diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10002.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf4c4883f207ca0b0dd2598539acedf1c011f3f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10002.txt @@ -0,0 +1,4 @@ +छंद हा शब्द 'पद्याची घडण' ह्या अर्थानेही वापरतात. या प्रकाराचा वापर मराठी, संस्कृत, पंजाबी, हिंदी, उर्दू भाष़ांत वापर जातो. एखादी कविता कोणत्या छंदात लिहिली आहे असे विचारताना छंद ह्या शब्दाचा वरील अर्थ अभिप्रेत असतो. छंदःशास्त्र हे पद्याच्या म्हणजे लयबद्ध अक्षररचनेच्या घटनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. पद्याची घडण तपासून छंदःशास्त्र त्यातील आकृतिबंध निश्चित करते. असा आकृतिबंध म्हणजेच छंद होय. +विविध भाषांत पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना निर्माण करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. उदा. संस्कृतासारख्या भाषेत पद्य हे मुख्यत्वे उच्चाराचा कालावधी कमी-अधिक असलेल्या स्वरांच्या विशिष्ट क्रमाने येणाऱ्या रचनेतून निर्माण होते. इंग्रजीसारख्या भाषेत शब्दावयवावर येणारा आघात लय निर्माण करतो. छंदःशास्त्री ह्या असे लयनिर्मितीमागचे निकष शोधून पद्याच्या घडणीची व्यवस्था लावतात. +माधवराव पटवर्धन ह्यांनी आपल्या छंदोरचना ह्या ग्रंथात छंदांची विभागणी पुढील तीन प्रकारांत केली आहे. +या छंदांचे विस्तृत विवरण संस्कृत - विकिपीडियावर छंद या वर्गात उपलब्ध आहे. त्यात छंदाचे नाव, प्रत्येक पादातील अक्षरसंख्या, छंदाचे लक्षण, गणविवरण आणि उदाहरण एवढ्या बाबींचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1001.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f59ff6abd4d79b2987ba2c8ab30c2bdfaa4b5d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1001.txt @@ -0,0 +1,42 @@ +गडचिरोली-चिमूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यामधील १, गडचिरोली जिल्ह्यामधील ३ व चंद्रपूर जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला असून तो अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.. +[१] +{{Election box begin | शीर्षक = सामान्य मतदान २००९ +|state=uncollapse +| मतदारसंघ = गडचिरोली-चिमूर +|- class="vcard" +! style="background-color:orange; width: 5px;" | +| class="org" style="width: 130px" | भाजप +| class="fn" | अशोक नेते +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|- class="vcard" +! style="background-color:#00BFFF; width: 5px;" | +| class="org" style="width: 130px" | काँग्रेस +| class="fn" | नामदेव उसेंडी +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|- class="vcard" +! style="background-color:#0072B0 ; width: 5px;" | +| class="org" style="width: 130px" | आम आदमी पार्टी +| class="fn" | डॉ. रमेशकुमार गजबे +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|- style="background-color:#F6F6F6" +| colspan="3" style="text-align: right; margin-right: 0.5em" | बहुमत +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|- style="background-color:#F6F6F6" +| colspan="3" style="text-align: right; margin-right: 0.5em" | मतदान +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|} diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10017.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e7b62168646a6899aab1d7cc8f4846388fa012 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10017.txt @@ -0,0 +1,7 @@ +२१° १६′ १२″ N, ८१° ३६′ ००″ E +छत्तीसगढ हे नाव १५ व्या शतकात परिसरातील ३६ गडांवरून पडले असावे असा अंदाज आहे. यापैकी रायपूर आणि रतनपूर क्षेत्रात प्रत्येकी १८ गड आहेत. या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य-दक्षिणकोशल या नावाने ओळखले जात होते. प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ रामायणनुसार, भगवान श्रीरामांनी आपला वनवासाचा काळ याच भागात घालवला. अशा रीतीने त्याकाळी दंडकारण्य म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र श्रीरामाची कार्यभूमी होती. इ.स.पूर्व ७२ ते २०० इ.स.पर्यंत सातवाहन राजांनी राज्य केले. इसवी सन पूर्व ६०० ते १३२४ पर्यंत या भागात नल आणि नाग या भागात आदिवासी हिंदू राजांचे गोंड संस्कृती असलेले राज्य होते.[१] स्वातंत्र्यपूर्व काळात छत्तीसगढ राज्य मध्य प्रांताचा भाग होते. छत्तीसगड वर काही काळ मराठा साम्राज्याचे नियंत्रण होते. येथे बस्तर, कांकेर, नांदगाव, खैरागढ, छुईखदान, कावर्धा, रायगढ, सक्ती, सारंगगढ, सुरगुजा, जशपूर, कोरिया, चांगभरवार आणि उदयपूर संस्थान ही १४ छोटी हिंदू संस्थाने होती. तर रायपूर, बिलासपूर, दुर्ग ही खालसा राज्ये होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली छत्तीसगढचा समावेष मध्य भारतात करण्यात आला. १९५० साली मध्य भारतचे नाव बदलून ते मध्य प्रदेश करण्यात आले. १ नोव्हेंबर १९५६ला एकदा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर एकदा मध्य प्रदेश राज्याची नवी रचना करण्यात आली. या प्रत्येक वेळी छत्तीसगढ राज्य मध्य प्रदेशचाच भाग होते. १ नोव्हेंबर २०००ला छत्तीसगढ नावाच्या नव्या, २६ व्या, राज्याची रचना करण्यात आली. +छत्तीसगढ राज्य आकारमानाच्या दृष्टीने भारतातील ९ व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ७०० कि. मी. असून उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे ४३५ कि. मी. आहे. +छत्तीसगढ राज्यात पुढील नद्या आहेत[३]: +छत्तीसगढ राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश व झारखंड, वायव्येला मध्य प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, दक्षिणेला आंध्र प्रदेश व पूर्वेला ओडीशा ही राज्य आहेत. +छत्तीसगढ राज्यात २७ जिल्हे आहेत. यावरील विस्तृत लेख येथे आहे. +राज्यात ३ राष्ट्रीय उद्याने आणि १० अभयारण्ये आहेत. यावरील माहितीसाठी छत्तीसगढमधील राष्ट्रीय उद्याने आणि छत्तीसगढमधील अभयारण्ये येथे भेट द्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10051.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c27232cf952c1b214ec47fc329710105afa5cb1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10051.txt @@ -0,0 +1 @@ +छत्रपती चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील बारावे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[१]) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10056.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b4c3eef571b3c807af14e21c3aca24a8396c123 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10056.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +छत्रपती तिसरे संभाजी (1801 - 2 जुलै, 1821) भोसले राजघराण्याचा कोल्हापूरचा राजा होता. 24 एप्रिल, 1813 ते 2 जुलै 1821 पर्यंत त्यांनी राज्य केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10072.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..837eb4271d027841380a2d8e7907cdb2b10e39b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10072.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापुरातून मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी शहरांकडे गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर व हैदराबाद पर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे. +कोल्हापूरचे मराठा सम्राट छत्रपती शाहूराजे भोसले ह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10079.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d89e4aaabb6fdf57e204632ebf62f953c7f2b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10079.txt @@ -0,0 +1,9 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. +शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला. +छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्त्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना धनाजी जाधवराव, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, सेखोजी थोरात, चिमणाजी दामोदर, सुभानजी आटोळे, पुरंदरे यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंच्या मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1008.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1465230b4f81f144125e517ff5ab6f13e30284b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1008.txt @@ -0,0 +1 @@ +गडदर्शन (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10081.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a709e5107f1936c815848945c49149643e285c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10081.txt @@ -0,0 +1,223 @@ +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[१][२] +यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. +या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे. +इ.स. २०१४ चे सरासरी आकडे- +हा विमानतळ एर इंडिया यांचा मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय गो फर्स्ट,स्पाइसजेट, इंडिगो एरलाइन्स , विस्तारा व एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५ % उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. +मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले. इ.स. १९४८ मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते. +प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे. +२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एरपोर्ट्‌स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला. +हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्‍ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे. +एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशांहून आले-परदेशांस गेले. २००५-०६ पेक्षा हा आकडा २१.२८ % जास्त आहे.[३] विमानतळावरून ये-जा करण्यात उशीर झालेल्या विमानांच्या संख्येनुसार २००७ आणि २००८ मध्ये हा विमानतळ जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा होता. फक्त ४९.९५ % विमाने वेळेवर आली-गेली. उशीर झालेल्या विमानांपैकी ५८ % विमाने अर्ध्या तासापेक्षा जास्त खोळंबली.[४] +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे व काही राष्ट्रीय उड्डाणे-अवतरणांसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण १०-१५ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात. + +गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे. +विमानतळावर प्रवाशांसाठी फुकट वायफाय सुविधा आहे.[६] +नविनच बांधलेल्या या टर्मिनलद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.यासाठी एक इंग्लिश अक्षर 'X' या आकाराची एक इमारत बनविण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीचे व या नव्या टर्मिनलचे बांधकाम, असलेल्या कोणत्याही सेवा,सुविधा बंद न करता,करण्यात आलेले आहे. असलेल्या सुविधा खालील प्रकारे आहेत: +मुंबईतील सांताक्रुझ, विलेपार्ले, व अंधेरी या स्थानकांवरून,तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरूनही, वाहतुकीच्या कोंडीमुळे या विमानतळावर येण्यास बराच कालापव्यय होत असे. त्यावर उपाय म्हणून १२ फेब्रुवारी २००१४ रोजी सहार उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. हा सहा मार्गिका (लेन) असलेला रस्ता आहे. २०२६ पर्यंत वाहतुकीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेऊन हा मार्ग बनविण्यात आलेला आहे. +भारतातील विविध संस्कृती व कला पर्यटकांची ओळख व्हावी म्हणून तेथे एक संग्रहालय उभे करण्यात आले आहे. त्‍यात अनेक चीजवस्तू आहेत. +यातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक तीन किलोमीटर. लांबीची एक आर्टवॉल आहे. यात सजावटीसाठी २७२ आकाशदिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मोरपिसांनी सजविलेल्या ३० मोठ्या खांबांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.[ चित्र हवे ] +यासाठी एकूण ४,३९,२०३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वापर करण्यात आला.यासाठी सुमारे ५,५०० कोटी इतका खर्च आला. याद्वारे वर्षाकाठी सुमारे ४० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. हे सध्या कार्यान्वयाधीन असून तेथील तयारी पूर्ण झाल्यावर दि. १२ फेब्रुवारी इ.स. २०१४ रोजी ते वापरासाठी खुले करण्यात येईल. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10097.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..342cc7de591700872127ad8b16f6fba5c4a78178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10097.txt @@ -0,0 +1,17 @@ +छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, ज्याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया, हे मुंबई येथील एक संग्रहालय आहे जे प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करते. +२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीत, प्रिन्स ऑफ वेल्स (नंतर जॉर्ज पाचवा, राजे किंग युनायटेड किंग्डम आणि भारताचा सम्राट) यांच्या भेटीच्या स्मरणार्थ, सरकारच्या मदतीने बॉम्बे नावाच्या शहरातील प्रमुख नागरिकांनी त्याची स्थापना केली. हे दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडिया जवळ आहे. १९९८ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. +ही इमारत इंडो-सारासेनिक स्थापत्यशैलीमध्ये बांधली गेली आहे, ज्यात मुघल, मराठा आणि जैन यांसारख्या वास्तुकलेच्या इतर शैलींचे घटक समाविष्ट आहेत. संग्रहालयाची इमारत पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या बेडांनी वेढलेली आहे. +संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे ५०,००० प्रदर्शने तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आहेत, ज्यांचे प्रामुख्याने तीन विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे: कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास. या संग्रहालयात गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील इतर अवशेष आहेत. +या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद, जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे ही वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते. ही इमारत बघताना जाळीदार नक्षीकामातून इस्लामी वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झरोक्यांमुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हरांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय येतो. +१९०४ मध्ये, मुंबईतील काही प्रमुख नागरिकांनी प्रिन्स ऑफ वेल्स, भावी राजा जॉर्ज पंचम यांच्या भेटीच्या स्मरणार्थ एक संग्रहालय प्रदान करण्याचा निर्णय घेतला. 14 ऑगस्ट 1905 रोजी समितीने एक ठराव पारित केला: + +"संग्रहालयाची इमारत मुंबईच्या महान महानगराच्या उभारणीसाठी ब्रिटिश राजे त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांसह पुढे जात असलेल्या वैभव आणि उंचीला मूर्त रूप देते". "स्थानिक आर्किटेक्चरच्या उत्कृष्ट शैलीला अनुसरून, अनेक इमारती बांधण्यात आल्या, त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाची इमारत आणि नंतर गेटवे ऑफ इंडिया या इमारती सर्वात उल्लेखनीय होत्या".११ नोव्हेंबर १९०५ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी पायाभरणी केली आणि संग्रहालयाला औपचारिकपणे "प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया" असे नाव देण्यात आले. १ मार्च १९०७ रोजी, बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सरकारने संग्रहालय समितीला "क्रिसेंट साइट" नावाचा एक तुकडा मंजूर केला, जिथे संग्रहालय आता उभे आहे. खुल्या डिझाईन स्पर्धेनंतर, १९०९ मध्ये वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांना संग्रहालयाच्या इमारतीची रचना करण्यासाठी नियुक्त करण्यात आले. विटेट ने आधीच जनरल पोस्ट ऑफिसच्या डिझाईनवर काम केले होते आणि १९११ मध्ये मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक, गेटवे ऑफ इंडियाची रचना केली होती. +संग्रहालयाला रॉयल व्हिजिट (१९०५) मेमोरियल फंडाद्वारे निधी दिला गेला. शिवाय, शासन व नगरपालिकेने रु. ३,००,००० आणि रु. २,५०,००० अनुक्रमे. सर करिमभॉय इब्राहिम (प्रथम बॅरोनेट) यांनी आणखी रु. ३,००,००० आणि सर कावासजी जहांगीर यांनी रु. ५०,०००. संग्रहालयाची स्थापना १९०९ च्या बॉम्बे ऍक्ट क्र. III अंतर्गत करण्यात आली. संग्रहालयाची देखभाल आता सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक अनुदानाद्वारे केली जाते. नंतरचे संग्रहालय ट्रस्टच्या विल्हेवाटीवर असलेल्या निधीवर जमा होणाऱ्या व्याजातून या अनुदानांसाठी पैसे देतात. +संग्रहालय इमारत १९१५ मध्ये पूर्ण झाली, परंतु १९२० मध्ये समितीकडे सुपूर्द करण्यापूर्वी पहिल्या महायुद्धादरम्यान बाल कल्याण केंद्र आणि लष्करी रुग्णालय म्हणून वापरण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे उद्घाटन १० जानेवारी १९२२ रोजी लेडी लॉईड, जॉर्ज लॉईड, मुंबईचे गव्हर्नर यांची पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. +संग्रहालय इमारत ही शहराची ग्रेड I हेरिटेज इमारत आहे आणि १९९० मध्ये भारतीय हेरिटेज सोसायटीच्या बॉम्बे चॅप्टरने हेरिटेज इमारतीच्या देखभालीसाठी प्रथम पारितोषिक (अर्बन हेरिटेज अवॉर्ड) प्रदान केले होते. १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय असे ठेवण्यात आले. योद्धा राजा आणि मराठा साम्राज्याचा संस्थापक शिवाजी. १९९५ मध्ये शहराचे नाव बदलल्यानंतर संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले, जेव्हा वसाहती नाव "बॉम्बे" हे मूळ "मुंबई" ने बदलले. +संग्रहालय इमारत ३ एकर (१२,००० m2) क्षेत्रात वसलेली आहे, तिचे बांधलेले क्षेत्र १२,१४२.२३ m चौरस आहे. हे पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या बेडांनी वेढलेले आहे. +म्युझियमची इमारत, स्थानिकरित्या उत्खनन केलेल्या ग्रे कुर्ला बेसाल्ट आणि बफ रंगीत ट्रेचाइट मालाड दगडापासून बनलेली आहे. ही एक तीन-मजली ​​आयताकृती रचना आहे, जी पायावर एका घुमटाने आच्छादित आहे, जी इमारतीच्या मध्यभागी एक अतिरिक्त मजला जोडते. पाश्चात्य भारतीय आणि इंडो-सारासेनिक वास्तुकला शैलीत बांधलेली, इमारत एक मध्यवर्ती प्रवेशद्वार पोर्च आहे, ज्याच्या वर एक घुमट आहे, मंद आणि सुधारित "पांढऱ्या आणि निळ्या फ्लेक्समध्ये टाइल केलेले, कमळ - पाकळ्याच्या आधारावर" आहे. मध्यवर्ती घुमटाभोवती लहान घुमटांसह शिखरांचा एक समूह. या इमारतीत मुघल राजवाड्याच्या वास्तुकलेने प्रेरित असलेल्या इस्लामिक घुमटासह फायनलसह पसरलेल्या बाल्कनी आणि जडलेल्या मजल्यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी गोलकोंडा किल्ल्यावरील घुमट आणि विजापूरमधील गोल गुम्बाझ येथील आतील कमानींचे मॉडेल तयार केले. संग्रहालयाच्या आतील भागात १८व्या शतकातील वाडा (एक मराठा वाडा) चे स्तंभ, रेलिंग आणि बाल्कनी जैन शैलीतील आतील स्तंभांसह एकत्रित केले आहे, जे मराठा बाल्कनीच्या खाली मध्य मंडपाचे मुख्य भाग बनवतात. +त्याच्या अलीकडील आधुनिकीकरण कार्यक्रमात (२००८), संग्रहालयाने पाच नवीन गॅलरी, एक संवर्धन स्टुडिओ, एक भेट देणारे प्रदर्शन गॅलरी आणि एक सेमिनार रूम, संग्रहालयाच्या पूर्व विंगमध्ये स्थापित करण्यासाठी ३०,००० चौरस फूट (२,८०० m2) जागा तयार केली. संग्रहालयात एक लायब्ररी देखील आहे. +मुख्य वस्तुसंग्रहालयात फिरताना वस्तू नाजूक आणि शतकानुशतके जपलेल्या आणि अमूल्य ऐतिहासिक वारसा जपणारा असल्याने त्यांना हात लावण्यास आणि जवळून बघण्यास परवानगी नसते. लहान मुलांना फार उत्सुकता, कुतूहल आणि जिज्ञासा असते आणि त्या जिज्ञासूपणाला वाव देण्यासाठी लहान मुलांसाठी खास वस्तुसंग्रहालय बनविले आहे.श्री.सव्यसाची मुखर्जी ह्यांच्या कल्पनेतून २९ मार्च २०१९ला हे साकारण्यात आले.ह्या वस्तुसंग्रहालयाला दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी भेट देतात. हे संग्रहालय दहा हजार चौरस फुट परिसरात वसविले आहे. ह्यात ॲंम्पिथिएटर,कृती प्लाझा,आणि गच्ची आहे.यातील वस्तू मुलांना हाताळला येतात.'स्वतःच शोधा,शिका आणि इतरांनाही माहिती वाटा'अशी त्रिसूत्री कल्पना येथे राबविण्यात आली आहे. रोज नवनवीन प्रयोग येथे केले जातात. एक दिवस खोदकाम, दुसऱ्या दिवशी बोर्डगेम,तिसऱ्या दिवशी गोष्टी, चौथ्या दिवशी तंत्रज्ञान असे अनेक उपक्रम राबविले जातात. या परिसरात असलेल्या गोरखचिंचेच्या झाडाखाली बसून मुले गोष्टी ऐकत असतात. साहजिकच लहान मुले कला, इतिहास, निसर्ग, संस्कृती, माती अश्या सगळ्यांशी नाते जोडतात आणि नव्या कल्पना आणि नवा आनंद घेऊन जातात. +[१] +https://csmvs.in/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_101.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd40910d9e70d6412e5e9919bb62a2d649c27a7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_101.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10110.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c5219362dfd5c8c1b30497509a811cb8ad47ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10110.txt @@ -0,0 +1 @@ +शिवाजीनगर (पूर्वीच भांबुर्डे) पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्याचे न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शेतकी महाविद्यालय, इ. अनेक महत्त्वाच्या संस्था या भागात आहेत. शिवाजीनगर रेल्वे स्थानक पुणे-मुंबई लोहमार्गावरील स्थानक आहे तर शिवाजीनगर बस स्थानक पुण्याला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10114.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5414b931a1ed872f4321c3d22226a1871d332958 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10114.txt @@ -0,0 +1,9 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +शिवाजी सातवा (२२ नोव्हेंबर १९४१ - २२ सप्टेंबर १९४६) कोल्हापूरच्या छत्रपती भोसले राजघराण्यातील होते. १९४१ पासून १९४६ पर्यंत ते राज्य करीत होते. छत्रपती राजारामराजे (दुसरे) यांना फक्त एक मुलगी होती. इतकेच लहान असल्याने, राज्याच्या कारकिर्दीत त्यांनी कोणतेही पद धारण केले नाही. १९४६ साली वयाच्या ४ व्या वर्षी ते मरण पावले आणि त्यानंतर शाहजी दुसरा यशस्वी झाला. +त्यांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजी (सातवा) महाराज साहेब बहादूर होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10122.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5e20d05bfe66b74e01172f352e1404d7f0618d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10122.txt @@ -0,0 +1,51 @@ +छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले +(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. +छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. +संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला. +त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई[१] यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई[२] यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. +अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.[ संदर्भ हवा ] +शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.[ संदर्भ हवा ] +तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.[ संदर्भ हवा ] +दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ] +श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | +यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || +अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.[ संदर्भ हवा ] +संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्‌प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.[ संदर्भ हवा ] त्या ओळी खालीलप्रमाणे : +|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज || +|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री || +यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.[ संदर्भ हवा ] +दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...[ संदर्भ हवा ] युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.[ संदर्भ हवा ] +संतजनांस राजाश्रयः +१. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)[ संदर्भ हवा ] +२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)[ संदर्भ हवा ] +३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)[ संदर्भ हवा ] +४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)[ संदर्भ हवा ] +५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)[ संदर्भ हवा ] +६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.[ संदर्भ हवा ] +७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.[ संदर्भ हवा ] +८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.[ संदर्भ हवा ] +सक्तीने धर्मांतरास विरोध: +छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'[ संदर्भ हवा ] +अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख: +छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.[ संदर्भ हवा ] +'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...' +सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले +(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले) +श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले +(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी) +औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.[ संदर्भ हवा ] मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.[ संदर्भ हवा ] संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.[ संदर्भ हवा ] +इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. +इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.[३] कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. +छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.[ संदर्भ हवा ] +मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक मशाल शांत झाली.[ संदर्भ हवा ] +अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. +संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ] +बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे : +'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः । +जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥ +अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास +तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ " +याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.[ संदर्भ हवा ] +(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या) +संभाजी महाराजांवरील नाटके diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10123.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..319661da099b5368e7bc9680b61a6c540dc2338e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10123.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +छत्रपती संभाजी द्वितीय(1698 - 18 डिसेंबर 1760) भोसले वंशजातीचा कोल्हापूरचा राजा होता. छत्रपती थोरले शिवाजी महाराजांचे नातु आणि छत्रपती पहीले राजाराम महाराजांचे द्वितीय पुत्र (थोरले राजाराम व महाराणी राजसबाई यांचे पुत्र) होते. दुसऱ्या सम्भाजींच्या सावत्र आई महाराणी ताराबाई यांनी थोरल्या शाहूच्या पराभवानन्तर कोल्हापूर येथे 1710 ते 1714 पर्यन्त आपल्या पुत्र शिवाजी द्वितीयसह कोल्हापूरचे राज्य म्हणून कोल्हापूर राजगादीची स्थापना केली. त्या वेळी, राजसाबाईंनी ताराबाईंच्या विरोधात बण्ड केले आणि स्वतःचा पुत्र दुसऱ्या सम्भाजीला गादीवर बसवले. कोल्हापूरचे सिंहासनावर सम्भाजी द्वितीय ने 1714 ते 1760 पर्यन्त राज्य केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, सम्भाजींनी आपल्या चुलत भावाकडून म्हणजे थोरल्या शाहूकडून मराठा साम्राज्य प्रस्थापित करण्यास सहमती दर्शवली. 1731 मध्ये वारणेच्या तहात दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी केली तेव्हा राज्याच्या वाटणीचा संघर्ष सम्पला. या करारानुसार दोन्ही बाजूंनी कृष्ण आणि तुंगभद्रा नद्यांमधील प्रदेश दुसरा सम्भाजी व थोरल्या शाहू महाराजांनी वाटून घेतला. दुसऱ्या सम्भाजी नन्तर गादीवर आलेल्या तिसऱ्या शिवाजीच्या काळात राजमाता म्हणून जिजीबाईंनी त्यांचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10146.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7b237d432fd878026291a251c10337e1b116efd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10146.txt @@ -0,0 +1,6 @@ +छत्री म्हणजे प्राथमिकरित्या ऊन आणि पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बनवलेली वस्तू. धातूच्या तारांवर किंवा बांबूच्या कामट्यांवर ताणून बसवलेले कापड आणि कापडावर तेलाचा थर अशी याची रचना असते. मध्यभागी धरण्यास एक दांडा असतो. काही वेळा छत्रीची घडी ही करता येते.छत्रीचा वापर पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून यासाठी केला जातो. +फार पुर्वी वनस्पतींची कमळाची पाने वापरून छत्री बनवली जात असे. आताच्या काळात वेगवेगळ्या वस्तूपासून छत्री बनवली जाते . उदा प्लास्टिक . +चीनमध्ये ३५०० वर्षांपासून छत्र्या बनवतात. चीनमध्ये छत्रीचा वापर समारंभात व धार्मिक विधीत केला जातो. +भारतात पूर्वीपासून छत्री प्रचलित होती. सामर्थ्य व सार्वभौमत्व याचे ती प्रतीक असे. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर छत्रधारी हा किताब बहाल करण्यात आला होता. +छत्रीचे अनेक प्रकार आहेत. इरले- बांबूचे सांगाडे बनवून त्यावर पळस किंवा रुंद पाने लावून आच्छादन बनवतात त्याला इरले असे म्हणतात. +आता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या छत्र्या येतात तसेच आता उलट्या बाजूने उघडणाऱ्या सुधा छत्र्या येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10192.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bdb1d66ecad56c0a345c0a5f3e9f7beb95aff43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10192.txt @@ -0,0 +1,3 @@ +छायाचित्रकार किंवा छायाचित्रण दिग्दर्शक (कधीकधी डीपी किंवा डीओपी म्हणून लहान केले जाते) ही व्यक्ती चित्रपट, टेलिव्हिजन निर्मिती, संगीत व्हिडिओ किंवा इतर थेट अॅक्शन पीसचे छायाचित्रण किंवा रेकॉर्डिंगसाठी जबाबदार असते. सिनेमॅटोग्राफर हा अशा प्रकल्पांवर काम करणाऱ्या कॅमेरा आणि लाइट क्रूचा प्रमुख असतो आणि सामान्यत: प्रतिमेशी संबंधित कलात्मक आणि तांत्रिक निर्णय घेण्यासाठी आणि कॅमेरा, फिल्म स्टॉक, लेन्स, फिल्टर इ. निवडण्यासाठी जबाबदार असतो. याचा अभ्यास आणि सराव या क्षेत्राला सिनेमॅटोग्राफी असे म्हणतात. +सिनेमॅटोग्राफर हा दिग्दर्शकाचा अधीनस्थ असतो, ज्याला दिग्दर्शकाच्या दृष्टीनुसार दृश्य कॅप्चर करण्याचे काम दिले जाते. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक यांच्यातील संबंध वेगवेगळे असतात. काही घटनांमध्ये, दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफरला पूर्ण स्वातंत्र्याची परवानगी देतो, तर काहींमध्ये, दिग्दर्शक अगदी अगदी कॅमेरा प्लेसमेंट आणि लेन्स निवड निर्दिष्ट करण्यासाठी अगदी कमी किंवा काहीही परवानगी देत ​​​​नाही. जेव्हा दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर एकमेकांशी सोयीस्कर असतात तेव्हा अशा प्रकारच्या सहभागाची पातळी कमी असते. दिग्दर्शक सामान्यत: सिनेमॅटोग्राफरला दृश्यातून काय हवे आहे ते सांगेल आणि तो परिणाम साध्य करण्यासाठी सिनेमॅटोग्राफरला अक्षांश परवानगी देईल. +सिनेमॅटोग्राफरने रेकॉर्ड केलेल्या प्रतिमा संपादनासाठी चित्रपट संपादकाकडे पाठवल्या जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10194.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee976c94b135f14f40df7e3937851d9eebbd6f4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10194.txt @@ -0,0 +1,3 @@ +सिनेमॅटोग्राफी ( प्राचीन ग्रीक κίνημα, kìnema "हालचाल" आणि γράφειν, gràphein "लिहिण्यासाठी") ही मोशन पिक्चरची कला आहे (आणि अलीकडे, इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ कॅमेरा ) छायाचित्रण. +सिनेमॅटोग्राफर वस्तूंमधून परावर्तित प्रकाश एका वास्तविक प्रतिमेमध्ये केंद्रित करण्यासाठी लेन्स वापरतात जी मूव्ही कॅमेऱ्यातील काही इमेज सेन्सर किंवा प्रकाश-संवेदनशील सामग्रीवर हस्तांतरित केली जाते. [१] हे एक्सपोजर क्रमाक्रमाने तयार केले जातात आणि नंतरच्या प्रक्रियेसाठी आणि मोशन पिक्चर म्हणून पाहण्यासाठी संरक्षित केले जातात. इलेक्ट्रॉनिक इमेज सेन्सरच्या सहाय्याने प्रतिमा कॅप्चर केल्याने प्रतिमेतील प्रत्येक पिक्सेलसाठी विद्युत शुल्क तयार होते, जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी किंवा प्रदर्शनासाठी व्हिडिओ फाइलमध्ये संग्रहित केली जाते. फोटोग्राफिक इमल्शनसह कॅप्चर केलेल्या प्रतिमांचा परिणाम फिल्म स्टॉकवर अदृश्य अव्यक्त प्रतिमांच्या मालिकेत होतो, ज्या रासायनिकरित्या दृश्यमान प्रतिमेत " विकसित " होतात. चित्रपट स्टॉकवरील प्रतिमा समान मोशन पिक्चर पाहण्यासाठी प्रक्षेपित केल्या जातात. +सिनेमॅटोग्राफीचा उपयोग विज्ञान आणि व्यवसायाच्या अनेक क्षेत्रात तसेच मनोरंजनाच्या उद्देशाने आणि जनसंवादासाठी होतो . diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10195.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc9033ba08d72a72ee27c7a047684acdd2943010 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10195.txt @@ -0,0 +1,4 @@ +छारी धांड (गुजराती: छारी ढंढ) हे गुजरातमशील एक पक्षी-आश्रयवन आहे. कच्छमधील भूज शहरापासून ते ८० किलोमीटर अंतरावर आहे. +छारी धांड भूजजवळच्या नखत्राणा तालुक्यात येते. हा सगळा भाग बन्नी ग्रासलॅंड म्हणून कच्छच्या नकाशावर दिसतो. त्यात छारी आणि फुलाय गावांच्या मधल्या प्रदेशात येणाऱ्या छारी धांडने २२७ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे. या आश्रयवनात ५५ जातींचे सुमारे ५०,००० पक्षी असल्याचे सांगण्यात येते. +छारी धांडच्या माळरानावर दूरपर्यंत पक्षीच पक्षी दिसतात. त्यांत शेकडोंच्या संख्येत क्रौंच पक्षी असतात. तिथल्याच एका पाणथळ जागेत सारस पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगोही विहरत असतात. मोठय़ा चोचींचे पेलिकन्स पाण्यात उभे असतात. त्याच पाण्यात आंघोळ करणारे रानटी उंटही पहावयास मिळतात. +छारी धांड येथे छारी धांड इको टुरिझम सेंटरने चालविलेले एक विश्रामगृह आहे. पक्षी बघण्यासाठी बांधलेले निरीक्षण मनोरेही आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10202.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5f07e91ad9d28fcb3ccfdbc8428c73057e37e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10202.txt @@ -0,0 +1,3 @@ + +छिंग राजवंश हे चीन मधील शेवटचे राजेशाही साम्राज्य होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10222.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57a0061badce1d88611097f29d1ac77e9814b488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10222.txt @@ -0,0 +1,2 @@ +छिनळकुवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10223.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdfc23679148c5bc81e42663f7519e3252cb5c15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10223.txt @@ -0,0 +1 @@ +शिनेल अखालिया हेन्री (१७ ऑगस्ट, १९९५:जमैका - ) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10227.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18519c74420dc1cb7a55c3c1bb7fcdb58441c85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10227.txt @@ -0,0 +1,9 @@ + +छिन्नमस्ता ही देवी पार्वतीचे रूप असून दहा महाविद्यांपैकी एक आहे. या देवीचे प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका[१] असेही अनेक नावे आहेत. +या देेेवीच्या एका हातात तिचे मस्तक व एका हातात शस्त्र आहे. गळ्यात हाडकांची माळ आहे. यज्ञात छिन्नमस्ता देवीला आवाहन केल्यास तिचे डोके तिच्या धडावर येते. +छिन्नमस्ता जयंती ही वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते. +हिंदू धर्मातील देवी-केंद्रित परंपरेनुसार शाक्त पंथातील कालीकुला संप्रदायामध्ये छिन्नमस्ताची पूजा करतात. जरी छिन्नमस्ता देवी हिला महाविद्यांपैकी एक म्हणून संरक्षित स्थान प्राप्त झाले असले तरी तिची मंदिरे मुख्यतः नेपाळात आणि पूर्व भारतात आढळतात, आणि तिची सार्वजनिक पूजा दुर्लभ आहे. ती एक तांत्रिक देवता आहे आणि गूढ तांत्रिक अभ्यासक तिची उपासना करतात. 'छिन्नमस्ता ही चिन्नमुंडाशी संबंधित आहे - ती तिबेट बौद्ध देवी वज्रयोगिनीचे तुच्छ-मुंडक रूप आहे. शाक्तपंथमतानुसार छिन्नमस्ताची उपासना करणारे राहूच्या प्रभावापासून मुक्त होतात.[१] +छिन्नमस्ता भगवती मंदिर[२]-छिन्नमस्ता भगवती हे नेपाळमधील सप्तरी जिल्ह्यातील राजविराजच्या दक्षिणेस सीमावर्ती भागात असलेल्या छिन्नमस्ताच्या सखडा गावात आहे.[३] +छिन्नमास्तिका (प्रचंडचंडिके[४]) मंदिर [५]- रजरप्पा[४] ,रामगढ जिल्हा,झारखंड +छिन्नमास्तिका मंदिर विष्णूपुर ,पश्चिम बंगाल. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10241.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8bed276a817fd837611c95ff28afeaa400b009c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10241.txt @@ -0,0 +1,2 @@ +छोटा उदेपूर, छोटाउदेपूर किंवा छोटा उदयपूर हे गुजरातमधील एक छोटे शहर आहे. हे छोटा उदेपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार येथील जनसंख्या २७,१६५ होती.[१] छोटा उदेपूरचे साक्षरता प्रमाण ६९% होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10252.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09603175f35a7d12dcdce9430ceb9b69d91825c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10252.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +छोटा बहिरी ससाणा किंवा बेसरा चिमणमार ससाणा याला इंग्रजी मध्ये southern besra sparrow hawk असे म्हणतात. हा ससाणा जातीतील एक शिकारी पक्षी आहे. +छोटा बहिरी ससाण्याचा आकार कावळ्यापेक्षा लहान असतो. नराचा वरील भाग काळसर फिकट ते गडद राखाडी असतो. डोके काळसर व पोटाचा रंग तांबूस राखाडी ते लालसर काळा असतो. छातीवर पांढरे, काळसर पट्टे आणि शेपटीखालचा भाग पांढरा असतो. मादीच्या छातीवर व पोटावर तांबूस-पिंगट रेषा असतात . +छोटा बहिरी ससाणा हा निलगिरी, पलनी केरळ, मुंबई ही पश्चिम घाटाची पट्टी, अशा भागात दिसतो. श्रीलंकेमध्ये मार्च ते मे मध्ये हा पक्षी स्थायिक असतो. +छोटे बहिरी ससाणे हे चीरपल्लवी व पानगळीची दमट जंगले अशा ठिकाणी राहतात . diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10255.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8bed276a817fd837611c95ff28afeaa400b009c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10255.txt @@ -0,0 +1,2 @@ +छोटा उदेपूर, छोटाउदेपूर किंवा छोटा उदयपूर हे गुजरातमधील एक छोटे शहर आहे. हे छोटा उदेपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार येथील जनसंख्या २७,१६५ होती.[१] छोटा उदेपूरचे साक्षरता प्रमाण ६९% होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10264.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4634d4fde33c12cfa91c8237103b3fb7495e41c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10264.txt @@ -0,0 +1 @@ +छोटी बडी बातें दूरदर्शन वरील अंधश्रद्धेवरील एक जुनी मालिका होती. या मालिकेत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, बब्लू मुकर्जी व अशोक सराफ यांनी काम केले आहे. सुलभा देशपांडे यांचा या मालिकेत अंधश्रद्धेवर खूपच विश्वास असतो तर परिवारातील इतर मंडळी तिला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करीत असतात. शेवटच्या भागात सर्व पात्रे आपल्या भूमिका सोडून वावरले आहेत. आणि त्यात अशोक सराफ हे खुपच अंधश्रद्धाळू असल्याचे दाखवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10294.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad3de0b329ab96083598849fab6341cde653537f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10294.txt @@ -0,0 +1,2 @@ +जंगपुरा विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1031.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a04e7c2130167c1b6a08d19474a1b67772d5e99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1031.txt @@ -0,0 +1,2 @@ +गडाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10320.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c62aeee28f9d89a87b7eae85e62ea567d68f2b4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10320.txt @@ -0,0 +1,2 @@ +जंगीपूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10345.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0c0a812139750943bbd2a05a4c2d7f14ad84583 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10345.txt @@ -0,0 +1,3 @@ +जकात (अरबी: زكاة;  [zaˈkaːt], "जे शुद्ध करते"[१], तसेच जकात अल-माल [zaˈkaːt alˈmaːl] زكاة المال, "संपत्तीवर जकात"[२] किंवा जकात)[३] हा दानाचा एक प्रकार आहे, जो बहुधा मुस्लिम उम्माने[४] गोळा केला जातो. इस्लाममध्ये हे एक धार्मिक बंधन मानले जाते[५][६] आणि कुराणाच्या क्रमवारीनुसार, प्रार्थना (नमाज) नंतर महत्त्व जकातला आहे. +इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक म्हणून, जकात हे सर्व मुस्लिमांसाठी एक धार्मिक कर्तव्य आहे जे गरजूंना मदत करण्यासाठी संपत्तीचे आवश्यक निकष पूर्ण करतात.[७][८] हे एक अनिवार्य धर्मादाय योगदान आहे, जे सहसा कर मानले जाते. [९] [१०] इस्लामच्या इतिहासात, विशेषतः रिद्दाच्या युद्धांदरम्यान, जकातचे पैसे आणि विवादांनी मोठी भूमिका बजावली आहे.[११] [१२]  + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10347.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3e0647569b2f8bd7df17aa8324de14b4f42ac9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10347.txt @@ -0,0 +1 @@ +हा एक अप्रत्यक्ष कर असून स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या भौगोलिक क्षेत्रात प्रवेशित व विकल्या जाणाऱ्या वस्तूवर हा कर आकारते.या करच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्था आपली विकासकामे पूर्ण करीत असते.सध्या हा कर आकारला जात नसून त्याची भरपाई राज्य शासन देते.या कराऐवजी एल.बी.टी.हा कर आकारला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10352.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8721b94e6e05ac14437d3381930e231cf9341f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10352.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 6°12′S 106°48′E / 6.200°S 106.800°E / -6.200; 106.800 + +जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे. +जकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी.२ तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10384.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a69227f98f499ec33c6f54c492e6833c7c83b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10384.txt @@ -0,0 +1 @@ +हे देवीचे एक रूप असून अनेकांचे दैवत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10388.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3d0b6d74f50bba39aa732f2f1c3d7fde886334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10388.txt @@ -0,0 +1,5 @@ +टाहाकरी हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे. या मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीत स्त्रियांच्या कोरीव मू्र्ती आहेत. +हे मंदिर भूमिज प्रकारचे असून त्याचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा आहे.[१] +हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मुखमंडप, त्यामागे दोन बाजूस एक एक अंतराळयुक्त उपगर्भगृह असलेला मंडप, त्यामागे अंतराळ व मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपाला वामनभिंत असून त्यावर प्रत्येक बाजूस पाच वामनस्तंभ आहेत. याबरोबरच पुढे दोन आणि मागे दोन असे एकूण चार मुख्य स्तंभ आहेत. एकूण बारा स्तंभांवर मंडपाचे घुमटाकार छत पेललेले आहे. या छताच्या उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या वर्तुळाकार भागांमध्ये ठरावीक अंतरावर नर्तकांच्या आणि वादकांच्या मूर्ती आहेत. मंडपाच्या मुख्य स्तंभांवर खांबाच्या चारी बाजूंवर ठरावीक पातळीत असणाऱ्या पट्ट्यांवर आकृतीशिल्पे आहेत. स्तंभावर कीचकहस्त आहेत. अर्धस्तंभ आणि चतुर्थकस्तंभ तुलनेने साधे असून त्यावर नागशीर्षहस्त आहेत. अंतराळाला आयताकृती छत असून त्यात मधोमध छोटा घुमट आहे. अंतराळाच्या मागे चौरसाकृती गर्भगृह असून त्यात मागील बाजूस मूर्तीकरिता पीठ आहे. +मंदिराचे बाह्यांग साधे आहे. खाली पीठांचे तीन थर आहेत. सर्वात वरच्या थरावर चौकटची नक्षी आहे. त्यावर कलश आणि मंची आहे. गर्भगृहाच्या बाहेरील तीन भद्रांवर तीन देवकोष्ठे आहेत. +या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10395.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd6fe8aa148e627ad8e8eb36936eefb210437bc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10395.txt @@ -0,0 +1,5 @@ +जगदलपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर बस्तर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +येथील 'बस्तर राजवाडा' ही राजघराण्याची वास्तू आहे.यास जगदलपूर पॅलेसही म्हणतात.येथे गंगामुंडा व दलपत लेक नावाचे दोन तलाव आहेत.[१] +येथून जवळच सुमारे ४५ किमी अंतरावर चित्रकोट धबधबे आहेत. हे धबधबे इंद्रावती नदीवर आहेत.हे घोड्याच्या नालेच्या आकाराचे असून सुमारे १०० फूट उंचीवरून ते खाली कोसळतात.याजवळच नारायणपल नावाचे एक विष्णूंचे मंदिर आहे.तसेच या गावाच्या दक्षिणेला तीरथगड नावाचा अजून एक धबधबा आहे.येथे जाणारा महामार्ग हा कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानातून जातो.हा धबधबा सुमारे ३०० फूट खाली कोसळतो.या धबधब्यांशिवाय येथे मांडवना, चित्रधारा व थामाद घुमार आदी धबधबे आहेत.[१] +याजवळ असलेल्या कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानात कैकश अथवा कुतुमसर नावाची एक गुहा आहे.ही गुफा सुमारे २०-३० फूट खोल आहे. येथे चुनखडीपासून निसर्गतःच बनलेल्या आकृती आहेत.[१] +येथून सुमारे ५५ किमी दूर दंतेश्वरी देवीचे मंदिर असलेले दंतेवाडा हे ठिकाण आहे.शाकिनी व डाकिनी नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर येथील मुख्य आकर्षण आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_104.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..731d4c7a22cc66a0bcd40f4928a93b3170f53efc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_104.txt @@ -0,0 +1 @@ +खुर्रम शहजाद (२५ ऑक्टोबर, १९८८:कतार - ) हा  कतारकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10400.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f599c6304c10ec52d76e4487a44d66b1c1a6f0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10400.txt @@ -0,0 +1,44 @@ +घराणे- जगदाळे +जात- ९६ कुळी हिंदू-मराठा +वंश- चंद्र वंश +गोत्र - कपिल +देवक- धारेची तलवार, पंचपल्लव +कुलदैवत- जोतिबा +कुलदेवता- पिंगळजाई(पिंगळी बुद्रुक) / तुळजाभवानी(तुळजापूर)/ खंडोबा, (जेजुरी) +गावे- +ता. पुरंदर:- गराडे, +ता. कराड:- मसूर, +ता.कोरेगाव:- कुमठे, कवडेवाडी. +ता.माण:- पिंगळी बुद्रुक, बोथे, शिरवली, बिदाल, पाचवड, मोगराळे,डंगीरवाडी +ता.खटाव:- बुध,पेडगाव,अंभेरी +ता.जि. सातारा:- नांदगाव +ता.बारामती:- शिरवली, मूर्ती +ता. फलटण:- साखरवाडी +ता.बार्शी:- बार्शी, चारे + +ता. दौंड:- दौंड, लिंगाळी + +ता. शिरूर:- कर्डे, शिरूर +पदव्या- पाटील, देशमुख, सर-पाटील, सरदेशमुख, सरदार, सेनापती. +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +"जगदाळे घराणे" हे मुळचे धार(माळवा) येथील सम्राट परमार/पवांर/पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि दळवी ही घराणी निर्माण झाली. +श्रीमंत जगदाळे , पोकळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपतच्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे. +श्रीमंत सरदार जगदेवराव जगदाळे हे मसूर या शाखेचे मूळ पुरुष आहेत. +जगदेवराव जगदाळे यांना चार पुत्र होते पैकी +महादजी नाईक जगदाळे-देशमुख हे मसूर परगणा,आणि औन्ध परगणाची देशमुखी आणि पाटीलकी पाहत होते. +विठोजी नाईक जगदाळे (मोकसदार) हे पेडगाव. +तर कुमाजीराव जगदाळे देशमुख हे कराडची देशमुखीआणि आंबकची पाटीलकी पाहत होते. +तर त्यांचे एक बंधू रामराव(रामराउ) जगदाळे देशमुख हे शिरवडेचे पाटीलकी करीत होते. +पैकी आंबक शाखेतील जगदाळे देशमुख यांचा वाडा सध्या पिंगळी बुद्रुक या ठिकाणी पिंगळजाई(तुळजाभवानी) +रक्षणार्थ व इनाम गावी स्थित आहे. +या बाबतची दंतकथा अशी की, जगदाळे हे जगदंबेचे म्हणजेच देवी तुळजाभवानीचे रक्षक किंवा उपासक आहेत. यांपैकीच एक भक्त तुळजापूरला देवीच्या दर्शनाला गेले असता देवी तुळजाभवानी प्रकट झाली व त्याच्या डोक्यावर टोपली ठेवत म्हणाली "मी या टोपलीत बसत आहे तू मला घेऊन कोकणात चल. आणि जाताना कोठेही थांबू नकोस आणि मागे वळून पाहू नकोस. जर मला कोकणात पोचवलेस तर राजा होशील आणि थांबलास तर पाटील होशील." देवीच्या आज्ञेप्रमाणे भक्त देवीला घेऊन निघाला. परंतु पिंगळी बुद्रुक गावापाशी आल्यावर त्याला राहवेना. म्हणून तो मागे वळला, तत्क्षणी देवी टोपलीतून उतरली आणि मूर्तीरूपात पिंगळी गावात स्थानापन्न झाली. पिंगळी गावावरून देवीचे नाव पिंगळजाई झाले. तेव्हापासून जगदाळे सर्वत्र पाटील झाले आणि पिंगळजाई जगदाळ्यांची कूलदेवी झाली. +जगदाळे, पोकळे, पवार, दळवी आणि नाईक निंबाळकर हे एकाच वंशातील आहेत. +बहामनी काळापासून या घराण्याला सुमारे १६८ गावाची मसूर परगणा येथील देशमुखी होती.नंतर शिवशाही आल्यामुळे वतनदारी पद्धत बंद झाली आणि देशमुखीच्या ऐवजी जगदाळे घराण्याने सर-पाटीलकी स्वीकारली.मसूर परगण्यातीलच काही गावाची पिढीजात सर-पाटीलकी शिवाजी महाराजांकडे सुद्धा होती.त्यावेळी या घराण्याला मसूर,गराडे व दौंड-लिंगाळी येथील दीडशे गावांची सर-पाटीलकी मिळाली[१].जगदेवराव जगदाळे हे या घराण्याचे मूळ पुरुष समजले जातात. +सरदार जगदेवराव जगदाळे, सरदार महादजी जगदाळे, सरदार मल्हारराव जगदाळे, सेनापती आबाजीराव जगदाळे, सरदार यशवंतराव जगदाळे, सरदार पिराजीराव जगदाळे असे अनेक पराक्रमी मराठा योद्धे या घराण्यात होऊन गेले. +सरदार यशवंतराव जगदाळे व सरदार पिराजीराव जगदाळे यांनी पानिपतच्या लढाईत भीम-पराक्रम गाजवला दत्ताजीराव शिंदे यांच्यासमवेत ते नजीबखान याच्या विरुद्ध बुराडीघाटच्या लढाईत लढले. शिंदे यांच्या बरोबरच या दोन सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती या संग्रामात दिली[२]. +श्रीमंत छत्रपती शाहू (थोरले) महाराजांच्या आदेशावरून सरदार आबाजीराव जगदाळे (वय ७३) यांनी निजामाविरुद्ध १७४२ साली बेलूर मोहीम काढली, त्यावेळी त्यांनी महादजी शिंदे (वय ११) यांना मांडीवर बसवून मोहिमेस नेले. ....(संदर्भ- शिंदे दफ्तर) +या संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता [३] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10420.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d09f14821feddd86c4b560e8694aafff1bbfb0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10420.txt @@ -0,0 +1 @@ +जगदीश शरण वर्मा ( १८ जानेवारी, इ.स. १९३३ - २२ एप्रिल, २०१३) हे भारताचे सरन्यायाधीश होते. ते २५ मार्च १९९७ पासून १८ जानेवारी १९९८ या कालावधीत सरन्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10426.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9430bd52e6a985ecd761db2dcfb7252e8d8bc173 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10426.txt @@ -0,0 +1 @@ +जगदीश वळवी महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10439.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..420f9b55db229a8b985e124e0940ad6311903c64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10439.txt @@ -0,0 +1,5 @@ +जगन्नाथ केशव कुंटे (जन्म : १५ मे १९४३; - पुणे, ४ मार्च २०२१): ऊर्फ स्वामी अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. इ.स.२०१० सालापर्यंत त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. ही परिक्रमा अतिशय खडतर असते. या परिक्रमांच्या अनुभवांवर आधारलेली ’नर्मदेऽऽ हर हर’ आणि ’साधनामस्त’ ही दोन पुस्तके कुंटे यांनी लिहिली. +जगन्नाथ कुंटे हे कतार येथे काही वर्षे वास्तव्यास होते. त्यांनी बरेच लिखाण केले; पण ते प्रकाशित झाले नाही. तीन नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी 'नर्मदे हर हर' हे पहिले पुस्तक लिहिले. प्राजक्त प्रकाशनाने २००५ मध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला अफाट लोकप्रियता मिळाली. कुंटे यांच्या ओघवत्या आणि भारावून टाकणाऱ्या लेखनशैलीचे हजारो चाहते निर्माण झाले. पुढच्या परिक्रमेनंतर त्यांनी 'साधनामस्त' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर २००६मध्ये त्यांनी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य वाचक व साधक यांच्या घरी, नदी किनारी किंवा आश्रमात असे. +'नर्मदे हर हर' पुस्तकाची आता (२०२१ साली) २४ वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या 'साधनामस्त', 'नित्यनिरंजन', 'कालिंदी', 'धुनी' या पुस्तकांच्या प्रत्येकी दहापेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत. नऊ वर्षांच्या खंडानंतर २०१९ मध्ये 'प्रकाशपुत्र' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. पहिले पुस्तक नागिणीच्या पिल्लासारखे असेल, हे त्यांचे शब्द 'नर्मदे हर हर' पुस्तकाच्या लोकप्रियतेने खरे ठरले. पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याला त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या एकाही पुस्तकाला पुरस्कार मिळाला नाही. कुंटे यांनी महाराष्ट्रात राज्यभर व्याख्याने दिली, ती खूप गाजली. एक पुस्तक वाचले की सगळी पुस्तके विकत घेणारा वाचक वर्ग त्यांनी वेगळ्या लेखन शैलीने तयार केला. त्यांच्या पुस्तकांना आजही जगभरातून मागणी आहे. +'अक्षरधारा बुक गॅलरी'तर्फे २०११ साली पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात कुंटे यांची मुलाखत झाली होती; तिला इतकी गर्दी झाली होती की, काही प्रेक्षक टिळक रस्त्यावर थांबून होते. +त्यांची पाचही पुस्तके पुण्याच्या ’प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10452.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436abba6a492d83fdc6d736deb5da72acd53144e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10452.txt @@ -0,0 +1,6 @@ +महाराष्ट्र-भाषाभूषण ज.र. आजगावकर (जन्म : वराड (मालवण तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा), १६ ऑगस्ट, इ.स. १८७९, - मुंबई, ऑगस्ट २७, १९५५) हे मराठी चरित्रकार, लेखक, पत्रकार होते. +आजगावकरांचे मूळ गाव महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानातले आजगांव. तेथेच त्यांचे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. चरितार्थासाठी त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी लहानमोठ्या नोकऱ्या केल्या. +आजगावकरांनी पुढे पत्रकारितेस आरंभ केला. पुण्याच्या 'ज्ञानप्रकाशात' उपसंपादक म्हणून व मुंबईच्या 'इंदुप्रकाशात' संपादकीय विभागात काम केले. डिसेंबर २८, १९२८ रोजी आजगावकरांनी व रामकृष्ण विठ्ठल मतकरी यांनी 'सुदर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू केले. आजगावकरांनी 'ज्ञानांजन' नावाचे मासिकही चालवले. अच्युतराव कोल्हटकरांचे ’संदेश’ हे पत्र, तसेच ’सुधाकर’ व ’रणगर्जना’ या पत्रांचे अप्रकट संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. +पत्रकारितेखेरीज आजगावकरांनी साहित्यनिर्मितीही केली. १९०१ साली त्यांनी 'कवनकुतूहल' नावाचे दीर्घकाव्य रचले. 'प्रणयविकसन' व 'प्रणयानंद' अशी दोन नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु ज्या कार्याकरता आजगावकरांना ओळखले जाते, अशी त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्र कविचरित्रमाला'. १९०८ साली पहिला खंड प्रकाशित झालेल्या या चरित्रमालेचे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. १९३९ साली 'महाराष्ट्र संत कवयित्री' हा चरित्रपर ग्रंथही त्यांनी लिहिला. संत कवींची चरित्रे लिहिताना आजगावकरांनी परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली. ज्ञानेश्वर-तुकारामांबरोबरच हरी नारायण, लिंगनाथ योगी, चिदंबरदास राजाराम, रघुपती महाजन, गणपतराव साधू, ठाकुरदास बावा, दादा नाईक भिडे, नगाजी महाराज, पांडुरंग दाढी, नाथभुजंग यांसारख्या सर्वस्वी अप्रसिद्ध व उपे्क्षित कवींना ज.र. आजगावकरांनी प्रकाशात आणले. संतचरित्रकार महिपतीनंतर प्राचीन कवींची चरित्रे एवढ्या परिश्रमाने व एवढ्या मोठ्या संख्येने लिहिणारे लेखक म्हणून आजगावकरांचे नाव महत्त्वाचे आहे. +ऑगस्ट २७, १९५५ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10464.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..863d372fcc0358c1175fe955c8f0c3a7abdcd5b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10464.txt @@ -0,0 +1,5 @@ +वाग्येकरा पं. जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक होते. +उस्ताद विलायत हुसेन खान हे त्यांचे गुरू. +पं राम मराठे, पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, श्रीमती माणिक वर्मा, पं सुरेश तथा भाई गायतोंडे हे जगन्नाथबुवांच्या शिष्यांपैकी काही जण. +'गुणीदास' या टोपणनावाने जगन्नाथबुवा बंदिशी करत असत. +जगन्नाथबुवा पुरोहित यांना वाग्येयकार म्हणत. (प्राचीन काळामध्ये जी व्यक्ती पदरचना व स्वररचना या दोन्हीमध्ये प्रवीण असे तिला वाग्येयकार म्हटले जात होते. वाक् अर्थात पद्य व गेय अर्थात संगीत; या दोन्हीमध्ये ज्ञात असणारा वाग्येयकार.) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10472.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95da7f1129bbeed0660c28f1aad8987d097b3dd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10472.txt @@ -0,0 +1 @@ +जगमोहन मल्होत्रा (सप्टेंबर २५, इ.स. १९२७ - मे ३, २०२१ ) हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी १९८४ ते १९८९ आणि जानेवारी १९, १९९० ते मे २६, १९९० या काळात जम्मू काश्मीर राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला. तसेच १९९६, १९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1049.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5a653abee77226d90ca2b4259e0fb5a193090e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1049.txt @@ -0,0 +1,4 @@ +गढ़वाल रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या गढ़वाल रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +गढ़वाल रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10498.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f9f87dd9b2c59598dcbace055a87a633e96d47a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10498.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +खालील यादीत जगातील देशांचे राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख दिले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10516.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c0df79fd9ab120d78b54c533d9496158408bfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10516.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जगावेगळी पैज हा १९९२ मध्ये निर्मित एक मराठी चित्रपट आहे.यातील कलाकार अजिंक्य देव, सुकन्या कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवींद्र महाजनी, सुलभा देशपांडे, नंदा शिंदे हे आहेत.ए.व्ही.ए. फिल्म्स या संस्थेतर्फे तो निर्मित करण्यात आलेला आहे.या चित्रपटास विजय वर्गीस यांनी दिग्दर्शित केले आहे व तसेच विजय वर्गीस यांनी याचे कथालेखनही केले आहे.या चित्रपटाचे संवाद अशोक समेळ यांचे आहेत. याचे छायांकन शरद चव्हाण यांनी केले आहे. या चित्रपटातील साहसदृश्ये अशोक पैलवान यांची आहेत. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1054.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b7910f198c50cc97f2036ec9e98b11d7155cdaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1054.txt @@ -0,0 +1 @@ +गढवाली ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंदीशी मिळतीजुळती असलेली गढवाली प्रामुख्याने भारताच्या उत्तराखंड राज्याच्या गढवाल भागात बोलली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10553.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00ec09623511730a3f2ab7d266f5dc83bca1ab96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10553.txt @@ -0,0 +1,4 @@ +एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. +लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये बोकड कापले जाते. एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटले जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आढळते. एका ठरविलेल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या पाहुण्यांना, मित्र मंडळींना आमंत्रित करून जेवू घालतात. त्या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तमाशा हा त्यापैकीच एक असा मनोरंजनाचा प्रकार ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धती आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जपला जातो. ह्या धार्मिक कारणां बरोबरच आर्थिक व व्यावहारिक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र असते. (उदा. शहाद्या जवळील सारंगखेडच्या जत्रेतला घोडे बाजार कोट्यवधींच्या उलाढाली साठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. [१] [२]) काही गावामध्ये जत्रेच्या दिवशी लोकविधी म्हणून ' दशावतार ' हा लोक नाट्य प्रकार सादर करण्याची प्रथा असते. +काही अनिष्ठ प्रथांनी देशांतल्या बहुतेक जत्रांमध्ये शिरकाव केलेला आढळतो. उदा. +अंगणेवाडी जत्रा, जातेगाव मुखई कालभैरव जत्रा, श्रीनाथ म्हस्कोबा जत्रा वीर व कोडीत पुणे.महालक्ष्मी जत्रा, वज्रेश्वरी जत्रा. खंडोबा यात्रा माळेगाव जि.नांदेड ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10555.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33c21e1942bef5eb1f0e2aebc4a006bdc13183b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10555.txt @@ -0,0 +1 @@ +जत्रा हा महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांमध्ये साजरे होणारे वार्षिक सण आहे. जानेवारी ते मे महिन्यात साजरा केलेल्या जात्र्याला उरूस म्हणतात . [१] [२]हा सण बहुतेकदा गावातल्या हिंदू दैवत किंवा सुफी पीर यांचे थडगे (किंवा एक स्थानिक दर्गा ) वगैरेच्या सन्मानात साजरा होतो . [३] काही घटनांमध्ये ग्राम दैवत किंवा थडग्यात असलेला एकाच माणसाला अनुक्रमे हिंदू व मुसलमान वेगवेगळ्या नावाने पूजतात. [४] धार्मिक निरीक्षणाव्यतिरिक्त, बैलगाडी रेसिंग, कबड्डी, कुस्ती स्पर्धा, लावणी / तमाशा शो सारख्या सुंदर नृत्य आणि करमणुकीचा कार्यक्रम अशा प्रकारच्या नृत्य मंडळाचा समावेश असू शकतो. [५] [६] [७] या काळात काही कुटुंबे मांसाहार करतात आणि इतर लोकं फक्त शाकाहारी अन्न खातात. काही खेड्यांमध्ये, महिलांना स्वयंपाक आणि इतर कामांसाठी विराम दिला जातो. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10578.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b2780c15c12c9faea99051c6d34eadfee815c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10578.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनकपूर तथा जनकपूरधाम नेपाळमधील एक शहर आहे. साधू-सन्यासी, विद्वान आणि भाटांच्या आख्यायिकावरून असे लक्षात येते की जनकपूरची स्थापना 18 व्या शतकाच्या सुरुवातीस झाली. जनकपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वात पूर्वीचे वर्णन 1805पर्यंत आहे. प्राचीन शहराच्या अस्तित्वाचे पूर्वीचे पुरावे सापडलेले नाहीत. +राजा जनकांचा वाडा प्राचीन जनकपुरात आहे असे मानले जाते कारण ते विदेहा राज्याची राजधानी होती. रामायणानुसार, त्याला नालीमध्ये एक बालिका सापडली, तिचे नाव सीता आणि त्याने स्वतःची मुलगी म्हणून वाढवली. जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा त्याने स्वयंवरात तिला हजारो वर्षांपूर्वी जनकपूरजवळ ठेवलेले शिव धनुष उचलण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याची अट ठेवली . बऱ्याच राजपुत्रांनी प्रयत्न केले पण फक्त अयोध्याचा राजपुत्र रामच धनुष्य उचलू शकले. एका जुन्या गाण्यानुसार, हा धनुष्य जनकपूरच्या ईशान्य दिशेस आढळला होता. +१९५० च्या दशकापर्यंत जनकपूर हा ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर, पुजारी आणि लेखनिक जे भूमीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मठांसाठी काम करणारे होते. भारतातील स्वातंत्र्य कायद्यानंतर जनकपूरचा विस्तार व्यावसायिक केंद्रात झाला आणि १९६० च्या दशकात धनुसा जिल्ह्याची राजधानी बनली. [१] +राम आणि सीता हिंदू धर्मातील प्रमुख व्यक्ती असल्यामुळे जनकपूर हे हिंदूंचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इ.स.पू.च्या पहिल्या सहस्र ग्रंथानुसार, शतपथ ब्राह्मण, मैथिल राजा विदेही मथवा याने पुजारी गोतामा राहुगनाच्या नेतृत्वात सद्निरी ( गंडकी नदी ) पार केली आणि जनकपूर येथे राजधानी म्हणून विदेही साम्राज्याची स्थापना केली. गौतमा राहुगाना याने ऋग्वेदच्या अनेक ऋचा लिहिल्या, या घटनांची तारीख ऋग्वेदिक काळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10582.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b2780c15c12c9faea99051c6d34eadfee815c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10582.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनकपूर तथा जनकपूरधाम नेपाळमधील एक शहर आहे. साधू-सन्यासी, विद्वान आणि भाटांच्या आख्यायिकावरून असे लक्षात येते की जनकपूरची स्थापना 18 व्या शतकाच्या सुरुवातीस झाली. जनकपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वात पूर्वीचे वर्णन 1805पर्यंत आहे. प्राचीन शहराच्या अस्तित्वाचे पूर्वीचे पुरावे सापडलेले नाहीत. +राजा जनकांचा वाडा प्राचीन जनकपुरात आहे असे मानले जाते कारण ते विदेहा राज्याची राजधानी होती. रामायणानुसार, त्याला नालीमध्ये एक बालिका सापडली, तिचे नाव सीता आणि त्याने स्वतःची मुलगी म्हणून वाढवली. जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा त्याने स्वयंवरात तिला हजारो वर्षांपूर्वी जनकपूरजवळ ठेवलेले शिव धनुष उचलण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याची अट ठेवली . बऱ्याच राजपुत्रांनी प्रयत्न केले पण फक्त अयोध्याचा राजपुत्र रामच धनुष्य उचलू शकले. एका जुन्या गाण्यानुसार, हा धनुष्य जनकपूरच्या ईशान्य दिशेस आढळला होता. +१९५० च्या दशकापर्यंत जनकपूर हा ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर, पुजारी आणि लेखनिक जे भूमीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मठांसाठी काम करणारे होते. भारतातील स्वातंत्र्य कायद्यानंतर जनकपूरचा विस्तार व्यावसायिक केंद्रात झाला आणि १९६० च्या दशकात धनुसा जिल्ह्याची राजधानी बनली. [१] +राम आणि सीता हिंदू धर्मातील प्रमुख व्यक्ती असल्यामुळे जनकपूर हे हिंदूंचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इ.स.पू.च्या पहिल्या सहस्र ग्रंथानुसार, शतपथ ब्राह्मण, मैथिल राजा विदेही मथवा याने पुजारी गोतामा राहुगनाच्या नेतृत्वात सद्निरी ( गंडकी नदी ) पार केली आणि जनकपूर येथे राजधानी म्हणून विदेही साम्राज्याची स्थापना केली. गौतमा राहुगाना याने ऋग्वेदच्या अनेक ऋचा लिहिल्या, या घटनांची तारीख ऋग्वेदिक काळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10597.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..331c96d1557dae0a183f572761555dff60103e5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10597.txt @@ -0,0 +1 @@ +जनता कर्फ्यू (जनतेची संचारबंदी) हा कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचा सामना करण्यासाठीचा प्रयत्न होता.[१] भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयं-लादलेले 'कर्फ्यू' पाळण्याची भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली. भारतातील कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता.[२] २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत येते २१ दिवस 'पूर्ण-लॉक-डाउन' राहील.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10620.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d53e4d2dd8ec399a940fc6604eba55b41f072640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10620.txt @@ -0,0 +1 @@ +जननी तथा जननी अय्यर ही एक तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.[१] हिने अवन इवान या २०११मधील तमिळ चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10626.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df78ad808f9e6ae2506c08de4d9a00a26d275bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10626.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुनरुत्पादनासाठी वापरले जाणारे प्राण्याचे अवयव. +प्राण्यात सहसा बाह्य जननेंद्रिया वरूनच नर व मादि असे वर्गीकरण केल्या जाते. मानवात नराला पुरुष व मादिला स्त्रि असे संबोधतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10627.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ab653c5ff55e821f664ff636e1e396087262b0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10627.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जनपथ (पूर्वी क्वीन्सवे म्हणून ओळखला जात असे), हा नवी दिल्लीतील मुख्य रस्त्यांपैकी एक आहे. +हा रस्ता पालिका बाजाराला लागून असलेल्या कॅनॉट प्लेसमधील रेडियल रोड १ म्हणून सुरू होतो आणि राजपथ ("शासकांचा मार्ग") पासून उत्तर-दक्षिण असा पुढे जातो. १९३१ मध्ये भारताच्या नवीन राजधानीच्या उद्घाटनाच्या वेळी, मूळतः क्वीन्स वे म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता लुटियन्स दिल्लीच्या एडविन लुटियन्सच्या डिझाइनचा हा एक महत्त्वाचा भाग होता. जनपथ मार्केट हे नवी दिल्लीतील पर्यटकांसाठी (भारतीय आणि परदेशी दोन्ही) सर्वात प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक आहे. बाजारपेठ ही मुख्यतः उत्पादने विकणाऱ्या बुटीक स्टोअरची एक लांबलचक रांग आहे जी शहरातील मॉल्स आणि मल्टी-चेन स्टोअरमध्ये शोधणे कठीण आहे. बुटीकची लांबलचक ओळ किफायतशीर प्रवासी आणि खरेदीदार, हस्तकला आणि कपड्यांचे खरेदीदार, क्युरियो आणि असंख्य भारतीय-शैलीच्या फास्ट-फूड ठिकाणांसाठी आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10634.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd611c2e05962e90d20b7ee68ec763767bd1163b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10634.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनरल हे भारतीय सैन्यातील चतुर्थ तारांकित जनरल अधिकारी श्रेणी आहे. ही भारतीय सैन्यातील सर्वोच्च सक्रिय रँक आहे. जनरल श्रेणी ही लेफ्टनंट जनरलच्या तृतीय तारांकित श्रेणीच्या वर आणि फील्ड मार्शलच्या पंचम तारांकित रँकच्या खालील, मुख्यत्वे युद्धकालीन किंवा औपचारिक रँक असते. +लेफ्टनंट जनरल आणि मेजर जनरल सारख्या खालच्या जनरल ऑफिसर रँकपासून वेगळे करण्यासाठी जनरलला पूर्ण जनरल किंवा चतुर्थ तारांकित (फोर-स्टार) जनरल म्हणून संबोधले जाऊ शकते. भारतीय नौदलात समतुल्य दर्जा अॅडमिरल आणि भारतीय हवाई दलात एर चीफ मार्शल या पदांचा आहे. +२०२२ पर्यंत भारतीय सशस्त्र दलात दोन सेवारत पूर्ण जनरल आहेत : जनरल अनिल चौहान ( संरक्षण दलप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि अध्यक्ष, चीफ ऑफ स्टाफ कमिटी) आणि जनरल मनोज पांडे (लष्कर प्रमुख). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10636.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f37fea7539bf738a26b678a46c3997e22a90e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10636.txt @@ -0,0 +1,5 @@ +एर्विन योहानस युजीन रोमेल तथा फील्ड मार्शल रोमेल (नोव्हेंबर १५, इ.स. १८९१:हाइडेनहाइम, बाडेन-व्युटेम्बर्ग, जर्मनी - ऑक्टोबर १४, इ.स. १९४४:हेर्लिन्जेन, जर्मनी ) म्हणून ओळखले जाते) हे दुसऱ्या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध जर्मन सेनापतींपैकी एक होते. +जर्मनीचा महान सेनानायक. रोमेलचा जन्म १८९१ मध्ये श्टुटगार्ट जवळील हाइडेनहाइम येथे झाला. त्याची जर्मन लष्करामध्ये अधिकारी कॅडेट म्हणून १९१० मध्ये भरती झालि. आणि लवकरच अधिकारीपदावर सेकंड लेफ्टनंट म्हणून १९१२ मध्ये नेमणूक झाली. त्याने पहिल्या महायुद्धात फ्रांस, रोमेनिया व इटलीमध्ये युद्धात भाग घेतला. +पहिल्या महायुद्धानंतर रोमेलने १९२९-३३ दरम्यान ड्रेस्डेन इन्फंट्री स्कूल त्यानंतर १९३५-३८ मध्ये पॉट्सडॅम वॉर अकॅडेमी या लष्करी विद्यालयांत शिक्षक म्हणून काम केले. यावेळेपर्यंत रोमेल एक साधा अधिकारी म्हणूनच ज्ञात होता. १९३८ मध्ये रोमेलला हिटलरच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर रोमेलने पोलंडच्या आक्रमणामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. +पोलंडच्या कामगिरी नंतर रोमेलची मेजर जनरल पदी नियुक्ती झाली. त्याने ७व्या पॅन्झर डिव्हिजनची सूत्रे हाती घेऊन फ्रांसच्या आक्रमणात उल्लेखनीय कामगिरी बजावली. +१९४१-४२ दरम्यान रोमेल आफ्रिका कोरचा सेनापती होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10648.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a6e5ddefb85243c96a5b8f861e624eff06a19c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10648.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनरल मिचेल प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: MKE, आप्रविको: KMKE, एफ.ए.ए. स्थळसूचक: MKE) अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात असलेला विमानतळ आहे. या विमानतळास जनरल बिली मिचेलचे नाव देण्यात आले आहे. मिचेल विस्कॉन्सिनचा रहिवासी होता व त्याला अमेरिकेच्या वायु सेनेच्या जनकांपैकी एक समजले जाते. हा विमानतळ १९२०मध्ये हॅमिल्टन विमानतळ या नावाने बांधला गेला. +हा विमानतळ शिकागो महानगरास जवळ असल्याने शिकागोच्या उत्तरी उपनगरातील लोक याचा वापर करतात. येथे ॲमट्रॅकचे रेल्वे स्थानक असून त्या गाड्या शिकागोपर्यंत धावतात. +येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच कॅनडा आणि मेक्सिकोतील शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथून डेल्टा एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10676.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0030487a77b0a60df2de83cd49860fd05b52ce07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10676.txt @@ -0,0 +1,16 @@ + +संत जनाबाई (अंदाजे १२५८ - १३५०) या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवयित्री होत्या. त्यांचा जन्म १३व्या शतकाच्या सातव्या किंवा आठव्या दशकात झाला होता. [१] +महाराष्ट्रातील गंगाखेड येथील दमा आणि करुंड यांच्या पोटी जनाबाईंचा जन्म झाला. जातिव्यवस्थेखाली हे जोडपे मातंग समाजाचे होते. आई वारल्यानंतर त्यांचे वडील जनाबाईंना पंढरपूरला घेऊन गेले. लहानपणापासून जनाबाईंनी पंढरपूर येथे राहणाऱ्या दामाशेट (संत नामदेव यांचे वडील) यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम केले. जनाबाई बहुधा नामदेवांपेक्षा थोड्या मोठ्या होत्या आणि अनेक वर्षे त्यांचे पालन पोषण करत होत्या. +जनाबाईंचे मालक दामाशेट आणि त्यांची पत्नी गोणाई हे अतिशय धार्मिक होते. सभोवतालच्या धार्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे आणि जन्मजात प्रवृत्तीमुळे जनाबाई नेहमीच विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी अभंग प्रकारातील अनेक उच्च दर्जाचे धार्मिक श्लोक रचले. नामदेवांच्या रचनांसह त्यांच्या काही रचना जतन करण्यात आल्या होत्या. सुमारे ३०० अभंगांचे लेखन परंपरेने जनाबाईंनी केल्याचे सांगितले जाते. +संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे. +जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. +परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होते. जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे पंधरा माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या.[२] त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत. +संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. +‘विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वरू।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[३] +संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली होती. +संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ती-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. +‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री-विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात.’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. +संत जनाबाई यांच्या अभंगांचे वर्गीकरण खालील प्रमाणे केलेले आढळते. +संत जनाबाई: एक चिकित्सक अभ्यास (पीएच.डी प्रबंध), नेऊरगावकर मंजिरी, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई १९८९ +संत जनाबाई: एक चिकित्सक अभ्यास, (एम.फील प्रबंधिका), मथुरे आसावरी सुधीर,१९८९[२] +संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10688.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e992fdcb1ade63b7046e40ce23a7bc5a28bc14c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10688.txt @@ -0,0 +1,9 @@ +जनार्दन महाराज वळवी' हे शिक्षणाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात आदिवासींच्या सर्वांगीण विकास साधणारे व्यक्ती होत. +जनार्दन महाराज वळवी यांचा जन्म गरीब आदिवासी कुटुंबात, नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड या छोट्याशा गावात झाला. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत, संघर्षमय वातावरणात, प्रसंगी उपासमार सोसून जिद्दीने व चिकाटीने शिक्षण घेतले. नोकरीची आस न धरता समाजसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले; कारण लहान वयातच त्यांनी आदिवासी समाजावर होणारे अन्याय, त्यांचे अज्ञान, दारिद्रय, त्यांच्या अंध: श्रद्धा हे सर्व जवळून पाहिले व प्रत्यक्ष अनुभवलेदेखील होते. +आदिवासींचा विकास होण्यासाठी, अनिष्ट रूढी मुळापासून नष्ट करण्यासाठी शिक्षण हेच माध्यम असल्याचे ओळखून त्यांनी प्रत्येक वाडीपर्यंत, झोपडीपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजींचे शिक्षणविषयक विचार, गांधीजींचे सामाजिक विचार यांचा प्रभाव जनार्दन महाराजांवर असल्याचे दिसून येते. त्यामुळेच आयुष्यभर खादी वापरण्याचा वसा त्यांनी गांधीजींकडून घेतला. +प्रसंगी स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून इ.स. १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सत्याग्रहींसोबत आंदोलने केली, इंग्रजांच्या लाठ्याही खाल्ल्या. बुलेटिन वाटप, गुप्त बैठका यातही ते सक्रिय सहभागी असत. आदिवासी भागात कार्य करणाऱ्या उच्च शिक्षितांचे कार्य पाहून जनार्दन महाराजांनाही कार्य करावेसे वाटू लागले. याच प्रेरणेतून इ.स. १९४५ धडगाव येथील सभेत त्यांनी समाजसेवेचा संकल्प सोडला व तो संकल्प ते आजतागायत अनुसरत आहेत. बाळुभाई मेहता, नानासाहेब ठकार, जयवंतराव नटावदकर ही त्यांची प्रेरणास्थाने होत. तसेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांना पी. के. अण्णा पाटील, मधुकरराव चौधरी आदींचेही सहकार्य लाभले आहे. +जनार्दन महाराजांनी वेठबिगार पद्धतीस आळा घातला. जातिभेदांविरुद्ध आवाज उठवला. आदिवासींमध्ये नवऱ्या मुलाने मुलीला हुंडा देण्याची पद्धत होती. ही पद्धत बंद करण्याचा प्रयत्न इ.स. १९५३ पासून महाराज करीत आहेत. हुंड्याची रक्कम कमी करण्यात त्यांना यश मिळाले आहे. आदिवासी समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण होण्यासाठी, आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या संस्कृतीची ओळख होण्यासाठी धडगाव येथे गणेशोत्सव व पोळा हे सण साजरे करण्यास त्यांनी सुरुवात केली. दिवाळीच्या काळात रेडा (हेला) बळी देण्याची आदिवासींमध्ये असलेली प्रथा बंद करण्यात त्यांना यश मिळाले आहे. सावकारांकडून होणारे शोषण, उद्योजकांकडून होणारे आदिवासींचे शोषण रोखण्यातही त्यांना यश मिळाले आहे. +स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीतच, अतिशय लहान वयात आमदार होण्याची संधी त्यांना मिळाली. विधानसभेत त्यांनी आदिवासींची घरे, शिक्षण, दळणवळणाच्या सुविधा या प्रश्नांवर आवाज उठविला. इ.स. १९५५ पासून त्यांनी आश्रमशाळा स्थापन करण्यास सुरुवात केली. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांनी आश्रमशाळा सुरू केली होती. यांपैकी अनेक आश्रमशाळा आजही कार्यरत आहेत. + सातपुड्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी, दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीकरिता जनार्दन महाराजांनी नोव्हेंबर, इ.स. १९६३ मध्ये आदिवासी सातपुडा शिक्षण मंडळाची स्थापना केली. काही काळ त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, आदिवासींचे प्रश्र्न लेखनातून समाजासमोर मांडले. +जनार्दन वळवी यांच्या विधायक कार्याकरिता शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार बहाल केला. आदिवासी सेवक संस्था पुरस्कार (इ.स. १९८६), फोर्ड फाउंडेशनचा मॅन ऑफ दी इयर पुरस्कार (इ.स. १९९४), वीर बिरसा मुंडा पुरस्कार आदि पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. आदिवासी लोक त्यांना साधुसंतच समजतात आणि म्हणूनच धुळे परिसरातील आदिवासींनी जनार्दन वळवी यांना आदराने ‘महाराज’ ही उपाधी बहाल केलेली आहे. +जनार्दन महाराज प्रसिद्धीच्या वलयापासून नेहमीच दूर राहिले आहेत. एक निरपेक्ष, निस्पृह व सहनशील कार्यकर्ता; ध्येयवादी, कार्यनिष्ठ व तळमळीचा समाजसुधारक; दऱ्याखोऱ्यांतून शिक्षणाचा मंत्र-जागर करणारा ऋषीऱ्या शब्दांत त्यांचे वर्णन करता येईल. पारदर्शी, नावीन्याचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व लाभलेला हा सातपुड्याचा कर्मयोगी आजही आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10718.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eadc94bf55a642789bf5339fe88a412af9f26d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10718.txt @@ -0,0 +1,4 @@ +(तेरावे शतक, पूर्वार्ध). कर्नाटकातील एक प्रसिद्ध जैन कवी, त्याचा जन्म हळेबीडजवळील द्वारसमुद्र येथे एका पंडित कुळात झाला. मातापित्यांची नावे अनुक्रमे गंगा व शंकर (सुमनोबाण). होयसळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ (कार. १२२०–३४) याच्या दरबारात जन्न राजकवी व दंडाधिकारी असून त्याला ‘कविचक्रवर्ती’ असा किताब होता. काव्यावलोकन  ग्रंथाचा कर्ता दुसरा नागवर्मन् (११४५) याचे शिष्यत्त्व पतकरून जन्न काव्यशास्त्रात पारंगत झाला. +रामचंद्रदेव मुनींद्र हे जनाचे धर्मगुरू. जन्नाने अनेक जैन मंदिरे उभारली असावीत. तो कुशल प्रशासक म्हणूनही प्रसिद्ध होता. यशोधरचरिते  (१२०९) व अनंतानाथ पुराण  (१२३०) ही त्याची प्रसिद्ध काव्ये. यशोधरचरिते हे ३१० पद्यांचे लघुकाव्य असून ते चार अवतारांत (सर्गांत) विभागलेले आहे.गुणदृष्ट्या हे काव्य सरस उतरले आहे. कंद नावाच्या छंदात त्याची ही रचना असून कंदछंदप्रचुर असे कन्नडमधील ते पहिलेच काव्य मानले जाते. जैन परंपरे यशोधरचरितेची कथा विशेष प्रसिद्ध असून संस्कृत-प्राकृत ग्रंथांतही ती आलेली आहे. वादिराज सूरीच्या संस्कृत यशोधरकाव्य  (१०२४) या ग्रंथावर जन्नाचे काव्य आधारित असले, तरी काव्यगुणांत ते मूळ काव्यापेक्षाही सरस आहे. मानसिक हिंसाही जीवास जन्मजन्मांतरी नडते, असे बिंबवून जन्नाने जीवदयेचे महत्त्व ह्या धार्मिक काव्यात प्रतिपादिले आहे. त्याच्या कल्पनाविलासाचा, सौंदर्यदृष्टीचा व मार्मिकतेचा त्यात प्रत्यय येतो. + +अनंतनाथ पुराणात चौदाव्या तीर्थंकराचे चरित्र चौदा आश्वासांत व चंपू शैलीत जन्नाने वर्णिले आहे. ह्या चंपू काव्यात जैन तत्त्वांचे विवरण आहे. या काव्यातील चंडशासन ह्या खलपुरुषाने वसुषेण या आपल्या मित्राच्या पत्नीस फसवून तिच्यावर केलेल्या अत्याचाराची व परिणामतः उभयतांच्या मृत्यूची तसेच वसुषेणाच्या विरक्तीचा कथा उल्लेखनीय आहे. कन्नड साहित्यातील एक दर्जेदार शोकांतिका म्हणून ती ओळखली जाते. अभिजात महाकाव्याच्या सर्व लक्षणांनी युक्त अशा अनंतनाथ पुराणाला कन्नड साहित्यात आगळे स्थान आहे. अनुभव–मुकुर  किंवा स्मरतंत्र  ही कामशास्त्रावरील कृतीही जन्नाचीच असून ती अलीकडेच उपलब्ध झाली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10721.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c471ae26f13dc7538b93c284dcb4dc433c8a3208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10721.txt @@ -0,0 +1,13 @@ +नवीन प्राणी आपल्या आईच्या शरीरातून अथवा अंड्यातून बाहेर पडण्याची क्रिया. बाळंतपण म्हणजे बाळाला जन्म देणे. गर्भधारणेचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही अडथळ्याविना मूल जन्माला येण्याला साधा आणि साधा जन्म म्हणतात. +मुलाचा जन्म काळजीपूर्वक पाहिल्यावर असे लक्षात येते की मूल जन्माला येण्याच्या पद्धतीचे तीन भाग करता येतात. पहिल्या भागात गर्भाशयाचे उघडणे आणि पसरणे, दुसऱ्या भागात डोके मुलामध्ये दिसते आणि तिसऱ्या भागात अंडाकृती बाहेर येते. पहिला भाग बाळंतपणाचा पहिला टप्पा १० ते १२ तास किंवा त्याहून अधिक कालावधीचा असतो. पहिल्या टप्प्याची वेळ स्त्रीला कोणते मूल आहे यावर अवलंबून असते. पहिल्या मुलामध्ये ही अवस्था जास्त वेळ घेते. दुसऱ्या मुलामध्ये कमी वेळ लागतो आणि तिसऱ्या मुलामध्ये कमी वेळ लागतो. पहिल्या टप्प्यात, योनीच्या भिंती पातळ होतात, ताणल्या जातात, ताणल्या जातात आणि हळूहळू बाळाचे डोके हलवतात. योनिमार्गाचा ताणलेला आणि ताणलेला भाग हळूहळू गर्भाशयाला पुढे येण्यास मदत करतो. या अवस्थेबरोबरच एक स्निग्ध पदार्थही बाहेर पडतो जो पडद्यासारखा असतो ज्याला शो म्हणतात. काहीवेळा आकुंचनासह अम्नीओटिक पिशवी फुटते आणि अम्नीओटिक द्रवपदार्थ बाहेर पडतात. दुसरा भाग बाळाच्या जन्माच्या दुस-या टप्प्यात, गर्भाशयाचा दाब दर दोन मिनिटांनी येतो आणि अर्धा मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. या दबावामुळे, मुलाला हळूहळू खाली ढकलले जाते. या टप्प्यावर बाळाचे डोके पाहिले जाऊ शकते. यानंतर, योनी हळूहळू आकुंचन पावत असलेल्या थरांच्या रूपात एक थर दुसऱ्याच्या वरती हलवत राहते. साधारणपणे मुलाचे डोके वरच्या बाजूला असते आणि त्याचे धड खालच्या दिशेने असते. +काहीवेळा बाळाला पोटावर हलके दाबले जाते जेणेकरून मुलाला वेदना होतात. या टप्प्यात स्त्रीसाठी दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम फायदेशीर असतात. कारण स्त्रीला श्वास रोखूनच ताण द्यावा लागतो. कधीकधी मुलांना काढण्यासाठी साधने देखील वापरली जातात. बाळंतपणाच्या वेळी, जेव्हा बाळ बाहेर येते तेव्हा आईला असे वाटते की त्यांच्या शरीरातून मल बाहेर पडत आहे. प्रसूतीच्या वेळी बाळाचे डोके प्रथम बाहेर येते. मग एक खांदा, दुसरा खांदा आणि नंतर संपूर्ण धड बाहेर येते, असे मूल जन्माला येताच दुसरा टप्पा पूर्ण होतो. +बाळाच्या जन्मानंतर, बाळाचे तोंड आणि नाक प्रथम स्वच्छ केले जाते, कधीकधी बाळाच्या तोंडातून आणि श्वसनमार्गातून स्निग्ध पदार्थ आणि इतर द्रव स्वच्छ करण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. यानंतर, मुलाला स्वच्छ कपड्यात चांगले गुंडाळले जाते जेणेकरून मुलाच्या शरीराचे तापमान टिकून राहते. बाळाच्या जन्मानंतर त्याचे डोळे स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतर बाळाची श्वास घेण्याची क्षमता, हृदयाचे ठोके, त्वचेचा रंग, हात-पायांची हालचाल आणि स्पर्श केल्यावर मुलाचा स्वभाव बघितला जातो. याला अपगर म्हणतात. जर मुलाची कार्यक्षमता सामान्य असेल, तर मुलाचे हात, पाय, कान, मलमूत्र आणि मुलाच्या पाठीकडे पाहिल्यानंतर, मुलाच्या पोटाची साफसफाई केली जाते आणि अन्न पाईपमध्ये अडथळा दिसून येतो. +बाळंतपणाचा तिसरा टप्पा मुलाच्या जन्मापासून हिमस्खलनाच्या तिसऱ्या टप्प्याला तिसरा टप्पा म्हणतात. मुलाच्या जन्मानंतर, मुलाला एका दोरीने जोडले जाते, ज्याला नाडा म्हणतात. तो पांढरा, बेज आणि दोरीसारखा आकार आहे. तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके जाणवू शकतात. हे बाळाला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन वाहून नेते. दुसरीकडे, ही मज्जातंतू अंडाकृतीशी जोडलेली असते जी आईच्या गर्भाशयाच्या भिंतीशी जोडलेली असते. या टप्प्यावर, गर्भाशयाच्या नाभीपासून सुमारे ८ ते १० सेमी अंतरावर क्लॅम्प लावून नाभीसंबधीचा दोर कापला जातो. मूल +दोर कापून घ्या आणि ते जमिनीला किंवा इतर कोणत्याही वस्तूला स्पर्श करत नाही हे पहा कारण ते रोग लवकर पकडते आणि यामुळे मुलाला रोग होऊ शकतो. म्हणूनच ते कापल्यानंतर, ते मुलाच्या पोटावर घालण्याचा सल्ला दिला जातो, मुलाच्या कापलेल्या मज्जातंतूवर देखील कोणतेही औषध लागू केले जाऊ शकते. मुलाची कापलेली नाळ २४ तासांच्या आत हळूहळू सुकते. साधारण ७ ते १० दिवसात ते सुकते आणि शरीरापासून वेगळे होते आणि त्याच्या जागी एक बटणाच्या आकाराचा डाग शरीरावर राहतो ज्याला नाभी म्हणतात. जोपर्यंत ते शरीरावर राहते, तोपर्यंत त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून दोनदा स्पिरिटच्या साहाय्याने मेडिकल कॉटनच्या साहाय्याने स्वच्छ करून जंतुनाशक औषध वापरावे. +अम्नीओटिक झिल्ली फाटल्यानंतर, ही कॉर्ड (अॅमिलिकल कॉर्ड) बाळाच्या जन्मापूर्वी अनेक वेळा निघून जाते. ही अवस्था सूचित करते की बाळ त्याच्या वेळेसाठी लहान आहे, शारीरिक दोष, गर्भाशयात बाळाची असामान्य स्थिती किंवा गर्भाशयात अम्नीओटिक द्रव जास्त प्रमाणात असणे ही मुख्य कारणे आहेत. जेव्हा नाळ योनीतून बाहेर येते, तेव्हा नाभीसंबधीचा रक्त प्रवाह कमी होऊ लागतो, मुलाच्या डोक्याच्या दाबामुळे आणि आईच्या नितंबाच्या हाडांमधील नाभीसंबधीच्या दोरखंडावर सतत दबाव पडतो, अनेक वेळा रक्ताभिसरण पूर्णपणे थांबते. या अवस्थेत, कमी तापमान आणि बाळाच्या रक्तामुळे, बाळाचा गर्भातच मृत्यू होतो. या कारणास्तव, लवकर प्रसूती किंवा ऑपरेशनद्वारे प्रसूती या अवस्थेत फायदेशीर ठरते. +काहीवेळा हा प्रकार सुरुवातीला कळत नाही. ही अवस्था जाणून घेण्यासाठी भगवंताचे परीक्षण करावे लागते. या स्थितीत प्रसूती लवकर होत नाही आणि बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होऊ लागतात. या कारणास्तव हे आवश्यक आहे की अम्नीओटिक पडदा फुटल्याबरोबरच. त्यावेळी महिलेचा तपास त्वरीत भंग करून व्हावा. ज्या स्त्रियांमध्ये मुलाचे डोके नितंबावर विश्रांती घेत नाही, त्यांच्यामध्ये नाभी बाहेर येण्याची शक्यता जास्त असते आणि काही काळानंतर ती सुकते आणि पडते आणि बाळाच्या नाभीची खूण आयुष्यभर राहते. +बाळाच्या जन्माच्या वेळी, बाळाचे डोके बाहेर येताच, बाळाच्या चेहऱ्यावर स्नेहन द्रवपदार्थाच्या प्रमाणात लक्ष दिले पाहिजे कारण या स्नेहन द्रवपदार्थामुळे बाळाला श्वास घेणे कठीण होऊ शकते. या कारणास्तव, मुलाचा चेहरा, नाक आणि तोंड स्वच्छ कापडाच्या तुकड्याने पूर्णपणे स्वच्छ करावे. बाळाचा जन्म होताच बाळाला उलटे टांगता येते. त्यामुळे फुफ्फुसात गेलेला स्निग्ध द्रव पुन्हा तोंडात येतो आणि तोंडातील द्रव फुफ्फुसात जाऊ शकत नाही. या कारणास्तव ते सक्शनद्वारे काळजीपूर्वक काढले जाऊ शकते. +थोड्या प्रमाणात स्नेहन द्रव फुफ्फुसात येऊ शकतो. परंतु फुफ्फुसात जास्त प्रमाणात द्रव गेल्याने मुलाचे रडणे बरे होत नाही. अशा स्थितीत फुफ्फुसात नळी टाकून ती काढावी लागते आणि बाळाला औषधे सुरू करावी लागतात. पहिल्या बाळाचे फुफ्फुस हवेशिवाय फुग्यासारखे असतात. पण पहिल्यांदा श्वास घेताच फुफ्फुसे हवेने भरतात. त्यातून रक्त येऊ लागते आणि ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसातून मुलाच्या हृदयापर्यंत पोहोचते. या अवस्थेत मुलाचे हृदय लवकर काम करू लागते. दरम्यान, मुलाचे नाते ओव्हलपासून वेगळे होते. +गर्भाशयाच्या काही वेदनांसह, ओव्हल देखील हळूहळू गर्भाशयाच्या भिंतींना धरून सोडू लागते आणि हळूहळू संपूर्ण अंडाकृती या दरवाजातून वेगळे झाल्यानंतर बाहेर येते. काही वेळा अंडी येण्यासाठी १० मिनिटे ते अर्धा तास लागू शकतो, अशा स्थितीत आईच्या पोटाला हलका मसाजही करावा लागतो. यानंतरही जर ओव्हल बाहेर येत नसेल तर त्याला रिटेन्ड ओव्हल म्हणतात. ओव्हलमधून बाहेर येताच ओव्हल विहीर दिसली पाहिजे. जर ओव्हलचा एक तुकडा देखील येऊ शकत नाही, तर गर्भाशय पूर्णपणे आकुंचन करू शकत नाही आणि रक्तस्त्राव सुरूच राहतो. +मूल जन्माला येताच, मुलाचा रंग काहीसा निळा होतो. पण मुलाच्या रडण्यामुळे मुलाच्या शरीरात ऑक्सिजन आणि रक्त संचारू लागते. त्यामुळे मुलाचा रंग गुलाबी होतो. मुलाच्या शरीरावर पांढरा स्निग्ध पदार्थ राहतो. या स्नेहन पदार्थाला व्हर्निक्स म्हणतात. बाळाला स्वच्छ कपड्याने पुसणे किंवा बाळाला आंघोळ केल्याने हे स्नेहक द्रव शरीरातून काढून टाकते. +मुलाच्या चेहऱ्यावर थोडी सूज आहे, डोळे बुडलेले आहेत आणि मुलाच्या डोक्याचा काही भाग दिसत आहे ज्याला कॅपुट म्हणतात. हे सर्व वेळेनुसार चांगले होते. बाळाचा जन्म झाल्यावर डोक्यावर स्नायूंचा ताण येतो. ते कॅप्युट बनते. पण तो काही दिवसातच बरा होतो. बाळंतपणाच्या वेळी बाळाची छाती थोडीशी वाढलेली असते. बाळंतपणात मुलगी असल्यास. त्यामुळे त्याच्या मूत्रमार्गाच्या दोन्ही बाजूंची त्वचा, लॅबिया अधिक तपकिरी आणि सुजलेली असून काही भाग बाहेर पडताना दिसतो. कधीकधी थोडेसे रक्त देखील येते, त्याचप्रमाणे एखाद्या मुलाचे अंडकोष मोठे होणे किंवा काही हलका निळा-तपकिरी रंग इत्यादी दिसणे सामान्य आहे, जे वेळेनुसार बदलतात. गर्भधारणेच्या वेळी, महिलेने ठरवावे की तिची प्रसूती घरी करायची की हॉस्पिटलमध्ये. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीने स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10723.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd696e5fe27f874cc1aed537b52dbd3b689af5f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10723.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाढदिवस हा वापरात असणाऱ्या दिनदर्शिकांनुसार (जिवंत) व्यक्तीच्या जन्मापासून पूर्ण वर्षांनी येणाऱ्या विशिष्ट तारखेला येतो. +थोर पुरुष, संत/महात्मा वा आदरणीय व्यक्तीचा जन्मदिवस म्हणजे जयंती. जयंत्यांच्या यादीसाठी जयंत्या पहा. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10757.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad03bf4c5210e6acafab770d98fd33907b209f84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10757.txt @@ -0,0 +1,3 @@ +जपानचे पंधरावे सैन्यदल (जपानी:第15軍; दै-ज्युगो गन) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान उभारलेले जपानचे सैन्यदल होते. +याची उभारणी ९ नोव्हेंबर, १९४१ रोजी इंडो-चायनामध्ये झाली. ब्रिटिश आधिपत्याखालील म्यानमारवर आक्रमण करणे हे या सैन्यदलाचे एकमेव उद्दिष्ट होते. यासाठी त्यांना थायलंडमधून मार्ग काढणे आवश्यक होते. ८ डिसेंबर, १९४१ रोजी आताच्या कंबोडियामधून हे सैन्य थायलंडवर चाल करून गेले. त्याच वेळी जपानी सैन्याची १४३वी रेजिमेंट बॅंगकॉकच्या दक्षिणेस उतरली. या कचाट्यात सापडलेल्या थायलंडच्या सरकारने काही तासांच्या लढाईनंतर जपानला म्यानमारचा मार्ग मोकळा करून दिला. शोजिरो लिदाच्या नेतृत्वाखाली या सैन्यदलाचा एक भाग म्यानमारच्या दक्षिणेतील तेनासरीम येथे दाखल झाला तर दुसऱ्या भागाने थायलंडच्या उत्तर भागातून हल्ला केला. येथून पुढे म्यानमारमधील ब्रिटिश आणि भारतीय सैन्याचा प्रतिकार मोडून काढत १५व्या सैन्यदलाने झपाट्याने रंगूनकडे चाल केली व ७ मार्च, १९४२ रोजी हे शहर काबीज केले. सिंगापूरचा पाडाव झाल्यावर तेथून सुटका झालेले जपानी सैनिक आणि आझाद हिंद फौजेत दाखल झालेले पूर्वीचे ब्रिटिश भारतीय सैनिक १५व्या सैन्यदलात तैनात झाले. या नवीन कुमकीच्या मदतीने देशाच्या मध्य भागात धडक मारली. काही दिवस तेथे तळ मांडल्यावर हे सैन्य पुन्हा उत्तर व पश्चिमेकडे चालून गेले व म्यानमारमधून ब्रिटिशांना त्यांनी हाकलून दिले. पुढील वर्षभर हे सैन्यदल म्यानमारमध्ये ठाण मांडून होते. १९४४मध्ये या सैन्याचा बर्मा प्रादेशिक सैन्यात समावेश करण्यात आला. नवीन सेनापती रेन्या मुतागुचीने म्यानमारमधून ब्रिटिश भारतावर हल्ला करण्याचे ठरविले आणि उ गो मोहीम सुरू केली. या मोहीमेंतर्गत कोहिमाच्या लढाईत आणि इम्फालच्या लढाईत जपानच्या पंधराव्या सैन्याला ब्रिटिश भारतीय लष्कराने कडवा प्रतिकार केला व हे सैन्यदल जवळजवळ नेस्तनाबूद झाले. मुतागुची आणि त्याचा अधिकाऱ्यांची कमान काढून घेउन सिंगापूरला परत पाठविले गेले आणि सैन्याचे नेतृत्व शिहाची कातामुराला दिले गेले. पावसाळा संपताना कातामुराने पंधरावे सैन्य इरावती नदीपलीकडे नेले व तेथून ब्रिटिशांचे प्रतिआक्रमण रोखण्याचा असफल प्रयत्न केला. मंडाले पडल्यावर पंधराव्या सैन्याने रीतसर माघार घेतली व पेगु योमास येथे जपानच्या तेहतीसाव्या सैन्यदलाशी संधान साधले. दोस्त सैन्याने घातलेला वेढा फोडून काढीत दक्षिणेकडे पलायन करताना पंधराव्या सैन्यदलाचा सर्वनाश झाला. उरलेसुरले सैनिक जपानच्या १८व्या प्रादेशिक सैन्यात दाखल झाले. +जपानने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करल्यावर थायलंडच्या लांपांग प्रांतात जपानच्या पंधराव्या सैन्यदलाचे विसर्जन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10760.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49388f700a2a026c2bebe5e4cf9356d36015259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10760.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१] +जपानचे शाही सैन् diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10772.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ba8fd2659ace89dfe466a6f29c57e82a23a3b8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10772.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ मध्ये अधिकृतपणे जपानमध्ये बौद्ध धर्माचे प्रचलन सुरू आहे.[१][२][३] जपानी समाजाच्या विकासावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे.[४] जपानमध्ये प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म प्रभावशाली आहे. विविध अहवालांनुसार, जपानमध्ये ९६% बौद्ध लोक (१२ कोटी) आहेत.[५][६] २०१५ च्या जपानी सरकारच्या एका संशोधनानुसार, ६९.८% (९ कोटी) जपानी लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.[७][८][९][१०][११] ९ कोटी ते १२ कोटी बौद्धांसह जपान हा चीननंतर जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला दुसरा देश आहे.[१२] +बौद्ध धर्म पहिल्यांदा सहाव्या शतकात जपानमध्ये आला, तो इ.स. ५३८ किंवा ५५२ मध्ये कोरियातील बाकेजे या राज्यामध्ये सुरू झाला. बाके राजाने जपानी सम्राटाला बुद्ध आणि काही सूत्रांचे एक चित्र पाठविले. पुराणमतवादी शक्तींनी थोडक्यात हिंसक विरोध केल्यानंतर, ५८७ मध्ये जपानी न्यायालयाने ते स्वीकारले. यमातों वंशांच्या राज्याने (देवासना) देवीच्या उपासनेवर आधारित कबीर (उजी) यावर राज्य केले. हा काळ कोरियाकडून प्रखर स्थलांतरित होणारा काळ, उत्तरपूर्व आशियातील घोड्यांच्या सवार, तसेच चीनचा सांस्कृतिक प्रभाव होता. जे सुई राजवटीत एकरूप झाले होते जे मुख्य भूभागाची मुख्य सत्ता होती. बौद्ध धर्माची पूर्वतयारी असलेल्या राज्याच्या शक्तीची पुष्टी करण्यासाठी आणि पूर्व एशियाच्या व्यापक संस्कृतीत आपली भूमिका साकारण्याचे काम होते. जापानी श्रीमंतांनी नारा येथे राजधानीमध्ये बौद्ध मंदिरांचे निर्माण आणि नंतर में राजधानी हेएन (आता क्योटो) मध्येही स्थापन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10796.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6753c6154480863ec08d9f999cb0c5ab52926fc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10796.txt @@ -0,0 +1,8 @@ +जपान सरकार एक घटनात्मक राजसत्ता आहे. या सरकार पद्धतीत राजाला मर्यादित अधिकार असतात आणि ते फक्त औपचारिक असतात. इतर बऱ्याच राज्यांप्रमाणे, सरकार तीन शाखांमध्ये विभागले असते: विधान शाखा (कायदे तयार करण्याचा अधिकार असणारी शाखा), कार्यकारी शाखा (अंमलबजावणी करणारी शाखा) आणि न्यायिक शाखा. +१९४७ मध्ये जपानची राज्यघटना स्थापित झाली. या राज्यघटनेच्या चौकटीखाली सरकार चालते. हे विभागीय राज्य आहे, ज्यात सत्तेचाळीसा प्रशासकीय विभाग आहेत. यात सम्राट (राजा) राज्यप्रमुख असतो. [१] राजाची भूमिका औपचारिक असून त्याला शासनाशी संबंधित कोणतेही अधिकार नाहीत. [२] जपानच्या मंत्रिमंडळात (कॅबिनेट) राज्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा समावेश असतो. मंत्रिमंडळ सरकारला निर्देशित आणि नियंत्रित करते. मंत्रिमंडळाला कार्यकारी शाखेची जबाबदारी असते. पंतप्रधान मंत्रिमंडळ प्रस्थापित करतो. तसेच पंतप्रधान सरकारचे प्रमुख मानले जातात. [३][४] पंतप्रधान जपानच्या नॅशनल डाएट (जपानचे द्विसदनीय विधीमंडळ) कडून नियुक्त केला जातो आणि सम्राटाकडून त्याला संमती असते. [५][६] +नॅशनल डाएट हे जपानचे द्विसदनीय विधीमंडळ आहे. यावर विधान शाखेची (कायदे तयार करण्याचा अधिकार असणारी शाखा) जबाबदारी असते. यात दोन सदन असताता, हाऊस ऑफ कौन्सिलर्स हे वरचे सदन मानले जाते आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ज (प्रतिनिधी) हे खालचे सदन मानले जाते. सार्वभौमत्वाचा स्रोत असलेल्या लोकांमधून त्याचे सदस्य थेट निवडले जातात. [७] सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालय न्यायिक शाखेची जबाबदारी उचलताता आणि ते कार्यकारी आणि विधान शाखेंपासून स्वतंत्र असतात. [८] +सम्राट मेईजी यांची पुनःस्थापना होण्याअगोदर जपानवर सैन्यातील शोगनचे राज्य होते. शोगन हे सैन्याचे कमांडर-इन्-चीफ असायचे. या काळात, सरकारची सर्व शक्ती शोगनच्या हातात असायची आणि ते सम्राटाच्या नावाने देशावर अधिकृतपणे राज्य करायचे. [९] शोगन हे वंशानुगत लष्करी गव्हर्नर होते आणि त्यांची श्रेणी सध्याच्या जनरलसिमोच्या समतुल्य होती. शोगन नियुक्त करण्याचा अधिकार हा सम्राटला होता, तरीही त्यांची भूमिका फक्त औपचारिक असायची आणि त्यांचा देशाच्या कारभारामध्ये काहीही भाग नसायचा. [१०] या भुमिकेची तुलना सम्राटाच्या सध्याच्या भूमिकेशी केली जाते ज्यांची त्यांची अधिकृत भूमिका पंतप्रधान नेमण्याची असते. [११] +१८६८ मध्ये सम्राट मेईजी यांची पुनःस्थापना झाली. यामुळे शोगुन टोकुगावा योशिनोबू यांना राजीनामा द्यावा लागला आणि सम्राटाच्या आदेशांचे पालन करण्यास त्यांना सहमत व्हावे लागले. [१२] या घटनेमुळे जपानमध्ये राजेशाही राजवट लागु झाली आणि जपानचे साम्राज्य घोषित झाले. १८८९ मध्ये जपानला पाश्चात्य राष्ट्रांच्या पातळीवर आणण्यासाठी मेईजी संविधान स्वीकारले गेले. अशारितीने आशियातील पहिली संसदीय व्यवस्था तयार झाली [१३] +तत्कालीन पर्शियन मॉडेलवर आधारित स्वतंत्र न्यायव्यवस्थेसह त्यांनी संमिश्र घटनात्मक-राजशाही अर्थात निरपेक्ष राजशाहीचा एक प्रकार अंगिकृत केला. [१४] +"काझोकु" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक नवीन अमीर-उमराव पद्धतीची स्थापना झाली. यामुळे हेयन कालखंडातील प्राचीन दरबार , कुगे आणि डेईम्यचे शोगन एकमेकात विलीन झाले. [१५] तसेच हाऊस ऑफ कौन्सिलर्स आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ज (प्रतिनिधी) यांचा समावेश असलेल्या इम्पीरियल डाएटची स्थापना केली. हाऊस ऑफ कौन्सिलर्सचे सदस्य जपानच्या इम्पीरियल फॅमिली, काझोकू,चे सदस्य असत आणि ते सम्राटाद्वारे नियुक्त केले जातात. [१६] प्रतिनिधी सभागृहाचे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ज) सदस्य थेट मताधिक्याने निवडले जातात. ref>Article 35, Section 3 of the Constitution of the Empire of Japan (1889) मेईजी घटनेत कार्यकारी शाखा आणि सम्राट यांच्या अधिकारांमध्ये स्पष्ट फरक असूनही, संविधानामधील अस्पष्टता आणि विरोधाभासांमुळे अखेर तैशो राजकीय संकट उद्भवले. [१७] यामुळे सैन्यदलावर नागरी नियंत्रण कमकुवत झाले, ज्याचाच अर्थ असा की सैन्यदल विकसित होऊ शकते आणि राजकारणावर मोठा प्रभाव पडू शकते. [१८] +द्वितीय विश्वयुद्धाच्या समाप्तीनंतर सद्य जपानची घटना स्वीकारली गेली. याने पूर्वीच्या शाही शासनाची जागा पाश्चात्य शैलीच्या उदारमतवादी लोकशाहीच्या रूपात बदलली. [१९] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10800.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f8d82a3fb9674eb2d582ea09f11837b4e579ac7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10800.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जब तक है जान हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, कतरिना कैफ व अनुष्का शर्मा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी मृत्यू पावलेल्या यश चोप्राचा हा अखेरचा चित्रपट होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10820.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03bab21e914d3f398262fc39e33bf1a2557a5d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10820.txt @@ -0,0 +1,2 @@ +अदिदास जबुलानी हा आदिदास या कंपनीने तयार केलेला एक फुटबॉल चेंडू आहे. हा चेंडू २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्त्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.[१] +या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10849.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4fca4310c6d3291710a203ba6dc9364cd2f12a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10849.txt @@ -0,0 +1,20 @@ +जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. +त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले. +"जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे." - जवाहरलाल नेहरूजमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. +जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला. +१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. +१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. +त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. +टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली. +टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले. +१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. +झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे. +प्रकाशन-राजहंस प्रकाशन. +"स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची ताकद नसणे आणि आवश्यक असल्यास त्याचे रक्षण करणे, हा एक क्रूर भ्रम असेल आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद केवळ व्यापक औद्योगिकीकरण आणि देशाच्या आर्थिक जीवनात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ओतणेतूनच येऊ शकते." +"मुक्त उपक्रमात, समुदाय हा केवळ व्यवसायातील दुसरा भागधारक नसून, खरे तर त्याच्या अस्तित्वाचा उद्देश आहे." +"आमच्यात एक प्रकारचा दानधर्म पुरेसा आहे... तो म्हणजे गोधडी परोपकार जी चिंध्या झालेल्यांना कपडे घालते, गरिबांना खायला घालते आणि आजारी लोकांना बरे करते. मी गरीब किंवा दुःखी माणसाला मदत करू पाहणाऱ्या उदात्त भावनेचा निषेध करण्यापासून दूर आहे. असणं... एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची प्रगती ही त्याच्या सर्वात कमकुवत आणि असहाय्य सदस्यांना मदत करण्याइतकी नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात प्रतिभावान व्यक्तींना उंचावणे, जेणेकरून त्यांना देशाची सर्वात मोठी सेवा करता येईल. ." +"झटपट वाढणारी विविध प्रकारची सावली असलेली झाडे लावलेले रुंद रस्ते निश्चित करा. लॉन आणि बागांसाठी भरपूर जागा आहे याची खात्री करा. फुटबॉल, हॉकी आणि उद्यानांसाठी मोठी जागा राखून ठेवा. हिंदू मंदिरांसाठी जागा निश्चित करा, मोहम्मद मशिदी आणि ख्रिश्चन चर्च." -टाटा यांनी मुलगा दोराबला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या टाउनशिपबद्दलच्या त्यांच्या दृष्टीबद्दल सांगितले जे कालांतराने जमशेदपूर होईल. +"तो लोकांच्या नजरेत डोकावणारा माणूस नव्हता. त्याला सार्वजनिक मेळावे आवडत नव्हते, भाषणे करायची त्याची पर्वा नव्हती, त्याच्या चारित्र्याच्या बळकटपणाने कोणत्याही माणसावर कितीही मोठेपणा येण्यापासून रोखले, कारण तो स्वतः महान होता. स्वतःच्या मार्गाने, बहुतेक लोकांपेक्षा मोठे. त्याने सन्मान मागितला नाही आणि त्याने कोणत्याही विशेषाधिकाराचा दावा केला नाही, परंतु भारताची आणि तिच्या असंख्य लोकांची प्रगती ही त्याच्याबरोबर कायमची उत्कट इच्छा होती." टाटा यांच्या निधनाबद्दल टाइम्स ऑफ इंडिया +"जरी इतर अनेकांनी गुलामगिरीच्या साखळ्या सोडवण्यावर आणि स्वातंत्र्याच्या पहाटेच्या दिशेने वाटचाल झपाट्याने करण्याचे काम केले, तर टाटांनी स्वप्न पाहिले आणि ते मुक्तीनंतर जसे घडले पाहिजे तसे जीवनासाठी काम केले. इतर बहुतेकांनी गुलामगिरीच्या वाईट जीवनातून मुक्तीसाठी काम केले. टाटांनी आर्थिक स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी काम केले." -डॉ झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती +"तो नशिबाचा माणूस होता हे स्पष्ट आहे. खरंच, जणू काही त्याच्या जन्माची वेळ, त्याचे जीवन, त्याची प्रतिभा, त्याची कृती, त्याने ज्या घटना घडवल्या किंवा प्रभावित केल्या त्या घटनांची साखळी आणि त्याने केलेल्या सेवा. आपल्या देशाला आणि त्याच्या लोकांसाठी प्रदान केलेले, हे सर्व भारताच्या महान नशिबाचा भाग म्हणून पूर्व-नियत होते." - जे. आर. डी. टाटा +"आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने भारताच्या वाणिज्य आणि उद्योगासाठी यापेक्षा जास्त काम केले नव्हते." —लॉर्ड कर्झन, टाटा यांच्या निधनानंतर भारताचे व्हाईसरॉय diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10868.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84ebac7fad21452b6889fbab57b692c4f64fcd61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10868.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जमाना दीवाना हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेल्या जमाना दीवानामध्ये शाहरुख खान व रवीना टंडन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जमाना दीवाना तिकिट खिडकीवर फारसा चालला नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10876.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..127b0bb00607983830752d31d5256dd8b60a23d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10876.txt @@ -0,0 +1 @@ +जमालपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10882.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0a95704fe82dbeddccfa23e462e0fe43e1bb2ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10882.txt @@ -0,0 +1,15 @@ + + + +Some chemicals which acidify the soil + +Aluminium sulfate +Ammonia +Ammonium nitrate +Ammonium phosphate +Ammonium sulfate +Ferrous sulfate +Monopotassium phosphate +Phosphoric acid +Urea +Urea phosphate diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10890.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fa01dae67dfa7cc937322f80520e168f4295693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10890.txt @@ -0,0 +1,3 @@ +जमीर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10894.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a42f148a8b158ed8b6bd79ad6b0b7087fb0fb0f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10894.txt @@ -0,0 +1 @@ +जमुई हा भारताच्या बिहार राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10906.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50043a1b85d6ecaa465156e034517fc666001601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10906.txt @@ -0,0 +1 @@ +जमैका फुटबॉल संघ (फिफा संकेत: JAM) हा कॅरिबियनमधील जमैका देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला जमैका सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. जमैकाने १९९८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली होती. जमैका आजवर १० कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून १९९३ साली त्याला तिसरे स्थान मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10910.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d5df0fee4bd0b8080a7f0826d95e33a2aec4eac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10910.txt @@ -0,0 +1 @@ +जम्मलमडुगु विधानसभा मतदारसंघ - १३१ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. जम्मलमडुगु हा विधानसभा मतदारसंघ कडप्पा लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10911.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12a676106a32f96c0af21d3420b1e0823a347269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10911.txt @@ -0,0 +1,5 @@ +३४° ०५′ २८″ N, ७४° ४८′ २२″ E +जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे. + +केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे. +जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10920.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12a676106a32f96c0af21d3420b1e0823a347269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10920.txt @@ -0,0 +1,5 @@ +३४° ०५′ २८″ N, ७४° ४८′ २२″ E +जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे. + +केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे. +जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1093.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1192f5ce33f4ab2389180fcf251dc08c174e8c30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1093.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणपतराव गोविंदराव जाधव हे पुढारी या वृत्तपत्राचे इ.स. १९३९ पासून संपादक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10951.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..525124d8ff4dfb10674657e4376008e0bc4d879b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10951.txt @@ -0,0 +1,75 @@ +साचा:जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग +जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. +भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला शहरामध्ये सुरू होणारा हा मार्ग श्रीनगर, अनंतनाग, उधमपूर इत्यादी शहरांमधून वाट काढत जम्मू येथे संपतो. जम्मूमधील जम्मू तावी स्थानकापर्यंत उत्तर रेल्वेचे जाळे विकसित असल्यामुळे काश्मीर रेल्वेमार्गामुळे काश्मीरसाठी भारताच्या सर्व भागांमधून रेल्वे प्रवास सुलभ होईल. +एकूण ३४५ किमी लांबीच्या ह्या मार्गावरील बारामुल्ला ते बनिहाल हा १३० किमी लांबीचा व जम्मू ते कटरा हा ७८ किमी लांबीचा अशा दोन स्वतंत्र पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असून ह्या मार्गांवर वाहतूक सुरू आहे. बनिहाल ते कटरा ह्या १३० किमी लांबीच्या सर्वात दुर्गम पट्ट्याचे बांधकाम सुरू असून ते २०२० मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. ह्या मार्गावरील काम अत्यंत कठीण असून येथे एकूण ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत. +भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी कटरा ते नवी दिल्ली श्री शक्ती एक्सप्रेस ह्या गाडीचे उद्घाटन केले. कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे. +जम्मू-बारामुल्ला मार्ग साधारण ४ पट्ट्यांत विभागला गेला आहे. + + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10965.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d40aae30aa1af81233baf849671c0bd66e246310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10965.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून दिल्ली व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. वैष्णोदेवीला जाणाऱ्या यत्रिकांसाठी कटरा येथे २०१४ साली श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक हे स्थानक खुले करण्यात आले. ह्यामुळे जम्मूपर्यंत धावणाऱ्या अनेक गाड्या कटरापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. +काश्मीर रेल्वे चालू झाल्यानंतर जम्मू तावी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. श्रीनगर मार्गे बारामुल्ला ते जम्मू ह्या मार्गावरील जम्मू तावी हे अखेरचे स्थानक असेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1097.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df0af1d66d4a1531364e0d6f71d293a9023539b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1097.txt @@ -0,0 +1,4 @@ +गणपतराव भोसले (इ.स. १९१६-फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे लता मंगेशकरांचे निजी सचीव आणि आशा भोसले यांचे पती होते. +भोसले यांचा वयाच्या ३१व्या वर्षी १६ वर्षीय आशा भोसले यांच्याशी प्रेम विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये झाली आणि १९५९ मध्ये ते विभक्त झाले. १९६३ मध्ये आशाबाई नावाच्या वेगळ्या स्त्रीशी त्यांचा विवाह झाला. +गणपतराव भोसले यांच्या संगीता बंगल्यात साधना नय्यर या भाडेकरू होत्या. मालमत्तेच्या पुर्नविकासाच्या वेळी ही जागा पुन्हा चर्चेत आली होती. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10976.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c61d1bb40e4dfab252ca5654f28d8b071febff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_10976.txt @@ -0,0 +1 @@ +जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. ही मालिका २८ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाली होती. हे उमेश नामजोशी दिग्दर्शित आणि कॅमस्क्लब स्टुडिओच्या बॅनरखाली शिरीष लाटकर यांनी लिहिलेले आहे. अक्षय मुदावडकर स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1098.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a808d3a9239b8df9314d3b402dac23b96ecaa02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1098.txt @@ -0,0 +1 @@ +रावबहादूर गणपतराव म्हात्रे (मार्च १०, इ.स. १८७६ - एप्रिल ३०, इ.स. १९४७) हे मराठी शिल्पकार होते. इ.स. १८९१ साली मुंबईतल्या जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले मंदिरपथगामिनी हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1100.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4eac6307d0b2f28dbaf30f35d4203bc9c690ecd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1100.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणपतसिंह वेस्ताभाई वसावा (१ जून, १९७१:उमरपाडा, सुरत जिल्हा, गुजरात - ) हे विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. +हे मांगरोळ विधानसभा मतदारसंघातून २००२ पासून निवडून गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11037.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e68edcfaa7736deb0fa996752e97742c871d616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11037.txt @@ -0,0 +1 @@ +जयंत सिंहा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1104.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dcfe6435020184e265515b626c5d0c5eb84b2db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1104.txt @@ -0,0 +1 @@ +गणपती बाप्पा मोरया ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एक पौराणिक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11044.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3b186797c1d9a5695510cfe2b0f70ba8b3abe8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11044.txt @@ -0,0 +1 @@ +जयंती हा 2021चा मराठी-भाषेतील सामाजिक चित्रपट आहे, जो शैलेश नरवडे दिग्दर्शित आहे आणि मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आहे. हा चित्रपट दशमी स्टुडिओजने प्रस्तुत केला आहे आणि डॉ आनंद बनकर, अमोल धाकडे आणि डॉ निलिमा सुहास अंबाडे यांनी सह-निर्मिती केली आहे. दशमी स्टुडिओजचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत तर वैभव छाया, समीर शिंदे आणि सुरज भानुशाली हे मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओचे कार्यकारी निर्माते आहेत. मिलिंद पाटील हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे, मिलिंद शिंदे, वीरा साथीदार हे कलाकार या चित्रपटात आहेत.[१][२][३][४][५][६] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11051.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ffe437573f8a624a96aafd344e62906a3f985db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11051.txt @@ -0,0 +1 @@ +जयंतीलाल छोटालाल शाह (२२ जानेवारी, इ.स. १९०६:अहमदाबाद, गुजरात, भारत - ४ जानेवारी, इ.स. १९९१) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १७ डिसेंबर, इ.स. १९७० ते २१ जानेवारी, इ.स. १९७१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11064.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d15aafec82473778edec6ee2a2660ba865a9eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11064.txt @@ -0,0 +1 @@ +जयकुमार गोरे मराठी राजकारणी आहेत. हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11072.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8258d9ef346c99ebad6eaf865969a1fe76559fbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11072.txt @@ -0,0 +1,12 @@ +जयगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] +जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजूंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येऊन मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित असे बंदर म्हणून जयगड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. +जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणाऱ्या फाट्यावरून आपण पाच मिनिटांत जयगड बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. +मुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडाला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्‍नागिरीकडून गणपतीपुळे-मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो. वैशिष्टपूर्ण निसर्गसौंदर्य जयगड किल्ल्याला लाभलेले आहे. कोकण किनारपट्टी व निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकण परिसरामध्ये मोठ्या दिमाखात जयगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. +किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८० च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ला ओळखला जातो. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे +सध्या या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षित केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे. +किल्ल्यावर दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. +दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात. +या वाड्याशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडीझुडूपांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. बाजूलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जिवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या ह्या त्यागपूर्ण बलिदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे. +तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. गडावरून समुद्राचे दृश्य उत्तम दिसते. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी माऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते, मात्र तोफा आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीड-तासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायऱ्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खाली जांभ्या दगडात कोरलेली गुहा आहे. या गुहेत मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरूजही पाहायला मिळतात. समुद्राकाठच्या पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी वाटेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो. +गडावर राहायची सोय नाही. येथून जवळच असलेल्या मालगुंड आणि गणपतीपुळे ह्या गावी राहण्याची सोय आहे. तेथून अर्ध्या तासाच्या अंतरावर हा किल्ला आहे. +जयगड हा कमी उंची असलेला गड असला तरी देखील तेथे तात्काळ पाणी उपलब्ध होत नाही. तरी आपण आपल्या सोबत पाणी व जेवणासाठी डबा असू द्यावा. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1109.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d9f0524d3e875e8fbadc7f85d9eb13414f8443a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1109.txt @@ -0,0 +1,77 @@ +आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गणपती स्तोत्रे हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गणपती स्तोत्रे येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे. +सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गणपती स्तोत्रे आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गणपती स्तोत्रे नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गणपती स्तोत्रे लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. +मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित गणपती स्तोत्रे ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गणपती स्तोत्रे ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. +गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र ) +प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् +भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥१॥ +प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् +तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥ +लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च +सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥ +नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् +एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥ +द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर: +न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकरः प्रभो ॥५॥ +विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् +पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥ +जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् +संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशयः ॥७॥ +अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् +तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥ +इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम्|| +गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद ) +साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका | +भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||१|| +प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | +तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२|| +पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | +सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३|| +नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक | +अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४|| +देवनावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर | +विघ्नभिती नसे त्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५|| +विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | +पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ||६|| +जपता गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| +एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७|| +नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | +श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ||८|| +जयजयाजी गणपती (गणपतीस्तोत्र) +जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती । +करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।। +तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती । +विष्णू शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥ +तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक । +सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥ +मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात । +देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥ +माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे । +संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥ +गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती । +मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥ +तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय । +तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणपती ॥ +गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा l +हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥ +भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना । +परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥ +विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा । +पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥ +नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता । +नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥ +नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची । +सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥ +मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण । +लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥ +मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक । +भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥ +मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी । +अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥ +हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन । +विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥ +त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात । +स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥ +होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता । +गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥ +इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्। +श्री गजाननार्पणमस्तु। diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11092.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d2a20da4d3b90a567213f44d1ecdf19f6e5e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11092.txt @@ -0,0 +1,30 @@ +२३ सप्टेंबर, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11117.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e10d5bf0c1345f730d4bd1ddae23933884399096 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11117.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयपाल सिंग मुंडा (३ जानेवारी, १९०३ - २० मार्च, १९७०) हे भारतीय हॉकी खेळाडू, राजकारणी आणि लेखक होते. हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते. +यांनी १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11119.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62bb52270780089e9b10795f53eb591f83aa1122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11119.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जयपूर-अत्रौली घराणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील एक प्रसिद्ध घराणे आहे. ह्या संगीत घराण्याची स्थापना उस्ताद अल्लादिया खान ह्यांनी केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11138.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e661374b52c4431bb00c42b2a1d025c397c85069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11138.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1115.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bc885c4c8883e0fdfcbedf88a98ea2373b56cc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1115.txt @@ -0,0 +1 @@ +गणपावली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11191.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af4aecc9ceeda031530e7d67cb5f0d86aba8f197 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11191.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयरामस्वामी वडगावकर (१५९९–१६७३) हे सातारा जिल्ह्यातील वडगावच्या गादीचे अधिपती. ह्या गादीचे संस्थापक शांतलिंगाप्पा ऊर्फ शांतेश्वर महाराज ह्यांचे शिष्य कृष्णाप्पास्वामी हे जयरामस्वामींचे गुरू. जयरामस्वामी हे कात्राबाज मांडवगणचे देशपांडे असून त्यांचे उपनाव कसरे असे होते. सीतास्वयंवर (१६४८), रुक्मिणीहरण (१६५४) आणि अपरोक्षानुभव (१६६९) हे त्यांचे काही ग्रंथ. ह्यांच्या चरित्राची एक बखरही उपलब्ध आहे.[१] +समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो. याबद्दलचा एक श्लोक असा आहे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11209.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ace1cef616b7c76337054df411ddb8b8403747d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11209.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 6°54′39″N 79°53′16″E / 6.91083°N 79.88778°E / 6.91083; 79.88778 + +श्री जयवर्धनेपुरा कोट (सिंहला: ශ්‍රී ජයවර්ධනපුර කෝට්ටේ, तमिळ: ஸ்ரீ ஜயவர்த்தனபுரம் கோட்டை) ही श्रीलंका देशाची राजधानी आहे. कोलंबो महानगराचा भाग असलेल्या श्री जयवर्धनेपुरा शहरात श्रीलंकेची संसद व इतर शासकीय कार्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11211.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e342bb795c60fd988abc7e512d1cb28e9f12ef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11211.txt @@ -0,0 +1,6 @@ +जयवर्मन तिसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៣; ?? - इ.स. ८७७) हा ख्मेर राजवंशाचा दुसरा सम्राट होता. या साम्राज्याच्या स्थापक दुसऱ्या जयवर्मनचा मुलगा असलेल्या या राजबद्दल इतिहासात कमी माहिती आढळते. +प्रासाद शकमधील वर्णनानुसार "एकदा हा हत्तींची शिकार करण्यास गेला असता हत्ती त्याच्या कचाट्यातून निसटला तेव्हा आकाशवाणी झाली की जर त्याने (जयवर्मनाने) अभयारण्ये उभारली तर त्याला तो हत्ती मिळेल."[१] +जयवर्मनने इ.स. ८७५मध्ये इंद्रपूर (आताचे क्वांग नाम) येथे आपली राजधानी उभारली. +जयवर्मन इ.स. ८७७मध्ये मृत्यू पावला. याचा मृत्यू हत्तींचा पाठलाग करीत असताना झाला असावा अशी समजूत आहे.[२] +याच्यानंतर इंद्रवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11226.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de00a1d1d4a89b48fae3b28f01b54640dcab8c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11226.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयश्री तळवलकर (जुलै १२, इ.स. १९५६ मुंबई), त्यांना दिदी म्हणूनही ओळखले जाते, दिदी या शब्दाचा अर्थ बहीण असा होतो. जयश्री तळवलकर या पांडुरंगशास्री आठवले यांच्या मानसकन्या आहेत त्या भारतीय तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेता, समाजसुधारक आहेत. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व देखील आहे तसेच त्यांनी वेगवेगळ्या परिषदांमध्ये स्वाध्याय परिवार आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. +जयश्री तळवलकर या पांडुरंग शास्त्री आठवले (दादाजी), एक तत्त्वज्ञ, सामाजिक शास्त्रज्ञ आणि स्वाध्याय (उच्चार ‘स्वाध्याय’) परिवार (म्हणजे कुटुंब)च्या संस्थापक यांच्या कन्या आणि आध्यात्मिक वारस आहेत. त्या "मूक पण गायन" स्वाध्याय चळवळीच्या नेत्या आहेत. वयाच्या 20 व्या वर्षी, तिने पहिला "गीतात्रय" आयोजित केला - भगवद गीताचे तीन दिवसांचे विहंगावलोकन - "भगवद्गीता - भगवान कृष्णाचे दैवी गीत"चे उपयोजित तत्त्वज्ञान पाठ करणे, भाषांतर करणे आणि स्पष्ट करणे. तेव्हापासून तिने अनेक गीतात्रयाचे आयोजन केले आहे. त्यांना आपटे गुरुजी स्मारक ट्रस्टतर्फे लोकशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2002 मध्ये, ती न्यू यॉर्क-आधारित वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन रिलिजन अँड पीस (WCRP) द्वारे आयोजित एका परिसंवादात बोलली, आणि आंतर-धर्मीय परिषदेने आयोजित केलेल्या जागतिक शांतता परिषदेत बोलण्यासाठी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव निमंत्रित होती. संवाद. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11231.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5099ec3664351e49bd2a326d0ed10b93cfea546e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11231.txt @@ -0,0 +1 @@ +जयश्री बॅनर्जी (जुलै २,इ.स. १९३८-हयात) या भारतीय राजकारणी आहेत.त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11271.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0808823e16cc70c12a074f225221261df816a344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11271.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जरबेरा (Gerbera jamesonii) हे बिनवासाचे पण बहुवर्षायू फुलझाड असल्यामुळे त्याला सतत फुले येतात. हे फुलझाड “कटफ्लाॅवर” म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.[१] +महाराष्ट्रातील उष्ण व कोरड्या आणि समशीतोष्ण हवामानात जरबेराचे पीक येते. या पिकासाठी ५०० ते ६१५ मिली पाऊस योग्य असतो. दिवसाचे १२ अंश ते २५ अंश से. तापमान, ५० ते ६० % आर्द्रता आणि रात्रीचे १२ अंश से. तापमान या पिकासाठी पूरक असते. चोपण मातीच्या, चुनखडीयुक्त आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत हे पीक चांगले येते. मध्यम खोलीची काळी व ५ ते ७.५ दरम्यान सामू असलेली जमीन या पिकाच्या लागवडीसाठी चांगली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11274.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93149d47a052a2471eb279bb89c3fcb508309b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11274.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेरार्ड जेम्स बटलर (जन्म १३ नोव्हेंबर १९६९) एक स्कॉटिश अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर, १९९० च्या दशकाच्या मध्यात मिसेस ब्राउन (१९९७), जेम्स बाँड चित्रपट टुमॉरो नेव्हर डायज (१९९७), आणि टेल ऑफ द ममी (१९९८) यासारख्या निर्मितीमध्ये छोट्या भूमिकांसह ते अभिनयाकडे वळले. २००० मध्ये, त्याने क्रिस्टोफर प्लमर आणि जॉनी ली मिलर यांच्यासोबत गॉथिक हॉरर फिल्म ड्रॅकुला २००० मध्ये काउंट ड्रॅकुला म्हणून काम केले.[१] +अटिला (२००१) या लघु मालिकेत त्याने अटिला द हनची भूमिका केली, त्यानंतर क्रिश्चियन बेलसोबत (2002) आणि अँजेलिना जोली सोबत लारा क्रॉफ्ट:टूम्ब रेडर - द क्रॅडल ऑफ लाइफ (२००३) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मायकेल क्रिचटनच्या सायन्स फिक्शन ॲडव्हेंचर टाइमलाइन (२००३) मध्य काम केले.[२][३][४] +बटलरने झॅक स्नायडरच्या फँटसी वॉर फिल्म ३०० मधील किंग लिओनिदासच्या भूमिकेसाठी जगभरात ओळख मिळवली.[५] त्या भूमिकेमुळे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी एम्पायर अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सॅटर्न अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आणि सर्वोत्कृष्ट फाईटसाठी एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड जिंकला.[६] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11286.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06599f96881009664002784850ac57485703b3b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11286.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्दाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे. सुकवलेल्या जर्दाळूंचा सुकामेवा म्हणून वापर होतो. +जर्दाळू एक लहान झाड असून ८-१० मी. (२६-३९ फूट) उंच आहे. खोड ४० सेंमी (१६ इंच) पर्यंत मोठे होते. ह्याचा डोलारा दाट असतो. पाने अंडगोलाकार, शेंड्याकडे टोकदार निमूळते २ सेंमी लांब आणि १. cm-–.१ इंच रुंद असतात. फुलांचा व्यास ०.–-११. in इंच असून त्यांना पाच पांढऱ्या ते गुलाबी रंगाच्या पाकळ्या असतात. ही फुले वसंत ऋतू मध्ये एकट्याने किंवा जोड्यांमध्ये येतात. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11296.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf6e4b0e9e4d40f79f41af125f10d1a95aac23f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11296.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जर्मन दक्षिण-पश्चिम आफ्रिका ही जर्मन साम्राज्याची एक वसाहत होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1130.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38c664911b1be6c3964a3bf8a033c3457a887da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1130.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणितामध्ये, ठराविक प्रकारचे चुकीचे पुरावे अनेकदा दर्शविले जातात, आणि काहीवेळा ते गणितीय चुकीच्या संकल्पनेचे उदाहरण म्हणून गोळा केले जातात। पुराव्यातील साधी चूक आणि गणिती चूक यांच्यात फरक आहे, कारण पुराव्यातील चूक ही स्वतः अवैध पुरावा ठरते , तर गणितीय तर्कत्रुटींमध्ये काही दडवून ठेवण्याचे किंवा फसवणुकीचे घटक असतात। +विभागणी-बाय-शून्य चुकीची अनेक रूपे आहेत. खालील उदाहरण 2 ते "सिद्ध" करण्यासाठी शून्याने प्रच्छन्न भागाकार वापरते = 1, परंतु कोणतीही संख्या इतर कोणत्याही संख्येच्या बरोबरीची आहे हे सिद्ध करण्यासाठी सुधारित केले जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11307.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8a0df73be7c68d4bdfd239cd073cfaf0c4802e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11307.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मनविंग्ज (जर्मन: Germanwings GmbH) ही जर्मनी देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. कमी दरात विमानसेवा पुरवणारी जर्मनविंग्ज लुफ्तान्सा ह्या जर्मनीमधील सर्वात मोठ्या विमानकंपनीच्या मालकीची असून जर्मनीमधील अनेक शहरांमध्ये तिचे वाहतूकतळ आहेत. जर्मनविंग्ज प्रामुख्याने युरोप, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियामधील ८६ शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवते. +२४ मार्च, इ.स. २०१५ रोजी जर्मनविंग्जचे बार्सिलोनाहून ड्युसेलडॉर्फकडे निघालेली फ्लाइट ९५२५ फ्रान्सच्या नैऋत्य भागातील आल्प्स पर्वतरांगेमध्ये कोसळली. एअरबस ए३२० बनावटीच्या ह्या विमानामधील सर्व १४४ प्रवासी व ६ विमान कर्मचारी ह्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11318.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9476eb5cd0a0ad144b6e938a5dbc29f332862568 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11318.txt @@ -0,0 +1,3 @@ +जर्मनी क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान स्पेनचा दौरा केला. याआधी जर्मनीने मार्च २०२० मध्ये स्पेनचा दौरा केला होता ज्यात दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. +स्पेन ने मालिका २-१ ने जिंकली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11334.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa35b6bc1a57ddae6e634f034def46744b307d53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11334.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मनी हॉकी संघ (जर्मन: Deutsche Hockeynationalmannschaft der Herren) हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य व यशस्वी हॉकी संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १० पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे. +जर्मनीने आजवर हॉकी विश्वचषक २००२ व २००६ ह्या दोन वेळेस जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11348.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c13af28bec8a749e6a6d1216bbd3ba0d0ab55a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11348.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मल हा एक धातू आहे.हा धातू लोक पूर्वी वापरत होते आता जर्मलचा वापर भांडी बनविण्यासाठी केला जातो.ग्रामीण भागात जर्मलची भांडी खूप कमी प्रमाणात वापरली जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1135.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc0290f0cdc5ca1bd718183af0fa1659d92e66e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1135.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11368.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39703dedc17d5897ce9e819e1593bbca001069a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11368.txt @@ -0,0 +1 @@ +जार्व्हिस बे प्रदेश हा ऑस्ट्रेलियाचा केंद्रशासित प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11403.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d340ff011fa806d53930e22c39902d19c67400a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11403.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11418.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a4c6a515feb7507bb78d90691c7a1d96ffa36a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11418.txt @@ -0,0 +1 @@ +राग जलधर केदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11427.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9ce99390b2ae59835e2f6f9703eaacf664c7861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11427.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 26°32′12″N 88°43′8″E / 26.53667°N 88.71889°E / 26.53667; 88.71889 + +जलपाइगुडी हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे व जलपाइगुडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जलपाईगुडी उत्तर बंगालमध्ये टिस्टा नदीच्या काठावर व हिमालयाच्या पायथ्याशी वसले असून ते सिलिगुडीचे जोडशहर आहे. दार्जीलिंग हे लोकप्रिय पर्यटनस्थळ येथून १०० किमी अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11464.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ceed10b418296eb42548b23a6f3494065ef82c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11464.txt @@ -0,0 +1,10 @@ +जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्ह्यांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्ह्यांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणाऱ्या १४ जिल्ह्यांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते. यावरून शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व लक्षात येते. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी ९७% पाणी खारे असून ते समुद्रात आहे.जागतिक पाण्याच्या वितरणाच्या बाबतीत भारताचा जगात ब्राझिल, रशिया, चीन, कॅनडा नंतर पाचवा क्रमांक लागतो. परंतु जलसिंचनाखालील क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतात सरासरी ११९ सेमी पाउस पडतो. भारतात एकूण ४०० दशलक्ष हेक्टर पाणी मिळते. त्यापैकी ११५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी वाहून जाते, २१५ दशलक्ष हेक्टर मी. जमिनीत मुरते व ७० दशलक्ष हेक्टर मी. पाण्याची वाफ होते. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यापैकी १५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी धरणात अथवा तळ्यात साठविले जाते.धरणाच्या पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – २०.५% तळ्यातील पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – ४०% कालव्यातून होणारी पाण्याची गळ – २० ते ३०% प्रत्यक्षात पिकांना मिळणाऱ्या पाण्यापैकी ९९% पाण्याचे बाष्पोत्सर्जन होते व उरलेले १% पाणी पीक वाढीसाठी वापरले जातात.भारतीय नद्यांच्या १८६९ क्यूबिक किमी पाण्यापैकी ६९० क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे. तर भूगर्भातील ४३२ क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे. +जलसिंचनाचे उद्देश +विहीर जलसिंचन +महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे १० लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून २,५४,७१० हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता ३२१८१० हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठ्याचा अंदाज पाहता आणखी ११ लाख ८२ हजार विहिरी खोदता येतील. +तलाव जलसिंचन +महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण १५ टक्के आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणाऱ्या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. +पाझर तलाव +महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात १९७२ साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे १४०० आहे, तर १८०० पाझर तलावांची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी ३००० पाझर तलाव तयार होतील. +उपसा जलसिंचन +विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करून द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी ८टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1147.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74d5c8934e99f149ca92f8a36503566dcf8bb96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1147.txt @@ -0,0 +1,4 @@ +गणेश आचार्य (जन्म १४ जून १९७१ मद्रास, तमिळनाडू) हा एक भारतीय कोरिओग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता आहे जो बॉलीवूडमध्ये ठळकपणे काम करतो. भाग मिल्खा भाग (२०१३) मधील "हवन कुंड" आणि टॉयलेट: एक प्रेम कथा (२०१७) मधील "गोरी तू लाठ मार" या गाण्यांसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. ६१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, बाजीराव मस्तानी (२०१५) मधील "मल्हारी" या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरसाठी नामांकन मिळाले होते.[१] +गणेशचा जन्म भारतातील मद्रास येथील एका तामिळ कुटुंबात झाला. गणेशचे वडील, एक नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक, ११ वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले, त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक उध्वस्त झाले आणि गणेशला त्याचा अभ्यास बंद करण्यास भाग पाडले. नंतर तो कटक, ओरिसा येथे गेला. त्यानंतर बहिणीच्या मदतीने तो नृत्य शिकू लागला.[२] +गणेशने सहाय्यक म्हणून काम करून, वयाच्या १२व्या वर्षी स्वतःची डान्स कंपनी स्थापन करून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो कोरिओग्राफर झाला आणि १९९२ मध्ये त्याचा पहिला चित्रपट, अनाम मध्ये काम केले. त्याला "बडी मुश्कील, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी नामांकन मिळाले. "लज्जा (२००१) मधील एक गाणे, २००२ मध्ये स्क्रीन वीकली अवॉर्ड्समध्ये. २००५ मध्ये, त्याला खाखी (२००४) मधील "ऐसा जादू डाला रे" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकासाठी झी सिने पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. ओंकारा (२००६) मधील "बीडी" गाण्यासाठी २००७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +गणेश आचार्य यांनी २००८ मध्‍ये कॉमेडी चित्रपट मनी है तो हनी है दिग्दर्शित केला. २०११ मधील तमिळ चित्रपट रौथिराममध्‍ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला. गणेश आचार्य यांनी २०१२ च्‍या अग्निपथ चित्रपटातील "चिकनी चमेली" हे गाणे कोरिओग्राफ केले, ज्यात कतरिना कैफची भूमिका होती. त्याचा आवडता नर्तक गोविंदा आहे, आणि त्याची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. त्याने ऑपरेशन मेकाँग (२०१६) या हिट चीनी चित्रपटात मिस्टर झारच्या भूमिकेत एक छोटीशी भूमिका केली होती.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11476.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8bd7ae80dc04b408d6ff71316a7f2ac354fe456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11476.txt @@ -0,0 +1 @@ +जलालुद्दीन (१२ जून, १९५९:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८५ मध्ये दरम्यान ६ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1148.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35c2015e44418d2ccd80da514eb6eae4b0489b3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1148.txt @@ -0,0 +1,7 @@ +श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[१][२] गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[३] +गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.[३] या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात.[४] म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते. +गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.[३] +गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.[१] श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते.[५] यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.[६] मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.[७] काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.[८][९] काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. +या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते.[१०] +गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे.[११] या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.[१२] भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. +भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.[१३] भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11494.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05c2f100e0c41443e1c792871d99867263e5befb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11494.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलौन जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र ओराई येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11498.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b47d3420877ae94fb7647d86c7140089b2f0a12a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11498.txt @@ -0,0 +1,2 @@ +जल्याळबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_115.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4609ec99c5dd8384d5ecccca6751e7e1dd15870c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_115.txt @@ -0,0 +1,10 @@ +खुलना विभागाचे नकाशावरील स्थान +खुलना (बंगाली: খুলনা বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस पश्चिम बंगाल राज्याचे उत्तर २४ परगणा व दक्षिण २४ परगणा हे जिल्हे; दक्षिणेस बंगालचा उपसागर तर इतर दोन दिशांना बांगलादेशाचे इतर विभाग आहेत. खुलना विभागाचा बराचसा भूभाग गंगा त्रिभुज प्रदेशाने व्यापला आहे. त्याचबरोबर सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल ह्याच विभागामध्ये आहे. खुलना नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली खुलना विभागाची लोकसंख्या सुमारे १.५७ कोटी होती. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11509.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d37d55e3c9fa1a5344003c3e746f7f0ae4ae105a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11509.txt @@ -0,0 +1,24 @@ + + +जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जळगाव शहर हे जळगाव जिल्ह्यचे प्रशासकीय केन्द्र आहे.[१] हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रात आहे आणि प्रशासकीय विभाग ' नाशिकचा' भाग आहे. +जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते.[२] जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारताच्या इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारताच्या सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. +जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. +जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी,पांझरा,बोरी +प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची जळगाव जिल्हा ही कर्मभूमी होती. +१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते[३] खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्हाचे मुख्यालय होते. +१९०६ला खानदेश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन नवीन जिल्हे बनवले गेले. [३] पूर्व खान्देश मध्ये आताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये आता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनला. पूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता. १०/१०/१९६०ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देशला जळगाव जिल्हा म्हणून नाव बदलले. १९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले[४]. +जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभा पाटिल या जिल्ह्यातील आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार व महाराष्ट्राचे भूतपूर्व महसूल मंत्री एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातून आहेत[५]. महाराष्ट्रचे सध्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागाचे मंत्री गुलाब पाटिल हे जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून २०१४ पासून आमदार आहेत. धनाजीनाना पाटिल यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे काँग्रेस नेते या जिल्ह्यातून होते. +जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर , जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, यावल व रावेर. +जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी. आहे. +जळगाव जिल्ह्यात  बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आहेत[६] +जळगाव जिल्ह्याच्या पूर्व सीमेला बुलढाणा जिल्हा लागून आहे तर उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला धुळे जिल्हा आहे आणि दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे.[३] जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.[३] +जळगाव जिल्ह्यातून जाणारा धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे आणि नागपूर या शहरांना जोडतो. +जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणासाठी जळगाव येथे विमानतळ आहे. ते जळगावमध्ये आहे. +प्रसिद्ध मराठी कवित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. त्यांच्या ग्रामीण जीवनावरील कविता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बहिणाबाईंच्या सन्मानार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले[७] +बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील होते. २०१४ला ज्ञानपीठ प्राप्त प्रथितयश लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धों. महानोर हे देखील जळगावचे भूषण आहेत. नंतरच्या पिढीच्या लेखक व कवि, कवयित्री यांनी साहित्य क्षेत्रात निर्मितीचे कार्य सुरू ठेवले आहे. +जळगाव शहर येथ जळगाव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सध्या अभिजित राऊत हे येथे जिल्हाधिकारी आहेत[८] जळगाव जिल्हा हा अनेक तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार हा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे. +जळगाव जिल्ह्यात एक महानगर पालिका आहे ती म्हणजे जळगाव महानगर पालिका. जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा परिषद आहे ती आहे जळगाव जिल्हा परिषद. जिल्ह्यात १३ नगरपालिका आहेत त्या आहेत जामनेर, पाचोरा, भुसावळ, यावल, रावेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा इत्यादी. जिल्ह्यात १५ पंचायत समित्या आहेत. चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल, चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड इ. तालुके आहेत.[३] +जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी आणि ऊत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापुस, ऊस, मका, तीळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरुणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते. +जळगाव जिल्हा ही सोने व डाळीची प्रमुख बाजारपेठ आहे. +जळगाव जिल्ह्यातील हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे. त्या त्या काळात कडक थंडी आणि अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या जिल्ह्यात असते. उन्हाळ्यात तापमान कमाल ४६° से. पर्यंत वाढते[३] +जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ. औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11518.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0ecc814b847b5592adada6773c2f9b0149045bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11518.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11524.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f81c45db0381a05c883bb21f56631fb6645d386d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11524.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11539.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cdfa12b29597e427a6311099ac3cc2d12374587 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11539.txt @@ -0,0 +1,14 @@ + +ईतिहास.. +महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला मैलगडसुद्धा आहे. जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. जळगाव हे नाव जल आणि गाव या दोन मराठी शब्दांचे संयोजन आहे, म्हणजे पाण्याचे गाव. हे नाव शहराच्या सभोवतालच्या पाण्याच्या प्रचंड स्त्रोतामुळे आले. 'जळगाव जामोद' हे नाव जळगाव जवळील 'जामोद' नावाच्या छोट्या गावातून विकसित झाले. मुघल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताज महल शाहजहांच्या पूर्वीच्या सैन्याच्या मोहिमेवर जात असताना, 'जामोद' हे नाव मोगल सम्राटांनी दिले. तिला जामोदमध्ये गरोदरपणात अडचणी येऊ लागल्या व त्यामुळे जळगाव जामोद जवळील बुरहानपूर शहरात मृत्यू झाला. या घटनेनंतर मोगलांनी जा-ए-मौत (मृत्यूचे ठिकाण) हे गाव म्हटले. जा-ए-मॉट हा पर्शियन शब्द होता ज्याला नंतर स्थानिक लोक जा-मऊत, जा-मोद किंवा जामोद म्हणतात. ऐन-ए-अकबरीनुसार, हे बेरार सुबाच्या नरनाळ्यातील सरकार (तत्कालीन जिल्हा) मधील एक परगणा शहर होते. +भूगोल संपादन +सातपुडापासून १० किमी अंतरावर हे शहर सातपुडा रेंजच्या पायथ्याशी वसलेले आहे. पूर्णा ही तहसीलमधील सर्वात मोठी नदी असून ती जिल्ह्यातही सर्वात मोठी आहे. राजुरा आणि गोराडा ही सातपुडा पर्वतरांगांमधील प्रसिद्ध नैसर्गिक धरणे आहेत. सातपुडा ओळींच्या हिरव्या सौंदर्याने ते समृद्ध झाले आहेत. +सीमा: +पूर्वेस संग्रामपूर तहसील आहे. +पश्चिमेस जळगाव खानदेश जिल्ह्यात मुक्ताईनगर तहसील आहे. +उत्तरेस मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा आहे. +दक्षिणेस नंदुरा तहसील आहे. +सातपुडा रेंजएडिट +सातपुडा पर्वतरांगेत, मार्गामध्ये 3 प्रसिद्ध बिंदू आहेत ज्याला 1ला मोरी, 2 रा मोरी आणि शेवटचा 3 रा मोरी म्हणतात. तिसरी मोरी म्हणजे आम-पनी, येथे दोन सुंदर फॉल्स (नदीचे मूळ) आहेत आणि एक भिंत ज्याला "सतपुडा भिंत" म्हणतात. या गावात गोदादा धरण नावाचे धरण आहे, ज्याला दुध गंगा नावाचे एक सुंदर ओव्हरफ्लो आहे. सातपुडा पर्वतरांगात तुम्ही धबधबे, देखावे आणि निसर्गाची सुंदर ठिकाणे पाहू शकताः अंबा बारवा, मॅगेरी महादेव (गुहा), जटाशंकर (गडी बाद होणारी), उंबरदेव (अमरनाथ), जमुपाने (पडणे), बादलखोरा (औषधी वनस्पती आणि गडी बाद होणारी), देवध्री ( निसर्ग), वारी हनुमान (श्री हनुमानजी मंदिर, हनुमान सागर धरण), काकनवाडा (त्र्यंबक), त्रिवेणी (तीन नद्यांचा संगम) आणि माहिलगड (मेलगड). ही त्यांची स्वतःची ओळख असणारी ठिकाणे आहेत आणि सर्व "सतपुडा नगरी जळगाव जामोद" पासून 40 किमीच्या अंतरावर आहेत. शहराचे सौंदर्य वाढविण्यास मदत करणारे निसर्ग. फोटोंसाठी एक उत्तम निसर्ग साइट. पूर्ण साइट पाहिल्यास जवळजवळ 4-5 दिवस लागतील.ळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते. जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे प्रसिद्ध सुपो मंदिर आहे.तेथे दरवर्षी पौष महिन्यातील रविवारी यात्रा भरते. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11545.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..780b1238ca6c8aaaaed687c14c8f79fbeb001b39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11545.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11547.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d71cfbf2d146dfc72b6dd3f90ccdef3c416b00c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11547.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव महानगरपालिका २१ मार्च २००३ रोजी स्थापन करण्यात आली आणि श्रीमती आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला.[१] +जळगाव महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन ४.०६ लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते आणि १९ प्रभागांमधून ७५ नगरसेवक निवडून येतात.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11548.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d340ff011fa806d53930e22c39902d19c67400a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11548.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11566.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a6152f7b21748d69bfd2c1fda9c53c6978f3809 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11566.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळवा या ॲनेलिडा संघातील हिरुडिनिया वर्गातील जीव आहेत. बहुतेक जळवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत; पण काही समुद्रातील माशांच्या, कूर्मांच्या किंवा क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांच्या शरीरावर परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात व काही जमिनीवर दमट किंवा दलदलीच्या जागी राहतात. त्यांच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकावर एकेक शोषक (द्रव पदार्थ ओढून घेणारा अवयव) असून त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता आणि संचलनाकरिता होतो. +आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा करताना रक्तमोक्षणासाठी काही ठिकाणी जळवांचा उपयोग केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11570.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b082065fa1b50cf1c6f6ce61a6e8df6422094b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11570.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५२४ असलेले जवखेडा हे गाव,जळगाव जिल्ह्यातील १६१८.७५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ७०६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३६८७ आहे. या गावाच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-५. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नवलनगर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अमळनेर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धुळे येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१ औषधाची दुकाने, -१ +नसलेल्या सुविधा - बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, +नसलेल्या सुविधा - ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, आठवड्याचा बाजार, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11606.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6de08cb738b160f8f986c4c81b3c157f43e46f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11606.txt @@ -0,0 +1,53 @@ +पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४) हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी [१] आणि लेखक होते. नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासून मुक्त केले. एक प्रतिष्ठित लेखक असलेल्या नेहरुंची तुरुंगात लिहिलेली पुस्तके, जसे की लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर (१९२९), ॲन ऑटोबायोग्राफी (१९३६) आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४६) ही जगभरात वाचली जातात. त्यांच्या हयातीपासूनच सन्माननीय पंडित हे सामान्यतः त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते. +एक प्रख्यात वकील आणि भारतीय राष्ट्रवादी असलेल्या मोतीलाल नेहरू यांचे जवाहरलाल हे पुत्र होते. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये- हॅरो स्कूल आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे झाले आणि इन्नर टेम्पल येथे त्यांनी कायद्याचे प्रशिक्षण घेतले. बॅरिस्टर झाल्यावर ते भारतात परतले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी नावनोंदणी केली. हळूहळू राष्ट्रीय राजकारणात नेहरुंनी रस घेण्यास सुरुवात केली आणि कालांतराने यात पूर्णवेळ सहभागी झाले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि १९२० च्या दशकात पुरोगामी गटाचे आणि अखेरीस काँग्रेसचे नेते बनले. त्यांना पुढे महात्मा गांधींचे समर्थन प्राप्त झाले. पुढे गांधींनी नेहरूंना त्यांचा राजकीय वारस म्हणून नियुक्त केले. +१९२९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून नेहरूंनी ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. १९३० च्या दशकात नेहरू आणि काँग्रेसचे भारतीय राजकारणावर वर्चस्व होते. नेहरूंनी १९३७ च्या भारतीय प्रांतीय निवडणुकांमध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या कल्पनेला चालना दिली, ज्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळवता आला आणि काँग्रेसने अनेक प्रांतांमध्ये सरकारे स्थापन केली. सप्टेंबर १९३९ मध्ये, व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या भारतीयांशी सल्लामसलत न करता दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामा दिला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो ठरावानंतर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि काही काळासाठी संघटना चिरडली गेली. नेहरू, ज्यांनी तात्काळ स्वातंत्र्यासाठी गांधींच्या आवाहनाकडे अनिच्छेने लक्ष दिले होते आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या युद्ध प्रयत्नांना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती, ते दीर्घकालीन तुरुंगवासातून बाहेर आले आणि राजकीय परिदृश्य बदलले. मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग मध्यंतरी मुस्लिम राजकारणावर वर्चस्व गाजवायला आली होती. १९४६ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या परंतु लीगने मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या सर्व जागा जिंकल्या, ज्याचा अर्थ पाकिस्तानसाठी एक स्पष्ट आदेश असल्याचे ब्रिटिशांनी स्पष्ट केले. नेहरू हे सप्टेंबर १९४६ मध्ये भारताचे अंतरिम पंतप्रधान बनले आणि ऑक्टोबर १९४६ मध्ये लीग त्यांच्या सरकारमध्ये सामील झाली. +१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी ("Tryst with destiny") हे अत्यंत गाजलेले आणि समीक्षकांद्वारे प्रशंसनीय भाषण दिले. त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकावला. २६ जानेवारी १९५० रोजी, जेव्हा भारत कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये प्रजासत्ताक बनला तेव्हा नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणांचे अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केले. नेहरूंनी बहुलवादी बहुपक्षीय लोकशाहीचा पुरस्कार केला. परराष्ट्र व्यवहारात, त्यांनी १९५० च्या दशकातील दोन मुख्य वैचारिक गटांमध्ये सदस्यत्व न घेणाऱ्या राष्ट्रांच्या समूहांची अलिप्तता चळवळ स्थापन करण्यात प्रमुख भूमिका बजावली. +नेहरूंच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस एक सर्वव्यापी पक्ष म्हणून उदयास आला, ज्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणात वर्चस्व गाजवले आणि १९५१, १९५७ आणि १९६२ मध्ये निवडणुका जिंकल्या. १९६२ च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव होऊनही नेहरू हे भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय राहिले. २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यामुळे १६ वर्षे, २८६ दिवसांचा - जो आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा पंतप्रधानकाळ होता- तो संपला. त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंच्या वारशावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी जोरदार चर्चा केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांमध्ये, नेहरूंना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हणून गौरवण्यात आले, ज्यांनी भारतात लोकशाही सुरक्षित केली आणि जातीय गृहयुद्ध रोखले.[a] + +जवाहरलाल नेहरू यांचा जन्म ब्रिटिश भारतातील अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू (१८६१ - १९३१) हे काश्मिरी पंडित समाजाचे एक स्वनिर्मित धनाढ्य बॅरिस्टर होते. त्यांनी १९१९ आणि १९२८ मध्ये दोनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले. [१२] त्यांच्या आई, स्वरूप राणी थुस्सू ( १८६८ - १९३८) या लाहोरमध्ये स्थायिक झालेल्या एका सुप्रसिद्ध काश्मिरी ब्राह्मण कुटुंबातून आल्या होत्या. [१३] त्या मोतीलाल यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी बाळंतपणात मरण पावली होती. जवाहरलाल हे तीन मुलांमध्ये सर्वात मोठे होते. [१४] त्यांच्या मोठ्या बहीण विजया लक्ष्मी नंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. त्यांची सर्वात धाकटी बहीण, कृष्णा हुथीसिंग, एक प्रसिद्ध लेखिका बनली आणि तिच्या भावावर अनेक पुस्तके लिहिली. [१५] [१६] +नेहरूंनी त्यांच्या बालपणाचे वर्णन "आश्रयस्थान आणि असह्य" असे केले. ते आनंद भवन नावाच्या प्रासादिक श्रीमंत घरामध्ये विशेषाधिकाराच्या वातावरणात वाढले. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच खाजगी गव्हर्नेस आणि शिक्षकांद्वारे शिक्षण दिले. [१३] आयरिश थिऑसॉफिस्ट फर्डिनांड टी. ब्रुक्स यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन [१७] नेहरूंना विज्ञान आणि थिऑसॉफीमध्ये रस निर्माण झाला. एक कौटुंबिक मित्र असलेल्या अॅनी बेझंट यांनी नेहरूंना वयाच्या तेराव्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये दीक्षा दिली. तथापि, थिऑसॉफीमध्ये त्यांची आवड कायम राहिली नाही आणि ब्रूक्स त्याच्या शिक्षक म्हणून निघून गेल्यानंतर लवकरच त्यांनी समाज सोडला. [१३] त्यांनी लिहिले : "जवळपास तीन वर्षे [ब्रूक्स] माझ्यासोबत होते आणि अनेक मार्गांनी त्यांनी माझ्यावर खूप प्रभाव पाडला." [१८] +नेहरूंच्या थिऑसॉफिकल आवडींमुळे त्यांना बौद्ध आणि हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. [१९] बी.आर. नंदा यांच्या मते, हे धर्मग्रंथ नेहरूंचे "[भारताच्या] धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची पहिली ओळख होती. [त्यांनी] नेहरूंना [त्यांच्या] प्रदीर्घ बौद्धिक शोधासाठी प्रारंभिक प्रेरणा प्रदान केली ज्याची पराकाष्ठा... द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये झाली." [१९] +तरुणपणात नेहरू प्रखर राष्ट्रवादी बनले. [२०] दुसरे बोअर युद्ध आणि रुसो-जपानी युद्धामुळे त्यांच्या भावना तीव्र झाल्या. रुस-जपान युद्धाबद्दल त्यांनी लिहिले, "[जपानींच्या विजयांनी] माझा उत्साह वाढवला होता...माझ्या मनात राष्ट्रवादी विचारांचा भरणा होता... मी भारतीय स्वातंत्र्य आणि युरोपातील आशियाई स्वातंत्र्याचा विचार केला." पुढे १९०५ मध्ये, जेव्हा त्यांनी इंग्लंडमधील हॅरो या अग्रगण्य शाळेत त्यांचे संस्थात्मक शालेय शिक्षण सुरू केले, तेथे त्यांना "जो" असे टोपणनाव देण्यात आले. [२१] जी.एम. ट्रेव्हेलियन यांच्या गॅरीबाल्डी पुस्तकांचा, ज्यांना त्यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी पारितोषिक मिळाले होते, यांचा नेहरूंवर प्रभाव पडला. मोठ्या प्रमाणावर [१३] ते गॅरिबाल्डीला क्रांतिकारी नायक म्हणून पाहत असत. त्यांनी लिहिले : "भारतातील [माझ्या] स्वातंत्र्यासाठी [माझ्या] पराक्रमी लढ्याचे, भारतातील समान कृत्यांचे दर्शन आधी आले होते आणि माझ्या मनात, भारत आणि इटली विचित्रपणे एकत्र आले होते." [१८] +नेहरू ऑक्टोबर १९०७ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे गेले आणि १९१० मध्ये नैसर्गिक विज्ञान या विषयात सन्मानित पदवी प्राप्त केली. [१३] या काळात त्यांनी राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास आणि साहित्याचा अभ्यास आवडीने केला. बर्नार्ड शॉ, एचजी वेल्स, जॉन मेनार्ड केन्स, बर्ट्रांड रसेल, लोवेस डिकिन्सन आणि मेरेडिथ टाऊनसेंड यांच्या लेखनाने त्यांच्या राजकीय आणि आर्थिक विचारांची रचना केली. +१९१० मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, नेहरू लंडनला गेले आणि त्यांनी इनर टेंपल इन येथे कायद्याचे शिक्षण घेतले. या काळात, त्यांनी बीट्रिस वेबसह फॅबियन सोसायटीच्या विद्वानांचा अभ्यास करणे सुरू ठेवले. त्याला १९१२ मध्ये बारमध्ये बोलावण्यात आले. [२२] [१३] +ऑगस्ट १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर नेहरूंनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील म्हणून नावनोंदणी केली आणि बॅरिस्टर म्हणून स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या वडिलांच्या विपरीत, त्यांना त्यांच्या व्यवसायात फारच कमी रस होता आणि त्यांना कायद्याचा सराव किंवा वकिलांच्या सहवासाचा आनंद झाला नाही : "निश्चितपणे वातावरण बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक नव्हते आणि माझ्यावर जीवनाच्या अस्पष्टतेची भावना वाढली." राष्ट्रवादी राजकारणात त्यांचा सहभाग हळूहळू त्यांच्या कायदेशीर पद्धतीची जागा घेणार होता. [१८] +नेहरूंनी १८ वर्षे पंतप्रधान म्हणून काम केले, प्रथम अंतरिम पंतप्रधान म्हणून आणि १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून. +जुलै १९४६ मध्ये, नेहरूंनी निदर्शनास आणून दिले की स्वतंत्र भारताच्या सैन्याविरुद्ध कोणतेही राज्य लष्करी रीतीने जिंकू शकत नाही. [२३] जानेवारी १९४७ मध्ये त्यांनी सांगितले की स्वतंत्र भारत राजाचा दैवी अधिकार स्वीकारणार नाही. [२४] मे १९४७ मध्ये, त्यांनी घोषित केले की ज्या संस्थानांनी संविधान सभेत सामील होण्यास नकार दिला त्यांना शत्रू राज्य मानले जाईल. [२५] सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही.