदिवासी जमातींचे संरक्षण) नियमन, १९५६ या प्रदेशातील सेंटिनेली लोक आणि इतर मूळ जमातींना संरक्षण प्रदान करते.[२०] अंदमान आणि निकोबार प्रशासनाने २००५ मध्ये सांगितले की त्यांचा सेंटिनेली लोकांच्या जीवनशैलीत किंवा निवासस्थानात हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नाही आणि त्यांच्याशी आणखी संपर्क साधण्यात किंवा बेटावर शासन करण्यात त्यांना रस नाही.[२१] उत्तर सेंटिनेल बेट हा कायदेशीररित्या भारताचा स्वायत्त प्रशासकीय विभाग आहे. तरीही काही लोक तेथील लोकांना प्रभावीपणे स्वायत्त[२२][२३] किंवा स्वतंत्र मानतात.[२२][२४]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10178.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ईशान्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
2
+ [१]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1019.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ जयपूर-अत्रौली घराणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील एक प्रसिद्ध घराणे आहे. ह्या संगीत घराण्याची स्थापना उस्ताद अल्लादिया खान ह्यांनी केली.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10190.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तरा केळकर या मराठी गायिका आहेत.[१] त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.[२]रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमातूनही त्या आपली कला सादर करतात.[३]
2
+ अहिराणी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांना आपल्या आवाजाने उत्तरा केळकर यांनी जनमानसात अधिक लोकप्रिय केले आहे.[४]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10199.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ हरीश रावत
2
+ काँग्रेस
3
+ त्रिवेंद्र सिंह रावत
4
+ भाजप
5
+ उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक विधानसभा निवडणुक आहे. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तराखंड विधानसभेमधील सर्व ७० जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील निवडणुकीत विजय बहुगुणा ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ३२ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसने बहुजन समाज पक्ष, उत्तराखंड क्रांती दल व अपक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले होते.
6
+ ११ मार्च २०१७ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने ७० पैकी ५७ जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले. काँग्रेस पक्षाला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले तर उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.
7
+ भाजपने विधिमंडळ पक्षनेतेपदी त्रिवेंद्र सिंह रावत ह्यांची निवड केली व १८ मार्च २०१७ रोजी रावत ह्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10201.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ भारत निवडणूक आयोगाने 8 जानेवारी 2022 रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[१]
2
+ स्रोत:[८]
3
+ या निवडणुकीचा निकाल १० मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात येईल.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10206.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या निरूपाधिक संपत्तीचे त्याच्या नातेवाईकाकडे ज्या प्रक्रियेने अनुक्रामण होते, तिला उत्तराधिकार किंवा वारसा ही संज्ञा आहे.
2
+ मानवसमाज सुसंस्कृत होण्यापूर्वी भटक्या टोळ्यांचा बनलेला होता. शेती करणे ठाऊक नसल्यामुळे भटकत राहणे, मार्गात सापडलेले व आपोआप उगवलेले धान्य, कंदमुळे, झाडाची फळे इ. पदार्थ खाऊन किंवा शिकार करून अशा टोळ्या आपली उपजीविका करीत असत. अशा काळी टोळीच्या कुठल्याही एका सभासदाची व्यक्तिगत संपत्ती असणे असंभवनीयच होते. मालमत्ता सर्वसाधारणपणे सर्व टोळीचीच असे व तिचा उपभोग घेण्याचा अधिकार सर्वसाधारणपणे त्या विवक्षित टोळीच्या सर्व सभासदांस असे. अर्थात वस्त्रेप्रावरणे, भांडीकुंडी, प्राथमिक स्वरूपाची शस्त्रे व गुरे एवढ्यापुरतीच टोळ्यांची संपत्ती मर्यादित असावी. कदाचित स्त्रिया व मुले यांचा अंतर्भावही संपत्तीत केला जात असावा. अशा वेळी व्यक्तिगत संपत्तीच जवळजवळ अस्तित्वात नसल्यामुळे वारसाहक्काचा प्रश्नच उद्भवणे शक्य नव्हते आणि टोळीच्या संपत्तीचे चालकत्व किंवा व्यवस्थापन टोळीने निवडलेल्या किंवा स्वसामर्थ्याने झालेल्या टोळीच्या पुढाऱ्याकडे असे.
3
+ शेतीचा शोध लागल्यावर मात्र या परिस्थितीमध्ये फरक पडला असावा. कारण जमीन हे मानवसमाजाच्या उपजीविकेचे स्थिर स्वरूपाचे साधन झाल्यावर मानवसमाज स्थायिक होऊ लागला. विवक्षित जमिनीचा तुकडा वर्षानुवर्षे कसणारा एक घटक या स्वरूपात निरनिराळ्या टोळ्यांमधून कुटुंबसंस्था ही विवाहसंस्थेबरोबरच जन्माला आली असावी. टोळीमध्ये जसा टोळीप्रमुखाचा अधिकार व आज्ञा अनुल्लंघनीय होत्या, तसेच सुरुवातीला कुटुंबप्रमुखाचे कुटुंबावर अमर्यादित वर्चस्व असे. ‘भार्या पुत्रश्च दासश्च त्रय एवाधना:स्मृता: | यत्ते समधिगच्छन्ति यस्य ते तस्य तद् धनम्’ या मनुवचनावरून आर्थिक बाबतीत पित्याची सत्ता कशी अनियंत्रित होती हे ध्यानात येईल. परंतु जमीन हाच मालमत्तेचा महत्त्वाचा घटक झाल्यामुळे या परिस्थितीत फरक पडला व जमीन कसण्यामध्ये ज्याचा जास्त उपयोग त्याला कुटुंबामध्ये जास्त महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. त्यामुळे पुत्रांचे महत्त्व वाढू लागले व पित्याच्या अधिकारावर मर्यादा पडू लागली. याचा पहिला परिणाम म्हणजे पुत्राच्या अनुमतीशिवाय स्थावर संपत्तीचे हस्तांतरण करण्याच्या बाबतीत स्मृतींनी पित्यास प्रतिबंध करण्यास सुरुवात केली व कालांतराने कुटुंबाच्या स्थावर वा जंगम मालमत्तेमध्ये पुत्रांना पित्याइतकाच अधिकार प्राप्त झाला. परंतु सुरुवातीस शेकडो वर्षे कुटुंबाची संपत्ती ही सामायिक मालमत्ताच होती. त्यामुळे पितापुत्रांपैकी कोणीही मरण पावल्यास त्याचा मालमत्तेवरील हक्क उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार कुटुंबातील उरलेल्या माणसांकडे आपोआप जात असे.