पी. मेनन हे राजपुत्रांशी अधिक सलोख्याचे होते आणि राज्यांचे एकत्रीकरण करण्याचे काम असलेल्या या दोघांनी त्यांच्या या कार्यात यश मिळवले. [२६] भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना, अनेक भारतीय नेते (नेहरू वगळता) प्रत्येक संस्थान किंवा करार करणाऱ्या राज्यांना भारत सरकार कायदा १९३५ द्वारे मूलतः सूचित केलेल्या धर्तीवर संघराज्य म्हणून स्वतंत्र होण्यास परवानगी देण्याच्या बाजूने होते. पण जसजसा संविधानाचा मसुदा तयार होत गेला, आणि प्रजासत्ताक बनवण्याच्या कल्पनेने ठोस स्वरूप धारण केले, तसतसे असे ठरले की सर्व संस्थान/संबंधित राज्ये भारतीय प्रजासत्ताकात विलीन होतील. [२७] +नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून १९६९ मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने सर्व राज्यकर्त्यांची मान्यता रद्द केली. हा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. अखेरीस, २६ व्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांचे सरकार या माजी राज्यकर्त्यांना मान्यता रद्द करण्यात आणि १९७१ मध्ये त्यांना दिलेली खाजगी पर्स समाप्त करण्यात यशस्वी ठरले. [२८] +१९४७ च्या सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यापूर्वीचा काळ जातीय हिंसाचार आणि राजकीय विकृतीचा उद्रेक आणि मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगच्या विरोधामुळे प्रभावित झाला होता, जे पाकिस्तानच्या वेगळ्या मुस्लिम राज्याची मागणी करत होते. [२९] [३०] +त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि " ट्रिस्ट विथ डेस्टिनी " नावाचे त्यांचे उद्घाटन भाषण दिले. +खूप वर्षांपूर्वी आपण नियतीने प्रयत्न केले होते आणि आता वेळ आली आहे की आपण आपल्या प्रतिज्ञाची पूर्तता करू, पूर्णपणे किंवा पूर्ण प्रमाणात नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणात. मध्यरात्रीच्या वेळी, जेव्हा जग झोपेल, तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागे होईल. एक क्षण असा येतो, जो इतिहासात क्वचितच येतो, जेव्हा युग संपल्यावर आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकतो आणि जेव्हा दीर्घकाळ दडपलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला उच्चार मिळतो. या पवित्र क्षणी आपण भारत आणि तिच्या लोकांच्या सेवेसाठी आणि मानवतेच्या आणखी मोठ्या कार्यासाठी समर्पणाची शपथ घेत आहोत हे योग्य आहे. [३१]३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसच्या बागेत एका प्रार्थना सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना गांधींना गोळ्या घालण्यात आल्या. मारेकरी नथुराम गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता ज्याचा धर्मप्रेमी हिंदू महासभा पक्षाशी संबंध होता, ज्याने पाकिस्तानला पैसे देण्याचा आग्रह धरून भारत कमकुवत करण्यासाठी गांधींना जबाबदार धरले होते. [३२] नेहरूंनी रेडिओद्वारे देशाला संबोधित केले : +मित्रांनो आणि कॉम्रेडहो, आमच्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे, आणि सर्वत्र अंधार आहे, आणि तुम्हाला काय सांगावे किंवा कसे बोलावे ते मला समजत नाही. आमचे लाडके नेते, राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे बापू आता राहिले नाहीत. कदाचित माझे म्हणणे चुकीचे असेल; तरीसुद्धा, आपण त्याला पुन्हा भेटणार नाही, जसे आपण त्याला इतक्या वर्षांपासून पाहिले आहे, आपण त्याच्याकडे सल्ल्यासाठी धावणार नाही किंवा त्याच्याकडून सांत्वन घेणार नाही, आणि हा एक भयानक धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नाही तर लाखो आणि लाखो लोकांसाठी. [३३]यास्मिन खान यांनी असा युक्तिवाद केला की गांधींच्या मृत्यू आणि अंत्यसंस्कारामुळे नेहरू आणि पटेल यांच्या नेतृत्वाखालील नवीन भारतीय राज्याचा अधिकार मजबूत करण्यात मदत झाली. काँग्रेसने दोन आठवड्यांच्या कालावधीत शोकाचे महाकाव्य सार्वजनिक प्रदर्शनांवर कडक नियंत्रण ठेवले - अंत्यसंस्कार, शवागार विधी आणि शहीदांच्या अस्थींचे वितरण आणि विविध कार्यक्रमांमध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. [३४] [३५] सरकारची ताकद सांगणे, काँग्रेस पक्षाचे नियंत्रण वैध करणे आणि सर्व धार्मिक अर्धसैनिक गटांना दडपून टाकणे हे ध्येय होते. नेहरू आणि पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), मुस्लिम नॅशनल गार्ड्स आणि खाकसरांना सुमारे दोन लाख अटक करून दडपले. गांधींच्या मृत्यूने आणि अंत्यसंस्काराने दूरच्या राज्याला भारतीय लोकांशी जोडले आणि भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याच्या संक्रमणादरम्यान धार्मिक पक्षांना दडपण्याची गरज समजून घेण्यास मदत केली. [३६] नंतरच्या वर्षांमध्ये, इतिहासाची एक संशोधनवादी शाळा उदयास आली ज्याने भारताच्या फाळणीसाठी नेहरूंना दोष देण्याचा प्रयत्न केला, मुख्यतः १९४८ मध्ये स्वतंत्र भारतासाठी त्यांच्या अत्यंत केंद्रीकृत धोरणांचा संदर्भ दिला, ज्याचा जिना यांनी अधिक विकेंद्रित भारताच्या बाजूने विरोध केला. [३७] [३८] +ब्रिटिश भारतीय साम्राज्य, ज्यामध्ये सध्याचे भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांचा समावेश होता, दोन प्रकारच्या प्रदेशांमध्ये विभागले गेले होते : ब्रिटिश भारताचे प्रांत, ज्याचे शासन थेट भारताच्या व्हाईसरॉयला जबाबदार असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांद्वारे केले जात होते; आणि संस्थाने, ही स्थानिक वंशपरंपरागत राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होती. परंतु त्यांनी स्थानिक स्वायत्ततेच्या बदल्यात ब्रिटिश अधिराज्य मान्य केले होते; बहुतेक प्रकरणांमध्ये कराराद्वारे स्थापित केल्याप्रमाणे. [३९] १९४७ ते १९५० च्या दरम्यान, संस्थानांचे प्रदेश नेहरू आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघराज्यात राजकीयदृष्ट्या एकत्रित करण्यात आले. बहुतेक विद्यमान प्रांतांमध्ये विलीन केले गेले; इतर संस्थाने राजपुताना, हिमाचल प्रदेश, मध्य भारत आणि विंध्य प्रदेश यांसारख्या अनेक संस्थानांनी बनलेल्या नवीन प्रांतांमध्ये संघटित करण्यात आले. म्हैसूर, हैदराबाद, भोपाळ आणि बिलासपूरसह काही स्वतंत्र प्रांत बनले. [४०] भारत सरकार कायदा १९३५ हा भारताचा संवैधानिक कायदा नवीन राज्यघटनेचा स्वीकार होईपर्यंत अस्तित्वात राहिला. [४१] +भारताची नवीन राज्यघटना, जी २६ जानेवारी १९५० (प्रजासत्ताक दिन) रोजी लागू झाली. या घटनेने भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवले. नवीन प्रजासत्ताक हे "राज्यांचे संघराज्य" म्हणून घोषित करण्यात आले. [४२] +२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केल्यानंतर, संविधान सभा ही नवीन निवडणुका होईपर्यंत अंतरिम संसद म्हणून काम करत राहिली. नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात विविध समुदाय आणि पक्षांचे १५ सदस्य होते. [४३] १९५२ मध्ये भारताच्या नवीन संविधानानुसार भारतीय विधीमंडळांच्या (राष्ट्रीय संसद आणि राज्य विधानसभा) पहिल्या निवडणुका झाल्या. [४४] [४५] मंत्रिमंडळातील विविध सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन निवडणूक लढवण्यासाठी आपापले पक्ष स्थापन केले. त्या काळात काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांनीही नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे आणि निवडणुका जिंकण्यासाठी नेहरूंची लोकप्रियता आवश्यक असल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. नेहरू हे पंतप्रधान असताना, १९५१ आणि १९५२ साठी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. [४६] [४७] निवडणुकीत, अनेक प्रतिस्पर्धी पक्ष असूनही, नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने राज्य आणि राष्ट्रीय, अशा दोन्ही स्तरावर मोठे बहुमत मिळवले. [४८] +डिसेंबर १९५३ मध्ये नेहरूंनी भाषिक आधारावर राज्यांच्या निर्मितीची करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग नेमला. न्यायमूर्ती फझल अली यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाला फजल अली आयोग म्हणूनही ओळखले जाते. [४९] डिसेंबर १९५४ पासून नेहरूंचे गृहमंत्री म्हणून काम करणारे गोविंद बल्लभ पंत यांनी आयोगाच्या कामांवर देखरेख केली. [५०] १९५५ मध्ये आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेची शिफारस करणारा अहवाल तयार केला. [५१] +सातव्या घटनादुरुस्ती अंतर्गत, भाग A, भाग B, भाग C आणि भाग D राज्यांमधील विद्यमान भेद रद्द करण्यात आला. भाग A आणि भाग B राज्यांमधील भेद काढून टाकून त्यांना फक्त राज्ये म्हणून ओळखले जाऊ लागले. [५२] केंद्रशासित प्रदेश हा एक नवीन प्रकारचा घटक भाग C किंवा भाग D राज्यांऐवजी तयार करण्यात आला. नेहरूंनी भारतीयांमधील समानतेवर जोर दिला आणि अखिल भारतीयत्वाचा प्रचार केला, धार्मिक किंवा वांशिक धर्तीवर राज्यांची पुनर्रचना करण्यास नकार दिला. [४९] +१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत, नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ४९४ पैकी ३७१ जागा घेऊन दुसऱ्यांदा सत्तेत सहज विजय मिळवला. त्यांना अतिरिक्त सात जागा मिळाल्या (लोकसभेचा आकार पाचने वाढला होता) आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ४५.०% वरून ४७.८% पर्यंत वाढली. काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा जवळपास पाच पट जास्त मते मिळवली. [५३] +१९६२ मध्ये नेहरूंनी काँग्रेसला कमी बहुमताने विजय मिळवून दिला. भारतीय जनसंघासारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांनीही चांगली कामगिरी केली असली तरी कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षांना मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली. [५४] + + +आजपर्यंत, नेहरूंना ४५% मतांसह सलग तीन निवडणुका जिंकणारे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मानले जाते. [५५] नेहरूंच्या मृत्यूची बातमी देणारा पाथे न्यूझ संग्रहण टिप्पणी करते : "राजकीय मंचावर किंवा नैतिक उंचीवर कधीही त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले गेले नाही". [५६] रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या व्हर्डिक्ट्स ऑन नेहरू या पुस्तकात नेहरूंच्या १९५१-५२ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीची मोहीम कशी होती याचे वर्णन केलेल्या समकालीन अहवालाचा उल्लेख केला आहे :जवळजवळ प्रत्येक ठिकाणी, शहर, गाव, गाव किंवा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ठिकाणी, लोकांनी देशाच्या नेत्याच्या स्वागतासाठी रात्रभर थांबले होते. शाळा आणि दुकाने बंद; दुधाळ आणि गोपाळांनी सुट्टी घेतली होती; किसन आणि त्याच्या मदतनीसांनी शेतात आणि घरातील कष्टाच्या त्यांच्या पहाटे ते संध्याकाळच्या कार्यक्रमातून तात्पुरती विश्रांती घेतली. नेहरूंच्या नावावर सोडा आणि लिंबूपाणीचा साठा विकला गेला; पाण्याचीही टंचाई निर्माण झाली. . . नेहरूंच्या सभांना, उत्साही लोक केवळ फूटबोर्डवरच नव्हे तर गाड्यांवरूनही प्रवास करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणांहून विशेष गाड्या चालवल्या गेल्या. दळणवळणाच्या गर्दीत असंख्य लोक बेहोश झाले. [५७]१९५० च्या दशकात, ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांसारख्या जागतिक नेत्यांनी नेहरूंचे कौतुक केले. २७ नोव्हेंबर १९५८ रोजी आयझेनहॉवरचे नेहरूंना लिहिलेले पत्र : जागतिक स्तरावर तुमची जगातील शांतता आणि सलोख्यासाठी सर्वात शक्तिशाली प्रभावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. माझा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या वैयक्तिक क्षमतेने शांततेसाठी जागतिक नेते आहात, तसेच सर्वात मोठ्या तटस्थ राष्ट्राचे प्रतिनिधी आहात.... [५८]१९५५ मध्ये चर्चिलने नेहरूंना आशियाचा प्रकाश आणि गौतम बुद्धापेक्षा मोठा प्रकाश म्हटले. [५९] नेहरूंचे वर्णन दुर्मिळ मोहकता असलेले करिष्माई नेते म्हणून केले जाते. [b] + +१९४८ मध्ये, नेहरूंना म्हैसूर विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल केली. [६५] नंतर त्यांना मद्रास विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि केयो विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली [६६] [६७] +१९५५ मध्ये, नेहरूंना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. [६८] राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधानांचा सल्ला न घेता त्यांना हा सन्मान दिला, ही सामान्य घटनात्मक प्रक्रिया होती कारण नेहरू स्वतः पंतप्रधान होते. [६९] +२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.[७०] +नेहरूंवर चार ज्ञात हत्येचे प्रयत्न झाले. पहिला प्रयत्न १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी वायव्य सरहद्द प्रांतात (आता पाकिस्तानात) कारमधून जात असताना करण्यात आला. [७१] दुसरा १९५५ मध्ये नागपूरजवळ चाकू चालवणारा रिक्षाचालक बाबुराव लक्ष्मण कोचळे याचा होता. [c] तिसरा प्रयत्न १९५६ मध्ये बॉम्बेमध्ये झाला, [७६] [७७] आणि चौथा प्रयत्न हा १९६१ मधील महाराष्ट्रात रेल्वे ट्रॅकवर एक अयशस्वी बॉम्बस्फोट होता. [७८] आपल्या जीवाला धोका असूनही नेहरूंनी आपल्या आजूबाजूला जास्त सुरक्षा असण्याचा तिरस्कार केला आणि आपल्या हालचालींमुळे वाहतूक विस्कळीत होणे त्यांना आवडत नव्हते. [७९] +– जवाहरलाल नेहरू, १९५४. +१९६२ नंतर नेहरूंची तब्येत हळूहळू ढासळू लागली आणि १९६३ पर्यंत त्यांनी बरे होण्यासाठी काश्मीरमध्ये अनेक महिने घालवले. काही इतिहासकारांनी तब्येतीच्या या नाट्यमय घसरणीमागे चीन-भारत युद्धाबद्दलच्या त्यांच्या आश्चर्य आणि चिडणे होते, ज्याला ते विश्वासघात म्हणून समजत होते. [८०] २६ मे १९६४ रोजी डेहराडूनहून परतल्यावर त्यांना खूप आराम वाटला आणि ते नेहमीप्रमाणे २३.३० वाजता झोपायला गेले. सुमारे ०६.३० पर्यंत त्यांनी शांतपणे झोप घेतली. स्नानगृहातून परतल्यानंतर नेहरूंना पाठदुखीची तक्रार सुरू झाली. काही काळ त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी ते बोलले आणि लगेचच कोसळले. १३.४४ वाजता त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते बेशुद्धच राहिले. [८१] २७ मे १९६४ रोजी स्थानिक वेळेनुसार १४.०० वाजता लोकसभेत त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली; मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात होते. भारतीय राष्ट्रीय ध्वजात मढवलेले जवाहरलाल नेहरूंचे पार्थिव सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच "रघुपती राघव राजाराम" चा जयघोष करण्यात आला. २८ मे १९६४ रोजी १५ लाख लोकांच्या साक्षीने यमुनेच्या तीरावरील शांतीवन येथे नेहरूंवर हिंदू संस्कारानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखो शोककर्ते दिल्लीच्या रस्त्यांवर आणि स्मशानभूमीत जमा झाले होते. [८२] +नेहरूंच्या निधनाने भारताला त्यांच्या नेतृत्वाचा कोणताही स्पष्ट राजकीय वारस उरला नाही; नंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. [८३] त्यांच्या मृत्यूची घोषणा नेहरूंनी गांधीहत्येच्या वेळी वापरलेल्या शब्दात भारतीय संसदेत करण्यात आली : " प्रकाश संपला आहे." (मूळ इंग्रजी: "The light is out"). [८४] [८५] संसदेत भारताचे भावी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहरूंचे प्रशंसनीय स्तवन केले. [८६] त्यांनी नेहरूंचे भारत मातेचे "आवडते राजकुमार" म्हणून कौतुक केले आणि त्यांची उपमा हिंदू देव रामाशी केली. [८७] +अज्ञेयवादी म्हणून वर्णन केले गेलेले, [८८] [८९] आणि स्वतःला "वैज्ञानिक मानवतावादी" म्हणणाऱ्या [९०] [९१] नेहरूंचे मत होते की धार्मिक निषिद्ध भारताला पुढे जाण्यापासून आणि आधुनिक परिस्थितीशी जुळवून घेण्यापासून रोखत आहेत : "कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आणि कट्टरतावादी मानसिकता कधीच प्रगती करू शकत नाही; आणि दुर्दैवाने आपला देश आणि लोक कमालीचे कट्टर आणि अल्प विचारांचे झाले आहेत." [९२]The spectacle of what is called religion, or at any rate organised religion, in India and elsewhere, has filled me with horror and I have frequently condemned it and wished to make a clean sweep of it. Almost always it seemed to stand for blind belief and reaction, dogma and bigotry, superstition, exploitation and the preservation of vested interests.एक मानवतावादी म्हणून, नेहरूंनी असे मानले की त्यांचे नंतरचे (मरणोत्तर) जीवन हे काही गूढ स्वर्गात किंवा पुनर्जन्मात नसून ते जीवनाच्या व्यावहारिक उपलब्धींमध्ये होते आणि त्यांच्या सोबतच्या लोकांसाठी पूर्णपणे जगले होते : “...मला मृत्यूनंतरच्या जीवनात फारसा रस नाही. मला या जीवनातील समस्या माझे मन भरण्यासाठी पुरेशा प्रमाणात शोषून घेतात,” त्यांनी लिहिले. [९४] त्यांनी शेवटच्या इच्छापत्रात लिहिले : “मला सर्व कळकळीने जाहीर करायचे आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत. मी अशा समारंभांवर विश्वास ठेवत नाही, आणि त्यांच्या अधीन राहणे, जरी एक प्रकारचा मुद्दा म्हणून, दांभिकपणा असेल आणि स्वतःला आणि इतरांना फसवण्याचा प्रयत्न असेल." [९४] +आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ख्रिश्चन धर्म [९५] आणि इस्लाम, [९६] आणि त्यांचा भारतावरील प्रभाव यांचे विश्लेषण केले. त्यांना भारताला एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून मॉडेल करायचे होते. त्यांची धर्मनिरपेक्षतावादी धोरणे चर्चेचा विषय आहेत. [९७] [९८] +भारताचे पहिले पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री या नात्याने, जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचे सरकार आणि योग्य परराष्ट्र धोरणासह राजकीय संस्कृतीला आकार देण्यात फार मोठी भूमिका बजावली. [१००] सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण देणारी प्रणाली निर्माण केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली जाते. [१०१] ही शिक्षण प्रणाली ग्रामीण भारताच्या दूरच्या कोपऱ्यातील मुलांपर्यंत पोहोचते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), [१०२] भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), [१०३] आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) यांसारख्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या विकासाचे श्रेय देखील नेहरूंच्या शिक्षण धोरणाला दिले जाते. [१०४] +याशिवाय, नेहरूंच्या अखंड राष्ट्रवादी भूमिका घेत त्यांनी प्रादेशिक विविधतेचे कौतुक करत भारतीयांमधील समानतेवर जोर देणारी धोरणे लागू केली. हे विशेषतः महत्वाचे सिद्ध झाले कारण स्वातंत्र्यानंतर मतभेद समोर आले, कारण ब्रिटिशांनी उपखंडातून माघार घेतल्यानंतर प्रादेशिक नेत्यांना सामान्य शत्रूच्या विरोधात मित्र म्हणून एकमेकांशी संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. संस्कृतीतील फरक आणि विशेषत: भाषेमुळे नवीन राष्ट्राच्या एकतेला धोका निर्माण झाला असताना, नेहरूंनी नॅशनल बुक ट्रस्ट आणि नॅशनल लिटररी अकादमी यासारख्या कार्यक्रमांची स्थापना केली. यामुळे भाषांमधील प्रादेशिक साहित्याच्या अनुवादाला चालना दिली आणि प्रदेशांमधील सामग्रीचे हस्तांतरण आयोजित झाले. अखंड भारताचा पाठपुरावा करताना नेहरूंनी "एकत्रित व्हा किंवा नष्ट व्हा" असा इशारा दिला. [१०५] +इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात, "नेहरू १९५८ मध्ये निवृत्त झाले असते. ते केवळ भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून नव्हे तर आधुनिक जगाच्या महान राजकारण्यांपैकी एक म्हणून स्मरणात राहतील". [१०६] अशा प्रकारे, नेहरूंनी एक विवादित वारसा मागे सोडला, "एकतर त्यांच्याबद्दल आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून आदर वाटतो [d] किंवा भारताच्या प्रगतीबद्दल किंवा त्याच्या अभावाबद्दल त्यांना अपमानित केले गेले". [११७] +भाजपच्या नेतृत्वाखाली उजव्या बाजूचे एनडीए सरकार भारतात सत्तेवर आल्यानंतर नेहरू आणि त्यांच्या धोरणांना हिंदू राष्ट्रवादीकडून टीकेचा सामना करावा लागला. [११८] [११७] [११९] ' उदारमतवादी ', ' पुरोगामी ', ' डावीकडे झुकणारा ', ' धर्मनिरपेक्ष ', ' वैज्ञानिक स्वभाव ', ' बुद्धिमान ', ' समाजवाद ', 'एलिट' असे शब्द हे बोलचालीत 'नेहरूवादी' मानले जातात. [g] समकालीन शैक्षणिक क्षेत्रातील नेहरू हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. एक विशिष्ट 'नेहरूवियन बौद्धिक परिसंस्था/अकादमी', राजकीय प्रवचनात, हिंदू राष्ट्रवादाची लढाऊ बाजू मानली जाते. [१३६] [११८] [१३७] +जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या हयातीमध्ये भारतात एक प्रतिष्ठित दर्जा लाभला. त्यांचा आदर्शवाद आणि राजकारणासाठी जगभरात त्यांची प्रशंसा झाली. [१००] नेहरूंचे आदर्श आणि धोरणे काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आणि मुख्य राजकीय तत्त्वज्ञानाला आकार देत आहेत. [१३८] १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या आजीवन उत्कटतेसाठी तसेच मुलांचे आणि तरुण लोकांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी आणि विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची ओळख म्हणून हा दिवस भारतात बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारतातील मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखतात. [१३८] नेहरू हे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय प्रतीक राहिले आहेत जे त्यांच्या स्मृती वारंवार साजरे करतात. लोक सहसा त्यांच्या कपड्यांच्या शैलीचे, विशेषतः गांधी टोपी आणि नेहरू जॅकेट यांचे अनुकरण करतात. [१३९] [१४०] नेहरूंच्या शेरवानीला प्राधान्य दिल्याने उत्तर भारतात ती आजही औपचारिक पोशाख मानली जाते. [१४१] +भारतभरातील अनेक सार्वजनिक संस्था आणि स्मारके नेहरूंच्या स्मृतीला समर्पित आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. मुंबई शहराजवळील जवाहरलाल नेहरू बंदर हे एक आधुनिक बंदर आणि गोदी आहे ज्याची रचना प्रचंड मालवाहतूक आणि वाहतूक भार हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. नेहरूंचे दिल्लीतील निवासस्थान तीन मूर्ती हाऊसमध्ये जतन केले गेले आहे आणि आता हे नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालय आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद आणि पुणे येथे पाच जवाहरलाल नेहरू तारांगण आहेत. या इमारतीमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाची कार्यालये देखील आहेत. हे फाउंडेशन १९६८ मध्ये स्थापन झालेली प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू मेमोरियल फेलोशिप देखील देते. [१४२] आनंद भवन आणि स्वराज भवन येथील नेहरू कुटुंबीयांची घरे देखील नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाच्या वारशाच्या स्मरणार्थ जतन करण्यात आली आहेत. [१४३] २०१२ मध्ये, आउटलुकच्या द ग्रेटेस्ट इंडियनच्या सर्वेक्षणात जवाहरलाल नेहरू हे चौथ्या क्रमांकावर होते. [१४४] +नेहरूंच्या जीवनाविषयी अनेक माहितीपट बनवले गेले आहेत आणि ते काल्पनिक चित्रपटांमध्ये चित्रित केले गेले आहेत. रोशन सेठ यांनी नेहरूंची भूमिका तीन वेळा केली आहे : रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या १९८२ मधील गांधी चित्रपटात, [१४५] नेहरूंच्या द डिस्कव्हरी ऑफ इंडियावर आधारित श्याम बेनेगल यांची १९८८ मधील दूरदर्शन मालिका भारत एक खोज, [१४६] आणि २००७ मध्ये द लास्ट डेज ऑफ द राज नावाचा टीव्ही चित्रपट. [१४७] बेनेगल यांनी १९८४ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित नेहरू या माहितीपटाचे दिग्दर्शन केले. [१४८] भारतीय चित्रपट दिग्दर्शक किरण कुमार यांनी १९९० मध्ये नेहरूंवर नेहरू: द ज्वेल ऑफ इंडिया नावाचा चित्रपट बनवला, ज्यात प्रताप शर्मा मुख्य भूमिकेत होते. [१४९] केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात बेंजामिन गिलानी यांनी नेहरूंची भूमिका साकारली होती. [१५०] नौनिहाल (अनुवाद: तरुण व्यक्ती) या १९६७ चा राज मारब्रोसच्या हिंदी भाषेतील नाटक चित्रपटात राजू या अनाथ मुलाची कथा आहे, जो जवाहरलाल नेहरू हे आपले नातेवाईक असल्याचे मानतो आणि त्यांना भेटायला निघतो. [१५१] +त्याचप्रमाणे, १९५७ मधील अमर कुमारच्या अब दिल्ली दूर नहीं या चित्रपटात रतन हा तरुण मुलगा दिल्लीला जातो आणि पंतप्रधान नेहरूंकडे मदत मागून चुकीच्या पद्धतीने दोषी ठरलेल्या आपल्या वडिलांची फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करतो. [१५२] आणखी एक १९५७ मधील इंग्लिश भाषेतील लघुपट अवर प्राइम मिनिस्टर हा एझरा मीर यांनी तयार केला, संकलित केला आणि दिग्दर्शित केला, त्यांनी १९६२ मध्ये थ्री विक्स इन द लाइफ ऑफ प्राइम मिनिस्टर नेहरू या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. [१५३] [१५४] [१५५] गिरीश कर्नाड यांचे ऐतिहासिक नाटक तुघलक (१९६२) हे नेहरूंच्या काळातील रूपक आहे. इब्राहिम अल्काझी यांनी १९७० च्या दशकात पुराना किला, दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा रिपर्टरी आणि नंतर फेस्टिव्हल ऑफ इंडिया, लंडन येथे १९८२ मध्ये मंचन केले होते. [१५६] +नेहरुंनी इंग्रजीत विपुल लेखन केले आहे. त्यांनी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ॲन ऑटोबायोग्राफी (युनायटेड स्टेट्समध्ये "टूवर्ड फ्रीडम" म्हणून प्रकाशित) आणि लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर ही पुस्तके तुरुंगात लिहिली आहेत. [१५७] पत्रांमध्ये त्यांची मुलगी इंदिरा प्रियदर्शनी नेहरू (नंतर गांधी) यांना लिहिलेली ३० पत्रे होती, ज्या त्यावेळी १० वर्षांच्या होत्या आणि मसूरी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होत्या. त्यातून त्यांना नैसर्गिक इतिहास आणि जागतिक सभ्यतांबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. [१५८] + +नेहरूंची पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाचली गेली आहेत. आत्मचरित्र हे विशेषतः समीक्षकांनी प्रशंसित केले आहे. इनसाइड एशियामध्ये लिहिणाऱ्या जॉन गुंथर यांनी गांधींच्या आत्मचरित्राशी विरोधाभास केला :महात्माजींची शांत कथा नेहरूंच्या कॉर्नफ्लॉवरची ऑर्किडशी, मॅक्लीश किंवा ऑडेनच्या सॉनेटशी, वॉटर पिस्तूल मशीन गनशी तुलना करते. नेहरूंचे आत्मचरित्र सूक्ष्म, गुंतागुंतीचे, व्यवच्छेदक, अमर्यादपणे जोपासलेले, संशयाने ग्रासलेले, बौद्धिक उत्कटतेने भरलेले आहे. लॉर्ड हॅलिफॅक्सने एकदा सांगितले होते की भारत वाचल्याशिवाय कोणीही समजू शकत नाही; हे एक प्रकारचे 'एज्युकेशन ऑफ हेन्री अॅडम्स' आहे, जे उत्कृष्ट गद्यात लिहिलेले आहे- नेहरूंप्रमाणेच जिवंत क्वचितच डझनभर पुरुष इंग्रजी लिहितात.. [१५९]नेहरूंना विचारवंत मानणारे मायकेल ब्रेचर, ज्यांच्यासाठी विचार हे भारतीय राष्ट्रवादाचे महत्त्वाचे पैलू होते, त्यांनी पॉलिटीकल लीडरशीप अँड करिष्मा : नेहरू, बेन-गुरियन अँड अदर ट्वेन्टीएथ सेंच्युरी पॉलिटीकल लीडर्स या पुस्तकात लिहले :नेहरूंची पुस्तके विद्वत्तापूर्ण नव्हती, अशीही नव्हती. तो एक प्रशिक्षित इतिहासकार नव्हता, परंतु घटनांच्या प्रवाहाबद्दलची त्याची भावना आणि अर्थपूर्ण नमुन्यात ज्ञानाची विस्तृत श्रेणी एकत्र विणण्याची त्याची क्षमता त्याच्या पुस्तकांना उच्च दर्जाचे गुण देते. या कामांमधून त्यांनी संवेदनशील साहित्यिक शैलीही प्रकट केली. .जागतिक इतिहासाची झलक ही नेहरूंवर एक विचारवंत म्हणून सर्वात जास्त प्रकाश टाकणारी आहे. त्रयीतील पहिली, ग्लिम्पसेस ही मानवजातीच्या कथेची बारीकशी जोडलेली रेखाटनांची मालिका होती, ज्यात त्यांची किशोरवयीन मुलगी, इंदिरा, भारताच्या नंतरच्या पंतप्रधानांना पत्र होते. . बर्‍याच विभागांमध्ये त्याचे वादविवादात्मक चरित्र आणि निष्पक्ष इतिहासाच्या रूपात त्याच्या कमतरता असूनही, ग्लिम्पसेस हे उत्कृष्ट कलात्मक मूल्याचे कार्य आहे, जे त्याच्या उदात्त आणि भव्य आत्मचरित्राचा एक योग्य अग्रदूत आहे. [१६०]मायकेल क्रॉकर यांना वाटते की जर राजकीय प्रसिद्धी त्यांच्यापासून दूर गेली असती तर आत्मचरित्राने नेहरूंना साहित्यिक कीर्ती मिळवून दिली असती :त्याच्या तुरुंगात असलेल्या वर्षांमुळे आपण त्याच्या तीन मुख्य पुस्तकांचे ऋणी आहोत... नेहरूंच्या लिखाणात सेरेब्रल जीवन आणि आत्म-शिस्तीची शक्ती पूर्णपणे सामान्य आहे. त्याच्या मनाच्या आणि आत्म्याच्या परिपूर्णतेतून लाखो शब्दांचे फुगे उमटले. ते कधीही भारताचे पंतप्रधान नसते तर ते आत्मचरित्राचे लेखक आणि डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या आत्मचरित्रात्मक भागांचे लेखक म्हणून प्रसिद्ध झाले असते. एखादे आत्मचरित्र, किमान इकडे-तिकडे काही उकलांसह, पिढ्यानपिढ्या वाचले जाण्याची शक्यता आहे. ... उदाहरणार्थ, ट्रुइझम आणि अँटीक्लिमॅक्सचे वैशिष्ट्यपूर्ण स्पर्श, एका माणसामध्ये विचित्र आहेत जो विचार करू शकतो आणि उत्तम प्रकारे लिहू शकतो... [१६१]नेहरूंचे भाषण ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने २० व्या शतकातील महान भाषणांपैकी एक म्हणून निवडले. इयान जॅकने भाषणाच्या प्रस्तावनेत लिहिले : बटनहोलमध्ये लाल गुलाब असलेले सोनेरी सिल्कचे जाकीट घातलेले नेहरू बोलायला उठले. त्यांची वाक्ये बारीक आणि संस्मरणीय होती – नेहरू चांगले लेखक होते; त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा बहुसंख्य राजकारणी-लेखकांनी गाठलेल्या पातळीच्या वर आहे. ... नेहरूंच्या शब्दांच्या अभिजाततेने - त्यांच्या निव्वळ स्वीपने - नवीन भारताला महत्त्वाकांक्षी आणि मानवतापूर्ण असे एक लोडस्टोन प्रदान केले. उत्तर-वसाहतवादाची सुरुवात तसेच भारतीय लोकशाहीची सुरुवात झाली, जी तेव्हापासून त्याच्या मृत्यूच्या अनेक अपेक्षांपेक्षा जास्त आहे. [१६२] + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11610.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a7f50b3ea6c2f5781e21515e3614391a314b025 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11610.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेहरू तारांगण ही भारतातील पाच तारांगणे आहेत, ज्यांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. ही तारांगणे मुंबई, नवी दिल्ली, पुणे आणि बंगलोर येथे आहेत, तसेच प्रयागराजमध्ये जवाहर तारांगण आहे, जिथे नेहरूंचा जन्म झाला होता. +नवी दिल्लीतील नेहरू तारांगण हे जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान होते, जे आता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ' नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी ' म्हणून अधिकृतपणे ओळखले जाते. हे तीन मूर्ती भवनच्या मैदानावर वसलेले आहे. १९६४ मध्ये, त्यांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी जवाहरलाल नेहरू मेमोरिअल फंडाची स्थापना करण्यात आली आणि खगोलशास्त्राच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेहरू तारांगण बांधण्याचे काम हाती घेण्याण आले. मुंबईतील तारांगणाचे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी १९८४ रोजी झाले. [१] या ठिकाणचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे Soyuz T-10 आहे, ज्याने भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांना त्यांच्या स्पेस सूट आणि मिशन जर्नलसह अंतराळात नेले होते. +जवाहरलाल नेहरू तारांगणांमध्ये दाखवलेली अवकाश चित्रगृहे (स्काय थिएटर्स) अतिशय लोकप्रिय आहेत आणि दरवर्षी २,००,००० हून अधिक अभ्यागतांना आकर्षित करतात. स्काय थिएटर हे घुमटाच्या आकाराचे थिएटर आहे, जे नक्षत्र आणि ग्रहांची माहिती दर्शवते. कार्टून, पेंटिंग्ज, कॉम्प्युटर अ‍ॅनिमेशन, व्हिडिओ क्लिपिंग्ज आणि स्पेशल इफेक्ट्स यासारख्या व्हिज्युअल्सचा स्काय थिएटरमधील कार्यक्रमांमध्ये उदारपणे वापर केला जातो. +सप्टेंबर २०१० मध्ये 2010 च्या राष्ट्रकुल खेळापूर्वी ११कोटी रुपयांच्या नूतनीकरणानंतर तारांगण पुन्हा उघडण्यात आले आणि क्वीन्स बॅटन मिळाले. त्यात आता 'डेफिनिटी ऑप्टिकल स्टार प्रोजेक्टर' मेगास्टार आहे जो २ दशलक्ष तारे दाखवू शकतो. [२] हे मोठ्या सूर्यग्रहणांच्या वेळी त्याच्या आवारात जुन्या दुर्बिणी, प्रोजेक्शन बॉक्स आणि सौर फिल्टर देखील सेट करते. [३] [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11619.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cdea3ca17129ac48cace4003c06a4e5b8a6a494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11619.txt @@ -0,0 +1 @@ +नेहरू स्टेडियम हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील खेळाचे मैदान आहे. १९६९मध्ये बांधले गेलेल्या या मैदानाची क्षमता २५,००० आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1163.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..405f2aafa05830153a2269766cfa757404ca4774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1163.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. गणेश नारायणदास देवी (जन्म :१९५० भोर) हे एक भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ आहेत. बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. +डॉ. गणेश देवी हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड़ विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक होते. डॉ. गणेश आणि त्यांची पत्नी सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात. ही संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात तेथील बोलीभाषांवर काम करते. +भारतातील बोलींवर आणि जिवंत व नष्ट होत चाललेल्या ७८० भाषांवर संशोधन करून लिहिलेला गणेश देवी यांचा पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ इ.स. २०१०मध्ये प्रसिद्ध झाला. +डॉ. गणेश देवी यांना त्यांच्या साहि‍त्‍यातील आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीसाठी इ.स. २०१४ साली पद्मश्री प्रदान झाली. +३-४ एप्रिल २०१६ या काळात पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या बहुभाषिक घुमान साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11631.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49a7cee6ac429ef15cb6bcc0e54d17c8e0af179c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11631.txt @@ -0,0 +1,2 @@ +जव्हेरिया खान वदूद (उर्दू: جاویریہ خان; १४ मे, इ.स. १९८८ - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते. +जव्हेरिया आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मे, इ.स. २०१७ रोजी  श्रीलंकाविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11650.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938c6dcb1312cd2fb50362e528d52e2da16b658b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11650.txt @@ -0,0 +1 @@ +जसपाल सिंग भट्टी (मार्च ३, इ.स. १९५५ - ऑक्टोबर २५, इ.स. २०१२) हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शो व उल्टा पुल्टा ह्या दूरदर्शनवरील मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11661.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13e402aadd37a3d96013aa68ac4ba12228efeb28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11661.txt @@ -0,0 +1,6 @@ +पंडित जसराज (जन्म : २८ जानेवारी १९३०, पिली मांदोरी, जिल्हा: हिस्सार, हरियाणा[१]; - १७ ऑगस्ट २०२०,न्यू जर्सी-अमेरिका[२]) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत. +पंडित जसराज यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे गायक होते. जसराज चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जसराजांनी सुरुवातीला तबल्याचे शिक्षण घेतले. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांच्याकडून त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी प्रथम गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांच्या घरात मेवाती घराण्याची गायकी होती. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानत. +पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, पंडित रतन मोहन शर्मा, शहनाई वादक लोकेश आनंद, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांना संगीत शिक्षण दिले. भारताबरोबरच ते अमेरिका, कॅनडा येथे संगीत शिक्षण देत असत. १९९५ मध्ये त्यांनी पंडिता तृप्ती मुखर्जी यांच्याबरोबर न्यू जर्सी येथे पंडित जसराज इन्स्टीट्यूट फॉर म्युझिकची स्थापना केली.[३] +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11684.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a93478ac9c0b9b0b23f4e9be6cbd1b589c1a37a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11684.txt @@ -0,0 +1,3 @@ +१०० मी: ९.७४ से (दोहा, २०१५) +जस्टिन गॅट्लिन (१० फेब्रुवारी, १९८२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा एक अमेरिकन धावपटू आहे. हा १०० मी आणि २०० मी धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेतो. याने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाली आहेत. +जमैकाचा युसेन बोल्ट आणि गॅट्लिन हे एकमेकांचे स्पर्धक होते. बोल्ट निवृत्त झाल्यावर गॅटलिनला जगातील सर्वात वेगवान माणूस हा खिताब मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11711.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7581e83b186f49a113686865586dd44b7f67db22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11711.txt @@ -0,0 +1 @@ +जस्टिनस अँड्रियास क्रिस्चियन कर्नर (सप्टेंबर १८, इ.स. १७८६ - फेब्रुवारी २१, इ.स. १८६२) हा जर्मन कवी होता. याने वैद्यकशास्त्रातही काही लेखन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11715.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc6df16b8234ab319cb6c12d1f11eae20532653e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11715.txt @@ -0,0 +1,2 @@ +जस्टिन माइल्स केम्प (२ ऑक्टोबर, १९७७ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून ४ कसोटी आणि ८५ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1173.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..525fdd6a81f5ab31f8bb75cccd107072f20bf5c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1173.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणेश रंगो भिडे (जून ६, १९०९ - ?) हे मराठी लेखक, ज्ञानकोशकार होते. त्यांनी 'अभिनव मराठी ज्ञानकोश' नावाचा ज्ञानकोश रचला. त्यांच्या जीवनावर प्रतिभा रानडे यांनी ’ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. +भिडे यांचा जन्म अष्टे (सांगली) येथे झाला. त्यांचे बहुतेक सर्व वास्तव्य कोल्हापुरात होते. शिक्षण एम्‍.ए., बी.टी., मॅट्रिकनंतर ते प्रभात फिल्म कंपनीत नोकरी करीत असताना विणकाम व पाकशास्त्र या विषयांवरील पुस्तके तसेच हाउसहोल्ड एन्सायक्‍लोपीडिया पाहून मराठीत अशा प्रकारची पुस्तके असणे आवश्यक आहे, अशा विचाराने भिडे यांनी दोनच दिवसांत सु. ३५ विषयांची यादी तयार केली व पुढे २० एप्रिल १९३१ रोजी मा. त्र्यं. पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात व्यावहारिक ज्ञानकोश मंडळाची स्थापनाही झाली. २० मार्च १९३३ रोजी या मंडळाचे ‘लिमिटेड कंपनी’मध्ये रूपांतर होऊन त्याद्वारे १९३५ मध्ये प्रस्तुत कोशाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. स्वतः भिडे यांनी सर्वत्र हिंडून त्याची विक्री केली. व्यावहारिक म्हणजे जीवनास आवश्यक असे ज्ञान देणाऱ्या या कोशाचे बहुतेक लेखन अप्रसिद्ध पण व्यासंगी होते. लेखनाचा उत्तम दर्जा, चित्रे व छायाचित्रे, सुबक बांधणी आणि त्यामानाने किंमत कमी ही कोशाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. तीन भागांत बालकोशही प्रसिद्ध करण्याचे भिडे यांनी योजिले होते पण १९४२ मध्ये याचा फक्त पहिला भागच प्रसिद्ध होऊ शकला. स्वातंत्र्योत्तर काळात नवे ज्ञान देणारा अभिनव मराठी ज्ञानकोश रचण्याची योजना त्यांनी आखली. केंद्र शासनाच्या दहा हजार रुपयांच्या साहाय्याने त्याचे फक्त पाच खंडच निघू शकले. जे. पी. नाईकांच्या सूचनेवरून तयार केलेला शैक्षणिक कोश रचण्याची त्यांची योजना नाईकांनी कोल्हापूर सोडल्याने पुरी होऊ शकली नाही. सिनेमासृष्टी हे मराठीतील चित्रपटविषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले. सेवक, पुढारी व उषःकाल या नियतकालिकांतही त्यांनी काम केले आणि पुण्याच्या केसरी व त्रिकाल वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणूनही काम पाहिले. रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांचे प्रकाशित लेखन पुढीलप्रमाणे आहे : (१) व्यावहारिक ज्ञानकोश खंड, १-५ (१९३५-४०), (२) बालकोश खंड, १ (१९४२), (३) अभिनव ज्ञानकोश खंड, १-५ (१९६३-७९), (४) फोटो कसे घ्यावेत? (५) सावरकरसूत्रे (६) कोल्हापूर दर्शन(पु.ल.देशपांडे यांच्या सहकार्याने, १९७१) व (७) कलामहर्षी बाबूराव पेंटर (१९७८).[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11736.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6dcbbc0dc73fd84b37cf89803a35e556ae6c90a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11736.txt @@ -0,0 +1,2 @@ +जहांगीर शाह बादशा (जुलै १९, इ.स. १९४९:कुष्टीया, बांगलादेश -) हा बांगलादेशकडून इ.स. १९८६ ते इ.स. १९९० दरम्यान पाच एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11753.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34c1dfaddaec1f85d3d5a0fd583f8d0d285d6099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11753.txt @@ -0,0 +1 @@ +जहानुद्दिन अहमद ( फेब्रुवारी ११, इ.स. १९०४) हे भारतीय राजकारणी होते.ते प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील धुबरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1176.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ad15450bccbe988887ec17483b133cae2ac773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1176.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. +ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11766.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08af83cecbe8bd394ea5cb9cb1bb4ca09b9bd095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11766.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स (Jonathan Neil Rhodes; २७ जुलै १९६९ (1969-07-27), पीटरमारित्झबर्ग) हा एक निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेट खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऱ्होड्स आपल्या काळात जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक समजला जात असे. १९९२ ते २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचा भाग राहिलेल्या ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिकेसाठी ५२ कसोटी सामन्यांमध्ये २,५३२ धावा तसेच २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,९३५ धावा फटकावल्या. +सध्या ऱ्होड्स इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11811.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a5d7afe31bf71e20f318d0fb10b162bb5e50d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11811.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांबी (बहासा इंडोनेशिया: Jambi) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11816.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13b471fe6ba3740e9e32a5c3c53c1fef7ebdecc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11816.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांबुत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11827.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5982e6cf4722be9ef4edefb996de14e85427a961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11827.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभरुणपरांदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11845.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee6bad122ec56ef1bb42ed0959e7dc51c3b17143 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11845.txt @@ -0,0 +1,72 @@ +जांभळी (५५६६९७) +जांभळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +जांभळी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ४९७.३४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २६० कुटुंबे व एकूण ११२० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५५४ पुरुष आणि ५६६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५ असून अनुसूचित जमातीचे २६ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६९७ + +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. + +सर्वात जवळील माध्यमिक शाळा कुरंगवडी येथे आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा आंबवणे येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय चेलाडी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय चेलाडी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक सारोळा येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +== वैद्यकीय सुविधा (शासकीय) +गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. + +== स्वच्छता +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावाचा ४१२२१३ +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे +== बाजार व पतव्यवस्था +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +सर्वात जवळील रेशन दुकान २ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. + +जांभळी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +जांभळी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात, ज्वारी,गहू,कांदा,ऊस, बागायती (पालेभाज्या). +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1185.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c67ba49c3505e03af230e7796b9b5e51ea0fd303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1185.txt @@ -0,0 +1,11 @@ +गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डेे. +हे विदर्भाच्या इतिहासातील विलक्षण चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. त्यांची बुद्धीमत्ता चतुरस्त्र होती. ते विदर्भातील नामवंत वकील होते.त्यांना वेदांत, ज्योतिष्यशास्त्र, अध्यात्म वगैरे विषयात रस होता. याशिवाय नाटक, काव्य, संगीत, नृत्य , सामाजिक कार्य यांत ते रंगत. त्यांचे वक्तृत्व विलक्षण प्रभावी होते. हे एक भारतीय वकील, विद्वान, राजकीय कार्यकर्ते आणि शिर्डीचे साईबाबा आणि संत गजानन महाराज यांचे प्रख्यात भक्त होते. +दादासाहेब खापर्डे यांचे वडील इंग्रजी सैन्यात पुरवठा खात्यात कारकुनी करीत होते, त्यासाठी त्यांची सतत एका गावाहून दुसऱ्या गावी फिरती चालत असे. +दादासाहेबांचा जन्म वऱ्हाडमधल्या इंगरोली या गावात झाला, पण बालपण अमरावती व नागपुरात गेले. अवांतर वाचनाची दांडगी हौस असल्याने दादासाहेबांचे क्रमिक अभ्यासाकडे लक्ष नसे. अकोल्याहून ते दुसऱ्या प्रयत्‍नात मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढचे बी.ए.चे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात घेतले. तेथे असताना त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय अभ्यासले होते. पुढे कायद्याची एल्एल.बी. ही परीक्षा पास झाल्यानंतर ते वऱ्हाडात इ.स. १८८५ ते १८९० या सालांत, आधी अमरावतीत सरकारी वकील, नंतर मुन्सिफ या पदावर, व नंतर उपायुक्त झाले. नोकरीचा कंटाळा आला म्हणून ती सोडून देऊन ते अमरावतीतच वकिली करू लागले. +आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे दादासाहेब अमरावतीत लोकप्रिय झाले होते. त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत काम करायला सुरुवात केली. अमरावती म्युनिसिपालिटीत ते १६ वर्षे उपाध्यक्ष होते. टिळकांशी संबंध आला म्हणून सरकारने त्यांना उपाध्यक्षपदावरून दूर केले. +इ.स. १८९७मध्ये अमरावतीला भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. कलकत्त्यात काँग्रेसने भरवलेल्या शिवजयंती उत्सवात ते टिळकांबरोबर हजर होते. टिळकांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी असल्याने, दादासाहेब खापर्डे हे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल या त्रयीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसमधल्या जहाल गटात सामील होते. त्यांच्या कणखर व असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मध्य प्रांतात दरारा असल्याने तेथे ते वऱ्हाडचे नबाब म्हणून ओळखले जात. दादासाहेब खापर्डे हे लंडनमधल्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये इ.स. १९०८ ते इ.स. १९१० या काळात चाललेल्या टिळकांवरच्या खटल्यात त्यांचे वकील होते. +खापर्डे हे इ.स.१९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी काढलेल्या इंडियन होम रूल लीगच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. देशाच्या कारभारात सुधारणा सुचविणाच्या निमित्ताने भारताच्या व्हॉइसरॉयला भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या समितीमध्ये ते होते. मे, इ.स. १९१९ ते जानेवारी, इ.स. १९२० या काळात खापर्डे यांचा मुक्काम इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीत आपली बाजू मांडण्यासाठी इंडियन होम रूल संघाचे प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होता. त्या काळात त्यांनी लंडनमध्ये अनेक जाहीर सभांमध्ये भाषणे केली. भाषणांदरम्यानचे त्यांचे हावभाव, त्यांचा नर्म विनोद आणि हजरजबाबीपणा पाहून इंग्लंडच्या काही वृत्तपत्रांनी त्यांची तुलना मार्क ट्वेन यांच्याशी केली.[१] +सभांमध्ये भाषणे देण्याच्या निमित्ताने दादासाहेबांचा पुण्या-मुंबईशी आणि नाट्यक्षेत्राशी संबंध आला. अमरावतीला गेल्यावर दादासाहेब खापर्डे यांनी ह.ना. आपटे यांच्या कांचनगडची मोहना, जयध्वज आणि त्राटिका या नाटकांच्या जातीने तालमी घेतल्या होता. पुण्यात त्यांची ’नाट्यकला प्रवर्तक’ आणि शाहू नगरवासी’ या नाटक कंपन्यांशी जवळचा संबंध प्रस्थापित झाला. बालगंधर्व म्हणजे नारायणराव राजहंसांशी त्यांची मैत्री झाली. बालगंधर्व जेव्हा जेव्हा अमरावतीला यायचे तेव्हा दादासाहेब खापर्डे यांच्याकडेच उतरायचे. +प्रत्यक्ष रंगभूमीशी दादासाहेबांचा कधीच संपर्क आला नसला तरी एक कलोपासक म्हणून त्यांनी नाव कमावले होते. त्याकाळी महाराष्ट्रात नाट्यचळवळ नुकतीच बाळसे धरू लागली होती. महाराष्ट्रातील तमाम नाट्यसंस्था आणि कलापथके यांना एकत्र आणण्याची कल्पना दादासाहेब खापर्ड्यांनी मांडली आणि यशस्वी केली. त्यातूनच नाट्यसंमेलनाची संकल्पना पुढे आली. नाट्यसंस्थांतील अनेक दिग्गजांची मुंबईला बैठक झाली; अमरावतीला खास आमंत्रण धाडून दादासाहेबांना बैठकीसाठी बोलावले होते. आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ दादासाहेब खापर्डे यांच्या गळ्यात पडली. +दादासाहेब खापर्डे शिरडीच्या साईबाबांचे भक्त होते. डिसेंबर इ.स. १९१० मध्ये ते साईबाबांना भेटले आणि त्यानंतर इ.स. १९१८ पर्यंत त्यांनी त्यांच्या शिरडीभेटीच्या हकीकती रोजनिशीत नोंदून ठेवल्या आहेत. त्या नोंदींवरून साईबाबांची दिनचर्या, त्यांचे आयुष्य व त्यांचे काम कसे चाले यांवर पुरेसा प्रकाश टाकता आला आहे. शेगावच्या गजानन महाराजांविषयीच्या गजानान विजय या ग्रंथातही त्यांचा उल्लेख आहे. +१ जुलै, इ.स. १९३८ रोजी दादासाहेब खापर्डे यांचे निधन झाले. त्याचे चिरंजीव बाळकृष्ण गणेश खापर्डे हेही वकील आणि राजकीय पुढारी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11863.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96db3059f671c02709a848cba2814b73b6bb6616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11863.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11870.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a0bfac2cd77a1f46753fbe6d35c3690a0f0f55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11870.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभिवली तर्फे छत्तिशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11874.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e0790fb9c2dc48e7d9916ba608274038edef1dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11874.txt @@ -0,0 +1,7 @@ + जांभुर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11888.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0b31ecfd4d113216df8105b043ebd761711182c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11888.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुळपाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11902.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86266be83bde2ce001f85ddd459ffb64dfac029e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11902.txt @@ -0,0 +1,17 @@ +जांभे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७८ कुटुंबे राहतात. एकूण २०५० लोकसंख्येपैकी १०३० पुरुष तर १०२० महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +सुकसाळे, अंधारी, खुदेड, हनुमंतपाडा, साखरे, टेंभोळी, पोचडे,गडधे, नागझरी, यशवंतनगर, संगमनगर ही जवळपासची गावे आहेत.जांभे ग्रामपंचायतीमध्ये अंधारी, जांभे,पोचडे, आणि टेंभोळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11909.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0be6a69d9594e7c681994e357e40897aecb66035 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11909.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांभोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11927.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0bbbedb094e96aaa92327921864fa5faa61cee6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11927.txt @@ -0,0 +1 @@ +जाक-मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल (२४ जानेवारी, १९०७ - २४ डिसेंबर, १९९९) हे १९६८-६९ दरम्यान फ्रांसचे पंतप्रधान होते. याआधी ते १९५८-६८ दरम्यान परराष्ट्रमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11974.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55b387a09b351fa0bb37a3047297b2a42d434d60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11974.txt @@ -0,0 +1,4 @@ +जागतिक कर्करोग दिन हा ४ फेब्रुवारी रोजी कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. जागतिक कर्करोग दिन २००८ मध्ये लिहिलेल्या जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या मार्गदर्शनाने साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट कर्करोगामुळे होणारे आजार आणि मृत्यू लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे.[१] तसेच कर्करोगापासून बचाव करता येण्याजोग्या पीडितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याची ही एक संकल्पना आहे असे मानले जाते.[२] हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पाळला जातो.[३] +जागतिक कर्करोग दिन चुकीच्या माहिती विरोधात जनजागृती करतो,[४] जागरूकता वाढवतो आणि हानी कमी करतो.[५] जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाने बाधित झालेल्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यापैकीची एक चळवळ म्हणजे #NoHairSelfie असून, यात लोकांनी स्वतःचे डोके मुंडन करून किंवा तशी आभासी प्रतिमा निर्माण करून ती सोशल मीडियावर प्रगट करण्याची जागतिक चळवळ आहे. याद्वारे कर्करोगावर उपचार घेत असलेल्यांसाठी एक प्रकारे मानसिक पाठिंबा दर्शविण्याची ही एक कृती आहे. अशा प्रकारचे जगभरात शेकडो कार्यक्रम घेतले जातात.[६][७] +जागतिक कर्करोग दिनाची स्थापना ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिस येथे झालेल्या न्यू मिलेनियमसाठी कर्करोग विरुद्धच्या जागतिक कर्करोग शिखर परिषदेत करण्यात आली.[८] +संशोधनाला चालना देण्यासाठी, कर्करोग रोखण्यासाठी, रुग्ण सेवा सुधारण्यासाठी पॅरिस अगेन्स्ट कॅन्सरची सनद तयार करण्यात आली होती.[९] त्यामध्ये जागतिक कर्करोग दिन म्हणून स्थापित करणारा लेख देखील समाविष्ट होता, ज्यावर तत्कालीन युनेस्कोचे संचालक, कोचिरो मत्सुरा आणि तत्कालीन फ्रान्सचे अध्यक्ष जॅक शिराक ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिसमध्ये या समिटमध्ये स्वाक्षरी केली होती.[१०] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11981.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baaafdfadda9d0db5fb4448cc4ac0a201e0b62f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11981.txt @@ -0,0 +1,2 @@ +26 डिसेंबर 2004 च्या हिंद महासागरातील त्सुनामी नंतरच्या मानवतावादी मदत प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निधी उभारण्याचा जागतिक क्रिकेट सुनामी अपील हा एक प्रयत्न होता. हे दोन सामने होणार होते पण आंतरराष्ट्रीय खेळाचे वेळापत्रक जास्त असल्याने आणि कोलकात्यातील एप्रिल हीटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्याच्या चिंतेमुळे तो एक खेळण्यात आला. १० जानेवारी २००५ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला गेला. +त्सुनामीने अनेक आघाडीच्या क्रिकेट देशांना प्रभावित केले. मलेशिया, थायलंड, मालदीव आणि इंडोनेशिया या आयसीसीच्या इतर सहयोगी आणि संलग्न सदस्यांप्रमाणेच भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे कसोटी सामने खेळणारे देश प्रभावित झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1199.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfca080d295f899cafbf45b6b8eea3dd25fca8a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1199.txt @@ -0,0 +1,5 @@ +गणेशखिंड फळ संशोधन केंद्र पुण्याच्या गणेशखिंड परिसरातील संशोधन केंद्र आहे. +पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. काही वर्षांनंतर जॉर्ज मार्शल वूड्रो यांनी १८७३मध्ये या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी स्वीकारली. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वतःच्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले. आणि त्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेचे आणि जुन्या झाडांचे संवर्धन केले आहे. उद्यानाच्या सर्व स्थित्यंतरांची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. +पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेले हे संशोधन केंद्र सध्या १४५ एकरमध्ये विस्तारले आहे. ब्रिटिशपश्चात काळात या उद्यानामधून रस्ता झाल्याने ते दोन विभागांत विभागले गेले. नदीकाठाला लागून असलेल्या उद्यानाला हेरिटेजचा मिळावा असा प्रस्ताव आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने या संशोधन केंद्राचे उत्तम डॉक्युमेंटेशन केले आहे, तिथे आढळणारे वृक्ष, वन्यजीव, सूक्ष्मजीवांची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आली आहे. +या गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. याशिवाय, या बागेत १६५ प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील ४८ वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत. विद्यापीठाने या बागेचे बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार केले असून यात वनस्पतींबरोबरच सरपटणारे प्राणी, कासव, बेडूक, किडे आणि तेथील सर्व पिकांची सविस्तर माहिती आहे. +पुण्यामध्ये ऐतिहासिक वारसास्थळे आहेत. जैवविविध्याने समृद्ध ठिकाणेही शहराच्या विविध भागांत जपलेली आहेत. पण, महाराष्ट्र राज्य सरकारच्या जैववैविध्य विभागात ‘हेरिटेज साइट’चे मानांकन अद्याप कोणाला देण्यात आलेले नाही. राहुरी कृषी विद्यापीठाचे गणेशखिंड फळ संशोधन केंद्र हा दर्जा मिळविणारे पहिले स्थळ ठरणार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11991.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fdefbc4347c2b1231293205dada6046c2cf2c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_11991.txt @@ -0,0 +1,9 @@ + ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी सॉक्रेटीस ( इ. स. पू. सुमारे ४७०–३९९) याच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.[१][२]. तथापि संयुक्त राष्ट्रसंघाने १९ नोव्हेंबर हा दिवस '‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून जाहीर केला आहे.[३] +पहिला जागतिक तत्त्वज्ञान दिन २१ नोव्हेंबर २००२ रोजी साजरा झाला, अशी नोंद इंग्लिश विकिपीडियावर आहे, तथापि त्याचा संदर्भ दिलेला नाही. [४] +संयुक्त राष्ट्रसंघातर्फे २००२पासून 'तत्त्वज्ञान दिन' राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आणि इतर ठिकाणी नोव्हेंबरच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जात असे. मोहम्मद आचारी यांनी १९ मे २००४ रोजी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यास जागतिक दर्जा देण्याचे मान्य करण्यात आले. हा प्रस्ताव १३ जानेवारी २००५ रोजी राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडला गेला. आचारी यांच्यातर्फे त्यांच्या प्रतिनिधी मिस अझीझा बेन्नानी यांनी ०७ फेब्रुवारी २००५ रोजी राष्ट्रसंघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हान्स हाईनरिश व्रेदे यांना प्रस्ताव सादर केला. त्यानंतर 'असा दिवस साजरा करणे शक्य आहे का ? ' यासाठीची अभ्यास समिती नियुक्त झाली. त्यासाठी २००२, २००३ आणि २००४ साली जगात ठिकठिकाणी साजऱ्या झालेल्या 'तत्त्वज्ञान दिना'च्या कार्यक्रमांचा अभ्यास करण्यात आला. या दिनास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याविषयी जगातील नामवंत विचारवंत आणि सामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रसंघाच्या ७९ सदस्य देशांमधील ९५ तत्त्वज्ञानविषयक संस्थांनी 'जागतिक तत्त्वज्ञान दिन' साजरा करण्यासाठी मोठी तयारी दर्शविली. त्यांत आफ्रिकेतील २२ संस्था होत्या. त्यापैकी सहा अरब प्रांतातील होत्या. १७ आशिया आणि पॅसिफिक, २२ युरोप आणि उत्तर अमेरिका आणि १२ लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन प्रांतांतील होत्या. २००२ साली या सर्वांमधील ५३ राष्ट्रांनी २००२ मध्ये आपापल्या राष्ट्रात 'तत्त्वज्ञान दिन' साजरा केला होता.[५] +जागतिक तत्त्वज्ञान दिन सुरू करणे, त्यास मान्यता देणे ही कामे संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहेत, पण या दिनावर मालकी प्रस्थापित केलेली नाही, तत्त्वज्ञानाची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकाचा हा दिन असून कुणीही कुठेही कोणतीही तत्त्वज्ञानप्रेमी व्यक्ती हा दिवस आपापल्यापरीने साजरा करू शकतात, अशी संयुक्त राष्ट्रसंघाची भावना आहे. [६]. व्यक्ती आणि समाज यांच्यासाठी मुक्त आणि खुले अवकाश प्राप्त करून देणाऱ्या जगात कुठेही होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक चिंतनाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे धोरण राष्ट्रसंघाने ठरविले आहे. त्यासाठीच नोव्हेंबर मधील तिसरा गुरुवार हा जागतिक तत्त्वज्ञान म्हणून साजरा करण्याचा निर्णय राष्ट्रसंघाने त्यांच्या जाहीरनाम्यात व्यक्त केला.[७] +जागतिक तत्त्वज्ञान दिन संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर करावा, त्यास मान्यता द्यावी आणि त्याचा जगभर पुरस्कार करावा, असा प्रस्ताव मोरोक्को या आफ्रिकन देशाच्या संस्कृती मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री मोहम्मद आचारी यांनी राष्ट्रसंघास दिला. त्याचा विचार करून राष्ट्रसंघाने हा दिवस मुक्रर केला.[८] +लोकांनी आपला तत्त्वज्ञानात्मक वारसा इतरांपर्यंत पोहोचवावा, नव्या कल्पनांना सामोरी जाण्यासाठी आपली मने खुली करावीत, त्याचप्रमाणे आपला समाज ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यांविषयी सर्वसामान्य नागरी समाज आणि समाजातील बुद्धिमंत वर्ग यांच्यात सार्वजनिक संवाद साधला जावा, असा संवाद साधण्यासाठी त्यांनी उद्युक्त व्हावे, हा हेतू या दिनाच्या प्रवर्तनामागे आहे.[९] दरवर्षी जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा करण्यातून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्कृती आणि मानवी विचार यांचा विकास यांच्यात निहित असलेले तत्त्वज्ञानाचे चिरकाल मूल्य संयुक्त राष्ट्रसंघ अधोरेखित करते. संयुक्त राष्ट्रसंघ नेहमीच तत्त्वज्ञानाशी जोडले गेलेले आहे; पण स्वैरकल्पनाधारित तत्त्वज्ञान अथवा आदर्शात्मक तत्त्वज्ञान यांच्याशी ते संबंधीत नाही, तर आंतरराष्ट्रीय संदर्भात प्रत्येक मानवी कृतीला आणि जीवनाला अर्थ देऊ शकणाऱ्या चिकित्सक, प्रश्नार्थक अभिवृत्तीला अभिवादन करण्यासाठी हा दिन संयुक्त राष्ट्रसंघ साजरा करते.[१०] +तत्त्वज्ञान दिनास जागतिक दिनाचा दर्जा देण्यामागे संयुक्त राष्ट्रसंघाने काही विशिष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत. ती त्यांच्या जाहीरनाम्यात दिली आहेत.[११] ती अशी: +या उद्दिष्टांना अनुसरून संयुक्त राष्ट्रसंघाने काही साध्येही जाहीरनाम्यात नमूद केली आहेत. [१२] ती अशी: +भारतात प्रामुख्याने विद्यापीठ स्तरावर आणि काही प्रमाणात महाविद्यालयीन पातळीवर जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा होतो. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च ही तत्त्वज्ञानविषयक शिखरसंस्था या दिनासाठी अनुदान देते. या संस्थेने नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात हा दिवस निश्चित केला आहे. २०१५ या वर्षाकरिता या संस्थेने रु. २०,०००=०० (वीस हजार फक्त) अनुदान दिले.[१३]. अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर काही निकषांनुसार अर्जांची छाननी होऊन निवडक अर्जांना मान्यता देण्याची संस्थेची प्रथा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12000.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90c40746ba4ae3ab972a83c4591cb2dfc25bcefb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12000.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक दूरदर्शन दिन नोव्हेंबर २१ मानला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12002.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e95c7a2a3e4707fa4ee9aaf10b349fcf4434b8e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12002.txt @@ -0,0 +1 @@ +नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.[१] नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12004.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d7d923ba474bfcf25fc366023e1dc7436359f99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12004.txt @@ -0,0 +1,10 @@ +बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे हिंदू धर्म आणि बहि विश्वासमधील देवाचे प्रकटीकरण म्हणूनही पूजलेले आहेत. काही हिंदू ग्रंथ बुद्धांना वैदिक धर्मापासून दूर गेलेल्या मानवांना भ्रमित करण्यासाठी पृथ्वीवर आलेल्या विष्णू देवाचा अवतार मानतात. अहमदिया यांनी त्याला संदेष्टा किंवा पैगंबर म्हणून देखील मानले. +गौतम बुद्धांचा उल्लेख हिंदू धर्माच्या पुराण ग्रंथात विष्णूचा अवतार म्हणून केला आहे. भागवत पुराणात ते येत्या शेवटच्या अवतारचे पूर्वचित्रण करणारे पंचवीस अवतारांपैकी चोवीसावे आहेत. बऱ्याच हिंदू परंपरेत बुद्धाला सर्वात अलीकडील दहा मुख्य अवतार म्हणून दर्शविले जाते, ज्याला दशावतार (दहा अवतार) म्हटले जाते. +गौतम बुद्ध यांची शिकवण वेद नाकारणारी होती आणि यामुळे सनातनी हिंदू दृष्टीकोनातून बौद्ध धर्माला साधारणपणे एक नास्तिक शाखा (अर्थ "देव नाही आहे") म्हणून पाहिले जाते.[१] +चौबिस अवतारांत बुद्धांचा विष्णूचा २३वा अवतार म्हणून उल्लेख आहे. ही परंपरागत आणि ऐतिहासिकदृष्ट्या गुरू गोविंदसिंग यांना दिली जाणारी दशम ग्रंथाची रचना आहे.[२] +काही सुरुवातीच्या चिनी ताओवादी-बौद्धांचे बुद्ध हा लाओ त्झूचा पुनर्जन्म असल्याचे मत होते.[३] +जपानमध्ये, दैनिच न्योराई (महायान बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक नसलेल्या बुद्धांपैकी एक) प्रतीक सूर्य असल्याने अनेक दैचि न्योरायच्या पूर्वीचे पुनर्जन्म (बोधिसत्त्व) असणारे अनेक देवी अमेरासु, सूर्य देवी होते. +मुस्लिम अहमदिया समुदायाचे चौथे खलीफा मिर्झा ताहिर अहमद यांनी आपल्या प्रकटीकरण, युक्तिवाद , ज्ञान आणि सत्य या पुस्तकात बुद्ध हा एकेश्वरवादाचा उपदेश करणाऱ्या देवाचा संदेष्टा (प्रेषित किंवा पैगंबर) असल्याचा युक्तिवाद केला आहे. तो अशोकाच्या स्तूपांवरील शिलालेखांमधून उद्धृत करतो ज्यात "ईस्हाना" म्हणजेच ईश्वराचा उल्लेख आहे. तो उद्धृत करतो, "'देवनामपिया पियादसी" असे म्हणतात:"[४] बुद्ध खरंच देवाचा संदेष्टा होता असं अहमदियांचे मत आहे. +मिर्झा ताहिर अहमद यांनी असेही म्हटले आहे की, धुल-किफल नावाच्या कुराणी व्यक्तिमत्त्वाने त्यांच्या पुस्तकात बुद्ध हे "इस्लामचा प्राथमिक अभ्यास" असावेत असे म्हटले.[५] +कुराणमधील एका कलमात उद्धृत केले आहे की देवाने आपल्याकडील अनेक माणसे पाठविली आहेत (मानवता). तथापि, केवळ काही जणांची नावे देण्यात आली आहेत. यावर काही लोकांचा विश्वास आहे की बुद्ध कदाचित एकेश्वरवाद शिकवणाऱ्या आपल्या लोकांना पाठविलेले देवाचे संदेष्टा असू शकतात (किंवा नाही). +बहि श्रद्धामध्ये बुद्धाला भगवंताच्या अभिव्यक्तींपैकी एक म्हणून वर्गीकृत केले गेले आहे जो बहि श्रद्धातील प्रमुख संदेष्ट्याचे शीर्षक आहे.[६] त्याचप्रमाणे बहि आस्थाचे प्रेषित बहूउल्ताह यांना इतर भविष्यसूचक स्थानांपैकी बहस पंचम बुद्ध मानतात.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12005.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e7387286721234f470109f3d1e46edf1312dd2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12005.txt @@ -0,0 +1,8 @@ +जागतिक नावीन्यता निर्देशांक हे देशांचे त्यांच्या क्षमतेनुसार आणि नवकल्पनातील (नावीन्यता) यशानुसार वार्षिक क्रमांक आहे. २००७ मध्ये इनसीड आणि वल्ड बिजनेस द्वारे याची सुरुवात झाली होती.[१] वल्ड बिजनेस हे एक ब्रिटिश मासिक आहे. २०२१ पर्यंत कॉर्नेल युनिव्हर्सिटी, इनसीड आणि इतर संस्था आणि संस्थांच्या भागीदारीत जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रकाशित केले होते.[२] हा क्रमांक इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसह अनेक स्त्रोतांकडून मिळवलेल्या व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ डेटावर आधारित असतो.[३] +२००७ मध्ये इनसीड आणि वल्ड बिजनेस द्वारे हा निर्देशांक सुरू करण्यात आला होता. वल्ड बिजनेस हे एक ब्रिटिश मासिक आहे जे सौमित्र दत्ता यांनी ते तयार केले होते.[४] +अनुक्रमे पाच आणि दोन स्तंभांनी बनलेल्या इनोव्हेशन इनपुट इंडेक्स आणि इनोव्हेशन आउटपुट इंडेक्स या दोन उप-निर्देशांकांमधील स्कोअरची साधी सरासरी घेऊन निर्देशांकाची गणना केली जाते. यातील प्रत्येक खांब नावीन्यपूर्णतेच्या गुणधर्माचे वर्णन करतो आणि त्यात पाच सूचकांचा समावेश असतो आणि त्यांचे गुण भारित सरासरी पद्धतीने मोजले जातात.[५] +इ.स. २००७ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, सरकारांची वाढती संख्या पद्धतशीरपणे त्यांच्या वार्षिक जीआयआय परिणामांचे विश्लेषण करतात आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी धोरण प्रतिसादांची रचना करतात.[६][७][८][९][१०] १९ डिसेंबर २०१९ रोजी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने स्वीकारलेल्या शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यावरील ठरावात निर्देशांकाचा उल्लेख करण्यात आला आहे.[११] +नवोन्मेषाचा अविभाज्य घटक नसलेल्या घटकांना जास्त महत्त्व दिल्याबद्दल निर्देशांकावर टीका करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, “ कर भरण्याची सुलभता ”, “ विद्युत उत्पादन ” (अर्ध-वेटेज) आणि “अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याची सुलभता” हे “ क्रेडिट मिळविण्याची सुलभता ” आणि “ व्हेंचर कॅपिटल डील्स ” सोबत घटक आहेत.[१२] +दर दोन वर्षांनी जीआयआय नावीन्यतेशी संबंधित थीम कव्हर करते जी नाविन्यपूर्ण क्रमवारीच्या पलीकडे जाते. २०२० मध्ये, "नवीनतेला वित्तपुरवठा कोण करेल?" ही थीम होती. विद्यमान यंत्रणांच्या उत्क्रांतीचा तपास करून आणि प्रगती आणि उर्वरित आव्हाने यांच्याकडे लक्ष वेधून नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा स्थितीवर प्रकाश टाकणे. मागील जीआयआय थीममध्ये आरोग्य नवकल्पना, पर्यावरणीय नवकल्पना, कृषी आणि अन्न नवकल्पना आणि इतरांचा समावेश होता.[१३] +इ.स. २०२१ साठीचे ५० क्रमांक:[१४] +क्रमांक diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12017.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0046e6b0412d99f54b492f0c7e5bb61a24a51e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12017.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक बालदिन नोव्हेंबर २०ला मानला जातो. बालदिन हा मुलांच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा एक खास दिवस आहे. १९२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय बाल दिवस पहिल्यांदा जिनेव्हा येथे बाल कल्याणावरील जागतिक परिषदेत घोषित करण्यात आला. १९५० पासून, बहुतेक कम्युनिस्ट आणि पोस्ट-कम्युनिस्ट देशांमध्ये १ जून रोजी साजरा केला जातो. २० नोव्हेंबर १९५९ रोजी यूएन जनरल असेंब्लीने केलेल्या बालहक्कांच्या घोषणेच्या स्मरणार्थ २० नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा केला जातो. काही देशांमध्ये, हा बालदिन नसून बाल सप्ताह आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12019.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..454e92b9b1c0f648c1897f3163370912a0203d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12019.txt @@ -0,0 +1 @@ +१९३५ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही माक्स ऑय्वे व अलेक्सांद्र अलेखिन यांच्यात झाली. नेदरलँड्सच्या अनेक शहरांतून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत ऑय्वे १५.५-१४.५ गुणांनी विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12021.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b26833345b954721bcb9f5b28390f15f663e61b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12021.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व जोहानेस झुकेरटोर्ट यांच्यात झाली. यात विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला. +यातील पहिले पाच सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील चार सेंट लुईसमध्ये व अंतिम अकरा सामने न्यू ऑर्लिअन्समध्ये झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12035.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9111a284c236cda2ca08c20d07463bb34f1493dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12035.txt @@ -0,0 +1 @@ +१९३४ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिन व एफिम बोगोलजुबॉव यांच्यात झाली. जर्मनीच्या अनेक शहरांतू खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अलेखिन विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1205.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1205.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12120.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..083a4f70ea58928a99b893794e9e20c81e23823b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12120.txt @@ -0,0 +1,3 @@ +जागरण गोधळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे.[१] जागरण हा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर देवतेचे स्मरण करीत जागरण केले जाते.[२] लग्न किंवा शुभ प्रसंगी देवाला आमंत्रित करण्यासाठी जागरण केले जाते.खंडोबाच्या (खंडोबाच्या) सन्मानार्थ हा विधी सुरू झाला. +खंडोबा देवतेला नवस केल्यानंतर जी मुले जनमाला येतात त्यांना देवाचे भक्त म्हणून देवाला अर्पण केले जाते. अशा पुरुष भक्ताला वाघ्या स्त्री भक्ताला मुरळी म्हटले जाते. जागरण गोंधळ करून आपला उदरनिर्वाह करणे, देवाची सेवा करणे अशी कामे हे लोक्कलाकार करीत असतात.[३] +महाराष्ट्रात देवी उपासक भक्तांमध्येसुद्धा जागरण गोंधळ परंपरा आधलून येते. नवरात्री उत्सवाच्या काळात, घरात शुभकार्य घडल्यास देवीचां गोंधळ घातला जातो.संध्याकाळी सूर्यास्त ते पहाटे सूर्योदय या काळात रात्रभर हा विधी सुरू असल्याने याला जागरण- गोंधळ असे म्हणतात.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12133.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d90e067664081cebbe5afe829b983c522d3a66f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12133.txt @@ -0,0 +1,20 @@ +अस्तेक सैन्यामध्ये गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्ध्यांचाही खास विभाग होता (अभिजात नाहुआट्ल: ओकेलोट्ल, इंग्लिश - जाग्वार वॉरिअर किंवा जाग्वार नाईट). गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्धे खानदानी लोकांपुरताच मर्यादित होता. मूळात जाग्वार योद्धे आणि गरुड योद्धे हे सैन्यातील खास विभाग ठेवलेला असून, केवळ खानदानी लोकच ह्या विभागासाठी आवश्यक ते शिक्षण घेउन त्या विभागात प्रवेश घेउ शकत असे. त्यांच्या विश्वासानुसार गरुड आणि जाग्वार हे अनुक्र्मे सूर्य आणि चंद्र ह्यांची प्रतीके असल्याने त्यांनी ह्या प्राण्यांना आपले कुलचिन्ह मानले. बहुधा वरील अनुक्रमे कुलचिन्ह असलेले कूळ आपली परंपरा गरुड किंवा जाग्वार योद्धे ह्यांना आवश्यक असे शिक्षण घेउन चालू ठेवीत. +सगळे अझ्टेक मुलांप्रमाणे तेसुद्धा युद्धकला आणि शस्त्रास्त्रांची महिती शळेत शिकत. काहीही झाले तरी, शेवटी उत्तम विद्यार्थीच जाग्वार वॉरियर बनण्याचे शिकू शके. +१४वे शतक येइपर्यंत अझ्टेक मुलांचे शिक्षण त्यांच्या पालकांच्या हाती असे. त्यानंतर कालपुल्लीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाउ लागली. ठरविक काळानंतर ते त्यांचची परिक्षा घेण्यासाठी प्रार्थनास्थळाकडे लक्ष देऊ लागले. +जो योद्धा तरुण बनल्यनंतर त्यास त्याचा पहिला कैदी पकडणे गरजेचे असते. सामान्यपणे, जाग्वार योद्धा हे नमाभिधान प्राप्त करण्यास त्यांना ४ किंवा ५ कैदी एका लढाईत पकडावे लागते. +जाग्वार योद्ध्यांचा उपयोग मोठ्याप्रमाणावर गुप्तहेरांप्रमाणे केला जाई, त्याचबरोबर युद्ध चालले असता पायदळी सैनिकांप्रमाने त्यांचा उपयोग केल जाई. बहुतेक वेळा मोहिमांच्यावेळी त्यांचा उपयोग केला जाई. ते माक्वाहुइट्ल आणि इतर शस्त्रे वापरीत. +त्यांचा गणवेश त्यांच्या अंगी असलेल्या बळाची आणि लढाईसाठी लागणाऱ्या धैर्याची चिन्हे दर्शविते. त्यांच्या ढाली रंगाने चकचकीत असत, आणि पिसांनी सजावट केलेली असे. ते अंगावर जाग्वारचे कातडे पांघरत, मुख्यत्वेकरून जाग्वारचे डोके आपल्या डोक्यावर ठेवीत. +अझ्टेक योद्धे विविध शस्त्रे वापरीत, जसे ऍट्ल-ऍट्ल, धनुष्य, भाले आणि खंजिर. परंतु जाग्वार योद्धे अझ्टेक तलवार - माक्वाहुइट्ल, भाले, सोटे वापरीत. अझ्टेक तलवारसाठी ओबसिडियन धातूंपासून पाते तयार करित, जे पोलादाहून धारधार असे, परंतु तो धारधारपणा फार काळ टिकत नसे. ते उपयोगात आणल्यानंतर लगेच आपला धारधारपणा गमावत. +जाग्वार योद्धा हे व्हिडिओ गेम एज ऑफ एम्पायर २: द कॉंकरर इक्स्पॅंसियन, एज ऑफ एम्पायर ३, मेडिवल टोटल वॉर २ आणि सिव्हिलिझेशन मधले वैशिष्ट्ये आहेत. +अझ्टेक सैन्य +मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये जाग्वार +गरुड योद्धा +कोयोट योद्धा +अस्तेक - Aztec(s) +जाग्वार योद्धा - Jaguar Warrior (or) Jaguar Knight +गरुड योद्धा - Eagle Warrior (or) Eagle Knight +कालपुल्ली - Calpulli +माक्वाहुइट्ल - Maquahuitl +ओबसिडियन - Obsidian +जाग्वार - Jaguar +ओकेलोट्ल - ocēlōtl diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12158.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c827e94790a3ee20c502585ceea0d79a551735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12158.txt @@ -0,0 +1,18 @@ + + +मानव समाजामधील जात ही एक सामाजिक प्रणाली आहे. हिच्यामध्ये - व्यवसाय, स्व गटातील व्यक्तीशी विवाह, संस्कृती, सामाजिक वर्ग, आणि राजकीय शक्ती एकत्रित गुंतलेल्या असतात. भारतीय समाज अनेकदा "जात" शब्दाशी संबंधित आहे, असे म्हटले जाते. +हा शब्द प्रथम पोर्तुगीजांनी त्यांच्या स्वतःच्या युरोपियन समाजात "वारसा वर्ग स्थिती"चे वर्णन करण्यासाठी वापरला होता. या शब्दाचा उगम १७व्या शतकात पोर्तुगीज casta (" वंश, जात") या शब्दातून झाला. इंग्रजीतील "जात" हा शब्द लॅटिन castus या शब्दापासून व carere या मूळ धातूपासून बनला आहे (अर्थ - वेगळा, कप्पाबंद.) युनिसेफने याला जात आधारित भेदभाव म्हटले आहे. प्रामुख्याने आशिया (भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, जपान) आणि आफ्रिका भागात ही सामाजिक व्यवस्था प्रचलित आहे. +युनिसेफच्या अंदाजानुसार जगभरातील २५ कोटी लोकांना जातिआधारित भेदभावाला तोंड द्यावे लागते.[१] +इंडो युरोपीय हे युरोप, पश्चिम आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथील समाजाला जातिआधारित तीन हिश्श्यांत पाहिले (विभागले नाही). +पुढे कदाचित त्याच जातींचे अधिक विशेषीकरण होऊन परिणामस्वरूप समाज जातींमध्ये वाटला गेला. जॉर्जेस डमझिलच्या 'क्लासिक' मांडणीनुसार मुख्यत्वे तीन जाती. एक धर्मोपदेशकासंबंधीची किंवा धार्मिकवृत्तीने व्यापलेली जात, एक योद्धा जात, आणि एक कार्यकर्ता जात. जातिव्यवस्था ही इटालिक लोकांत आणि भारतीय उपखंडात प्रस्थापित झाली. १. राजघराण्यातील लोक २. व्यापारी आणि शेतकरी ३. क्षत्रिय आणि ब्राम्हण. युरोपमध्ये ही प्रणाली तीन ऑर्डर म्हणून माहीत होती. +इंडो युरोपियन जातीचीं उदाहरणे: +राजे व योद्धा हा वर्ग काही काळाने नष्ट झाला. +ब्रिटिश अमेरिका आणि फ्रान्समध्ये क्रांतीला सुरुवात झाली आणि इंडो युरोपियन संस्कृतीला आव्हान मिळाले. ज्यामुळे जातीयता नष्ट झाली आणि वर्गआधारित प्रणाली अस्तित्वात आली. +पण अनेक देशांमध्ये वर्ग प्रणालीनंतर जातीयतेमध्ये तिहेरी विभागणी होताना दिसते. +उदाहरणार्थ, ब्रिटन आणि जर्मनी मध्ये उच्च, मध्यम व कनिष्ट वर्ग हे द्रेएइकलास्सेन यंत्रणेमध्ये वापरलेले गेले. + +प्राचीन काळापासून भारतीय समाज आदिवासी आणि व्यावसायिक गट, जाती किंवा समुदायामध्ये विभाजित आहे, त्यांना जाती म्हणतात. +ऐतिहासिक काळापासून भारतीय समाजात प्रचलित असलेली "हिंदू जात प्रणाली" ही - ब्राम्हणी परंपरा आणि मध्ययुगीन काळातील सिद्धान्त यांमधून उदयाला आली.[२], +बालीमधील वर्णव्यवस्था भारतातील वर्णव्यवस्थेवर आधारित आहे, पण तेथील व्यवस्था सोपी आहे. बालीत चार जाती किंवा वर्ण आहेत: +बालीतील ९०% जनता या जातीत मोडते. बाली भाषेत या वर्णातील व्यक्तींना संबोधण्यासाठी वेगवेगळी संबोधने आहेत. बालीतील शूद्र इतर ठिकाणांप्रमाणे अस्पृश्य मानले गेले नाहीत. बालीतील वर्णव्यवस्था जन्मावर आधारित नाही म्हणून एकाच कुटुंबात अनेक वर्णांच्या व्यक्ती असू शकतात. +जपानमध्ये सामुराई व शेतकरी हे दोन मुख्य वर्ण/जाती होत्या. सामुराई ही योद्धा जात होती व फक्त त्यांना शस्त्रे बाळगण्यास मुभा होती. एखाद्या सामुराईला वाटले की कोणी शेतकरी त्याला अपमानकारक वागणूक देत आहे तर त्या शेतकऱ्याचा वध करण्याचा हक्क सामुराईला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12170.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15e690c7a3a001a434b709427570199857fc5de3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12170.txt @@ -0,0 +1,16 @@ +पृथ्वीवर जीव कसे दिसू लागले आणि ते कसे विकसित झाले याबद्दल नेहमीच एक प्रचंड वादविवाद होता. नवीन प्रकारच्या जीवनाच्या उद्गमसंदर्भात, चार्ल्स डार्विन यांनी १८५९ ईo मध्ये "नैसर्गिक निवडी"चा सिद्धांत प्रस्तावित केले आणि १८५८ ईo मध्ये एक पुस्तक "जातींच्या उद्गमवर" प्रसिद्ध केले. +नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी त्यांनी "जीवन-संघर्ष"ची एक सहायक सिद्धांत सादर केले. "जीवन संघर्ष" हा एक वाक्यांश आहे जीवशास्त्र मधला, ज्याचं अर्थ आहे आपल्या अस्थित्वासाठी केल्या जाणारा जीवांचा संघर्ष. ह्याच्या अनुसार, जीवांमध्ये पुनरुत्पादन फार वेगवान आणि भूमितीय प्रमाणात होतं. परंतु ज्या संख्यात जीवांची निर्मिती केली जाते, ते त्या संख्यामध्ये जगू शकत नाही. कारण, ज्या गतीने त्यांच्या संख्यात वाढ होते त्या प्रमाणात त्यांच्या निवासात आणि भोजनात समान प्रमाणात वाढ होत नाही, तथापि, जागा आणि अन्न मर्यादित आहे. म्हणूनच, वस्ती आणि भोजन साठी जीवांमध्ये सतत संघर्ष चालू राहते. या संघर्षामध्ये बहुसंख्य जीव मरतात आणि काहीच जीवित राहतात. अशा प्रकारे निसर्गात विभिन्न प्राणींची संख्या संतुलित राहते. उदाहरणार्थ, हत्ती सारखा कमी गतीने जन्म देणाऱ्या प्राणीला पण जर कोणतीही अडथळा न घालता गुणात्मक प्रमाणाने पुनरुत्पादि करण्यासाठी स्वतंत्र केलं जाईल तर चार्ल्स डार्विननी हिशोब लावून दाखवला कि एक जोड हत्ती, ज्याचे आयुष्य १०० वर्ष पर्यंत जिवंत राहील आणि ३० वय झाल्यावर पुनरुत्पाद करेल, आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त ६ मुल दील. आणि ही मुले देखील पालकांप्रमाणेच प्रजनन करण्यास सुरुवात करतात आणि जर हाच क्रम कायम ठेवला तर ७५० वर्षांत सर्व हत्तींची संख्या एक कोटी नव्वद लाख होईल. +ह्याचप्रमाणे, जर सस्यांचा एक जोडा पुनरुत्पादनात सहा मुलांना जन्म देतात आणि एका वर्षात चार वेळा जन्म देतात आणि हिच मुले वयाच्या सहाव्या वर्षीच प्रजनन करण्यास सुरुवात करतात तर थोड्याच वेळात सस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असतील. हक्सलीनी (Huxely) गणनेनुसार हा निष्कर्ष काढला की जर एक हिरवी माशीच्या (Greenfly) सर्व संतानें जिवंत राहिले आणि सगळेच पुनरुत्पाद केले, तर एकच उन्हाळ्याच्या हंगामाच्या शेवटी त्यांची संख्या चीनच्या संपूर्ण लोकसंख्यपेक्षा जास्त वाढेल. त्याचप्रमाणे, जर एक जोडी घरातली माशी उन्हाळ्याच्या हंगामात सहा पिढ्या तयार करू शकते आणि प्रत्येक पिढीला उत्पन्न होण्यात तीन आठवडे लागेल आणि प्रत्येक २,००,००० माशींसाठी एक घन जागा आवश्यक आहे, तर त्यांच्या सहा पिढ्यांच्या उत्पन्न स्थान्यांसाठी १.४ कोटी क्यूबिक फूट जागा आवश्यक आहे. +तसेच एक सिंघी मास्यात एका हंगामात ६ कोटी अंडे देण्याची क्षमता असते. जर असल्या सिंघीच्या एक पुनरुत्पादनच्या सगळ्या अंड्यानी संतान उत्पन्न झाले आणि ते सगळे जीवित राहिले आणि सगळ्यांना पुनरुत्पादन करण्याचे अवसर मिळाले तर ह्या प्रकारे पाच पिढ्यात त्यांची संख्या ६६,००,००,००,०० ,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००० होऊन जाणार. त्यांच्या शेल्सचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा आठपट असेल. +पॅरामीशियम (Paramecium) 48 तासात तीनदा विभाजित होतो. जर तिची सर्व मुले पाच वर्षे जगतात तर त्यांच्या सजीवांचे प्रमाण पृथ्वीच्या खंडापेक्षा दहा हजार पट असेल. 9000 पिढ्यांनंतर, हे पृथ्वीवर बसू शकणार नाही आणि प्रकाशाच्या वेगाने रिकामी जागेत पसरेल. +केवळ वर निर्दिष्ट केलेल्या वर्गामधूनच नव्हे तर बहुतेक सर्व जीवांमध्ये पुनरुत्पादन खूप वेगवान आहे. म्हणूनच, या वाढत्या प्राण्यांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा एकाच वर्गाचे असंख्य प्राणी असतील की पृथ्वीवरील इतर वर्गासाठी जागा राहणार नाही. पण असं होत नाही, या वाढीवर नैसर्गिक निवडीचा मोठा नियंत्रण आहे. कारण ज्या गतीने जीवांची संख्या वाढते, अन्न आणि जागा समान प्रमाणात वाढत नाहीत आणि दोन्ही मर्यादित आहेत, म्हणूनच अन्न आणि अवकाश यासाठी जीवांमध्ये परस्पर स्पर्धा आणि संघर्ष आहे. या संघर्षात, केवळ ते जीव यशस्वी होतात ज्यांचे वैशिष्ट्य आणि इतर जीवांपेक्षा वेगळेपणा आहे. उदाहरणार्थ, वनस्पतींमध्ये अंकुरल्यानंतर अन्न, सूर्यप्रकाश आणि प्रकाश यांची स्पर्धा सुरू होते आणि एकमेकांना मागे सोडून आकाशकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ज्या झाडे पुढे वाढत नाहीत, ती शेजारच्या वनस्पतींच्या सावलीत पडतात आणि त्यांची वाढ कमी होते. या स्पर्धेत यशस्वी झाडे जगतात आणि इतर मरतात. +या प्रकारचा संघर्ष केवळ एक वर्ग किंवा जातीच्या जीवनातच नाही तर एक वर्ग किंवा इतर जातींमध्येही आहे. प्रत्यक्षात तीन प्रकारचे जीवन संघर्ष आहेत: +क. अंतरजातीय संघर्ष (Intra-species struggle) +ख. अंतराजातीय संघर्ष (Inter-species struggle) +ग. पर्यावरण संघर्ष (Environmental struggle) +हे बहुतेकदा समान शर्यतीत किंवा जीवांच्या वर्गात कार्य करते जसे की मनुष्याशी माणसाचा संघर्ष, कुत्र्याशी कुत्र्याचा संघर्ष अंतर्जात असतो. अंतराजातीय संघर्षपेक्षा अंतर्जातीय जास्त तीव्र आहे. एका जातीतील सर्व सदस्यांची समान आवश्यकता असते. म्हणूनच त्या प्रत्येकाला गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक चरणात संघर्ष करावा लागतो. आंतरराष्ट्रीय युद्धाची धमकी किंवा युद्धातील गती देखील एक जीवन संघर्ष आहे. +हे सहसा दोन किंवा अधिक भिन्न वर्ग आणि जातींच्या जीवांमध्ये चालते. मुंगूस आणि सर्प यांच्यात, सर्प आणि पॅडॉक दरम्यान, कुत्रा आणि मांजरीच्या दरम्यान किंवा मांजरी आणि उंदीर यांच्यामधील संघर्षाची उदाहरणे आहेत. यामध्ये, एक प्राणी आपल्या शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि दुसरा प्राणी नेहमी आपल्या शिकारला शोधत असतो. म्हणूनच, हा संघर्ष शिकार आणि शिकारी दरम्यानचा संघर्ष म्हणला जातो. शिकारी आणि शिकार दरम्यान लुकाछिपीचा खेळ नेहेमी चालू राहते. +दोन्ही प्रकारच्या संघर्षांव्यतिरिक्त, जीव देखील पर्यावरणीय संघर्षांना सामोरे जातात. हा संघर्ष त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिक वातावरणासह आणि परिस्थितीमुळे उद्भवतो. जीवांना दैविक आणि भौतिक शक्तींचा, उदाहरणार्थ रोग, आर्द्रता, कोरडेपणा, उष्णता, थंडी, गडगडाटी वादळे, चक्रीवादळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वीज चमकणे, पूर, तीव्र सूर्य, लू इत्यादींचा सामना करू लागतं. या प्रकारच्या संघर्षांमध्ये केवळ तो जीव टिकू शकतो, जो त्याच्या स्पर्धेतून वीस गुना पुढे असतो, जेच्यात काही प्रकारची विशिष्टता आसते. आणि जो संघर्षात यशस्वी होऊन निसटण्यास सक्षम होतो. +ज्याप्रमाणे एक कुशल माळी बागेतून आणि एक कुशल शेतकरी आपल्या शेतातून दर्बुल आणि हानिकारक पौढांना कडून फेंकतो, त्याचप्रमाणे निसर्ग उपर्युक्त जीवनसंघर्ष द्वारा दर्बुल आणि अक्षम जीवांना आपल्या वाटिकेतून उखडून फेकते. योग्य आणि होनहार जीवांनाही विकसित होण्याचा अवसर प्रदान होतो आणि त्यांची संख्या संतुलित राहते. +प्राण्यांमधील परस्पर संघर्षाच्या परिणामी, त्यांच्या रचनांमध्ये एक वैशिष्ट्य किंवा फरक उद्भवतो आणि हे वैशिष्ट्य त्यांच्या संततीपर्यंत जाते. अशाप्रकारे, पिढ्यान् पिढ्या, प्रगत वैशिष्ट्ये तयार होतात आणि अशी जात निर्माण करतात जी इतर सजीवांपेक्षा भिन्न असल्याचे दिसते आणि नवीन जाती म्हणून त्याची स्थापना होते. +ह्या पुस्तकावर चर्चा व प्रतिक्रिया जगभरात झाली. प्रारंभिक प्रतिक्रिया बहुतेक प्रतिकूल होती, परंतु नंतर डार्विनच्या कार्याची गंभीरपणे दखल घेतली गेली आणि त्याचे नाव एक आदरणीय नाव बनले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12171.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36f849b658b73e068b2a0476e78759b8a7f64f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12171.txt @@ -0,0 +1 @@ +कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट (इंग्लिश: Communal Deadlock and a way to Solve it; मराठी: जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक इंग्लिश पुस्तक आहे. दी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून भूमिका विशद केली. त्यात त्यांनी भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या व इतर मुद्यांवर आपली मते प्रदर्शित केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक लिहिलेली प्रत तयार केली होती. ती पी. अँड ओ प्रिंटींग प्रेस दिल्ली येथे १९४५ मध्ये छापून घेतली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12186.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5bae8ea81b12c9369bfdc09a16f65384050cc1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12186.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12187.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadaf7a25f728f63b0f3005a52ef4af68efd0657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12187.txt @@ -0,0 +1,29 @@ +सनपूर्व दोन हजार वर्षापासून जाते प्रचारात असावे, असे मानण्यास आधार आहे. सिंधुसंस्कृतीशी समकालीन आणि समान असलेल्या लोथलमधील उत्खननात जाते (वरची तळी) सापडली आहेत. तशाच तऱ्हेची तळी असलेली जाती नेवासे, तडकोड, वडगाव व सिरपूर तेथील उत्खननात मिळाली आहेत. नागार्जुन आणि तक्षशिला येथील उत्खननात जाती सापडली आहेत.नेवासे येथील उत्खननात तर अनेक जाती सापडल्या आहेत.[१] +पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी आपल्या कुटुंब जीवनात जात्याला महत्त्वाचे स्थान होते. आजही खेड्यात पहाटेच्या प्रहरी जात्याची घरघर आवाज येतो, आणि त्या घरघरीबरोबरच दळणाऱ्या स्त्रीच्या मुखातून स्त्र्वणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळतात. गाण्याने श्रम हलके होतात, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणतात.या ओव्या अनेक अनामिका स्त्रियांनी सहजपणे रचलेल्या असतात. त्यांत स्त्रीहृद्यातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त झालेले दिसतात.एखादी जबाबदारी स्वीकारली,कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, हा भाव व्यक्त करण्यासाठी ‘जात्यावर बसल्यावर ओवी सुचते,’ अशी म्हण मराठीत प्रचारात आलेली आहे. जात्यावरच्या ओव्यातून जात्याविषयी कृतज्ञता अनेक प्रकारे व्यक्त झालेली आहे. जात्याला ईश्वर मानून एक लोक कवयित्री गाते – +जात्या तू ईश्वरा | तुंझ जेवण मला ठांव | +घास घालिते मनोभाव || +थोरल मांझ जात | खुंटा त्याचा चकमकी | +आम्ही दळू या मायलेकी || +थोरल मांझ जात | चवघी बायकांचं | +घर वडील नायकांच || +गीताच्या छंदात दळण सरत आल्यावर मराठी स्त्री आपल्या भक्तीसंपन्न भावनेच्या स्पर्शाने ओलावलेली एखादी ओवी म्हणून असा उपसंहार करते. +पूर्वी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती.तेंव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी भल्या पाहटे जात्यावर धान्य दळत असत. आधुनिक काळात जात्याची जागा विजेवर चालणाऱ्या गिरणी(चक्की)ने जात्याची जागा घेतली आहे.तरी आजही ग्रामीण भागात "जाते" वापरले जाते व लोकप्रिय आहे.जात्यावर कडधान्य ही भरडले जातात.[ संदर्भ हवा ] +धान्य जात्यात दळून त्याचे बारीक पीठ करतात. जाते आकाराने वर्तुळाकार गोल असते. जाते दगडाचे असून त्यामध्ये दोन तळ्या असतात.खालची तळी ही स्थिर असते.वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटा असतो.हा खुंटा हाती धरून वरची तळी फिरविता येते.या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून थोडे थोडे धान्य टाकतात.