4
+ परंतु समाज जास्त सुसंस्कृत झाल्यावर शेतीशिवाय इतर उद्योगधंद्यांची वाढ झाली. समाजाचे घटक निरनिराळ्या प्रकारे व वैयक्तिक प्रयत्नांनी उदरनिर्वाह करू लागले. यातच व्यक्तिगत संपत्तीच्या प्रादुर्भावाची बीजे साठविलेली होती. नारदस्मृतीत वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या बाबतीत विद्याधन, क्षत्रियांच्या बाबतीत शौर्यधन व सर्व लोकांच्या बाबतीत भार्याधन म्हणजे बायकोकडून आलेले धन, हे अर्जकाच्या कुटुंबाचे धन मानले न जाता, त्याचे वैयक्तिक धन म्हणून मानले जाऊ लागले. ही नुसती सुरुवात होती. यानंतर याज्ञवल्क्यस्मृतीच्या आधारे कौटुंबिक मालमत्तेच्या [→ एकत्र कुटुंबपद्धति ] मदतीशिवाय कुणाही व्यक्तीने कुठल्याही तऱ्हेने मिळवलेली मालमत्ता ही अर्जकाची खाजगी व निरूपाधिक मालमत्ता समजली जाऊ लागली. हे भारतात जे घडले, ते प्रायः जगात सर्वत्र घडले असावे, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. हेन्‍री मेन, रॉस्को पाउंड, आर्. डब्ल्यू. ली या विख्यात कायदेपंडितांच्या मते स्वतंत्र वा व्यक्तिगत संपत्तीची कल्पना ही प्राचीन नसून तौलनिक दृष्ट्या अर्वाचीनच आहे.
5
+ व्यक्तिगत संपत्तीच्या उदयाबरोबरच वारसाहक्काचा किंवा उत्तराधिकाराचा उदय झाला. कारण निरूपाधिक व्यक्तिगत संपत्तीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे मालकाला हस्तांतरण, मृत्युपत्र इ. मार्गांनी तिची विल्हेवाट लावता येते व मालकाच्या मृत्युपत्ररहित मृत्यूनंतर अशी संपत्ती त्याच्या वैयक्तिक वारसाकडे उत्तराधिकाराने जाते व तसेच त्याने मृत्युपत्र केलेले असल्यास ती त्याच्या मृत्युपत्रदानग्राहीकडे जाते. याप्रमाणे मूळ मालक मृत्युपत्रासहित वा मृत्युपत्रविरहित मरण पावल्यास त्याची संपत्ती अनुक्रमे मृत्युपत्रविहित वा मृत्युपत्रविरहित उत्तराधिकारान्वये त्याच्या वारसांकडे जाते.
6
+ ��िंदू पुरुषाची मालमत्ता ही सामायिक किंवा खाजगी अशी दोन प्रकारची असू शकते. काही संविधीमय अपवाद वगळल्यास त्याची सामायिक मालमत्ता ही कौटुंबिक स्वरूपाची किंवा सहदाय स्वरूपाची असल्यामुळे तो मरण पावल्यावर ती उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार त्याच्या वारसास न मिळता सहदायादांस मिळते व खाजगी निरूपाधिक संपत्ती मात्र त्याच्या वारसांस मिळते. दायभागपंथीय हिंदू पुरुषाची मात्र दोन्ही प्रकारची मालमत्ता त्याच्या वारसांसच उत्तराधिकाराने प्राप्त होते.
7
+ भारतीय संसदेने १९५६चा हिंदू उत्तराधिकार अधिनियम करण्यापूर्वी मिताक्षरापंथीय हिंदूची खाजगी संपत्ती त्याचे पुत्र, पौत्र व प्रपौत्र यांस एकसमयावच्छेदेकरून मिळत असे व तदभावी याज्ञवल्क्यस्मृतीत वर्णन केल्याप्रमाणे त्याची पत्नी, मुलगी, मुलीचा मुलगा, माता, पिता व पुतण्या या अनुक्रमाने ती संपत्ती त्याच्या वारसांस मिळे. उपर्युक्त वारसांच्या श्रेणीस बद्धक्रम असे नाव मिताक्षरेमध्ये दिलेले आहे. त्यांच्या अभावी ती संपत्ती मृताच्या सपिंड व समानोदक यांकडे म्हणजे मृताच्या अनुक्रमे सात व चौदा श्रेणीपर्यंत असणाऱ्या सगोत्राकडे व त्यांच्या अभावी त्याच्या भिन्नगोत्री आप्ताकडे जात असे. हिंदूंच्या सर्वसाधारण वारसाक्रमामध्ये स्त्रियांना, माता, दुहिता इ. पाच सात अपवाद वगळता, स्थानच नव्हते व प्राधान्य तर नव्हतेच. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या सगोत्र व भिन्नगोत्र आप्तांपैकी सगोत्रांनाच प्राथम्य असे. हिंदू स्त्रियांचा संपत्ती विषयक अधिकार १९३७ या अधिनियमान्वये मात्र मृताच्या निरूपाधिक व खाजगी मालमत्तेच्या अनुक्रामणामध्ये त्याच्या विधवा स्त्रीस पुत्राइतकाच अधिकार, परंतु मर्यादित स्वामित्वाने मिळू लागला.
8
+ भारतामध्ये दक्षिणेकडे केरळ किंवा मलबार प्रांत वगळल्यास पूर्वीपासून जवळजवळ सगळीकडेच पुरुषप्रधान समाजव्यवस्था होती. त्यामुळे स्त्रियांचे सामाजिक स्थान थोडेसे गौण होते व पुरुषांच्या मानाने सांपत्तिक अधिकार पण कमी होते. परंतु विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये १८७०चा विवाहित स्त्रिया संपत्ती अधिनियम पार्लमेंटकडून संमत होईपर्यंत विवाहित स्त्रीकडे मालकीहक्क संपादन करण्याची क्षमताच नव्हती व यूरोप खंडातील इतर अनेक देशांत स्त्रीला विसाव्या शतकापर्यंत कुठल्या��� संपत्तीवर संपूर्ण स्वामित्व मिळवता येत नसे. भारतामध्ये मात्र निदान गेली दोन अडीच हजार वर्षे हिंदू स्त्रिया त्यांच्या नातेवाईकांनी दिलेले धन स्त्रीधन म्हणून सर्वसाधारणपणे संपूर्ण स्वामित्त्वाने उपभोगीत आल्या आहेत व अशा स्त्रीधनांची त्यांस स्वेच्छेनुसार विल्हेवाट लावता येते. असे असले तरी हिंदू स्त्रीस वारसा, विभाजन इ. मार्गांनी मिळालेली संपत्ती तीस, प्रिव्ही कौन्सिलने ठरवलेल्या न्यायनिर्णित विधीनुसार मर्यादित हक्कांसहित मिळत असे. अशा मर्यादित हक्काने मिळालेल्या संपत्तीचा आयुष्यभर उपभोग घेण्याचा तसेच विधिमान्य गरज व दायलाभ या कारणांसाठी अशा संपत्तीचे हस्तांतरण करण्याचा अधिकार तिला असे. तो वगळता अशी संपत्ती तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसांकडे न जाता अशा संपत्तीच्या पूर्वस्वामीच्या वारसांकडे प्रत्यावर्तनाने जात असे. बंगालखेरीज भारतातील इतर सर्व ठिकाणच्या हिंदूंना प्रमाणभूत असणाऱ्या मिताक्षराच्या धर्मग्रंथात मात्र स्त्रियांचे सर्व प्रकारचे धन हे त्यांचे स्त्रीधन म्हणूनच मानण्यात आले आहे. स्त्रियांच्या संपत्तीबाबत असलेल्या हिंदूंच्या उदार दृष्टिकोणाला ब्रिटिश न्यायदानपद्धतीच्या आगमनाने अशा प्रकारे दुष्ट ग्रहण लागले.
9
+ पुरुष व स्त्री यांमध्ये संपत्तीचे अर्जन, विल्हेवाट व वारसा यांबाबतीत समता उत्पन्न करणे, जुनाट व क्लिष्ट झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीस व तद्विषयक विधीस नवी दिशा प्राप्त करून देणे, वारसाविषयक अपात्रतेचे जाचक नियम सौम्य करणे इ. अनेक हेतू समोर ठेवून भारतीय संसदेने १९५६चा हिंदू उत्तराधिकार अधिनियम पास केला. या अधिनियमान्वये हिंदू पुरुषाची खाजगी मिळकत त्याचे परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले पहिल्या वर्गातील वारस, दुसऱ्या वर्गातील वारस, सगोत्र आप्त व भिन्नगोत्र आप्त या क्रमाने त्याच्या नातेवाईकाकडे अनुक्रामित होते. ज्यांना या क्रमामध्ये प्राथम्य आहे व जे मृताच्या संपत्तीचे एकसमयावच्छेदेकरून उत्तराधिकारी बनतात, अशा पहिल्या वर्गातील एकंदर बारा वारसांमध्ये आठ स्त्रिया आहेत, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. सदरहू अधिनियमाच्या चौदाव्या कलमान्वये स्त्रियांच्या मर्यादित संपत्तीची कल्पनाच रद्दबातल करण्यात आली असून स्त्रीची संपत्ती आता कलम १५ व १६ प्रमाणे पूर्वीपेक्षा अधिक ���ुगम अशा वारसाक्रमाने अनुक्रमित होते. संपत्तीचे अर्जन वा विल्हेवाट लावण्याचा हिंदू स्त्रियांचा अधिकार आता पुष्कळच विस्तृत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या अधिनियमाच्या सहाव्या कलमाला जोडलेल्या पुरवणीनुसार मृत हिंदू पुरुषाचे सहदायामधील अविभक्त हितसंबंधसुद्धा उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार अनुक्रामित न होता त्यांच्या पहिल्या वर्गातील वारसांकडेच उत्तराधिकाराने अनुक्रामित होण्याचा जास्त संभव निर्माण झाला आहे. उत्तराधिकाराबाबत निर्माण होणारी अपात्रता ही आता फक्त चार कारणांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. या व इतर वैशिष्ट्यांमुळे हिंदू उत्तराधिकार अधिनियम हा समाजकल्याणविषयक विधीचे एक ठळक उदाहरण बनलेला आहे.
10
+ भारतातील मुसलमानांना लागू असलेला उत्तराधिकार विधी हा अजूनही बहुतांशी इस्लामी धर्मग्रंथावरच अवलंबून आहे. मुसलमानी कायद्याचे सुन्नी व शिया असे दोन पंथ आहेत व ते अनुक्रमे सुन्नी व शिया या पंथांच्या मुसलमानांना लागू होतात. मुसलमानी कायद्याप्रमाणे मुलाला बापाच्या संपत्तीत जन्मसिद्ध हक्क नसतो व व्यक्तीच्या संपत्तीचे उत्तराधिकाराच्या दृष्टीने स्वार्जित किंवा पित्रार्जित तसेच स्थावर वा जंगम असे वर्गीकरण केलेले नाही. एकत्र कुटुंबपद्धतीस मुसलमानांमध्ये विधिमान्यता मिळालेली नाही. हनफी किंवा सुन्नी मुसलमानांस लागू होणाऱ्या विधीप्रमाणे वारसांमध्ये भागधारक, अवशेषाधिकारी व दूरचे आप्त आणि शिया विधीप्रमाणे वारसांचे रक्तसंबंधित वारस आणि विवाहसंबधित वारस असे वर्गीकरण करण्यात आले असून, निरनिराळ्या वारसांना सर्वसाधारणपणे निरनिराळ्या परिस्थितीत अनुक्रामित संपत्तीचा निरनिराळा भाग मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुसलमानी कायद्याने जुन्या हिंदू धर्मशास्त्रीय कायद्यापेक्षा स्त्रियांच्या वारसाहक्काबाबत प्रथमपासूनच जास्त उदार धोरण ठेवलेले असल्याने, पुरुषांच्या अगदी बरोबरीने नसला तरी अनेक मुसलमान स्त्रियांना वारसाहक्क प्राप्त झालेला आहे. मुसलमानी कायद्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक अनुक्रामण होय ज्यामुळे आई, बाप, मुलगा, मुलगी, पत्नी इ. निरनिराळ्या नात्यांनी मृत व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या अनेक आप्तांस एकसमयावच्छेदेकरून वारसाहक्क मिळतो. याचे अनुकरण आता उपर्युक्त पद्धतीने ��िंदू उत्तराधिकार अधिनियमामध्येसुद्धा करण्यात आले आहे. मुसलमानी कायद्याचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही मुसलमान व्यक्तीस आपल्या संपत्तीच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त भागाची मृत्युपत्रान्वये विल्हेवाट लावता येत नाही. पूर्वी हिंदू व्यक्तीस आपल्या खाजगी निरूपाधिक मालमत्तेची मृत्युपत्रान्वये विल्हेवाट करता येत असे पण सहदायामधील अविभक्त हितसंबंधांची अशा तऱ्हेने विल्हेवाट लावण्याचा अधिकार सहदायादास नव्हता. तो अधिकार आता त्यास हिंदू उत्तराधिकार अधिनियमाच्या तिसाव्या कलमानुसार प्राप्त झालेला आहे.