आणि दोन्ही तळ्याच्या घर्षणामुळे त्या धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते. जाते घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले जाते. पूर्वीच्या स्त्रिया जात्यावर धान्य दळत असताना गाणी म्हणत, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणत. +हे गोल आकाराचे असुन खाली निमुळते आहे.वरच्या तळीच्या बाजु किंचित अर्धगोल असुन,तिचा खालचा भाग खोलगट आहे.वरच्या बाजुला खुंटा बसवण्यासाठी भोक पाडलेले आहे.धान्य घालण्यासाठी वरच्या तळीला जे तोंड असते.नेवासे येथील उत्खननात या प्रकारची अनेक जाती सापडली आहेत +वरची तळी बरीच उंच असते.खालच्या तळीच्या उंच पृष्ठ्भागावर तो चांगला बसतो.हि भुमीया जमातीत वापरली जाणारी मातीची जाती आहेत. +प्राचीन मराठी वाङ्मयात संतानी जात्यावर व दळणाच्या क्रियेवर रचलेली अनेक परमार्थक रूपके आढळतात. इ.स.च्या सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत केशवस्वामी यांचे हे पारमार्थिक दळण पाह्ण्यायोगे आहे: +येई वो कान्हाई हात लावी बाई | +दळण दळितां पाही सोसलीचे || +तूं माझी माऊली विश्रातींची छाया | +होई दळावाया साहे मज || +कृपयोगे हात लावी कृष्णमाय | +तेणें व्देत पाहे वळीयलें || +ज्ञाता-ज्ञान तळी विज्ञान खुंटा बळो | +अधिष्ठान मुळी कृष्ण माझा || +संसाराचे बीज दळियलें सहज | +साहे झालो मज कृष्णमाय || +कृष्णासंगे आम्ही सर्व दळीयलें | +अखंड उरलें कृष्णरूप || +गुरुकृपे केशवी दळण पूर्ण झालें | +पुर्णी पूर्ण उरलें कृष्णरूप || +भारतातील अनेक प्रादेशिक भाषांत जात्याविषयी आणि जात्यांवर म्हणायची गीते आढळतात. चार मुलीनी हात धरून जात्याप्रमाने गोल फिरण्याचा एक खेळ महाराष्ट्रात प्रचलित आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12201.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b4e46b6e65d1382f4c8a3a2c863b6fcdf285261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12201.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधवनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12223.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..455396d8e52f32ba87049bea5d4b0455983b6749 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12223.txt @@ -0,0 +1 @@ +जान कोलर (चेक: Jan Koller) (मार्च ३०, १९७३ - हयात) हा चेक फुटबॉल खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय संघाकडून आक्रमकाच्या भूमिकेत खेळला आहे. याखेरीज फ्रेंच क्लब साखळी स्पर्धांमध्ये तो ए.एस. कां क्लबातर्फे खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12247.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89d8e5128148ff79760ae6d33e26265bbced4952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12247.txt @@ -0,0 +1,8 @@ + जानवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12281.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9f9bbb68bfe9a2bad7998aa2abf57199ad1d227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12281.txt @@ -0,0 +1,6 @@ +जानेवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४ वा किंवा लीप वर्षात १४ वा दिवस असतो. + +भारतात १४ जानेवारी हा दिवस इ.स.१९९६ पासून भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो +१७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. दुसऱ्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलून गेला. + +जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12288.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453e286b5cfc580a525ff8a36f4550935293593e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12288.txt @@ -0,0 +1,3 @@ +जानेवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २० वा किंवा लीप वर्षात २० वा दिवस असतो. + +जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - (जानेवारी महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12316.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..641c961d41816132a8e95f6b7c77e3d7655ffdd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12316.txt @@ -0,0 +1,2 @@ +जापी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12332.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a542197bcdcbb3baef295ae7c89919d3803361ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12332.txt @@ -0,0 +1 @@ +जाबाल उपनिषद् शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. यात एकूण सहा खंड आहेत. पहिल्या खंडात भगवान बृहस्पती आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे ज्यात प्राणविद्येचे विवेचन केलेले आहे. याज्ञवल्क्य यांनी प्राणाचे स्थान, ब्रह्मस्थान आणि देवयजनाचे एकमात्र स्थान ‘अविमुक्त’ (ब्रह्मरंध्र-काशी) असे म्हटले आहे. तिथेच रूद्रदेव विद्यमान असतात आणि अंतिम क्षणी तारक ब्रह्माचा उपदेश देऊन जिवांना विमुक्त करतात. दुसऱ्या खंडात अत्रि मुनी आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे ज्यात ‘अविमुक्त’ क्षेत्रास दोन्ही भुवयांमध्ये सांगितलेले आहे. त्याच्या उपासनेमुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे इतरांना आत्मज्ञानाचा उपदेश देणे शक्य होते. तिसऱ्या खंडात याज्ञवल्क्य यांनी अमृतप्राप्तीच्या उपाय सांगितलेला आहे आणि तो आहे शतरुद्रीय जपाचा. साधक त्यामुळे मृत्यूवर विजय प्राप्त करू शकतो. चौथ्या खंडात विदेहराजाने संन्यासासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर याज्ञवल्क्य ऋषींनी संन्यास ग्रहण करण्याचा क्रम, त्याची विधी-व्यवस्था, करणीय कृत्ये इत्यादींचे वर्णन केलेले आहे. पाचव्या खंडात पुन्हा अत्रि मुनींनी संन्याशाचे यज्ञोपवीत, वस्त्र, मुंडन, भिक्षा इत्यादी विषयांवर याज्ञवल्क्यांकडून मार्गदर्शन मिळविलेले आहे. याचा निष्कर्ष असा आहे की संन्याशाने मन-वाणीला पूर्णपणे विषय-विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. सहाव्या खंडात प्रसिद्ध संन्याशांच्या - जसे संवर्तक, आरुणी, श्वेतकेतू, दुर्वासा, ऋभू यांच्या आचरणाची समीक्षा केलेली आहे आणि शेवटी दिगंबर परमहंसाची लक्षणे सांगितलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1235.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d62606a7ccb0218bcaaaf321fc4b3fc953c4cfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1235.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12372.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7b5c8eb4200357c049539e5f2668e17d944a695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12372.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12380.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b313139351d86405e5527d428e20e5e17fbbf01f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12380.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12390.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90f4431243e5e0f3d90c98fdd4b7fc061ea8c8d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12390.txt @@ -0,0 +1,8 @@ + जामदुल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12396.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a80ec2c1fa625c67a9101a9b04cdc8aca41d366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12396.txt @@ -0,0 +1 @@ +जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा जामनगर रिफायनरी ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची जामनगर, गुजरात येथील खाजगी क्षेत्रातील ऑइल रिफायनरी आहे. ही रिफायनरी १४ जुलै १९९९ रोजी ६,६८,००० barrels per day (१,०६,२०० m3/d) स्थापित क्षमतेसह कार्यान्वित झाली. त्याची सध्याची स्थापित क्षमता १२,४०,००० barrels per day (१,९७,००० m3/d) आहे.[१] सध्या ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_124.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99bb89ec33c80669ff0211e54bb21a1c33f184b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_124.txt @@ -0,0 +1 @@ +लहान बाळांचे खुळखुळ वाजणारे एक खेळणे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12402.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba80421b5144e9330c454f77f46454620572a1b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12402.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामनवाही हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12440.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5addf17c0dfd1c309e45f4d182eb09cc83d701b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12440.txt @@ -0,0 +1,3 @@ +जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठणजवळील नाथसागर जलाशयाला लागून असलेल्या सुमारे ३४० किमी२ क्षेत्रावर पसरलेले आहे. +सागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाचे काम १९६५ मध्ये सुरू झाले. १९७६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर येथे पाणी साठवण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील [[शेवगाव[[ व नेवासे तालुक्यातील मिळून ११८ गावांमधील ३४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रात धरणाचा परिसर आहे.जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. मात्र, जायकवाडी नियमित येणा-या पाण्यामुळे धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या '[१]मेरी' या संस्थेने २०१२ मध्ये दिला होता आता त्या अहवालास बारा वर्ष झाले असून आता अंदाजे पाणी साठवणी क्षमता साठ टीमसीपर्यंत पर्यंत पोहचली असेल. १९८६ मधे जायकवाडी धरणास पक्षी अभयारण्य पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 घोषित करण्यात आले. तर, २०१७ मधे जायकवाडीचा नाथसागर परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे. राष्ट्रीय पर्यावरण धोरण (2006) ने इको-सेन्सिटिव्ह झोनची व्याख्या "परिस्थिती, वन्यजीव, जैवविविधता, ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्ये यामुळे "अतुलनीय मूल्ये असलेले ओळखले जाणारे पर्यावरणीय संसाधने असलेले क्षेत्र/झोन" म्हणून केले आहे. संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्राचे पर्यावरण आणि जैविक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी आणि इतर अशा क्षेत्रांमध्ये जेथे मानववंशजन्य आणि हवामान घटकांमुळे पर्यावरणीय प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अशी घोषणा केली आहे. इको-सेन्सिटिव्ह झोन/क्षेत्रे म्हणून क्षेत्र. दुस-या शब्दात, हे एखाद्या क्षेत्राचे पदनाम आहे, जे पर्यावरणीय संसाधनांनी समृद्ध आहे आणि विशेष संरक्षणाची आवश्यकता आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12464.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b5592b84f2c7f393716d93652f1031c7b9403db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12464.txt @@ -0,0 +1,2 @@ +जारळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12471.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12471.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12480.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9c9247969815b4606caa9c2409ef6f4abeee0ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12480.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 31°19′33.6″N 75°34′33.6″E / 31.326000°N 75.576000°E / 31.326000; 75.576000 + +जालंधर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. हे शहर पंजाब मधील २२ जिल्ह्यांपैकी जालंधर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जालंधर हे एक मोठे औद्योगिक शहर आहे. या शहराची मुख्य उत्पादने चामडे, खेळ व हाताची साधने आहेत. यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. येथे उच्च दर्जाची रुग्णालये देखील आहेत, यामुळे ती वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातही कामगिरी करत आहे. जालंधर हे पंजाबमधील सर्वात जुने शहर आहे. जालंधर असे स्थान आहे ज्याने देशाला अनेक शूर योद्धा दिल्या आहेत. जालंधरमध्ये बरीच मंदिरे, गुरुद्वार, किल्ले आणि संग्रहालये आहेत जिथे भेट दिली जाऊ शकते. +भारत देशात नाथांचा सर्वात प्राचीन इतिहास आहे असे म्हटले जाते की भारतात नाथांच्या नावाने बरीच तीर्थक्षेत्र आहेत आणि काही शहरेही त्यांच्या नावावर आहेत, जालंधर जिल्ह्याचे नाव भगवान आदिनाथ यानिकी शिव यांचे शिष्य जालंधर नाथ यांच्या नावावर आहे. ज्याचा उल्लेख नाथ ग्रंथ आणि महाभारतातही आहे. नाथ पंथचे गोरख नाथ हे गोरखपूर नावाच्या शहराचे नाव आहे. गोरख नाथचे गुरू मत्स्येंद्र नाथ यांच्या नावाने एक मत्स्यपालन देश देखील होता. काहीजणांचा असा विश्वास आहे की जालंधर म्हणजे पाण्याखाली आणि येथे सतलज आणि बियास नद्यांचा संगम आहे, म्हणून त्या जागेला जालंधर असे नाव देण्यात आले. जालंधरला त्रिरट्टा म्हणूनही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12505.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ea2570a32ae96c34ad67cd2212a12b32e02602f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12505.txt @@ -0,0 +1,4 @@ +जालशास्त्र हा अलीकडील काळातील आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा महत्त्वाचा विषय असून यामध्ये व्यामिश्र जालांचा अभ्यास केला जातो. +जीवशास्त्र, संगणक विज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांमधील अनेक क्लिष्ट प्रमेये ही व्यामिश्र जालाच्या स्वरूपात दर्शवता येतात आणि त्याचा अभ्यास करता येतो. +सध्या संगणकीय महाजाल (Computer Networks), विजकीय संप्रेषण (Electronics Telecommunication) या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास व संशोधनमध्ये जालशास्त्र हे महत्त्वाचे आहे. +जालाशास्त्रमध्ये 'ग्राफ थिअरी' हा एक महत्त्वाचा विषय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12515.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..003f09d09416fc3f3be29f33a49a93530fe1ac4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12515.txt @@ -0,0 +1,6 @@ +एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे 400 लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,०००हून अधिक आहे. +अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. +ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरिक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. +योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. +भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले. +शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1252.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b92845dcec589c36b7c405aaa7dfc64577e9c3c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1252.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेशवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12528.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5778417337e3806265d85b300cb88e396e4b7df6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12528.txt @@ -0,0 +1,3 @@ +जळकोट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. +जळकोट येथे 800 ते 850 वर्ष जुने सुफी संत हजरत ख्वाजा सय्यद मुबारक हुसैनी ऊर्फ बाबनावली यांची दर्गाशरीफ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12542.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30c03a64dffc18da292e12943c31e8741d6702f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12542.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाळोची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12546.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d413a9fdc630922819c3b41ef820cebe410ace9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12546.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावजेबुवाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12559.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed2f7b4f09ca9ea4ef2549e96531551ca775b72c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12559.txt @@ -0,0 +1,8 @@ + जावळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12580.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..500789004697945d1a0e9045d1d489060cd31f60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12580.txt @@ -0,0 +1 @@ +जावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_126.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_126.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1260.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f0f0a369c144bb8ce01c799d66ec17d6477813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1260.txt @@ -0,0 +1,6 @@ +गणेशी लाल (जन्म १ मार्च १९४१) हे भारतीय राजकारणी आणि ओडिशाचे विद्यमान राज्यपाल आहेत.[१][२] +प्राध्यापक लाल यांचा जन्म सिरसा, हरियाणा येथे १ मार्च १९४१ रोजी झाला आणि त्यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली आहे . पुढे त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी मिळवली. ते अभ्यासात हुशार होते आणि एफए, बीए आणि एमए वर्गात प्रथम श्रेणीत प्रथम उत्तिर्ण झाले आणि त्यांनी सुवर्णपदकही मिळवले आहे. +शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले आणि १९६४ ते १९९१ दरम्यान हरियाणाच्या विविध सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. +१९६२ पासून, प्रा. लाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सक्रियपणे संबंधित आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिसार, रोहतक प्रांतामध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. +प्रा. लाल यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तळागाळातील संघटनांपासून सुरू झाली आहे. ते हरियाणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हरियाणाचे माजी अध्यक्ष आणि भाजप शिस्त समितीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९७६ मध्ये देशात आणीबाणीच्या काळात प्रा.लाल यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. रामजन्मभूमी आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. +गणेशी लाल १९९६ मध्ये सिरसा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि १९९६-९९ मध्ये हरियाणा विकास पक्ष (HVP)-भाजप सरकारमध्ये मंत्रीही होते.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12606.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f610f62d2fc2f7fb534b1bafb93d8792508b16f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12606.txt @@ -0,0 +1 @@ +जावाखेडे खालसा हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. जावाखेडे खालसा हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12609.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d4b23c4c85afb66782783d6783ede4a22a4ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12609.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे. +बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1261.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35c2015e44418d2ccd80da514eb6eae4b0489b3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1261.txt @@ -0,0 +1,7 @@ +श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[१][२] गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[३] +गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.[३] या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात.[४] म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते. +गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.[३] +गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.[१] श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते.[५] यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.[६] मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.[७] काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.[८][९] काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. +या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते.[१०] +गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे.[११] या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.[१२] भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. +भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.[१३] भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12628.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df3e6e2c64574bab9ca7391e286690ec929a3497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12628.txt @@ -0,0 +1,2 @@ + जासवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12632.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33d0de2792a783b73ac234ca29b42a6869b57221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12632.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रिन्सेस जास्मिन हे एक काल्पनिक पात्र आहे जे वॉल्ट डिझनी पिक्चर्सच्या 31 व्या अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट अल्लादिन (1992) मध्ये पहिल्यांदा चित्रित केले गेले. +अमेरिकन अभिनेत्री लिंडा लार्किनने जास्मिनला आवाज दिला . फिलिपिनची गायिका ली सालोंगाने गायन केले. जास्मिन ही सुलतानची उत्साही मुलगी आहे, जी राजवाड्यातील कैदेत राहून कंटाळलेली आहे. राजकन्येने तिच्या आगामी वाढदिवशी राजकुमाराशी वेळेत लग्न केलेच पाहिजे अशी अट घालणारा जुना कायदा असूनही, जास्मिनने त्याऐवजी तिच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निश्चय केला आहे. +दिग्दर्शक रॉन क्लेमेंट्स आणि जॉन मस्कर यांनी पटकथालेखक टेड इलियट आणि टेरी रॉसिओसह तयार केलेली, जास्मिन ही अरेबियन नाईट्समधील लोककथा "अलादीन अँड द मॅजिकल लॅम्प" मध्ये दिसणारी राजकन्या बद्रौलबादूरवर आधारित आहे. +इतर डिझनी प्रिन्सेसच्या विपरीत, जस्‍मिन ही तिच्या स्‍वत:च्‍या चित्रपटातील सहाय्यक पात्र आहे, जिने प्रियकराच्या आवडीची दुय्यम भूमिका घेतली आहे. या पात्राने सकारात्मक प्रतिक्रिया मिळवल्या आहेत. तिच्या अनेक पात्रांची तुलना द लिटल मर्मेड (1989) मधील तिच्या पूर्ववर्ती एरियल आणि ब्युटी अँड द बीस्ट (1991) मधील बेले यांच्याशी प्रतिकूलपणे केली गेली आहे, परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वासाठी तिचे कौतुक केले गेले आहे. ती सहावी डिझनी प्रिन्सेस आणि फ्रेंचायझीची पहिली गैर-युरोपियन सदस्य, तसेच तिची पहिली पश्चिम आशियाई राजकुमारी आहे. यामुळे, डिस्नेच्या प्रिन्सेस शैलीमध्ये वांशिक विविधतेची ओळख करून देण्याचे श्रेय या पात्राला जाते. जास्मिनने त्यानंतर अलादीनच्या सिक्वेल द रिटर्न ऑफ जाफर (1994) आणि अलादीन अँड द किंग ऑफ थीव्हज (1996), तसेच तिची दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटाचे ब्रॉडवे संगीत रूपांतर यामध्ये भूमिका केल्या आहेत. लार्किन आणि सालोंगा या दोघांना त्यांच्या भूमिकेतील योगदानाबद्दल डिस्ने लीजेंड्सने सन्मानित केले आहे. नाओमी स्कॉटने मूळ 1992च्या चित्रपटाच्या 2019 लाइव्ह-अ‍ॅक्शन रूपांतरात पात्र साकारले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12647.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c09c42a457aad9d26ad899ff518ae7ce532d456a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12647.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाॅन कॅल्व्हिन (फ्रेंच: John Calvin; १० जुलै १५०९, पिकार्दी, फ्रान्स - २७ मे १५६४, जिनिव्हा, स्वित्झर्लंड) हा प्रबोधन काळातील एक प्रमुख धर्मसुधारक होता. तो जन्माने फ्रेंच होता, पण त्याला तेथून हद्दपार करण्यात आल्याने तो स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहिला. जाॅन कॅल्व्हिन व्यवसायाने वकील होता. त्याने धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून 'ख्रिश्चन धर्मसंस्था' (Institutes of Christian Religion) हा ग्रंथ लिहिला. तसेच त्याने प्रोटेस्टंट पंथास तत्त्वज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली. लोकांनी बायबल वाचावे, प्रवचने ऐकावीत, बायबलमधील वचनाप्रमाणे वर्तन करावे, सामुदायिक प्रार्थना कराव्यात, उत्सव, खेळ, समारंभ व नाच टाळावेत असे त्याचे मत होते. त्यामुळे लोक त्याला कर्मठ हुकुमशहा असे म्हणत. +जाॅन कॅल्व्हिनने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हटले जाते. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्स, नेदरलॅंड, जर्मनी, हंगेरी, पोलंड, स्कॉटलंड इत्यादी देशांत दिसून येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12661.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff7206c283ecede1d1c95627681b8a14da91c8b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12661.txt @@ -0,0 +1,4 @@ +जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर,छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली.[ संदर्भ हवा ] +तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहे. हे मद्रास - धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सुमारे 121 कि.मी .तसेच तिंडीवनम्‌ - तिरुवन्नामलई हमरस्त्यावर वसलेले आहे.या किल्ल्याला ट्रॉय ऑफ थदि  ईस्ट असे संबोधले जायचे. या गावाच्या पश्चिमेस सुमारे 1.5 कि.मी. वर येथील इतिहास प्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे. राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे. यांतील राजगिरी सर्वांत उंच (सुमारे 183 मी.) असून त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याण महाल, कोठारे, स्‍नानाचे चौरंग, तोफा, कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहेत. हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले, तरी बहुधा हा विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा, असा तर्क आहे. राजाराम महाराज या किल्ल्यात असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने दिलेला वेढा इतिहास प्रसिद्धच आहे.[ संदर्भ हवा ] +संताजी घोरपडे यांनी मोगलाई फौजांना रोखून धरल्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांना रायगड ते जिंजी प्रवास करता आला. +शिमोगा येधे मुघलांनी जेव्हा राजाराम महाराज यांच्या सैन्या वर हल्ला केला,तेव्हा संताजीचे धाकटे बंधू बर्हिजी ह्यांनी पाठीवर बसवून राजाराम महाराजांना जिंजीस पोहोचवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12665.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4042accd0020b92af1f7b83fd4825a8f7eff3fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12665.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिंती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12686.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12686.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1270.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ddb8b240631c5d94dfba4651fdb07fe20a68a82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1270.txt @@ -0,0 +1 @@ +गण्णवरम, कृष्णा विधानसभा मतदारसंघ - ७१ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. गण्णवरम, कृष्णा हा विधानसभा मतदारसंघ मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12703.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b04639bdd1409729858aec3051f1b434edf862db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12703.txt @@ -0,0 +1,26 @@ +राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)[१] ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[२] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.[ संदर्भ हवा ] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. +भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.[३][४] जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत. +जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.[५] +१७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. सी.व्ही. वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हटले आहे की, यादव "निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय" आहेत. [जिजाबाई (शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, त्यांच्या आई) या मराठा/ देवगिरि जाधव/यादव साम्राज्याचे महाराज लखोजीराजे जाधवांच्या पुत्री होत्या,[६][७] +लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला. +अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले. +आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.[८] +या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[९] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता. +जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. +जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.[१०] +शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[११] +शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. +१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.[१२] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.[१२] +त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले. +पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.[१२] +शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. +शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. +राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली. +राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही- +जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :- +राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 600 तरुण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌.पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करून झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात फौज कापून काढली.उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करून खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली. +1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका, +2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला. +3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यांसह जिजाऊ  व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12705.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..201ba435d7091bef927eecb37ae4f0842c40bb75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12705.txt @@ -0,0 +1,4 @@ +वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्‌घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. २०१२ साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली. +राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील ‘ब्लाटर हर्बेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये ‘क्यू’ येथे असलेल्या ‘पाम हाऊस’च्या धर्तीवर उभारलेली आहे. +तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेले बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६० च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे. +अतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पुनरुज्जीवन’ या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12717.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f7f7d9c9579fe83255730ff5cb0fe6bac6f21fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12717.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिती जितायी पॉलिटिक्स हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १७ ऑक्टोबर, इ.स. २००३ रोजी मध्य प्रदेशमध्ये तृतीयपंथी व्यक्तींनी केली होती.[१] या पक्षाचे सर्वप्रथम अध्यक्षपद सुरैयाकडे होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12740.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..229c1050fc338c71fd674d23e29ccbc3b14d15a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12740.txt @@ -0,0 +1 @@ +जितेंद्र मोतीभाई पटेल (२६ नोव्हेंबर, १९४५:युगांडा - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12767.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ddc607fd914f5d43553e180c5923c0fe6710b6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12767.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिनिव्हा काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जिनिव्हा येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,६५९ इतकी होती.[२] +जिनिव्हा काउंटीची रचना २६ डिसेंबर, १८६८ रोजी झाली. ही काउंटी डोथान नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12773.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb87d5a75794658773ef7787081d05177cb37ea5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12773.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिनी वेड्स सनी हा २०२०चा भारतीय हिंदी रोमँटिक विनोदी चित्रपट आहे हा सिनेमा पुनीत खन्ना दिग्दर्शित असून विनोद बच्चन निर्मित आहे. यामी गौतम आणि विक्रांत मस्से या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत[१]. हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. +चित्रपटात हेडस्ट्राँग गिन्नी आहे जो सनीला व्यवस्थित लग्नासाठी भेटतो, पण त्याला खाली वळवतो आणि त्यानंतर सनी जिनीच्या आईबरोबर तिचे प्रेम कसे मिळवायचे हे दर्शवितो[२]. +जिनी वेड्स सनी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12776.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef9818333730dc020d9abe103ee45b212220b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12776.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GVA, आप्रविको: LSGG) हा स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ४ किमी वायव्येस असलेला हा विमानतळ कॉइंट्रिन विमानतळ या नावानेही ओळखला जातो. या विमानाची हद्द स्वित्झर्लंड-फ्रांस सीमेस लागून आहे आणि या विमानतळास फ्रांसमधूनही प्रवेश आहे. +येथून युरोपमधील सगळ्या मोठ्या शहरांस तसेच उत्तर अमेरिका, मध्यपूर्व आणि चीनमधील प्रमुख शहरांस विमानसेवा आहे. येथे स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स, ईझीजेट स्वित्झर्लंड आणि एतिहाद रिजनल या विमानवाहतूक कंपन्याचे तळ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12787.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ca2eb66ecba822e594b7d621ed2d26476f07e92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12787.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिन्ना स्टेडियम (पुर्वी कॅनॉली पार्क, जिन्ना पार्क) हे एक पाकिस्तानस्थीत सियालकोट शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९२० मध्ये ब्रिटिशांनी हे स्टेडियम बांधले. +२७ ऑक्टोबर १९८५ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12797.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d61d913b8cd12c32d7e713d95511302032e11bb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12797.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12799.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d61d913b8cd12c32d7e713d95511302032e11bb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12799.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12805.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fd34c6d3e21da6e9f182a9e0cbb3aefc08e068d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12805.txt @@ -0,0 +1 @@ +जिब्राइल किंवा गाब्रिएल (हिब्रू: גַּבְרִיאֵל (गाब्रिएल); लॅटिन: Gabrielus; ग्रीक: Γαβριήλ; अरबी: جبريل (जिब्र्-इल) किंवा جبرائيل (जिब्राइल); आरामाइक: Gabri-el) हा इस्लाम, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी अब्राहमी धर्मांमधील मान्यतांनुसार देवाचा दूत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12816.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dcaaa16c6840499ce31b2ac686d6a217b70dd88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12816.txt @@ -0,0 +1,36 @@ +जिब्राल्टर राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिब्राल्टरच्या ब्रिटिश परदेशातील प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. ते 1969 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सहयोगी सदस्य आहेत. जिब्राल्टर 1982 ते 2001 या कालावधीत ICC ट्रॉफी खेळले, त्यात थोडे यश मिळाले. हा संघ चार वेळा युरोपियन क्रिकेट चॅम्पियनशिपच्या अव्वल-उड्डाणात खेळला आहे आणि 1996 मध्ये डेन्मार्क येथे झालेल्या युरोपियन क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सहाव्या स्थानावर (आठ संघांपैकी) स्थान मिळवले आहे. वर्ल्ड क्रिकेट लीगच्या निर्मितीनंतर जिब्राल्टरला स्थान देण्यात आले. 2009 प्रभाग सात मध्ये त्यानंतर ते 2010 डिव्हिजन आठमध्ये खाली टाकण्यात आले, जिथे आणखी एक कमी फिनिशमुळे संघ पुन्हा प्रादेशिक पात्रता स्पर्धांमध्ये उतरला.[१] +पूर्ण ICC मध्ये अंदाजे 34,000 रहिवाशांसह, जिब्राल्टरची फक्त लोकसंख्या कमी आहे. फक्त तीन सदस्य, ICC पूर्ण सदस्यांचे सर्व सहकारी अवलंबित्व, त्यांची लोकसंख्या कमी आहे - क्रमाने सर्वात मोठ्या ते सर्वात लहान, cook islands, saint helena आणि Falkland islands. +18 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून जिब्राल्टरमध्ये ब्रिटिश सैनिकांद्वारे क्रिकेट खेळले गेले. 1800 मध्ये रॉक ऑफ जिब्राल्टरच्या उत्तरेला क्रिकेटचे मैदान अस्तित्वात असल्याचे सांगितले . 1822 पर्यंत नागरिक तसेच सैनिक हा खेळ खेळत होते. जिब्राल्टर क्रिकेट क्लबची स्थापना 1883 मध्ये झाली आणि 20 पर्यंत नागरी क्रिकेटचा कणा बनला. शतक. +1890 मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या दौऱ्यावर घेऊन जाणारे जहाज, जिब्राल्टर बंदरात दोन अन्य जहाजांशी टक्कर झाल्यानंतर डॉक झाले. ऑस्ट्रेलियन लोकांनी जिब्राल्टर गॅरिसन संघाविरुद्ध खेळ केला. ऑस्ट्रेलियन संघाने 150/8 धावा करून खेळ जिंकला, कारण स्थानिक संघ केवळ 25 धावांवर बाद झाला. +1930 च्या दशकात या खेळाची भरभराट होत होती, जिब्राल्टरने स्थानिक पातळीवर जन्मलेले अनेक खेळाडू तयार केले. तथापि, दुस-या महायुद्धाचा अर्थ खेळात कपात झाली, अनेक क्रिकेट मैदानांनी लष्कराला मार्ग दिला, एकाचे एअरफील्डमध्ये रूपांतर झाले.[५] +वर्ल्ड क्रिकेट लीग क्वालिफायर +-: +2012: तिसरे स्थान (लामांगा) +जागतिक क्रिकेट लीग +2009: सहावे स्थान (विभाग सात) +2010: सहावे स्थान (विभाग आठ) +आयसीसी ट्रॉफी +1979: भाग घेतला नाही +1982: पहिली फेरी +1986: पहिली फेरी +1990: प्लेट स्पर्धा +1994: 20 वे स्थान +1997: 19वे स्थान +2001: पहिली फेरी +2005: पात्र ठरले नाही +युरोपियन चॅम्पियनशिप +1996: 6वे स्थान +1998: 10वे स्थान +2000: विभाग दोन विजेते +2002: विभाग दोन विजेते +2004: 5वे स्थान (विभाग दोन) +2006: चौथे स्थान (विभाग दोन) +2008: तिसरे स्थान (विभाग दोन) +2010: 6वे स्थान (विभाग दोन) +2011: 9वे स्थान (विभाग एक) +2014: चौथे स्थान (विभाग दोन) +T20I स्पर्धा +2008 आयबेरिया कप: उपविजेता. +2019 आयबेरिया कप: तिसरे स्थान. +2021 पोर्तुगाल त्रि-राष्ट्रीय मालिका: 3रे स्थान. +2021 व्हॅलेटा कप: चौथे स्थान. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12820.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d9541df9479c2e09d5c1b119a161c6a7c50dedd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12820.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिभलिकलम (TONGUE GRAFTING) +हा सुद्धा भेटकलमाचाच प्रकार आहे. या ठिकाणी खुंटफांदी व कलमफांदीत जिभलिच्या आकाराचा छेद घेतात म्हणून याला जिभलिकलम म्हणतात. भेटकलमामध्ये एकमेकांना जोडणारा वर्धिश्ंनू पेशीजालाचा एकच भाग असतो, तर जिभलिकलमामध्ये वर्धिश्ंनू पृष्ठभागाचे ३ भाग येतात. त्यामुळे संयोगाची शक्यता भेटकलमापेक्षा जास्त असते. तथापि ही पद्धत कलमे बांधणाऱ्या वाकबगार लोकामध्ये सुद्धा फारशी रूढ झाली नाही. कारण साध्या भेटकलमाच्या पद्धतीतसुद्धा जवळ जवळ १०० % कलमे यशस्वीपणे साधता येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12826.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e91c16d5bcfab856ba73c4474fdcc303656e31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12826.txt @@ -0,0 +1,9 @@ + +जिम कॉर्बेट (इ.स. १८७५-इ.स. १९५५) हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली. +एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म जुलै २५, इ.स. १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले. +जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली. +मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली. +जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून अभायारण्ये घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले. +भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय हजर होती. ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले. +जिम कॉर्बेट यांचा मृत्यू एप्रिल १९, इ.स. १९५५ला केन्या मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett's Tiger) देण्यात आले + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12830.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d9cbd9c5e96d0a9ccf0261be829c7d9b065130f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12830.txt @@ -0,0 +1,5 @@ +जिम थॉर्प (२८ मार्च, इ.स. १९५३) हा अमेरिकेचा डेकेथ्लॉन आणि पेंटेथ्लॉन खेळाडू होता. अतिशय गरीब आणि अशिक्षित असलेला थॉर्पने अमेरिकेकडून १९१२ साली स्टॉकहोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक उच्चांकासह डेकॅथ्लॉन आणि पेंटॅथ्लॉनची सुवर्णपदके जिंकली. +थॉर्प हा मूळ अमेरिकन होता. जिम थॉर्पचा हा सन्मान बव्हंश दुर्लक्षिला गेला होता. त्यावेळी वंशभेद सर्रास असलेल्या अमेरिकेत गौरवर्णीय अमेरिकन लोकांनी थॉर्पकडे दुर्लक्ष केले. १९०९ आणि १९१० मध्ये थॉर्प एका स्थानिक क्लबकडून पैसे घेऊन बेसबॉल खेळला होता. यामुळे तो धंदेवाईक खेळाडू ठरला. बेसबॉल जरी त्या वेळी ऑलिंपिकशी संलंग्न नव्हता तरीही शंभर टक्के सदस्य गौरवर्णीय असलेल्या अमेरिकन ॲथलेटिक संघटनेनं थोर्पवर नियमभंगाचा आरोप ठेवून त्याने मिळवलेली सर्व पारितोषिके परत घेतली आणि त्याची हेटाळणी केली. +त्यानंतर मात्र, थॉर्प सरळ सरळ व्यावसायिक खेळाडू म्हणूनच मैदानात उतरला. अनेक खेळातून त्याने अनेकानेक बक्षिसे पटकावली. मान-मरातबही मिळविला. रशियासह अनेक देशांत क्रीडा दौरे केले. तरीही अमेरिकेत त्याची उपेक्षाच झाली +पुढे 1950 साली विसाव्या शतकातील पहिल्या अर्धशतकातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून अमेरिकेच्या क्रीडा लेखक, क्रीडा पत्रकार यांच्या संयुक्त समितीने थॉर्पची निवड केली. त्यानंतर अमेरिकेभर त्याचे सत्कार झाले. +जेव्हा अमेरिकन सामान्य लोकांनी जिम थॉर्पची चहा केल्यावर अमेरिकेच्या ऑलिंपिक समितीने सर्व अन्यायी निर्णय रद्द करून १३ ऑक्‍टोबर १९८२ रोजी थॉर्पने मिळविलेल्या दोन सुवर्णपदकांसह उच्चांकाची आणि अनेक प्रकारांची मानचिन्हे ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षांच्याच हस्ते त्याला त्याच्या कॅलिफोर्नियातील घरी जाऊन दिली. शेकडोंच्या संख्येत थॉर्पप्रेमी त्या वेळी उपस्थित होते; मात्र त्यावेळी थॉर्प यांच्या निधनाला तीस वर्षे होऊन गेली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1287.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cc9dca504a3fc31d232af742c9036093d2465f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1287.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख गदग जिल्ह्याविषयी आहे. गदग शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +गदग हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. +हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,६४,५७० इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1289.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..592e9ebae843641c123fa63569ff6b3e3377c20a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1289.txt @@ -0,0 +1,2 @@ +गदग विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी मतदारसंघात असून गदग जिल्ह्यात मोडतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12915.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f11bfa484cf2c58c74af749174a4e4fa83fb10a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12915.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप इनोसंट दहावा (मे ६, इ.स. १५७४:रोम - जानेवारी ७, इ.स. १६५५:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव जियोव्हानी बत्तिस्ता पांफिली असे होते diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12930.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..413cc93ac7ffc1d1eced88e5a7e8d997d2e2a866 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12930.txt @@ -0,0 +1,2 @@ + जिरणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12934.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db54fa7eea8a8714a65d28de7e465b540074d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12934.txt @@ -0,0 +1,2 @@ + जिरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12943.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f8645774b6482efd98b18ad64cbd7d48ec3d825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12943.txt @@ -0,0 +1,4 @@ +जिरेगिरे किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. +साचा:उपयोगयाला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात . +नामकरण +"जीरा" संस्कृत भाषेच्या "जीरक" या शब्दा ने आला आहे अर्थात जे पचनक्रिया मध्ये सहायक असतात. इंग्रजी मध्ये "क्युमिन" शब्दाची उत्पत्ति पुरातन इंग्रेज़ीच्या शब्दांवरून सायमैन किंवा लैटिन भाषेचे शब्द क्युमिनम, या शब्दा वरून आले आहे शब्द मूलतः यूनानी भाषेच्या κύμινον (kuminon) याचे साथ यहूदी भाषेचे כמון (कॅम्मन) आणि अरबी भाषेचे كمون (कैम्मन) ने दिले. इस शब्द के रूप का समर्थन कई प्राचीन भाषाओं के शब्द हैं, जैसे अक्कैडियाई भाषा में कमूनु,, सुमेरियाई भाषा में गैमुन। माईसेनियाइ यूनानी भाषा का शब्द κύμινον (क्युमिनॉ) इसका प्राचीनतम उदाहरण है। diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12955.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e3201907977ab58e67bf95642b999450d400a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12955.txt @@ -0,0 +1 @@ +जिल एलिझाबेथ क्रुविस (५ डिसेंबर, १९४३:केंट, इंग्लंड - ३० डिसेंबर, १९९०:वूस्टरशायर, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९७६ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12957.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b7fe353f0a1e1e32c0d4948e3bae013b22a177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12957.txt @@ -0,0 +1,11 @@ +जिल ट्रेसी जेकब्स बायडेन [१] (३ जून, १९५१:हॅमन्टन, न्यू जर्सी, अमेरिका - ) या एक अमेरिकन शिक्षणतज्ञ आहेत. या २०२१पासून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी म्हणून अमेरिकेच्या प्रथम महिला आहेत. जिल बायडेन २००९-२०१७ दरम्यान त्यांचे पती उपराष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेच्या द्वितीय महिला होत्या. जिल बायडेन २००९पासून नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिशच्या प्राध्यापिका आहेत. या पगारदार पदावर असलेल्या अमेरिकेच्या पहिल्याच प्रथम किंवा द्वितीय महिला आहेत. +बायडेन उच्चशिक्षित असून त्यांनी डेलावेर विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदवी, शिक्षणात पदव्युत्तर पदवी आणि वेस्ट चेस्टर युनिव्हर्सिटी आणि व्हिलानोव्हा विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आहेत. यानंतर त्या शिक्षणातील पी.एचडी. पदवीसाठी डेलावेर विद्यापीठात परतल्या आहे. त्यांनी तेरा वर्षे हायस्कूलमध्ये (इयत्ता ९-१२) इंग्लिश आणि वाचन शिकवले. याशिवाय मनोरुग्णालयातील भावनिक अपंगत्व असलेल्या किशोरवयीन मुलांना त्यांनी शिकवले. त्यानंतर त्या पंधरा वर्षे,ती डेलावेर टेक्निकल अँड कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिश आणि लेखन प्रशिक्षक होत्या. +जिल ट्रेसी जेकब्स यांचा जन्म ३ जून, १९५१ रोजी [a] हॅमन्टन, न्यू जर्सी येथे झाला. [२] त्या पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत. [३] तिचे वडील, डोनाल्ड कार्ल जेकब्स, [४] दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन आरमारात सिग्नलमन होते. नंतर त्यांनी बँकांमध्ये काम केले. [३] त्यांचे कुटुंब सिसिलीमधून अमेरिकेत आले होते. त्यांचे मूळ आडनाव ज्याकोपो होते[b] [१२] जिल बायडेनच्या आई बॉनी जीन (गॉडफ्रे) जेकब्स [१३] गृहिणी [४] होत्या. [१४] जेकब्स कुटुंब जिल ८ वर्षांची असताना हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथून माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाले.[१५] +लहानपणी, ती आणि तिचे कुटुंब हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथे राहत होते आणि ती आठ वर्षांची असताना माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाली. डॉनल्ड जेकब्स येथे अनेक बँक आणि वित्तसंस्थांचे अधिकारी होे.[१६] [१७] [१६] जिलचे आई आणि वडील स्वतःला निधर्मी वास्तववादी समजत असत.ते जरी चर्चमध्ये जात नसले तरीही जिल आपल्या आई बरोबर अनेकदा रविवारी जात असे.[१८] +जिल वयाच्या १५व्या वर्षांपासून काम करते आहे.तिने न्यू जर्सीच्या ओशन सिटीमध्ये होटेलमध्ये वेटरचे काम करण्यापासून [१९][२०] [२१] [२०] मॉडेलिंग पर्यंत अनेक कामे केली आहेत. जिल स्वतः काहीशी बंडखोर आणि खोडकर असल्याचे कबूल करते. [२२] [१९] +जिल जेकब्सने पेनसिल्व्हेनियातील ब्रँडीवाइन कनिष्ठ महाविद्यालयात फॅशनसाठीच्या वस्तू विकण्याच्या कलेचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला परंतु एका सत्रानंतर ते सोडून दिले[२३] [२४] फेब्रुवारी १९७० मध्ये तिने बिल स्टीवन्सन या फुटबॉल खेळाडूशी लग्न करून [२५] जिल स्टीवन्सन हे नाव घेतले. [२६] [२७] त्यानंतर तिने डेलावेर विद्यापीठाजवळील नेवार्क शहरात स्टोन बलून नावाचा बार सुरू केला. हा देशातील सर्वात यशस्वी कॉलेज बारपैकी एक समजला जातो.. [२८] [c][२५] +जिलने डेलावेर विद्यापीठाच्या [३०] कला आणि विज्ञान महाविद्यालयात इंग्लिश शिकण्यासाठी प्रवेश घेतला. [३१][३२] मध्यंतरी तिने कॉलेजमधून एक वर्षाची सुट्टी घेउन विल्मिंग्टनमधील स्थानिक कंपनीमध्ये मॉडेलिंग केले. [३२] १९७४मध्ये ती आणि स्टीवन्सन वेगळे झाले [३३]  [३४] +यानंतर तिची ओळख ज्यो बायडेनशी झाली. अनेकवेळा त्यांनी जिलला लग्न करण्याची मागणी घातली परंतु तिने नकार दिला. यामागे ज्योच्या पहिल्या लग्नापासूनच्या दोन मुलांना वाढविणे आणि ज्योच्या सार्वजनिक जीवनामुळे तिच्यावर येणारा प्रकाशझोत ही कारणे होती.[३५] [३६] +शेवटी तिने संमती दिल्यावर त्यांनी १७ जून, १९७७ रोजी न्यू यॉर्क मधील संयुक्त राष्ट्रांच्या चॅपलमध्ये लग्न केले. [३७] +२००९मध्ये ओबामा-बायडेन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकल्यावर बायडेन कुटुंब वॉशिंग्टन, डी.सी.मधील अधिकृत निवासस्थानात रहायला लागले. [३८] जिल बायडेनने आपली शिक्षिकेची कारकीर्द जपत जानेवारी २००९ मध्ये, तिने नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेज (NOVA)च्या अलेक्झांड्रिया आवारात सहायक प्राध्यापक म्हणून प्रारंभिक नियुक्तीसह दोन इंग्रजी अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली. [३९] [४०] अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या जोडीदाराने असे नोकरी करण्याची ही पहिलीच वेळ होय. [४१] [३८] [३९] [४२] +२० जानेवारी, २०२१ रोजी ज्यो बायडेनने राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यावर जिल बायडेन अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या. [४३] अमेरिकेच्या द्वितीय महिला आणि प्रथम महिलापदी असणाऱ्या बार्बरा बुश यांच्यानंतर जिल बायडेन दुसऱ्या होय. जिल बायडेन पहिल्या इटालियन वंशाच्या प्रथम महिला आहेत. [४४] [४५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1296.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbb689b9099dd042bbb5609d7f9b1eedeb2141d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1296.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 54°22′28″N 18°38′18″E / 54.37444°N 18.63833°E / 54.37444; 18.63833 + +गदान्स्क ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12964.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12964.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12968.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7017a0671eee93ae3560e5fd0b9868ab685c1a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12968.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिलियन नोएल हेनेसी (२५ नोव्हेंबर, १९६८:एडमंटन, आल्बर्टा, कॅनडा - ) ही एक कॅनेडियन अभिनेत्री आणि गायिका आहे. अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका लॉ अँड ऑर्डरमधील तिच्या भूमिकांसाठी ती सर्वात जास्त ओळखली जाते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12984.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcb1783bcc10fbf0e2d6eb0c032da56f023e19a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_12984.txt @@ -0,0 +1,27 @@ + + +जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. +मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेले जालना हे शहर व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. धनवान मोहम्मदच्या चपळ व्यावसायिक कौशल्यामुळे शहराचा उदय झाला, ज्याने या स्थानाची अफाट क्षमता ओळखली आणि त्याचा फायदा करून घेतला. त्यांच्या आश्रयानेच जालना नावारूपास आले आणि विणकामाची प्राचीन कलाकुसर (जुलाहा) येथे भरभराटीस आली, ज्यामुळे शहराची प्रतिष्ठा आणि समृद्धी वाढली. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामशाही राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर तो छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. +जालना हा छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणी जिल्हा व बुलढाणा जिल्‍हा असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला, जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे. +जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील जालन्याशी राज्‍य महामार्गांनी जोडलेली आहेत. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. +जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्राम महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली आहे. हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. +जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मि.मी. इतके आहे. तरीसुद्धा अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये, कापूस ही प्रमुख पिके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत. +जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते. +२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७७१८ किमी२ असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत २.५१ % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १.३२ % म्हणजे १०२ चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले ९८.६८ % म्हणजे ७६१६ किमी२ क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण ८ तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिलींकरिता चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे.  प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली ८ पंचायत समित्या कार्यरत आहेत. +जनगणना २०११ नुसार जिल्ह्यात एकूण ९७१ गावे असून त्यापैकी ९६३ गावे वस्ती असलेली व ८ गावे ओसाड आहेत. जिल्ह्यात ८०६ स्वतंत्र ग्रामपंचायती व १५७ गटग्रामपंचायती आहेत. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नगरपंचायती आहेत. जालना नगरपरिषद ‘अ’ वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा ‘क’ वर्गीय आहेत. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत. +जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदी अंदाजे ६० कि.मी. इतकी जिल्ह्यातून वाहते. त्यामुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो. दुधना व गल्हाटी या गोदावरीच्या उपनद्या मध्य भागातून तर उत्तर भागातून पूर्णा, खेळणा व गिरजा या उपनद्या वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातून वाते. +गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून होतो. कुंडलिकाने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित केली आहे. ती जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील प्रमुख उपनदी असून ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमा भागात गोदावरीस मिळते. +छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते. ही नदी भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात प्रवेश करते. खेळणा, गिरजा, जुई, जीवरेखा, धामना या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे खेळणा नदीकाठचे तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. +दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या जालना जिल्ह्यातील दुधनेच्या प्रमुख उपनद्या होत. +जालना जिल्ह्यातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद या तहसीलींमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेय भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलींमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापसाचे व रब्बीचे पीके चांगल्या प्रमाणात येते. जिल्ह्याच्या उत्तर भागात विहिरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असून भूगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते. ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते. +जिल्ह्यात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असून उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, छत्रपती संभाजीनगर, यांचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र १०१.१८ चौ. कि.मी. आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते १.३१% येते. महाराष्ट्र राज्यात ५२१४ हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असून त्याची भौगोलिक क्षेत्राची टक्केवारी १६.९५ % आहे. राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्ह्याच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त ०.१२ % येते. यावरून जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र खूपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमिनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे. पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र साधारणपणे ३३% असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र अतिशय कमी आहे. +विद्युत निर्मितीचा एकही प्रकल्प या जिल्ह्यात नाही. राज्य विद्युत मंडळामार्फत कोयना, पारस, परळी अशा नजीकच्या प्रकल्पापासून वीज पुरवठा केला जातो. जिल्ह्यात चारही शहरांचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यात १०० % विद्युतीकरणामुळे विजेची मागणी वाढत असून, २,२७,००० कनेक्शने देण्यात आली आहेत. +जिल्ह्यात एकूण ११६ नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या २६६७ इतकी आहे. त्यापैकी १४ कारखाने बंद आहेत. २००८ मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या १६५ होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी २० चालू कारखाने असून त्यात २२९ कामगार आहेत. मूलभूत लोह व पोलादाचे उत्पादन करणारे ३४ चालू कारखाने असून त्यांत १५१९ कामगार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांमधून २००८ साली कामगारांनी काम केलेल्या श्रमदानांची संख्या ४.७३ लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे. +१९९८ नंतर आर्थिक गणना २००५ मध्ये घेण्यात आली. १९९८ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण ४०,४७७ उद्योग आहेत. त्यापैकी २९,८३० स्वयंकार्यरत उद्योग तर १०,६४७ आस्थापना होत्या. २००५ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळून एकूण ६०,१८३ उद्योग आहेत. त्यापैकी ३५,८४८ स्वयंकार्यरत उद्योग तर २४,३३५ आस्थापना आहेत. मालकीच्या प्रकारानुसार सर्वात जास्त म्हणजे ५५,३२८ खाजगी, ४,३७७ सार्वजनिक व ४७८ सहकारी उद्योग आहेत. खाजगी उद्योगाची एकूण उद्योगाशी टक्केवारी ९१.९२ % येते. या उद्योगापैकी ४४,३५० (७३.६८%) ग्रामीण तर १५,८३३ (२६.३२%) नागरी भागात आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांची उद्योगाचे मालक म्हणून एकूण संस्थेची टक्केवारी अनुक्रमे ७.४४ व ३.९० येते. जागेविरहित कार्यान्वित असलेल्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी ३०.५३ आहे. शक्तीवर चालणाऱ्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी १२.५४ येते. जिल्ह्यात या गणनेनुसार १,६७,९२० कामगार आहेत. त्यापैकी ९४,२९५ (५६.१५ %) वेतनावर काम करणारे आहेत. प्रतिआस्थापना कामगारांची सरासरी संख्या ७ आहे. जिल्ह्यात दर लाख लोकसंख्येमागे आस्थापनांची संख्या १,५१० आहे. +जालना जिल्ह्यात १,५८९ प्राथमिक २१७ माध्यमिक व ३० उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत. दर लाख लोकसंख्येमागे ९९ प्राथमिक तर १५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४२ महाविद्यालये असून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९,३५४ आहे. एकूण ४,०७,८२९ विद्यार्थ्यांपैकी ५७.६४ % विद्यार्थी प्राथमिक शाळांत, ३९.९१ % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत तर उर्वरित २.४५ % विद्यार्थी महाविद्यालयांत आहेत. जिल्ह्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे, व माध्यमिक शाळांमधील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे. +जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खाजगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्ह्यात १२ रुग्णालये, १२ दवाखाने व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधून १,१६३ खाटांची सोय होती. त्यात ७२,१०० आंतर रुग्ण व ७,४०,३०० बाह्य रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना यांचे अंतर्गत ८ ग्रामीण रुग्णालये आहेत. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. १,४७,००० लोकसंख्येसाठी १ रुग्णालय तर ४०,३२४ ग्रामीण लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे ७२ खाटा असे प्रमाण आढळते. +२०११ च्या जनगनणेनुसार जालना जिल्हातील धर्मनिहाय लोकसंख्या +जालना जिल्ह्यात महत्त्वाची / प्रसिद्ध पर्यटन केंद्रे आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मुघल कालीन जवळपास इ.स. ४५० वर्षापूर्वीची काली मस्जिद, शरीफ जैनउल्ला शाह साहब रहमतुल्ला आणि बाबुल शाह रहमतुल्ला मियासाहेब दारगाह, राजाबाग सवार दारगाह, मंमादेवी मंदिर, शनिमंदिर, आनंदस्वामी मठ, इंग्रज काळातील ख्रिस्ती धर्मीय क्राईस्त चर्च, दुर्गामाता मंदिर प्रसिद्ध असून, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास इ.स. ४०० वर्षापूर्वीचा चौघडा व कल्याणस्वामींचा मृदुंग तसेच वेणूबाईचा तानपुरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. अंबड पासून १५ कि.मी. परांडा ता.अंबड जि. जालना येथे हजरत सैय्यद हाफिज अलाउद्दीन जिया चिश्ती रहमतुल्लाह अलाही उर्फ सकलाधी बाबा यांची दर्गा आहे व अंबड तालुक्यातील (पराडा वनारसी भारती बाबा बारा जोतीलिंग पराडा येथे खूप मोठे मंदिर आहे व येथे दिवाळीच्या वेळेस सप्ताह असतो). शिवाय रवना पराडा ता. अंबड येथे प्रसिद्ध दर्गा सकलाधी बाबा असून तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो. गणपती राजूर येथे आहे. (घनसांवगी तालुक्यातील जांमसमर्थ येथील. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदिरही आहे). हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पहेी आहेत. वालसावंगी येथील चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. तसेच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे. रोहिलागड हा जालना जिल्ह्यातील अर्धवट मानला जाणार किल्ला आहे तर मस्तगड हा एक मुघल कालीन किल्ला असून येथे नगरपालिके चे जुने कार्यालय आहे. +समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामान स्वाभाविकच विषम व कोरडे आहे. येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. एप्रिल-मे महिन्यात तापमान ४१ सेल्सिअसच्या पुढे जाते दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्टया जिल्ह्यातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर, व मंठा या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्टया अधिक पाऊस पडतो. तर जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यात कमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो. +मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जालना जिल्ह्यातील रोजगाराचे प्रमुख साधन शेती हे आहे. हा जिल्हा देशात मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ५०० हेक्टर क्षेत्रावर हे प्रकल्प उभारला जात आहे. मराठवाड्यातील शेतमाल व औद्योगिक उत्पादने थेट मुंबईतील न्हावा शेवा पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ड्रायपोर्ट जवळून मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्याद्वारे उत्पादने थेट मुंबईपर्यंत पोचविली जातील. +कुंभार पिंपळगाव, रांजनी, जाफ्राबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा,आष्टी,(वाटूर फाटा) राजूर, (रामनगर सा.का.) सेवली. पिंपळगाव (रेणूकाई), वालसावंगी, अंबड, डांबरी(विरेगाव) घनसावंगी diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1302.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d842a377191a65547b67c70ac51c7c6b2b8552e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1302.txt @@ -0,0 +1 @@ +गडिन्या हे पोलंडमधील एक शहर आहे. बाल्टिक समुद्रावर असलेले हे शहर पोलंडमधील प्रमुख बंदर आहे. गडान्स्क, सोपोत आणि गडिन्या ही तीन शहरे एकमेकांच्या जवळ असून एकमेकांत मिसळलेली आहेत. मार्च २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,४७,७९९ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13031.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa37c76b77041278b73a6149324c00d4681d44e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13031.txt @@ -0,0 +1 @@ +जिस्का हॉवर्ड (६ सप्टेंबर, १९७१:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० ते १९९९ दरम्यान २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13042.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46361947905e281fd45ffae79d75952eb5422a59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13042.txt @@ -0,0 +1,6 @@ +जी.एन. जोशी (६ एप्रिल, इ.स. १९०९ - सप्टेंबर २२, १९९४) हे मराठीतले भावगीत गायक होते. रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. +जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकाऱ्याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रूपजी व वसंतराव कामेरकर या अधिकाऱ्यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे. अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांच्या रिहर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एचएमव्हीत जी.एन. जोशी यांनी हे ४० वर्षे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी.एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात. +‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणाऱ्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून खासगी कार्यक्रमांतून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची ध्वनिमुद्रिका करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत (हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन कंपनीत) प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले. +इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला. +जी.एन. जोशींच्या जन्म शताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एचएमव्हीने जोशींना मानवंदना देण्यासाठी कंपनीने त्यांच्या आवाजातील इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ भावगीतांच्या ‘स्वरगंगेच्या तीरी’ नावाचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता येतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13057.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a430c1d3cbc01c2c87efae363508b48d86d9a9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13057.txt @@ -0,0 +1 @@ +जी. सेल्वम ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13071.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11faae83a3a84ad01a58d7f42b15105005a302f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13071.txt @@ -0,0 +1 @@ +गौडार मल्लिकार्जुनप्पा सिद्देश्वर (जुलै ५, इ.स. १९५२-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील दावणगेरे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13085.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95584fbcce5581f35deac9b7a96003b9087c485c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13085.txt @@ -0,0 +1 @@ +जी.के. दातार हे एक मराठी गीतकार होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13090.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a128a00d26db5e9d417d1928cde6d323d31323d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13090.txt @@ -0,0 +1,6 @@ +क्रांतिअग्रणी[ दुजोरा हवा] गणपती दादा लाड ऊर्फ जी.डी.बापू लाड (जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, ४ डिसेंबर, इ.स. १९२२; निधन : पुणे, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफान दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.[ संदर्भ हवा ] +त्यांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशाला प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. यासाठी त्यांनी पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण सोडून दिले. तासगांव येथे युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. स्वातंत्र्यलढ्याच्या या आंदोलनासाठी लागणारा खर्च व हत्यारे खरेदीसाठी त्यांनी शेणोली व धुळेयेथे रेल्वेगाडी लुटली होती. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांनी सांभाळले. देशात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना त्यावेळच्या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते. +नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी. लाड होते.या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्य वीर आकाराम (दादा) पवार होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्रपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नागनाथअण्णा नायकवडी, उत्तमराव पाटील या सहकाऱ्यांसोबत साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटणाऱ्या या क्रांतिकारकांचे नेतृत्व बापू लाड यांनी केले. या लुटीवेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊन ते मैलोन्‌मैल चालले. +बापूंना आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार यांना पकडण्यासाठी सरकारने रोख बक्षीस जाहीर केले होये, पण ते शेवटपर्यंत सापडलेच नाहीत. +कष्टकऱ्यांसाठी, जी.डी. बापू यांनी हाच कष्टदायक प्रवास स्वातंत्र्यानंतर सुरू ठेवला. +कष्टकरी, दलित,कामगार, शेतकरी यांच्या लढ्यात सदैव अग्रभागी राहिलेल्या जीडी (बापू) यांचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार राहिला. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे बरीच वर्षे काम केले. कष्टकरी, दलित, आदिवासींचे अनेक लढे ते आयुष्यभर लढले. शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधातही ते रस्त्यावर आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13091.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35574dbdfd480277ea4e0d37e592b72798c4623d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13091.txt @@ -0,0 +1,3 @@ +अंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) प्रणाली विकसित केली होती. पण नंतर तिचा उपयोग इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ लागला. +ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटनाद्वारे मिळू शकते. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने अगदी रोजच्या रोज होणारे बदलही टिपले जातात. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. उदा. एखाद्या कार्गो कंपनीला कुठे, किती गोष्टींची आवश्यकता आहे ते पाहण्यासाठी, औषधी झाडांचा शोध घेण्यासाठी, एखाद्या घराचा पत्ता शोधण्यासाठी, रस्त्याचं, इमारतीचं नकाशा तयार करण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी जीपीएसची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्याचं व्यवसायीकरण झालेले आहे. +अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या संरक्षण विभागासाठी सुमारे (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकूण संख्या ३२ च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टिम या उपग्रहांकडुनच पृथ्वीची सर्व भौगोलिक माहिती जमा करत असते. जीपीएस यंत्र जिथे असेल त्या जागेवर उपग्रहांकडून मिळणाऱ्या संदेशांचा उपयोग करून त्या विशिष्ट जागेचे अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे नकाशावरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस यंत्रणा ५ ते १० मीटर किंवा जास्तच अचुकता देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या बिंदूपासून ती नेमकी जागा ५-ते १० मीटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग? तर अचुकता वाढवण्यासाठी पडताळणी तंत्र वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. प्रणाली वापरून त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अचुकता मिळवली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13118.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42890fcc5b68711d93c04af4cd31bdf7a2bdbf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13118.txt @@ -0,0 +1,3 @@ +जीएन-झेड११ (GN-z11) ही सप्तर्षी या तारकासमूहातील एक उच्च-रेडशिफ्ट दीर्घिका आहे. ती सध्या (२०१६ साली) जगाला माहीत असलेली दृश्य विश्वातील सर्वात दूर अंतरावरील दीर्घिका आहे.[३] तिचा रेडशिफ्ट (z) ११.०९ इतका आहे, याचा अर्थ ही दीर्घिका पृथ्वीपासून ३२ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[४][टीप १] GN-z11 या दीर्घिकेला ती १३.४ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे महास्फोटानंतर फक्त ४० कोटी वर्षांनंतर जशी अस्तित्वात होती तशी पाहण्यात आली आहे.[२] +या दीर्घिकेचा शोध हबल दुर्बिणीचा CANDELS सर्व्हे आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीचा GOODS-उत्तर सर्व्हे यांच्या डेटांच्या अभ्यासातून लागला.[५][६] संशोधन गटाने हबलच्या वाइड फील्ड कॅमेरा ३चा वापर करून पंक्तिदर्शन तंत्र वापरून, म्हणजे प्रकाशातील घटक रंग वेगळे करून त्यापासून विश्वाच्या प्रसरणामुळे निर्माण होणारा रेडशिफ्ट मोजून GN-z11 पर्यंतचे अंतर मोजले.[७] +ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा २५ पटीने लहान आहे. तिचे वस्तुमान आकाशगंगेच्या वस्तुमानाच्या १ टक्का असूनही ती नवीन ताऱ्यांची निर्मिती आकाशगंगेच्या २० पट वेगाने करत आहे.[७] विश्वातील सर्वात पहिले तारे निर्माण होण्याच्या काळात एवढ्या वस्तुमानाची ही दीर्घिका अस्तित्वात होती ही गोष्ट दीर्घिका निर्मितीच्या सैद्धान्तिक मॉडेलांसाठी एक आव्हान आहे.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13182.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c74b821c40043ab5bc23dd43ce39d8a1cddcc91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13182.txt @@ -0,0 +1,11 @@ +सजीवाच्या सर्व गुणसूत्रांवरील सर्व जनुकांचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे, विकृती यांची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे जीनोम (इंग्लिश: Genome ;) होय. यास सजीवाची 'जनुकीय कुंडली' असेही म्हंटले जाते. + +कोणत्याही सजीवाची डीनएच्या स्वरूपामध्ये असलेली सर्व माहिती म्हणजे त्या सजीवाचा जीनोम. जीनोम या शब्दाची व्युत्पत्ति ‘जीन’ आणि क्रोमोसोम मधील ‘ओम’ यावरून झालेली आहे. ‘बायोम’ ‘रायझोम’ अशा शब्दांसोबत जीनोम हा शब्द चपखल बसतो. जातीची वैशिष्ठ्ये त्याच्या जीनोमवर अवलंबून असतात. डीएनए मधील क्रमाने असलेल्या बेस जोड्यांच्या स्वरूपातील व्यक्त होणारे भाग म्हणजे त्या सजीवामधील जनुके. याशिवाय डीएनए मध्ये अव्यक्त भाग मोठ्या प्रमाणात असतो. व्यक्त होणारा आणि न होणारा डीएनएचा एकूण भाग म्हणजे सजीवाचा जीनोम. +जीनोमचा विस्तार म्हणजे सजीवामधील पेशीमध्ये असलेल्या डीएनएची एक कॉपी (प्रत). पेशीमध्ये अशा डीएनएच्या दोन प्रती असतात. जीनोमचा विस्तार पायकोग्रॅम या एककाने मोजण्याची पद्धत आहे. एक पायकोग्रॅम म्हणजे एका ग्रॅमचा 10-12 (एका ग्रॅमचा एक ट्रिलियन एवढा भाग). हे मापन न्यूक्लिओटाइड बेस जोड्यांच्या संख्येवरून सुद्धा मोजण्याची पद्धत आहे. एक एमबी म्हणजे मिलियन बेस किंवा एमबीपी (मिलियन बेस पेर-चे लघुरूप) म्हणजे दहा लाख बेस जोड्या. संगणकीय परिभाषेत केबी,एमबी,जीबी आणि टीबी ही अक्षरे बाइटच्या संख्येशी संबंधित आहेत. तर जीनोमच्या परिभाषेत या संख्या नायट्रोजेन बेस जोड्यांशी संबंधित आहेत. +जीनोमचा विस्तार एका अगुणित (हॅप्लॉइड) युग्मकामधील डीएनए एवढा असतो. गेल्या पन्नास वर्षामध्ये हजारो सजीवांच्या जीनोमचा विस्तार गणिताने आणि पत्यक्षात मोजलेला आहे. जीनोमचा विस्तार आणि सजीवाच्या शारिरिक गुंतागुंतीचा काहींही संबंध नसतो. काहीं एकपेशीय आदिजीवांचा जीनोम मानवी जीनोमहून अधिक मोठा आहे. जीनोमचा विस्तार सजीवामध्ये असलेल्या जनुकांच्या संख्येशी संबंधित आहे. जीनोम विस्तारामध्ये मध्ये खूप विविधता आहे. जीनोममध्ये अव्यक्त जनुके अधिक असल्यास जीनोमचा विस्तार मोठा असतो. उदा. बॅक्टेरिओफाज एमएस2 या जिवाणूमध्ये 3.5 केबीपी किलो बेस जोड्या एवढा जीनोम (सर्वात लहान). ई कोलि जीनोम 4.6 एमबीपी, पॅरिस जेपोनिका या जपानी झाडाचा जीनोम 150 जीबीपी. अमीबा डुबिया या एकपेशीय आदिजीवाचा जीनोम 670 जीबीपी आणि मानवी जीनोम 3.2 जीबीपी. काहीं परजीवीमध्ये जीनोमचा संकोच होण्याची क्रिया होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उदा. जिवाणूच्या पेशीमध्ये साधारणपणे 1000 जनुके असतात. पण एके काळी स्वतंत्र आस्तित्व असलेले रिकेट्सिया आणि सायनोबॅक्टेरिया सारखे जिवाणू दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये प्रविष्ठ झाल्यानंतर त्यांच्या जीनोमचा संकोच झाला आहे. (पहा पेशीअंगके) त्याच प्रमाणे तंतुकणिकेमध्ये आता फक्त वीस जनुके शिल्लक राहिलेली आहेत. तंतुकणिकेमधील बरीच जनुके पेशीकेंद्रकामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. परजीवी मायकोबॅक्टेरिया लेप्रि या कुष्ठरोगाच्या जिवाणूमध्ये एक तृतियांश जनुकांचे विलोपन झालेले आहे. जीनोमचा विस्तार बराच गुंतागुंतीचा असल्याने सध्या वैज्ञानिक सजीवांचे आस्तित्व टिकून राहण्यासाठी कमीतकमी किती विस्ताराचा जीनोम आणि पर्यायाने किती जीवनप्रक्रियांची आवश्यकता आहे यावर संशोधन करीत आहेत. पृथ्वीवर पहिल्या सजीवाची निर्मिती कशी झालीअसावी याची कल्पना करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल. + + +जीनोमांचा अभ्यास आरोग्य, पर्यावरण, औषध निर्मिती, अन्न, सुरक्षा, नगदी पीक, उत्क्रांतीची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो. ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी 'आंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्था' ('इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन') ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे. +जगभरात जनुकीय अभियांत्रिकीवर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू असून इमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना या दोन शास्त्रज्ञांनी २०१२ साली क्रिस्पर तंत्रज्ञानाचा शोध लावल्यापासून संशोधनात वेग आला आहे. क्रिस्पर तंत्रज्ञानाची निर्मिती केल्याबद्दल या शास्त्रज्ञांना २०२० साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक दिले गेले. [१] + +इ.स. १९७६ मध्ये एमएस२ या विषाणूचा जीनोम सर्वप्रथम वाचला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13196.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a509764902831ea0718fb2e5fa4ca916afb5b100 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13196.txt @@ -0,0 +1 @@ +जीव झाला येडापिसा ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_132.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a174f455fa3238f644b03652e0a0807a6e91307 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_132.txt @@ -0,0 +1,5 @@ +खुशवंत सिग (लेखनभेद: खुशवंत सिंग‌) (२ फेब्रुवारी, इ.स. १९१५; हदाली, ब्रिटिश भारत - २० मार्च, इ.स. २०१४; नवी दिल्ली, भारत) हे इंग्लिश भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, पत्रकार होते. +खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण [[केंब्रिज|केंब्रिजमधील। किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. +खुशवंत सिंग यांचा इ.स. १९३९ साली कॅंवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत. +इ.स. १९४८ ते इ.स. १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले. +इ.स. १९८० ते इ.स. १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13201.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2267bd0c0a32d0cfa0d1c067372264ed948a421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13201.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जीवंथ कुलतुंगा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13215.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5078f9aa10a35d65bd9daefa5a06b5bfdb4b3585 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13215.txt @@ -0,0 +1,2 @@ +जीवन बळवंत आनंदगावकर (१५ जानेवारी, इ.स. १९५६[१] - हयात) हे मराठी भाषेतील कवी, लेखक आहेत. हे पेशाने वकील असून यांनी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीशपदावर काम केले आहे[१]. +ॲड. आनंदगावकर बी.एस्सी. एल्‌एल.बी. आहेत,[१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13231.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf1b0a15bf7444f105ae6f33964f362619f89c0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13231.txt @@ -0,0 +1,10 @@ +जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत +जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते. +जीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने इ.स १९१२ मध्ये लावला.त्याने त्यांना vitamine असे नाव दिले. +वनस्पती आपल्या शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात पण प्राण्यांना त्याच्या आहारातून जीवनसत्त्व प्राप्त होतात त्याची निर्मिती शरीरात नाही होत अपवाद 'ड'जीवनसत्त्व वगळता.फळभाज्या, दूध,मांस,यकृत,अंडी,सोयाबीन तृणधान्य,इ.मुख्य सोस्र आहेत. +अ-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे. +ब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.   +क-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. +ड-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात. +ई-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात. +के-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13235.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..547f4768cee8f9d548a9d06cfa1fbfef6cdae676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13235.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. जीवराज नारायण मेहता (२९ ऑगस्ट, १८८७:अमरेली, बॉम्बे प्रेसिडेन्सी(मुंबई प्रांत) - ७ नोव्हेंबर, १९७८) हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. यांचे सासरे मनुभाई मेहता वडोदरा संस्थानाचे दिवाण होते. त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेतले व नंतर जे.जे. रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर मेहता लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले आणि एफ.आर.सी.एसची पदवी मिळवली. +भारतात परतल्यावर ते महात्मा गांधींचे खाजगी डॉक्टर होते आणि सत्याग्रह केल्यामुळे दोनदा तुरुंगात गेले. ४ सप्टेंबर, १९४८ पासून ते वडोदरा संस्थानाचे दिवाण झाले. मुंबई प्रांताचे ते अर्थमंत्री व उद्योगमंत्री होते. १ मे, १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाल्यावर ते गुजरातचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६३मध्ये हे पद सोडल्यावर ते १९६७ पर्यंत भारताचे युनायटेड किंग्डममधील हाय कमिशनर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13273.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1369b15ea1887b330492f2626e43cac2deb2507a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13273.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जुंको मियाशिता ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13315.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026ad130463f5efa74fd1445642713b6d496e802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13315.txt @@ -0,0 +1,2 @@ + जुगाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13358.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a060aad3e9028e340902150a3276aa5a68eb99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13358.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले, पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती. +महाबतखान हा या संस्थानचा नबाब होता. जुनागडचे क्षेत्रफळ ३०,३३७ चौ. मैल. होते, तर लोकसंख्या ६,७०,७१९ एवढी होती. त्यापैकी ८० टक्के हिंदू तर २० टक्के प्रजा मुसलमान होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. बॅ. जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने १३ सप्टेंबर १९४७ जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले याबाबत जुनागडशी जैसे थे (स्‍टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले +नबाबाच्या निर्णयामुळे जुनागड संस्थानातील जनतेला धक्का बसला.. ८० टक्के जनता हिंदू असताना कोणत्याही प्रकाराचा विचार न घेता नाबाबने घेतलेला निर्णय आपला अवमान असल्याचे प्रजेला वाटले. त्यांनी नबाबाच्या विरोधात आंदोलन उभारले नबाब महाबतखान चैनी, विलासी व ऐषआरामी होता. जुनागड पाकिस्तानमध्ये सामील करून आपल्या हातून चूक होते आहे. असे नबाबास वाटले नाही. जुनागडमधील प्रजेने केलेल्या आंदोलनाला भारत सरकारने पाठिंबा दिला. जुनागडच्या आसपासची नवानगर, भावनगर, गोंडल ही संस्थाने यापूर्वीच भारतात सामील झाली होती. भारत सरकारने २४ सप्टेंबर १९४७ रोजी जुनागडमध्ये लष्करी कारवाई केली. नबाब महाबतखानास पाकिस्तानाला पळून जावे लागले. यानंतर शामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली काठियावाड जनता आघाडीच्या हंगामी सरकारची स्थापना झाली. फेब्रुवारी १९४८ मध्ये जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात येऊन जुनागड संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्यात आले diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13390.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5457ce96a85b26de9e635e4d447c93321ba0652b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13390.txt @@ -0,0 +1,15 @@ +1 जानेवारी 2004 पासून रद्द करण्यात आलेली ही एक पेन्शन योजना आहे. अर्थतज्ञांच्या मते या योजनेमुळे गरीबांकडून संपत्ती जाऊन आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वितरित होते.[१] ही योजना संपत्ती वितरणाच्या सिद्धांताविरुद्ध म्हणजेच संपत्ती श्रीमंतांकडून गरिबांमध्ये वाटली जायला हवी या मूळ कल्याणकारी कल्पनेच्या विरुद्ध आहे. भारतीय रिझर्व बँकेसहीत बहुतेक सर्वच अर्थतज्ञांनी या योजनेच्या पुनरुज्जीवनास विरोध केला आहे.[२][३] यूकेच्या एसेक्स विद्यापीठातील प्राध्यापक आदित्य व्ही कुवळेकर यांनी ही योजना म्हणजे "खराब अर्थशास्त्र आणि करदात्यांच्या विश्वासाचा भंग आहे" असे म्हटले आहे.[४] अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी ही योजना राज्यांनी पुन्हा अमलात आणू नये असे सांगत ही योजना राज्यांना कर्जबाजारी बनवू शकते असा इशारा दिला आहे.[५] ही एक अनफंडेड पेन्शन योजना होती म्हणजेच सरकारच्या महसुलातून निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ मिळायचा. पेन्शन सुधारणांचा एक भाग म्हणून 2004 मध्ये ही योजना केंद्र सरकारने रद्द केली. +रिझर्व बँकेच्या २०२२-२३ मधील सर्वेक्षणानुसार बहुतेक सर्वच राज्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि पेन्शन वर अवाढव्य खर्च करतात. आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, पायाभूत सुविधा अशा उत्पादक गोष्टींवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ही रक्कम मोठी आहे.[६] +RBI ने 2003 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पगार, पेन्शन आणि कर्ज घेतलेल्या पैशावरील देय असलेले व्याज यावरील खर्च त्यांच्या एकूण महसूल प्राप्ती पेक्षा अधिक आहे.