11
+ भारतीय ख्रिश्चन व पारशी यांच्याविषयीच्या उत्तराधिकाराच्या तरतुदी १९२५ च्या भारतीय उत्तराधिकार अधिनियमामध्ये अनुक्रमे कलमे ३१ ते ४९ व ५० ते ५६ यांमध्ये करण्यात आल्या आहेत. दोन्ही जमातींच्या उत्तराधिकारात थोड्याफार फरकाने सामूहिक अनुक्रामण पद्धतीचाच अवलंब करण्यात आला आहे. पारशी मुलगा मात्र पारशी मुलीच्या दुप्पट हिस्सा उत्तराधिकाराने मिळवितो.
12
+ मुसलमानी कायद्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण तरतुदी वगळता भारतातील सर्व जमातींबाबतच्या मृत्युपत्रविहित उत्तराधिकारासंबंधी तरतुदी १९२५ च्या भारतीय उत्तराधिकार-अधिनियमान्वये करण्यात आल्या आहेत.
13
+ विनावारस मरण पावलेल्या व्यक्तीची सर्व संपत्ती सरकारजमा होते. निरनिराळ्या देशांमध्ये केलेले वारसाकराराबाबतचे अधिनियम पाहिले असता असे आढळून येईल, की व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेमध्ये केवळ त्या व्यक्तीचे किंवा आप्ताचे हक्क राहिले नसून समाजाचे हक्कसुद्धा सुप्तावस्थेत असतात व ते त्या व्यक्तीच्या मृत्यूने प्रकट होतात, ह्या सिद्धांतास सगळीकडे मान्यता मिळू लागली आहे. यामुळे मृत व्यक्तीच्या संपत्तीबाबत ह्या व्यक्तीचे उत्तराधिकारी व सरकार यांमधील चुरस वाढण्याचाच संभव दिसू लागला आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10209.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सूर्याच्या उत्तरेकडे झुकण्याला उत्तरायण म्हणतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रवेश दर्शवितो.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10259.txt ADDED
@@ -0,0 +1,26 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ १८° २३′ ४६″ N, ७७° ०७′ ०३″ E
2
+ उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचे मुख्यालय आहे.
3
+ उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६० मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली .उदागिर बाबा मुळे हे शहर प्रसिद्ध झाले.
4
+ उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
5
+ उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. पहिल्यांदा लातूर pattern सुरुवात श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथे झाली नंतर सर्वत्र पसरली उदगीर शहर हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालय आहेत तसेच महाराष्ट्रातील ५ पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी १ महाविद्यालय उदगीर मध्ये आहे
6
+ उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे लातूरजिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार पेठ भरते .सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे त्यार्केले जाते तसेच उदगीर मध्ये ८० दाल मिल आहेत व्याव्सायाबाबातीत उदगीर अग्रेसर आहे
7
+ उदगीर शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यात उदगीरचा किल्ला , दुधियाहनुमान मंदिर , हत्तीबेट , साईधाम , सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी माठ आणि यात्रा आणि मुघल कालीन बांधणी असलेला चोबारा
8
+ उदगीर मधील कल्पना सिनिमा ग्रह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे ७५mm आहे
9
+ यावर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षना मध्ये उदगीरच नाव आले आहे .
10
+ उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला. त्ठी फायदाच झाला. निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले.
11
+ येथिल किल्ल्यातुन एक भूयारी मार्ग बिदरच्या किल्ल्यापर्यन्त जातो, व हा मार्ग अन्दाजे ६० ते ७० किमी लांब आहे.
12
+ साचा:उदगीर च्या लढाईत डोंगरशेलकी गावच्या जाधव कुटुंबाचा समावेश होता
13
+ उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायती आहेत.
14
+ ==जवळपासचे तालुके=देवणी, जळकोट, चाकुर
15
+ हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत. या संमेलनाचे अधिकृत संकेत स्थळ https://abmss95.co.in आणि https://abmss95.mumu.edu.in आहेत.
16
+
17
+
18
+ उदगीर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये स्थापित आहे.
19
+ उदगिरचा ईतीहास :
20
+ उदगीर हे शहर मरठा आणि निजाम यांच्या युद्धासाठी प्रसिद्ध् आहे.ज्याचे नेत्रत्व सदाशिव्रराव भाऊ यांनी केले होते , जे १७५९ मद्धे निजामाला पराजीत केले होते.
21
+ निजाम व मराठे यांच्यात झालेली १७६०ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला.
22
+ उदगीरचा किल्ला हा भूइकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.
23
+ उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबांची समाधी बांधण्यात आली आहे, हा किल्ला शहरापासून १ कि.मी अंतरावर विराजमान आहे.
24
+ उदगीरचा किल्ला महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या ऐतिहासिक लढाईसाठी, तसेच ऐतिहासिक स्थळासाठी
25
+ प्रसिद्ध आहे. उदगीर ते बिदर अशी ६३ कि.मीची सुरंग या मध्ये बांधलेली आहे हा किल्ला जवळपास ८०० वर्षं पूर्वी बांधलेला आहे.
26
+ हा किल्ला दक्षिणाभिमुखी असून रुंदीपेक्षा लांबीने अधिक आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10261.txt ADDED
@@ -0,0 +1,18 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ हायड्रोजन (अणुक्रमांक : १) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात हायड्रोजन H ह्‍या चिन्हाने दर्शवितात.
2
+ सामान्य तापमानाला आणि दाबाला हायड्रोजन वायुरूपात असतो. हायड्रोजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना हायड्रोजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात.
3
+ १.००७९४ ग्रॅ/मोल एवढा अणुभार[श १] असणारे हायड्रोजन हे सर्वांत हलके मूलद्रव्य आहे.
4
+ हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन हायड्रोजनचे आहे.[१]
5
+ विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन हेच मूलद्रव्य प्लाझ्माच्या स्वरूपात सापडते. हा वायू पृथ्वीवर क्वचितच मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. हायड्रोजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकापासून केले जाते. अशा प्रकारे या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या हायड्रोजनचा वापर बहुतकरून संरक्षित [श २] पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा हायड्रोजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी [श ३] व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. इलेक्ट्रॉलिसिस [श ४] पद्धतीने पाण्यापासूनही हायड्रोजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.
6
+ हायड्रोजनच्या सर्वात जास्त आढळणाऱ्या समस्थानिकाच्या [श ५] अणूत एक प्रोटॉन असतो आणि त्यात न्यूट्रॉन नसतात. ह्या समस्थानिकास प्रोटियम म्हणतात. हायड्रोजन बहुतेक मूलद्रव्यांबरोबर संयुगे तयार करू शकतो, आणि बहुतांशी अतिशुद्ध संयुगांचा तो घटक असतो. आम्ल-अल्कली यांच्या रसायनशास्त्रात हायड्रोजनची प्रमुख भूमिका असते. त्यामधील बऱ्याच रासायनिक प्रक्रियांमधे रेणूंमधील प्रोटॉन कणांची देवाणघेवाण हायड्रोजनच्या अणुकेंद्रातील प्राणूच्या स्वरूपात होते.