[७] +अनेक राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव टाकत आहेत. यावर विविध अर्थतज्ञ, आर्थिक नियोजक आणि विषय तज्ञांनी टीका केली आहे. + +माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF), दावोस येथे एका मुलाखतीत इशारा दिला आहे की OPS स्वीकारल्यास भविष्यात प्रचंड मोठ्या दायित्वे संकट निर्माण होईल. [२] त्यांनी राज्यांना सेवानिवृत्तांना लाभ देण्यासाठी "कमी खर्चिक मार्ग" शोधण्याची सूचना केली आहे. [५] + +सौगता भट्टाचार्य, एक्झिक्युटिव्ह VP आणि ऍक्सिस बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ, यांनी OPS परत आणण्याच्या आपत्तीला एक 'टिकिंग फिस्कल टाइम बॉम्ब' म्हटले आहे. ते म्हणाले, " ओपीएसची समस्या ही आहे की त्याचा फायदा उच्च पदावर असलेल्या लोकांना होत आहे. सर्व खर्चाची गणना केल्यास, तुमच्याकडे विकासासाठी खर्चाच्या 10-15 टक्के पैसे उरतात. OPS विकास वचनबद्धतेवर परिणाम करणार आहे. हे दीर्घकाळ टिकणारे नाही. " [८] +क्रिसिलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ डीके जोशी यांनी निदर्शनास आणून दिले, " ओपीएस ही एक विनाअनुदानित पेन्शन आहे आणि त्यामुळे दबाव बिंदू आहे. जागतिक स्तरावर अशी भरपूर उदाहरणे जी सिद्ध करतात की, अशा पेन्शन योजनांमुळे मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. याऐवजीनवीन पेन्शन योजना अधिक चांगली आहे. " [८] +वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी राज्यांना OPS नं लागू करण्याची सूचना केली आहे. ते म्हणतात " ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे, ज्याला योग्यरित्या संबोधित न केल्यास, बदल करत असलेल्या राज्यांच्या आर्थिक स्थितीवर खूप प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भविष्यातील पिढ्यांसाठी आणि भविष्यातील सरकारांसाठी ही योजना पुढे मोठी समस्या उभी करू शकते." [९] +वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी राज्यांना OPS नं लागू करण्याची सूचना केली आहे. ते म्हणतात " ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे, ज्याला योग्यरित्या संबोधित न केल्यास, बदल करत असलेल्या राज्यांच्या आर्थिक स्थितीवर खूप प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भविष्यातील पिढ्यांसाठी आणि भविष्यातील सरकारांसाठी ही योजना पुढे मोठी समस्या उभी करू शकते." [१०] +रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने 2022 च्या रिस्क अनालिसिस ऑफ स्टेट फायनान्सेसच्या बुलेटिनमध्ये विशेषतः मध्यम-मुदतीच्या वित्तीय शाश्वततेच्या दृष्टीने आणि भावी पिढ्यांवर पडणार असलेल्या कराचा उल्लेख करत या योजनेचे तोटे नमूद केले आहेत. राज्यांनी OPS पुनर्स्थापित केल्यास अर्थसंकल्पावर तात्काळ आर्थिक ताण येणार नाही, परंतु जेव्हा 2004-05 पासून भरती झालेले कर्मचारी 2034 पासून निवृत्त होण्यास सुरुवात होतील, तेव्हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. केरळ, पंजाब, हरियाणा इत्यादी राज्यांमधील एकूण महसुली खर्चाचा ३५% पेक्षा जास्त भाग म्हणून पैशांवरील व्याज आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि सेवानिवृत्तांसाठी निवृत्तीवेतन यांवर जातो. [११] +RBI ने 2023 मध्ये 'स्टेट फायनान्स: अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2022-23' या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये काही राज्य सरकारांच्या OPS पुनर्संचयित करण्याच्या निर्णयामुळे "सबनॅशनल फिस्कल होरिझन" वर मोठा धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केली आहे. त्यात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यासाठी एकूण राज्यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. [१] +RBI ने 2023 मध्ये 'स्टेट फायनान्स: अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2022-23' या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये काही राज्य सरकारांच्या OPS पुनर्संचयित करण्याच्या निर्णयामुळे "सबनॅशनल फिस्कल होरिझन" वर मोठा धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केली आहे. त्यात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यासाठी एकूण राज्यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. [१] +यूकेच्या एसेक्स विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक आदित्य व्ही कुवळेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित केलेल्या स्तंभात भारतातील OPS चे पुनरुज्जीवन हे " खराब अर्थशास्त्र आणि करदात्यांच्या विश्वासाचा भंग आहे" असे लिहिले आहे. सरकारी वित्ताचा मोठा हिस्सा काही सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या रूपात जाईल कारण बहुसंख्य लोकसंख्येतील बरेच लोक मूलभूत आरोग्य, शिक्षण आणि इतर सामाजिक कल्याण उपायांपासून वंचित राहतील जेव्हा आर्थिक अडचणी वाढतात. त्यांनी नमूद केले की OPS अंमलबजावणी ही राजकीय मुक्तता आहे आणि यामुळे गरीबांकडून संपत्ती घेतली जाईल आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वितरित केली जाईल. त्यांच्या मते, श्रीमंतांकडून आलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटली जावी या मूळ कल्पनेच्या विरुद्ध आहे. [४] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13396.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..082c59b25c7984eed0246dc3803bdc7e13e95738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13396.txt @@ -0,0 +1,53 @@ +गुणक: 58°26′40″N 134°13′47″W / 58.44444°N 134.22972°W / 58.44444; -134.22972 + +जुनू हे अमेरिका देशातील अलास्का राज्याचे राजधानीचे शहर आहे. जुनू हे जगातील एकमेव राजधानीचे शहर आहे जे रस्त्याने इतर शहरांशी जोडलेले नाही. इथे जाण्यासाठी बोटीने किंवा विमानानेच प्रवास करावा लागतो. मोठ्या विस्तारावर वसलेल्या या शहराचा आकार ऱ्होड आयलंड आणि डेलावेर या दोन्ही राज्यांच्या एकत्रित आकारापेक्षा मोठा आहे. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1341.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d662cd10c089493a9ac4cfab01db9f579bb712fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1341.txt @@ -0,0 +1 @@ +गमाच्ची वितनागे हसिनी मधुशिका तथा हसिनी परेरा (२७ जून, इ.स. १९९५:कोलंबो, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13419.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132a1375f40cf572c609e7b683f3e0321ec39bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13419.txt @@ -0,0 +1 @@ +जुनैद सिद्दीकी (२५ मार्च, १९८५:कराची, पाकिस्तान - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13433.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2249275bfb8d64fd08200ab3e02e28bc71f7653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13433.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13435.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..519ea063d541ba3e81ed51836bcaa18d964319a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13435.txt @@ -0,0 +1,2 @@ + जुनोनी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13446.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3193169c770fed80731334c08e732621d5d71f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13446.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 4°51′N 31°36′E / 4.850°N 31.600°E / 4.850; 31.600 + +जुबा ही दक्षिण सुदान देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13454.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df5304bf1f31d259dbc709637cc0a382990e39e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13454.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुम्मापट्टी हे भारतातील माथेरान डोंगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे. +जुम्मापट्टी रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे. +नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबा घेतात. परंतु हे स्थानक एक 'तांत्रिक थांबा' असून येथे तिकीट खिडकी नाही. या स्थानकापासूनचे किंवा या स्थानकापर्यंतचे तिकीट उपलब्ध होत नाही. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13459.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f84f3cd82f5670ecd78dee9801dcee42d5fb1c33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13459.txt @@ -0,0 +1 @@ +जुर्गेन साउमेल (सप्टेंबर ८, इ.स. १९८४:फ्राइसाख, ऑस्ट्रिया) हा  ऑस्ट्रियाचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13462.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6a7f1e9037984f847b48789ba18cf0df4ffceba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13462.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यूरासिक काळ हा पृथ्वीच्या इतिहासातील सुमारे १९.९६ ± ०.०६ कोटी वर्षांपूर्वीपासूनचा ते १४.५५ ± ०.४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा कालखंड होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13466.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d70f3a5fd1cdf29ad3d6d7d2e5b80a65c5cc328f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13466.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चीनच्या ईशान्येकडील एक प्रबळ राजघराणे. झोंगडू (आताचे बीजिंग) ही या राज्याची राजधानी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13526.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67bdda8c22608b30c90c0d092e15efda52ec4dcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13526.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युली ॲन स्मिथ (जन्म ३ डिसेंबर १९६०), व्यावसायिकपणे ज्युलियन मूर म्हणून ओळखली जाते, ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटात विपुल, ती विशेषतः स्वतंत्र चित्रपटांमध्ये भावनिकदृष्ट्या त्रासलेल्या महिलांच्या चित्रणासाठी तसेच ब्लॉकबस्टरमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अकादमी पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि दोन एमी पुरस्कारांसह ती अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13561.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7aeefa6a70ef7242e5e0aad3f859a8bf3ffbe02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13561.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८९ वा किंवा लीप वर्षात १९० वा दिवस असतो. + + +जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - (जुलै महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13570.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a054527f0b0306a98e06cc5df7649580aed779e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13570.txt @@ -0,0 +1,7 @@ +जूल गाब्रिए वेर्न (मराठी लेखनभेद: ज्युल्स गॅब्रियल व्हर्न ; फ्रेंच: Jules Gabriel Verne ;) (फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ - मार्च २४ इ.स. १९०५) हे फ्रेंच लेखक होते. एच.जी. वेल्स यांच्याप्रमाणेच त्यांनाही विज्ञान कथेचे जनक मानले जाते. २० व्या शतकातील अनेकानेक शोधांची कल्पना त्यांच्या कथांमध्ये त्यांनी केली होती. त्यात टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान, ज्युक बॉक्स, इ. कल्पनांचा मोह न आवरल्याने त्या त्या वस्तु प्रत्यक्षात आणल्या गेल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कार्य करण्याचे नेमके कारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रश्नांची जूल वेर्न यांनी दिलेली उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरणारी होती. +ज्युल्स यांचा जन्म पश्चिम फ्रान्स मधील लॉयर नदी किनारी असलेल्या नान्ते या गावी फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ रोजी झाला. त्यांचे वडील पेरी आणि आई सोफी यांच्या पाच मुलांमधील ते ज्येष्ठ. शिक्षणाची सुरुवात नान्ते गावातील शाळेतच झाली. लहानपणापासूनच ज्युल्स यांना प्रवासाची, साहसाची आवड होती. नदीतून जाणाऱ्या लहानमोठ्या नावा पाहून त्यांनाही त्यातून प्रवास करून जग पाहावे असे वाटत होते. या त्यांच्या वेडापायी वयाच्या बाराव्या वर्षी ते एका नावेत लपूनछपून चढले, पण वडिलांना सुगावा लागला आणि ज्युल्स पकडले गेले, शिक्षा म्हणून वडिलांनी खूप मारले. त्यावेळीच लहान ज्युल्स यांनी ठरविले की, "यापुढे मी केवळ माझ्या कल्पनेतच जगाची सफर करेन." या घटनेनंतर ज्युल्सची रवानगी एका निवासी शाळेत करण्यात आली. या शाळेत ज्युल्स मुख्यत्वे लॅटिन भाषा शिकले. प्रतिभावान ज्युल्सने थोड्याच दिवसात लॅटिन भाषेत लेख लिहिणे सुरू केले. त्यांचे लेख लोकांच्या पसंतीस उतरू लागले. +शालेय शिक्षणानंतर वडिलांच्या आग्रहाखातर ज्युल्सने पॅरिस येथे कायद्याचा अभ्यास सुरू केला, पण लेख लिहिणेही सुरूच ठेवले. या कामामुळे मुलाचे अभ्यासातील लक्ष उडेल या समजुतीने वडिलांनी त्यांची आर्थिक मदत कमी केली. पैसे कमी पडू लागताच ज्युल्सने आणखी लेख लिहून ते मासिकांना पाठविणे सुरू केले, त्यामुळे चार पैसेही मिळविता येऊ लागले. तसेच त्यांनी समभाग विक्रीची दलाली करण्याचा व्यवसायही सुरू केला. हा व्यवसाय त्यांना मुळीच आवडत नसे पण यश मात्र मिळत गेले. नियमित प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमुळे अलेक्सांद्र(अलेक्झांडर) ड्यूमा) आणि व्हिक्टर ह्यूगो सारख्या मोठ्या लेखकांशी परिचय झाला. ड्युमाशी तर कायमची मैत्री जडली. या दोन्ही लेखकांमुळे ज्युल्स आपल्या लेख्नन कामाकडे आणखी गांभीर्याने पाहू लागले. +१० जानेवारी, इ.स. १८५७ रोजी ज्युल्सने दोन मुले असलेल्या एका विधवा बाईशी विवाह केला. लेख लिहून मिळणारे उत्पन्न पुरेसे होऊ लागले पण मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्युल्सने प्रवास वर्णनाची पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. प्रवासाची आवड असल्याने इ.स. १८६७ साली ज्युल्सने एक छोटी नाव (सेन्ट मिशेल) खरेदी केली. पुढे ती नाव विकून त्यांनी दुसरी नाव(सेन्ट मिशेल २) खरेदी केली. पुढे तीही नाव विकून (सेन्ट मिशेल ३) आणखी मोठी नाव खरेदी केली. या नावेतून ते युरोपच्या सफरीवर जात असत. इ.स. १८७० साली उमराव पदावर ज्युल्सची नियुक्ती करण्यात आली. +९ मार्च, इ.स. १८८६ रोजी त्यांच्या एका पुतण्याने ज्युल्स यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या चालविल्या. सुदैवाने एक गोळी अन्यत्र गेली पण दुसरी गोळी मात्र ज्युल्स यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली लागली आणि ते एका पायाने कायम लंगडत चालू लागले. +इ.स. १८८८ साली ज्युल्स यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते एमिन्स शहराचे नगरसेवक म्हणून निवडूनही आले. इ.स. १९०५ पर्यंत त्यांनी अविरतपणे नगरसेवक म्हणून काम केले. मार्च २४ इ.स. १९०५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी ज्युल्सचे मधुमेहाच्या दीर्घ आजाराने एमिन्स गावी निधन झाले. +ज्युल्स व्हर्न यांनी प्रवास, साहस विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या ५४ पुस्तकांना एकत्रितरित्या अद्वितीय सफरी म्हणून ओळखतात. जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (इ.स. १८६४), फ्रॉम द अर्थ टू द मून (इ.स. १८८५), २०,००० लीग्ज अंडर द सी (इ.स. १८६९-७०), पॅरिस इन द ट्वेंटिएथ सेंच्युरी, फाइव्ह वीक्स इन अ बलून, अराउंड द मून, अ फ्लोटिंग सिटी, अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. याशिवाय ज्युल्स यांनी इतर अनेक गोष्टी, निबंध, नाटके आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर अगदी २० व्या शतकातही त्यांच्या हस्तलि्खितांवरून त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13617.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe35b8383aacda825feb4557054f0a1bd013f1c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13617.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६३ वा किंवा लीप वर्षात १६४ वा दिवस असतो. + + +जून १० - जून ११ - जून १२ - जून १३ - जून १४ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1362.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..638aee28d0118b1c5eed04ee84481de6ea303ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1362.txt @@ -0,0 +1,77 @@ +साचा:२०१० २०-२० चॅंपियन्स लीग संघ +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13626.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e0a2cf29148ec2fb73a37b8bb8cf17e8d3d3ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13626.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७१ वा किंवा लीप वर्षात १७२ वा दिवस असतो. + + +जून १८ - जून १९ - जून २० - जून २१ - जून २२ - (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13631.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..196774bf3639a113c3665b8d632f720425140461 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13631.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७६ वा किंवा लीप वर्षात १७७ वा दिवस असतो. + + +जून २३ - जून २४ - जून २५ - जून २६ - जून २७ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13650.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5a83c4ae5090eb6d65095dc56b1dc6247eeaea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13650.txt @@ -0,0 +1,3 @@ +जूल (Joule) हे ऊर्जामापनाचे एकक आहे. +१ कॅलरी = ४.२ ज्यूल्स.. +१ किलोकॅलरी = ४.२ किलोज्यूल्स. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13651.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a054527f0b0306a98e06cc5df7649580aed779e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13651.txt @@ -0,0 +1,7 @@ +जूल गाब्रिए वेर्न (मराठी लेखनभेद: ज्युल्स गॅब्रियल व्हर्न ; फ्रेंच: Jules Gabriel Verne ;) (फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ - मार्च २४ इ.स. १९०५) हे फ्रेंच लेखक होते. एच.जी. वेल्स यांच्याप्रमाणेच त्यांनाही विज्ञान कथेचे जनक मानले जाते. २० व्या शतकातील अनेकानेक शोधांची कल्पना त्यांच्या कथांमध्ये त्यांनी केली होती. त्यात टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान, ज्युक बॉक्स, इ. कल्पनांचा मोह न आवरल्याने त्या त्या वस्तु प्रत्यक्षात आणल्या गेल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कार्य करण्याचे नेमके कारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रश्नांची जूल वेर्न यांनी दिलेली उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरणारी होती. +ज्युल्स यांचा जन्म पश्चिम फ्रान्स मधील लॉयर नदी किनारी असलेल्या नान्ते या गावी फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ रोजी झाला. त्यांचे वडील पेरी आणि आई सोफी यांच्या पाच मुलांमधील ते ज्येष्ठ. शिक्षणाची सुरुवात नान्ते गावातील शाळेतच झाली. लहानपणापासूनच ज्युल्स यांना प्रवासाची, साहसाची आवड होती. नदीतून जाणाऱ्या लहानमोठ्या नावा पाहून त्यांनाही त्यातून प्रवास करून जग पाहावे असे वाटत होते. या त्यांच्या वेडापायी वयाच्या बाराव्या वर्षी ते एका नावेत लपूनछपून चढले, पण वडिलांना सुगावा लागला आणि ज्युल्स पकडले गेले, शिक्षा म्हणून वडिलांनी खूप मारले. त्यावेळीच लहान ज्युल्स यांनी ठरविले की, "यापुढे मी केवळ माझ्या कल्पनेतच जगाची सफर करेन." या घटनेनंतर ज्युल्सची रवानगी एका निवासी शाळेत करण्यात आली. या शाळेत ज्युल्स मुख्यत्वे लॅटिन भाषा शिकले. प्रतिभावान ज्युल्सने थोड्याच दिवसात लॅटिन भाषेत लेख लिहिणे सुरू केले. त्यांचे लेख लोकांच्या पसंतीस उतरू लागले. +शालेय शिक्षणानंतर वडिलांच्या आग्रहाखातर ज्युल्सने पॅरिस येथे कायद्याचा अभ्यास सुरू केला, पण लेख लिहिणेही सुरूच ठेवले. या कामामुळे मुलाचे अभ्यासातील लक्ष उडेल या समजुतीने वडिलांनी त्यांची आर्थिक मदत कमी केली. पैसे कमी पडू लागताच ज्युल्सने आणखी लेख लिहून ते मासिकांना पाठविणे सुरू केले, त्यामुळे चार पैसेही मिळविता येऊ लागले. तसेच त्यांनी समभाग विक्रीची दलाली करण्याचा व्यवसायही सुरू केला. हा व्यवसाय त्यांना मुळीच आवडत नसे पण यश मात्र मिळत गेले. नियमित प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमुळे अलेक्सांद्र(अलेक्झांडर) ड्यूमा) आणि व्हिक्टर ह्यूगो सारख्या मोठ्या लेखकांशी परिचय झाला. ड्युमाशी तर कायमची मैत्री जडली. या दोन्ही लेखकांमुळे ज्युल्स आपल्या लेख्नन कामाकडे आणखी गांभीर्याने पाहू लागले. +१० जानेवारी, इ.स. १८५७ रोजी ज्युल्सने दोन मुले असलेल्या एका विधवा बाईशी विवाह केला. लेख लिहून मिळणारे उत्पन्न पुरेसे होऊ लागले पण मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्युल्सने प्रवास वर्णनाची पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. प्रवासाची आवड असल्याने इ.स. १८६७ साली ज्युल्सने एक छोटी नाव (सेन्ट मिशेल) खरेदी केली. पुढे ती नाव विकून त्यांनी दुसरी नाव(सेन्ट मिशेल २) खरेदी केली. पुढे तीही नाव विकून (सेन्ट मिशेल ३) आणखी मोठी नाव खरेदी केली. या नावेतून ते युरोपच्या सफरीवर जात असत. इ.स. १८७० साली उमराव पदावर ज्युल्सची नियुक्ती करण्यात आली. +९ मार्च, इ.स. १८८६ रोजी त्यांच्या एका पुतण्याने ज्युल्स यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या चालविल्या. सुदैवाने एक गोळी अन्यत्र गेली पण दुसरी गोळी मात्र ज्युल्स यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली लागली आणि ते एका पायाने कायम लंगडत चालू लागले. +इ.स. १८८८ साली ज्युल्स यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते एमिन्स शहराचे नगरसेवक म्हणून निवडूनही आले. इ.स. १९०५ पर्यंत त्यांनी अविरतपणे नगरसेवक म्हणून काम केले. मार्च २४ इ.स. १९०५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी ज्युल्सचे मधुमेहाच्या दीर्घ आजाराने एमिन्स गावी निधन झाले. +ज्युल्स व्हर्न यांनी प्रवास, साहस विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या ५४ पुस्तकांना एकत्रितरित्या अद्वितीय सफरी म्हणून ओळखतात. जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (इ.स. १८६४), फ्रॉम द अर्थ टू द मून (इ.स. १८८५), २०,००० लीग्ज अंडर द सी (इ.स. १८६९-७०), पॅरिस इन द ट्वेंटिएथ सेंच्युरी, फाइव्ह वीक्स इन अ बलून, अराउंड द मून, अ फ्लोटिंग सिटी, अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. याशिवाय ज्युल्स यांनी इतर अनेक गोष्टी, निबंध, नाटके आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर अगदी २० व्या शतकातही त्यांच्या हस्तलि्खितांवरून त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13654.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6a064b7bebeb6a3140bbdd551d7a8dc8fb2ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13654.txt @@ -0,0 +1,9 @@ +जुळून येती रेशीमगाठी ही झी मराठी ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होत असलेली एक कौटुंबिक मालिका होती. या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता केले जात होते.[१] +आदित्य देसाई आणि मेघना कुडाळकर यांची ही कथा आहे. आदित्य देसाई, एक देखणा तरुण जो परिपक्व, समजूतदार आणि इतर सर्व गोष्टी ज्याचे स्वप्न एक स्त्री CA आहे. आदित्य एका सुसंस्कृत, जवळच्या कुटुंबात वाढला आहे आणि तो ज्या मूल्यांसह जगला आहे. मेघना आणि आदित्य नगरकर यांचे एकमेकांवर प्रेम आहे पण हे नाते तिचे वर्चस्व असलेले वडील सुरेश कुडाळकर यांना मान्य नाही. त्याला आपल्या मुलीसाठी कोणीतरी स्थिर माणूस हवा आहे आणि मेघनाला आदित्य नगरकरशी संपर्क ठेवू देत नाही. मेघनाच्या आईच्या बहिणीने आदित्य देसाईला मेघनासाठी योग्य वर शोधले आणि भेटीची व्यवस्था केली. आदित्य देसाई पहिल्या नजरेतच मेघनाच्या प्रेमात पडतो जेव्हा तो आपल्या कुटुंबासह त्या भेटीसाठी येतो. मेघनाचे लग्न आदित्य देसाईसोबत निश्चित झाले. मेघनाने तिचा प्रियकर आदित्य नगरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ ठरले आणि अखेरीस नशिबाने मेघनाला आदित्य देसाई यांच्यासोबत त्यांची गाठ बांधली आणि ते एकत्र पती-पत्नी म्हणून जीवनाच्या प्रवासाला निघाले. +लग्नाच्या पहिल्या रात्री मेघना तिच्या प्रियकराबद्दल आणि प्रेमप्रकरणाबद्दल आदित्य देसाईला सर्व काही सांगते. तो तिला आणि तिच्या प्रियकरामध्ये निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतो. जसजसा वेळ जातो, मेघना स्वतःला देसाई कुटुंबाचा एक भाग बनते आणि नकळत आदित्यच्या प्रेमात पडते. तिने त्याच्यावर असलेल्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या गतिशीलतेतील बदल लक्षात आला. नंतर ते त्यांचे लग्न पार पाडतात. +एके दिवशी, अर्चनाने चुकून आदित्य मेघनाच्या बेडरूममध्ये आदित्य नगरकर आणि मेघनाचे एकत्र फोटो असलेला बॉक्स उघडला. याबाबत तिने देसाई कुटुंबीयांना सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्याचा धक्का बसतो. मेघना आणि आदित्य यांना हे न सांगितल्याबद्दल त्यांना राग येतो. हळूहळू आणि धीराने मेघनाने आदित्य देसाईवरील तिचे प्रेम आणि कुटुंबावरील निष्ठा सिद्ध केली. एके दिवशी आदित्य देसाईला चुकून आदित्य नगरकर गंभीर अवस्थेत सापडतो. मित्र असल्याने, त्याला अशा गंभीर अवस्थेत सोडण्यासाठी तो स्वतः मध्ये शोधू शकत नाही. तो त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि मेघना आणि घरच्यांना हे सांगतो. नंतर देसाई कुटुंब देखील आदित्यच्या या सौम्य आणि दयाळू हावभावाला अभिमानाने समर्थन देते. सुरेश कुडाळकर यांना ते पचवता आले नाही आणि त्यांनी मेघनाला फटकारले. तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने, मेघनाने तिच्या पालकांच्या वागणुकीबद्दल निराशा व्यक्त करताना एपिसोडचा निष्कर्ष काढला. +मेघनाने माफी मागितल्याला प्रतिसाद न मिळाल्याने नाराज झालेले, सुरेशराव माधवीला - त्याची पत्नी - चिंताग्रस्त आजारी सोडून देवाच्या सल्ल्यानुसार सांत्वन मिळवण्यासाठी घरातून निघून जातात. जेव्हा देसाई कुटुंबीयांना हे ऐकले तेव्हा ते शांतपणे या हावभावाचा निषेध करतात परंतु अर्चना या वागणुकीला कडाडून विरोध करते. ती या वागणुकीला आव्हान देते आणि हे प्रश्न माधवीला सुरेशसोबतच्या तिच्या लग्नाचा पुनर्विचार करायला लावतात. तथापि, मेघनाला तिचे पालक वेगळे होऊ शकतात हे अस्वस्थ करते. मात्र, माईंनी तिला या संपूर्ण प्रकरणाकडे मुलगी म्हणून न पाहता एक स्त्री म्हणून पाहण्यास सांगितले. तिच्या वडिलांच्या अस्वस्थ आणि स्वार्थी कॉलने तिला प्रकाश दिल्यानंतर, तिने तिच्या आईला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सुरेशरावांना हे कळते तेव्हा ते ते गांभीर्याने घेत नाहीत, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आणि त्यांच्या मार्गातील त्रुटी जाणवू लागतात. तो दुरुस्त करण्याचा आणि आपली वृत्ती बदलण्याचा निर्णय घेतो. कालांतराने, माधवीला त्याच्यात झालेला बदल दिसतो आणि ती घरी परतण्याचा आणि नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेते. हे बदललेले डायनॅमिक देखील माधवीचे मनोबल वाढवते आणि सुरेशला याची जाणीव करून देते की त्याची पत्नी खरोखर खूप हुशार आणि हुशार आहे. +त्याच सुमारास अर्चनाची वहिनी चित्रा हिचा कुटुंबात प्रवेश होतो. ती ताबडतोब मेघना आणि आदित्य सोबत जैल करते. ती त्यांच्यामध्ये मनोज वेंगुर्लेकर नावाच्या एका मुलावर असलेले तिचे प्रेम सांगते जो हुशार आणि हुशार आहे पण गर्विष्ठ आणि कमी स्वभावाचा आहे. तिची प्रेमकहाणी आदित्य आणि मेघना यांच्यात भिन्न दृष्टिकोनामुळे काही संघर्ष निर्माण करते. अखेरीस, तिने मनोजशी लग्न केले पण तरीही तिच्या वैवाहिक जीवनात तिला आव्हानांचा सामना करावा लागतो कारण ती आदित्य आणि मेघनाला आदर्श बनवते आणि तिच्या लग्नाची सतत त्यांच्याशी तुलना करते. मनोजच्या कट्टरपंथी आणि कमी स्वभावाचा उल्लेख करायला नको. मात्र, देसाई कुटुंबासोबत अल्पावधीत राहिल्यानंतर दोघांनाही त्यांच्या चुका कळतात आणि प्रेम किती आनंददायी असू शकते ते पहा. त्यांनी त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचा आणि त्यांच्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. +त्याच सुमारास सुरेशने देसाईवाडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव ठेवला. अमित या कल्पनेचे उत्स्फूर्तपणे समर्थन करत असताना, आदित्य स्वतःला त्याचे समर्थन करताना दिसत नाही. विशेषतः जेव्हा तो पाहतो की माई किती अस्वस्थ आहे. परिस्थिती पाहता नानांनी राजीनामा दिल्याचे दिसते. आदित्य शेवटी नानांचा सामना करण्याचा निर्णय घेतो आणि पुनर्विकासासाठी सहमत नसण्याच्या माईंच्या विनंतीकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष कसे केले हे त्याला समजावून सांगते. आपली चूक समजल्यानंतर नाना माईंची माफी मागतात. नंतर आदित्य देखील अमितला त्या चुकीबद्दल समजावून सांगतो की त्यांनी पुनर्विकासाला पुढे नेल्यास ते करणार आहेत. अमित सहमत आहे. तथापि, यामुळे अमितच्या व्यवसाय योजनांना धक्का बसतो. +मेघनाने तिचे एमएचे अंतिम वर्ष पूर्ण केले आणि लेक्चरर म्हणून नोकरी स्वीकारली. नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तिची अंजलीशी मैत्री झाली. अंजलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता आणि प्रकरण न्यायालयात होते. मुलाची काळजी घेणे, नवीन नोकरी आणि न्यायालयीन खटला यांमध्ये ती समतोल राखून काही श्रीमंतांच्या विरोधात केस जिंकून तिच्या पतीला न्याय मिळवून देत आहे. आदित्य नगरकर हा अंजलीच्या पतीचा मित्र होता आणि तो तिला या न्यायालयीन प्रकरणात मदत करत होता, हे मेघनाला माहीत नव्हते. मुंबईत राहण्याची समस्या असल्याने अंजली देसाईवाडीत भाड्याने खोली घेऊन येते आणि राहते. आदित्य नगरकर नकळत तिथे उतरतो. देसाई कुटुंबासाठी आणखी एक गुंतागुंतीची परिस्थिती पण आदित्य देसाई आणि नाना, त्यांच्या समंजस हाताळणीने, प्रकरण मिटवतात आणि आदित्य नगरकर आणि अंजली यांना समजू शकते की आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. या नैतिक वाढीमुळे आदित्य नगरकर आणि अंजली यांनी गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रेम त्रिकोणाचा अंत होतो. +त्याच काळात मेघनाला पुण्याला बदली मिळाली जी तिने स्वीकारली. नाना आणि माई या हस्तांतरणाचे समर्थन करतात कारण त्यांना असे वाटते की ते सर्वात लहान आहेत, त्यांना खरोखरच घर सांभाळण्याचे काम समजले नाही आणि त्यांनी स्वतःहून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे विजया अस्वस्थ होते. तसेच नव्याने स्थापन झालेल्या सुपरमार्केट व्यवसायामुळे अर्चना आणि विजया दोघीही घर सांभाळण्यात व्यस्त झाल्या आहेत. माई देखील तिच्या वाढत्या संधिवात समस्यांमुळे मदत करू शकत नाही. प्रत्येकाच्या लक्षात येते की विजया मेघनावर नाराज आहे, परंतु त्याबद्दल काहीही करू शकत नाही आणि पुन्हा मुंबईत बदली करून मेघनाला घरी आणते आणि विजयाला तिच्या मूर्खपणाची जाणीव होते. आदित्य आणि मेघना यांनी मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याने आणि कुडाळकरांसह देसाई कुटुंबाने त्यांचा निर्णय मनापासून स्वीकारल्याने शो आनंदात संपला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1366.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c821209c005215e2191ab776ef7ddc87bde513b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1366.txt @@ -0,0 +1,2 @@ +गयानीझ डॉलर हे गयानाचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1367.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..718268a139631d23148c403487b0e667ca22b5c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1367.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिथुन किंवा गयाळ हा गोवंश या उपकुळातील एक सस्तन प्राणी आहे. हा एक पाळीव प्राणी असून आग्नेय आशियातील ईशान्य भारत, बांग्लादेश, म्यानमार आणि चीनच्या युन्नान प्रांत इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.[१]. मिथुन किंव गयाळ हा भारतातील रानगव्याचा एक वंशज असून हा नागालँड आणि अरुणाचल प्रदेशाचा राज्य पशु आहे.[२][३][४] अरुणाचल प्रदेशातील निशि, अपातानी, गालो व अन्य इतर समाजात हा पशु प्रतिष्ठा, संपत्ती आणि विविध प्रकारच्या धार्मिक विधीसाठी वापरला जातो. याचा उपयोग शेतीकाम, दुधदुभते, चर्मोद्योग आणि मांस यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केल्या जातो.[५][६] +हा दिसण्यास रानगवा आणि गाय-बैल याचे मिश्रण असून या दोहोंच्या संकरातून याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. हा प्राणी रानगव्या प्रमाणे उंच, मजबूत आणि धडाधिप्पाड असून अगदी तसाच पाठीमागील बाजूस याचा आकार उतरता होत जातो. नर हा मादी पेक्षा अधिक उंच असून याची खांद्या जवळील उंची अंदाजे १५० सेंमी पर्यंत भरते. मिथुनचा रंग वयाप्रमाणे बदलत जातो. लहानपणी हा पिवळसर तांबडा असतो. जसजसे वय वाढत जाते, याचा रंग काळा किंवा काळपट तपकिरी होतो. याचे गुडघ्या खालील पाय पांढरे किंवा पिवळसर पांढरे असतात. शिंगांच्या मुळाशी याचे कपाळ सपाट असून शिंगांचा आकार मध्यम-आखूड असून वर जाऊन बाहेर वळलेले किंवा किंचित अर्धवर्तुळाकार असतात. बैलाप्रमाणे याच्या गळ्याला गळकंबळ किंवा पोळी असते, परंतु ठळक खांदा किंवा वशिंड नसते. जंगली पशु प्रमाणे याची वास घेण्याची क्षमता चांगली असते. हा जरी पाळीव प्राणी असला तरी प्राथमिक प्रशिक्षणाशिवाय याला हाताळता येत नाही. तसेच याला चरण्यासाठी मोकळे सोडले जाते. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13678.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33c36f43c900256ad7789ab0339f472c6753da20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13678.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन अर्स्किन जॅक चीटहॅम (२६ मे, १९२०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - २१ ऑगस्ट, ९१८०:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ ते १९५५ दरम्यान २४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13681.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2ec15d33470121dbe8ac2e589cd744f491bf407 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13681.txt @@ -0,0 +1 @@ +जॅक अलेक्झांडर जार्विस (जन्म २९ मे २००३) हा इंग्रजीत जन्मलेला स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जो मध्यम वेगवान गोलंदाज म्हणून खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13705.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2604f0fcbc9671d70b06aeda2cf7b6787098545 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13705.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन थॉमस जॅक ब्राउन (२० ऑगस्ट, १८६९ - ४ नोव्हेंबर, १९०४) हा  इंग्लंडकडून ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13740.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd16232c2bcf69ce498503189dea2b6df7a46bfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13740.txt @@ -0,0 +1 @@ +आयव्हन जुलियन जॅक सीडल (११ जानेवारी, इ.स. १९०३ - २४ ऑगस्ट, इ.स. १९८२) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२७ ते १९३६ दरम्यान १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13742.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c99e493f504e778f8867df792a593810f5c5241f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13742.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक सॉक ( २४ सप्टेंबर १९९२, लिंकन, नेब्रास्का) हा एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. याने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत बेथनी मॅटेक-सॅंड्सबरोबर मिश्र दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक तर स्टीव जॉन्सन बरोबर पुरुष दुहेरी प्रकारातील कांस्यपदक मिळवले. +याशिवाय सॉक २०१४ विंबल्डन स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा खेळाडू व्हासेक पॉप्सिपिल सह पुरुष दुहेरीमधील विजेता आणि २०११ यू.एस. ओपनमध्ये मेलनी ऊडिनसह मिश्र दुहेरी प्रकारातील विजेता होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13757.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62b9c62084bd86f68c7bba85b0dc37c75f3f9c33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13757.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन मोनिक विल्यम्स (४ मार्च, १९७६:जमैका - हयात) ह्या जमैकाच्या क्रिकेट पंच आहेत. जॅकलीन ह्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13799.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb2eecdf3cdaf1e81a117ab35a204400ae2971b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13799.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक रूझवेल्ट रॉबिन्सन (३१ जानेवारी, १९१९ - २४ ऑक्टोबर, १९७२) हा अमेरिकेचा व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता. +हा मेजर लीग बेसबॉलमध्ये खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13806.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13806.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13811.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a32f06a4a5216418de45012809cc0f063b9a12d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13811.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकोबो आर्बेंझ (स्पॅनिश: Jacobo Árbenz Guzmán; १४ सप्टेंबर १९१३ - २७ जानेवारी १९७१) हा मध्य अमेरिकेमधील ग्वातेमाला देशाचा राष्ट्राध्यक्ष व लष्करी अधिकारी होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13815.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30364e17d8e8a29450aba07de711b92fda0ae098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13815.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्कॉट्सबोरो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५२,५७९ इतकी होती.[२] +जॅक्सन काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८१९ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सनचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13816.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab65b68e979b0d9883ee5260deb634ff9caae5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13816.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक्सन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13820.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f43e752de6ad06c1a87babe4dba7a1af3b869b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13820.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13824.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc61953dfda9d384f0daac553cac2f51713e2fdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13824.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक्सन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13836.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60dc2189e160f611a862889bc6a6db4365726e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13836.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13840.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68ff11608ce16adbe2f1a53e233bd15f18311380 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13840.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जॅक्सन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९८९ इतकी होती.[२] +जॅक्सन काउंटीची रचना २३ मे, १८५७ रोजी झाली.[३] याला सेंट पॉलमधील पहिला व्यापारी हेन्री जॅक्सनचे नाव देण्यात आले आहे.[४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13842.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50f01387b3643db7380e8aee44f02e9ebe7839df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13842.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जॅक्सन मन्‍रो बर्ड हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1388.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8175187ca0830d65521d08d20761e2fa8bc62072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1388.txt @@ -0,0 +1,4 @@ +म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स हे पुण्यातील एक वाणिज्य महाविद्यालय असून याची स्थापना इ.स. १९६७ साली 'म.ए.सो. कॉलेज ऑफ कॉमर्स' या नावाने झाली होती. उद्योगपती श्री. आबासाहेब गरवारे यांच्या गौरवार्थ महाविद्यालयाचे नामकरण १९७१ साली ‘म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’ असे झाले. ११वी (कनिष्ठ महाविद्यालय) ते पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे, तसेच विश्वविद्यालय अनुदान आयोग (युजीसी)ची महाविद्यालयाला मान्यता आहे. ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद’ (नॅक) या राष्ट्रीय पातळीवरील समितीच्या तिसऱ्या फेरीतील पुनर्मूल्यांकनात ०४ पैकी ३.४५ गुणांसह ‘अ’ श्रेणी म.ए.सो. कॉलेज ऑफ कॉमर्सला मिळाली आहे. ग्रंथालय, स्वतंत्र २ अभ्यासिका, संगणक कक्ष व अन्य सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या २ इमारती महाविद्यालयाच्या आवारात आहेत. तसेच महाविद्यालयाचे वसतिगृह महाविद्यालयाच्याच आवारात आहे.[१] +म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसीची मान्यता आहे. +[३] +साचा:Maharashtra-university-stub diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13883.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d528324c5f4e3da777b652923b91e5edc4fb5b42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13883.txt @@ -0,0 +1 @@ +जॅनेट दामिता जो जॅक्सन (१६ मे, १९६६:गॅरी, इंडियाना, अमेरिका - ) ही एक अमेरिकन गायिका, गीतकार, अभिनेत्री आणि नर्तिका आहे. जॅनेट जॅक्सन कुटूंबातील दहावे व सर्वात लहान मूल आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७६मध्ये केली. हीने १९७० आणि १९८० दशकाच्या सुरुवातीच्या काळात गूड टाइम्स, डिफ्रंट स्ट्रोक्स आणि फेम सारख्या दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला. १९८२ पासून तिने पॉप संगीत निर्माण करण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13920.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea65c352cb3d85fa566c1d1da4e65c3d40e2256e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13920.txt @@ -0,0 +1,28 @@ +साचा:Lowercase शीर्षक +साचा:Infobox software + + + +जे-क्वेरी ही एक क्रॉस प्लॅटफॉर्म जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे. HTMLमधील क्लायंट साइड स्क्रिप्टिंग सोपे व्हावे या उद्देशाने तिला बनविण्यात आले आहे.[१] It was released in January 2006 at BarCamp NYC by John Resig. It is currently developed by a team of developers led by Dave Methvin. Used by over 60% of the 10,000 most visited websites,[२] jQuery is the most popular JavaScript library in use today.[३][४] +jQuery is free, open source software, licensed under the MIT License.[५] jQuery's syntax is designed to make it easier to navigate a document, select DOM elements, create animations, handle events, and develop Ajax applications. jQuery also provides capabilities for developers to create plug-ins on top of the JavaScript library. This enables developers to create abstractions for low-level interaction and animation, advanced effects and high-level, theme-able widgets. The modular approach to the jQuery library allows the creation of powerful dynamic web pages and web applications. +The set of jQuery core features—DOM element selections, traversal and manipulation—enabled by its selector engine (named "Sizzle" from v1.3), created a new "programming style", fusing algorithms and DOM-data-structures. This style influenced the architecture of other JavaScript frameworks like YUI v3 and Dojo, later stimulating the creation of the standard Selectors API.[६] +Microsoft and Nokia bundle jQuery on their platforms.[७] Microsoft includes it with Visual Studio[८] for use within Microsoft's ASP.NET AJAX framework and ASP.NET MVC Framework while Nokia has integrated it into the Web Run-Time widget development platform.[९] jQuery has also been used in MediaWiki since version 1.16.[१०] +jQuery includes the following features: +Both version 1.x and 2.x of jQuery support "current-1 versions" (meaning the current stable version of the browser and the version that preceded it) of Firefox, Google Chrome, Safari, and Opera. The version 1.x also supports Internet Explorer 6 or higher. However, jQuery version 2.x dropped Internet Explorer 6–8 support (which represents less than 28% of all browsers in use) and can run only with IE 9 or higher.[१२] +The jQuery library is a single JavaScript file, containing all of its common DOM, event, effects, and Ajax functions. It can be included within a web page by linking to a local copy, or to one of the many copies available from public servers. jQuery has a CDN hosted by MaxCDN Archived 2014-07-22 at the Wayback Machine.[१३] (moved from MediaTemple[१४] and, before that, Amazon[१५]). Google[१६] and Microsoft[१७] host it as well. +It is also possible to include jQuery directly from content delivery networks. +jQuery has two usage styles: +Typically, access to and manipulation of multiple DOM nodes begins with the $ function being called with a CSS selector string, which results in a jQuery object referencing matching elements in the HTML page. This node set can be manipulated by calling instance methods on the jQuery object, or on the nodes themselves. For example: +This line finds the union of all div tags with class attribute test and all p tags with CSS class attribute quote, adds the class attribute blue to each matched element, and then increases their height with an animation. The $ and add functions affect the matched set, while the addClass and slideDown affect the referenced nodes. +Besides accessing DOM nodes through jQuery object hierarchy, it is also possible to create new DOM elements if a string passed as the argument to $() looks like HTML. For example, this line finds an HTML SELECT element with ID="carmakes", and adds an OPTION element with value "VAG" and text "Volkswagen": +The methods prefixed with $. are convenience methods or affect global properties and behaviour. For example, the following is an example of the iterating function called each in jQuery: +This writes "2", "3", "4" to the console. +It is possible to perform browser-independent Ajax queries using $.ajax and associated methods to load and manipulate remote data. +This example posts the data name=John and location=Boston to example.php on the server. When this request finishes successfully, the success function is called to alert the user. If the request fails, it will alert the user to the failure, the status of the request, and the specific error. +jQuery's architecture allows developers to create plug-in code to extend its functionality. Currently there are thousands of jQuery plug-ins available on the web[१८] that cover a wide range of functionality such as Ajax helpers, web services, datagrids, dynamic lists, XML and XSLT tools, drag and drop, events, cookie handling, and modal windows. +An important source of jQuery plug-ins is the plugins subdomain of the jQuery Project website.[१८] However, in an effort to rid the site of spam, the plugins in this subdomain were accidentally deleted in December 2011.[१९] The new site will include a GitHub-hosted repository, which will require developers to resubmit their plugins and to conform to new submission requirements.[२०] There are alternative plug-in search engines[२१][२२] like jquer.in that take more specialized approaches, such as listing only plug-ins that meet certain criteria (e.g. those that have a public code repository). jQuery provides a "Learning Center" which can help users understand JavaScript and get started developing jQuery plugins.[२३] +QUnit is a test automation framework used to test the jQuery project. The jQuery team developed it as an in-house unit testing library.[२५] The jQuery team uses it to test its code and plugins but it can test any generic JavaScript code, including server-side JavaScript code.[२५] +As of 2011, the jQuery Testing Team uses QUnit with TestSwarm to test each jQuery codebase release.[२६] +साचा:ECMAScript +साचा:Application frameworks +साचा:Widget toolkits diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13922.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3cd571b9b063c14c35428a8ebcd9453dcf4cdf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13922.txt @@ -0,0 +1,33 @@ +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13923.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3cd571b9b063c14c35428a8ebcd9453dcf4cdf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13923.txt @@ -0,0 +1,33 @@ +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13929.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1e12f830f63888672e3470fd8acc768e497399 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13929.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स मायकेल लिंगदोह हे भारताचे माजी प्रमुख निवडणुक अधिकारी आहेत. ते ह्या पदावर जून १४, २००१ ते फेब्रुवारी ७, २००४ पर्यंत होते. २००२ साली जम्मू आणि काश्मिर राज्यात विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13957.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45e9ba1670ea69a8931083c82f189e9839f10f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13957.txt @@ -0,0 +1,6 @@ +जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा (जुलै २९, इ.स. १९०४ - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३) हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. +टाटांचा जन्म जुलै २९, इ.स. १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत. +इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले. +वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या. +टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले. +नोव्हेंबर २९ इ.स. १९९३ साली वयाच्या ८९ व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13978.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1354c0e290809d68fdcf2ea5243ff4661b699ad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13978.txt @@ -0,0 +1 @@ +जयललिता जयरामन (तमिळ: ஜெயலலிதா ஜெயராம்; २४ फेब्रुवारी १९४८ - ५ डिसेंबर २०१६) या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केला होता. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता त्यांचे निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13980.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..353c44d2996d769abfb74f8c30cd92626656546d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_13980.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर ज.जी. कलामहाविद्यालय[१][२][३] तथा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७च्या मार्च महिन्यात मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘ॲन्ड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले. +१९८१ सालापासून ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14006.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86ef2e10c706e6468f9463d1dd306d43599d9e0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14006.txt @@ -0,0 +1 @@ +चकाला (जे.बी.नगर) हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागातील जे.बी.नगर (जमनादास बजाज नगर) भागात आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14012.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1fe616d5cc30aae297d59ec727abf6fcb6b891a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14012.txt @@ -0,0 +1 @@ +जे.सी. दिवाकर रेड्डी (२३ फेब्रुवारी, इ.स. १९४४:ताडीपत्री, आंध्र प्रदेश - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14042.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df73620cebcd234adee5a8036d7a31911ed3415d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14042.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेआर बिसेल (जन्म २ एप्रिल १९९१ फिनिक्स, ऍरिझोना) एक अमेरिकन नाणकशास्त्रज्ञ आणि चित्रकार आहे जो शिपवेक ट्रेझर आणि डायनासोर जीवाश्मांमध्ये तज्ञ आहे. त्याची चित्रे प्राचीन आणि समुद्री डाकू थीमच्या श्रेणीमध्ये ओळखली जातात. त्याला २०२० मध्ये ऐतिहासिक आर्टिफॅक्ट इव्हेंटमध्ये ट्रेझर हंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] २०२१ मध्ये त्याला क्रिप्टोकॅप आयएनसी द्वारे आर्टिफॅक्ट कलेक्टर ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले.[२] +बिसेलने सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. त्याने २०११ सालापासून प्राचीन कलाकृतींचे संग्राहक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बिसेलने दुर्मिळ नाणी आणि खजिना घेऊन काम करण्यास सुरुवात केली, त्याने आपल्या वडिलांच्या कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात जुन्या पिढ्यांचा समावेश असलेल्या उद्योगात काम केले. खजिना गोळा करण्यासाठी, दुर्मिळ मालमत्तांसाठी तो ओळखला जातो. जहाजाचे तुकडे आणि इतर ऐतिहासिक शोधांमधून सापडले.[३] त्यांनी करन्सी ग्रेडिंग आणि सर्टिफिकेशन इंक. ची स्थापना केली जी पायरेट गोल्ड कॉइन्सची मूळ कंपनी आहे जी प्राचीन कलाकृतींचा डिजिटल स्रोत आहे. २०२१ मध्ये युनायटेड युनियन फॉर आर्टिस्ट्सच्या प्रदर्शनात त्यांच्या चित्राचे पिकासो पेंटिंगचे समुद्री डाकूचे सादरीकरण ला पुरस्कार देण्यात आला.[४] +जेआर बिसेल प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14051.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ca3d053331e94f2c2a02616f7083e94a9794eb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14051.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जेऊर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्याच्या जेऊर गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14054.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3f7267df7b334c6aac900bcab547f6d77f2d00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14054.txt @@ -0,0 +1,10 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (इंग्लिश: Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission ; रोमन लिपीतील लघुरूप: JNNURM) ही योजना भारतीय केंद्रशासनाची नगरसुधारणेची राष्ट्रीय योजना आहे. देशातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत नागरी सुविधांचा विकास करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बीएसयूपी, आयएचएसडीपी, भागीदारीतून राबविण्यात येणारी परवडणाऱ्या घरांची योजना, आयएसएचयूपी या सर्व योजना राजीव आवास योजनेत विसर्जित करून घेण्यात येणार आहेत. बीएसयूपी (बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर) योजना असलेल्या शहरांसाठी भारतीय केंद्र सरकारकडून ५० टक्‍के, तर आयएचएसडीपीकरिता ८० टक्‍के निधी देण्यात येईल. तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही केंद्र ८० टक्‍के अर्थसाह्य पुरविणार आहे. आयएचएसयूपीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा ५३ टक्‍के खर्च हा केंद्रशासन उचलणार आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरही पाच टक्‍के व्याजाची सवलत देण्यात येणार आहे. +जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेमध्ये काही प्रकल्पांसाठी भारतीय केंद्रशासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते, राज्य शासनाकडून ३० टक्के, ८ टक्के महापालिकेकडून आणि १२ टक्के लाभार्थींनी भरणे अपेक्षित असते. अशा प्रकारे प्रकल्पाचा निधी उभा राहतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14055.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64192966f076ebd9617de2fe4f8b904a9e52e974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14055.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जवाहरलाल नेहरू बंदर(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे एन पी टी)) किंवा न्हावा शेवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर-बंदर आहे. हे न्हावा आणि शेवा या बेटांवर सन १९८९मध्ये बांधून पूर्ण झाले. मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले. २०१४-१५ साली न्हावा शेवा बंदरातून ४४ लाख ७० हजार कंटेनर्सची ने-आण झाली. + + +न्हावा शेवा हे बंदर जगातील प्रमुख 35 कंटेनर बंदरापैकी एक आहे. हा पोर्ट नॅशनल हायवे 348 द्वारे रस्ते मार्गे तर पनवेल - न्हावा शेवा रेल्वे लाईन ने जोडला आहे. हा भारतातील कंटेनर हाताळणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे बंदर उरण तालुक्यातील न्हावा शेवा या गावामध्ये वसवलेला आहे जे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात व नवी मुंबईत येते . अनेक कंपन्यांचे वीअर हाऊस आहेत व जेएनपीटी टाऊनशिप येथे आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14065.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f23f617562a6ba2efef10a01316db407aa2eb6cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14065.txt @@ -0,0 +1,19 @@ +भारताच्या पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान,[३] हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते. +झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघांचे हे होम ग्राऊंड आहे. जानेवारी २०१३ मध्ये ह्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.[४] हे मैदान भारताच्या सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे.[५] +आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वाटप आणि कीनाम मैदानावर आयोजित सामने, यासंदर्भात टाटा स्टील सोबत असलेल्या वादामुळे रांची मध्ये नवीन क्रिकेट मैदान बनवण्याच्या निर्णय जेएससीएने घेतला. +हा वाद तेव्हा उत्पन्न झाला जेव्हा, भारत आणि इंग्लंड दरम्यानचे सामने बंगळूरला हलविण्यात आले आणि जेएससीएने नमुद केले की त्यांना टाटा स्टील कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ह्यानंतर जेएससीएने निर्णय घेतला की नव्या मैदानाची गरज आहे. जेएससीए मैदानाचे बांधकाम राम क्रिपाल सिंग कन्स्ट्रक्शन प्रा लि, रांची यांनी केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पूर्ण सदस्य असल्याने ते राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करतत, पण त्यांच्या मालकीचे कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही, आणि एकमेव कीनान मैदान,[६] जमशेदपूर हे टाटा स्टीलच्या मालकीचे आहे. त्यामुळे झारखंडची राजधानी रांची येथे स्वतःचे नवे आंतरराष्ट्रीय मैदान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. +आराखडा तयार करण्याचे काम दिल्लीचे वास्तू सल्लागार कोठारी असोसिएट प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आले. +सार्वजनिक क्षेत्रातील प्रख्यात कंपनी, हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनच्या आवारात बांधण्यात आले. हे मैदान रांची विमानतळ, एचइसी रुग्णालय आणि सेंट थॉम शाळा, धुर्वा, रांची यांच्या परिसरात स्थित आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीचे हे होम ग्राउंड आहे. +नोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारताच्या सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता.[७] +मैदानावरून आसपासच्या परिसराची चांगली दृश्ये पहायला मिळतात; जगन्नाथ मंदिर, हातिया धरण आणि जगप्रसिद्ध हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचा प्लांट मैदानावरून व्यवस्थित दिसतो. मैदानाचे बांधकाम असे केले आहे की वर्षाच्या सर्वात लहान दिवशीसुद्धा, सायंकाळी ४.४५ पर्यंत नऊ पैकी कोणत्याही खेळपट्टीवर कोणतीही सावली पडणार नाही. संकुलामध्ये पाच खेळपट्ट्या असलेले आणखी एक मैदान आहे. +त्याशिवाय येथे सरावासाठी आठ खेळपट्ट्यांची जागा आहे. मैदानाची आसनक्षमत ५०,००० इतकी असून ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. पूर्व आणि पश्चिमेस असलेल्या इस्ट आणि वेस्ट टेकड्यांवरूनही प्रेक्षक सामने पाहू शकतात. दोन्ही बाजूस टेकड्या असलेले हे देशातील एकमेव मैदान आहे. +नॉर्थ आणि साऊथ पॅव्हिलियन हे पुर्णपणे वातानुकूलीत असून पाच मजली आहेत ज्यामध्ये व्ही.आय.पी. क्षेत्र, सभासद, देणगीदार यांच्या जागा, अध्यक्ष बॉक्स, बीसीसीआय बॉक्स आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र जेवण्याची व्यवस्था असलेल्या दोन मोठ्या ड्रेसिंग रुम्स आहेत. +छतावरील पडदा सुर्यापासून सावली देतो आणि स्टीलच्या चौकटी पासून तयार होणारी मोहक रचना, मैदानाला एक संस्मरणीय शोभा देते. मैदानावर तीन खेळपट्ट्या असलेले इनडोअर क्रिकेट सेंटर आणि प्रशिक्षणादरम्यान रहाण्यासाठी निवासी संकुल सुद्धा आहे.[८] +मैदानावरील दोन हिल स्टॅंड भारताच्या पहिलीच आहेत आणि स्टेडियमला भेट दिलेल्या जगभरातील सर्व क्रिकेट प्रशासक आणि अधिकारी यांनी याची प्रशंसा केली आहे. +मैदानाचे बांधकाम फेब्रुवारी २०१२ मध्ये १.८० अब्ज इतक्या खर्चात आणि ३५ एकर (१,४०,००० मी२) इतक्या क्षेत्रात होणे अपेक्षित होते. मैदानावर पहिला एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान १९ जानेवारी २०१३ रोजी खेळवला गेला. आधी जेएससीएला २०११ मध्ये वेस्ट इंडीज/इंग्लडच्या भारत दौऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सामने मिळण्याची आशा होती. +मैदान, "रांची" शहराच्या कक्षेत बांधले गेले आहे. रांचीच्या बिर्सा मुंडा विमानतळापासून १०-मिनीटे आणि "हॉटेल रॅडिसन ब्लु" ह्या पंचतारांकित हॉटेलपासून २५ मिनीटांच्या अंतरावर आहे. चौपदरी रस्त्यासोबत ते चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. त्याशिवाय रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून सुद्धा येथे येण्यासाठी चांगली सोय आहे. +जेएससीए क्रिकेट मैदानाच्या प्रकल्पामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: +आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]: +आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]: +आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]: +साचा:भारताच्या क्रिकेट मैदाने diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14084.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654a752544d4cedb8dbffa9728534f337f408e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14084.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +जेकब पोल्सेन हा डेन्मार्कचा  व्यावसाइक फुटबॉल खेळाडू  आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14132.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..755492aa996349bafeb31c71808174dfe1dc7b4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14132.txt @@ -0,0 +1 @@ +एरिएट जेट व्हान नूर्टवीक (११ मे, १९६८:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९७ दरम्यान २७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14139.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee9f72fb036cbcfecb4a644039bcea9332a21a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14139.txt @@ -0,0 +1,16 @@ +जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे. +जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते. +जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.[१] +मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत. +जेट-ब्लू ऑगस्ट १९९८ मध्ये इनकार्पोरेटेड झाली.[२] डेविड नीलमन यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये “न्यू एर” या नावाखाली तिची स्थापना केली.[३] जेट-ब्लू ने दक्षिण-पश्चिमी पद्धतीनुसार तिकीट दर कमी ठेवून सुरुवात केली पण विमानातील मनोरंजन जसे कि प्रत्येक सीट जवळ असलेला टीव्ही आणि उपग्रह रेडीओची सुविधा देऊन आपले वेगळेपण जपले. नीलमनच्या म्हणण्यानुसार “विमान प्रवासात मानवता परत आणणे” हेच जेट-ब्लूचे उद्दिष्ट आहे. +सप्टेंबर १९९९ मध्ये कंपनीला जॉन एफ, केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरुवातीला ७५ टेक ऑफ/ लॅंडिंगचे स्लॉट्स मिळाले आणि फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना अमेरिकन सरकारकडून औपचारिक परवानगी मिळाली. ११ फेब्रुवारी २००० पासून बफेलो आणि फोर्ट लॉडरडेल ह्या शहरांना सेवा सुरू करून कंपनी कार्यरत झाली. +जेट ब्लूच्या संस्थापकांसाठी ही एक टॅक्सी होती, म्हणून न्यू यॉर्क शहराशी जवळीक वाटावी यासाठी त्यांनी विमानांना पिवळे आवरण देण्याचे ठरविले. पण नंतर काही कारणांमुळे ती योजना रद्द करण्यात आली.[४] +जेट ब्लू ही त्या काहि कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आलेल्या मंदीतही नफा कमविला होता.[५] +हवाई क्षेत्रात जेट ब्लूला टक्कर देण्यासाठी काही कंपन्यांनी छोट्या छोट्या उपकंपन्या स्थापित केल्या; जसे कि डेल्टा एरलाइन्स ने 'सॉंग' तसेच युनायटेड एरलाइन्स ने 'टेड' या कंपन्या सुरू केल्या. काही काळाने 'सॉंग' बंद करण्यात अली तर 'टेड'ला युनायटेड एरलाइन्स मध्ये विलीन करण्यात आले. +ऑक्टोबर २००५ मध्ये इंधनाच्या किमती वाढल्याने कंपनीचा नफा ८.१ अमेरिकन डॉलर्स वरून २.७ डॉलर्सवर घसरला. कार्यान्वयीन समस्या, इंधनाच्या किमती, आणि कमी प्रवास भाडे जी कंपनीची ओळख होती, या सगळ्या गोष्टी कंपनीचा नफा कमी करत होत्या. तसेच कंपनीच्या इतर सुविधांच्या वाढत्या किमतींमुळे कंपनी स्पर्धेतून बाहेर फेकली जात होती +तरीही कंपनीने आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये कंपनीने अजून ३६ नवी विमाने विकत घेतली.[६] +बरीच वर्षे विश्लेकांच्या कंपनी नुकसानीत जाण्याचा अंदाज वर्तविला होता. तरीही कंपनीने आपल्या ताफ्यात नवीन विमाने तसे नवीन मार्ग समाविष्ट करणे सुरूच ठेवले. +२००५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने त्यांचा पहिलावहिला तोटा अनुभवला जेव्हा कंपनी ४२.२ मिलियन अमेरिकन डॉलर्स तोट्यात होती. ज्यामुळे त्यांचे संपूर्ण २००५ वर्ष तोट्यात गेले. हा तोटा २००२ मध्ये कंपनी पब्लिक केल्यापासूनचा पहिला तोटा होता. २००६ मधेही कंपनी तोट्यात राहिली. +डिसेंबर २००६ मध्ये कंपनीने त्यांच्या RTP योजनेनुसार त्यांच्या A320 या विमानातील आसनांची एक रांग काढून टाकली ज्याने विमान ४१० किग्रॅ ने हलके झाले. आणि विमानाच्या क्रू मेंबर्सची संख्या ४ वरून ३ करण्यात आली[9]. या योजनेमुळे कंपनीचा २००६ या संपूर्ण वर्षातील तोटा १ मिलियन अमेरिकन डॉलर्स वर आला जो २००५ या वर्षात २० मिलियन अमेरिकन डॉलर्स होता. +जेट ब्लू विमानांना सहा वेळा अपघात झालेत परंतु त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. +जेट ब्लू ने १२ मे २०१०ला साऊथ आफ्रिकन एरवेझ, २२ मार्च २०११ला वर्जिन अटलांटिक एरवेझ, २ नोव्हेंबर २०११ला जेट एरवेझ आणि १२ जून २०१२ला एर चायना शी इंटरलाईन करार केले.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14161.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..379487f35df491cc01f0b2f3b51bb57b795e7270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14161.txt @@ -0,0 +1 @@ +जेडन नायजेल ट्रिस्टेन सील्स (१० सप्टेंबर, २००१:त्रिनिदाद - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14190.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f6071e6b4b659ef93721459157a4137329614d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14190.txt @@ -0,0 +1,7 @@ +जेन सीमूर फोंडा (२१ डिसेंबर १९३७) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. चित्रपट जगतात एक प्रतीक म्हणून ओळखली जाणाऱ्या फोंडाचे कार्य अनेक शैलींमध्ये आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन मध्ये सहा दशकांहून अधिक काळ पसरलेले आहे.[१] दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट (बाफ्टा) पुरस्कार, सात गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, एफआय लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार, मानद पाल्म डी'ओर आणि सेसिल बी. डेमिल पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांची ती प्राप्तकर्ता आहे.[२] +सोशलाइट फ्रान्सिस फोर्ड सेमोर आणि अभिनेता हेन्री फोंडा यांच्या पोटी जन्मलेल्या, फोंडाने १९६० च्या ब्रॉडवे नाटक देअर वॉज अ लिटल गर्ल मधून अभिनयाची सुरुवात केली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी नंतर रोमँटिक कॉमेडी टॉल स्टोरी मधून तिने स्क्रीनवर पदार्पण केले. १९६० च्या दशकात तिला ऑस्कर नामांकन मिळण्यापूर्वी पीरियड ऑफ ॲडजस्टमेंट (१९६२), संडे इन न्यू यॉर्क (१९६३), कॅट बॉलू (१९६५), बेअरफूट इन द पार्क (१९६७) आणि बारबरेला (१९६८) या चित्रपटांमुळे ती प्रसिद्ध झाली. दे शूट हॉर्सेस, डोंट दे? (१९६९) चित्रपटातील कामगिरीसाथी तिला ऑस्कर नामांकन मिळले.[३] त्यानंतर फोंडाने १९७० च्या दशकात क्लूट (१९७१)[४] आणि कमिंग होम (१९७८)[५] साठी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकून, तिच्या पिढीतील सर्वात प्रशंसित अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ज्युलिया (१९७७),[६] द चायना सिंड्रोम (१९७९),[७] ऑन गोल्डन पॉन्ड (१९८१),[८] आणि द मॉर्निंग आफ्टर (१९८६)[९] साठी तिचे इतर नामांकन आहेत. फन विथ डिक अँड जेन (१९७७), कॅलिफोर्निया सूट (१९७८), द इलेक्ट्रिक हॉर्समन (१९७९), आणि ९ टू ५ (१९८०) या सलग हिट चित्रपटांनी फोंडाचा बॉक्स ऑफिसवरील जम कायम ठेवला. दूरदर्शन चित्रपट द डॉलमेकर (१९८४) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[१०] +१९८२ मध्ये, फोंडाने तिचा पहिला व्यायामाचा व्हिडिओ, "जेन फोंडाज वर्कआउट" प्रकाशित केला, जो त्याच्या काळातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिडिओ टेप बनला. पुढील १३ वर्षांतील अशा २२ व्हिडिओंपैकी हा पहिला होता, ज्याच्या एकत्रितपणे १७ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या.[११] स्टॅन्ली ॲन्ड आयरीस (१९९०) मध्ये अभिनय केल्यानंतर, फोंडाने अभिनयातून एक विराम घेतला आणि कॉमेडी मॉन्स्टर-इन-लॉ (२००५) सह अभिनयाकडे परतली. ३३ व्हेरिएशन्स (२००९) या नाटकातही ती ब्रॉडवेवर परतली, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्काराचे नामांकना मिळवले. त्यानंतर तिने युथ (२०१५) आणि अवर सोल्स ॲट नाईट (२०१७) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये आणि नेटफ्लिक्सच्या ग्रेस अँड फ्रँकी (२०१५-२०२२) या कॉमेडी मालिकेत काम केले आहे. ह्या मालिकेसाठी तिने उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले आहे. +व्हियेतनाम युद्धादरम्यान काउंटरकल्चर युगात फोंडा ही राजकीय कार्यकर्ता होती. १९७२ च्या हनोईच्या भेटीवर उत्तर व्हिएतनामी विमानविरोधी तोफेवर बसलेले तिचे छायाचित्र काढण्यात आले होते, ज्या दरम्यान तिला "हनोई जेन" हे टोपणनाव मिळाले. या काळात तिला हॉलिवूडमध्ये प्रभावीपणे बहिष्कृत यादीत टाकण्यात आले. तिने इराक युद्ध आणि स्त्रियांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि स्वतःचे स्त्रीवादी आणि पर्यावरण कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.[१२] २००५ मध्ये, रॉबिन मॉर्गन आणि ग्लोरिया स्टाइनम यांच्यासमवेत, तिने वुमेन्स मीडिया सेंटरची सह-स्थापना केली. ही संस्था वकिली, मीडिया आणि नेतृत्व प्रशिक्षण आणि मूळ सामग्रीच्या निर्मितीद्वारे मीडियामधील महिलांचा आवाज वाढवण्याचे काम करते. फोंडा संस्थेच्या संचालक मंडळावर काम करते. लॉस एंजेलिसमध्ये आधारित, ती फ्रान्समध्ये सहा वर्षे आणि अटलांटामध्ये २० वर्षांसह जगभरात राहिली आहे. +फोंडाने १४ ऑगस्ट १९६५ रोजी तिचा पहिला पती, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रॉजर व्हादिम याच्याशी विवाह केला.[१३] या जोडप्याला एक मुलगी होती, व्हेनेसा वॅडिम, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९६८ रोजी झाला आणि तिचे नाव अभिनेत्री आणि कार्यकर्त्या व्हेनेसा रेडग्रेव्ह यांच्या नावावर ठेवण्यात आले.[१४][१५] +१९ जानेवारी १९७३ रोजी, वदिमपासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन दिवसांनी, फोंडाने कार्यकर्ता टॉम हेडनशी लग्न केले.[१६][१७] आधिच्या उन्हाळ्यात ती हेडनसोबत गुंतली होती आणि लग्न होतेवेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती.[१८] त्यांचा मुलगा, ट्रॉय ओ'डोनोव्हन गॅरिटीचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी झाला. फोंडा आणि हेडन यांनी अनधिकृतपणे एक आफ्रिकन-अमेरिकन किशोरी मेरी लुआना विल्यम्सला दत्तक घेतली.[१९] फोंडा आणि हेडनने १० जून १९९० रोजी घटस्फोट घेतला.[२०] फोंडाने तिचे तिसरे पती, केबल टेलिव्हिजन टायकून आणि सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांच्याशी २१ डिसेंबर १९९१ रोजी लग्न केले. हे जोडपे २००० मध्ये वेगळे झाले आणि २२ मे २००१ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१][२२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14195.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c5c94119f8f9a46f6811cdf000637c1f3ce2f89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14195.txt @@ -0,0 +1 @@ +जेनाबा फेथ ॲलिसन जोसेफ (जन्म २८ फेब्रुवारी २००४) हा त्रिनिदादियन क्रिकेट खेळाडू आहे जो त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि वेस्ट इंडीजकडून खेळतो. ती उजव्या हाताची फलंदाज आणि उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज म्हणून खेळते.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14219.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5bea604aa6d296e484e7838e808cba1e9427b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14219.txt @@ -0,0 +1 @@ +जेनिफर स्टर्लिंग (जन्म दिनांक अज्ञात:जमैका - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14233.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc63e19a1748c212873ee58a65caba390cad8b57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14233.txt @@ -0,0 +1 @@ +जॅनिस मोझेस (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14269.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0247a7a909b70c55f5b5336bbcab29ce1ef9975b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14269.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14290.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6d7676dbea77072383473b837701633f7a9111b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14290.txt @@ -0,0 +1 @@ +जेफ्री विल्यम विल्सन (२४ ऑक्टोबर, १९७३:न्यूझीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९९३ ते २००५ दरम्यान मध्ये ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि १ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14305.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b920cfdfd278d494323dba855f342c32da49237 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14305.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफरसन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14326.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2864ab2085ff104884d47ff79803280b77be1b0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14326.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 38°34′36″N 92°10′25″W / 38.57667°N 92.17361°W / 38.57667; -92.17361 + +जेफरसन सिटी हे अमेरिका देशातील मिसूरी राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर मिसूरी राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे. अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसनचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14340.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618987408a7663ca1a7c4c744023f1570a4c043 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14340.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेफ्री लिरॉय जेफ डुजॉन (२८ मे, १९५६:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८१ ते १९९१ दरम्यान ८१ कसोटी आणि १६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14347.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c8d919a0309fa1fbb1ccdb352e70ec52631315 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14347.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेफ्री व्हॅंडर्से  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14383.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c49a5870adcbf9b660468c0710e0f64065d3b441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14383.txt @@ -0,0 +1 @@ +जेमी मायकेल हॉव हा  न्यूझीलंडकडून १९ कसोटी आणि ४१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14421.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03117e7ab825980c6977d696499ef91aebd68fe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14421.txt @@ -0,0 +1,4 @@ +१७ मार्च, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +जेम्स ट्रेडवेल हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14432.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d1309b81aa8d0e57f4daecdc10693d013cfca4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14432.txt @@ -0,0 +1 @@ +लिओनार्ड जेम्स कॅलाघन, कार्डिफचा बॅरन कॅलाघन (इंग्लिश: Leonard James Callaghan, Baron Callaghan of Cardiff; २७ मार्च १९१२ - २६ मार्च २००५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९७६ - १९७९ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1444.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52bdb81eb89bbfd1a50bf5963288aab84f6eea31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1444.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्वेर्नसे महिला क्रिकेट संघाने २७ ते २८ ऑगस्ट २०२३ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. ग्वेर्नसेने मालिका ३-१ अशी जिंकली. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14443.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649b1cb52b2f337e966867e53f508055d60d6664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14443.txt @@ -0,0 +1,3 @@ +२६ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14457.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c95af9c31fc2b51b1c206522e3ea997b03cd600d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14457.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस (इंग्लिश: James Augustine Aloysius Joyce ;) (फेब्रुवारी २, इ.स. १८८२; डब्लिन, आयर्लंड - जानेवारी १३, इ.स. १९४१; त्सुरिख, स्वित्झर्लंड) हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नवमतवादी व प्रभावशाली लेखकांपैकी एक आयरिश लेखक व कवी होता. स्वतः विकसवलेल्या 'जाणिवेचा प्रवाह(स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस)' या तंत्राचा व जवळपास सर्व ज्ञात लेखनप्रकारांचा वापर करून त्याने लिहिलेले युलिसिस हे नवीन धाटणीने ओडिसीच्या कथानकाची मांडणी करणारे पुस्तक साहित्यविश्वात मैलाचा दगड मानले जाते. डब्लिनर्स(इ.स. १९१४) हा लघुकथांचा संग्रह, 'अ पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट अ‍ॅज अ यंग मॅन'(इ.स. १९१६) व 'फिनिगन्स वेक'(इ.स. १९३९) या कादंबऱ्या ह्या त्याच्या इतर प्रसिद्ध साहित्यकृती होत. त्याने लिहिलेले तीन काव्यसंग्रह, एक नाटक, नैमित्तिक पत्रकारिता आणि त्याची प्रकाशित झालेली पत्रे यांचाही समावेश त्याच्या साहित्ययादीत आहे. +जॉइसाचा जन्म डब्लिन येथे एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. क्लोंगोवेस आणि बेल्वेदेअर येथील जेसुइट शाळांमध्ये आणि नंतर डब्लिनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजात त्याने उत्तम विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवला. वयाच्या विशीत तो कायमचा मुख्यभू युरोपात स्थलांतरित झाला. त्याचे वास्तव्य प्रामुख्याने त्रिएस्ते(इटली), पॅरिस(फ्रान्स) व त्सुरिख(स्वित्झर्लंड) येथे होते. त्याचे बरेचसे आयुष्य हे आयर्लंडबाहेर गेले असले तरी त्याच्या बहुतांश कादंबऱ्या या डब्लिन पार्श्वभूमीवर बेतलेल्या आहेत. तसेच त्याच्या साहित्यकृतींतील व्यक्तिरेखा या समकालीन नातेवाईक, मित्र व हितशत्रूंवर बेतलेल्या आढळतात. डब्लिनच्या गल्लीबोळांचे नेमके वर्णन हे युलिसिस कादंबरीत प्रकर्षाने आढळून येते. "मी नेहमीच डब्लिनबद्दल लिहितो. कारण जर मी डब्लिनच्या अंतरंगात शिरू शकलो तर जगातील कोणत्याही शहराच्या अंतरंगात शिरल्यासारखेच आहे. जितके तपशीलवार तितके वैश्विक." असे विवेचन युलिसिसच्या प्रकाशनानंतर एकदा त्याने, त्याच्या या वैशिष्ट्याबद्दल केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14474.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c8bba84df10a2538238613d43c06a3c2e80963e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14474.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स नॉक्स पोक (इंग्लिश: James Knox Polk ;) (२ नोव्हेंबर, इ.स. १७९५; मेक्लेनबर्ग काउंटी, उत्तर कॅरोलिना, अमेरिका - १५ जून, इ.स. १८४९) हा अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८४५ ते ४ मार्च, इ.स. १८४९ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले. +पोक याचा जन्म अमेरिकेतील उत्तर कॅरोलिन्यात झाला असला तरी याचे बरेचसे जीवन टेनेसीत गेले. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात तो टेनेसीचा प्रतिनिधी म्हणून निवडून गेला. इ.स. १८३५ ते इ.स. १८३९ या कालखंडात त्याने अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या सभापतिपदाची, तर इ.स. १८३९ ते इ.स. १८४१ या कालखंडात टेनेसीच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली. +याने आपल्या राष्ट्राध्यक्ष काळात मॅनिफेस्ट डेस्टिनीची घोषणा केली व तत्कालीन अमेरिकेच्या पश्चिमेकडे वर्चस्व वाढवण्यास आरंभ केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14484.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59a32f38761bdd4ec49cadba207e8bdc7c8d8e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14484.txt @@ -0,0 +1,29 @@ +जेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो. + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_145.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42cd56535c7c75cec3f9cdd4048318c69fb52cfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_145.txt @@ -0,0 +1,6 @@ +हत्या किंवा खून म्हणजे वैध कारणाशिवाय, विशेषतः पूर्वविचाराने दुसऱ्या मानवाला बेकायदेशीरपणे ठार करणे. [१] [२] [३] विविध अधिकारक्षेत्रांनुसार खून आणि मनुष्यवधासारखे इतर बेकायदेशीर हत्याकांड यांमध्ये फरक असू शकतो. मनुष्यवध म्हणजे द्वेषाशिवाय केलेली हत्या असते, [note १] जी वाजवी चिथावणीने घडवून आणली जाते. +समाजाद्वारे खून हा एक अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो आणि म्हणूनच हत्येसाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीला प्रतिशोध, प्रतिबंध, पुनर्वसन या हेतूंसाठी कठोर शिक्षा मिळणे आवश्यक मानले जाते. बहुतेक देशांमध्ये हत्येसाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीला सामान्यतः दीर्घकालीन तुरुंगवास, जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा भोगावी लागते. [४] +बऱ्याच देशांमध्ये, बातम्या देताना बदनामीचा आरोप होऊ नये म्हणून [५] पत्रकार हे सामान्यत: संशयिताला जोपर्यंत कायद्याच्या न्यायालयात हत्येबद्दल दोषी ठरविले जात नाही तोपर्यंत खुनी म्हणून ओळखू नये, याची काळजी घेतात. अटक केल्यानंतर, उदाहरणार्थ, पत्रकार त्याऐवजी त्या व्यक्तीला "हत्येच्या संशयावरून अटक करण्यात आली" असे लिहू शकतात, [६] किंवा, फिर्यादीने आरोप दाखल केल्यानंतर, "आरोपी खुनी" म्हणून. [७] +गर्भपाताचे विरोधक गर्भपाताला हत्येचा प्रकार मानतात. [८] [९] काही देशांमध्ये, गर्भ ही कायदेशीर व्यक्ती आहे ज्याची हत्या केली जाऊ शकते आणि गर्भवती महिलेची हत्या ही दुहेरी हत्या मानली जाते. [१०] [११] +खुनाच्या गुन्ह्यांच्या तपासाचा यशाचा दर ( क्लिअरन्स रेट ) इतर गुन्ह्यांच्या तुलनेत त्याच्या गंभीरतेमुळे तुलनेने जास्त असतो. अमेरिकेत २००४ मध्ये मंजुरी दर ६२.६% होता. +चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14517.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c31c4b7f0f354730791eb6af49d42bbc031bb45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14517.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ (मराठी लेखनभेद: जेम्स ब्युकॅनन ; इंग्लिश: James Buchanan ;) (२३ एप्रिल, इ.स. १७९१ - १ जून, इ.स. १८६८) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. +अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात पेन्सिल्व्हेनिया संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. अँड्र्यू जॅक्सन याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत तो रशियाखात्याचा मंत्री होता. जेम्स पोक याच्या अध्यक्षीय कालखंडात त्याने परराष्ट्रसचिवाचे कार्यालय सांभाळले. नंतर अध्यक्ष फ्रॅंकलिन पियर्स याने पुढे केलेला सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीचा प्रस्ताव नाकारल्यावर ब्यूकॅननाला युनायटेड किंग्डम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. +गुलामगिरीच्या मुद्द्यावरून उत्तरेकडील व दक्षिणेकडील संस्थानांदरम्यान उदभवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्यूकॅननाने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश येण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाले. दक्षिणेकडील संस्थानांनी फुटून स्वातंत्र्याची घोषणा केली व कालांतराने त्याचे पर्यवसान अमेरिकन यादवी युद्धात झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14557.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298123f91b97b76bf2f99d7d7309067cf66656ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14557.txt @@ -0,0 +1,20 @@ +जेम्स थॉमस मोल्सवर्थ (इ.स. १७९५ - जुलै १३, इ.स. १८७२ हे पहिल्या मराठी-इंग्लिश आणि इंग्लिश-मराठी बृहद्‌ (मोठ्या) स्वरूपातील शब्दकोशांचे लेखक व संपादक होते. +मोल्सवर्थचा जन्म इ.स. १७९५मध्ये झाला. त्यांना लंडनच्या सेंट गाईल्स चर्चमध्ये १५ जून १७९५ रोजी बाप्तिस्मा दिल्याची नोंद आहे[१]. वयाच्या सोळाव्या वर्षी जेम्स ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. ३ एप्रिल १८१२ रोजी सैन्यातल्या एनसाइन या कनिष्ठ अधिकारी पदावर जेम्स मोल्सवर्थची नेमणूक करून त्याला भारतात पाठविण्यात आले. ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी (हिंदी) भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत. त्यानुसार मोल्सवर्थने मराठी व हिंदी या दोन्ही भाषा शिकायला सुरुवात केली. १८१२ साली मोल्सवर्थचे वय फक्त १७ होते. आपली मातृभूमी इंग्लंड सोडून सातासमुद्रापलीकडे भारतात, तेही लष्करातल्या नोकरीत आलेल्या १७ वर्षाच्या युवकाने १८१२ पासून पुढे वयाच्या ७७ व्या वर्षी मृत्यूला सामोरे जाईपर्यंत मराठीचा अभ्यास सोडला नाही. ७७ वर्षाच्या आयुष्यातली ६० वर्षे मराठीचा ध्यास घेतलेला हा ब्रिटिश माणूस शेवटपर्यंत अविवाहित होता. +जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक इंग्रज सैनिकी अधिकारी.मोल्सवर्थ केवळ मराठी भाषा शिकला नाही, तर त्याने त्यावर प्रभुत्व मिळवले. त्याने मराठी-इंग्रजी शब्दकोश संपादित केला. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशांसाठीही तो उपयोगी पडेल एवढ्या दर्जेदार शब्दकोश निर्मिणारा मोल्सवर्थ मराठी भाषेने झपाटला होता. शब्दकोशाची पान संख्या ९१९ होती. +भाषा आणि लष्कर हे दोन्ही एका आयुष्यात सामावणारा मोल्सवर्थ शब्दकोशाच्या पहिल्या पानावर इंग्रजीत एक ब्रीदवाक्य आहे. ते असे : +‘Language is the armoury of the human mind, and it contains at once the trophies of the past, and the weapons of its future conquests.’ +(भाषा हे मानवी मनाचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात भूतकाळातील पदके आणि करंडक जसे सामावलेले आहेत, तशीच त्यात भविष्यकाळातील विजयांची शस्त्रेही सामावलेली आहेत.) +भाषा आणि शस्त्र यांचा विचार मोल्सवर्थ एकाच वेळी कसा करीत होता हे शब्दकोशाच्या ब्रीदवाक्यावरून पटकन लक्षात येते. +मोल्सवर्थचा मूळ मराठी-इंग्रजी शब्दकोश दिवाळी अंकाच्या आकारातील सुमारे हजारभर पानांचा होता. अक्षरे (टाईप) अतिशय बारीक ठेवूनही तो एक हजार पानांचा होता. मोल्सवर्थने त्या शब्दकोशात साठ हजार मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत दिले. +मराठीच्या शब्दकोशासाठी लहान-मोठे प्रयत्न काही ब्रिटिशांनी मोल्सवर्थच्या अगोदरही केले होते. पण मोल्सवर्थचा कोश सर्व बाबतीत सरस ठरला. मोल्सवर्थच्या या मराठी-इंग्रजी शब्दकोशाला मुंबईच्या विल्सन महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. जॉन विल्सन यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली होती. हे डॉ. जॉन विल्सन मराठी भाषेचे अभ्यासक होते. त्यांच्या प्रस्तावनेत मराठी भाषेबद्दलचे अनेक अभ्यासपूर्ण संदर्भ आढळतात. एके ठिकाणी ते लिहितात ‘मराठीत एकूण (सुमारे) तीन हजार म्हणी आहेत. त्या म्हणी या (मोल्सवर्थ) शब्दकोशात फार मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.’ शब्दांचे अर्थ देताना मोल्सवर्थने मराठी म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे अर्थही सांगितले आहेत. +मोल्सवर्थच्या शब्दकोशाबद्दल तर्कतीर्थ लक्षमणसास्त्री जोशी लिहितात- +‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वतः मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’ +Main Author: Molesworth, J. T. 1795-1872. +Other Authors: Padmanji, Baba, 1831-1906. +Language(s): English +Published: Bombay : [Bombay Education Society], 1863. +Subjects: Marathi language > Dictionaries > English. +Note: Introductory matter in English or Marathi. +Physical Description: xi, 482 p. ; 26 cm. +Original Format: Book +Dictionaries diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14570.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14570.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14577.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20cb1e22960210f70323ead145d325c4981553f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14577.txt @@ -0,0 +1,7 @@ +जेम्स वेब अवकाश दुर्बीण (इंग्रजी: James Webb Space Telescope (JWST)) ही सध्या बांधणी सुरू असलेली अवरक्त अवकाश दुर्बीण आहे. ही दुर्बीण जास्त तरंगलांबीच्या दृश्य प्रकाश किरणांपासून (नारंगी-लाल) मध्य-अवरक्त किरणांपर्यंत (०.६ ते २७ मायक्रोमीटर) अभूतपूर्व विभेदन आणि संवेदनशीलता प्रदान करेल. ही दुर्बीण हबल अवकाश दुर्बीण आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीची उत्तराधिकारी आहे. या दुर्बिणीला फ्रान्सच्या एरियान रॉकेटमधून ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रक्षेपित केले जाईल. +जेम्स वेब अवकाश दुर्बीण टेलीस्कोप ही एक अंतराळ दुर्बीण आहे जी प्रामुख्याने इन्फ्रारेड खगोलशास्त्र चालविण्यासाठी डिझाइन केलेली आहे. अंतराळातील सर्वात मोठी ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणून, त्याचे सुधारित इन्फ्रारेड रिझोल्यूशन आणि संवेदनशीलता हबल स्पेस टेलिस्कोपसाठी खूप जुन्या, दूरच्या किंवा अस्पष्ट वस्तू पाहण्यास अनुमती देते. हे खगोलशास्त्र आणि विश्वविज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये विस्तृत तपासणी सक्षम करेल, जसे की पहिल्या ताऱ्यांचे निरीक्षण आणि पहिल्या आकाशगंगांची निर्मिती आणि संभाव्यतः राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेटचे तपशीलवार वातावरणीय वैशिष्ट्य. +नासा (NASA) ने युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) यांच्या सहकार्याने जेम्स वेब अवकाश दुर्बीणच्या विकासाचे नेतृत्व केले. मेरीलँडमधील NASA गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर (GSFC) ने दुर्बिणीचा विकास व्यवस्थापित केला, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या होमवुड कॅम्पसमधील बाल्टिमोरमधील स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट जेम्स वेब अवकाश दुर्बीण चालवते आणि मुख्य कंत्राटदार नॉर्थ्रोप ग्रुमन होते. या दुर्बिणीचे नाव जेम्स ई. वेब यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जे बुध, मिथुन आणि अपोलो कार्यक्रमादरम्यान १९६१ ते १९६८ पर्यंत नासाचे प्रशासक होते. +जेम्स वेब अवकाश दुर्बीण डिसेंबर २०२१ मध्ये कौरो, फ्रेंच गयाना येथून एरियन 5 रॉकेटवर प्रक्षेपित करण्यात आले आणि जानेवारी २०२२ मध्ये सूर्य-पृथ्वी L2 लॅग्रेंज पॉईंटवर पोहोचले. जुलै २०२२ पर्यंत, जेम्स वेब अवकाश दुर्बीण हे खगोल भौतिकशास्त्रातील NASA चे प्रमुख मिशन म्हणून हबलला यशस्वी करण्याचा हेतू आहे. जेम्स वेब अवकाश दुर्बीण ची पहिली प्रतिमा ११ जुलै २०२२ रोजी पत्रकार परिषदेद्वारे लोकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली. +जेडब्ल्यूएसटीच्या प्राथमिक आरशात सोन्याचा मुलामा असलेल्या बेरिलियमपासून बनवलेले 18 षटकोनी आरशाचे भाग असतात जे हबलच्या 2.4 मीटर (7.9 फूट) च्या तुलनेत 6.5-मीटर (21 फूट) व्यासाचा आरसा तयार करतात. हे जेम्स वेब अवकाश दुर्बीणला सुमारे 25 चौरस मीटरचे प्रकाश-संकलन क्षेत्र देते, हबलच्या सुमारे सहा पट. हबलच्या विपरीत, जे अल्ट्राव्हायोलेट, दृश्यमान आणि जवळ इन्फ्रारेड (0.1–1.7 μm) स्पेक्ट्रामध्ये निरीक्षण करते, JWST कमी वारंवारता श्रेणीमध्ये, लांब-तरंगलांबी दृश्यमान प्रकाश (लाल) पासून मध्य-अवरक्त (0.6-28.3 μm) पर्यंत निरीक्षण करेल. ). दुर्बिणी अत्यंत थंड ठेवली पाहिजे, 50 K (−223 °C; −370 °F) च्या खाली, जेणेकरून दुर्बिणीद्वारे उत्सर्जित होणारा इन्फ्रारेड प्रकाश संकलित प्रकाशात व्यत्यय आणू शकत नाही. हे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर (930,000 मैल) अंतरावर सूर्य-पृथ्वी L2 लॅग्रेंज बिंदूजवळ सौर कक्षामध्ये तैनात केले आहे, जेथे त्याचे पाच-स्तरांचे सनशील्ड सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या तापमानवाढीपासून संरक्षण करते. + +टेलीस्कोपचे प्रारंभिक डिझाईन्स, ज्याला नंतर नेक्स्ट जनरेशन स्पेस टेलिस्कोप असे नाव देण्यात आले, १९९६ मध्ये सुरू झाले. २००७ मध्ये संभाव्य प्रक्षेपण आणि US$ १ अब्ज बजेटसाठी १९९९ मध्ये दोन संकल्पना अभ्यास सुरू करण्यात आले. कार्यक्रम प्रचंड खर्च overruns आणि विलंब सह पीडित होते; २००५ मध्‍ये एक प्रमुख रीडिझाइन म्‍हणून सध्‍याच्‍या पध्‍दतीकडे नेले, २०१६ मध्‍ये एकूण US$10 बिलियन खर्चाचे बांधकाम पूर्ण झाले. प्रसारमाध्यमांनी, शास्त्रज्ञांनी आणि अभियंत्यांनी प्रक्षेपणाचे उच्च-स्‍टेक स्वरूप आणि दुर्बिणीची जटिलता यावर भाष्य केले. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14586.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..447fabd21814e4e135f751e8a8d1455b3d391d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14586.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेम्स मायकेल व्हिन्स (१४ मार्च, इ.स. १९९१:ककफील्ड, ससेक्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14592.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f5de67ef738da27997081769131546900cf020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14592.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स कॅश पेनी, जुनियर (सप्टेंबर १६, इ.स. १८७५ - फेब्रुवारी १२, इ.स. १९७१) हा अमेरिकेतील व्यापारी होता. याने १९०२ साली जे.सी. पेनी या दुकानांच्या मालिकेची स्थापना केली. +पेनीने आपल्या दुकानांतून विकलेला माल गिऱ्हाईकास पसंत न पडल्यास कोणतेही प्रश्न न विचारता परत घेण्याची व पैसे परत करण्याची परंपरा सर्वप्रथम सुरू केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14596.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35b6333b701b9c46924139feffbdd5c98767403c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14596.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स स्कूलक्राफ्ट शेर्मान (इंग्लिश: James Schoolcraft Sherman ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५५ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९१२) हा अमेरिकेचा २७वा उपराष्ट्राध्यक्ष व न्यू यॉर्क राज्यातून निवडून आलेला प्रतिनिधी होता. ४ मार्च, इ.स. १९०९ ते ३० ऑक्टोबर, इ.स. १९१२ या कालखंडात तो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी अधिकारारूढ होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14619.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fccaa55387725eb6af8e4a0523c4cc5e4d7053fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14619.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्सटाउन ही  सेंट हेलेना ह्या युनायटेड किंग्डमच्या दक्षिण अटलांटिक महासागरातील प्रांताची राजधानी आहे. +गुणक: 15°55′28″S 5°43′5″W / 15.92444°S 5.71806°W / -15.92444; -5.71806 diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14623.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc2f6affbdb517767f6bdd596b59e47be4b50faa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14623.txt @@ -0,0 +1,104 @@ +जेर (फ्रेंच: Gers; ऑक्सितान: ) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेने प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला जेर विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून तो पश्चिम युरोपात सर्वात कमी लोकसंख्या घनतेच्या विभागांपैकी एक मानला जातो. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14657.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a4de8b37420437a3ff2f87c4252b940a1e7ffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14657.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +जेरी एथ्रिज गोमेझ (ऑक्टोबर १०, इ.स. १९१९ - ऑगस्ट ६, इ.स. १९९६) हा  वेस्ट इंडीजकडून २९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +१९३९ आणि १९५४ दरम्यान गोमेझने वेस्ट इंडीजसाठी १,२४३ धावा काढल्या आणि ५८ बळी मिळवले. गोमेझने १९४७-४८ च्या इंग्लंड दौऱ्यात एका सामन्यात संघाचे नेतृत्वही केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14669.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7abb312917befdc7095d79359c39ba2450460e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14669.txt @@ -0,0 +1,6 @@ +जेरेमाइया कर्टिन (६ सप्टेंबर, १८३५ - १४ डिसेंबर, १९०६) हा एक अमेरिकन लेखक, लोकसाहित्यकार आणि अनुवादक होता. +तो आणि त्याची पत्नी अल्मा कार्डेल कर्टिन, पॅसिफिक नॉर्थवेस्टच्या मोडोक्सपासून सायबेरियाच्या बुरिएट्सपर्यंत वांशिक माहिती गोळा करत त्यांनी विस्तृत प्रवास केला होता. +त्यांनी आयर्लंडमध्ये अनेक सहली केल्या. अरण बेटांना भेट दिली आणि दुभाष्यांच्या मदतीने, नैऋत्य मुन्स्टर आणि इतर गेलिक-भाषिक प्रदेशांमध्ये लोककथा गोळा केल्या. कर्टिनने आयरिश लोकसाहित्याच्या पहिल्या अचूक संग्रहांपैकी एक संकलित केला. विलियम बटलर यीट्ससाठी हा एक महत्त्वाचा स्रोत होता.[१] कर्टिन हा आयरिश लोककथांच्या अनेक संग्रहांसाठी ओळखला जातो. +कर्टिनला भाषांमध्ये स्वारस्य होते. १८८३ ते १८९१ पर्यंत अमेरिकन एथनॉलॉजीच्या ब्युरोमध्ये तो विविध मूळ अमेरिकन जमातींच्या रीतिरिवाज आणि पौराणिक कथांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या क्षेत्रात संशोधक म्हणून कार्यरत होता. त्याने हेन्रिक सिएनकिविझ याच्या क्वो वाडिस आणि पोलच्या इतर कादंबऱ्या आणि कथांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. +डेट्रॉईट, मिशिगन मध्ये[२][३][४] आयरिश पालकांमध्ये जन्मलेल्या कर्टिनने आपले सुरुवातीचे आयुष्य आत्ताच्या ग्रीनडेल, विस्कॉन्सिन येथे कौटुंबिक शेतात व्यतीत केले.[५] नंतर हार्वर्ड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्याच्या पालकांची पसंती असूनही कॅथोलिक महाविद्यालयात गेला. तेथे असताना त्याने लोकसाहित्यकार फ्रान्सिस जेम्स चाइल्ड यांच्याकडे अभ्यास केला. कर्टिनने १८६३ मध्ये हार्वर्डमधून पदवी प्राप्त केली.[१] त्यानंतर कर्टिन न्यू यॉर्कला गेले जिथे त्यांनी कायदा वाचला आणि जर्मन भाषांतर आणि शिकवताना यूएस सॅनिटरी कमिशनसाठी काम केले.[६] +१८७१ ते १८९३ दरम्यान कर्टिनने आयर्लंडला पाच वेळा भेट दिली. जिथे त्याने दुभाष्यांच्या मदतीने नैऋत्य मुन्स्टर, अरण बेटे आणि इतर आयरिश भाषेतील प्रदेशांमध्ये लोकसाहित्य गोळा केले. या कामातून त्याने मिथ्स अँड फोकलोर ऑफ आयर्लंड (१८९०) तयार केले. जो यीट्सने वापरलेल्या लोकसाहित्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. हिरो टेल्स ऑफ आयर्लंड (१८९४) आणि टेल्स ऑफ द फेयरीज अँड घोस्ट वर्ल्ड (१८९५) याचा देखील वापर केला होता. त्याने द न्यू यॉर्क सन मध्ये लेखांची मालिका देखील प्रकाशित केली. नंतर १९४४ मध्ये सीमस डुइलार्गा यांनी आयरिश लोककथा म्हणून संपादित आणि पुनर्प्रकाशित केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14681.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94b9cba4ed8ed438cdfa0566e8ed147a1f12670 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14681.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेरेमी ली रेनर (४ नोव्हेंबर, इ.स. १९७१:मॉडेस्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. १९९५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या रेनरने २००० च्या दशकात प्रामुख्याने अनेक लहान बॅनरच्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २००८ सालच्या द हर्ट लॉकर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्यासाठीच्या ऑस्कर पुरस्काराचे तर २०१० सालच्या द टाउन ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले. +२००११ सालचा मिशन: इम्पॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉल, २०१२ सालचा द ॲव्हेंजर्स, २०१३ सालचा अमेरिकन हसल इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका करून रेनर हॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14686.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbb9cde7ebd887243614186154af9d39c983a9ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14686.txt @@ -0,0 +1 @@ +जेरेमी व्हरनॉन कोनी (जून २१, इ.स. १९५२:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून ५२ कसोटी आणि ८८ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. याने १५ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांत न्यू झीलँडचे नेतृत्वही केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14702.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb261de51aefcf0b845e57bd3dc91c90e4eddb1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14702.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जेरोम काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14709.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d67f3b0bbb80a96d35cb2212dad126f769dd2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14709.txt @@ -0,0 +1 @@ +जेर्बा (अरबी: جربة) हे उत्तर आफ्रिका खंडामधील सर्वात मोठे बेट आहे. भूमध्य समुद्रात ट्युनिसियाच्या जवळ स्थित असलेल्या ह्या बेटाचे क्षेत्रफळ ५१४ चौरस किमी तर लोकसंख्या सुमारे १.४ लाख आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14722.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8997044bee4883a9adfcf4332941b4d8bd39dda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14722.txt @@ -0,0 +1 @@ +जवरगी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर जवरगी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असून ते राष्ट्रीय महामार्ग २१८वर आहे. गुलबर्गा-विजापूर रस्त्यावरील या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १९,१७४ होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14747.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de388fb512ce0d3411f80099c94f20cf831bd380 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14747.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेसन जोनाथन रॉय (२१ जुलै, इ.स. १९९०:दरबान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14779.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..300ca484abff7a339663c98f8f3c88ab0d57cca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14779.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेसिका अल्बा (इंग्लिश: Jessica Alba) ( २८ एप्रिल १९८१) ही एक अमेरिकन हॉलिवूड सिनेअभिनेत्री आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14805.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b83a805476d7b37c9fc84a3dd89d5b5f81ab05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14805.txt @@ -0,0 +1,2 @@ +यहोवाचे साक्षीदार (इंग्लिश: Jehovah's Witnesses) हे ख्रिश्चन धर्माचे एक अंग आहे ज्याची विचारसरणी जुन्या ख्रिश्चन धर्माचे पुनःरुज्जीवन करण्याबाबत आहे. ह्या संस्थेची स्थापना १८७० साली धर्मोपदेशक चार्ल्स रसेल ह्यांनी केली. यहोवाचे साक्षीदार संस्थेचे मुख्यालय न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिनमध्ये असून त्याच्या जगभर १,१५,२१० शाखा व ८५ लाख अनुयायी आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14815.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f069ba41ee36fe89ad3a10adc943e38005fda63a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14815.txt @@ -0,0 +1,12 @@ +जैत्रपाल (जैतपाळ) हा कवि मुकुंदराजांकडून विवेकसिंधु हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता. +तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥ +"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी-- +जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली. +अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे. +उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी-- +उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील. +यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी -- +जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु. +मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी, आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. अंबेजोगाई गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. जेम्स बर्जेस याने अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे. शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही मनोहर नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या मनोहर अंबानगरीसाठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात. +प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी खेडले येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14852.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcfdf07fd7c31f87401086b6cc480b3040e9ed97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14852.txt @@ -0,0 +1,2 @@ +जैनी हा देवनागरी संगणक-टंक आहे. हा टंक जैन परंपरेतील कल्पसूत्र ह्या ग्रंथाच्या इ. स. १५०३मधील एका हस्तलिखितात उपलब्ध झालेल्या अक्षराकारांच्या शैलीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. [१] गिरीश दळवी आणि मैथिली शिंगरे ह्यांनी हा टंक तयार केला असून तो ओपन फॉण्ट लायसन्स ह्या मुक्त परवान्याअंतर्गत उपलब्ध आहे. +शिंगरे, मैथिली; दळवी, गिरीश. "Reviving a Manuscript Style: The design process of Jaini" (PDF). http://www.typoday.in (इंग्लिश भाषेत). १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14882.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73d59f88bf9392ab45016215e16cb8c23c42fc9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14882.txt @@ -0,0 +1 @@ +जैसलमेरचा किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_149.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d65db96ff7acafef6fc8053fad066ccbe7d6a48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_149.txt @@ -0,0 +1,5 @@ +हत्येचा प्रयत्न हा एक गुन्हा आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला जातो. या गुन्ह्याची व्याख्या आणि शिक्षा देशानुसार कदाचित बदलू शकतात.[१] +भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ मध्ये हत्येच्या प्रयत्नाबद्दल माहिती दिली आहे.[२] कलम ३०७ नुसार— जो कोणी अशा हेतूने किंवा ज्ञानाने कोणतेही कृत्य करतो आणि अशा परिस्थितीत, की त्या कृत्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकला असता, तर तो खुनाचा दोषी असेल आणि त्याला शिक्षा होईल.[३] +फौजदारी संहितेच्या कलम २३८ नुसार हत्येचा प्रयत्न केल्यास जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. बंदुकीचा वापर केल्यास, कमीत कमी शिक्षा चार, पाच किंवा सात वर्षे आहे, जी आधीच्या दोषींवर आणि संघटित गुन्हेगारीच्या संबंधावर अवलंबून आहे.[१] +इंग्लिश फौजदारी कायद्यामध्ये, खुनाचा प्रयत्न हा एकाच वेळी बेकायदेशीरपणे हत्या करण्याची तयारी करणे आणि राणीच्या शांततेत एखाद्या मनुष्याचा मृत्यू घडवून आणण्याचा विशिष्ट हेतू असणे हा गुन्हा आहे. गुन्हेगारी प्रयत्न कायदा १९८१ द्वारे "केवळ पूर्वतयारीपेक्षा अधिक" हा वाक्यांश निर्दिष्ट केला आहे की गुन्ह्यासाठी स्वतःहून तयारी करणे म्हणजे "प्रयत्न केलेला गुन्हा" नाही. इंग्लंड आणि वेल्समध्ये, "प्रयत्न" म्हणून, खुनाचा प्रयत्न हा गुन्हेगारी प्रयत्न कायदा 1981 च्या कलम 1(1) नुसार गुन्हा आहे आणि तो एक अदखलपात्र गुन्हा आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा (हत्येसाठी अनिवार्य शिक्षा सारखीच) आहे. ). उत्तर आयर्लंडसाठी संबंधित कायदा गुन्हेगारी प्रयत्न आणि कट (उत्तर आयर्लंड) ऑर्डर 1983 (N.1120 (N.I.13)) च्या कलम 3(1) आहे. हत्येसाठी मेन्स रिया ("दोषी मन" साठी लॅटिन) मध्ये जिवे मारण्याचा किंवा गंभीर शारीरिक हानी पोहोचवण्याचा हेतू समाविष्ट असतो जेथे मृत्यूची आभासी खात्री असते, तर खुनाचा प्रयत्न खून करण्याच्या हेतूवर आणि खून करण्याच्या दिशेने उघड कृती अवलंबून असतो. हत्येचा प्रयत्न म्हणजे केवळ हत्येचे नियोजन आणि त्या दिशेने केलेली कृत्ये, वास्तविक हत्या नव्हे, जो खून आहे. यामुळे गुन्हा सिद्ध करणे खूप कठीण होते आणि व्यक्ती कायदा 1861 विरुद्धच्या गुन्ह्यांतर्गत कमी शुल्कास प्राधान्य देणे अधिक सामान्य आहे. +युनायटेड स्टेट्समध्ये, हत्येचा प्रयत्न हा अमेरिकेसाठी एक अखंड गुन्हा आहे. हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा होण्यासाठी खुनाच्या हेतूचे प्रात्यक्षिक आवश्यक आहे, याचा अर्थ गुन्हेगाराने खुनाचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला (उदा. पीडितेला गोळी घालण्याचा प्रयत्न केला आणि चुकला किंवा गोळी मारली आणि बळी वाचला). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14942.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9612a298dafbca24b11a0f62bc3c38901d906aa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14942.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डेव्हिड ॲशक्रोफ्ट (९ मे, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकन राजकारणी आहे. हा अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलपदावर होता. याआधी ॲशक्रॉफ्ट मिसूरीतून सेनेटवर निवडून गेला होता तसेच मिसूरीच्या गव्हर्नरपदी होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14949.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b70c5e8af62e0be41779171c8b3ea8b16f448068 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14949.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन आर्नोल्ड (३० नोव्हेंबर, १९०७:ऑक्सफर्ड, इंग्लंड - ४ एप्रिल, १९८४:साउथहँप्टन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३१ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14962.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2864ba5c02ddc7295504b8332b3c383ac0ba5cfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14962.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन एडवर्ड फ्रांसिस बेक (१ ऑगस्ट, १९३४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - २४ एप्रिल, २०००:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९५३ ते १९५६ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14986.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c870171467933eaaceef0ec7349ac4f979615965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_14986.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन किंग्सली ज्यो ऑर्टन (जानेवारी १, इ.स. १९३३:लीस्टर, इंग्लंड - ऑगस्ट ९, इ.स. १९६७:लंडन, इंग्लंड) हा इंग्लिश नाटककार आणि लेखक होता. +याची ४ वर्षांची कारकीर्द प्रभावी समजली जाते.[१][२][३][४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1500.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231b53ea8ee67ad2daab61c02f658adceba5a1c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1500.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गल्ली बॉय हा २०१९ मधील हिंदी संगीतमय नाट्य चित्रपट आहे. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे आणि अख्तर आणि रीमा कागती लिखित आहे. टायगर बेबी फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली रितेश सिधवानी, अख्तर आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून त्यांच्यामध्ये आलिया भट्ट, कल्की कोचलीन, सिद्धांत चतुर्वेदी, विजय वर्मा, अमृता सुभाष आणि विजय राज यांच्या सहायक भूमिकेत आहेत. भारतीय स्ट्रीट रॅपर डिव्हाइन आणि नाझी यांच्या जीवनामुळे प्रेरित, मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील एका महत्त्वाकांक्षी स्ट्रीट रॅपरबद्दलची ही एक येत्या काळातली कहाणी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15003.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..904fb11ad41eaac85d09ba546957ef232914d408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15003.txt @@ -0,0 +1,26 @@ +सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट (मे २७, इ.स. १८९७ - सप्टेंबर १८, इ.स. १९६७) हा ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ होता. अर्नेस्ट वॉल्टन व कॉकक्रॉफ्ट यांना त्यांच्या अणूविभाजनावरील संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15025.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..432c3da54b2ea53a9ac7b03caae06f406af29894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15025.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन गाय (२९ ऑगस्ट, १९३४:नेल्सन, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९५५ ते १९६१ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15036.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..343b67faf841ead5c74800c80544d14c9efdc8c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15036.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन हॉवर्ड ग्रिफिन (जून १६, इ.स. १९२० - सप्टेंबर ९, इ.स. १९८०) हा अमेरिकेतील इंग्लिश लेखक आणि पत्रकार होता. याने वंशभेदाविरुद्ध बरेच लिखाण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15042.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3158ab9fd95ac06fd297b18021b152b9d92eea61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15042.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हाइस ॲडमिरल सर जॉन ग्रेगोरी क्रेस (फेब्रुवारी ६, इ.स. १८८७:गंगालिन, ऑस्ट्रेलिया - मे ११, इ.स. १९६८:हॅम्पशायर, इंग्लंड) हा ऑस्ट्रेलिया आणि रॉयल नेव्हीचा दर्यासारंग होता. +याने कॉरल समुद्राच्या लढाईत टास्क फोर्स ४४चे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15047.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8c187274ea5ccdc6e33a0165394fe208f29e606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15047.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ग्लोव्हर रॉबर्ट्‌स, ज्युनियर (John Glover Roberts Jr.; २७ जानेवारी १९५५, बफेलो, न्यू यॉर्क) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १७वा व विद्यमान सरन्यायधीश आहे. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने नियुक्ती केलेला रॉबर्ट्स २ सप्टेंबर २००५ पासून ह्या पदावर आहे. १६वा सरन्यायाधीश विल्यम रेह्नक्विस्ट ह्याच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या सरन्यायाधीशपदावर रॉबर्ट्सची सेनेटने ७८-२२ अशा बहुमताने ह्या पदावर नेमणूक केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15066.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54e7e5fcbd20d97d502d702c22024e75e9d8cd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15066.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन जोसेफ "जॅक" निकलसन (इंग्लिश: Jack Nicholson, जन्मः२२ एप्रिल १९३७; न्यू यॉर्क शहर) हा एक प्रसिद्ध अमेरिकन (इंग्रजी) अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15077.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15077.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15090.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..923e3aacca26232c22ed073ed902c052f35cfec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15090.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डिक्सन जॉनी लिंडसे (८ सप्टेंबर, १९०८:दक्षिण आफ्रिका - ३१ ऑगस्ट, १९९०:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15160.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b970c207a6f569866f8f9a7eddc34a9f6d7b394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15160.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन फेनविक फेन क्रेसवेल (२२ मार्च, १९१५:न्यू झीलंड - १० जानेवारी, १९६६:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४९ ते १९५१ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15182.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..345cb93d06e38fd2c877f31eb1f74b414adf3151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15182.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन बॅटमनने ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया राज्य येथे यारा नदीच्या काठी मेलबर्न शहराची स्थापना केली. यांच्या नावाने शहरात बॅटमन पार्क नावाचा बगीचा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15183.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53f5d1f4c73f1debd08c474793be7f81a81b08a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15183.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम जॉन बॅनव्हिल (जन्म ८ डिसेंबर १९४५) हे आयरिश कादंबरीकार, लघुकथा आणि पटकथा लेखक आहे.[१][२][३] +त्यांच्या कादंबरीला, द सी, २००५ मध्ये बुकर पारितोषिक मिळाले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15185.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee0ad19c49add7245b0c4cd2734fb8797c4cccac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15185.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर ७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15201.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf4932856f2ed3f486f7807735895c62cc6c8d70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15201.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन गॅरी ब्रेसवेल (एप्रिल १५, इ.स. १९५८:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15202.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..044303d4d3e00a3f3a62c7dd4ee07cd71bcfbeff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15202.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ब्रॉमली (३० मे, १९६८:न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडचा क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15206.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbef00b57f9a77b28bb4302ce38ea9331161e921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15206.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन मायकेल क्रिख्टन (/ˈkraɪtən/, ऑक्टोबर २३, इ.स. १९४२ - नोव्हेंबर ४, इ.स. २००८) हा अमेरिकन लेखक होता. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेला क्रिख्टन त्याच्या अनेक विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची अनेक पुस्तके चित्रपटांत रूपांतरित केली गेली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15208.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8244daebc4a1956158fb1f441806cc0d6d4c49e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15208.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर जॉन मार्शल (१९ मार्च, इ.स. १८७६ - १७ ऑगस्ट, इ.स. १९५८) हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करून सिंधु संस्कृती प्रकाशझोतात आणण्याच्या कामासाठी तो ओळखला जातो.[१] याशिवाय पाटणा, श्रावस्ती, तक्षशिला येथील उत्खननेही यानेच त्याच्या कार्यकाळात केली. दया राम साहनी यांचे शिष्य होते. +ग्रीस, तुर्कस्थान आणि क्रिट येथील उत्खनन आणि संशोधनाचा मोठा अनुभव असल्याने ब्रिटिश भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने सर जॉन मार्शल याची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली. आपल्या कारकिर्दीत त्याने पुरातन अवशेषांच्या जतनाबरोबरच उत्खननाचा मोठा कार्यक्रम अमलात आणला. ते एका ठिकाणी म्हणतात की," मोहनजोदडोच्या अवशेषात उभे राहिले असता आपणास जणूकाही लॅऺकेशावर सारख्या आधुनिक पण उध्वस्त झालेल्या शहरात वावरतो आहोत असे वाटते". नागरी संस्कृतीच्या अभ्यासाची आवड असल्याने प्राचीन भारतीय वाङ्मयात उल्लेखिलेल्या प्राचीन नगरींचे प्रमाण केवळ उत्खननाद्वारेच ठरविता येईल असे त्याचे मत होते.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1522.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8140a4d53855c8eab6b8a651b29eedeb90ea32a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1522.txt @@ -0,0 +1,8 @@ + गवळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15220.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..314d571def880e2a5769f9688ac05027471db294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15220.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन सिडनी मॅककेन तिसरा (ऑगस्ट २९, इ.स. १९३६ - ऑगस्ट २५, इ.स. २०१८ ) हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर आहे. तो १९८७ सालापासून सलग सेनेटरपदावर आहे. मॅमकेनने २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते परंतु पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्याला जॉर्ज डब्ल्यू. बुशकडून पराभव पत्कारावा लागला. २००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांसाठी मॅककेनला रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळाले पण ह्यावेळी त्याला पराभूत करून बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. +मॅककेनने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे अमेरिकन आरमारात सेवा केली. ऍनापोलिसच्या यु.एस. नेव्हल ऍकेडेमीमधून स्नातक झाल्यावर मॅककेन १९५८मध्ये आरमारी लढाऊ वैमानिक म्हणून काम सुरू केले. तेव्हा तो विमानवाहू नौकांवरून जमिनीवर मारा करणारी विमाने उडवत असे. व्हियेतनाम युद्धादरम्यान मॅककेन यु.एस.एस. फॉरेस्टल या विमानवाहू नौकेवर असताना तेथे लागलेल्या आगीत तो मृत्यूपासून थोडक्यात बचावला होता. त्याच वर्षी हनोईवर बॉम्बहल्ला करीत असताना त्याचे विमान उत्तर व्हियेतनामी सैन्याने तोडून पाडले. पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरलेल्या व गंभीर जखमी झालेल्या मॅककेनला युद्धकैदी बनवण्यात आले. १९७३पर्यंत कैदेत खितपत पडलेला असताना त्याची छळ केला गेला. या सगळ्यामुळे त्याला अनेक शारीरिक व्यंगे आहेत. कैदेत असताना कैद्यांच्या अदलाबदलीच्या वेळी मॅककेन अमेरिकन ऍडमिरलचा मुलगा व नातू असल्यामुळे त्याला आधी सोडवण्यासाठी केलेल प्रयत्न त्याने नाकारले व आपल्या क्रमानुसार त्याने अदलाबदल स्वीकारली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15239.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15239.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1524.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e55efd72cdf5d91a0f64cde9244014f80a87993b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1524.txt @@ -0,0 +1,3 @@ +गवळाऊ गाय ही गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. हा देशी गोवंश आहे.[१] हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ह्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे. +अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि मध्य प्रदेशचा काही भाग +अतिशय उष्ण हवामानात तग धरणारा गोवंश. दुग्धोत्पादन व शेतीकामासाठी उपयुक्त. प्रतिदिन ६/७ लिटर दूध उत्पादन. दुधातील स्निग्धांश ३ ते ५ टक्के रंग पूर्णतः पांढरा ते करडा, शिंगे लहान व मागे वळलेली, डोळे लांबट गोल व काळे, कान मध्यम आकाराचे, वशिंड शरीरास शोभेल असे असते. गायींची कास मध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. गायींची कास मध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. चारही सड लहान आकाराचे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15245.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13d8d833d23e5740e1170e4d7e78d7b06b1820c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15245.txt @@ -0,0 +1,2 @@ +४ नोव्हेंबर, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1525.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e55efd72cdf5d91a0f64cde9244014f80a87993b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1525.txt @@ -0,0 +1,3 @@ +गवळाऊ गाय ही गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. हा देशी गोवंश आहे.[१] हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ह्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे. +अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि मध्य प्रदेशचा काही भाग +अतिशय उष्ण हवामानात तग धरणारा गोवंश. दुग्धोत्पादन व शेतीकामासाठी उपयुक्त. प्रतिदिन ६/७ लिटर दूध उत्पादन. दुधातील स्निग्धांश ३ ते ५ टक्के रंग पूर्णतः पांढरा ते करडा, शिंगे लहान व मागे वळलेली, डोळे लांबट गोल व काळे, कान मध्यम आकाराचे, वशिंड शरीरास शोभेल असे असते. गायींची कास मध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. गायींची कास मध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. चारही सड लहान आकाराचे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15251.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd07d47d14f909affeb172666fd2a4589db02465 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15251.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन रिचर्ड रीड (३ जून, १९२८:ऑकलंड, न्यू झीलंड - १४ ऑक्टोबर, २०२०:ऑकलंड, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४९ ते १९६५ दरम्यान ५८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15253.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b2fc6102bea864b6a1dd5451e9ee8d5ac7c81b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15253.txt @@ -0,0 +1,49 @@ +जॉन रे ग्रिशम ज्युनिअर (८ फेब्रुवारी, १९५५:जोन्सबोरो, आर्कान्सा, अमेरिका[१] - ) हे अमेरिकन लेखक, वकील, कार्यकर्ते आहेत.[२] ते प्रामुख्याने कायदेविषयक रहस्यमय आणि गुन्हेविषयक कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात. त्यांची पुस्तके जगभरातील अनेक देशांत आणि ४२ भाषांत भाषांतरित झाली आहेत. +मिसिसिपी विद्यापीठातून १९८१ साली कायदेविषयक पदवी मिळवल्यानंतर १९८४ ते १९९० पर्यंत ग्रिशम हे मिसीसीपीच्या कायदेविषयक समितीत कार्यरत होते. +‘‘अ टाईम टू किल’‘ ही त्यांची पहिली कादंबरी १९८९ साली प्रकाशित झाली. या कादंबरीवर ते सुमारे ४ वर्षे काम करत होते. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या २० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या एकूण पुस्तकांच्या २८ कोटींहून अधिक आवृत्त्यांची विक्री झाली आहे. +ग्रीशम/ग्रिशम यांचे पहिले यशस्वी पुस्तक म्हणजे १९९१ साली प्रकाशित झाललेली ‘द फर्म’ ही कादंबरी. त्यानंतर या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अनुक्रमे १९९३ आणि २०१२ साली प्रदर्शित झाल्या. ‘द फर्म’ व्यतिरिक्त ‘द चेंबर’, ‘द क्लायंट’, ‘द चेंबर’, ‘द पेलिकन ब्रीफ’, ‘ए पेंटेड हाऊस’, ‘द रेनमेकर’, ‘द रनअवे ज्यूरी’, ‘अ टाईम टू किल’ आणि ‘स्कीपिंग ख्रिसमस’ या पुस्तकांवर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. +१९८४ साली न्यायालयाच्या आवारात फिरत असताना एका धक्कादायक खटल्याने ग्रिशम यांचे लक्ष वेधून घेतले. एक १२ वर्षांची मुलगी तिच्यावर झालेला हल्ला आणि सामूहिक बलात्कार यासंबंधीची साक्ष मांडत असताना ग्रिशम यांनी ती ऐकली. साक्ष ऐकत असताना खुद्द जुरी सदस्यही कसे रडले हे ग्रिशम यांनी पाहिले. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी गुन्हेगारांना स्वतः ठार मारले तर काय होईल या विचारातून ‘‘अ टाईम टू किल’‘ या त्यांच्या पहिल्या कादंबरीचा जन्म तीन वर्षांच्या लिखाणाच्या मेहनतीतून झाला. कादंबरी लिहून झाल्यावर सुरुवातीला २८ प्रकाशकांनी नाकारल्यानंतर ‘विनवूड प्रेस’ या तुलनेने अप्रसिद्ध प्रकाशनगृहाने ५००० प्रती छापण्याची तयारी दर्शवली आणि अखेरीस कादंबरी जून १९८९ मध्ये प्रकाशित झाली. +जॉन ग्रीशम/ग्रिशम यांचा विवाह रेने जोन्स यांच्याशी ८ मे १९८१ साली झाला. त्यांना शीआ आणि टाय अशी दोन मुले आहेत. ग्रिशम यांना बेसबॉल या खेळाबद्दल विशेष प्रेम आहे. महाविद्यालयीन आयुष्यात ते स्वतः उत्तम बेसबॉल खेळत असत. परंतु एका सामन्यादरम्यान ते भयानक जखमी होता होता वाचले आणि त्यानंतर त्यांनी बेसबॉल खेळणे थांबवले. त्यांनी बेसबॉलसाठी वेळोवेळी आर्थिक आणि अन्य स्वरूपात मदत केली आहे. +• अ टाईम टू किल (१९८९) +• द फर्म (१९९१) +• द पेलिकन ब्रीफ (१९९२) +• द क्लायंट (१९९३) +• द चेंबर (१९९४) +• द रेनमेकर (१९९५) +• द रनअवे ज्यूरी (१९९६) +• द पार्टनर (१९९७) +• द स्ट्रीट लॉयर (१९९८) +• द टेस्टामेंट (१९९९) +• द ब्रेथ्रन (२०००) +• अ पेंटेड हाऊस (२००१) +• स्कीपिंग ख्रिसमस (२००१) +• द समन्स (२००२) +• द किंग ऑफ टॉर्टस (२००३) +• ब्लीचर्स (२००३) +• द लास्ट ज्यूरर (२००४) +• द ब्रोकर (२००५) +• द इनोसंट मॅन (२००६) +• प्लेइंग फॉर पिझ्झा (२००७) +• द अपील (२००८) +• द असोशिएट (२००९) +• द कन्फेशन (२०१०) +• द लिटिगेटर्स (२०११) +• कॅलिको जो (२०१२) +• द रॅकेटीअर (२०१२) +• सिकॅमोर रो (२०१३) +• ग्रे माऊंटन (२०१४) +• रोग लॉयर (२०१५) +• द व्हीस्लर (२०१६) +• कमिनो आयलंड (२०१७) +• द रुस्टर बार (२०१७) +• द रेकनिंग (२०१८) +• द गार्डीयन्स (२०१९) +• कमिनो विन्ड्स (२०२०) +• अ टाईम फॉर मर्सी (२०२०) +• थिओडॉर बून : किड लॉयर (२०१०) +• थिओडॉर बून : द अ‍ॅब्डक्शन (२०११) +• थिओडॉर बून : द अक्युज्ड (२०१२) +• थिओडॉर बून : द अ‍ॅक्टिव्हिस्ट (२०१३) +• थिओडॉर बून : द फ्युजिटिव्ह (२०१५) +• थिओडॉर बून : द स्कँडल (२०१६) +• थिओडॉर बून : द अकॉम्प्लिस (२०१९) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15258.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8c187274ea5ccdc6e33a0165394fe208f29e606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15258.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ग्लोव्हर रॉबर्ट्‌स, ज्युनियर (John Glover Roberts Jr.; २७ जानेवारी १९५५, बफेलो, न्यू यॉर्क) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १७वा व विद्यमान सरन्यायधीश आहे. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने नियुक्ती केलेला रॉबर्ट्स २ सप्टेंबर २००५ पासून ह्या पदावर आहे. १६वा सरन्यायाधीश विल्यम रेह्नक्विस्ट ह्याच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या सरन्यायाधीशपदावर रॉबर्ट्सची सेनेटने ७८-२२ अशा बहुमताने ह्या पदावर नेमणूक केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1529.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4082e66fdb6da25f7a07d6dc0dd52d320e919832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1529.txt @@ -0,0 +1,2 @@ +गवळीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15292.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1581c9c7a76a44992592be3ba3e7ae3d10ebfd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15292.txt @@ -0,0 +1,29 @@ +जॉन स्ट्रट हे शास्त्रज्ञ होते. जॉन विल्यम स्ट्रट, रेलेचा ३रा बॅरन (इंग्लिश: John William Strutt, 3rd Baron Rayleigh ;) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८४२; लॅंगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड - ३० जून, इ.स. १९१९; टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होते. +आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता रेले विकिरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता रेले तरंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृष्ठ तरंगांच्या अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले द थिअरी ऑफ साउंड (अर्थ: ध्वनीचा सिद्धांत) हे पुस्तक ध्वानिकी अभियंते आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरतात. +विल्यम रॅम्से याच्यासह आरगॉन या मूलद्रव्याचा शोध लावल्यामुळे त्याला इ.स. १९०४ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15297.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fc86143d20ddbc07c8cd4d4f1b982b40b0dba41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15297.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉन टाऊनर विल्यम्स (८ फेब्रुवारी १९३२) [१] [२] [३] हे एक अमेरिकन संगीतकार, संगीत संयोजक आणि पियानोवादक आहेत. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपट इतिहासातील काही सर्वात लोकप्रिय, सुप्रसिद्ध आणि समीक्षकांनी प्रशंसित केलेले चित्रपट स्कोअर तयार केले आहेत. विल्यम्स यांनी २५ ग्रॅमी पुरस्कार, ७ ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, पाच अकादमी पुरस्कार आणि चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आहेत. तब्बल ५२ अकादमी पुरस्कारांच्या नामांकनांसह ते वॉल्ट डिझ्नी यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक नामांकित व्यक्ती आहेत. त्यांच्या रचनांना चित्रपट संगीताचे प्रतीक मानले जाते आणि त्यांची गणना चित्रपट इतिहासातील सर्वात महान संगीतकारांमध्ये केली जाते. [४] +विल्यम्स यांनी समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे, ज्यात स्टार वॉर्स, जॉज, क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड, सुपरमॅन, ईटी द एक्स्ट्रा-टेरेस्ट्रियल, पहिले दोन होम अलोन चित्रपट, इंडियाना जोन्स, पहिले दोन ज्युरासिक, पार्क चित्रपट, शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रायन, कॅच मी इफ यू कॅन, सेव्हन इयर्स इन तिबेट, आणि पहिले तीन हॅरी पॉटर चित्रपट यांचा समावेश आहे.[५] विल्यम्स यांनी अनेक शास्त्रीय मैफिली आणि ऑर्केस्ट्रल एसेम्बल्स तसेच एकल वादनासाठी इतर कामे देखील तयार केली आहेत. त्यांनी १९८० ते १९९३ पर्यंत बोस्टन पॉप्सचे प्रमुख कंडक्टर म्हणून काम केले आणि ते सन्माननीय कंडक्टर (लॉरेट) आहेत. [६] ते १९७४ पासून दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गशी जोडले गेले आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व पाच वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी संगीत दिले आहे आणि जॉर्ज लुकाससोबत त्यांनी त्यांच्या दोन्ही मुख्य फ्रेंचायझींवर काम केले आहे. विल्यम्स यांच्या इतर कामांमध्ये १९८४ च्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळांसाठी थीम संगीत, एनबीसी संडे नाईट फुटबॉल, एनबीसी न्यूझ आणि सेव्हन न्यूझ द्वारे ऑस्ट्रेलियातील " द मिशन " थीम, लॉस्ट इन स्पेस अँड लँड ऑफ द जायंट्स या दूरदर्शन मालिका आणि प्रासंगिक संगीत यांचा समावेश आहे. [७] विल्यम्स यांनी २०२३ मध्ये इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनीच्या प्रदर्शनानंतथ स्वतंत्र ऑर्केस्ट्रल आणि सिम्फोनिक कामांसाठी अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपट स्कोअर निर्मितीमधून निवृत्त होण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. +२००५ मध्ये, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने १९७७ मधील स्टार वॉर्सचा विल्यम्स यांचा संगीत स्कोअर आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट स्कोअर म्हणून निवडला. लायब्ररी ऑफ काँग्रेसने "सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा सौंदर्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण" असल्याबद्दल नॅशनल रेकॉर्डिंग रजिस्ट्रीमध्ये स्टार वॉर्स साउंडट्रॅक दाखल केला. [८] विल्यम्स यांचा २००० मध्ये हॉलीवूड बाउलच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आणि २००४ मध्ये त्यांना केनेडी सेंटर ऑनर मिळाला. २०१६ मध्ये त्यांचा AFI लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड हा अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्राबाहेरील पहिला पुरस्कार होता. अमेरिकन तिकीट खिडकीवरील (आकडे समायोजित करून) शीर्ष २५ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी ९ चित्रपटांसाठी जॉन विल्यम्स यांनी स्कोअर तयार केले आहेत. [९] +विल्यम्स यांच्या कार्याने चित्रपट, लोकप्रिय संगीत आणि समकालीन शास्त्रीय संगीतातील इतर संगीतकारांना प्रभावित केले आहे; [१०] नॉर्वेजियन संगीतकार मार्कस पॉस यांनी असा युक्तिवाद केला आहे की विल्यम्सचा "मोठ्या टोनल फ्रेमवर्कमध्ये असंतोष आणि अवंत-गार्डे तंत्रांना मूर्त रूप देण्याचा समाधानकारक मार्ग" त्यांना "कोणत्याही शतकातील महान संगीतकारांपैकी एक" बनवतो. [११] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15315.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15315.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15338.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12c958c89b20929a2c856f90a56cebbe036dd822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15338.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबऱ्या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15355.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8244daebc4a1956158fb1f441806cc0d6d4c49e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15355.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर जॉन मार्शल (१९ मार्च, इ.स. १८७६ - १७ ऑगस्ट, इ.स. १९५८) हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करून सिंधु संस्कृती प्रकाशझोतात आणण्याच्या कामासाठी तो ओळखला जातो.[१] याशिवाय पाटणा, श्रावस्ती, तक्षशिला येथील उत्खननेही यानेच त्याच्या कार्यकाळात केली. दया राम साहनी यांचे शिष्य होते. +ग्रीस, तुर्कस्थान आणि क्रिट येथील उत्खनन आणि संशोधनाचा मोठा अनुभव असल्याने ब्रिटिश भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने सर जॉन मार्शल याची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली. आपल्या कारकिर्दीत त्याने पुरातन अवशेषांच्या जतनाबरोबरच उत्खननाचा मोठा कार्यक्रम अमलात आणला. ते एका ठिकाणी म्हणतात की," मोहनजोदडोच्या अवशेषात उभे राहिले असता आपणास जणूकाही लॅऺकेशावर सारख्या आधुनिक पण उध्वस्त झालेल्या शहरात वावरतो आहोत असे वाटते". नागरी संस्कृतीच्या अभ्यासाची आवड असल्याने प्राचीन भारतीय वाङ्मयात उल्लेखिलेल्या प्राचीन नगरींचे प्रमाण केवळ उत्खननाद्वारेच ठरविता येईल असे त्याचे मत होते.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15364.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15364.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1537.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e99c68d37f73250781f1b6eac7bbba262a6ac0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1537.txt @@ -0,0 +1 @@ +वसंत गवाणकर (जन्मदिनांक अज्ञात - मे ३, १९९६) हे मराठी व्यंगचित्रकार होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15386.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191092a88741eb4785f28e4e62000920fd2d8a02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_15386.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोनाथन मार्क जॉन हॉलंड हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_155.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..381c354d9475dbe4ecd648f9516c580db2c2349e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_155.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे. जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात +ग्रामीण भागामध्ये खेकडा हा प्राणी जमिनीमध्ये कमी रुंदीचा खोल खड्डा तयार करून त्यात राहतो व पावसाळा या ऋतूमध्ये जास्त पहायला मिळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1555.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4242d6ec9f06f0892f2c72d392efe16b9e8f2291 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1555.txt @@ -0,0 +1,2 @@ +गव्हा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1576.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea91361ecfe5b7201304d4a7a85a98b75d804b9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1576.txt @@ -0,0 +1,4 @@ +गहडवाल वंश याची स्थापना प्रतिहार साम्राज्याच्या अस्तानंतर चंद्रदेवाने इ.स. १०८५ मध्ये कनौज येथे केली. +चंद्रदेवाने इ.स. १०८५ ते इ.स. ११०० पर्यंत राज्य केले. या काळात त्याने काशी, कनौज, व इंद्रप्रस्थावर प्रभुत्व निर्माण केले. बंगालच्या विजयसेनाने त्याच्यावर केलेले आक्रमणही त्याने परतवून लावले. चंद्रदेवानंतर गोविंदचंद्र हा पराक्रमी राजा झाला. त्याने गझनीच्या राजाचे परकीय आक्रमण परतवून लावले. पालवंशीयांच्या ताब्यातील मगधचा प्रदेश जिंकून घेतला. त्याच्यानंतर इ.स. ११५४ मध्ये विजयचंद्र हा राजपदावर आला. यानेही बिहारपर्यंत आपला प्रभाव वाढवला. याच्यानंतर याचा मुलगा जयचंद याने इ.स. ११७० ते इ.स. ११९२ पर्यंत कनौजवर राज्य केले. पृथ्वीराज चौहानाने जयचंदाची मुलगी संयोगिता हिला स्वयंवर मंडपातून पळवून नेल्याने दोघात संघर्ष सुरू झाला होता.[१] +| जयचंदाने पृथ्वीराजाचा पराभव करण्यासाठी तुर्की आक्रमक शहाबुद्दीन घोरीची मदत घेतली होती. पण पृथ्वीराजाने इ.स. ११९१ मध्ये झालेल्या तराईच्या पहिल्या लढाईत घोरीचा पराभव केला. नंतर परत इ.स. ११९२ मध्ये तराईच्या दुसऱ्या लढाईत घोरीने जयचंदाच्या मदतीने पृथ्वीराजाला पराभूत केले. +पृथ्वीराज चौहानाचा पराभव करण्यासाठी जयचंदाने ज्या घोरीची मदत घेतली होती त्या घोरीनेच विश्वासघात करून जयचंदावरच स्वारी करून कनौजचे राज्य जिंकून घेतले आणि गहडवाल वंशाचा शेवट झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_160.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9c08674687d28d699bf90c23e6f9f3ff05008b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_160.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेचरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1616.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..311ccbd6729a3ee580193d110e89ae2f79fd8eae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1616.txt @@ -0,0 +1,17 @@ +रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिबदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. +देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे. +शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. +गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे. +गांडूळांच्या 300हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते. +गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळखत तयार करतात.[ संदर्भ हवा ] +गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे - उपलब्ध होणारे शेणखत व छपरासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छपरामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. +चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.त्याच प्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी, तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो. +शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लॅंन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या आधी गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल. +गांडूळना ग्लिसरडियाचा पाला गांडूळ बेड वर टाकून त्यावर ४ इंच जाडीचा शेणाचा लेप दिल्यास १० पटीने गांडूळ संख्या वाढते. +गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी. +ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. +साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी. +या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.[१] +गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. +खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे.गांडुळखत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल.ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत.अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतिरीक्त दुसऱ्या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे. +१४. ह्या खतामुळे जमिन सुपीक राहते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1619.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f87248b85ec96e3d2aef9bc29c60775743ea4455 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1619.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांडूळपालन हे काही प्रकारचे गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांच्या काही प्रजातींच्या प्रक्रिया आहे. याला जंत शेती असेही म्हणतात. गांडूळखत हे शेणखत प्रक्रियेचे उत्पादन म्हणून वर्णन केले आहे. ज्यात वर्मीकास्ट, पेंढा सामग्री आणि अन्न कचरा यांचे विषम मिश्रण तयार करण्यासाठी पांढरे वर्म्स, लाल विग्लर आणि गांडुळे यांचा समावेश आहे.गांडूळ पालनामध्ये पाण्यात विरघळणारे पोषक घटक असतात ज्यात पोषक समृद्ध सेंद्रिय खत तयार करतात.हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करते. म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत वापरले जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात.हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करते. म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत वापरले जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात.तळघर किंवा घराच्या बाल्कनीमध्ये गांडूळ लागवड करता येते. जंत बिनचा फायदा हा आहे की ते प्रक्रियेस गती देऊ शकतात. +गांडुळ मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त असून, ते सेंद्रिय कचऱ्याचे गांडूळ खतात रूपांतरण करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1627.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7c3a90f80e42d31fadadafb5ae60704dc8c920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1627.txt @@ -0,0 +1,10 @@ +अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ही भारतीय संगीत शिकविणारी एक प्रख्यात संस्था आहे. हिच्या शाखा भारतातील अनेक शहरांमध्ये आहेत. +अनेक घराण्यांचे मिळून एक 'हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत' आहे, याची जाणीवही कमीच असलेल्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी संगीतशिक्षण ही अन्य विद्यापीठीय शिक्षणासारखीच अभ्यास करण्याची, परीक्षा घेता येईल अशी गोष्ट आहे, असा शास्त्रीय विचार केला आणि तडीस नेला. +एक काळ असा होता की एकूणच शिक्षणाच्या बाबतीत आजच्या इतक्या सोयी, सुविधा-सवलती मुळीच नव्हत्या. संगीताच्या बाबतीत तर यापेक्षाही फार वाईट परिस्थिती होती. त्या काळात कलाकार मोठे; पण समजा एखाद्याला विचारले की, 'आपके गाने में वो सरगम क्या होता है?' तर साधी माहिती मिळणेही मुश्किल होते. उलट 'बहोत मुश्किल है, सिर्फ एक जनम में नहीं आती, और हमारे शागीर्द बनने बगैर कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं समझेगा' असलीच काहीतरी उर्मट उत्तरे मिळण्याचा तो काळ होता. अशा त्या काळात दक्षिण महाराष्ट्रातल्या मिरज या संस्थानी गावातल्या एका २९ वर्षे वयाच्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर नावाच्या एका तरुणाने भारताच्या अखंड पंजाबातल्या लाहोर नावाच्या शहरात, ५ मे १९०१ रोजी 'गांधर्व महाविद्यालय' या नावाची एक संस्था स्थापन केली. ज्या काळात कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी या शब्दांची देशी भाषांमध्ये भाषांतरेही झाली नव्हती त्या काळात पं. पलुसकरांनी संस्थेच्या नावातच 'महाविद्यालय' हा शब्द स्वतंत्रपणे योजला आहे. +पुढे पंडितजींच्या शिष्य-प्र-शिष्यांनी देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा स्थापन केल्या. +पं विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या शिष्यांनी याच संगीतप्रचार प्रसार कार्यासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळ स्थापन केले. त्याचेच आजचे रूप म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ. २०१२ सालच्या डिसेंबरात 'गांधर्व महाविद्यालय मंडळा'च्या स्थापनेला एक्क्याऐंशी वर्षे पूर्ण झाली, आणि या संस्थेचे एका विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. +संगीत शिकायचे, तर त्यासाठी लिखित स्वरूपात काही असायला हवे, म्हणून परीक्षा घ्याव्यात, असे विष्णू दिगंबरांना वाटले. त्यांनी त्यासाठीची पाठ्यपुस्तके तयार करून घेतली. अभ्यासक्रम निश्चित केले आणि अध्यापकांची एक फौजच तयार केली. लाहोर, कराचीपासून दिल्ली, मुंबई पुण्यापर्यंत सर्वत्र या संगीत महाविद्यालयांचा शाखाविस्तार झाला आणि संगीत ही अप्राप्य गोष्ट राहिली नाही. +केवळ लिखित स्वरूपात संगीत शिकण्यापेक्षाही प्रत्यक्ष संगीत शिकण्याला संगीत शिक्षणात फार महत्त्व असतं. त्यामुळे रियाज करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान देण्यासाठी कलाशिक्षणातील बुजुर्ग, अनुभवी कलावंत-विद्वानांचे प्रात्यक्षिक शैक्षणिक विचार, शिक्षक-विद्यार्थ्यांना मिळणारा वेळ, त्यात शक्य असणारे शिक्षण-रियाज आणि त्यातून संगीताचा आनंद मिळवून देणे, हे काम गांधर्व महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर करत असतात. +अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या कार्यकारिणीने आत्तापर्यंत अनेक संगीत प्रवीण किंवा संगीताचार्य (पीएच.डी) झालेल्या कलावंतांची संमेलने घेतली आहेत. +याशिवाय मिरज येथील वाद्यनिर्मात्या कलावंतांचा एक मेळावाही घेतला गेला आहे. त्यातून एक नवी कल्पना पुढे आली की या कलावंतांना मंडळाच्या खर्चाने गावोगाव पाठवून ठिकठिकाणचे तंबोरे-तंतुवाद्ये दुरुस्त करून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. +अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या भारतातील २१ राज्यांत शाखा आहेत. त्या अश्या : diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1633.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d79e26f7ba0393713ba5140c1476b5a04282096 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1633.txt @@ -0,0 +1,12 @@ +गांधार बौद्ध कला (ग्रीको–बुद्धिष्ट आर्ट्स) म्हणजे गौतम बुद्ध यांचे कलात्मक पद्दतीने प्रगटीकरण करण्याची कला आहे. साधारण १००० वर्षापूर्वी मध्य आशिया खंडात ग्रीक आणि बौद्ध संस्कृतीचा विकास कृत्रिम रित्या झाला होता. इ.सन पूर्व ४थ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेट याने विजय संपादन केल्यानंतर आणि ७व्या शतकात इस्लामिकांनी विजय प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध कलेला विकशीत केले. प्रथमतः ही आदर्शवादी धर्मीय आणि ज्ञानेंद्रियांना समाधान देणारी आणि सुखद वाटणारी कला ग्रीक समुदायाने आपलीशी केली. त्यांनी अतिशय भक्कम रीतीने बुद्धांचे जीवनातील अनेक पैलू चित्रमय पद्दतीने समोर ठेवून गौतम बुद्धांचे व या कलेचे दर्शन घडविले. सध्या पूर्ण एशिया खंडात पदोपदी या कलेचे दर्शन घडते.[१] पूर्ण गोलार्धातील पूर्व आणि पश्चिम परंपरागत संस्कृतिक कलात्मकतेचे दर्शन घडविणारी ही एक कला म्हणजे उत्तम उदाहरण आहे. +या कलेचे मूळं शोधले तर इ.सण पुर्व २३०-१३० दरम्यान ग्रीक मधील ग्रेको बाकट्रीयन राज्यात या कलेचा शोध मिळतो. सध्या ही अफगाणिस्थानात पाहता येते. येथून ही कला इ.सण पूर्व १८०-१० या काळात भारत देशात व या उपखंडात वाहावत आली आणि स्थिर झाली. ग्रीक आणि बौद्ध यांची चर्चा झाली आणि त्यानंतर कुशनला बरोबर घेऊन ही कला सध्याच्या उत्तर पाकिस्तानातील गांधार येथे प्रसारित झाली. या जवळीकतेने त्याचा परिणाम असा झाला की ही कला मथुरा,पर्यन्त पसरली. त्यानंतर हिंदू गुप्त राजाचे राजवटीत ही कला दक्षिण आणि पूर्व एशिया मध्ये ही पोहचली. ही कला तेथेच थांबली नाही तर ती मध्य एशिया पर्यन्त पसरली आणि नंतर ती तरिम बेसिन व पुढे चायना,कोरिया,जपान पर्यन्त पोहचली.[२] +इंडो ग्रीक राज्य स्थापनेसाठी उत्तर पश्चिम एशिया खंडावर ग्रीक देशाने आक्रमण केले त्यातून ग्रीक आणि बुद्धिष्ट यांची विचार प्रणाली त्यांचे समोर आली. ग्रीकानी बुद्धीष्टाना धैर्य दीले आणि दानशूरपनाही दाखविला. त्यानंतर ही कला बरीच वर्षे विकशीत होत गेली आणि पहिल्या शतकात कुशन राज्याच्या काळात या कलेला चांगलाच बहर आला. +या कलेत बुद्धांची प्रतिमा, त्यांचे जीवन, त्यांचे विचार, दृष्टी, दृष्यमान पद्दत, खरे जीवन, संकल्पना या सर्व बाबीं कलाकाराना जसजशा उपलब्ध होतील तसतशा त्या आत्मसात करून प्रतिमा निर्माण करताना स्वताःचे बौद्धिक वापरून मूर्ति साकारावायची होती. त्याला कलाकारांनी अतिशय योग्य प्राधान्य दिले. +बोधिसत्व हे चित्र रेखाटन उघड्यावरील आणि रत्नजडीत भारतीय राजशाही थाटाचे आहे आणि बुद्ध ग्रीक राजाप्रमाणे पंच्या सारख्या गाऊन या पोषाखात आहेत. ग्रीक पद्दतीच्या सर्व सुविधा संपन्न सुंदर अशा सजविलेल्या इमारतीत या प्रतिमा बसविलेल्या आहेत.[३] त्याचसभोवती अनुयायासाठी ओळीने प्रार्थणा स्थळे निर्मिली आहेत. त्यात ग्रीक देशाचा नकाशा, भारतीय देवदेवतांचा समावेश आहे त्यात इंद्र देव प्रमुख आहेत. +गांधार येथील मठ आणि मुख्य इमारत सजविण्यासाठी कलात्मक रित्या कोरलेले दगड वापरलेले आहेत आणि भिंती गिलावा करून मुलायम केलेल्या आहेत. कलाकाराणी यातील कला विलोभनीय दिसण्यासाठी गिलावा देताना अतिशय चोखंदळ रित्या बुद्धीचा वापर केलेला आहे आणि उपलब्ध गिलाव्याचे साहित्य उपयोगात आणलेले आहे.[४] ही कला इतकी लोकप्रिय झाली की गांधारची ही बुद्ध भव्यता भारत,अफगाणिस्थान, मध्य एशिया आणि चायना पर्यन्त पटकन पसरली. +ग्रेक्को बुद्धिष्ट कला अतिशय सुंदर आणि वास्तववादी चांगल्या धाटणीची सुरू झाली त्यासाठी त्यांनी या कलेत ग्रीक कलेचा वास्तववादीपणा आणला आणि सत्यता दर्शविण्याचा प्रयत्न केला. पुढील शतकात ही वास्तववादी आधुनिकता लोप पावली आणि तिची जागा प्रतिकात्मक आणि सजावटीने घेतली.[५] +चीन, कोरिया, जपान मध्ये ग्रेको बुद्धिष्ट कलेचा अवलंब केला पण त्यांनी या कलेवर आपल्या बौद्धिक सामर्थ्याने आणि उपलब्ध साधनांनी बदल घडविला. त्यांचे कलेतील मूळं वास्तवता जी शिल्लक राहिली ती अशी :- +या कलेसंदर्भात बहुतेक राष्ट्रावर भारतीय लिखाण आणि संस्कृतीचा त्याचबरोबर हिंदुत्व,महायना,थेरवडा बुद्धिझम यांचा फार मोठा प्रभाव पडला. +या कलात्मक प्रतिमेची संग्रहालये खालील देशात आहेत +बेल्जियम:- ब्रुसेल्स + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1652.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e46a0cf2051c80878a1c7e9405a1d289ca5a9ec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1652.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांधी क्रीडा संकुल मैदान (पूर्वीचे ॲलेक्झांड्रा मैदान, गांधी स्टेडियम) हे एक भारताच्या अमृतसर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१२ सप्टेंबर १९८२ रोजी भारत आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1699.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01ed1645bc5e0ab547a5f0a607f62b0b278a747 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1699.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या गुजरात राज्यातील गांधीनगर येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_171.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8388165d3cd6cc49ab1a4fac0ec67cdb2f54c8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_171.txt @@ -0,0 +1,2 @@ + खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1722.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b269bae5d6075ab6a1cddc470464f944bce0488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1722.txt @@ -0,0 +1 @@ +गांबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1728.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7eb8ee35b73b775da3d6758bbcac198b23631a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1728.txt @@ -0,0 +1,19 @@ +गाऊडदरा हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील गाव आहे. +गाऊडदरा हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ५६५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २२७ कुटुंबे व एकूण १०९८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५६० पुरुष आणि ५३८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ११३ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६२८४ [१] आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. + +१६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +गाऊडदरा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): + +गाऊडदरा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते : भात + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1743.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..470f9e249a4beaa3c75b615438fb7d4fe5cd42f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1743.txt @@ -0,0 +1,4 @@ +गाजर हलवा हा एक भारतीय खाद्य प्रकार आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते.हा गोड पदार्थ आहे.[१] + + +पारंपारिकपणे गाजराचा हलवा हे मिष्टान्न म्हणून दिवाळी, होळी, ईद अल-फितर आणि रक्षाबंधन या निमित्ताने भारतात सर्व सण-उत्सवाच्या वेळी बनवला आणि खाल्ला जातो. साधारणपणे हिवाळ्यामध्ये हे मिष्टान्न गरम गरमच खाल्ले जाते. गाजराचा हलवा हा इतर गोड पदार्थांसारखा जास्त काळ चांगला राहू शकत नाही त्यामुळे हा कमी प्रमाणात तयार केला जातो आणि कमी प्रमाणातच निर्यात केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1748.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe2a5d9e3c8cb878819545383209075b7344584 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1748.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाजीपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1758.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff1cc521bb1b056ece5eba719385c76082fac0cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1758.txt @@ -0,0 +1 @@ +गाझियान्तेप (तुर्की: Gaziantep ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. गाझियान्तेप ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1763.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfc32bcaf462807d5ceb84616083c85f54e97da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1763.txt @@ -0,0 +1,3 @@ +गाझी अशरफ होसेन (बंगाली भाषा|बंगाली): গাজী আশরাফ হোসেন ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +याने बांगलादेशकडून ७ एक दिवसीय सामन्यांत भाग घेतला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_178.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c8f52662ec71bb2caca4857bb1bedbccf183707 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_178.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1785.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f8318cd0b1d50cb460e93f1354da027fc88759 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1785.txt @@ -0,0 +1,55 @@ +राष्ट्र संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू - , २० डिसेंबर १९५६ वलगाव जवळ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ] +संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. +गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. +समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. +संत गाडगे महाराजविषयी माहिती :- +गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. +बालपण : +गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. +डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. +सामाजिक सुधारणा : +१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. +समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. +त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. +महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. +"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " +गाडगेबाबा प्रबोधन काव्य +भुकेलेल्यांना = अन्न +तहानलेल्यांना = पाणी +उघड्यानागड्यांना = वस्त्र +गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत +बेघरांना = आसरा +अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार +बेकारांना = रोजगार +पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय +गरीब तरुण-तरुणींचे = लग्न +दुःखी व निराशांना = हिंमत +गोरगरिबांना = शिक्षण +हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! +संक्षिप्त चरित्र :- +ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. +१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. +"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. +फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. +गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते. +१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. +गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. +"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले. +आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात." +गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. +गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर : +१४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." +तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. +गाडगेबाबांचे विचार : +एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचाऱ्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?" +पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा अन् आम्हालाबी ब्राह्मण करा." +गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचा होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी / पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. यात जागेवर ५०० लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांची अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.[१] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.[२] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते, असे आपल्याला त्याच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून दिसते. २७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी वर्धा येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांनी विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर १९३६ मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी कायम त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल सहा ते आठ तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झालेली होती. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाव मोहीम, इ. याबाबत आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना गांधीजीं व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे. आणि ते म्हणतात जब तक सुरज, चांद है पृथई पर तब तक गांधी मरते नही, गांधीजीकु मरनच नही.[३] Archived 2022-01-16 at the Wayback Machine.Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.[१] +कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' गाडगेबाबांनी त्या वेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. ज्या काही वाईट चालीरिती परंपरा रूढी व त्या यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत, ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. 'दगडात देव नाही तर देव माणसात आहे' जिवंत माणसात, प्राणिमात्रात देव आहे, हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, याकरीता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 'रयत शिक्षण संस्था' यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची 'शिवाजी शिक्षण संस्था' असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. किर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी 'भुकेल्यांना - अन्न, तहानलेल्यांना - पाणी, उघड्या नागड्यांना - वस्त्र, बेघरांना - निवारा, गरीब मुला-मुलींना - शिक्षण, रोग्यांना - औषध, बेरोजगारांना - रोजगार, मुक्या प्राण्यांना - अभय, दुखी व निराशितांना - हिंमत, तरुण गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले. +महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते. +गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी). +पहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान +[४] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +२. प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत - गाडगेबाबा - संतोष अरसोड diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1832.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e46c6722b98ca936476a29782ddef623a0369f06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1832.txt @@ -0,0 +1,18 @@ +गाटेसखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे खानिवळी मार्गाने गेल्यावर गाटेसखुर्द रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ६.९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०२ कुटुंबे राहतात. एकूण ८८१ लोकसंख्येपैकी ४६० पुरुष तर ४२१ महिला आहेत. गावाची साक्षरता ८६.८२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.६८ आहे तर स्त्री साक्षरता ८०.४७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.४४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +सावरखांड, विजापूर, कोणे, मालोंदा, गाटेसबुद्रुक, चिखले, गोळेघर, बावळी, तिळगाव, देवगाव, झाडखैरे ही जवळपासची गावे आहेत.गाटेसबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गाटेसबुद्रुक आणि गाटेसखुर्द ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1850.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd0d9da1c178693f387ca47215bd37878cc1861d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1850.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1870.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43cea54bcf544636ddf080ea0017a4fab954a10b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1870.txt @@ -0,0 +1,5 @@ +गाय एडवर्ड पियर्स (५ ऑक्टोबर, १९६७:इलाय, कँब्रिजशायर, इंग्लंड - ) हा ऑस्ट्रेलियन[१] अभिनेता आहे. याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी हा ऑस्ट्रेलियाच्या गीलाँग शहरात वाढला. +पियर्सने आपली अभिनय कारकीर्द ऑस्ट्रेलियातील दूरचित्रवाणीमालिका नेबर्स या दूरचित्रवाणीमालिकेपासून केली. +यानंतर त्याने द टाइम मशीन (२००२). कॉर्मॅक मॅककार्थीच्या द रोड (२००९), कॅथरीन बिगेलोचा युद्धपट द हर्ट लॉकर (२००९) आणि टॉम हूपरच्या इतिहासपट द किंग्स स्पीच (२०१०) या चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त पियर्स रिडले स्कॉटच्या प्रोमिथियस (२०१०), मार्वल अॅक्शन फिल्म आयर्न मॅन ३ (२०१३) सारख्या चित्रपटांतूनही दिसला आहे. +इंडीवायरने पियर्सला अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले. [२] +पियर्सने मार्च १९९७ मध्ये त्याच्या बालपणीची प्रेयसी, मानसशास्त्रज्ञ केट मेस्टिट्झशी लग्न केले. [३] [४] ऑक्टोबर २०१५ मध्ये, पियर्सने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. [५] त्यानंतर पियर्स डच अभिनेत्री कॅरिस व्हान हूटेनशी नातेसंबंधात आहे; ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. [६] [७] [८] [९] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_188.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365c3aee764eb25fdaba81d711659a414748a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_188.txt @@ -0,0 +1,11 @@ + +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील  खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... +भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत. +शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे. +भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. +खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा +पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. +खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत. +खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.   +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी ) +मो. ९९२२४५७४७५ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1893.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22821207be1f95cf7da571d403d9c8dc69361c86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1893.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पुल्लेला गायत्री गोपीचंद (४ मार्च, २००३ - ) ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. हिचे वडील पुल्लेला गोपीचंद आणि पी.व्ही.व्ही. लक्ष्मी हे सुद्धा भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1897.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09531ff9239f90567ac482ed3ba8111356e75139 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1897.txt @@ -0,0 +1,18 @@ +गायत्री मंत्र यांची देवी, - इत्यादींची अधिपती देवता +गायत्री (IAST: gāyatrī ) ही वैदिक हिंदू धर्मातील एक देवता आहे. तिला सावित्री आणि वेदमाता (वेदांची आई) म्हणून देखील ओळखले जाते. +गायत्री बहुधा वेदांमधील सौर देवता सवित्राशी(सवितृ) संबंधित आहे. शैव ग्रंथात, गायत्री ही सदाशिवाची पत्नी आणि स्कंद पुराणानुसार, गायत्री ही ब्रह्मदेवाची दूसरी पत्नीचे नाव आहे. + +गायत्री देवता प्रातःकाळी बाल्यावस्थेत, मध्यान्हकाळी युवावस्थेत व सायंकाळी वृद्धावस्थेत असते. +गायत्री मंत्र येणेप्रमाणे : +वैदिक संध्याविधीतील गायत्री ध्यानाच्या श्लोकात गायत्रीचे वर्णन आले आहे. +॥ अथ गायत्रीध्यानम् ॥ [१] +मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखेस्त्रीक्षणैर्युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्| +गायत्रीं वरदाभयाङ्कुशकशाशूलं कपालं गुणं शङ्ख चक्रमथारविन्दयुगुलं हस्तैर्वहन्तीं भजे|| +अर्थ:-गायत्री देवीला प्रत्येक मुखाला तीन डोळे असतात. चंद्रकलेने युक्त असा प्रत्येक मुकुट असतो. मोती, पोवळी, सोने, इंद्रनील व धवल अशा वर्णांची पाच मुखे असतात. तिला दहा हात असून त्या हातात वरदचिन्ह, अभयचिन्ह, अंकुश, चाबूक, शूल, कपाल, रज्जू, शंख, चक्र व कमळांची जोडी असते. ती ब्रह्मप्रतिपादक आहे. +हिंदू महिन्यातल्या ज्येष्ठ शुक्ल एकादशीला गायत्री जयंती असते. +बालां बालादित्यमण्डलमध्यस्थां रक्तवर्णां रक्ताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां दण्डकमण्डल्वक्षसुत्राभयाङ्कचतुर्भुजां हंसासनरूढां ब्रह्मदैवत्यामृग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि | +अर्थ:- प्रातःकाळी गायत्री बाल्यावस्थेत असून ती उदयकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे रक्तवर्णाची(लाल)असतात. तिला चार मुखे असतात. चार हात असून त्या हातात दंड,कमंडलू,वक्षसूत्र व अभयचिन्ह असते. ती ब्रह्मस्वरूपी असून हंसावर बसलेली असते. ती ऋग्वेदाचे पठण करत असून भू-लोकाची नियंत्रक असते. +युवतीं युवादित्यमण्डलमध्यस्थां श्वेतवर्णां श्वेताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां प्रतिवक्त्रं त्रिनेत्रां चन्द्रशेखरां त्रिशूलखड्गखट्वाङ्गडमर्वंकर्भुजां वृषभासनरूढां रुद्रदैवत्याम् यजुर्वेदमुदाहरन्तीं भूवर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि | +अर्थ:- मध्यान्हकाळी गायत्री युवावस्थेत असून ती मध्यान्हकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्वेतवर्णाची(पांढरा)असतात. तिला चार मुखे असतात. प्रत्येक मुखाला तीन डोळे असून तिच्या मस्तकावर चंद्र असतो. चार हात असून त्या हातात त्रिशूळ, खड्ग, खट्वांग व डवरू असते. ती रुद्रस्वरूपी असून बैलावर बसलेली असते. ती यजुर्वेदाचे पठण करत असून भुव-लोकाची नियंत्रक असते. +वृद्धां वृद्धादित्यमण्डलमध्यस्थां श्यामवर्णां श्यामम्बरानुलेपनस्रगाभरणामेकवक्त्रां शङ्खचक्रगदापद्माङ्क गरुडासनरूढां विष्णूदैवत्यां सामवेदमुदाहरन्तीं स्वर्लोकाधिष्ठात्रीं सरस्वतीं नाम देवतां ध्यायामि | +अर्थ:- सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णूस्वरूपी सरस्वती असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1905.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0a73e207d32b1539965b474ee915a3ddfbd82e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1905.txt @@ -0,0 +1 @@ +गाय बगळा,ढोर बगळा किव्हा गोचीडखाऊ(शास्त्रीय नाव: Bubulcus ibis , ब्युबल्कस आयबिस ; इंग्लिश: Cattle Egret, कॅटल इग्रेट) हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी-म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी, म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह-अधिवास जपला जातो. म्हणूनच या बगळ्याला गाय बगळा असे म्हणतात. दिसायला लहान बगळ्यासारखा जरी पुर्णपणे पांढरा असला तरी या बगळ्याला गळ्यापाशी थोडासा पिवळा रंग असतो व विणीच्या हंगामात हा पिवळा रंग अधिक गडद होतो. इतर वेळेस साध्या लहान बगळ्यात व गाय बगळ्यात फरक शोधणे अवघड जाते. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1918.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe6a2ae731ba78011dd9585ee2f4d63a815ae6a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1918.txt @@ -0,0 +1 @@ +गाया (Gaia) ही युरोपीय अंतराळ संस्थेने (इ.एस.ए) ताऱ्यांचे अंतर, गति आणि दृश्यप्रत मोजण्यासाठी बनवलेली अंतराळ वेधशाळा आहे.[४][५] या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आत्तापर्यंतची खगोलीय वस्तूंची सर्वात मोठी आणि अचूक त्रिमितीय अंतराळ तालिका (कॅटॅलॉग) बनवणे आहे, ज्यामध्ये मुख्यत: तारे पण त्याचबरोबर ग्रह, धूमकेतू, लघुग्रह, क्वेसार यासारख्या अंदाजे १ अब्ज गोष्टींचा समावेश असेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1937.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b06f1e6e77e873e513eb4f948d146171ec756380 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1937.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारगोटवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1942.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7888ce874948c68330577ea376ded51f90d4fb9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1942.txt @@ -0,0 +1 @@ +गारगोटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1945.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eae0c2bfffd6e83448f19c7ba042cc244ea2dc8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1945.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारटेक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1948.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a73948aab0d30e180810ee6084ff486f0caae2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1948.txt @@ -0,0 +1 @@ +मराठे गारदी ही १७५० च्या दशकातील मराठ्यांची महत्त्वाची लष्करी कमान होती. यातील सैनिक तोफखाना चालवण्यात तसेच बंदूक चालवण्यात पटाईत होते. इब्राहिम खान गारदी कडे या कमानीचे नेतृत्व होते. गारदी त्याकाळचे देशी मस्केटीयर्स होते. त्यांची तुलना रोमच्या प्रेटोरियन रक्षकांशीही केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1964.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2c89c058d05289e74480b0176357aa26e4ef717 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1964.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1974.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cd753ad0340bacbf5a16ec4d1aa741f76337c7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1974.txt @@ -0,0 +1,2 @@ +सापगारुडी/मदारी ही एक भटकी जमात आहे. साप आणि नाग पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. फिरत फिरत ते जेव्हा गावातील एखाद्या छोट्या मैदानवजा मोकळ्या जागेत येतात, तेव्हा ते ढोल पिटून गावातील मुलेबाळे जमा करतात. मुलांपाठोपाठ हळूहळू मोठेही येतात. पुरेशी माणसे जमा झाली की ढोल वाजवणे थांबते. मैदानावर दोनचार पेटारे व साप-नाग ठेवलेलेच असतात. तिथेच सापाच्या चपट्या करंड्याही असतात. मध्येच एखादा अजगर मोकळा सोडलेला असतो. आणि सापगारुडी/मदारी खेळ सुरू करतो. जादुगाराच्या प्रश्नांना तो न कंटाळता उत्तरे देत असतो. सापगारुडी/मदारी पत्त्यांची जादू करतो, रुमाल, रिबिनी रुपयाचे नाणे वगैरे अदृश्य करण्याचे खेळ करतो. आणि मग तो साप-मुंगुसांची लढाई लावतो. साप-मुंगुसांची बराच वेळ एकमेकांना चुकवाचुकवी झाल्यावर सापगारुडी/मदारी सापाला परत करंडीत बंद करतो. पुंगी वाजवून नागाला डोलवतो. आणि नंतर हंडीबागला झोपवून त्याच्यावर चादर अंथरतो. तो त्याला प्रेक्षकांपैकी कोणाच्या खिशात काय आहे ते विचारतो. उत्तरे अचूक आल्यानंतर लोकांचा सापगारुड्यावर विश्वास बसतो. सापगारुडी/मदारी नंतर कुठले तरी दंतमंजन किंवा औषध विकायला काढतो. आणि शेवटी कटोरा घेऊन प्रेक्षकांकडून पैसे जमा करतो. +सापगारुडी/मदारी ही खेड्यातीलच नाही तर शहरातल्या लोकांचीही अल्प पैशातली करमणूक असते. नागपंचमीच्या दिवशी सापगारुडी/मदारी नाग घेऊन घरोघर हिंडतात आणि नागासाठी दूध आणि पैसे गोळा करतात. मनेका गांधी यांनी भारतात चालविलेल्या पशु अधिकार चळवळीमुळे,व वन्यप्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे व त्यात झालेल्या संशोधनामुळे (भारतीय प्राणी कल्याण कायदा-२०११) , हे खेळ बहुतांशी बंद झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1987.