7
+ हायड्रोजनला डायहायड्रोजन असेही म्हणतात. डायहायड्रोजन हे विश्वात सगळ्यात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. हायडेरोजन हे सूर्य मालेतील एक प्रमुख मूलद्रव्य आहे. गुरू आणि शनि यासारखे ग्रह बव्हंशी हायड्रोजनचेच बनलेले आहे. हायड्रोजन हे अतिशय हलके मूलद्रव्य आहे आणि पृथ्वीच्या वातावरणात ते अतिशय कमी प्रमाणात (०.१५% वस्तुमान) उपलब्ध आहे. संयुक्त अवस्थेत हायड��रोजन हे मूलद्रव्य वनस्पतीमध्ये, प्राण्याच्या पेशीद्रव्यामध्ये, पिष्टमय पदार्थात, प्रथिनात, हायड्राइडसमध्ये, हायड्रोकार्बन्समध्ये आणि असा कितीतरी संयुगामध्ये आढळते.[२]
8
+ हायड्रोजनला तीन समस्थानिके आहेत. प्रोटिअम, ड्युटेरिअम आणि ट्रिट्अम. या समस्थानिकांपैकी फक्त ट्रिटिअम किरणात्यर्गी आहे आणि तो कणांचे उत्सर्जन करतो. त्याचा अर्धायुकाल १२.३३ वर्ष आहे.[३] या तीन समस्थानिकामध्ये अनुक्रमे ०, १ आणि २ न्युट्रॉन्स आहेत. तीनही समस्थानिकांचे इलेक्टॉनी संरुपण एकच असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच आहे. त्यांचे वस्तुमान वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे भौतिक गुणधर्म वेगळे आहेत. याला समस्थानिकी परिणाम असे म्हणतात.[३]
9
+ अनेक धातू हायड्रोजनच्या शोषणामुळे ठिसूळ होत असल्याने हायड्रोजनचे विद्रवण आणि शोषण ह्यांचे गुणधर्म धातुशास्त्राच्या, आणि त्याला सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. हायड्रोजन वायू संक्रमणी धातूंमधे [श ६] व विरळा मृद्धातूंमधे [श ७] अतिशय सहज विरघळू शकतो.[४] तसेच तो स्फटिक धातूंमधे व अस्फटिक [श ८] धातूंमध्येही विरघळतो.[५] हायड्रोजनची विरघळण्याची क्षमता ह्या धातूंच्या स्फटिकांच्या जालातील [श ९] स्थानिक विकृती आणि अशुद्धतेमुळे वाढते.[६]
10
+ हायड्रोजन वायू इतका ज्वलनशील असतो की एकूण हवेमध्ये तो ४ टक्के इतका कमी असला तरी पेट घेऊ शकतो. त्याच्या ज्वलनाची ऊर्जाशक्ती [श १०] २८६ किलो ज्यूल/मोल एवढी आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाचे रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे मांडता येते.
11
+ प्राणवायूबरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता हायड्रोजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. हायड्रोजन-प्राणवायूच्या ज्वाला अतिनील ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे हायड्रोजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते. बाजूच्या चित्रातील "हिंडेनबर्ग झेपेलिन" हवाई जहाजाच्या ज्वाला दिसत आहेत कारण त्याच्या आवरणातील कार्बन आणि पायरोफोरिक अ‍ॅल्युमिनियमच्या चूर्णामुळे त्या ज्वालांना वेगळा रंग आला होता.[७] हायड्रोजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान ��ोते. हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक हायड्रोजनच्या आगीतून वाचले.[८]
12
+ H2 स्वरूपातील हायड्रोजन वायू पॅरासेल्सस (इ.स. १४९३ - इ.स. १५४१) ह्या स्विस अल्केमिस्टने प्रथम तयार केला. त्याने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रासायनिक प्रक्रियेमधून हा ज्वलनशील वायू तयार झाला. त्याला त्या वेळेस हायड्रोजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती. इ.स. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने हायड्रोजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून हायड्रोजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला.[९]
13
+ इ.स. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने हायड्रोजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने हायड्रोजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण हायड्रोजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून हायड्रोजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. इ.स. १७८३ मध्ये आंत्वॉन लवॉसिए ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला हायड्रोजन असे नाव दिले.
14
+ सुरुवातीस हायड्रोजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H2 हा वायू सल्फ्यूरिक आम्ल आणि लोह ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाई जहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H2च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू हेलियम हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.
15
+ हायड्रोजनच्या अणूची रचना अतिशय साधी असते. त्याच्या अणुकेंद्रात फक्त एक प्रोटॉन असतो व त्याभोवती एक विजाणू फिरत असतो. हायड्रोजन अणूच्या अतिशय साध्या रचनेमुळे आणि अणूपासून निघणाऱ्या व शोषल्या जाणाऱ्या प्रकाशपटलाच्या अभ्यासामुळे अणुरचनेचा सिद्धान्त बनवण्याच्या कामात हायड्रोजनची खूप मदत झाली. तसेच, हायड्रोजनचा रेणू H2 ह्याची व त्याचा कॅटआयन H2+ ह्याचीही रचना एकदम साध�� असल्याने रासायनिक बंधाचे गुणधर्म पूर्णपणे समजून घ्यायलाही त्याचा उपयोग झाला. हायड्रोजन अणूचा पुंज-भौतिकी अभ्यास इ.स.च्या १९२० च्या दशकाच्या मध्यास झाला, त्यानंतर वरील सिद्धान्तांचाही विस्तार केला गेला.
16
+ सुरुवातीस अभ्यासल्या गेलेल्या पुंज-भौतिकी परिणामांपैकी एक परिणाम मॅक्सवेलने, पूर्ण पुंज-भौतिकी सिद्धान्त मांडण्याच्या जवळजवळ अर्धे शतक आधी हायड्रोजन अणूच्या संदर्भातच लक्षात आणून दिला होता, पण त्या वेळेस त्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण सापडले नव्हते. मॅक्सवेलच्या निरीक्षणाप्रमाणे हायड्रोजनची विशिष्ट उष्णता क्षमता [श ११] साधारण तापमानच्या खाली इतर द्वि-अणू वायूंपेक्षा बरीच वेगळी होती, आणि ती क्रायोजेनिक तापमानांना एक-अणू वायूंच्या उष्णता क्षमतेच्या जवळ जात होती. पुंजवादानुसार ही वर्तणूक हायड्रोजनच्या फिरणाऱ्या (पुंजित) ऊर्जा पातळींमधील अंतरामुळे झालेली आहे. हायड्रोजनच्या अतिशय कमी भारामुळे त्यातील ऊर्जा पातळ्या जास्तच दूर असतात. अधिक भारांच्या द्वि-अणू वायूंमध्ये ऊर्जा पातळ्या एवढ्या अलग नसतात, आणि त्यांच्यात वरील परिणाम पहायला मिळत नाही [१०].
17
+ हायड्रोजन हे खनिज तेलापेक्षा ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्रोल दर लिटरमध्ये ४२००० बी. टी. यु.(ब्रिटिश थर्मल युनिट) तर द्रव हायड्रोजन दर लिटरला १,३४,५०० बी. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करतो. परंतु याच्या निर्मितीचा खर्च परवडत नसल्यामुळे हायड्रोजन हे प्रचलित साधन होण्यात अडचण येत आहे.
18
+ हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती प्राचीन ग्रीक भाषेतील हायडॉर (ग्रीकः ὕδωρ (हीद्र)) म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण 'आंत्वॉन लवॉसिए' ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने केले.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10266.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10274.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदय टिकेकर ( ४ डिसेंबर, १९६०) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. त्यांच्या आई सुमती टिकेकर या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10282.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदय मंडल[१] हे भारतीय राजकारणी आणि समता पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[२][३][४] ते मधुबनी लोकसभा मतदारसंघातील आहेत.[५]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10294.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदयगिरीचा किल्ला (आं.प्र.)
2
+ उदयगिरीचा किल्ला (आं.प्र.) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक किल्ला आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10327.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदयलाल अजना ( मे ५, इ.स. १९५१) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील चित्तोडगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10336.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदळदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10349.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10359.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदित राज हे वायव्य दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारे सांसद आहेत.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10371.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ कलुवा देवागे उदेशिका प्रबोधिनी तथा उदेशिका प्रबोधिनी (२० सप्टेंबर, इ.स. १९८५:डार्गा टाउन, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10372.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ कलुवा देवागे उदेशिका प्रबोधिनी तथा उदेशिका प्रबोधिनी (२० सप्टेंबर, इ.स. १९८५:डार्गा टाउन, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10385.txt ADDED
@@ -0,0 +1,14 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ आख्यायिका : नाशिक जवळील दशकपंचक गावचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत्यू पावल्यावर त्यांच्या पत्‍नी सती चालल्या होत्या. त्यासाठी नदीकिनारी आल्यावर त्यांना एक तेजःपुंज यती (समर्थ रामदास) नदीमध्ये डोळे मिटून जप करत असताना दिसले. त्यांना त्या स्त्रीने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज ऐकून समर्थांनी त्यांना 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. परंतु मृत्यू पावलेला पती व स्वतःही सती जाऊन मृत्यूला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्ऱ्या त्या स्त्रीने विचारले की हा आशीर्वाद कधी पूर्ण होईल? तेव्हा समर्थांनी हा आशीर्वाद रामाचा आहे असे सांगितले व मंत्र सामर्थ्याने त्या प्रेतास जिवंत केले. या दांपत्याला पुढे आठ मुले झाली. त्यातील पहिले म्हणजे उद्धव होते. उद्धवस्वामींच्या आई वडिलांनी त्यांना समर्थ चरणी अर्पण केले.
2
+ अन्य इतिहास : नाशिकजवळच्या दशपंचक गावचे सदाशिव दशपुत्रे (कुलकर्णी) आणि त्यांची पत्‍नी उमाबाई यांच्या पोटी झालेला उद्धव नावाचा पुत्र (जन्म : इ.स.१६२७) आईवडिलांनी रामदास स्वामींच्या स्वाधीन केला. रामदासांनी त्याला आपला शिष्य करून घेतले. हा रामदास स्वामींचा पहिला शिष्य. गोदावरीच्या पूर्वेला टाकळी गावात रामदासांचा आद्य मठ होता. समर्थ संप्रदायाची दीक्षा दिल्यानंतर त्या मठाचे अधिपत्य स्वामींनी उद्धवकडे सोपवले, आणि उद्धव हे उद्धवस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे इंदुरबोधन (मनमाड-हैदराबाद रस्त्यावरील हल्लीचे निजामाबाद) या गावी दुसरा मठ स्थापन केल्यावर, रामदास स्वामींनी तोही उद्धवस्वामींना चालवायला दिला. या दोन्ही मठांत उद्धवस्वामींच्या परंपरा सापडतात.
3
+ जांबेहून समर्थ सारंगपूर येथे आले. हे ठिकाण आंध्र प्रदेशात निजामाबाद्पासून सुमारे १५ मैलांवर आहे.त्या वर्षी आंध्र प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला होता.सर्वसामान्य प्रजा घोटभर पाण्यासाठी वणवण हिंडत होती. समर्थांनी सारंगपूरला पाहिले, की एका सरोवरात ६० ब्राम्हण उभे राहून काही तरी अनुष्ठान करत होते. समर्थांच्या बरोबर त्यांचा लाडका शिष्य उद्धव होता. समर्थांच्या सांगण्यावरून उद्धवने त्या ब्राम्हणांची भेट घेतली आणि अनुष्ठानाचे प्रयोजन विचारले. सारंगपूरच्या यवन अधिकाऱ्याने दुष्काळासाठी या साठही ब्राम्हणांना वेठीला धरले होते. त्या ब्राम्हणांना पाऊस पडेपर्यंत घरी जाता येणार नव्हते. पाऊस पडावा म्हणून त्यांना सक्तीने अनुष्ठानाला लावले होते.
4
+ हे सर्व प्रकरण कळल्यावर समर्थांनी त्या सरोवराशेजारील डोंगरावर हनुमंताची मूर्ती तयार केली.त्या मूर्तीवर भगवे वस्त्र ठेवले आणि ब्राम्हणांना सांगितले की, तुम्ही जर या हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला तर नक्की पाऊस पडेल. ब्राम्हणांना मोठी आशा वाटली.
5
+ समर्थाचे तेज पाहून त्यांनी मोठ्या श्रद्धेने हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला. त्यासरशी धो-धो पाऊस सुरू झाला. ब्राम्हण आनंदले. त्यांची सुटका झाली. ही वार्ता कळताच निजामाबादच्या सुलतानाने समर्थांना सन्मानपूर्वक निजामबादला नेले. त्यांना मठासाठी ५० एकर जमीन दान दिली. तिथे समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले आणि उद्धवस्वामींची मठपती म्हणून नियुक्ती केली. याच उद्धवांनी निजामाबादहून समर्थांना पत्र लिहिले.