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd5c506052bf21eb5d4cc98d35106d674e940cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1987.txt @@ -0,0 +1,3 @@ +गार्त्झा काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गार्त्झा काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_199.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..589113b7701f8fff73c5d08fe1ebcf38c405abef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_199.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1992.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd0d9da1c178693f387ca47215bd37878cc1861d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1992.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1995.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd0d9da1c178693f387ca47215bd37878cc1861d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_1995.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2005.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17b13d1c5f98b637166dc2ae83be7a57632a1f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2005.txt @@ -0,0 +1,38 @@ +लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. लसूण हा शब्द मराठीत पुंल्लिंगी आहे, पण लसणाच्या पाकळीला लसणी (स्त्रीलिंगी) म्हणतात. +प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत. +एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. +(हिंदी -. लसन, लहसुन; गुजराथी - लसण; कानडी - बेळुवळ्ळी; संस्कृत - लशुनम्, उग्रगंधा, सोनह, रसोन; इंग्रजी - गार्लिक; लॅटिन - ॲलियम सटायव्हम-कुल-लिलिएसी Liliaceae आहे). ही ओषधीय वनस्पती कांदा व खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) असून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात. इ.स.पू. ५००० ते ३४०० या काळात इजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. यूरोप, रूमानिया व इजिप्त येथे तिचे देशीयभवन (निसर्गाशी पूर्णपणे जमवून घेऊन सुस्थिर होणे) झाले आहे. +छातीवर व पोटावर लसणीचे तेल चोळल्यानेसुद्धा वेदना कमी होतात. +लसूण वृष्य असल्याने शुक्रजननाचे कार्य करते. कामोत्तेजना वाढविण्यासाठी लसणीचा उपयोग होतो. +स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी अंगावर साफ जात नसल्यास लसणीचा उपयोग होतो. +अस्थिभंगामध्ये हाडे जुळवून आणण्यासाठी लसूणसिद्ध दूध अत्यंत उपयुक्त आहे. +ज्यामध्ये त्वचा कुजण्याची वा सडण्याची क्रिया होते, अशा त्वचाविकारात लसूण उपयुक्त ठरते. लसूण व मिरे वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये पडलेले किडे मरून जातात. +लसूण वाटून हळद व गूळ एकत्र करून मुका मार बसलेल्या जागी लेप लावावा. म्हणजे सूज लवकर उतरून वेदना कमी होते. +लसूण वाटून हुंगायला दिल्याने मुर्छा आली असल्यास ती जाते +भारतादि अनेक पौर्वात्य देशांत लसूण मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. तो मूळची भारतीय नसल्याने वैदिक वाङ्मयात लसणाचा उल्लेख नाही, तथापि महाभारतात (आरण्यक पर्वात) कांदा व लसूण यांचा उल्लेख आलेला आहे. तसेच कौटिलीय अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, भावनीतक, मनुस्मृती इत्यादी अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांत निरनिराळ्या संदर्भांत लसणाचे उल्लेख आढळतात. लसणाच्या निश्चित मूलस्थानाबद्दल मतभेद आहेत, मात्र अनेक धर्मग्रंथांत लसूण अपवित्र, निषिद्ध व त्याज्य मानलेला आढळतो. तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांची माहितीही भरपूर मिळते. काश्यपसंहितेइतकी माहिती इतरत्र आढळत नाही. +लसूण खातां मधूमेह, चरबी जाई दूर | +हृदयरोग, मुत्रविकाराची नसते टूरटूर || +लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!! +समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले .... अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला.... +तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला ..... +गंमतीशीर आहे पण घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट अनेकांना आजही जशीच्या तशी आठवते .... +लसूण खरोखरच अमृत असावा असे म्हणावे लागते. +गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा हा एकमेव कंद आहे ... +संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा. +लसणाचे उपयोग : +१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात . +२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात . +३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा. +४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो . +५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा . +६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे. हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो . +७. भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे . +८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा . +९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो . +१०. लसूण घालून उकळलेले दूध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो . +११. लसूण मनाची मरगळ घालवतो . +१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दूध दिले असता हाड लवकर सांधले जाते . +१३ . लसणामध्ये नैसर्गिकरीत्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणाऱ्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो . +१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो. +लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती,गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे. +जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजल्यास बरे वाटते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2041.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41edf4c2ee285ec14b051c8dcb5dfca94b5d1f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2041.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाळंदवाडी नंबर२ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2042.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c21c3bc6ce572d0a5bcebe683b49d3c4fb35075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2042.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाळंदवाडी नंबर१ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2055.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..946aab00d02eac06aca6b5d31146858a55f5fc0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2055.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाळवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2086.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..588e356e60cd016548c86d794b666d7aa4366c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2086.txt @@ -0,0 +1,37 @@ +'गावडे' हे भारत देशात राहणाऱ्या मराठी समाजातले एक प्रचलित आडनाव आहे.गावडे सुर्यवंशी असुन मुळ सगर राजपूत मराठा आहेत. प्रामुख्याने पुणे तसेच जिल्हा,सांगली, कोल्हापुर तसेच कोकण मध्ये गावडे आडनावाची लोक राहतात. मुळ क्षत्रीय असल्यामूळे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बरेच वेळा लढाई करून धर्म रक्षण केल्याचे आढळते. +13 व्या शतकात अल्लौद्दिन खिल्जीचा सरदार मलिक गफुर बरोबर झालेल्या लढाईत हिन्दुस्तानचा बळदंड योधा वीर करण सिंह गावडे व वीर भीमराव गावडे यांचा उल्लेख आढळतो. +सगर योद्ध्यांनी हिंदुस्थानवर आक्रमण करणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याशी घनघोर युद्ध केल्याचा इतिहास समोर आला आहे. नीरा-भीमा नदीच्या तटावर 20 जानेवारी 1311 साली झालेल्या घनघोर युद्धात करणसिंग गावडे या महावीरासह अनेकांना वीरगती प्राप्त झाल्याची नोंद युद्धगीतात आढळली आहे. + +तरडोली येथे 1498 साली तुर्की आक्रमकांशी लढाई झाल्याचे नुकतेच समोर आले होते. आता युद्धगीते, दोहा या स्वरूपातील चार चौपाईया आढळल्या आहेत. नीरा नदी बडी सोहामनी, भीमा घाट का मिठ्ठे नीर | +नीरा के तट मे लढे, वो करण गावडे महावीर || +नीरा नदी सोहामानी, भीमा पाठ का मीठे नीर | +ऐसा नरसिंह गढी मे योद्धा बडा सगर गावडे करण वीर|| +जहाँ आई सती और दत्त विराजे । +दशनामी मंदिर एक आधार है || +नीरा के तट पर सागरक्षात्र लडे है || +बाजे नगरा युद्ध का यीर सागरक्षात्र सागरक्षात्र मैदान रमे । +नीरा के तट मे लढे वो करण गावडे महावीर है || +मेष फाइसगारदि वसे, पादया राजे फशपात फूल । +यशामुर्य मूल वीर योद्धा करना । +फुरहान भीमराव, लड़पा संग पडा रह्स्य । +समपातारे पापरत राखले, महा दत्त मंदिर राह गवांदे । +शूरवीर करणसिंह गावडे, रोकियो मलिक कळस । +जय दुर्गा माते, नाद कयो सगर रशरत्र सौसगाथे । +लाडिपा पूर शाह सांगे दुश्मन माथा बाहू चणारथे । +खिलजी बादशाह को दियो घाव दौडगड हारके जाव । +नरी विधवा व्रणहशे, हिंदू धर्म कियो याच कहाव । +इस्डदात रोउडत रोरसा उडत आगे शीरसफल गावे फलागे । +महागंगा, भीमा नीरा, सागरक्षात्र, बडाई अधिरा । +ढगाई भक्त को सयाराम, दत्त पुजारी राजमुर्याम । +शंखकोमलला करधा, करन गावडे गावडे महावीर वरधा । +खुशरो अमिरे वधाधु गाव, बादशाह को दियो शँदेसाथ । + +भिपोहारी लढे खडे वीर, बलवीर गावडे पणेधीर ।असे वर्णन असणारे युद्धगीत 1452 मध्ये अरुणसिंह याने गुरजातचा राजा मरतानजी वाघेला याच्यासमोर गायले असल्याचा उल्लेख आहे. 20 जानेवारी 1311 रोजी राजस्थान, देवगिरीचे पारिपत्य करून दक्षिणेकडे चाललेल्या मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याला माणगंगा-नीरा-भीमाच्या तटावरील योद्ध्यांनी गुणवडी येथे अडविले. जय दुर्गामाते अशा घोषणा देत योद्धे तुटून पडले. करणसिंह गावडे पुढे होत नूरशाहसोबत लढले आणि खिलजी बादशहाला घाव दिला. महिला विधवा झाल्या. शीश कटा हाथ हरण, धड लडा गावडे करन | +सौ सौ मारिया दुश्मन को, भीमराव करण दोनो बालवीर है ||असे विरश्रीयुक्त वर्णन आहे. तीन पहर झालेल्या या घनघोर लढाईचा 'संदेशा' प्रसिद्ध मध्ययुगीन कवी अमीर खुसरो याने बादशहाला दिला असेही म्हटले आहे. याशिवाय "हिन्तवतनचा जवामर्द, शूरवीर तू शिरसुफल का" या उल्लेखांवरून तसेच "ऐसा नरसिंह गढी मे, योद्धा बडा सगर गावडे करणबीर" या उल्लेखावरून करनसिंह गावडे हे शिर्सुफळला सध्या अस्तित्वात असलेल्या गढीतील असावेत असा अंदाज केला जात आहे. +"दत्त दश मंदिर मूल, महादत्त मंदिरे राह गावडे" असा चौपाईयामधे उल्लेख आहे. गुनवडी येथील हे मंदिर आजही गावडे चा दत्तोबा म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आजही तीन 'सती' शिळा आहेत. चौपाईयामध्ये 'पद्मीनीनोने दिया देहदान' हा उल्लेख शिळांशी संबंध जोडणारा आहे.[१] +सोबतच पुणे जिल्ह्यात आम्बेगाव तालुक्यात असलेले गावडेवाड़ी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.या वर्णनानुसार गावडे घराणे हे मूळ मानले जाते +गावडे आडनावाच्या लोकांचे गोत्र कश्यप व उपगोत्र धामपाळ असल्याची नोंद काही पुस्तकांत आढळली आहे. हे ईश्वाकू हे कूळ असल्याचे सांगितले जाते. सौंडडी हे देऊक आहे.मुळात क्षत्रीय असुन सोबतच शेती करत असल्याने यांना 'शेतकरी' असा दर्जा मिळाला. ' गावडे' यांचे कुलदैवत ज्योतिबा असल्याची नोंद अनेक पुस्तकांतून आढळते. तसेच कूलदेवी तुळजाभवानी आहे. +गावडे आडनावाची कुटुंबे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेतच शिवाय या आडनावाचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्राबाहेर इतर आडनावे देखील झाली आहेत.एवढेच पुरेसे नसून या आडनावापासून अनेक आडणावांचीदेखील निर्मिती झाली आहे व आता ही सगळी आडनावे स्वतंत्र आहे. +पुरातन संदर्भ - +काश्यप हे एक ऋषी होते. हे ऋषी पुराणात खूप प्रसिद्ध आहेत. सुर्यवंशात यांचा जन्म झाला म्हणजे गावडे मुळचे सुर्यवंशी आहेत. श्रीरामचंद्र देखिल सुर्यवंशी आहेत.छत्रपती शिवाजी महाराज देखील सूर्यवंशी घरण्यातीलच आहेत. +मूळ आडनाव - गावडे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2108.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..261afcb48c89704f440d22b9caf4340529600119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2108.txt @@ -0,0 +1,2 @@ + गावरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2111.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc5eb4c1d7275b9b39ef3eca78b489642d727535 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2111.txt @@ -0,0 +1,2 @@ + गावराळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2115.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f32bb7baa78122bdf7295aef7cfb96a7427c4c68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2115.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांवसूद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2123.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9eca36dfeaf19886008a599b1aef8e06ead26bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2123.txt @@ -0,0 +1 @@ +गाशेरब्रम १ -याची उंची ८०८० मीटर आहे. हा पृथ्वीवरचा एक उंच पर्वत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2134.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b277ef91bcc3729ad4e8d5d9be79c42b9be01fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2134.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिगाकू (伎楽?) हा प्रकार कुरे-गाकु (呉楽?) म्हणूनही ओळखला जातो [१] हा मुखवटा घालून सादर केलेल्या नाटक-नृत्याचा प्रकार आहे. ही सादरीकरणाची शैली लुप्त होत चालली आहे. हा नाट्य प्रकार असुका कालावधीत जपानमध्ये आयात केला गेला होता. +नोंदीनुसार हा नाट्य प्रकार सम्राज्ञी सुइको (६१२ [१] [२])च्या कारकिर्दीच्या २० व्या वर्षात कुडारा राज्याच्या एका विशिष्ट मिमाजी ( (味摩之?)[१] [३] द्वारे जपानमध्ये आणला गेला. कोरियाच्या तीन राज्यांपैकी एक साकुराई येथे त्यांनी जपानी तरुणांना गिगाकू शिकवले.[४] असे म्हटले जाते की त्याने वू (चीन) मध्ये शिक्षण घेतले होते आणि तेथे गिगाकू शिकले होते. यावरून हे दर्शविले जाऊ शकते की गीगाकूचा संबंध चीनशी शोधले जातो कारण त्या काळात जपानी आणि चीनी लोक कोरियन संस्कृतींचे कौतुक करत होते आणि त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता.[५] त्यावेळच्या रीजेंट, शोतोकूने , जपानमधील बौद्ध संस्कृतीला अनुमती देण्यात आणि प्रसारित करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. संस्कृतीच्या या प्रसारामुळे गीगाकूचा अनेक जपानी व्यक्तींनी प्रचार केला. यात धार्मिक नाट्य म्हणून ते सादर केले आणि पाहिले गेले.[६] आठव्या शतकाच्या पूर्वार्धात गिगाकूने शिखर गाठले पण जेव्हा बुगाकूने शाही राजवाड्याचे अधिकृत मनोरंजन केले तेव्हा त्याचा प्रभाव कमी कमी होऊ लागला. तरीही गीगाकू अजूनही राजधानीपासून दूर असलेल्या भागात सादर केले जात होते आणि शिकवले जात होते. त्याकाळापासून ते चौदाव्या शतकापर्यंत जपानी मनोरंजनाच्या दुनियेत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.[७] यावेळी अनेक लाकडी गिगाकू मुखवटे रंगवले गेले होते. यातील बहुतेक मुखवटे नारा कालावधीतील (७१० ते ७८४) होते. आता ते नारा येथील होर्युजी आणि तोदाईजी मंदिरे आणि शाही खजिना (शोसोइन) येथे जतन केले गेले आहेत.[८] हे मुखवटे हे गिगाकू थिएटरचे अविभाज्य भाग होते आणि विविध वैशिष्ट्ये आणि गुणधर्मांचे प्रतिनिधित्व करतात. नंतर जपानी थिएटरच्या इतर भागांवर प्रभाव त्यांचा प्रभाव दिसून आला. गिगाकूच्या इतिहासावर बऱ्याचदा चर्चा केली जाते कारण मुख्य भूप्रदेश आशियामध्ये गीगाकूचे कोणतेही दस्तऐवजीकरण नाही. परंतु काही नाजूक मुखवटे शिल्लक आहेत. अशा भक्कम पुराव्याच्या अभावामुळे संशोधकांना गीगाकूचे खरे मूळ, उगम, कामगिरी आणि त्याची प्रक्रिया उलगडणे कठीण झाले होते. +या मध्ये मुखवटा घातलेले कलाकार माइम (मूक) नृत्य सादर करतात.[१] या सादरीकरणामध्ये संगीताची साथ असते.[१] संगीतासाठी बासरी, कंबरेवरील ड्रम (किंवा हिप ड्रम[९] (योको (腰鼓?)), ज्याला कुरेत्सुझुमि (呉鼓, "वु(चीन) ड्रम"?)[१]), आणि शोबन (鉦盤?) अशी तीन साधने वापरली जातात. शोबन (鉦盤?) हा एक प्रकारचा गाँग आहे, नारा कालावधी, तास वाजवणे झांज dobyōshi (銅鈸子?) लवकर मध्ये एक प्रकार करून अधिक्रमित होते तरी Heian कालावधी (9 व्या शतकाच्या). [१०] +यापैकी बऱ्याच मुखवट्यांनी इतर जपानी थिएटर फॉर्म, नोहवर देखील प्रभाव पाडला, उदाहरणार्थ, विशेषतः गोको आणि गोजोच्या गिगाकू मास्कसारखे मुखवटे आहेत.[१९] गोजोचे साम्य कूमोटेच्या सुप्रसिद्ध नोह मास्क तसेच चिडो आणि कॉनरोन यांच्या भूत आणि राक्षसाच्या मुखवटामध्ये त्यांच्या तीव्र, अतिशयोक्तीपूर्ण आणि भयावह वैशिष्ट्यांसह असल्याचे दिसून येते.[२०] जरी हे मुखवटे सारखे असले तरी त्यांच्यातही थोडासा फरक आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, उदाहरणार्थ नोहचे मुखवटे गिगाकूच्या तुलनेत खूपच लहान आहेत, हे बुगाकू (गीगाकू नंतर उदयोन्मुख रंगमंच स्वरूप)च्या बाबतीत देखील खरे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2136.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d338ef3befc40f5f17f36590107130e850b84942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2136.txt @@ -0,0 +1 @@ +संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2147.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c61353984880b292d25c585f34f3e1f99903caf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2147.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिटार हे तारा छेडून वाजवायचे एक तंतुवाद्य आहे. गिटारास मुख्य अंग म्हणून एक पोकळ खोके, त्याला जोडलेली एक लांब मान व मानेवर लावलेल्या सहा किंवा अधिक तारा असतात. गिटारांची मुख्यांगे असलेली खोकी नाना प्रकारांच्या लाकडापासून बनवली जातात. गिटाराच्या तारा पूर्वी प्राण्यांची आतड्यांपासून बनवत असत; मात्र आता नायलॉन किंवा पोलादी तारा वापरल्या जातात. गिटारांचे दोन प्रमुख प्रकार असतात : अकूस्टिक व इलेक्ट्रिक. +by Ashish Dilip Landge + हे वाद्य बोटांनी तारा छेडून वाजविले जाते. स्पेनमध्ये या वाद्याचा उत्कर्ष झाला. १८३० च्या सुमारास याचा भरपूर प्रसार झाला होता. शास्त्रीय संगीतासाठी गिटारचा यशस्वी वापर करण्याचे श्रेय फ्रॅन्सिस्को सोर आणि तरेगा यांच्याकडे जाते. +विसाव्या शतकात सेगोविआ या कलावंताने या वाद्याचा प्रवेश संगीताच्या सभागृहात करून दिला व संगीतरचनाकारही या वाद्यासाठी रचना करू लागल्याने या वाद्याचे पुनरुज्जीवन झाले. ज्यूलिअन ब्रीम, जॉन विल्यम्स, कार्लोस माँतोया, ख्रिस्तोफर पार्केनिंग यांच्यामुळे आज या वाद्याचा दर्जा वाढला आहे. जॅझ संगीतात निपुण गिटारवादक म्हणून चार्ली ख्रिश्चन, जांगो राईनहार्ट, चार्ली बर्ड, वेस मंगमरी इत्यादींचा उल्लेख करता येईल. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2166.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d733962f0e0d5e6d9105d34dd7a32f66e9f7c0fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2166.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República da Guiné-Bissau) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले. +इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे गिनी-बिसाउ गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये गिनी-बिसाउ जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. येथील राजकीय भाषा पोर्तुगीज असली तरीही केवळ १४ टक्के जनता पोर्तुगीज वापरते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2196.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7b0962d7f105696f5de12bf543f8eb586a8c22b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2196.txt @@ -0,0 +1,21 @@ + +गिम्प म्हणजे ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम GIMP होय. प्रतिमेचे बहुआयामी संपादन करणारी गिम्प ही मुक्त आणि व्यक्त आज्ञावली आहे. ही आज्ञावली संगणकीय प्रतिमा, छायाचित्रे इत्यादींचे संपादन करण्यासाठी वापरली जाते. गिम्प ही आज्ञावली लिनक्स, मॅक ओएस, मायक्रोसॉफ्ट विंडोज या कार्यकारी प्रणालीवरही उपलब्ध आहे. +गिम्प हे बहुआयामी प्रतिमा संपादनाचे साधन आहे. छायाचित्राची सुधारणा करण्यासाठी, प्रतिमेची रचना बदलण्यासाठी आणि प्रतिमा निर्माण करणे यासह विविध प्रकारच्या प्रतिमांची हाताळणी या कार्यासाठी गिम्प हे योग्य असे साधन आहे. गिम्प हे विस्तारणीय आणि विस्तारयोग्य आहे. हे प्लग-इन आणि विस्तारासह वाढविण्याकरिता रचना केलेली आहे. जेणेकरून प्रतिमेचा कितीही विस्तार करता येतो, तसेच प्रतिमेचा विस्तार कमी करता येतो. प्रगत लिपीबद्ध बाह्यस्वरूप सर्वसाधारण कार्यातून सर्वात जटिल प्रतिमा हाताळणी प्रक्रियेस सहजपणे लिपीत करण्याची परवानगी देते. +गिम्प बलस्थानांपैकी एक म्हणजे अनेक कार्यप्रणालीसाठी ही अनेक स्रोतांकडून त्याची विनामूल्य सहज उपलब्धता आहे. गिम्प मायक्रोसॉफ्ट विंडोज किंवा ऍपलच्या मॅक ओएस एक्स (डार्विन) सारख्या अन्य कार्यप्रणालीसाठी ही उपलब्ध आहे. गिम्प हे जीपीएल (GPL) परवानाधारक एक मुक्त कार्यप्रणाली (सॉफ्टवेर) अनुप्रयोग आहे. जीपीएल वापरकर्त्यांना संगणक प्रोग्राम तयार करणाऱ्या स्रोत अधिनियम मध्ये प्रवेश करण्याची आणि बदलण्याची स्वातंत्र्यता देते. + +गिम्प ह्या आज्ञावलीचे शीर्षकपट्टी, सूचीपट्टी, साधनपेटी, स्थितीपट्टी आणि आलेख /रुलरपट्टी मुख्य पाच विभाग आहेत. + गिम्प आज्ञावलीच्या मुख्य पाच विभागापैकी साधनपेची हा एक महत्त्वाचा भाग आहे. साधनपेटीतील विविध साधनांच्या साहाय्याने विविध प्रकारचे कार्य करता येतात. आयताकृती निवडसाधनाच्या साहाय्याने पटलावर रंगरंगोटी वा नक्षी काढण्यासाठी किंवा एखाद्या प्रतिमेवरील ठराविक भाग निवडण्यासाठी ह्या साधनाचा वापर केला जातो. ह्या साधनाद्वारे अवकाशनिश्चिती केली जाते. हे साधनपेटीतील सर्वात पहिले साधन आहे. +आयताकृती साधनाप्रमाणेच लंबगोलाकृती निवडसाधनांचा गिम्प आज्ञावलीत वापर होतो. एखाद्या प्रतिमेतील लंबवर्तुळाकार क्षेत्रांना त्या प्रतिमेतून निवडण्यासाठी हे साधन वापरले जाते. +मुक्त निवड साधनाच्या साहाय्याने एखाद्या प्रतिमेचा हवा तेवढा भाग माउसच्या डाव्या बटनाद्वारे मुक्तपणे निवडता येतो. ही प्रक्रिया प्रतिमेवरील प्रारंभस्थानापासून सुरू होऊन ती सूचक स्थानापर्यत एका सरळ रेषेत (सुरुवात आणि शेवट) जोडून पूर्ण होते. +एखाद्या प्रतिमेवरील रंगछटांच्या समानतेवर आधारित भाग किंवा क्षेत्र ह्याची निवड करताना जादुई निवड साधन महत्त्वाची भूमिका निभावते. उहा. एखाद्या प्रतिमेवरील निळा वा लाल रंग ह्या साधनाच्या मदतीने निवडला गेला तर हे साधन निळ्या वा लाल रंगाच्या सर्वच रंगछटांची निवड करते. +एखाद्या र्कतिमेवरील निवडक रंगछटांचा भाग निवडायचे असेल तर रंगाचा वापर करून निवड करता येते. हे साधन जादुई निवड साधनासारखेच कार्य करते. यांच्यात मुख्य फरक असा की, जादुची काडी अरुंद प्रदेशांना निवडते. आणि सर्व अंतर जोडून मोठा अंतर असलेल्या मार्गांनी सुरू होते. तर रंगयुक्त निवड साधन सर्व दृश्यबिंदू निवडतात; जे रंगीत दृश्यबिंदुसारखे असतात. + +ह्या साधनाच्या साहाय्याने निवडलेल्या प्रतिमेवर प्रतिमेसंदर्भात वा अन्य कोणताही मजकूर टंकलिखित करता येतो. टंकलिखित केलेला मजकूर प्रतिमेवरील आयताकृती चौकटीत स्थूलपटावर दिसतो. + +साफसफाईच्या साधनाद्वारे प्रतिमेवरील किंवा टंकिखित मजकूर वा त्यातील काही भाग खोडण्यासाठी किंवा पुसण्यासाठी ह्या साधनाचा वापर केला जातो. स्तर, प्रतिमा वा मजकूर किंवा अन्य इतर घटक एका स्थानापासून दुसऱ्या स्थानी हलवण्यासाठी ह्या साधनांचा वापर/ उपयोग केला जातो. +एखाद्या प्रतिमेचा दृश्यस्तर समायोजित करण्यासाठी ह्या साधनाचा वापर होतो. मूळ प्रतिमा वा मजकूर आहे तसाच ठेवून त्याचे दृश्यमान वाढवता (झूम) येते वा कमी करता येते. +एखादी प्रतिमा वा प्रतिमेचा स्तर यांच्या कडा कापण्यासाठी किंवा कडा वेगळे करण्यासाठी ह्या साधनाचा वापर करता येतो. +ह्या साधनाच्या आधारे गिम्प आज्ञावलीत एखाद्या प्रतिमेचे संपादन करताना ती प्रतिमा वेगवेगळ्या आयताच्या साहाय्याने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते. +एखाद्या प्रतिमेला वेगवेगळ्या दिशानिर्देशाप्रमाणे हलवण्यासाठी ह्या साधनाचा वापर केला जातो. एखादे चित्र खालून वर किंवा वरून खाली वा डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे घड्याळी काट्याच्या दिशेने किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने परिक्रमा वा परिभ्रमण करण्यासाठी हे साधन उपयुक्त आहे. +एखाद्या प्रतिमेत रंग भरण्यासाठी हे साधन वापरले जाते. जसे चित्रकलेत कागदावरील चित्रात ह्या रंगकुंचल्याच्या साहाय्याने रंग भरला जातो, तसाच रंग गिम्प आज्ञावलीतही भरला जातो. +https://www.gimp.org diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2199.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4b671382e99d1204359558546022c7897753bff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2199.txt @@ -0,0 +1,8 @@ + गिम्हवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2209.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..924884882f5f345e0bf74c73f85575a3d47a0354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2209.txt @@ -0,0 +1 @@ +गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नीरोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे.येथील चाळसंस्कृती किंवा चाळीतील जीवनावर बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2223.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6417c1b07a7adec5761f044b5bd8e3943d44f0a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2223.txt @@ -0,0 +1,6 @@ +गिरीजा नदी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक नदी आहे. +ती दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे. गिरीजा नदीचा उगम म्हैसमाळ येथे होतो. ही नदी पुढे खुलताबाद तालुक्यातून वाहते. या नदीवर येसगाव खुलताबाद व वाकोद फुलंब्री याठिकाणी धरण, तलाव, प्रकल्प बनवण्यात आले आहेत. या नदीवर परिसरातील अनेक गावे अवलंबून असून गावांचा पिण्याचा व शेतीचा प्रश्न नदी भरल्याने सुटत असतो. फुलंब्री तालुका मधील वडोड बाजार, बोरगाव अर्ज, पडली व पुढे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात व इतर तालुक्यातून पुढे पूर्णा नदीला मिळते तसेच पुढे या नदीला पूर्णा याच नावाने ओळखले जाते पुढे वाहत जाते. तसेच ही नदी पुढे कटेस्वर या ठिकाणी गोदावरी नदी ला मिळते. या गिरिजा व पूर्णा नदीच्या तीरावर अनेक धार्मिक स्थळे प्रेक्षणीय आहेत. तसेच अनेक गावं व नगर या दोन नदीवर विसंबून आहेत. तसेच हजारो पूल या नदीवर बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे या नद्यांचं पाणी ठिकठिकाणी अडवलं जातं, त्यामुळे या नद्या बारमाही वाहत नाहीत. या फक्त पावसाळ्यात वाहतात. परंतु पूर्वी या नद्या बारमाही वाहत असत. +गिरिजा व पूर्णा या गोदावरी नदी च्या उपनद्या आहेत. गोदावरी ही मराठवाड्याची जलवाहिनी व मुख्य नदी आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड इत्यादी शहर पूर्णपणे विसंबून आहेत.गिरजा नदी जालना जिल्ह्यातील बोरगांव तारु या गावाजवळून वाहत जाते.या गावात सत्वाई देवी(सटवाई देवी) चे प्रसिद्ध मंदिर आहे.या देवीला सुमारे ३०० वर्षांचा इतिहास आहे.या देविचे प्रसिद्ध ठाणे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात देखील आहे. +गिरिजा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2230.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b21e8d801aa10d68485a3078b8460a5972559f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2230.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरणानगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2254.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38922bd3c94fd31645fcbb2d01b215544022d8c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2254.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2258.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..949f2f8e7db52f7ac98ef129877f2daca41ad7a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2258.txt @@ -0,0 +1,8 @@ +गिरिजा कीर (जन्म : धारवाड, ५ फेब्रुवारी १९३३; - मुंबई, ३१ ऑक्टोबर २०१९) या मराठी भाषेतील लेखिका आणि कथाकथनकार होत्या. +गिरिजा कीर या माहेरच्या रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी. ए.ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. +किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवांतूनच लिहिले आहे.[ संदर्भ हवा ] +गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला इ. गिरिजाबाईंच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत. त्यांचे दोन हजाराहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम देशां-परदेशांत झाले आहेत.[१] +गिरिजा कीर यांचे प्रकाशित झालेले "जन्मठेप" हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील जन्मठेप झालेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे.[२] +कीर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी हे -. +[३] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2306.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93002ff86b451a7d562f27275df8df709b94d49c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2306.txt @@ -0,0 +1 @@ +गिरीधरी यादव ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2309.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5d0e06667e19ea60d3fa1381c06932aedacbc5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2309.txt @@ -0,0 +1 @@ +गिरीराज सिंह ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2310.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b256ecbdaf3fdbca85b29ecd2365257e1a5b1a5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2310.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजगीर (अधिकृत नाव: गिरीवराज) हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्षेत्र आहे. बिहारची पाटणा ह्या शहरापासून १०० किमीवर आहे. राजगीर ही प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर मौर्य साम्राज्य उदयास आले. राजगीरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. वसुमतिपूर, वृहद्रथपूर, गिरिब्रज, कुशाग्रपूर आणि राजगृह या नावांनी सुद्धा हे प्रसिद्ध राहिले आहे. बौद्ध साहित्यानुसार, बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे. राजगीर हेच २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे पहिले देशना स्थळ (जेथे उपदेश केला ती जागा)सुद्धा आहे. (देशना म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर एखाद्या जैन तीर्थंकराने सर्वभूतांसमोर केलेले धार्मिक प्रवचन). +राजगीरच्या आसपासच्या उदयगिरी, रत्‍नागिरी, विपुलगिरी, वैभारगिरी, सोनगिरी या टेकड्यांवर जैनांची मंदिरे आहेत. त्यांचे तीर्थंकर महावीर यांनी ज्ञानप्राप्तीनंतरचॆ पहिलाॆ प्रवचन विपुलगिरी टेकडीवर केले होते. राजगीरच्या आसपास जैनांची २६ मंदिरे आहेत, पण तेथे जाणाऱ्या वाटा चालायला अवघड असल्याने तेथ पोहोचणे सोपे नाही. +याच राजगीरमध्ये भीम आणि जरासंध यांचे मल्लयुद्ध झाले. हे मल्लयुद्ध म्हणे १८ दिवस चालू होते. शेवटच्या दिवशी भीमाने जरासंधाचा वध केला. राजगीरमध्ये जरासंधाचा आखाडा आहे. विपुलगिरी ही जरासंधाची राजधानी होती. (महाराष्ट्रातल्या संगमनेर शहराजवळील जोर्वे हे उत्खननाने मिळालेले गावही जरासंधाचे गाव म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2323.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e087b2f4e1f091931ca190e87794299ea31b409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2323.txt @@ -0,0 +1 @@ +डाॅ. गिरीश प. जाखोटिया हे एक मराठी आणि इंग्लिश लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2346.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0aa17cfcce3f35cbdeba2aa5781129b7736da12e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2346.txt @@ -0,0 +1 @@ +गिरोळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2377.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ecb6c696c12edfd0b3fff762c956467efcd965b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2377.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिलुटोंगन हे ओलांगो बेटांच्या समुहाचा भाग आहे. ओलांगो बेटांच्या समुह मॅक्टान आणि दानाजॉन बँक मध्ये आहे. बहुतेक ओलांगो बेटे लापू-लापू शहराचा भाग आहेत. परंतु गिलुटोंगन कॉर्डोव्हा, सेबू नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे.[१] बेट कॉर्डोव्हा शहरापासून अंदाजे ५ किलोमीटर (३.१ मैल) आग्नेयेला आहे. गिलुटोंगनची लोकसंख्या १,६०६ आहे.[२] +हे बेट आयलंड-हॉपिंग टूरच्या गंतव्यस्थानांपैकी एक आहे. या बेटावर पांढरे-वाळूचे किनारे आणि एक सागरी अभयारण्य आहे. जेथे पर्यटक स्नॉर्कलिंग आणि पाण्याखाली डायव्हिंग करू शकतात. +हे बेट स्थानिक पातळीवर बारंगे गिलुटोंगन द्वारे प्रशासित केले जाते. जवळचे निर्जन नलुसुआन बेट देखील बरांगेच्या प्रदेशाचा एक भाग आहे. +डिसेंबर २०२१ मध्ये, टायफून राय किंवा सुपरटाइफून ओडेटने गिलुटोंगनमधील ८५% घरांचे नुकसान केले. बहुतेक रहिवाशांच्या बोटी उद्ध्वस्त झाल्या.[३] स्थानिक सरकार, नागरी संस्था आणि फिलीपीन नौदलाने बेटावरील बाधित कुटुंबांना मदत केली.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2384.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74312d022ca4ca3eac36a9f887b256321d2541b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2384.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिल्बर्ट लेर्ड जेसप (मे १९, इ.स. १८७४:चेल्टेनहॅम, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - मे ११, इ.स. १९५५:फोर्डिंग्टन, डोर्सेट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2391.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea733468986d8d1afe741a25992590ce71ff578a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2391.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिल्मर काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2407.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42474ac0a3dd72b464938fd40ae93541db04f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2407.txt @@ -0,0 +1 @@ +गीत श्रीराम सेठी (जन्म १७ एप्रिल १९६१) हा बिलियर्ड्सचा एक व्यावसायिक खेळाडू आहे ज्याने १९९० च्या दशकात बऱ्याच काळातील खेळावर वर्चस्व गाजवीले. त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि अहमदाबादमध्ये ते मोठे झाले. १९९२-९३ मध्ये त्यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानीत केले. आशियाई खेळात त्यांनी भारतासाठी १ स्वर्ण पदक (१९९८ आशियाई खेळ), २ रौप्य पदक (१९९८ आशियाई खेळ, २००२ आशियाई खेळ) आणि २ कांस्य पदक (२००२ आशियाई खेळ, २००६ आशियाई खेळ) मिळविले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2413.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8882a0da19b643ae2fb8493d504cccc219d6b0f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2413.txt @@ -0,0 +1,2 @@ +गीतलेखक म्हणजे गीत वा गाणे लिहिणारी व्यक्ती.नाटक वा चित्रपटसृष्टीत त्यातील गाणे लिहिणाऱ्याला 'गीतलेखक' म्हणतात. +[[वर्ग:]] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2423.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf423001f5555692ff15cabeddb41fae87e83349 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2423.txt @@ -0,0 +1,5 @@ +गीता कपूर (जन्म:५ जुलै १९७३) बॉलिवूडमधील एक भारतीय नृत्यदिग्दर्शक आहे. डान्स इंडिया डान्स, सुपर डान्सर आणि इंडिया के मस्त कलंदर या भारतीय वास्तव नृत्य कार्यक्रमच्या न्यायाधीशांपैकी एक आहे. +गीता कपूरने वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूडच्या नामांकित नृत्यदिग्दर्शक फराह खानच्या गटात सामील झाल्यापासून तिने करिअरची सुरुवात केली.[१]नंतर तिने फराह खानला  कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, कल होना हो, मैं हूं ना, आणि ओम शांती ओम आणि म्युझिकल बॉम्बे ड्रीम्स (२००४) या चित्रपटांमध्ये मदत केली.[२]तिने बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले.फिजा (२०००), अशोका (२००१), साथिया (२००२), हे बेबी (२००७), थोडा प्यार थोडा मॅजिक (२००८), अलादीन (२००९), तीस मार खानची शीला की जवानी '(२०१०), तेरे नाल लव हो गया (२०११), आणि शिरीन फरहाद की तो निकल पाडी (२०१२) या चित्रपटांमध्ये सुद्धा नृत्यदिग्दर्शन केले.गीता कपूरने पुरस्कार सोहळ्याचे नृत्यदिग्दर्शनही केले आहे.आणि टेंप्शन रीलोडेड सारख्या मैफिली, तसेच पेप्सी आयपीएल २०१३ च्या उद्घाटन सोहळ्याचे नृत्यदिग्दर्शनही केले आहे.[३] +शास्त्रीय आणि आधुनिक नृत्य चालींचे मिश्रण वापरून, अनेक गाण्याच्या अनुक्रमांमध्ये दुय्यम पार्श्वभूमी नर्तक म्हणून प्रारंभ करीत आहे. १९९० च्या उत्तरार्धातपासून त्यांनी नायकसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.ती 'कुछ कुछ लोचा है' मध्ये देखील दिसली होती. +२००९ मध्ये, गीता डान्स इंडिया डान्सच्या सीझन २मध्ये नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि रेमो डिसूझासमवेत न्यायाधीश आणि मार्गदर्शक म्हणून दिसली. त्यांनी बॅले, अ‍ॅक्रोबॅटिक्स, मध्यम-हवा नृत्य, समकालीन, बॉलिवूड आणि हिप-हॉप सारख्या नृत्य प्रकारात १८ स्पर्धकांना प्रशिक्षण दिले.[४] +पुढे तिने डीआयडी लिल मास्टर्स शोमध्ये एक विशेष भूमिका साकारली.त्यामध्ये गीताचे सल्लागार फराह खान आणि संदीप सोपारकर न्यायाधीश होते. ऑडिशन दरम्यान तिने एका विशेष भागात उपस्थिती दर्शवली.नृत्यदिग्दर्शक मर्झी पेस्टनजी आणि राजीव सुरती यांच्यासमवेत तिने डीआयडी डबल्सच्या न्यायाधीश म्हणूनही काम केले.कपूर, टेरेन्स लुईस आणि रेमो डिसूझाने डान्स इंडिया डान्सच्या सर्वाधिक गाजलेल्या शोच्या तिसऱ्या पर्व चा  निकाल लावला.२०१२ मध्ये ती मर्झी पेस्टनजीसमवेत डीआयडी लिल मास्टर्सच्या दुसऱ्या पर्वाचा न्याय करताना दिसली. [५]कपूरला शेवटचे डान्स के सुपरकिड्सचे न्यायाधीश म्हणून तिच्या स्वतःचे गुरू फराह खान आणि मर्झी यांच्यासमवेत पाहिले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2461.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9445508869bbf9b54006172bfae5a5e4c3652c40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2461.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीतिका जाखड ही एक भारतीय पहिलवान आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सर्वोत्तम कुस्तीपटूचे पदक आणि २००६ च्या व २०१४ च्या आशियाई खेळांमध्ये दोन वेळा भारतीय महिला कुस्तीपटूची पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.[१] २००६मध्ये भारत सरकारने गीतिकाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले..[२]हरियाणा सरकारने तिला भीम पुरस्काराने गौरवून २००८ साली पोलीस उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. +गीतिकाचे वडील सत्यवीर सिंह जाखड हे भारतातील हरियाणा राज्यातल्या हिसारमधील क्रीडा अधिकारी आहेत. त्यांनी व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी गीतिकाला कुस्तीची प्रेरणा दिली. +गीतिका ॲथलेटिक्सवर लक्ष केंद्रित करून सक्रियपणे शालेय स्तरावरच्या खेळांमध्ये सहभागी होत होती. पण तिला भावाच्या शिक्षणासाठी त्याच्या कुटुंबाचे मूळ गाव अग्रोहा सोडून हिसार येथे राहावे लागले. स्पर्धात्मकपणे ॲथलेटिक्सचा पाठपुरावा करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला हिसारच्या महावीर स्टेडियममध्ये नेले होते, परंतु तिथेही ती निराश झाली. त्यांतर ती जवळच्या कुस्तीगृहाकडे गेली. मोठ्या आवाजाचे चपळ तरुण कुस्तीचा सराव करणाऱ्या इतर मुलींना आकर्षक वाटत होते. गीतिका तेव्हाच कुस्तीच्या प्रेमात पडली आणि ऑक्टोबर १९९८मध्ये तिने ॲथलेटिक्स सोडून आपल्या खेळप्रकारासाठी कुस्तीची निवड केली.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_249.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a10df98ae95fd6790a61d7fddc64f916ee4c52a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_249.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेरडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2491.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0534d531274863db1e7becc84a4b6b692ed34bc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2491.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंजाळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2499.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dc036b4d9c8d526d4aa0fee589e6d3f04f75a80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2499.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंजेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_25.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_25.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6ee6ef11a418344593a1c8d173efb6125ea9d0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_25.txt @@ -0,0 +1,18 @@ +खुटाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गोर्हे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९९ कुटुंबे राहतात. एकूण ५४९ लोकसंख्येपैकी २७३ पुरुष तर २७६ महिला आहेत. गावाची साक्षरता ५९.२३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७०.५६ आहे तर स्त्री साक्षरता ४८.०९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.१२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आमगाव, आंभई, कुंडळ, रायसळगाव, ब्राह्मणगाव, सुपोंदे ही जवळपासची गावे आहेत.आंभई ग्रामपंचायतीमध्ये आंभई, आमगाव, आणि खुटाळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2515.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8fabc26e285e7263568c986c34cae1433455a4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2515.txt @@ -0,0 +1 @@ +गुंटुर पूर्व विधानसभा मतदारसंघ - ९५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. गुंटुर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ गुंटुर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2524.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f705376fd805ff3d99473eb3522f39fe3efb20d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2524.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुंडप्पा विश्वनाथ (जन्म १२ फेब्रुवारी १९४९) हा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याने 1967 मध्ये पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात 230 धावा केल्या होत्या. गुंडप्पा विश्वनाथ हे 1970 च्या दशकात भारतीय फलंदाजीचा कणा होता. सुनील गावसकर यांच्यानंतर या दशकातील तो निर्विवाद सर्वोत्तम फलंदाज होता. तो मागच्या पायावर खूप चांगला खेळला. उशीरा कट शॉटवर त्याने प्रभुत्व मिळवले होते. गुंडप्पा हे त्यांच्या खेळातील खेळासाठीही लक्षात राहतात. अंपायरने आउट दिल्यानंतर त्याने इंग्लंडच्या बॉब टेलरला सुवर्ण महोत्सवी सामन्यात पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले. भारत हा सामना हरला, पण कर्णधार गुंडप्पा विश्वनाथ म्हणाला की, त्याच्यासाठी निकालापेक्षा हा सामना खेळाच्या भावनेने खेळला जातो. +१९६९ मध्ये विश्वनाथने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते. त्याने 1974-75 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मद्रासमध्ये 97 धावा केल्या होत्या. त्याची ९७ धावांची खेळीही खास होती कारण त्याने अँडी रॉबर्ट्ससारख्या घातक गोलंदाजांसमोर या धावा केल्या. +1972-73 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने मुंबईत शतक झळकावले होते. त्यानंतर 1979 मध्ये लॉर्ड्सवर त्याने 113 धावांची इनिंग खेळली होती. पण त्याहीपेक्षा 1982 मध्ये मद्रासमध्ये त्याने 222 धावांची इनिंग खेळली होती. +विश्वनाथने एकूण 91 कसोटी सामने खेळले आणि 41.93 च्या सरासरीने 6,080 धावा केल्या. त्याने एक विकेटही घेतली. +विश्वनाथ यांचा विवाह सुनील गावस्कर यांच्या बहिणीशी झाला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2545.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69fffbe403d8176d76e7d494ab38d6f5330021cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2545.txt @@ -0,0 +1,2 @@ +पट्टेरी बटलावा, गुंडूर लावा, तिरंगाळ्या, गांजी किंवा डरु (इंग्लिश:Barred buttonquail; हिंदी:गुळु) हा एक पक्षी आहे. +पट्टेरी बटलावा आकाराने जंगल लाव्यापेक्षा लहान असतो. तो बारक्या चणीचा लावा असतो. तो वरून तांबूस पिंगट व खालून तांबडा व बदामी असतो. त्याच्या हनुवटीवर, गळा, छातीवर काळे पट्टे असतात. मादी चणीने मोठी असते. ती सुरेख सुंदर रंगाची असते. गळा व छातीचा मध्यभाग काळा असतो. पाय व चोच निळी राखी असते. डोळे पांढरे सोनेरी असतात. उडताना खांद्यावर पिवळसर बदामी डाग ठळक दिसतो. गुंडूर लावा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंका या देशात दिसून येतो. तो झुडपी जंगले, गवत आणि शेतीचा प्रदेश या ठिकाणी आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2560.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7adff66ae5119c08774108cccc411be2513db128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2560.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंदवळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2561.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc89a01d8b1346472b0c8c260ab8def74dd8e769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2561.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2594.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb33d2c1c2748f49d20b60f896735c03e49cd527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2594.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुगल ग्लास हे उपकरण गुगलने तयार केलं असून ते बाजारात येण्याच्या तयारीत आहे. यानं कम्प्युटरविश्वातच नव्हे, तर एकंदरीतच समाजामध्ये खूप धूम माजण्याची शक्यता आहे. त्याच्या फायद्यातोट्यांवर आजपासूनच प्रचंड वादळ जगात आलंय. यातून असंख्य खटले, वाद, मारामाऱ्या, संशय अशा अनेक गोष्टी उद्भवणार असल्यामुळे प्रचंडच खळबळ माजणार आहे. गुगल ग्लासच्या लॉचिंगच्या नुसत्या बातमीनं सर्व जगभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. +गुगल ग्लास म्हणजे डोळ्यावर घालायचा फक्त एक चश्मा. पण फरक हा, की या चश्म्यातच एक कॅमेरा, एक पडदा, एक अतिशय लहान कम्प्युटर आणि इंटरनेटचं कनेक्शन अशा गोष्टीही असतील. थोडक्यात, त्या चश्म्यातच एक स्मार्टफोन बसवल्यासारखंच असेल. हा चश्मा घातला की आपल्याला समोर जे दिसेल, त्याचे तो फोटो व्हीडीओ बनवू शकेल. फक्त त्या चश्म्याला तोंडानं ‘हा फोटो काढ’ अशी सूचना द्यावी लागेल. हळू आवाजात सांगितलेली ही सूचना कोणाला ऐकू न गेल्यामुळे समोरच्या माणसाला आपलं शूटिंग चाललंय आणि ते चक्क गुगल ग्लासच्या कॉम्प्युटरमध्ये साठवलं जातंय याची कल्पनाही येणार नाही. +ज्या व्यक्तीचा किंवा ज्या वस्तूचा फोटो किंवा व्हीडीओ शूटिंग चालू असेल त्यावेळी त्या व्यक्ती किंवा वस्तूची माहिती ही तात्काळ म्हणजे त्याच क्षणी (रिअल टाईममध्ये) इंटरनेटवरून मिळू शकेल. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीचं शूटिंग चालू आहे. त्या व्यक्तीची फेसबुकवरची प्रोफाईल लगेच आपल्याला मिळू शकेल किंवा एखादी नदी समोर असेल, तर विकिपीडियामधून त्या नदीविषयीचा पूर्ण इतिहास हा सुद्धा आपल्याला समोर पडद्यावर दाखवता येईल आणि ती नदी बघता बघता एकीकडे आपण त्या नदीविषयीची माहितीसुद्धा गोळा करू शकू. समजा, आपण एखाद्या मॉलकडे बघत असलो, तर त्याच वेळेला जीपीएससारख्या तंत्राचा वापर करून आपण कुठे आहोत हे कम्प्युटरला कळेल आणि त्यावरून इंटरनेटचा वापर करून समोरचा मॉल कुठला आहे, त्यात कुठली कुठली दुकानं आहेत, त्यात कुठल्या कुठल्या वस्तू किती किमतीला विकल्या जाताहेत, त्यात कुठली रेस्टॉरंटस आहेत, त्यात कुठले कुठले पदार्थ किती किमतीला मिळताहेत तसंच आत चाललेल्या सिनेमांविषयीची माहिती, त्याच्या खेळांच्या वेळा, त्यांची तिकिटं, ती उपलब्ध आहेत की नाहीत. एवढंच नव्हे, तर त्या सिनेमाची परीक्षणं हेही सगळं आपल्याला कळू शकेल. +गुगल ग्लासमुळे तुमच्या अपॉईंटमेंटस् लक्षात ठेवण्याची सोय असेल, सोशल नेटवर्किंग साईटवरच्या मेसेजेसचे लगेच अ‍ॅलर्ट मिळतील, प्रत्येक वळणासकट दिशा कळेल, हवामानाची आणि ट्रॅफिकची माहिती कळेल, फोटो आणि व्हिडिओ काढून शेअर करता येतील. न्यू यॉर्क टाईम्स सारख्या अ‍ॅप्लिकेशन्समुळे वर्तमानपत्रातली हवी ती बातमी, चित्र दिसू शकतं. व्हॉईस रेकग्निशन सॉफ्टवेर वापरून तुम्ही बोलाल त्याचं क्षणार्धात भाषांतर होऊन तो मेसेज दुसऱ्याकडे जाऊ शकेल. तसेच ऐकलेले शब्द तुमच्या भाषेत अनुवाद होऊन ऐकू येऊ शकतील. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेर आणि सोशल नेटवर्किंग वापरून तुम्ही नुकत्याच भेटलेल्या अनोळखी व्यक्तीचं कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरचं पब्लिक प्रोफाईल क्षणार्धात पाहू शकाल. तसंच गुगल सर्च करता येईलच, व्हिडिओ चॅटमध्ये भाग घेता येईल आणि भोवतालच्या आजूबाजूच्याच काय पण जगातल्या कितीतरी ठिकाणांवरची माहिती आपल्याला उपलब्ध करून बघता येईल. +गुगल ग्लासची ठळक अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे तो सहजपणे डोळ्यांवर वापरता येईल असा आहे. सध्याच्या अ‍ॅंड्रॉईड स्मार्टफोन आणि टॅबलेटचं पुढचं विस्तारित रूप आहे. संपूर्ण दिवसभरात हातही न लावता आपण त्याच्या मदतीने वेगवेगळी अनेक कामं पार पाडू शकतो. गुगल ग्लासमुळे एखादा फोटो, चित्र किंवा दृश्य ४ जीबीच्या मर्यादेपर्यंत शूट करून साठवलं जाऊ शकतं. ही व्हिडीओ क्लिप किंवा फोटोज सोशल नेटवर्किंग किंवा इ-मेलद्वारा पाठवता येतो. गुगल आणखी एक गंमत म्हणजे आपल्याला आलेले एसएमएस किंवा इ-मेल्स आपण पाहू शकतो आणि आपल्या आवाजात त्याचं उत्तरही देऊ शकतो. आत्ता ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती गुगल ग्लासद्वारा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. आपण फक्त त्याला तोंडी प्रश्न विचारला, की गुगल ग्लास इंटरनेटवर त्या प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला त्या ग्लासवरच्या पडद्यावर उमटून देईल. उदा. आपण शनिवारवाड्यासमोर उभं असताना प्रश्न केला की 'शनिवारवाडा कधी बांधला होता?' आपल्याला शनिवारवाड्याचा संपूर्ण इतिहास गुगल ग्लास देईल. कुठेही जायचे असेल तरी प्रवासात लागणाऱ्या नकाशाची गरजच उरणार नाही. गुगल ग्लास ती माहिती शोधून आयत्या वेळी देईल. गुगल ग्लासने त्या माणसाला संपूर्ण जग कसं आहे हे दाखवलं जाऊ शकेल. आपलं रोजचं रुटीन पाहून तोच रोजच्या प्रवासापासून ते ऑफिसमधल्या अनेक कामात तो आपल्याला मदत करेल. म्हणजे वाहतूक किती आहे, कुठल्या मार्गाने जाता येईल वगैरे अनेक गोष्टित तो मार्गदर्शन करेल. गुगल ग्लासचा सगळ्यात कहर म्हणजे आपण परदेशी जाणार असू, तर त्या त्या भाषेचा अनुवाद आपल्या भाषेत करून तो आपली अडचण सोडवू शकतो. + +या संकल्पनेचा पहिला सनसनाटी प्रयोग सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज या गुगलच्या सहसंस्थापकांनी २७ जून २०१२ला गुगलच्या एका इव्हेंटमध्ये सानफ्रांन्सिस्कोला मॉस्कॉन सेंटरमध्ये केला. या प्रयोगाचा पहिला भाग इमारतीबाहेर दाखवण्यात आला. एक स्कायडायव्हिंग टीम एका मोठ्या आवरण असलेल्या कवचामध्ये गुगल ग्लास घालून तयारीत होती. याचं व्हिडिओ चॅट करण्याची तयारीही गुगल प्लसनं सेट केली होती. ग्लासच्या आत बसवलेल्या कॅमऱ्यातून प्रत्येक हालचाल ही चित्रित होत गेली. त्यानंतर या गुगल टीमनं आपल्या आवरणातून बाहेर येऊन ठराविक हालचाल करून मॅस्कॉन सेंटरच्या छतावर उडी मारली. त्यानंतर काही सायकलस्वारांनी गुगल ग्लास धालून मॅस्कॉन सेंटरच्या छतावर अनेक प्रकारे चित्तथरारक ट्रिक्स करून दाखवल्या. त्यानंतर त्यातल्या एका माणसानं गुगल ग्लास घालून इमारतीच्या बाजूला उभ्या असलेल्या सायकलस्वाराला एक वस्तू दिली. त्या सायकलस्वारानं तीच वस्तू कॉन्फरन्स सेंटरभोवती चक्कर मारत व्यासपीठावर असलेल्या सर्गी ब्रिनच्या हातात दिली. गमंत म्हणजे या सगळ्या घटना अनेक प्रेक्षक त्यांच्यासमोर असलेल्या मोठ्या पडद्यावर आश्चर्यचकित होऊन पाहत होते. अखेर ब्रिन यानं ती वस्तू १५०० डॉलरला बुक करता येऊ शकेल आणि २०१३ मध्ये ती बाजारात उपलब्ध होणार असल्याचं जाहीर केलं. सायकलस्वारानं ब्रिनच्या हाती दिलेली वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुगल ग्लास होता. +यातला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी इमारत पाहून आत चाललेल्या बिझनेसच्या, दुकानांवरच्या पाट्या वाचता येणं किंवा रेस्टॉरंटकडे पाहून आतला मेनू वाचता येणं हे त्यातून साद्य होऊल. निरनिराळी ॲप्लिकेशन्स वापरून वेगवेगळी माहिती मिळवता येईल. उदाहरणार्थ, तुम्ही लंडनमध्ये आहात. तुमचे गुगल ग्लासेस तुम्ही डोळ्यावर चढवलेत. तुम्ही नवीन ग्लोब थिएटर पाहिलं आणि त्याची जास्त माहिती विचारलीत. मग तुम्हाला पर्याय आले, तुम्हाला मूळ ग्लोब थिएटरचा इतिहास हवा आहे का? का १९९० मध्ये नवीन आलेल्या ग्लोब थिएटरची माहिती हवीय? का तिथे आत्ता कोणती नाटकं होणार आहेत याची माहिती हवी आहे? गुगल ग्लास अक्षरशः हवी ती माहिती पुरवेल. +गुगल ग्लास घातल्यावर काही उद्योगांवर मात्र खूप वाईट परिणाम आहे. उदाहरणार्थ, कॅसिनोमध्ये ते वापरून आपण दुसऱ्यांचे पत्ते ओळखू शकू किंवा सिनेमा थिएटरवर तो पूर्ण सिनेमा रेकॉर्ड करू शकू. कॅबरेजसारख्या अनेक नृत्यांच्या ठिकाणी आपण त्याचं व्हिडीओ शूटिंग करू शकू. तसंच लष्कराच्या आणि गुप्त ठिकाणांचे आपण फोटो काढू शकू. तसंच गुन्हेगार अनेक गोष्टीचं व्हीडिओ शूटिंग करून किंवा फोटो काढून इतरांना ब्लॅकमेल करू शकतील. कारखान्यांना भेट देणारी मंडळी आतल्या काही गुप्त गोष्टींची माहिती मिळवून ती स्पर्धकांना देऊ शकतील. अशा असंख्या गोष्टींमुळे एकंदरीतच कंपन्याच्या लोकांच्या खाजगी आयुष्यावर, सुरक्षिततेवर आणि त्यांच्या प्रायव्हसीवर गदा येईल म्हणून अनेक कंपन्यांनी गुगल ग्लासच्या कल्पनेला विरोध करायला सुरुवात केली आहे. अमेरिकन काँग्रेसमधल्या ८ सदस्यांनी गुगलला पत्र लिहून आपली भीती व्यक्त केली आहे. ‘स्टॉप द सायबोर्ग’ सारख्या चळवळी या ग्लासेसवर बंदी आणायचा प्रचार करतायत, तर अमेरिकेत काही कंपन्यांनी ‘ॲंटी गुगल ग्लास’ बोर्ड लावलेत. रशिया, युक्रेन अशा देशात असलेल्या कायद्यांनुसार तिथे गुगल ग्लास वापरणंच बेकायदेशीर ठरेल असंही काही जणांचं म्हणणं आहे. +मात्र या वस्तूबद्दल अनेकांची परस्परविरोधी मतंही आहेत. डेव्हिड ॲस्प्रे या इंटरनेट सिक्युरुटी तज्ज्ञानं याबाबत नाराजी व्यक्त केलीय. युजरनं गुगल ग्लास वापरून गोळा केलेली माहिती जर त्यानं पब्लिकला उपलब्ध करून दिली तर गुगल सर्च केल्यावर ती माहिती इतरांना दिसू शकेल. मात्र यामुळे गुगलकडे युजरनं मिळवलेल्या माहितीवर जास्त नियंत्रण करण्याची क्षमता येईल. +लोकांच्या प्रायव्हसीवर गुगल ग्लास अतिक्रमण करेल अशी भीती व्यक्त होते आहे. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेरमुळे आपल्याला माहिती नसणाऱ्या लोकांना गर्दीत देखील फेस रेकग्निशननं सोशल साईट वापरून ओळख काढता येईल. लोकांचं संभाषण त्यांच्या मर्जीविरूद्ध रेकॉर्ड करता येईल. गुगल या ग्लासवरून जाहिरातबाजी करू शकेल. उदाहरणार्थ, गुगल ग्लास वापरणारी व्यक्ती जिथे जाईल, जे पाहिल ती माहिती ते गोळा करून गुगल त्या अनुषंगानं युजरला जाहिराती दाखवेल. +एकंदरीतच तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक हित किंवा नैतिकता यांचा प्रश्न दिवसेंदिवस आणखीनच वाढत जाणार आहे. याचं कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती ही भयानक वेगानं सध्या होते आहे. ऑल्व्हिन टॉफ्लर मानवी इतिहासाचे तीन भाग मांडतो. शेती, उद्योग आणि सेवा. शेतीच्या काळातल्या अनेक दशसहस्त्रकांमध्ये जेवढी प्रगती झाली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रगती औद्योगिक क्रांतीनंतरच्या उद्योगविश्वातल्या काही शतकांमध्ये झाली. तसंच सेवाक्षेत्र ज्या काही गेल्या दशकात झपाट्यानं वाढलं, त्यात तंत्रज्ञानाची जी काही प्रगती झाली, ती उद्योगातल्या काही शतकांच्या प्रगतीपेक्षा आणि शेतीच्या काही दशसहस्त्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पटीनं जास्त होती. थोडक्यात, गेल्या तीन दशकात माणसानं तंत्रज्ञानात जेवढी प्रगती केली, तेवढी प्रगती जवळपास आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात झाली नव्हती. हा ट्रेंड लक्षात घेता माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर आणि रक्तासारख्या अनेक घटकांवर दर क्षणाला नियंत्रण ठेवणारे आणि त्यात कुठेही काही बिघाड आढळल्यास त्याची सूचना देणारे नॅनोरोबोज, वार्धक्यावर, तसंच कॅन्सर, एड्स, अल्झामयर अशा गोष्टी या शतकात होण्याची बरीच शक्यता आहे. नाणी, नोटा, क्रेडिट कार्डज्, डेबिट कार्डज् ही सगळी नष्ट होऊन बॅक्स, इन्शुरन्स आणि इतर अनेक हजारो कंपन्यांच्या कार्यालयांची अक्षरशः म्युझियम्सही याच शतकात याच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होतील. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2597.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28cbb0d84f580eb0f4d02a8eb41a0630b1d7dabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2597.txt @@ -0,0 +1,2 @@ +गूगल डूडल हे गूगलच्या शोधयंत्रावर असलेले चित्र/लोगो आहे. +गुगलच्या लोगोला एखाद्या प्रसिद्ध समारंभ, उत्सव, महान व्यक्तींच्या जयंती किंवा जागतिक दिन विशेष या निमित्त बदलवून तो त्या दिन विशेष अनुरूप तयार केला जातो. अशा तयार केलेल्या गुगलच्या लोगोला गुगल डूडल म्हणुन ओळखतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2620.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cea3ca6a6602eb89d920e43bbab5149f7e5abb08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2620.txt @@ -0,0 +1,41 @@ +गुजर-निंबाळकरवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ३४५.६१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +बेलटुंगवाडा हे महाराष्ट्रीयन संस्कृतीची स्थापत्यशैली दर्शवणारे प्रसिद्ध ठिकाण गुजर निंबाळकरवाडी येथे आहे +गुजर-निंबाळकरवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ३४५.६१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८६ कुटुंबे व एकूण १३८४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे १२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७१९ पुरुष आणि ६६५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७५ असून अनुसूचित जमातीचे ७ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६२९६ [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, २ शासकीय प्राथमिक शाळा, १ खाजगी प्राथमिक शाळा, १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा, १ खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि १ खाजगी माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर, पदवी महाविद्यालय कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर, वैद्यकीय महाविद्यालय कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर, व्यवस्थापन संस्था कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर, पॉलिटेक्निक कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा कात्रज ५ किलोमीटर अंतरावर, अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र कात्रज ५ किलोमीटर अंतरावर, आणि अपंगांसाठी खास शाळा कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि पशुवैद्यकीय रुग्णालय उपलब्ध आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र, क्षयरोग उपचार केंद्र आणि कुटुंबकल्याण केंद्र कात्रज येथे १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात २ खाजगी दवाखाने उपलब्ध आहेत. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात धबधब्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी, मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा, शासकीय बस, ऑटोरिक्षा व टमटम, टॅक्सी, ट्रॅक्टर उपलब्ध आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता आणि दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम वरखडे नगर येथे ३ किलोमीटर अंतरावर, +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार निंबाळकर वस्ती येथे ३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र), अंगणवाडी (पोषण आहार केंद्र), +इतर पोषण आहार केंद्र, आणि आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय कात्रज येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +गावात घरगुती वापरासाठी शुक्रवार ते बुधवार २४ तास व गुरुवार १० विजेचा पुरवठा उपलब्ध आहे. +गुजर-निंबाळकरवाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +गुजर-निंबाळकरवाडी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते: diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2625.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fdd0b8eb96066bb75344a6ef1c0726d94d8c952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2625.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2643.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad34b80bc7997a0bc15831dc26f70f77f301fb48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2643.txt @@ -0,0 +1,16 @@ + +२३° १३′ १२″ N, ७२° ३९′ १८″ E +गुजरात उच्चार (सहाय्य·माहिती)(गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे. +ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारताच्या पहिले बंदर उभारले गेले. +यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे. +गुजरात मधील समूहायांचे प्रमाण +सुरुवातीला येथे काँग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९० च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते. +२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य होते. +डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. +गुजरात हे देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि 2020 मध्ये 19.5 दशलक्ष देशी पर्यटक आणि 210 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली.[१] गुजरातमध्ये अनेक ऐतिहासिक तसेच आधुनिक पर्यटनस्थळे आहेत.[२] अलिकडच्या वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. +१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य +२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान +३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते. +४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारताच्या अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर. +५) राणीनी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे. +६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2646.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95517fc2e3151be66a4670d2128e1ff1bda53007 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2646.txt @@ -0,0 +1 @@ +गुजरात लायन्स हा भारतीय प्रीमियर लीगमध्ये गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. राजकोट येथे स्थित असलेला हा संघ २०१६मध्ये पहिल्यांदा भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळला. या संघाची मालकी इंटेक्स टेक्नोलॉजीझ या कंपनीकडे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2650.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6de36bb5de0078e96b81b5f9cbc84b70f2f735c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2650.txt @@ -0,0 +1,5 @@ + +भूपेन्द्र पटेल +भाजप +TBD +२०२२ गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक असेल. या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले जातील. गेले २७ वर्षे भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2714.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d777cd3519323be9e6b64e6ee7e1afcc6e14dc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2714.txt @@ -0,0 +1,5 @@ +गूडलॅंड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हे शहर शेरमान काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. +हे शहर समुद्रसपाटीपासून १,१०९ मी (३,६३८ फूट) उंचीवर आहे. माउंट सनफ्लॉवर हे कॅन्ससमधील सगळ्यात उंच ठिकाण येथून जवळ आहे. +२०० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९४८ होती. + +39°20′55″N 101°42′40″W / 39.34861°N 101.71111°W / 39.34861; -101.71111 {{#coordinates:}} या क्रियेस अवैध विधाने दिल्या गेली आहेत (39.348583, -101.711148). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2718.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6dc8b2ee01671bc0e7e7393619399d931bd69c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2718.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुडह्यू काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रेड विंग येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,५८२ इतकी होती.[२] +गुडह्यू काउंटी रेड विंग नगरक्षेत्रात मोडते. या काउंटीची रचना ३ मार्च, १८५३ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2743.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08fe38c90dc8dc4b0f9bd901ee204bb935f517e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2743.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुढे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2757.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca1e877266c134200e89b12881f449078ed26b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2757.txt @@ -0,0 +1 @@ +भारतात जैन धर्माची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. गुणवा हे ठिकाण पाटणा जिल्ह्यातील नवादा रेल्वे स्टेशनपासून १.५ मैल अंतरावर आहे. येथे गौतम स्वामींना मोक्ष प्राप्त झाला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2771.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d052a9eba556bbb19d4b8e51449db529dfdb3162 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2771.txt @@ -0,0 +1,32 @@ +ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. +२/१ या परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त १/२. + + + + + + +a +b + + + + +{\displaystyle {\frac {a}{b}}} + +चा गुणाकार व्यस्त + + + + + +b +a + + + + +{\displaystyle {\frac {b}{a}}} + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2772.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1812ef4d1eb235d2652747490ce1df5fa4548ffa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2772.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुणदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2802.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50522287f481ed436090ea52a81291c1a81776fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2802.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारतात गुन्हा दर (प्रति १,००,००० गुन्हे) नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोनुसार २०१८ मध्ये ३८३.५ आणि २०१९ मध्ये ३८५.५ पासून २०२० मध्ये २८२.८ झाला . [१]२०२० मध्ये गुन्हेगारी वाढण्याचे कारण सामान्यतः कोविड-१९ संबंधित निर्बंध आणि उल्लंघन असे दिले गेले आहे. [२] [३] २०२० मध्ये बलात्कार, अपहरण आणि मुलांवरील गुन्हे यासारख्या गुन्ह्यांमध्ये घट झाली, तर सार्वजनिक सेवकाशी संबंधित गुन्ह्यांची अवज्ञा २१% वाढली. [३] +२०१८ मध्ये, ३० लाख भारतीय दंड संहिता गुन्हे आणि २ लाख विशेष आणि स्थानिक कायदे गुन्ह्यांसह एकूण ५० लाख दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. [४]२०२० मध्ये सरासरी आरोपपत्र दर ८२.५%आहे. [५] +ईशान्य भारतामध्ये सातत्याने सर्वात कमी गुन्हे घडले आहेत, कमीत कमी गुन्हे प्रवण असलेल्या पाच पैकी चार राज्ये या प्रदेशातील आहेत. [६] नागालँडमध्ये देशात सर्वात कमी नोंदणीकृत गुन्हेगारी दर (६९.४ प्रति लाख लोकसंख्या) आहे, हे दर ४४ वरून वाढले आहे. देशाच्या वाटा टक्केवारीच्या आधारावर नागालँडमध्ये सर्वात कमी गुन्हे घडले. [७] +शहरांमध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, सूरत आणि मुंबईमध्ये २०२० मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंदले गेले आहेत (गुन्हेगारीच्या दरानुसार येथील स्थिती वेगवेगळी आहे). [८] [९] +नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या वार्षिक "क्राइम इन इंडिया" प्रकाशनावर आधारित आकडेवारी आहे. [१०] [११] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2804.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d1a72a9530e0b7e646ce1b797b3ad8e04ae7d42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2804.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य व विज्ञानात खूप मोठी मजल मारली. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. २४० ते इ.स. ५५० पर्यंत मानला जातो. गुप्तांच्या साम्राज्याचा इतिहास छोट्या राज्यातून बलाढ्य साम्राज्यात रूपांतरीत झालेला आहे श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता त्याच्या नावामागे महाराज अशी पदवीही लावलेले आढळते यावरून असं लक्षात येतं की तो एक मांडलिक शासक होता त्याचा मुलगा घटोत्कच यानेही महाराज हेच बिरुद धारण केलं यावरून या काळात गुप्त राजे हे मांडलिक शासक होते गुप्त राज्याचा विस्तार वाढवून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचं श्रेय हे पहिल्या चंद्रगुप्त यांच्याकडे जाते त्याच्या नावा आधी जोडलेल्या महाराजाधिराज या पदवीने गुप्त राजांच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची कल्पना येते त्याने लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्या बरोबर विवाह केला हा विवाह गुप्त घराण्याला राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरला कुमारदेवी बरोबर प्रतिमा असलेले त्याचे नाणे ही त्याने काढले गुप्त काळामध्ये अनेक देवदेवतांच्या प्रतिमा असलेली नाणी प्र चलनात आणली गेली गुप्त शासकांनी धर्म कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले सांस्कृतिक दृष्ट्या उत्कर्षाचा हा काळ होता +गुप्त साम्राज्याने सशक्त सैन्यबळावर राज्याचा विस्तार वाढवला. गुप्तांच्या लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे, तर चिनी व पाश्चिमात्य स्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्यरचना पारंपरिक भारतीय सैन्यरचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्दल माहिती सांगितली आहे. धनुष्यबाण हे मुख्य अस्त्र असल्याने गुप्तांची मुख्य फळी ही धनुर्धरांची होती. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिष्ट्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच यशस्वी ठरत, असे दिसते. हूण शक सारख्या तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधर. त्यांना तोडीस तोड म्हणून भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. असे असले तरी त्या काळचे भारतीय सैन्यदल या आक्रमकांविरुद्ध लढण्यास सक्षम होते, असे दिसते. भारतीयांनी अतिशय ताकदवान असे लोखंडी धनुष्यही बनवले होते. ते जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी लोखंडाची इतर शस्त्रे बनवण्यातही यश मिळवले होते. मात्र धर्नुधारी दलाला नेहेमी ढाल-तलवारी-भाल्यांनी युक्त अशा पायदळाचे संरक्षक कवच असे. +उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळाच्या व पायदळाच्या आक्रमणामागून धनुर्धारी दलाचा मारा अशी समन्वयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. त्यांचा प्रभावी वापर ते भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकीय आक्रमकांविरुद्ध करत. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता. +हूणांच्या सततच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असे मत इतिहासकारांना चुकीचे वाटते, कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तानेही हूणांना हुसकावून लावले होते. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्याचे नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. म्हणून त्याला 'भारतीय संस्कृतीचा त्राता' असे म्हटले गेले. त्या नंतरच्या काळात प्रामुख्याने अंतर्गत कलहाने व राजकारणाने गुप्तांचा प्रतिकार क्षीण पडला असावा. +राजकीय स्थिरता आणि आर्थिक समृद्धी लाभल्यामुळे शिल्पकला, चित्रकला व वास्तुकला या कलांना मोठा वाव या काळात मिळाला. शिल्पकलेत पूर्णाकृती मानवी प्रतिमा हे या वैशिष्टय़ होते. सारनाथ येथील बुद्धमूर्ती आणि ग्वाल्हेरजवळची सूर्यप्रतिमा याची साक्ष देतात. तांबे व कांस्य हे धातू वितळवून त्यांच्या मूर्ती तयार करण्याचे तंत्र याकाळात प्रगत झाले होते. +चित्रकला गुप्त काळात बहरली होती. अजिंठा व बाघ या ठिकाणची भित्तीचित्रे त्यांच्या कलापूर्ण शैलीमुळे जगात प्रसिद्ध आहेत. या चित्रांचे प्रसंग बुद्धचरित्र व जातककथा यामधून निवडलेले दिसून येतात. +मंदिर स्थापत्य कलेचा पाया याच काळात रचला गेला. कळसांचा आकार, सभागृह याची मोजमापे या काळात लिखित स्वरूपात आली. या कालखंडात लाकडाऐवजी भाजलेल्या विटा व घडीव दगड यांचा वापर अधिकाधिक झाला. अजिंठा, वेरूळ यथील लेणी याच काळात घडवली गेली. कळसांचा आकार, सभागृह याची मोजमापे या काळात लिखित स्वरूपात आली. +तसेच गुप्तकालीन साहित्यातही भरभराट झालेली होती. यामुळे गुप्तकाळ हा साहित्यनिर्मितीचे अभिजात युग मानले जाते. गुप्तकाळात भास हा नाटककार झाला. याने १३ नाटके लिहिली. या काळात निर्मिलेली नाटके मृच्छिकटिक, मुद्राराक्षस. कालिदास हा सर्वश्रेष्ठ कवी याच काळात झाला. मेघदूत, अभिज्ञानशाकुंतलम, ऋतुसंहार (महाकाव्य), रघुवंश (महाकाव्य), मालविकाग्निमित्र अशी विपूल साहित्य निर्मिती त्याने या काळात केली. कालिदास चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या दरबारात राजकवी म्हणून असे. +गणितज्ज्ञ म्हणजे आर्यभट्ट यांचा जन्म याच काळात झाला. त्याने गणित व खगोलज्योतिष या विषयांवर आर्यभटीय नावाचा ग्रंथ लिहिला. जगातील दशमान पद्धतीची पहिली नोंद या ग्रंथात आढळते. वराहमिहिर गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ याच काळात झाला. फलज्योतिषशास्त्रावर त्याने बृहत्संहिता हा ग्रंथ रचला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_283.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da491a9402019b0f4549743596b9b6ebdf99f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_283.txt @@ -0,0 +1,3 @@ +खेल खिलाड़ी का हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2842.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c9426365ea0916c200afd543debbb5f2119eb81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2842.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरगांव (गुड़गांव) हे भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गुरगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुरगावचे नाव बदलून गुरुग्राम करण्यात आलेले आहे. हे शहर दिल्लीला जवळजवळ खेटून आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2889.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bcb5a9d537cf951d4d6aa7c6bb718e75d628497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2889.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2898.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7b2cbf079718be4aa03303cc32f1ba37cb86ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2898.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुरशरण सिंग. +जुलै १८, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2909.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d09b1ccc65058f0d8b6e29c9b880a9ca690f75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2909.txt @@ -0,0 +1 @@ +गुरु ( IAST : गुरू; पाली : गरू ) ही एक संस्कृत संज्ञा आहे जी विशिष्ट ज्ञान किंवा क्षेत्रातील "शिक्षक, मार्गदर्शक किंवा तज्ञ" यांसाठी वापरली जाते. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_291.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b14068d69b6efcc50e343d63190a30a22218b95b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_291.txt @@ -0,0 +1,16 @@ +क्रीडाप्रकार किंवा मैदानी खेळ ह्या विषयाची पार्श्वभूमी असलेले फारच थोडे भारतीय कथापट आहेत. मराठीत तर जवळजवळ नाहीतच, आहेत ते हिंदीत. अशा चित्रपटांचा हा परिचय :- +अनेक वर्षांपूर्वी, देव आनंद नायक आणि माला सिन्हा नायिका असलेला 'लव्ह मॅरेज' नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातला नायक क्रिकेट खेळाडू होता, पण तो प्रत्यक्ष क्रिकेट खेळताना दाखवला नव्हता. +कुमार गौरवने क्रिकेट ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या एका हिंदी चित्रपटात काम केले होते. (नाव आठवत नाही!) +शाहरूख खान हा नायक असलेला संपूर्णपणे हाॅकीकेंद्रित चित्रपट म्हणजे 'चक दे इंडिया'. या चित्रपटात सर्व महिला भारतातील विविध राज्यांधून आलेल्या खेळाडू होत्या. सर्वांनी एकजुटीने खेळून आंतरराष्ट्रीय हाॅकीत अजिंक्यपद मिळवले, ती कथा अतिशय रोचक आहे. या विजयानंतर शाहरूख खानावरील देशद्रोहाचा आरोप तर पुसला जातोच, पण एका महिला खेळाडूच्या वाग्दत्त वराच्या अहंकारी स्वभावाला 'हम किसीसे कम नहीं' असा जोरदार प्रतिजवाब मिळतो. +अक्षयकुमारचा 'गोल्ड' हा कथापट हाॅकीविषयावरच होता. +धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावरील 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट एक अतिशय परिणामकारक चरित्रपट चित्रपट होता. विशेष म्हणजे तो मिल्खासिंगच्या जीवितकालातच बनला होता. +क्रिकेटच्या खेळाडूंचाया अंधविश्वास कसा असतो हे दाखवणारा क्रिकेटाधारित चित्रपट म्हणजे 'द जोया फॅक्टर'. त्याल एक खेळाडू खेळताना फक्त लाल रंगाचा रुमाल खिशात ठेवतो, तर दुसरा, जी अंडरवेअर घालून धावांचे पहिले शतक केले, तीच अंडरवेअर धुऊन धुऊन घालतो. काही खेळाडू शतक झाल्यावर दोन्ही हात आकाशाकडे करून देवाचे आभार मानतात, तर काहीजण जमिनीवर माथा टेकतात, तर काही नमाज ठोकतात. फुटबाॅलपटू मॅरिडोनाचा हात एकदा खेळताना फुटबाॅलला लागला, पण ते रेफरीच्या लक्षात आले नाही. त्या हाताला मॅरिडोनाने 'देवाचा हात' म्हटले. +राणी मुखर्जी ही 'हइशा' चित्रपटात पुरुषी कपडे घालून क्रिकेट खेळतेे, कारण तिच्या गावात मुलींना क्रिकेट खेळायची बंदी असते. +आमिरखानच्या लगान (Lagaan) या क्रिकेट ही मध्यवर्ती थीम असलेल्या चित्रपटात शेतीवर लादलेला लगान (कर) माफ करवून घेण्यासाठी, अडाणी गावकरी राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या टीमशी क्रिकेट खेळतात आणि जिंकतात. +'सॉंड की ऑंख' चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या नेमबाज दाखवल्या आहेत. +बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि टेनिसमध्ये शून्य स्कोअर दाखवण्यासाठी 'लव्ह' शब्द वापरतात. हा अंडे अशा अर्थाच्या l'oeuf या फ्रेंच शब्दाचा अपभ्रंश असावा. कॅरममध्येही एकाच खेळाडूने सर्व सोंगट्या कॅरमच्या खिशांत घातल्या तरीही त्याला मराठीत 'लव्ह गेम दिला' म्हणतात. पण या संदर्भात वापरला जाणारा 'लव्ह गेम' हा अधिकृत शब्द नसावा. इंदूरमधील विभावरी संस्थेच्या सदस्यांनी बॅडमिंटनवर आधारित एक हिंदी कथा-चित्रपट काढला आहे, त्याचे नाव 'लव्ह ऑल' ठेवले आहे. समग्र भारतातून आलेल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये झाले आहे, केके मेनन कोचच्या भूमिकेत आहेत, गीतलेखन सोनल शर्मांचे असून संगीत दिग्दर्शन सौरभचे आहे. सोनू निगमने गीते गायली आहेत. बॅडमिंटनवर बेतलेला हा बहुधा पहिलाच हिंदी चित्रपट असावा. +सामान्यत: भारताची टीम परदेशात, विशेषतः पाकिस्तानात खेळायला जाते तेव्हा देशाचे पंतप्रधान खेळाडूंना जिंकून या असा आशीर्वाद देतात. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की पाकिस्तानात गेल्यावर खेळाडू वृत्तीने खेळा, तर अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की 'दिल जीत के आओ'. +चक देच्या प्रदर्शनानंतर १० वर्षांनी म्हणजे २०१७साली, त्या चित्रपटात काम केलेल्या मुली काय करत आहेत? उत्तर आहे :- +चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2928.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d7da1620c5180ca9943f5b878cafbc0f5cd014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2928.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरू घासीदास विश्वविद्यालय हे बिलासपूर, छत्तीसगढ येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे छत्तीसगढमधील उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे आणि जुने संस्थान आहे जे केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ अंतर्गत स्थापित झाले आहे. पूर्वी हे गुरू घासीदास विद्यापीठ म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC) ने विद्यापीठाला B+ म्हणून मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे नाव सतनामी गुरू घासीदास यांच्या नावावर आहे. +२०२० मध्ये नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे गुरू घासीदास विद्यापीठाला भारतातील फार्मसी रँकिंगमध्ये ४४ वे स्थान मिळाले होते.[१] गुरू घासीदास विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात १०५,००० हून अधिक पुस्तके, ३,९५० जर्नल्सचे आणि १,१०० पीएच.डी. प्रबंध आहेत.[२] या ग्रंथालयाला नुकतेच नालंदा सेंट्रल लायब्ररी असे नाव देण्यात आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2929.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701900bc88ce52acb7ca9513558afc53d1d1a2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2929.txt @@ -0,0 +1,16 @@ +गुरू घासीदास (१७५६ - तारीख अज्ञात) यांचा अवतार गिरौडपुरी तहसील बालोदाबाजार जिल्हा रायपूर या गावात वडील महांगुदास जी आणि आई अमरावतीन यांच्या ठिकाणी झाला. प्रमाणित सत्याच्या बळावर गुरुजींनी भांडारपुरी हे त्यांचे धार्मिक स्थळ संत समाजाला दिले, गुरुजींचे वंशज आजही तिथे राहत आहेत. आपल्या काळातील सामाजिक-आर्थिक विषमता, शोषण, जातीयवाद संपवून त्यांनी माणूस-पुरुष समानतेचा संदेश दिला. समाजातील लोकांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला आहे. +१६७२ मध्ये, साध बीरभान आणि जोगीदास नावाच्या दोन भावांनी सध्याच्या हरियाणातील नारनौल नावाच्या ठिकाणी सतनामी साध मताचा प्रचार केला. सतनामी साध मतच्या अनुयायांचा कोणत्याही मानवापुढे नतमस्तक न होण्याच्या तत्त्वावर विश्वास होता. ते आदर करायचे पण कोणाकडे झुकायचे नाही. एकदा एका शेतकऱ्याने तत्कालीन मुघल सम्राट औरंगजेबाच्या करिंदेपुढे नतमस्तक न झाल्याने हा अपमान मानून त्याच्यावर काठीने हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या सतनामी संतानेही त्या करिंदेला काठीने मारहाण केली. हा वाद इथेच संपला नाही तो वाढतच गेला आणि हळूहळू मुघल सम्राट औरंगजेबापर्यंत पोहोचला की सतनाम्यांनी उठाव केला. येथूनच औरंगजेब आणि सतनामी यांच्यात ऐतिहासिक युद्ध झाले. ज्याचे नेतृत्व सतनामी साध बिरभान आणि साध जोगीदास करत होते. हे युद्ध अनेक दिवस चालले ज्यात शाही सैन्याचा निशस्त्र सतनामी गटाकडून पराभव होत होता. सतनामी गट काही जादूटोणा करून शाही सैन्याचा पराभव करत असल्याची बातमी शाही सैन्यातही पसरली. त्यासाठी औरंगजेबाने आपल्या सैनिकांना कुराणातील श्लोक लिहिलेले तावीज बांधायला लावले होते, पण तरीही फरक पडला नाही. पण ही परिस्थिती सतनामी संतांकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तीमुळे आहे हे त्यांना माहीत नव्हते. सतनामी ऋषींच्या तपश्चर्येचा काळ संपल्यामुळे त्यांच्यात अद्भुत शक्ती होती आणि त्यांनी गुरूंना शरण जाऊन वीरगती प्राप्त केली. उर्वरित सतनामी सैनिक पंजाब, मध्य प्रदेशच्या दिशेने निघाले. संत घासीदासजींचा जन्म मध्य प्रदेश सध्याच्या छत्तीसगडमध्ये झाला आणि तेथे त्यांनी सतनाम पंथाचा प्रचार व प्रसार केला. गुरू घसीदास यांचा जन्म १७५६ मध्ये बालोदा बाजार जिल्ह्यातील गिरौडपुरी येथे एका गरीब आणि साध्या कुटुंबात झाला. समाजकंटकांवर त्यांनी प्रहार केला. त्याचा परिणाम आजपर्यंत दिसून येत आहे. त्यांची जयंती दरवर्षी 18 डिसेंबर रोजी संपूर्ण छत्तीसगडमध्ये साजरी केली जाते. +समाजातील जातिभेद आणि बंधुभावाचा अभाव पाहून गुरू घासीदासांना खूप वाईट वाटले. त्यातून समाजाला मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. पण त्याला त्यावर काही उपाय दिसत नव्हता. सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी गिरौडपुरीच्या जंगलात छटा पहाडावर एक समाधी उभारली, त्याच दरम्यान गुरुगासीदासजींनी गिरौडपुरीमध्ये त्यांचा आश्रम बांधला आणि सत्य आणि ज्ञानाच्या शोधासाठी सोनाखानच्या जंगलात दीर्घ तपश्चर्याही केली. +गुरू घसीदास यांनी सतनाम धर्माची स्थापना केली आणि सतनाम धर्माची सात तत्त्वे दिली. +१९५० पासून सतनामी समाजाचा समावेश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला आहे. +गुरू घासिदास बाबा जी यांच्या शिक्षणाची दीक्षा संदर्भात दिलेली सर्व माहिती दिशाभूल करणारी आहे.त्यांनी कोणाकडूनही शिक्षण घेतले नाही किंवा त्यांना कोणी शिक्षकही नाही. +गुरू घासीदास बाबाजींनी समाजातील जातीय विषमता नाकारली. त्यांनी ब्राह्मणांचे वर्चस्व नाकारले आणि अनेक वर्णांमध्ये विभागलेल्या जातिव्यवस्थेला विरोध केला. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या समान दर्जा आहे, अशी त्यांची धारणा होती. गुरू घासीदासांनी मूर्तीपूजा करण्यास मनाई केली. उच्च वर्णाचे लोक आणि मूर्तीपूजा यांचा खोलवर संबंध आहे असे त्यांचे मत होते. +गुरू घासीदास प्राण्यांवरही प्रेम करायला शिकवायचे. त्यांना क्रूर वागणूक देण्याच्या तो विरोधात होता. सतनाम पंथानुसार गायींचा वापर शेतीसाठी करू नये. गुरू घासीदासांच्या संदेशांचा समाजातील मागासलेल्या समाजावर खोलवर परिणाम झाला. 1901 च्या जनगणनेनुसार, त्यावेळी सुमारे 4 लाख लोक सतनाम पंथात सामील झाले होते आणि ते गुरू घासीदासांचे अनुयायी होते. छत्तीसगडचे पहिले स्वातंत्र्यसैनिक वीर नारायण सिंह यांच्यावर गुरू घसीदासांच्या तत्त्वांचा खोलवर परिणाम झाला. गुरू घासिदास आणि त्यांचे जीवनचरित्र यांचा संदेश पंथी गाणी आणि नृत्यातूनही मोठ्या प्रमाणावर पसरवला गेला. हे छत्तीसगडमधील प्रसिद्ध लोकशैली देखील मानले जाते. +सतगुरू घासीदासजींच्या सात उपदेश आहेत- +(१) सतनामवर विश्वास ठेवा. +(२) मूर्तीची पूजा करू नका. +(३) सजीवांची हत्या करू नका. +(४) जातीच्या फंदात पडू नका. +(५) मांसाहार आणि औषधे न घेणे. +(६) चोरी, जुगारापासून दूर राहा. +(७) व्यभिचार करू नका. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2948.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bec9c441098c01fada044d2fc72d8a220da1a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2948.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू होते. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_295.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..496172a0de23f9f9e54263e497b6f1428f55ed0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_295.txt @@ -0,0 +1,29 @@ +क्रिकेट ह्या खेळात, क्रिकेट खेळपट्टी म्हणजे क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी विकेटच्या मधील एक २०.१२ मी (२२ यार्ड) लांब आणि ३.०५ मी (१० फूट रुंद) पट्टी होय. खेळपट्टीचा पृष्ठभाग हा सपाट आणि सामान्यत: खुरट्या गवताने अाच्छादलेला असतो. +जगात काही ठिकाणी हौशी सामन्यांसाठी कृत्रिम खेळपट्टी वापरली जाते. ही खेळपट्टी म्हणजे काथ्याची मॅट किंवा कृत्रिम टर्फ अंथरलेल्या कॉंक्रीटच्या स्लॅबपासून बनवलेली असते, काही वेळा काथ्याच्या मॅट किंवा चटईवर ती अस्सल खेळपट्टी वाटावी म्हणून माती टाकतात. परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृत्रिम खेळपट्टी दुर्मिळ आहे. ज्या ठिकाणी क्रिकेट सामान्यतः खेळले जात नाही अशा ठिकाणी एखादा प्रदर्शनीय सामना अशी खेळपट्टीवर खेळवला जातो. +खेळपट्टीवर क्रिकेटच्या नियमांमध्ये निर्देशत केल्याप्रमाणे क्रीज आखलेले असतात. +विकेट हा शब्द साधारणपणे खेळपट्टीच्या संदर्भात उद्भवतो. परंतु क्रिकेटच्या नियमांनुसार (नियम ७ मध्ये खेळपट्टी आणि नियम ८ विकेट, त्यामधील फरक दर्शवतात) तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. क्रिकेट खेळाडू, चाहते आणि समालोचक त्याचा वापर कोणत्याही शक्य संदिग्धतेशिवाय संदर्भांमध्ये करतात. ट्रॅक हा खेळपट्टीसाठी आणखी एक समानार्थी शब्द आहे. +क्रिकेटमैदानाच्या मध्यभागी खेळपट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेत्राला स्क्वेअर असे म्हणतात. क्रिकेटची खेळपट्टी ही सहसा व्यावहारिकदृष्ट्या दक्षिणोत्तर दिशेने असते, कारण तसे नसल्यास दुपारच्यावेळी सूर्यामुळे पश्चिमेकडे तोंड असलेल्या फलंदाजाला ते त्रासदायक वाटू शकते.[१] +संरक्षित क्षेत्र किंवा धोकादायक क्षेत्र म्हणजे खेळपट्टीचा मधला भाग, हा एक दोन फूट रुंदीचा आयताकार असतो, आणि दोन्ही पॉपिंग क्रीजच्या पाच फुटांपासून सुरू होऊन खेळपट्टीच्या मध्यापर्यंत जातो. क्रिकेटच्या कायद्यानुसार, चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाने ह्या क्षेत्रातून धावत जाणे टाळणे गरजेचे आहे. +खेळाची निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी खेळपट्टी सुरक्षित ठेवली जाते. जेव्हा एखादा गोलंदाज खेळपट्टीवर मागोवा घेतो, तेव्हा तो खेळपट्टीवर असा पॅच तयार करतो की ज्यामुळे चेंडूला अनपेक्षित स्विंग आणि बाउन्स मिळतो. गोलंदाजांकडून सामन्याचा निकाल बदलण्यासाठी या क्षेत्रांचा वापर केला जाऊ शकतो. एखादा गोलंदाज संरक्षित क्षेत्रावरून धावल्यास, पंच गोलंदाज आणि त्याच्या संघाच्या कर्णधार यांना ताकीद देताता. गोलंदाजाने पुन्हा एकदा तसे केल्यास पंच त्यांना एक दुसरी आणि शेवटची चेतावणी देतात. याची तिसऱ्यांदा पुनरावृत्ती झाल्यास पंचांकडून गोलंदाजाला बाहेर काढले जाते आणि उर्वरित डावासाठी तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही.[२] +संरक्षित क्षेत्राची अशा प्रकारची आखणी यासाठी केलेली असते की, साधारणतः याच क्षेत्रात चेंडूचा टप्पा पडतो. आणि जर हे क्षेत्र गोलंदाजाच्या पायाच्या ठशांमुळे खराब झाले तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा गैरफायदा मिळू शकतो. गोलंदाज किंवा इतर कोणताही खेळाडूला ह्या क्षेत्रावरून धावत जाऊन क्षेत्ररक्षण करण्यास हा नियम मज्जाव करत नाही, फक्त गोलंदाजाच्या फॉलो-थ्रू साठी हा नियम लागू होतो. +ज्या नैसर्गिक खेळपट्टीवर नेहमीपेक्षा मोठे गवत असेल किंवा जास्त ओलसर असेल, त्या खेळपट्टीचे वर्णन हिरवी खेळपट्टी किंवा किंवा ग्रीन सीमर म्हणून केले जाते.