6
+ त्यात प्रार्थना केली -
7
+ "मला वाटते अंतरी त्वां वसावे |
8
+ तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे |
9
+ अपत्यापरी पाजवी प्रेमरसा |
10
+ महाराज्या सद्गुरू रामदासा ||'
11
+ टाकळी येथे समर्थांनी त्यांना गोमयाची मारुतीची मूर्ती दिली. १६३३ च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतःच्या हातांनी ह्या गोमयी मिश्रणाच्या मूर्तीची स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती. पुढे रामदास स्वामींनी आणखी दहा मारुती स्वहस्ते स्थापन केले.
12
+ उद्धवस्वामींचे देहावसान शके १६३२मध्ये (इ.स.१७१०मध्ये) फाल्गुन पक्षातल्या शुद्ध प्रतिपदेला बुधवारी सूर्योदयाच्या वेळी झाले, असे इंदुरबोधन मठातील एका बाडात लिहिलेले आहे. उद्धवस्वामींची मुख्य समाधी टाकळीला आहे, आणि पूजेसाठी दुसरी समाधी इंदुरबोधन मठात बांधलेली आहे.
13
+ उद्धवस्वामींची काव्यरचना श्लोक, पदे, प्रकरणे या स्वरूपाची आहे. त्यांतील वर्णनावरून उद्धवस्वामींची रामदासांवर अतिशय निष्ठा असल्याचे कळून येते. त्यांनी शिवराम या नावानेही काही रचना केल्या आहेत.
14
+ शं.श्री.देव यांनी ’श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी’ असे नाव असलेले उद्धवस्वामींचे चरित्र लिहिले आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10391.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ उद्मुर्त प्रजासत्ताक (रशियन: Удму́ртская Pеспу́блика; उद्मुर्त: Удмурт Элькун) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या पूर्व भागात कामा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.
2
+
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_1040.txt ADDED
@@ -0,0 +1,23 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ११° ४०′ ४८″ N, ९२° ४३′ १२″ E
2
+ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा अंदमान आणि निकोबार बेटे हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेयेस ही बेटे समाविष्ट आहेत. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
3
+ ‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान).[ संदर्भ हवा ] दुसऱ्या मतानुसार,
4
+ अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूलनिवासी जमाती जमातीवरून पडलेले आहे.
5
+ ‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५० च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.
6
+ अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. सावरकरांनी त्यांच्या 'कमला' काव्याची निर्मिती या ठिकाणच्या सेल्युलर जेलमध्ये केली. कोणतेही लेखन साहित्य नसताना ही निर्मिती केली गेली होती.
7
+ अंदमान-निकोबारमध्ये एकूण ३ जिल्हे आहेत.
8
+ १) उत्तर आणि मध्य अंदमान
9
+ २) दक्षिण अंदमान
10
+ ३) निकोबार
11
+ या समूहात असलेल्या रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटाचे 'शहीद द्वीप', तर 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप' अशी बदलेली नावे आहेत.[१][२]
12
+ पाच वेळा अंदमानचे अभ्यास दौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी व इतिहासाचे भान जपत, वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
13
+ कृषी
14
+ अंदमान-निकोबारमधील एकूण ४८,६७५ हेक्टर (१२०,२८० एकर) जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते. अन्नपदार्थ, अंदमान ग्रुप बेटांमध्ये मुख्यत्वे घेतले जाते, तर नारळ आणि अंडकोट हे निकोबार ग्रुप बेटांची रोख पिके आहेत. रब्बी हंगामात डाळी, तेलबिया आणि भाजीपाला इत्यादी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या डोंगराळ प्रदेशात आंबा, सांता (Kinnow?), संत्री, केळी, पपया, अननस आणि रूट पीक यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचे पीक घेतले जाते. मटि(??), लवंग, जायफळ आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांची पिके एक मल्टि-स्तरीय पीक पद्धती अनुसरून उगवली जातात. या बेटांवर रबर, लाल तेल, हस्तरेखा(??), नॉन आणि काजू मर्यादित प्रमाणात होतात.
15
+ उद्योग
16
+ अंदमान-निकोबारमध्ये १,३७४ नोंदणीकृत लघु-स्तरीय, गावे आणि हस्तकला एकके आहेत. यांशिवाय शेल (??) आणि लाकूड हस्तकला हीही एकके आहेत. मध्यम आकाराची चार औद्योगिक एकके देखील आहेत. एसएसआय युनिट्स पॉलिथीन पिशव्या, पीव्हीसी कंड्यूट पाईप्स आणि फिटिंग्ज, पेंट्स व वार्निश, फायबर ग्लास आणि मिनी आट(??) मिल्स, सॉफ्ट ड्रिंक आणि पेये इत्यादींच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहेत. लहान आकाराची हस्तकला एकके शिंपले, बेकरी उत्पादनांमध्ये गुंतलेले आहेत. तांदूळ गिरण्या चालवणे, फर्निचर बनविणे हेही उद्योग अंदमान-निकोबारमध्ये चालतात..
17
+ अंदमान आणि निकोबार बेटे इन्टिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग आणि औद्योगिक वित्तपुरवठा या क्षेत्रांत विस्तारले आहेत. ते अलायन्स एर / जेट एरवेजसाठी अधिकृत एजंट म्हणून काम करतात. बहुतेक स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे असल्याने ही बेटे एक पर्यटन स्थळ बनली आहेत.[३]
18
+ पर्यटन
19
+ मुख्य लेख : अंडमान आणि निकोबार बेटांमधील पर्यटन
20
+ अंदमान आणि निकोब���र बेटे ही परदेशी समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे जागतिक प्रवाशांच्या भेटीची बेटे, तसेच समान नामांकित, स्नॉर्केलिंग आणि समुद्र-चालनासारख्या साहसी खेळांच्या अद्भुत संधींसह प्रमुख पर्यटन केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. एनआयटीआय (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया)च्या अंतर्गत वेगवेगळ्या बेटांचा विकास करण्याची योजना चालू आहे. अव्हिस आयलॅंड, स्मिथ आयलॅंड आणि लाँग आयलंडमध्ये शासनाच्या सहभागाने लक्झरी रिसॉर्ट्‌स नियोजित आहेत.[४]
21
+ पोर्ट ब्लेअरमध्ये, मुख्य ठिकाणे म्हणजे सेल्युलर जेल, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, अंदमान वॉटर स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, चथम सॉ मिल, मिनी झू, कॉर्बिन्स कॉव्ह, चिडिया टापू, वंदूर बीच, फॉरेस्ट म्युझियम, ॲँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम, फिशरीज म्युझियम, नवल संग्रहालय (सामुद्रिका), रॉस बेट आणि उत्तर बे बेट. पूर्वी भेट देता येत असलेले वायपर बेट आता प्रशासनाने बंद ठेवले आहे. रावळगर बीचसाठी नील आयलॅंड, स्कुबा डायविंग / स्नॉर्केलिंग / समुद्रचालनासाठी, सिंक बेट, सॅडल पीक, माउंट हॅरिएट, माड ज्वालामुखी व हॅवेलॉक बेट आहे. उत्तर अंदमान येथे असलेल्या दिगलीपूर हेदेखील २०१८पासून लोकप्रिय आहे आणि बरेच पर्यटक उत्तर अंदमान येथे देखील येऊ लागले आहेत. दक्षिणी गट (निकोबार बेटे) बहुतेक पर्यटकांना उपलब्ध नसतात.
22
+ ऊर्जा निर्मिती
23
+ जपानच्या साहाय्याने, दक्षिणी अंदमान द्वीपसमूहात आता १५-मेगावॅट डिझेल पॉवर प्लांट असेल. चीनहून होणाऱ्या तेल पुरवठ्यासाठी एक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चोक पॉईंट असेल. जलसंध्यां(??)जवळील नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही इंडो-जपानी रणनीति असल्याचे मानले जाते.[५][६]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10410.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उधना हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील उधनाशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून जळगावला जाणारा रेल्वेमार्ग आहे.
2
+ सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात. येथून ३ गाड्या सुरू होतात व संपतात.[१][२][३]
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10416.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख उधमपुर जिल्ह्याविषयी आहे. उधमपुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
2
+ उधमपुर हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा आहे.
3
+ याचे प्रशासकीय केंद्र उधमपुर येथे आहे.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10423.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उधळे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10429.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उधेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10434.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उनंदा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
2
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
3
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
4
+ उनंदा नदी दिंडोरी तालुक्यात आहे. ही नदी सातमाळा डोंगर रांगेतून उगम पावते, तसेच या नदीवर 1998 साली पुणेगाव धरण बांधण्यात आले आहे.
5
+
6
+
7
+ अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी
8
+
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10455.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पिसा विद्यापीठ (इटालियन: Università di Pisa) हे इटलीतील तोस्काना प्रांतातल्या पिसा या गावी असलेले विद्यापीठ आहे. सप्टेंबर ३, इ.स. १३४३ रोजी पोप क्लेमेंट सहावा याच्या हस्ते हे विद्यापीठ स्थापले गेले.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10474.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
2
+ हिला वेगवेगळ्या भाषांत असे म्हणतात :
3
+ मराठीत शरपुंखा हे नाव पडण्याचे मुख्य कारण असे आहे या झाडाचे पान तोडल्यास बाणाच्या शेपटीचा आकार तयार होतो . शर म्हणजे बाण व पुंखा म्हणजे शेपटी यावरून नाव पडले शरपुंखा .
4
+ प्लीहा म्हणजे स्प्लीनवर कार्य करणाऱ्या द्रव्यात शरपुंखा प्रमुख समजली जाते. शरपुंखेचे झुडूप असते. फुलाच्या रंगावरून तांबडी शरपुंखा व पांढरी शरपुंखा असे दोन प्रकार पडतात. पांढरी शरपुंखा तांबड्यापेक्षा कमी प्रमाणात सापडते. शरपुंखेला तीन ते चार सें.मी. लांबीच्या थोड्याशा वाकलेल्या शेंगा येतात. शेंगेमध्ये ८-१० बिया असतात.
5
+ शर म्हणजे बाण. शरपुंखेचे वैशिष्ट्य असे की, हिच्या पानाचे टोक बोटात धरून तोडले, तर पानाच्या डेखाकडील बाजूस बाणाच्या मागच्या भागाप्रमाणे दोन टोके दिसतात म्हणून शरपुंखेला बाणपुंखा, सायकपुंखा असेही म्हणतात. प्लीहेवर कार्य करणारी असल्यामुळे हिला प्लीहशत्रू, प्लीहारी असेही म्हणतात. हिचे लॅटिन नाव गलेगा पुरपुरिया Galega purpurea असे आहे.
6
+ औषधात शरपुंखेचे पंचांग म्हणजे मूळ, साल, पाने, फुले व फळे हे सर्व भाग वापरले जातात.
7
+ शरपुंखेचा रस कडू व तुरट असतो. विपाक तिखट असतो व वीर्य शीतल असते. शरपुंखा पित्त व कफदोषाचे शमन करते. शरपुंखेचे मुख्य कार्य यकृत व प्लीहेवर होते. याशिवाय ती ताप, दमा, खोकला, गुल्म वगैरे व्याधीत उपयुक्‍त असते. व्रण भरून आणण्यास मदत करते. विषद्रव्यांचा नाश करते.
8
+ काविळीवर शरपुंखा पंचांगाचे चूर्ण साखरेसह मिसळून कोमट पाण्यासह घेण्याने उपयोग होतो. यकृत किंवा प्लीहा आकाराने वाढली असता शरपुंखेचे मूळ हे एक उत्तम औषध समजले जाते. शरपुंखेचे मूळ वाटून ताकासह सेवन केल्यास वाढलेली प्लीहा निश्‍चित कमी होते, असे भावप्रकाशात सांगितलेले सापडते.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10490.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे.
2
+
3
+ महाराष्ट्र सरकारद्वारे राज्य नागरिकांसाठी महाभूमिका अभिलेख ऑनलाइन बनवतात. ती महाराष्ट्र भूमिला संगणकीकृत करण्यासाठी केली गेली आहे. सह महाराष्ट्रातील राहणाऱ्या नागरिकांच्या घरी बसून स्वयंभू अभिलेख कार्ड बनवू शकता आणि रीन्यू देखील करू शकता. या शहराला नागपूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती आदी राज्य सरकारच्या प्रमुखाने विस्तारित केले आहे. मध्ये सुलभ माध्यम से आप भू-नक्शा, अपना खतौनी नंबर, खसरा कार्ड नंबर, आपली भूमि रेकॉर्ड आणि महाराष्ट्र महाभूलेख सात बारा सदस्य इतर सर्व जानकार प्राप्त करू शकतात.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10546.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उपळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10559.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-जिल्ह्यास उपविभाग असे संबोधले जाते. उपजिल्हा या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी) हा प्रमुख असतो. तो उपविभागांतर्गत सर्व उपविभागीय ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.
dataset/scraper_1/batch_7/wiki_s1_10584.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उपुल चंदना ( ७ मे १९७२ (1972-05-07), गॉल) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. प्रामुख्याने लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या चंदनाने आपल्या कारकिर्दीमध्ये १६ कसोटी सामन्यांमध्ये ६१६ धावा व ३७ बळी तर १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,६२७ धावा व १५१ बळी नोंदवले.
2
+ चंदना २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील कोलकाता टायगर्स ह्या संघासाठी देखील खेळला होता.