[३] ओलसर आणि मोठे गवत असलेल्या ह्या खेळपट्टीवर चेंडू विचित्र प्रकारे उसळी घेत असल्याने ही फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना जास्त मदत करते. बहुतांश क्लब आणि सामाजिक क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट खेळाडू ज्या खेळपट्टीला हिरवी म्हणतात, त्यावर खेळतात. +स्टिकी खेळपट्टी – जी खेळपट्टी ओली झाल्यानंतर, कडक उन्हामुळे वेगाने वाळते – त्या खेळपट्टीची धीम्या गतीच्या आणि फिरकी गोलंदाजांना चांगली मदत होते. तथापि, आधुनिक खेळपट्टी सामान्यतः पाऊस आणि दंवापासून सामन्याआधी आणि सामन्यादरम्यान सुरक्षित ठेवल्या जातात, त्यामुळे प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये स्टिकी खेळपट्टी क्वचितच दिसून येते. परंतु हा वाक्प्रचार क्रिकेट ऐवजी इतर ठिकाणी कठीण परिस्थिती ह्या अर्थी वापरला जातो.[४] +सामना जसजसा पुढे सरकतो, तशी खेळपट्टी सुकत जाते. क्रिकेटच्या नियमानुसार सामना सुरू असताना खेळपट्टीवर पाणी मारण्यास मज्जाव असतो. खेळपट्टी सुकत गेल्याने ओलावा निघून जातो आणि फलंदाजी करणे सोपे होते. चार किंवा पाच दिवसीय सामन्यात, खेळपट्टीला चरे पडत जातात, त्यामुळे खेळपट्टी खराब आणि धूलिमय होत जाते. अशा प्रकारच्या खेळपट्टीला 'डस्ट बाऊल' किंवा 'माइनफील्ड' असे म्हटले जाते. अशी खेळपट्टीही गोलंदाजांना आणि त्यातही फिरकी गोलंदाजांना मदत करते. +नाणेफेक जिंकणारा कर्णधार, कोणत्या संघाने प्रथम फलंदाजी करावी याचा निर्णय घेताना एक धोरण म्हणून, सामन्यादरम्यान खेळपट्टीमध्ये होणाऱ्या ह्या बदलांना लक्षात घेतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. +सुरुवातीला झाकून न ठेवलेल्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळवले जाई. खेळपट्टी झाकून ठेवण्याची सुरुवात १९७० च्या दशकात झाली.[५] +पाऊस आणि दंवापासून खेळपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राउंडमन खेळपट्टी झाकून घेतात. कव्हर्सचा वापर केल्याने किंवा न केल्याने खेळपट्टीवरून फलंदाजाकडे चेंडू कसा येईल ह्यावर मोठा परिणाम होत असतो, ज्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो. क्रिकेट नियमावलीमधील ११व्या नियमाप्रमाणे नाणेफेकीआधी करार झाल्यास किंवा नियम असल्यासच क्रिकेटच्या सामन्यादरम्यान खेळपट्टी संपूर्णतः झाकली जाऊ शकते. शक्य असेल तेव्हा हवामानाचा अंदाज घेऊन गोलंदाजाच्या धावण्याची जागा कोरडी ठेवण्यासाठी झाकली जाऊ शकेते. रात्रीच्यावेळी खेळपट्टी झाकली गेल्यास सकाळी खेळ सुरू होण्याच्या आधी शक्य तितक्या लवकर खेळपट्टीवरचे कव्हर्स काढले जातात. जर हवामानामुळे कव्हर्स घातले गेले किंवा खराब हवामानामुळे रात्री घातलेले कव्हर्स सकाळी काढण्यास उशीर झाल्यास, हवामान सुधारल्यानंतर कव्हर्स लगेच काढले जातात. वॉटर हॉग मशीनच्या सहाय्याने खेळपट्टी किंवा बाह्यमैदानावरील जास्तीचे पाणी काढता येते.[४] +क्रिकेट कायद्यांमधील कायदा क्र. १० मध्ये खेळपट्टी तयार करणे आणि तिच्या देखभालीसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. +सामन्यादरम्यान, फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार, डाव सुरू होण्याआधी (सामन्याच्या पहिल्या डावाव्यतिरिक्त) आणि सामन्याच्या इतर दिवसांच्या सुरुवातीस, खेळपट्टीवर जास्तीत जास्त ७ मिनिटांपर्यंत रोलर फिरविण्याची विनंती करू शकतो. याव्यतिरिक्त, नाणेफेकीनंतर सामन्याच्या पहिल्या डावापूर्वी जर सुरुवातीला उशीर होत असेल तर फलंदाजी संघाच्या कर्णधार जास्तीत जास्त ७ मिनिटे खेळपट्टीवर रोलर फिरविण्याची विनंती करू शकतो. परंतु होणाऱ्या विलंबामुळे खेळपट्टीवर लक्षणीय परिणाम होणार नसेल तर पंचांच्या सहमतीने रोलर न फिरविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. एकदा खेळ सुरू झाला की विशेष परिस्थितीशिवाय इतरवेळी रोलर फिरवण्याची अनुमती नसते. +एका सामन्यात, एकापेक्षा अधिकवेळा रोलर फिरवण्याची परवानगी असल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला तसे करण्याची संधी दिली जाते. शक्य असल्यास सामन्याला विलंब न लावता रोलिंग करण्याबाबत आणि गरज असल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधारास हवे असल्यास जास्तीत जास्त ७ मिनिटांच्या रोलिंगसाठी विशिष्ट नियम अस्तित्वात आहेत. खेळपट्टी रोलिंगसाठी बराच वेळ लागतो, परंतु पूर्ण झाल्यानंतर ती फारच प्रभावी होते. खेळपट्टी रोलिंग करणे हे एखाद्या फलंदाजासाठी किंवा गोलंदाजासाठी चांगले असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. +२०१० काऊंटी चॅम्पियनशिप दरम्यान खेळपट्टीवर जड रोलर फिरवण्यास मनाई करण्यात आली होती. जड रोलर्समुळे खेळपट्टी सपाट होऊन अनेक सामने अनिर्णित राहतात असा तेव्हा समज होता.[६] +खेळपट्टीवर रोलर फिरविण्याआधी, खेळपट्टीवरील कचरा रोल होऊन खेळपट्टीला होणारा धोका टाळण्यासाठी खेळपट्टीची झाडलोट केली जाते. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला तसेच जेवणाच्या वेळेत आणि दोन डावांदरम्यानसुद्धा खेळपट्टी झाडली जाते. याला एकमात्र अपवाद म्हणजे खेळपट्टीचा एखादा पृष्ठभाग जर पंचांच्या मते झाडलोट केल्यास हानिकारक असेल तर. +ज्या दिवशी खेळ होणार असेल अशा प्रत्येक दिवशी ग्राउंडमन (क्रीडांगणाची देखभाल करण्यासाठी नोकर) खेळपट्टीवरील गवताची कापणी करतो. एकदा सामना सुरू झाल्यानंतर ही कापणी पंचांच्या देखरेखीखाली होते. +मैदान खेळण्याजोगे बनवण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांमुळे खेळपट्टीवर झालेले फुटहोल्स पंचांनी दुरुस्त करून घेणे गरजेचे असे. एकापेक्षा जास्त दिवसाच्या सामन्यात गोलंदाजांमुळे झालेल्या फुटहोल्स मध्ये भराव टाकून ती जागा खेळासाठी सुरक्षित करणे गरजेचे असते. खेळाडू सुद्धा त्यांचे फुटहोल्स माती टाकून सुरक्षित करु शकतात, परंतु असे करताना दुसऱ्या संघासाठी ते चुकीचे ठरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. +सामन्याच्या कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी नियमानुसार, खेळपट्टी, खेळपट्टीला समांतर जागी तसेच मुख्य खेळपट्टीच्या बाजूच्या खेळपट्टीवर गोलंदाजी किंवा फलंदाजीच्या सरावासाठी परवानगी नसते. सामन्याच्या दिवशी मैदानाच्या इतर भागात सरावाची मुभा दिली जाते. परंतु सदर सराव सामना सुरू होण्याआधी ३० मिनिटेपर्यंत थांबवावा लागतो आणि सामना संपल्या नंतर ३० मिनिटांनी सुरू केला जाऊ शकतो. +सामन्यादरम्यान, खेळाडू सहसा मैदानावर परंतु क्रिकेटच्या चौकटी बाहेर सराव करतात. तसेच, गोलंदाज काहीवेळा सामन्यादरम्यान रन-अपचा सराव करतात. परंतु, जर वेळ वाया जात असेल तर असा सराव किंवा रन-अपची परवानगी दिली जात नाही. मैदानावर करावयाच्या सरावाबाबतीचे नियम क्रिकेट नियम १७ मध्ये सांगितले गेले आहेत. +जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये खेळपट्ट्यांची विविध वैशिष्ट्ये आहेत. खेळपट्टीचे स्वरूप प्रत्यक्ष खेळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते: संघ निवड आणि इतर पैलूंवर तिचा लक्षणीय प्रभाव असतो. भारतीय उपखंडात फिरकी गोलंदाजांना पसंती असते, जेथे कोरड्या खेळपट्ट्या (विशेषतः पाच दिवसांच्या कसोटी सामन्याच्या शेवटी) फिरकीपटूंना मदत करतात. तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी खेळपट्टी उसळती असल्याने तेजगती गोलंदाजी वापरली जाते. +मुख्यता हवामानावर अवलंबून असणाऱ्या हिरव्या, स्विंगला उत्तेजन देणाऱ्या आणि आर्द्रतायुक्त परिस्थिती असलेल्या असे इंग्रजी खेळपट्ट्यांच्या बांधकामाचे वर्णन करता येते. हंगामाच्या सुरुवातीस, बहुतेक फलंदाजांना खूपच काळजीपूर्वक खेळावे लागते कारण इंग्लिश खेळपट्ट्या ह्या येथील हवामानाप्रमाणे फारच चपळ असतात. नंतर उन्हाळ्यामध्ये, खेळपट्ट्या जास्त टणक होतात आणि त्यांच्यावरील हिरवळ कमी होऊन फलंदाजी करणे सोपे होते. हंगामाच्या पहिल्या सहामाहीत फिरकी गोलंदाज कमी प्रभावी ठरतात आणि त्यांचा खरा खेळ दुसऱ्या सहामाहीत सुरू होतो. दमट हावामान व थोडी धूळ ह्यामुळे ५०-षटके जुन्या चेंडूसह रिव्हर्स स्विंगच्या सरावासाठी ही मैदाने आदर्श मानली जातात. +खेळपट्टीच्या पृष्ठभागाच्या बाऊन्स निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पारंपरिक पद्धतीने वेगवान गोलंदाजांसाठी चांगल्या मानल्या जातात. विशेषतः पर्थमधील वाका मैदानावरील खेळपट्टी ही कदाचित जगातील सर्वात जलद खेळपट्टी मानली जाते. ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीदेखील, वेगवान गोलंदाजांना त्याच्या उसळीसाठी साहाय्य करणारी म्हणून ओळखली जाते. तथापि, अशा प्रकारच्या उसळी देणाऱ्या खेळपट्ट्यादेखील धावा करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देतात, कारण ह्या खेळपट्ट्यांवर पुल, हूक आणि कट शॉट्स खेळण्यास प्रोत्साहन मिळते. असे फटके चांगले खेळणाऱ्या फलंदाजांना या खेळपट्ट्यांवर भरपूर यश मिळू शकते. +ॲडलेड ओव्हल आणि सिडनी क्रिकेट मैदानासारख्या इतर स्टेडियमवरील खेळपट्ट्यांवर अधिक धूळ असल्याने त्या फिरकी गोलंदाजांना सहाय्य करण्यासाठी ओळखल्या जातात. यामुळे ही मैदाने फलंदाजांसाठी नंदनवन अशी आहेत; ज्यामुळे संघ पहिल्या डावात सरासरी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढू शकतात. मेलबर्न क्रिकेट मैदान सुरुवातीला तेजगती गोलंदाजांना साहाय्य करतात, सामना जसजसा पुढे जातो तसतसा गोलंदाजांचा प्रभाव कमी होत जातो. +ऑस्ट्रेलियात स्विंग बॉलिंग एक शस्त्र असू शकते, परंतु इंग्लंडच्या तुलनेत भारतीय उपमहाद्वीपाप्रमाणेच हे बरेचदा हवामानावर अवलंबून आहे. +भारतातील खेळपट्ट्या ह्या पूर्वीपासूनच सीम किंवा स्विंग गोलंदाजी ऐवजी फिरकी गोलंदाजीस मदत करत आल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2952.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e3b947ea1a93cd2323e6f52815cf65bedce83c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2952.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुरुंग किंवा तमू (गुरुंग:ཏམུ) हा नेपाळच्या गंडकी प्रांतातील टेकड्या आणि पर्वतांमध्ये राहणारा एक वांशिक गट आहे.[४] नेपाळमधील मनांग, मुस्तांग, डोल्पो, कास्की, लामजुंग, गोरखा, परबत आणि स्यांगजा जिल्ह्यांतील अन्नपूर्णा प्रदेशात गुरुंग लोक प्रामुख्याने राहतात. ते मुख्य गुरखा जमातींपैकी एक आहेत. +ते भारतभर सिक्कीम, आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल ( दार्जिलिंग क्षेत्र ) आणि प्रमुख नेपाळी डायस्पोरा लोकसंख्या असलेल्या इतर प्रदेशांमध्ये विखुरलेले आहेत.[५] ते सिनो-तिबेटी गुरुंग भाषा बोलतात आणि तिबेटी बौद्ध आणि हिंदू धर्मासोबत बॉन धर्माचे पालन करतात. +गुरुंग ज्या तिबेटी समाजातून आले त्या समाजात जातिव्यवस्था नव्हती. तरीही अनेक शतकांपासून गुरुंग आणि इतर पहाडी लोक इंडो-आर्यन जातीच्या संस्कृतींमध्ये मिसळलेले आहेत. त्यांच्यावर विविध मार्गांनी प्रभाव पडला आहे. परिणामी, गुरुंग जातिव्यवस्था दोन भागात विभागली गेली: चार-जाती (सोंगी/चार-जाट ) आणि सोळा-जाती (कुहगी/सोरा-जाट) व्यवस्था. यात तीसहून अधिक विविध नावाची कुळे आहेत.[६] +२०११ मधील नेपाळच्या जनगणनेच्या वेळी, ७,८९,६५८ गुरुंग लोक होते. ते नेपाळच्या लोकसंख्येच्या २.९७% होते. प्रांतानुसार गुरुंग लोकांची वारंवारता खालीलप्रमाणे होती: +खालील जिल्ह्यांमध्ये गुरुंग लोकांची वारंवारता राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त होती: +गुरुंग धर्मामध्ये बोन लाम (लामा), ग्याब्री (ग्याब्रिंग) आणि पच्यु (पाजू) यांचा समावेश आहे.[८] लामा आवश्यकतेनुसार बौद्ध विधी करतात. जन्म, अंत्यसंस्कार, इतर कौटुंबिक विधी (जसे की डोमांग, थारचांग) आणि ल्होसारमध्ये या बौद्ध धर्मानुसार होतात. लामा प्रामुख्याने मनांग, मुस्तांग आणि इतर ठिकाणी बौद्ध समारंभ करतात. काही गुरुंग खेड्यांनी 'बोन' धर्माच्या पूर्व-बौद्ध स्वरूपाचे अवशेष ठेवले आहेत. हा धर्म दोन हजार वर्षांपूर्वी तिबेट आणि पश्चिम चीनमध्ये विकसित झाला होता. त्यांनी बॉन धर्माचा काउंटर म्हणून काम करणाऱ्या अगदी जुन्या शमॅनिक विश्वास प्रणालीचे पैलू देखील ठेवले आहेत.[९] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2956.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8302220deb283e29475d9d44fc6f87dc07b1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2956.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२] +या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३] +गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) : +श्री गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा गुरू शब्द आहे. साहिब आणि श्री आदरणीय आहेत; गुरू हा शब्द गुरियाईचा वारस असण्याशी संबंधित आहे आणि आदि हा शब्दशः महिना किंवा पहिला आहे, जो या शास्त्राला दसम ग्रंथ, शिखांचा दुसरा पवित्र ग्रंथ, ज्यामध्ये दहावे गुरू गोविंद सिंग जी यांचे श्लोक आहेत, यापासून वेगळे केले आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या ग्रंथांचे लेखक विविध वर्ग आणि संप्रदायांचे होते; त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत आणि नीच-उच्च जातीचे लोकही आहेत. + + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2977.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..235ee1e1c0198ff55050b53171402380c0e8089a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2977.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुरुत्व स्थिरांक (G) हा भौतिकीतल्या मूलभूत स्थिरांकांपैकी एक असून सामान्यपणे ते न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमात आणि अल्बर्ट आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेत आढळून येते. +न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमाप्रमाणे दोन पदार्थांमधील गुरुत्वबल- +येथे समानुपाताचा स्थिरांक म्हणून G हे गुरुत्व स्थिरांक आलेले आहे. +त्याच्या किंमतीचे निश्चितीकरण खालील सूत्राने करता येते- +आणि ती निश्चिती पहिल्यांदा कॅव्हेन्डिशने केली. त्याप्रमाणे त्याची किंमत +एवढी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2990.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e4c6d032d7867cfec26ad74d8dc514290e256ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_2990.txt @@ -0,0 +1,8 @@ + +गुरुदास अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे पर्यावरणवादी कार्यकर्ते होते. गंगा नदी वाचवण्यासाठी आमरण उपषणाला बसलेले असताना १११ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचे निधन झाले.[१] +गुरुदास अग्रवाल ह्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील मुझप्फरनगर येथे झाला. त्यांनी रुडकी विद्यापीठातून (तेव्हा त्या संस्थेला आय. आय. टी.ची दर्जा मिळालेला नव्हता.) अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पदवी मिळाल्यावर त्यांनी उत्तरप्रदेश राज्यशासनाच्या सिंचन-विभागात अभिकल्प (डिझाइन) ह्या विषयाचे अभियंता म्हणून नोकरी केली. बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली. [२] +प्रा. अग्रवाल हे १९६१ ते १९७६ ह्या कालावधीत आय. आय़. टी. कानपूर येथे पर्यावरणीय अभियंत्रिकी ह्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.[३] +निवृत्तीनंतर १९९२ ते २००६ ह्या काळात ते चित्रकूट येथील महात्मा गांधी ग्रामोदय विश्वविद्यालयात त्यांनी काम केले.[४] +२००६मध्ये गंगेचा मुख्य प्रवाह असणाऱ्या भागीरथी नदीवरील लोहारी-नाग-पाला जलविद्युतप्रकल्पाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांसह त्यांनी गंगा नदीची पाहणी केली. उत्तरकाशीच्या पुढे गंगेचे पात्र कोरडे असल्याचे त्यांना आढळले. त्यावर विचार करता; गंगेच्या पात्रावर होणाऱ्या धरणांमुळे हे घडते आहे हे त्यांना जाणवले आणि त्यांनी ह्याबाबत काम करण्याचे ठरवले.[४] +गंगेचे प्रदूषण थांबवण्यासाठी जनआंदोलन उभारणे हे आपल्या आवाक्यातले नाही असे त्यांच्या लक्षात आले. मात्र गांधींजींचा उपोषणाचा मार्ग पत्करून एकट्या व्यक्तीलाही लढा देणे शक्य आहे असा विचार करून २००८मध्ये आपले उर्वरित जीवन गंगेसाठी वाहण्याचा संकल्प सोडला.[५] +गंगेवर सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे थांबवावीत ह्यासाठी अग्रवाल ह्यांनी १३ जून २००८पासून मणिकर्णिका घाटावर आमरण उपोषण सुरू केले.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3006.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3d2daf9f9534fbe527589f3993a4fb070472a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3006.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[१][२][३]. +महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते. सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर. +सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट +सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. +सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर. यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_301.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab5f206926200b2fb1bb6d6c1a79d57bdb2faadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_301.txt @@ -0,0 +1 @@ +खैगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3012.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea42b11f3b880ffc55eb5ed080d0442f329cd268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3012.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्यानी गुरुमुख सिंग मुसाफिर (१५ जानेवारी १८९९ - १८ जानेवारी १९७६) हे एक भारतीय राजकारणी आणि पंजाबी भाषेतील लेखक होते. ते १ नोव्हेंबर १९६६ ते ८ मार्च १९६७ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. [१] +त्यांना १९७८ मध्ये त्यांच्या उर्वर पर या लघुकथा संग्रहासाठी पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दिला होता. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण, हा भारतीय नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. [२] +गुरुमुख सिंगचा जन्म १५ जानेवारी १८९९ रोजी कँपबेलपूर मधील अधवाल (सध्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्हा) येथे एका छोट्या जमीनधारक शेतकरी कुटुंबात झाला.[३] +त्यांनी गावातील प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि नंतर माध्यमिक शाळेची परीक्षा पास करण्यासाठी रावळपिंडीला गेले. १९१८ मध्ये ते खालसा हायस्कूल, कल्लर येथे शिक्षक झाले. तेथे चार वर्षे शिक्षक असताना त्यांना "ग्यानी" ही उपाधी मिळाली व पुढे "मुसाफिर" हे टोपणनाव त्यांनी निवडले. +१२ मार्च १९३० ते ५ मार्च १९३१ या कालावधीत अकाल तख्तच्या शीख धर्माच्या सर्वोच्च धार्मिक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.[४] +मुसाफिर १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना अटक झाली. सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनाचा भाग म्हणून त्यांना अटकही झाली. +१९४९ मध्ये ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. त्यांनी १२ वर्षे अध्यक्षपद भूषवले आणि काँग्रेस कार्यकारिणीचे निवडून आलेले सदस्यही होते. ते १९५२, १९५७ आणि १९६२ मध्ये अमृतसर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत लोकसभेवर निवडून आले. १९६६ मध्ये, त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि पंजाब राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. १९६७ मध्ये त्यांनी अमृतसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सत्यपाल डांग यांनी त्यांचा पराभव केला. [४] ते १९६८ ते १९७४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.[५] १८ जानेवारी १९७६ रोजी मुसाफिरचा दिल्लीत मृत्यू झाला.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_302.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab5f206926200b2fb1bb6d6c1a79d57bdb2faadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_302.txt @@ -0,0 +1 @@ +खैगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3024.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3f3425cd3978b1b5d6d23d36db3ba2b8673295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3024.txt @@ -0,0 +1 @@ +गुरुवायूरचे मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील गुरुवायूर या तीर्थक्षेत्री असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. कृष्णाचे हे मंदिर वैष्णवांसाठी महत्त्वाचे असले तरी हे दिव्य देशम या १०८ विष्णूमंदिरांच्या यादीत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3034.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8895da89f4ac32c339ced6e463de85718df12ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3034.txt @@ -0,0 +1,10 @@ +हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. +पत्रिकेतील गुरू +गुरू हा एक शुभ ग्रह असून शिक्षण, संतती, भाग्य  ह्याचा कारक आहे. गुरू हा सद्सदविवेक बुद्धी देतो. गुरू कोणत्याही गोष्टीचा खोलवर आणि व्यापक व सकारात्मक विचार करायला शिकवतो . कोणत्यही गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर व अगदी मुळापासून विचार करण्याची क्षमता गुरू मुळे मिळते. गुरू हा प्रपंचाचा कारक ग्रह आहे. गुरू चांगल्या पद्धतीने व सचोटीने प्रपंच करायला लावतो. गुरू हा आध्यात्मिक प्रगतीचा पण कारक ग्रह आहे. हा ग्रह समाजात मान मिळवून देणारा आहे. सत्कर्म करण्यासाठी आपल्याला कायम प्रेरित करणारा ग्रह आहे. आध्यात्मिक पिंड असणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत गुरूचा प्रभाव दिसून येतो. गुरू माणसाला त्याग शिकवतो . +संतती विषयक प्रश्नाचा विचार करताना पण पत्रिकेत पंचम स्थान, पंचमेश ह्या बरोबरच संतती कारक गुरूला खूप महत्त्व आहे. तसेच शिक्षणाचा विचार करताना पण गुरू बघावा लागतो. +पत्रिकेतील वक्री ग्रह किंवा स्तंभी गुरू शी जर पापग्रहांचे कुयोग असतील तर गुरू ज्या स्थानाचा भावेश आहे त्याचे किंवा  संतती किंवा शिक्षण ह्या दृष्टीने चांगली फळे  मिळत नाहीत. +गुरूची दृष्टी शुभ  असते . गुरू स्वतः च्य स्थानापासून ५, ७, ९ ह्या स्थानाला बघत असतो म्हणजे त्या स्थानांवर व त्या स्थानातील ग्रहांवर गुरूची दृष्टी असते . उदा. समजा गुरू तृतीय स्थानात आहे तरची दृष्टी तृतीयापासून ५,७,९ म्हणजे सप्तम,नवम व लाभ स्थानांवर व त्या स्थानात असणाऱ्या ग्रहांवर असेल . +कर्क राशीत गुरू उच्चीचा मानतात मकर राशीत गुरू निचीचा व कन्येत गुरू निर्बली मानतात . +ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे. + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3052.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8302220deb283e29475d9d44fc6f87dc07b1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3052.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२] +या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३] +गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) : +श्री गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा गुरू शब्द आहे. साहिब आणि श्री आदरणीय आहेत; गुरू हा शब्द गुरियाईचा वारस असण्याशी संबंधित आहे आणि आदि हा शब्दशः महिना किंवा पहिला आहे, जो या शास्त्राला दसम ग्रंथ, शिखांचा दुसरा पवित्र ग्रंथ, ज्यामध्ये दहावे गुरू गोविंद सिंग जी यांचे श्लोक आहेत, यापासून वेगळे केले आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या ग्रंथांचे लेखक विविध वर्ग आणि संप्रदायांचे होते; त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत आणि नीच-उच्च जातीचे लोकही आहेत. + + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3061.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5105206d7f0191f54236e4fc7c156f027a150a92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3061.txt @@ -0,0 +1,7 @@ + +गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराच्या सायन कोळीवाडा भागातले हार्बर रेल्वेवरचे एक स्थानक आहे. याचे मूळचे नाव कोलवाडा. या स्थानकाच्या आसपास शीखांची वस्ती वाढून त्यांनी तेथे एक गुरुद्वारा बांधल्यामुळे स्टेशनचे नाव बदलून गुरू तेग बहादूर नगर करण्यात आले. अजूनही जुने लोक या स्टेशनच्या आसपासच्या वस्तीला सायन कोळीवाडा असेच म्हणतात. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3065.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cf715c6d6a90baaf28a9c1bdb93482ca35271a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3065.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू तेगबहादूर (पंजाबी : ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦੁਰ ) शीख धर्माचे नववे गुरू होते. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3069.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b04b2efb681808d596323ef120f8acdfc7a68ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3069.txt @@ -0,0 +1,29 @@ +गुरू नानकदेव (पंजाबी: ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ) (एप्रिल १५, १४६९ - सप्टेंबर २२, १५३९) हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. त्यांचा जन्मदिवस जगभर गुरुपूरब म्हणून साजरा केला जातो, जो नानकशाही कॅलेंडर 2003 स्तर 1 वैशाख आणि बिक्रमी नानकशाही दिनदर्शिकेनुसार कटकच्या पौर्णिमेला दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांदरम्यान वेगळ्या तारखेला येतो.[१] गुरूचा जन्म नानक देव जी आणि अग्नी प्रज्वलित करण्याबाबत तारखांमध्ये फरक आहे. +सुखबसी राम बेदी, गणेश सिंग बेदी, डॉ तरलोचन सिंग, डॉ हरजिंदर सिंग दिलगीर यांसारख्या इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1469 रोजी झाला आणि 7 सप्टेंबर 1539 रोजी त्यांचा बाप्तिस्मा झाला. (शिख इतिहास 10 खंड, खंड 1) डॉ. हरजिंदर सिंग दिलगीर यांनी संदर्भांसह सिद्ध केले आहे की गुरू नानक साहिब यांच्या नावाने देवतेचे नाव देणे चुकीचे आहे.[२] +गुरू नानक साहिब यांनी दूरवर प्रवास करून लोकांना देवाचा संदेश दिला जो त्यांच्या सृष्टीतील शाश्वत सत्याचे वास्तव आहे.[३] त्यांनी समता, बंधुप्रेम, सौहार्द, चांगुलपणा आणि सद्गुणांवर आधारित अनोखे आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ निर्माण केले.[४][५][६] गुरू ग्रंथ साहिब, शिखांचा पवित्र ग्रंथ, गुर नानक साहिब यांचे काव्यात्मक शैलीतील 974 श्लोक आहेत, ज्यात जपुजी साहिब, आसा दी वार आणि सिद्ध-भूत इत्यादी प्रमुख आहेत. गुर नानक यांचा आदर, देवत्व आणि धार्मिक अधिकार नंतरच्या गुरूंमध्येही समाविष्ट होतो, अशी शिखांची श्रद्धा आहे.[७] +नानकांचे शब्द 974 काव्यात्मक स्तोत्रे, किंवा शब्दांच्या रूपात, शीख धर्माच्या पवित्र पुस्तकात, काही प्रमुख प्रार्थना जपुजी साहिब (पंजाबी: जाप; आदर दर्शविणारे 'जी' आणि 'साहिब' प्रत्यय) सह, गुरू ग्रंथ साहिबमध्ये नोंदवलेले आहेत. आसा दी वार ('आशेचे गाणे'); आणि सिद्ध गोष्ट आहेत ('सिद्धांशी चर्चा'). हे शिख धार्मिक श्रद्धेचा एक भाग आहे की नानकांची पवित्रता, देवत्व आणि धार्मिक अधिकाराची भावना पुढील नऊ गुरूंपैकी प्रत्येकावर जेव्हा ते सिंहासनावर बसले होते तेव्हा त्यांच्यावर उतरले होते. +गुरू नानक साहिब यांचा जन्म कटकच्या पौर्णिमेला झाला होता.[८] लाहोरजवळ राय भोई दी तलवंडी (आता नानकाना साहिब, पंजाब, पाकिस्तान) येथे सनातन धर्माचे अनुयायी असलेल्या हिंदू कुटुंबात जन्म झाला. [९][१०] कल्याणचंद दास बेदी उर्फ ​​मेहता कालू आणि तृप्ता हे त्यांचे पालक होते. [११] पालक हिंदू क्षत्रिय म्हणून ओळखले गेले आणि ते व्यावसायिक व्यापारी होते.[१२][१३] +त्याला एक बहीण होती, बेबे नानकी, जी त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. बेबे नानकीचा विवाह १४७५ मध्ये जय राम यांच्याशी सुलतानपूर लोधी येथे झाला, जो लाहोरचा गव्हर्नर दौलत खान लोधी यांच्या मोदीखानेमध्ये काम करत होता. नानकचे त्याच्या बहिणीचे लाड असल्यामुळे ते सुलतानपूरला आपल्या बहिणीच्या आणि भावाच्या घरी राहायला गेले. तिथे वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी दौलतखानाच्या हाताखाली मोदीखानमध्ये काम करायला सुरुवात केली.[१४] प्राचीन जनम साख्यांच्या मते, हा काळ गुरू नानक यांच्यासाठी स्वयंप्रगतीचा होता आणि कदाचित त्यांच्या कलाममधील सत्ताधारी संरचनेचे काही संदर्भ येथून मिळू शकतील.[१५] +शीख रीतिरिवाजानुसार, गुरू नानक साहिब यांच्या जन्म आणि सुरुवातीच्या जीवनातील अनेक घटना नानक यांच्या दैवी दया दर्शवतात. [१६] त्यांच्या जीवनाविषयीच्या लिखाणात त्यांच्या तरुण वयातील होतकरू बुद्धिमत्तेचा तपशील आहे. असे म्हटले जाते की वयाच्या पाचव्या वर्षी नानकांनी दैवी ग्रंथांमध्ये रस दाखवला. वयाच्या पाचव्या वर्षी[१४], त्यावेळच्या प्रथेनुसार वडिलांनी त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पांडे गोपाळ गावात दाखल केले.[१७] गोपाळांनी प्रसिद्धपणे सांगितले आहे की, लहानपणी नानकांनी गुरुमुखी अक्षर O आणि नी या अंकाची संख्या एक जोडून, ​​देव एक आहे असा दावा आपल्या शिक्षकांना केला होता.[१८] बालपणीच्या इतर घटनांमधून नानक बद्दल विचित्र आणि चमत्कारिक गोष्टी प्रकट होतात, जसे की झोपलेल्या मुलाचे डोके कडक उन्हापासून संरक्षित केलेले प्रत्यक्षदर्शी खाते, माताबक, झाडाची सावली,[१९] किंवा, दुसऱ्यामध्ये, विषारी नागाने दंश केला.[२०] +२४ सप्टेंबर १४८७ रोजी नानकांचा विवाह बटाला शहरातील मूल चंद आणि चांदो राणी यांची मुलगी माता सुलख्नी यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुलगे, श्री चंद (८ सप्टेंबर १४९४ - १३ जानेवारी १६२९).[२१] आणि लखमी चंद (१२ फेब्रुवारी १४९७ - ९ एप्रिल १५५५). श्री चंद यांनी गुरू नानक देव जी यांच्या शिकवणीतून ज्ञान प्राप्त केले आणि ते उदासी पंथाचे संस्थापक बनले.[२२][२३] +नानकांच्या जीवनावरील पहिल्या चरित्राचे शीर्षक जन्मसाख्यांचे आहे. गुरू ग्रंथ साहिबचे लेखक भाई गुरदास यांनीही त्यांच्या काळातील नानकांच्या जीवनाविषयी लिहिले आहे. जरी ते नानकांच्या काळानंतर काही काळानंतर संकलित केले गेले असले तरी ते जन्मसाख्यांपेक्षा कमी वर्णनात्मक होते. नानकांच्या जन्माच्या परिस्थितीचे वर्णन जनसख्यांनी छोट्या वाक्यात केले आहे. +गुर नानक बद्दलचे पूर्वीचे दांभिक खाते दुरुस्त करण्याच्या उद्देशाने भाई मणि सिंह यांनी ज्ञान-रत्नावली लिहिली होती. भाई मणि सिंग हे गुर गोविंद सिंग यांचे शिष्य होते ज्यांना अनेक शिखांनी गुर नानक साहिब यांच्या जीवनाचा अचूक लेखाजोखा लिहिण्याची विनंती केली होती. +एक प्रसिद्ध जन्मसाखी गुरू साहिब यांचे जवळचे मित्र भाई बाला यांनी लिहिली असल्याचा दावा केला जातो. तथापि, लेखनाच्या शैलीमुळे आणि वापरलेल्या भाषेमुळे, मॅक्स आर्थर मॅकऑलिफ सारख्या विद्वानांचा असा दावा आहे की तो त्याच्या मृत्यूनंतर लिहिला गेला होता. ते जवळचे मित्र आणि सहकारी होते. +नानक हे एक गुरू होते आणि त्यांनी १५ व्या शतकात शीख धर्माची स्थापना केली.[२४][२५] शिख धर्माच्या मूलभूत श्रद्धा, गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात व्यक्त केल्या आहेत, त्यात देवाच्या नावाची भक्ती आणि भक्ती समाविष्ट आहे, संपूर्ण मानवतेचा योगायोग, निःस्वार्थ सेवेत गुंतणे, सर्वांच्या चांगल्या आणि समृद्धीसाठी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे आणि प्रामाणिक आचरण आणि उदरनिर्वाहासह घरगुती जीवन जगणे.[२६][२७][२८] +मधल्या काळात, श्री गुरू नानक देवजींनी 'राग सहयोग' या शब्दाचा 'कीर्तन' म्हणून गौरव केला आणि 'धूर की बानी'च्या अनंत रूपाला 'प्रभूभक्ती' आणि 'नाम सिमरन'साठी नाडी बनवून दिली. जरी गुरू साहिबांनी रागाशिवाय जपू, श्लोक-सहस्कृती आणि श्लोक-वार सारख्या तात्विक कविता रचल्या, परंतु त्यांच्या तत्त्वज्ञानातून आलाप सारखी विचारधारा प्रकट होते ज्यामध्ये त्यांची संगीत आणि प्रगतीशीलता स्वतःची गतिशीलता आहे. +गुरू साहेबांच्या चार उदासी आणि त्यानंतरही त्यांनी सुरू ठेवलेले शब्द कीर्तन, विविध देश, राष्ट्र, जाती, धर्म यांच्यातील वैविध्यपूर्ण स्वर आणि संपूर्ण मानवतेला वैचारिकदृष्ट्या एकत्र आणले. बहुलवादाचा क्रांतिकारी संदेश देणारा होता. +नानक म्हणतात की, 'पुरुषांनो! रबाब छेड बनी आय. 'छेद रबाब' कारण वीणा वाजवणे किंवा म्हणणे ही आज्ञा आहे आणि 'छेड' हे प्रेमी, प्रेम करणाऱ्यांचे लक्षण आहे. नानक म्हणतात, 'पुरुषांनो! तेव्हा वीणा हे त्यावेळचे वाद्य राहिले नाही, तर देवाशी (इशाक) एकीकरण झाले आहे आणि तो माणूस आता मुस्लिम किंवा वीणावादक राहिला नाही, तो फक्त राग वाजवणारा प्रेमी आहे, म्हणजे वीणेवर प्रेमाचा सूर, आणि दैवी शब्द किंवा धुर नानकांच्या मुखपत्रातून श्लोक सहजतेने प्रवाहित होतो जो समाजातील विस्मृत लोकांना मोठ्या आनंदात आणि आश्चर्यात बदलतो.[२९] +गुरू नानक साहिब जी यांच्या शिकवणी गुरुमुखीमध्ये लिहिलेल्या धन्य श्री गुरू ग्रंथ साहिबमधून येतात. +नानकांनी स्वतः जन्मसाख्यांचे लेखन केले नाही, त्यांच्या शिष्यांनी नंतर त्या ऐतिहासिक अचूकतेशिवाय लिहिल्या आणि गुर नानक यांच्या सन्मानार्थ अनेक उपाख्यान आणि काल्पनिक कथा लिहिल्या गेल्या.[३०] शिखीमध्ये, सर्व शीख गुरु, भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यातील स्त्री-पुरुषांसह गुर नानक यांच्या शिकवणी मान्य आहेत, उपासनेद्वारे दैवी ज्ञान व्यक्त करतात. सिखीमध्ये बिगर शीख भक्तांचे म्हणणे समाविष्ट आहे, जे गुर नानकच्या जन्मापूर्वी जगले आणि मरण पावले आणि ज्यांच्या शिकवणी शीख धर्मग्रंथांमध्ये नोंदवल्या आहेत.[३१] +गुरू नानक देव जी आणि इतर शीख गुरूंनी भक्तीवर भर दिला आणि शिकवले की आध्यात्मिक जीवन आणि धर्मनिरपेक्ष घरगुती जीवन एकमेकांशी जोडलेले आहे.[३२] शीख विश्वदृष्टीमध्ये, दृश्यमान जग हे अनंत विश्वाचा भाग आहे.[३३] +प्रचलित परंपरेनुसार, नानकांच्या शिकवणींचा तीन प्रकारे विचार केला जातो: +नानक हिंदू कुटुंबात वाढले होते आणि ते भक्ती संत परंपरेचे होते.[३४][३५][३६] मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीच्या निर्गुण (निराकार देव) परंपरेने सुरुवातीला गुरू नानक आणि शीख धर्मावर प्रभाव होता असे विद्वानांनी नमूद केले.[३४] तथापि, शीख धर्म हा केवळ भक्ती चळवळीचा विस्तार नव्हता.[३७][३८] +गुरू नानक देवजींनी त्यांच्या हयातीत खूप प्रवास केला. काही आधुनिक नोंदी सांगतात की त्यांनी तिबेट, दक्षिण आशिया आणि बहुतेक अरबस्तानचा दौरा केला, 1496 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी, जेव्हा त्यांनी तीस वर्षांच्या कालावधीसाठी आपले कुटुंब सोडले.[३९][४०][४१] या दाव्यांपैकी गुरू नानक यांनी भारतीय पौराणिक कथेतील सुमेरू पर्वत तसेच मक्का, बगदाद, अचल बटाला आणि मुलतानला भेट दिली.[४२] या ठिकाणी त्याने प्रतिस्पर्धी गटांशी धार्मिक कल्पनांवर वादविवाद केला. या कथा 19व्या आणि 20व्या शतकात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या आणि अनेक आवृत्त्यांमध्ये अस्तित्वात आहेत.[४२][४३] +1508 मध्ये, नानकने बंगालच्या सिल्हेट प्रदेशाला भेट दिली.[४४] +वादाचा आणखी एक स्रोत म्हणजे तुर्की लिपीतील बगदाद दगडी शिलालेख, ज्याचा अर्थ काही लोक बाबा नानक फकीर १५११-१५१५ मध्ये तेथे होते, तर काहींनी १५२१-१५२२ असा अर्थ लावला (आणि तो मध्यपूर्वेतील कुटुंबापासून ११ वर्षे दूर होता) , तर इतर, विशेषतः पाश्चात्य विद्वानांचे म्हणणे आहे की दगडी शिलालेख 19 व्या शतकातील आहे आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीस गुरू नानक यांनी बगदादला भेट दिली होती याचा हा दगड विश्वसनीय पुरावा नाही.[४५] शिवाय, दगडाच्या पलीकडे, गुरू नानकांच्या मध्यपूर्वेतील प्रवासाचा कोणताही पुरावा किंवा उल्लेख इतर कोणत्याही मध्य-पूर्व ग्रंथांमध्ये किंवा सबस्क्रिप्टिव्ह रेकॉर्डमध्ये सापडलेला नाही. अतिरिक्त शिलालेखांवर दावा केला जातो, परंतु कोणीही ते शोधण्यात आणि सत्यापित करण्यात सक्षम नाही.[४६] बगदाद शिलालेख हा भारतीय विद्वानांच्या लिखाणाचा आधार आहे की गुरू नानकांनी मध्यपूर्वेला भेट दिली होती, काहींनी जेरुसलेम, मक्का, व्हॅटिकन, अझरबैजान आणि सुदानला भेट दिल्याचा दावा केला होता.[४७] +त्यांच्या प्रवासाविषयी कादंबरीतील दाव्यांव्यतिरिक्त, त्यांच्या मृत्यूनंतर गुरू नानकांचे शरीर गायब झाल्यासारखे दावे देखील नंतरच्या आवृत्त्यांमध्ये आढळतात आणि ते सूफी साहित्यातील पीरांच्या चमत्कारी कथांसारखेच आहेत. गुरू नानकांच्या प्रवासाच्या आसपासच्या दंतकथांशी संबंधित शीख जनम साख्यांमधील इतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उधार हिंदू महाकाव्ये आणि पुराण आणि बौद्ध जातक कथांमधून आहेत.[४८][४९][५०] श्री गुरू नानक देवजींच्या चार यात्रा होत्या ज्यांना उदासी म्हणतात या नैराश्याच्या काळात गुरू साहिबांनी विविध पंथाच्या लोकांना मानवतेची सेवा करण्याची शिकवण दिली आणि समजावून सांगितले की, व्यक्ती घरी राहून आणि परमेश्वराचे स्मरण करूनच परम सत् प्राप्त करू शकते. वेगळे नाही. या प्रवचनासाठी श्री गुरू नानक देवजींनी सिक्कीम, भूतान, तिबेट, सुमेर पर्वत, मानसरोवर सरोवर, बद्रीनाथ, केदारनाथ, जोशीमठ, लडाख, अमरनाथ, अल्मोरा, बागेश्वर, काठमांडू इत्यादी ठिकाणी गुरू नानक देवजींच्या पाऊलखुणा आढळतात. श्री गुरू नानक देव यांनी 1509 मध्ये सुलतानपूर लोधी येथून पहिली उदासी सुरू केली आणि ही उदासी सर्वात लांब होती. याच नैराश्याच्या काळात गुरुजी उत्तर प्रदेशातील नानकामटे येथून पिलीभीत, सीतापूर, लखनौ, अलाहाबाद, सुलतानपूर, बनारस, पाटणा, माया, सिल्हेट, धुबरी, गुवाहाटी, सिलांग या मार्गे ढाका आणि कलकत्ता मार्गे जगन्नाथपुरी येथे पोहोचले. जगन्नाथपासून समुद्र किनाऱ्याने पुढे जात, त्यांनी गुंटूर, मद्रास आणि रामेश्वर येथे प्रवास केला, तेथून ते लंकेत पोहोचले आणि जाफनाच्या राणा शिवनाथला शीख धर्माचा आशीर्वाद दिला. लंकेचा प्रवास संपवून गुरुजी कोचीनला पोहोचले, तेथून गुरुजींनी आंध्र प्रदेशात प्रवेश केला. त्यानंतर श्रीगुरू नानक देवजी नानक झिरा, मालटेकरी, नांदेड, नामदेवांचे नगर नरसी बामणी, भगत तिर्लोचन मार्गे औकेश्वर येथे पोहोचले आणि तेथून इंदूर, खंडवा येथून नर्मदा नदीकाठी चालत ते जबलपूर शहरातील ग्वारीघाट येथे पोहोचले. त्यामुळे असे भ्रम मोडून काढण्यासाठी आणि कर्मकांडात अडकलेल्या आत्म्यांना सरळ मार्ग दाखवण्यासाठी श्री गुरू नानक देवजी येथे राहिले असावेत. नर्मदा नदीच्या डाव्या तीरावर श्री गुरू नानक देवजींचे स्मारक आहे अपरकंटक, जिथे नर्मदेचा उगम होतो, तिथे श्री गुरू नानक देवजींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक गुरुद्वारा देखील आहे. +गुर नानक साहिब यांनी भाई लेहना यांना गुरूचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आणि त्यांचे नाव बदलून गुर अंगद असे ठेवले, ज्याचा अर्थ "एकच स्वतःचा" किंवा "तुमचा स्वतःचा भाग" असा होतो. भाई लहाने यांना वारस म्हणून घोषित केल्यानंतर, गुर नानक यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी करतारपूर येथे निधन झाले. [५१] +2015 मध्ये नानक शाह फकीर हा पंजाबी चित्रपट प्रदर्शित झाला, जो गुरू नानक देव जी यांच्या जीवनावर आधारित, सरताज सिंग पन्नू दिग्दर्शित आणि गुरबानी मीडिया प्रा. Ltd. रूपक: A Tapestry of Guru Nanak's Travels हा 2021-22 चा गुरू नानक यांच्या नऊ वेगवेगळ्या देशांतील प्रवासाविषयीचा माहितीपट आहे. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3077.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1299f92d4b2a36298dd81e415169385b4e5309db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3077.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुररंजोत सिंग रंधावा (३० ऑगस्ट १९९१ -पंजाब, भारत) एक भारतीय गायक, गीतकार आणि संगीतकार आहे. तो टी-सिरीज  म्युझिक लेबलशी संबंधित आहे[१]. +रंधवा यांचा जन्म गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक तहसील , ३० ऑगस्ट १९९१ रोजी नूरपुर येथे झाला होता. त्यांनी गुरदासपूरमध्ये छोटे कार्यक्रम करून सुरुवात केली आणि नंतर दिल्लीत, छोट्या पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये सादर करण्यास सुरुवात केली[२]. दिल्लीत असताना, रंधवा यांनी एमबीए पूर्ण केले. त्याला रेपर बोहेमियाने "गुरू" असे नाव दिले होते जे स्टेजवर असताना आपले पूर्ण नाव लहान करायचा[३]. +रंधवा यांनी आपला संगीत प्रवास डिसेंबर २०१२ मध्ये अर्जुनसोबत "सेम गर्ल" नावाच्या गाण्याद्वारे सांगितला होता. रंधवाने ‘छड गाय’ नावाचा पहिला अविवाहित वेग स्पीड रेकॉर्डच्या लेबलसह यूट्यूबवर प्रसिद्ध केला. +गुरूचे हितचिंतक असलेल्या बोहेमियाने टी-सीरीजला त्यांच्या चॅनेलवर तरुण कलाकार लाँच करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी "पाटोला" या गाण्यात एकत्र काम केले. हे गाणे गुरुजींच्या जीवनातील महत्त्वाचे ट्रींग म्हणून ओळखले जाते कारण हे रंधवा यांचे सर्वात उल्लेखनीय गाणे होते. रंधवा यांनी हिंदी चित्रपट हिंदी चित्रपटात बॉलिवूडमधील गायन पदार्पण केले[४]. +गुरू रंधवाआयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3082.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b9833d6c83db12ba21fa0d416a6d4e06ea65214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3082.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू हरगोबिंद (पंजाबी: ਗੁਰੂ ਹਰਿਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ - गुरू हरगोबिंद साहिब) हे शीख धर्मीयांचे सहावे गुरू होत. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3101.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7daf088544e6d481c1736f2b1c23f60c176e86ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3101.txt @@ -0,0 +1,6 @@ +गजराजन गुरुवायूर केशवन (इ.स. १९०४ - २ डिसेंबर, इ.स. १९७६) हा केरळच्या गुरुवायूर देवळातील हत्ती होता. हा हत्ती नीलांबरच्या राजघराण्याकडून इ.स. १९१६मध्ये गुरुवायूरला अर्पण केला गेला होता.[१] ३.२ मीटर उंचीचा हा हत्ती देवळातील मुख्य हत्ती होता. याला गजराजन ही पदवी दिली गेली होती. + + +Standing over 3.2 meters tall, Kesavan was known for his devout behavior. Kesavan died on "Guruvayur Ekadasi," considered a very auspicious day. He fasted for the entire day and dropped down facing the direction of the temple with his trunk raised as a mark of prostration. The anniversary of his death is still celebrated in Guruvauyur. Many elephants line up before the statue and the chief elephant garlands it. Kesavan was conferred the unique title "Gajarajan" (Elephant King), by the Guruvayoor Devaswom. +The Guruvayoor Devaswom erected a life-size statue of Keshavan in its precincts as tribute to the services he rendered to the presiding deity of the temple. His tusks, along with a majestic portrait of the elephant, can be still seen adorning the entrance to the main temple enclosure. His life is the subject of a Malayalam feature film which bears his name. +The story of Guruvayoor Kesavan was later potrayed as a telivision serial in surya tv. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3105.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..971c286dfe13ad36337b72664b52834a3f1e55f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3105.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुरूसी दत्त हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3108.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..019c3f348487fc33951580151ff6f2c71c4f4e69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3108.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९०२ असलेले गुरेकसा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ९३.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १८६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक , व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3112.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f88d680ed7ecb044bb336277cea44b0dbc1f626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3112.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुर्जर-प्रतिहार (इ.स. ७३० ते इ.स. १०१९) हा भारतामध्ये असलेला गुर्जरदेसा प्रभावी असा एक राजवंश होता. कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती.[१] +[२] +[३] +हरिश्चंद्राने राजस्थानातील जोधपूर येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने इ.स. ७३० मध्ये मध्यप्रदेशातील अवंती येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. +प्रतिहारांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा नागभट्ट हा सुरुवातीला राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. याने जोधपूर व नंदपूरच्या प्रतिहारांचा प्रदेश जिंकून घेतला. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्याशीही त्याने प्रतिकार केला होता. गुर्जरदेसा, गुजरात, व माळव्याचा बराच भाग याने आपल्या राज्याला जोडला होता. नागभट्टाने इ.स. ७३० ते इ.स. ७५६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर कक्कूक, देवराज व वत्सराज हे गादीवर आले. +नागभट्टानंतर वत्सराज हा गुर्जर-प्रतिहार घराण्यातील कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने इ.स. ७७८ ते इ.स. ८०५ पर्यंत राज्य केले. वत्सराजाने गुर्जरदेसा हा प्रांत जिंकून घेतला होता. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने वत्सराजावर आक्रमण करून त्याचा भीषण पराभव केला होता. +वत्सराजानंतर त्याचा मुलगा नागभट्ट दुसरा हा सत्ताधीश झाला. त्याने इ.स. ८०५ ते इ.स. ८३३ पर्यंत राज्य केले. याने चक्रायुधाचा पराभव करून कनौज जिंकून घेतले होते. +मिहीर भोज हा प्रतिहार घराण्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. बंगालमधल्या देवपालाने त्याचा पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसऱ्या ध्रुवानेही त्याच्यावर स्वारी केली. कलचुरी राजा कोक्कलाकडूनही त्याला पराभव स्विकारावा लागला. या आक्रमणांनी खचून न जाता त्याने परत बंगालच्या देवपालावर आक्रमण करून त्याला पराभूत केले व राष्ट्र कुटाच्या कृष्णाचाही पराभव केला आणि माळवा, गोरखपूर, सौराष्ट्र व बुंदेलखंडावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मिहीर भोजाने कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी केली. +महेंद्रपाल हा मिहीरभोजाचा मुलगा होता. त्याने इ.स. ८८५ ते इ.स. ९१० पर्यंत राज्य केले. याने सुरुवातीला मगध व उत्तर बंगालवर प्रभुत्व प्रप्त केले, सौराष्ट्राचाही भाग आपल्या ताब्यात घेतला पण नंतर काश्मीरच्या राजाने आक्रमण करून महेंद्रपालाचे काही प्रदेश जिंकून घेतले. +महिपालाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला आणि राजधानी कनौजचाही विध्वंस केला. +महिपालानंतर महेंद्रपाल दुसरा, देवपाल, विनायकपाल दुसरा, महिपाल दुसरा, विजयपाल, राज्यपाल, त्रिलोचनपाल व यशपाल हे गुर्जरवंशी राजे वारसदार बनले. +राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे गुर्जरांची सत्ता दुर्बल झाली. याचा फायदा घेऊन बंगालमधल्या पालांनीही सोम नदीपर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. महिपालानंतर इतर गुर्जर आक्रमणे करून प्रतिहारांचे राज्य जिंकून घेतले. चंदेल्ल वंशीयांनी कनौज जिंकले. परमार, चालुक्य, गुहिलोत या गुर्जर घराण्यांनी प्रतिहार साम्राज्य वाटून घेतले. त्याचवेळी इ.स. १०१९ मध्ये गझनीच्या महमूदाने त्रिलोचनपालाला पूर्ण पराभूत केले व गुर्जर सत्ता पूर्णपणे नामशेष झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3151.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfd071866b29965dd024166fdf7f060e11f1594a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3151.txt @@ -0,0 +1 @@ +गुल्बादीन नाइब (१६ मार्च, १९९१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3152.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f4ce91c2dc0d20eb75d89cd1dfcd81ff866a159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3152.txt @@ -0,0 +1,6 @@ +१७° २०′ ००″ N, ७६° ५०′ ००″ E +गुलबर्गा (अधिकृत नाव - कलबुरगी) भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर गुलबर्गा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुलबर्ग्यापासून हैद्राबाद सुमारे २०० कि.मी. तर बंगलोर दक्षिणेस ६२३ कि.मी. अंतरावर आहे. +गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या हैद्राबाद प्रांताचा एक भाग होते. इ.स.च्या १४व्या शतकातील हसन गंगू बहामनी या मुस्लिम सुलतानाने स्थापलेल्या बहामनी सुलतानशाहीची राजधानी म्हणून हे शहर उदयास आले. +गुलबर्गा आणि त्याचा परिसर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्धीस आले. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि ख्वाजा बंदे नवाझ दर्गा प्रसिद्ध आहे. नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्त्व वाढवतो. +कन्नड भाषेसह गुलबर्ग्यात प्रामुख्याने उर्दू, मराठी बोलल्या जातात. +गुलबर्गा रेल्वे स्थानक हे मुंबई-हैद्राबाद-मद्रास-बंगलोर मार्गावरील मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या बहुतांश गाड्या ह्या स्थानकावर थांबतात. गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3153.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f6ffcff3ca91c080b4631292786c867ec2e0d42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3153.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२१५५ कलबुर्गी-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची कलबुर्गी रेल्वे स्थानक ते कोल्हापूर  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कलबुर्गी आणि कोल्हापूर  या स्थानकांमधील १८४ किमी अंतर हे ३ तास ५५ मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ३ थांबे आहेत.  [१] +परतीच्या .प्रवासात २२१५६ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ही गाडी कोल्हापूर आणि  कलबुर्गी  या स्थानकांमधील २४५ किमी अंतर हे ४ तास ० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ४ थांबे आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_316.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dab2fb8e3ac562d82435839b310c28cd5b2d5afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_316.txt @@ -0,0 +1 @@ +खैरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3173.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2867b03ca95647b839182de11a5c2a5ac9a69bc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3173.txt @@ -0,0 +1 @@ +गुलशन झा (१७ फेब्रुवारी, २००६:औराही, नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3174.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..126bf416d1aff087340314028336b0cb92883ddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3174.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुलशन देवैया हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो.[१] शैतान (२०११), हेट स्टोरी (२०१२) आणि हंटरर (२०१५) मधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.[२][३] शैतान, दम मारो दम (२०११) आणि दॅट गर्ल इन येल्लो बुटास (२०१०) या तीनही चित्रपटांच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले आणि त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. +देवैया यांचा जन्म २८ मे १९७८ रोजी बेंगळुरू, कर्नाटक येथे कोडावा कुटुंबात झाला.[४] तो निफ्ट पदवीधर आहे.[५][६] २०१२ ते २०२० या काळात ग्रीसमधील अभिनेत्री कल्लीरोई झियाफेटा हिच्याशी त्यांचे लग्न झाले होते.[७] +देवैयाने २०१० मध्ये कल्की केकला आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत अनुराग कश्यपच्या दॅट गर्ल इन येलो बूट्स या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला, त्यानंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.[८] त्याच वर्षी, देवैया बेजॉय नांबियारच्या हिंदी थ्रिलर चित्रपट शैतानमध्ये दिसला, ज्यात राजीव खंडेलवाल आणि कल्की होते, जिथे त्याने करण चौधरीची भूमिका साकारली होती. जून २०११ मध्ये रिलीज झालेला, [९] हा चित्रपट व्यावसायिक यशस्वी ठरला, जिथे देवैयाच्या अभिनयाची प्रशंसा झाली. फिल्मफेअर अवॉर्ड्स, स्क्रीन अवॉर्ड्स, स्टारडस्ट अवॉर्ड्स मध्ये त्याला आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीतील नामांकन मिळाले होते. +२०१३ मध्ये, देवैया संजय लीला भन्साळीच्या रोमँटिक-ट्रॅजेडी ड्रामा फिल्म राम-लीलामध्ये दिसला, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण होते, जिथे त्याने भवानीची भूमिका केली होती. २०१५ मध्ये, देवौया हर्षवर्धन कुलकर्णीच्या हंटरर या प्रौढ विनोदी चित्रपटात दिसला, ज्यात राधिका आपटे सह-अभिनेत्री होती.[१०] या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मर्द को दर्द नही होता (२०१८) या ॲक्शन कॉमेडी चित्रपटात त्यांनी कराटे मणी आणि जिमी या जुळ्या भावांची दुहेरी भूमिका साकारली ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा स्क्रीन अवॉर्ड मिळाला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले.[११][१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3181.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fff28f654c4b6239223babdf7ea6a487ecd2d11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3181.txt @@ -0,0 +1 @@ +गुलाग आर्किपेलागो (रशियन:Архипелаг ГУЛАГ, आर्किपेलाग गुलाग) हे अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने लिहिलेले रशियन पुस्तक आहे. सोल्झेनित्सिनने सायबेरियातील गुलागमधील बंदी असतानाचे आपले आणि सहकैद्यांचे अनुभव त्यात नमूद केलेले आहेते. हे पुस्तक त्याने १९५८ ते १९६८ दरम्यान लिहिले व १९७३मध्ये पहिल्यांदा ते पाश्चिमात्य देशांत प्रसिद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3239.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dae46e6e2edd188ae3abf0e8ddc98d21bb77725f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3239.txt @@ -0,0 +1 @@ +गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र () हा अर्काटचा नववा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७९५ ते इ.स. १८०१ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_325.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1ab04f2cfc0af0cfc7dc8a6cb8bb67caa38e00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_325.txt @@ -0,0 +1,2 @@ + खैरगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3255.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1627c1452a0b3fc52e0486c64d3c8eb5a68a8369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3255.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुळखंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3302.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb93a2b85bc328eee70d33f3e3745d13b287194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3302.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुस्टाफ वॉल्टर हाइनेमान (२३ जुलै, १८९९ - ७ जुलै, १९७६) हे पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९६९-१९७४ दरम्यान सत्तेवर होते. +याआधी ते १०४९-५० दरम्यान पश्चिम जर्मनीचे गृहमंत्री आणि १९६६-६९ दरम्यान न्यायमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3306.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be1837d33a874a168923e85cf8f6634d419d6299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3306.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुस्ताफ बाउअर (जर्मन: Hermann Müller; ६ जानेवारी १८७० (1870-01-06), डार्केहेमन, प्रशिया - +१६ सप्टेंबर, १९४४, बर्लिन) हा जर्मनीचा ११वा चान्सेलर होता. तो १९१९ ते १९२० दरम्यान २३१ दिवसांकरिता चान्सेलरपदावर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_331.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce16c4cb56528e98f20c57360626fd17c51557eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_331.txt @@ -0,0 +1,5 @@ +खैरताबाद मेट्रो स्टेशन हैदराबाद मेट्रोच्या रेड लाईनवर आहे. हे स्टेशन 2017 ला लोकांसाठी खुले करण्यात आले. हे सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, खैरताबाद रेल्वे स्थानक, ICICI बँक, इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स लिमिटेड, प्रसाद आय मॅक्स रोड, भाजी मार्केट, राजभवन रोड, प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय आणि हनुमान मंदिराजवळ आहे. +हे 24 सप्टेंबर 2018 रोजी उघडण्यात आले [१] +हैदराबाद मेट्रोच्या रेड लाईनवर वसलेले खैरताबाद एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन. +स्टेशनमध्ये रस्त्याच्या पातळीपासून प्लॅटफॉर्म स्तरापर्यंत जिना, लिफ्ट आणि एस्केलेटर आहेत जे सहज आणि आरामदायी प्रवेश देतात. तसेच, लिफ्टच्या आत ऑपरेशन पॅनेल अशा स्तरावर स्थापित केले आहेत जे सर्व प्रवासी, ज्यामध्ये भिन्न-अपंग आणि वृद्ध नागरिकांचा समावेश आहे, सोयीस्करपणे ऑपरेट करू शकतात. +साचा:हैदराबाद मेट्रो diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_332.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..918c34a7158099a34b8055ae9f7baaa103095901 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_332.txt @@ -0,0 +1,17 @@ +खैरपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३५१ कुटुंबे राहतात. एकूण १६८१ लोकसंख्येपैकी ८६३ पुरुष तर ८१८ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +रानगाव,करंजोण, तिल्हेर, शिरवली, पारोळ,उसगाव, शिवणसई, टोकारे, तिवरी, देपिवली, माजिवली ही जवळपासची गावे आहेत.टोकारे ग्रामपंचायतीमध्ये खैरपाडा आणि टोकारे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3329.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be534284ad999d6a0d3f107885265bcde5724369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3329.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताव मॅकॉन (जन्म १८ ऑक्टोबर २००३) हा फ्रेंच क्रिकेट खेळाडू आहे जो फ्रेंच राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3338.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34c325462e6bab2300474193d0457439797340dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3338.txt @@ -0,0 +1 @@ +गूस्टाफ श्ट्रीजमान (१० मे, इ.स. १८७८ - ३ ऑक्टोबर, इ.स. १९२९) हा १९२३मध्ये जर्मनीचा चान्सेलर होता. याला १९२६ चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3370.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb33d2c1c2748f49d20b60f896735c03e49cd527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3370.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुगल ग्लास हे उपकरण गुगलने तयार केलं असून ते बाजारात येण्याच्या तयारीत आहे. यानं कम्प्युटरविश्वातच नव्हे, तर एकंदरीतच समाजामध्ये खूप धूम माजण्याची शक्यता आहे. त्याच्या फायद्यातोट्यांवर आजपासूनच प्रचंड वादळ जगात आलंय. यातून असंख्य खटले, वाद, मारामाऱ्या, संशय अशा अनेक गोष्टी उद्भवणार असल्यामुळे प्रचंडच खळबळ माजणार आहे. गुगल ग्लासच्या लॉचिंगच्या नुसत्या बातमीनं सर्व जगभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. +गुगल ग्लास म्हणजे डोळ्यावर घालायचा फक्त एक चश्मा. पण फरक हा, की या चश्म्यातच एक कॅमेरा, एक पडदा, एक अतिशय लहान कम्प्युटर आणि इंटरनेटचं कनेक्शन अशा गोष्टीही असतील. थोडक्यात, त्या चश्म्यातच एक स्मार्टफोन बसवल्यासारखंच असेल. हा चश्मा घातला की आपल्याला समोर जे दिसेल, त्याचे तो फोटो व्हीडीओ बनवू शकेल. फक्त त्या चश्म्याला तोंडानं ‘हा फोटो काढ’ अशी सूचना द्यावी लागेल. हळू आवाजात सांगितलेली ही सूचना कोणाला ऐकू न गेल्यामुळे समोरच्या माणसाला आपलं शूटिंग चाललंय आणि ते चक्क गुगल ग्लासच्या कॉम्प्युटरमध्ये साठवलं जातंय याची कल्पनाही येणार नाही. +ज्या व्यक्तीचा किंवा ज्या वस्तूचा फोटो किंवा व्हीडीओ शूटिंग चालू असेल त्यावेळी त्या व्यक्ती किंवा वस्तूची माहिती ही तात्काळ म्हणजे त्याच क्षणी (रिअल टाईममध्ये) इंटरनेटवरून मिळू शकेल. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीचं शूटिंग चालू आहे. त्या व्यक्तीची फेसबुकवरची प्रोफाईल लगेच आपल्याला मिळू शकेल किंवा एखादी नदी समोर असेल, तर विकिपीडियामधून त्या नदीविषयीचा पूर्ण इतिहास हा सुद्धा आपल्याला समोर पडद्यावर दाखवता येईल आणि ती नदी बघता बघता एकीकडे आपण त्या नदीविषयीची माहितीसुद्धा गोळा करू शकू. समजा, आपण एखाद्या मॉलकडे बघत असलो, तर त्याच वेळेला जीपीएससारख्या तंत्राचा वापर करून आपण कुठे आहोत हे कम्प्युटरला कळेल आणि त्यावरून इंटरनेटचा वापर करून समोरचा मॉल कुठला आहे, त्यात कुठली कुठली दुकानं आहेत, त्यात कुठल्या कुठल्या वस्तू किती किमतीला विकल्या जाताहेत, त्यात कुठली रेस्टॉरंटस आहेत, त्यात कुठले कुठले पदार्थ किती किमतीला मिळताहेत तसंच आत चाललेल्या सिनेमांविषयीची माहिती, त्याच्या खेळांच्या वेळा, त्यांची तिकिटं, ती उपलब्ध आहेत की नाहीत. एवढंच नव्हे, तर त्या सिनेमाची परीक्षणं हेही सगळं आपल्याला कळू शकेल. +गुगल ग्लासमुळे तुमच्या अपॉईंटमेंटस् लक्षात ठेवण्याची सोय असेल, सोशल नेटवर्किंग साईटवरच्या मेसेजेसचे लगेच अ‍ॅलर्ट मिळतील, प्रत्येक वळणासकट दिशा कळेल, हवामानाची आणि ट्रॅफिकची माहिती कळेल, फोटो आणि व्हिडिओ काढून शेअर करता येतील. न्यू यॉर्क टाईम्स सारख्या अ‍ॅप्लिकेशन्समुळे वर्तमानपत्रातली हवी ती बातमी, चित्र दिसू शकतं. व्हॉईस रेकग्निशन सॉफ्टवेर वापरून तुम्ही बोलाल त्याचं क्षणार्धात भाषांतर होऊन तो मेसेज दुसऱ्याकडे जाऊ शकेल. तसेच ऐकलेले शब्द तुमच्या भाषेत अनुवाद होऊन ऐकू येऊ शकतील. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेर आणि सोशल नेटवर्किंग वापरून तुम्ही नुकत्याच भेटलेल्या अनोळखी व्यक्तीचं कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरचं पब्लिक प्रोफाईल क्षणार्धात पाहू शकाल. तसंच गुगल सर्च करता येईलच, व्हिडिओ चॅटमध्ये भाग घेता येईल आणि भोवतालच्या आजूबाजूच्याच काय पण जगातल्या कितीतरी ठिकाणांवरची माहिती आपल्याला उपलब्ध करून बघता येईल. +गुगल ग्लासची ठळक अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे तो सहजपणे डोळ्यांवर वापरता येईल असा आहे. सध्याच्या अ‍ॅंड्रॉईड स्मार्टफोन आणि टॅबलेटचं पुढचं विस्तारित रूप आहे. संपूर्ण दिवसभरात हातही न लावता आपण त्याच्या मदतीने वेगवेगळी अनेक कामं पार पाडू शकतो. गुगल ग्लासमुळे एखादा फोटो, चित्र किंवा दृश्य ४ जीबीच्या मर्यादेपर्यंत शूट करून साठवलं जाऊ शकतं. ही व्हिडीओ क्लिप किंवा फोटोज सोशल नेटवर्किंग किंवा इ-मेलद्वारा पाठवता येतो. गुगल आणखी एक गंमत म्हणजे आपल्याला आलेले एसएमएस किंवा इ-मेल्स आपण पाहू शकतो आणि आपल्या आवाजात त्याचं उत्तरही देऊ शकतो. आत्ता ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती गुगल ग्लासद्वारा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. आपण फक्त त्याला तोंडी प्रश्न विचारला, की गुगल ग्लास इंटरनेटवर त्या प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला त्या ग्लासवरच्या पडद्यावर उमटून देईल. उदा. आपण शनिवारवाड्यासमोर उभं असताना प्रश्न केला की 'शनिवारवाडा कधी बांधला होता?' आपल्याला शनिवारवाड्याचा संपूर्ण इतिहास गुगल ग्लास देईल. कुठेही जायचे असेल तरी प्रवासात लागणाऱ्या नकाशाची गरजच उरणार नाही. गुगल ग्लास ती माहिती शोधून आयत्या वेळी देईल. गुगल ग्लासने त्या माणसाला संपूर्ण जग कसं आहे हे दाखवलं जाऊ शकेल. आपलं रोजचं रुटीन पाहून तोच रोजच्या प्रवासापासून ते ऑफिसमधल्या अनेक कामात तो आपल्याला मदत करेल. म्हणजे वाहतूक किती आहे, कुठल्या मार्गाने जाता येईल वगैरे अनेक गोष्टित तो मार्गदर्शन करेल. गुगल ग्लासचा सगळ्यात कहर म्हणजे आपण परदेशी जाणार असू, तर त्या त्या भाषेचा अनुवाद आपल्या भाषेत करून तो आपली अडचण सोडवू शकतो. + +या संकल्पनेचा पहिला सनसनाटी प्रयोग सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज या गुगलच्या सहसंस्थापकांनी २७ जून २०१२ला गुगलच्या एका इव्हेंटमध्ये सानफ्रांन्सिस्कोला मॉस्कॉन सेंटरमध्ये केला. या प्रयोगाचा पहिला भाग इमारतीबाहेर दाखवण्यात आला. एक स्कायडायव्हिंग टीम एका मोठ्या आवरण असलेल्या कवचामध्ये गुगल ग्लास घालून तयारीत होती. याचं व्हिडिओ चॅट करण्याची तयारीही गुगल प्लसनं सेट केली होती. ग्लासच्या आत बसवलेल्या कॅमऱ्यातून प्रत्येक हालचाल ही चित्रित होत गेली. त्यानंतर या गुगल टीमनं आपल्या आवरणातून बाहेर येऊन ठराविक हालचाल करून मॅस्कॉन सेंटरच्या छतावर उडी मारली. त्यानंतर काही सायकलस्वारांनी गुगल ग्लास धालून मॅस्कॉन सेंटरच्या छतावर अनेक प्रकारे चित्तथरारक ट्रिक्स करून दाखवल्या. त्यानंतर त्यातल्या एका माणसानं गुगल ग्लास घालून इमारतीच्या बाजूला उभ्या असलेल्या सायकलस्वाराला एक वस्तू दिली. त्या सायकलस्वारानं तीच वस्तू कॉन्फरन्स सेंटरभोवती चक्कर मारत व्यासपीठावर असलेल्या सर्गी ब्रिनच्या हातात दिली. गमंत म्हणजे या सगळ्या घटना अनेक प्रेक्षक त्यांच्यासमोर असलेल्या मोठ्या पडद्यावर आश्चर्यचकित होऊन पाहत होते. अखेर ब्रिन यानं ती वस्तू १५०० डॉलरला बुक करता येऊ शकेल आणि २०१३ मध्ये ती बाजारात उपलब्ध होणार असल्याचं जाहीर केलं. सायकलस्वारानं ब्रिनच्या हाती दिलेली वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुगल ग्लास होता. +यातला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी इमारत पाहून आत चाललेल्या बिझनेसच्या, दुकानांवरच्या पाट्या वाचता येणं किंवा रेस्टॉरंटकडे पाहून आतला मेनू वाचता येणं हे त्यातून साद्य होऊल. निरनिराळी ॲप्लिकेशन्स वापरून वेगवेगळी माहिती मिळवता येईल. उदाहरणार्थ, तुम्ही लंडनमध्ये आहात. तुमचे गुगल ग्लासेस तुम्ही डोळ्यावर चढवलेत. तुम्ही नवीन ग्लोब थिएटर पाहिलं आणि त्याची जास्त माहिती विचारलीत. मग तुम्हाला पर्याय आले, तुम्हाला मूळ ग्लोब थिएटरचा इतिहास हवा आहे का? का १९९० मध्ये नवीन आलेल्या ग्लोब थिएटरची माहिती हवीय? का तिथे आत्ता कोणती नाटकं होणार आहेत याची माहिती हवी आहे? गुगल ग्लास अक्षरशः हवी ती माहिती पुरवेल. +गुगल ग्लास घातल्यावर काही उद्योगांवर मात्र खूप वाईट परिणाम आहे. उदाहरणार्थ, कॅसिनोमध्ये ते वापरून आपण दुसऱ्यांचे पत्ते ओळखू शकू किंवा सिनेमा थिएटरवर तो पूर्ण सिनेमा रेकॉर्ड करू शकू. कॅबरेजसारख्या अनेक नृत्यांच्या ठिकाणी आपण त्याचं व्हिडीओ शूटिंग करू शकू. तसंच लष्कराच्या आणि गुप्त ठिकाणांचे आपण फोटो काढू शकू. तसंच गुन्हेगार अनेक गोष्टीचं व्हीडिओ शूटिंग करून किंवा फोटो काढून इतरांना ब्लॅकमेल करू शकतील. कारखान्यांना भेट देणारी मंडळी आतल्या काही गुप्त गोष्टींची माहिती मिळवून ती स्पर्धकांना देऊ शकतील. अशा असंख्या गोष्टींमुळे एकंदरीतच कंपन्याच्या लोकांच्या खाजगी आयुष्यावर, सुरक्षिततेवर आणि त्यांच्या प्रायव्हसीवर गदा येईल म्हणून अनेक कंपन्यांनी गुगल ग्लासच्या कल्पनेला विरोध करायला सुरुवात केली आहे. अमेरिकन काँग्रेसमधल्या ८ सदस्यांनी गुगलला पत्र लिहून आपली भीती व्यक्त केली आहे. ‘स्टॉप द सायबोर्ग’ सारख्या चळवळी या ग्लासेसवर बंदी आणायचा प्रचार करतायत, तर अमेरिकेत काही कंपन्यांनी ‘ॲंटी गुगल ग्लास’ बोर्ड लावलेत. रशिया, युक्रेन अशा देशात असलेल्या कायद्यांनुसार तिथे गुगल ग्लास वापरणंच बेकायदेशीर ठरेल असंही काही जणांचं म्हणणं आहे. +मात्र या वस्तूबद्दल अनेकांची परस्परविरोधी मतंही आहेत. डेव्हिड ॲस्प्रे या इंटरनेट सिक्युरुटी तज्ज्ञानं याबाबत नाराजी व्यक्त केलीय. युजरनं गुगल ग्लास वापरून गोळा केलेली माहिती जर त्यानं पब्लिकला उपलब्ध करून दिली तर गुगल सर्च केल्यावर ती माहिती इतरांना दिसू शकेल. मात्र यामुळे गुगलकडे युजरनं मिळवलेल्या माहितीवर जास्त नियंत्रण करण्याची क्षमता येईल. +लोकांच्या प्रायव्हसीवर गुगल ग्लास अतिक्रमण करेल अशी भीती व्यक्त होते आहे. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेरमुळे आपल्याला माहिती नसणाऱ्या लोकांना गर्दीत देखील फेस रेकग्निशननं सोशल साईट वापरून ओळख काढता येईल. लोकांचं संभाषण त्यांच्या मर्जीविरूद्ध रेकॉर्ड करता येईल. गुगल या ग्लासवरून जाहिरातबाजी करू शकेल. उदाहरणार्थ, गुगल ग्लास वापरणारी व्यक्ती जिथे जाईल, जे पाहिल ती माहिती ते गोळा करून गुगल त्या अनुषंगानं युजरला जाहिराती दाखवेल. +एकंदरीतच तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक हित किंवा नैतिकता यांचा प्रश्न दिवसेंदिवस आणखीनच वाढत जाणार आहे. याचं कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती ही भयानक वेगानं सध्या होते आहे. ऑल्व्हिन टॉफ्लर मानवी इतिहासाचे तीन भाग मांडतो. शेती, उद्योग आणि सेवा. शेतीच्या काळातल्या अनेक दशसहस्त्रकांमध्ये जेवढी प्रगती झाली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रगती औद्योगिक क्रांतीनंतरच्या उद्योगविश्वातल्या काही शतकांमध्ये झाली. तसंच सेवाक्षेत्र ज्या काही गेल्या दशकात झपाट्यानं वाढलं, त्यात तंत्रज्ञानाची जी काही प्रगती झाली, ती उद्योगातल्या काही शतकांच्या प्रगतीपेक्षा आणि शेतीच्या काही दशसहस्त्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पटीनं जास्त होती. थोडक्यात, गेल्या तीन दशकात माणसानं तंत्रज्ञानात जेवढी प्रगती केली, तेवढी प्रगती जवळपास आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात झाली नव्हती. हा ट्रेंड लक्षात घेता माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर आणि रक्तासारख्या अनेक घटकांवर दर क्षणाला नियंत्रण ठेवणारे आणि त्यात कुठेही काही बिघाड आढळल्यास त्याची सूचना देणारे नॅनोरोबोज, वार्धक्यावर, तसंच कॅन्सर, एड्स, अल्झामयर अशा गोष्टी या शतकात होण्याची बरीच शक्यता आहे. नाणी, नोटा, क्रेडिट कार्डज्, डेबिट कार्डज् ही सगळी नष्ट होऊन बॅक्स, इन्शुरन्स आणि इतर अनेक हजारो कंपन्यांच्या कार्यालयांची अक्षरशः म्युझियम्सही याच शतकात याच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होतील. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3397.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d777cd3519323be9e6b64e6ee7e1afcc6e14dc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3397.txt @@ -0,0 +1,5 @@ +गूडलॅंड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हे शहर शेरमान काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. +हे शहर समुद्रसपाटीपासून १,१०९ मी (३,६३८ फूट) उंचीवर आहे. माउंट सनफ्लॉवर हे कॅन्ससमधील सगळ्यात उंच ठिकाण येथून जवळ आहे. +२०० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९४८ होती. + +39°20′55″N 101°42′40″W / 39.34861°N 101.71111°W / 39.34861; -101.71111 {{#coordinates:}} या क्रियेस अवैध विधाने दिल्या गेली आहेत (39.348583, -101.711148). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3412.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8acae421b21c898c0e1e68bf76919f7452508d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3412.txt @@ -0,0 +1,4 @@ +गृह पंकोळी (इंग्लिश:European House Martin; हिंदी:घरचिटी, घरेलू अबाबील) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने चिमणीएवढा असतो.दुभंगलेले शेपूट असलेला कळा व पांढरा लहान पक्षी.वरच्या भागचा रंग तुकतुकीत निळा-काळा असे वरील रंग खालील भागाचा रंग पांढरा.भरपूर पिसे असलेला तसेच त्याचे पायही पांढरे +भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील प्रदेश.गुजरात,सौराष्ट्र,महाराष्ट्र,मध्य प्रदेश,निलगिरी पर्वत,तसेच केरळ.लडाखयेथे जून ते जुलै या काळात आढळतात. +या पक्षाचे निवासस्थान दऱ्या आणि कडेकपारी असलेले डोगराळ प्रदेशात असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3434.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e986a9b1931071fe6723091461584d33b10d8852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3434.txt @@ -0,0 +1,25 @@ +गृहशोभन म्हणजेच (इंटिरिअर डेकोरेशन) वास्तूचा अंतर्भाग सुखकर, सुंदर व सुविधापूर्ण करण्याची कला. खाजगी घरे वा निवासस्थाने आणि सभागृहे, कार्यालये, रुग्णालये, उपाहारगृहे, क्रीडाभवने, चित्रपटगृहे यांसारख्या सार्वजनिक वास्तूंच्या सजावटीसाठी आधुनिक काळात गृहशोभनाचे स्वतंत्र तंत्रच निर्माण झाले आहे. +कुटुंबाचे राहणीमान, अभिरुची व विशेष गरजा इ. लक्षात घेऊन गृहशोभनाचे नियोजन करावे लागते. घरात इच्छित वातावरणनिर्मिती असावी म्हणूनही साधारणपणे फर्निचरचे रूप व मांडणी, प्रकाशयोजना, रंगसंगती यांचा विचार करावा लागतो. गृहशोभन ही एक संमिश्र कला असून तिच्याशी विविध विषय व तंत्रे निगडित आहेत. फर्निचरनिर्मितीची अनेक अंगोपांगे, रंगकाम, विद्युत्‌योजना इत्यादींचा संबंध गृहशोभनाशी असतो. गृहशोभनकाराला त्या त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना गृहशोभनाच्या आराखड्यानुसार मार्गदर्शन करावे लागते. + घरातील अंतर्भागाचे स्थूल मानाने दोन भाग पडतात. पहिल्या भागात वास्तूची मूळ अंगे म्हणजे भिंती, दरवाजे, खिडक्या, छत इ. व दुसऱ्या भागात वास्तूमधील साधने उदा., फर्निचर, गालिचे, पडदे, पंखे, दिवे, फुलदाणी, चित्रे, शिल्पे इ. कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. यांतील पहिला भाग वास्तुकलेचा आणि दुसरा भाग गृहशोभनाचा होय. गृहशोभनकाराला सर्व वस्तूंची मांडणी करताना त्यांची रेखासंगती, रंगसंगती, पोत इत्यादींचा मेळ साधावा लागतो. +फर्निचर हा घटक आकारप्रकार व उपयुक्तता यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. फर्निचरची मांडणी करताना अनेक अवधाने ठेवावी लागतात. माणसांची होणारी ये-जा लक्षात घेऊन प्रवेशद्वारांतून सज्जाकडे किंवा दुसऱ्या दालनाकडे जाण्या-येण्याची जागा मोकळी ठेवून फर्निचरची मांडणी करावी लागते. फर्निचरचा विशेष उपयोग ध्यानात घेऊनच त्याला योग्य ती जागा द्यावी लागते. उदा., जेथे लिहिणाऱ्याच्या डाव्या बाजूने खिडकीतून किंवा दरवाजातून नैसर्गिक प्रकाश येईल अशा ठिकाणी टेबल ठेवतात. भिंतीवर आरसा अशा ठिकाणी लावतात, की आरशासमोर उभे राहिल्यावर बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर उजेड पडेल. सोफा व खुर्च्या यांची मांडणी करताना बसणाऱ्याला नैसर्गिक हवा व उजेड मिळेल व खिडकीतून किंवा सज्जातून बाहेरील जागेचा किंवा इतर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल, अशी दृष्टी ठेवतात. झोपल्यावर नैसर्गिक हवा मिळेल व प्रवेशद्वारापासून आडोसाही लाभेल अशा प्रकारे पलंगाची जागा निवडतात. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची मांडणी झाल्यावर राहिलेल्या वस्तूंची मांडणी करतात. ती करताना त्यांचा वापर करणे सोयीचे होईल व दालनात हालचाल करण्यास जास्तीत जास्त जागा राहील याची दक्षता घेतली जाते. उपयुक्त फर्निचरची मांडणी झाल्यावर दालनाची शोभा वाढविण्यासाठी व मनाला प्रसन्नता वाटण्यासाठी नाना प्रकारे सजावट करता येते. उदा., जमिनीवर फुलझाडांच्या कुंड्या, लाकडी टेकूवर शिल्पाकृती, टेबलावर फुलदाण्या इ. ठेवून दालनाची शोभा वाढविता येते. तसेच भिंतींवर योग्य ठिकाणी निसर्गचित्रे, छायाचित्रे, विविध पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती इ. लावता येतात. +वर निर्देश केलेल्या सर्व वस्तूंनी घराची शोभा वाढविता येते परंतु एकाच दालनात सर्व वस्तूंचा समावेश करण्याची गरज नसते. दालनाचा विशिष्ट उपयोग लक्षात घेऊन सजावटीच्या वस्तू निवडाव्या लागतात. उदा., स्वागतकक्षात वा बैठकीच्या दालनात चांगली निसर्गचित्रे व इतर कलात्मक चित्रे सामान्यतः लावली जातात. शयनगृहासाठी कुटुंबातील व्यक्तींची छायाचित्रे व कौटुंबिक प्रसंगांची छायाचित्रे निवडतात. अभ्यासिकेत ग्रंथांचे तसेच व्यक्तीगत छंदानुसार जमविलेल्या चित्रांचे, तिकिटांचे, नाण्यांचे वा अन्य वस्तूंचे दर्शन होईल अशी योजना करावी लागते. भिंतींवरील सजावटीत दारा-खिडक्यांच्या पडद्यांचाही विचार करावा लागतो. बहुधा दारा-खिडक्यांना पडद्याची गरज असते. पडद्यामुळे एकान्त लाभतो, शांतता जाणवते व प्रकाशही मर्यादित करता येतो. ज्या दारांना एकान्ततेसाठी पडदा लावणे जरूर आहे, अशा दारांनाच पडदे लावले जातात. पडद्यांचे रंग व स्वरूप दालनाच्या विशिष्ट वातावरणाला अनुकूल असते. अलीकडे कापडी पडद्यांऐवजी खाली-वर करण्याचे प्लॅस्टिकचे वा लाकडी पट्ट्यांचे पडदे (ब्लाइंड्स ) वापरतात. या पडद्यांनी प्रकाश कमीअधिक प्रमाणात नियंत्रित करता येतो. +आधुनिक वास्तूत सिमेंट काँक्रीटचे अखंड छत तयार केलेले असते. अशा छतापासून खाली अंतरावर विजेचे पंखे व कधीकधी दिव्यांची झुंबरे टांगलेली असतात. काही वेळा छत जमिनीपासून खूप उंच असते. जुन्या निवासात छत लाकडी तुळया व वडोदे यांनी तयार केलेले असते. छत योग्य त्या उंचीवर आणण्यासाठी व ते एकसंध दिसण्यासाठी प्लॅस्टरचे दुसरे छत तयार करता येते. मूळ लाकडी छतापासून खाली काही अंतरावर लाकडी पट्ट्यांचा सांगाडा तयार करून त्यावर खालच्या बाजूने प्लॅस्टरचे तक्ते बसवितात व त्या तक्त्यांवर नक्षीकाम करून छताची शोभा वाढवितात. प्रच्छन्न प्रकाशयोजनासुद्धा अशा छतात करता येते. मूळ छत व नवीन छत यांच्यातील पोकळीत विजेचे दिवे बसवून हवी तशी प्रकाशयोजना करता येते. +तक्तपोशी बहुधा दगडी फरशांची किंवा मोझेइक फरशांची केलेली असते. ती स्वच्छ राखणे सोयीचे असते. बैठकीच्या दालनात सतरंज्या किंवा गालिचे वापरतात. सतरंज्या किंवा चित्राकृतीयुक्त आणि भडक गालिचे न ठेवता शक्य तो साधे ठेवण्याकडे कल असतो. कारण गालिच्यावर ठेवलेल्या फर्निचरमुळे त्याच्यावरील चित्राकृती अंशतः झाकली जाते आणि ती चमत्कारिक दिसते. सतरंज्या व गालिचे यांचे रंग दालनाच्या एकूण रंगसंगतीस पोषक असावेत.   +फर्निचरची मांडणी करताना सोय व उपयुक्तता यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. तथापि फर्निचर व इतर वस्तूंची रचना करताना रेखासंगतीही साधावी लागते. या प्रयत्नात पुष्कळ वेळा विकत मिळणारे तयार फर्निचर उपयोगी पडत नाही, म्हणून गृहशोभनकार प्रथम मांडणीचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे फर्निचर तयार करून घेतो. दालनातील फर्निचर, भिंतीवरील सजावट, दारे, खिडक्यांवरील पडदे इत्यादींच्या संकलित संबंधातून रेखासंगतीचा भास निर्माण होतो. मुख्यतः दालनाच्या विशिष्ट उपयोगास पोषक होईल, अशी रेखासंगती साधणे आवश्यक असते. उदा., शयनगृहात समग्र मांडणीमुळे आडव्या सरळ रेषांचा भास निर्माण केल्यास शांतता व विश्रांतीची भावना उत्पन्न होते. कोणत्याही दालनात जरूर एवढेच फर्निचर व निवडक शोभेच्या वस्तू ठेवणे योग्य असते. वस्तूंची फार गर्दी करू नये, नाहीतर दालनाच्या प्रशस्तपणाला बाध येतो.   +प्रत्येक दालनात दिवसा खिडक्या-दारांतून नैसर्गिक प्रकाश येतच असतो. रात्री मात्र कृत्रिम प्रकाशाची योजना करावी लागते. आधुनिक प्रकाशयोजना विजेच्या दिव्यांनी साधता येते. यात मुख्यतः दोन प्रकार मानता येतील. पहिला सर्व दालन प्रकाशित करणारा व दुसरा विशिष्ट कामापुरता उपयोगी पडणारा. पहिल्या प्रकारात दिवा छताच्या मध्यभागी खाली लोंबता सोडलेला असतो त्यामुळे आजूबाजूच्या भिंती व तक्तपोशी प्रकाशित होतात. दुसऱ्या प्रकारात लिहिण्या-वाचण्यासाठी मेजावर लहान दिवा ठेवतात. त्याच्या विशिष्ट रचनेमुळे प्रकाश डोळ्यांवर न पडता मेजावरच पडतो. सोफ्यावर बसून वाचण्यासाठी अशाच प्रकारचा दिवा दिवाणखान्यात वापरतात. या दिव्यांची आच्छादने रेशमी कापडांची आणि निरनिराळ्या आकारांची असल्यामुळे शोभा वाढते. स्वयंपाक करण्यासाठी भिंतीवर आणि प्रसाधनासाठी आरशाजवळही दिव्यांची योजना करतात. शक्यतो दिव्याची नलिका (ट्यूब) किंवा गोळा (बल्ब) प्रत्यक्ष डोळ्याला न दिसेल अशा तऱ्हेने झाकतात. दिव्याची जागा व प्रकार पूर्वनियोजित असल्यास या सर्व तारा भिंतीतून व छतातून खेळवून दृष्टिआड राखता येतात व त्यामुळे भिंतीच्या आणि छताच्या शोभेत भर पडते. प्रकाश व रंग यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. प्रकाशाशिवाय रंग दिसणारच नाहीत. तसेच प्रकाशाच्या रंगाप्रमाणे वस्तूचा रंगही थोडाफार निराळा दिसतो. +वास्तूतील विविध दालनांतील रंगयोजना, त्या त्या दालनाचा विविध उपयोग आणि आपल्या मनावर व शरीरावर रंगांचे जे परिणाम संभवतात ते लक्षात घेऊन करावी लागते. पिवळा, तांबडा व निळा हे तीन मूळ रंग मानले जातात. त्यांपैकी पिवळा रंग उबदार व वृत्ती प्रसन्न करणारा आहे. प्रातःकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पिवळसर असतो, त्यामुळे या रंगाच्या दर्शनाने उत्साह निर्माण होतो तसेच पिवळ्या रंगाने ऐश्वर्याची भावनाही निर्माण होते. पिवळा रंग प्रामुख्याने दिवाणखाना, भोजनगृह व प्रवेशदालन यांसाठी वापरतात. तांबडा रंग उष्णतेची भावना उत्पन्न करतो तांबड्या रंगाच्या वस्तूकडे आपले लक्ष त्वरित जाते. तथापि आपणास फार वेळ त्याकडे पाहवत नाही म्हणून हा रंग गृहशोभनात फारच कमी प्रमाणात वापरतात. दालनात ज्या ठिकाणी आपले लक्ष प्रथम जावे असे वाटत असेल, त्या ठिकाणी तांबड्या रंगाचा उपयोग करतात. दालनातील एखादी भिंत तांबडी रंगविल्यास ती मूळ जागेपासून पुढे आली आहे, असा दृक्‌भ्रम उत्पन्न होतो. निळा रंग शीतल समजला जातो, म्हणून निळ्या रंगाचा उपयोग प्रामुख्याने शयनगृहासाठी करतात. काळा व पांढरा हे रंगसुद्धा काही विशिष्ट प्रकारचा परिणाम साधतात. काळ्या रंगामुळे निराशेची भावना उत्पन्न होते. पांढरा रंग स्वच्छता व शुद्ध भावनेचे प्रतीक आहे त्यामुळे देवघर व इतर पवित्र दालने शुभ्र रंगाने सुशोभित करतात. स्वयंपाकगृह व भोजनगृह यांत भोजनाच्या वेळी मन ज्या रंगामुळे प्रसन्न राहील, अशा पिवळ्या, नारिंगी किंवा गुलाबी रंगाचा उपयोग करतात. बैठकीच्या दालनासाठी सौम्य पण उत्साहदायक अशा पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या वा गुलाबी रंगांच्या छटांची योजना करतात. अभ्यासिका सजविण्यासाठी आकाशी निळसर, हिरवा किंवा राखी या रंगांच्या छटांची निवड करतात. मात्र एखादे दालन एखाद्या खास व्यक्तीने वापरावयाचे असल्यास त्याची वैयक्तिक आवड लक्षात घ्यावी लागते. त्या व्यक्तीचे वय लक्षात घेऊनही तेथील रंगयोजना करावी लागते. +एकाच रंगाच्या छटा दालनातील सर्व वस्तूंस दिल्यास एकरंगी छायाचित्राप्रमाणे भास निर्माण होईल आणि त्यामुळे थोड्याच वेळात बघणाऱ्यास त्याचा कंटाळा येईल म्हणून एखाद्या दालनासाठी योग्य प्रमुख रंग निवडून झाल्यावर त्यालाच पूरक अशा दुसऱ्या काही रंगांची जोड द्यावी लागते. त्यामुळे विविध रंगांचा वापर करून दालन अधिक आल्हाददायक करण्यात येते. या विविध रंगांनी उत्पन्न केलेला आभास व परिणाम दालनाच्या विशिष्ट उपयोगास पोषकच असतो. विशिष्ट प्रमुख रंग व पूरक जोडरंग यांची निवड व प्रमाण दालनातील विविध घटकांच्या आकारमानावरही अवलंबून असते. या सर्व वस्तूंत भिंतीचे आकारमान सर्वांत जास्त असते. म्हणून दालनाचा विशिष्ट उपयोग दर्शविणारा रंग भिंतींसाठी पसंत करतात. तथापि जास्त आकारमान असलेल्या वस्तूसाठी निवडलेल्या रंगाची छटा फिकट घेतात आणि पूरक जोडरंग गडद घेतात. त्यामुळे मोठ्या आकारमानाच्या वस्तूचा फिका रंग लहान आकारमानाच्या वस्तूंच्या गडद रंगाशी सुसंवाद साधू शकतो. सर्वांत लहान वस्तूचा रंग गडद व सर्वांत जास्त आकारमानाच्या वस्तूचा रंग फिका असावा, असा सर्वमान्य नियम आहे. त्यामुळे दालनातील सर्व वस्तूंचा तोल योग्य प्रमाणात राखला जातो. +दालनाची लांबी, रुंदी व उंची यांचे मूळ प्रमाण योग्य नसल्यास काही रंगांच्या वापराने दृक्‌भास निर्माण करून ते सुधारता येते. जसे एखादे दालन खूपच लांब पण अरुंद असेल, तर रुंदीच्या बाजूच्या भिंती तांबड्या रंगाच्या छटांनी रंगवून त्या भिंती जवळ आल्या असे पाहणाऱ्याला वाटेल, असा भास निर्माण करता येतो. तसेच लांब भिंती निळ्या आकाशी रंगाच्या छटांनी रंगविल्यास त्या दूर गेल्यासारख्या वाटतील. तसेच छत अधिक उंच असल्याचा भास निर्माण करण्यासाठी अगदी फिका किंवा आकाशी निळा रंग देतात. याउलट छत जवळ आहे, असा आभास निर्माण करावयाचा असल्यास छत गडद तांबड्या किंवा नारिंगी रंगाने रंगवितात. दालनाचे आकारमान लहान असल्यास फिकट निळसर किंवा हिरवा रंग वापरल्यास दालन मोठे आहे असे वाटते, तर उलटपक्षी दालन खूप मोठे असल्यास गडद तांबड्या किंवा नारिंगी रंगाचा उपयोग करून दालन लहान असल्याचे दाखविता येते. +गृहसजावटीचे आराखडे काढण्याच्या पद्धतीचे प्रकार मुख्यतः दोन आहेत: +काटकोन रेखांकन पद्धतीमध्ये वास्तूच्या किंवा दालनाच्या अंतरंगाची मांडणी आणि उभारणी (प्लॅन अँड एलेव्हेशन) पुढील दोन पद्धतींनी करतात: +या पद्धतीच्या रेखांकनामुळे वस्तू तयार करणाऱ्या कारागिरास व तंत्रज्ञास खरीखुरी मापे व कोन समजतात. तथापि वस्तूची जोडणी करण्यासाठी यथार्थदर्शन पद्धतीने काढलेल्या आलेखनाचा उपयोग होतो. या दोन्ही पद्धतींचा उपयोग करून दालनाच्या सजावटीची चित्रे तयार करतात. दालनातील छतावरील पंखे, दिवे आणि तक्तपोशीवर भिंतीची जाडी, दरवाजे-खिडक्यांची जागा, फर्निचर व इतर वस्तूंची रचना मांडणी-पद्धतीने दाखवितात. तर चारही भिंतींवर दारे, खिडक्या, पडदे, दिवे व फर्निचर इत्यादींची रचना उभारणी-पद्धतीने दाखवितात. गृहसजावटीमध्ये पडद्यांना विशेष महत्त्व असते. रंगांप्रमाणेच पडद्यांमुळेही खोलीचा किंवा दारा-खिडक्यांचा आकार लहान-मोठा दाखविता येतो. छताची उंचीही कमी-अधिक भासविता येते. विशेषतः खिडक्यांची सजावट करण्याकरिता पडद्यांचा बराच उपयोग होतो. खिडक्यांचा आकार व त्यांची चौकट लक्षात घेऊन पडद्याची रचना करावी लागते. पडद्याचे रंग ठरविताना विशिष्ट खिडकीची दिशा व दालनाचा प्रकारही विचारात घ्यावा लागतो. उदा., स्वयंपाकघर किंवा शयनगृह यांतील खिडक्यांना ताणयुक्त (स्प्रिंगचा) अर्धा पडदा लावून वर पटदंड (कर्टन-रॉड) लावावा. तसेच दोन बाजूंना दालनाच्या रंगसंगतीला जुळणारे दोन गडद रंगांचे पडदे सोडावे. एखाद्या दालनातील खिडकी प्रमाणापेक्षा लहान असेल, तर ती आहे त्यापेक्षा मोठी भासवावयाची असल्यास खिडकीच्या आकाराहून मोठ्या आकारात वरील बाजूला पटदंड लावून दोन बाजूंना दोन लांब पडदे सोडावे म्हणजे खिडकी आहे त्यापेक्षा बरीच मोठी दिसेल व दालनाच्या आकारमानाशी खिडकीचा आकार योग्य मेळ साधू शकेल.   +प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स. पू. ४५०० ते १०९० या काळात सामान्य घरे विटामातीची असत. भिंतींना मातीचा गिलावा असून त्यावर पांढरा अगर दुसरा एखादा रंग देत. मोठ्या घरातील भिंतींवर निरनिराळी चित्रे काढीत. दारे व खिडक्यांना पडदे लावीत. हे पडदे लव्हाळ्याच्या जातीच्या गवताचे व विणलेले असत. पडद्यातून बाहेरील दृश्य दिसे. भिंतींना वरच्या बाजूने सुशोभित झालरी लावून जमिनीवर सचित्र चटया पसरत. दुसऱ्या सहस्रकात घरातील भिंतींचा खालचा सु. ०·३० मीटरचा काठ पिंगट रंगाने व त्यावरील सु. १·२० मी. भागात लाल, काळा व पांढरा या रंगांचे उभे पट्टे रंगवीत. या उभ्या पट्ट्यांवरील भिंतींचा भाग फिकट पिवळ्या रंगाचा असून त्यात चमकदार रंगाने रंगविलेल्या सुशोभित चित्रचौकटी असत. महत्त्वाच्या खोलीतील छत लाकडी असून ते रंगविलेले असे. त्या छतावरील चित्रांचे विविध विषय, साहचर्यातून आलेली कमलपुष्पे, कळ्या, लव्हाळे, तालवृक्ष इत्यादींच्या नैसर्गिक आकार-प्रकारातून सुचलेले असत. छताच्या कडेने चौकडीची किंवा वेलबुटीची सुंदर किनारपट्टी असे. इ. स. पू. चौदाव्या शतकात राजवाड्यातील भिंतींवर वेलबुटीची नक्षी असे. हे सर्व नैसर्गिक रंगांत रंगविलेले असत. या रंगकामात झगझगीत पिवळा रंग अधिक वापरात होता. जमीनही रंगवून त्यावर एखादा देखावा चितारलेला असे. +मेसोपोटेमियामध्ये ख्रि. पू. ४००० ते ३३० या काळातील गृहशोभनाच्या कल्पनाही ईजिप्तप्रमाणेच होत्या. घरातील भिंतींचा खालचा पट्टा गडद रंगाने व वरचा पट्टा फिकट रंगाने रंगविलेला असे. दारांच्या चौकटी लाल रंगाने रंगवीत कारण त्यामुळे दुष्टाच्या प्रभावापासून संरक्षण मिळते, अशी येथील लोकांची समजूत होती. राजवाड्यातील भिंतींवर आतून व बाहेरून चुनखडीच्या जातीच्या पांढऱ्या दगडावर उठावाने कोरलेल्या चित्रचौकटी असत व त्यांत शिकार, समारंभ, युद्धप्रसंग हे विषय असत. त्याभोवती भडक रंगांच्या मृत्स्ना फरशीचे पट्टे असत. कोरीवकाम केलेल्या दगडाची तक्तपोशी असे. तिच्या कडेने गुलाबाच्या पानाफुलांची किनारपट्टी असे. प्राण्यांची व जोमदार लढाऊ व्यक्तिचित्रांची उत्थित शिल्पे हे ॲसिरियन व बॅबिलोनियन गृहशोभनकलेचे एक वैशिष्ट्य होते. +प्राचीन ग्रीस, रोम व क्रीटच्या परिसरात ख्रि. पू. ३००० ते ४७६ या काळात घरांच्या भिंतींवर बैलांच्या झुंजीसारखी लोकजीवनातील प्रसंगांची दृश्ये रंगविलेली असत. यांतील पुरुषांची चित्रे लाल रंगाने व स्त्रियांची चित्रे पिवळ्या रंगाने रंगविलेली असत. भिंतींवरील नक्षीचा अरुंद पट्टा पक्ष्यांच्या चित्रांनी सजविलेला असे. हा पट्टा व छत यांच्यामध्ये पिवळ्या, काळ्या व पांढऱ्या रंगांची आणखी एक निरुंद चमकदार पट्टी असे. ग्रीक आणि रोमन राजवाड्यांतील दालने व दिवाणखान्यांत ही भित्तिचित्रे रंगविलेली असत. +इ. स. पू. पाचव्या शतकात रोमन गृहशोभनात कवडी-फरशीने तक्तपोशी सजविणे रूढ होते. रोमन भित्तिचित्रांमध्ये नक्षीदार स्तंभ, कोनाडे आणि खिडक्या दाखवीत. पुष्कळशा उघड्या खिडक्यांतून दिसणारी काल्पनिक दृश्ये त्यांत रंगविलेली असत. +महाभारतातील ‘मयसभा’ हा गृहशोभनकलेचा अतिप्राचीन व चमत्कृतिपूर्ण नमुना मानता येईल. त्याचप्रमाणे अजिंठा लेण्यांतील भित्तिचित्रे व कोरीवकाम केलेली दालने यासंबंधात विशेष उल्लेखनीय आहेत. मौर्य काळात (इ. स. पू. ३२३ ते १८५) घरांच्या भिंती रंगविलेल्या असत. गुप्त काळात (इ. स. ३२० ते ६००) राजवाड्यांतील कोरीवकाम केलेले स्तंभ व नक्षीदार कमानी एकमेकांस जोडलेल्या असत. भिंतीवरील कोरीवकामात अर्धमूल्यवान रत्ने जडविलेली असत. इ. स.च्या सोळाव्या ते अठराव्या शतकांतील राजवाड्यांतील अंतर्गत सजावट कोरीवकामांनी परिपूर्ण असे. सतराव्या व अठराव्या शतकांत सुती कापडावर रंगकाम केलेल्या भारतीय झालरी व पलंगपोस निर्यात होत. +प्राचीन चीनमधील शांग राजघराण्यापासून (ख्रि. पू. १३००) चालत आलेल्या गृहशोभनकलेत फारसा बदल झाला नाही. महत्त्वाच्या इमारतींमध्ये कोरीवकाम व रंगकाम केलेले असे. या चित्रांमध्ये सपक्ष सर्प (ड्रॅगन) वा व्याघ्र या प्राण्यांचा व काही इतर चित्राकृतींचा समावेश असे. खिडक्यांना विविध नमुन्यांच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळ्या असत व त्यांवर पांढऱ्या रंगाचा पारदर्शक कागद ताणून बसविलेला असे. खिडक्यांचे बाह्याकार पंखा, पाने किंवा समभुज चौकोन यांसारखे असून दारे कमलदल, कुंभ किंवा कवच यांच्यासारख्या असत. काही भिंती सरकत्या असत व त्यांवर चित्रजवनिका  सोडलेल्या असत. +जपानमधील गृहशोभनकला चिनी शैलीने बरीच प्रभावित झाली होती. पंधराव्या व सोळाव्या शतकांत ती साधी व काटकसरीची परंतु सौंदर्यपूर्ण होती. जमिनीवर चटया अंथरलेल्या असत, दारे सरकती असून ती सचित्र कागदाने सुशोभित केलेली असत. एकेक भिंत म्हणजे जणू एक देखावाच असे.   +यूरोपमध्ये दहाव्या शतकानंतर घरे सामान्यतः गॉथिक पद्धतीची होती. दगडी भिंतीवर चित्रजवनिका टांगलेल्या असत. प्रबोधनकाळात मात्र या भिंतीवर कोरीवकाम केलेले, रंगविलेले किंवा मुलामा दिलेले लाकडी पृष्ठावरण असे. त्यावर सुबक चित्रांकित पडदे व रेशमी, मखमली किंवा किनखाबी झालरी सोडलेल्या असत. अठराव्या शतकातील इंग्रजी व फ्रेंच गृहशोभनांतील आकृतिबंध व कौशल्य उल्लेखनीय असून आजही ते आकर्षक वाटते. +अमेरिकेतील गृहशोभनकला प्रारंभी साधीसुधीच होती. पुढे संपन्नतेच्या वाढीबरोबर अमेरिकन घरे अधिकाधिक सुंदर व आरामदायी बनली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्कृष्ट प्रतीचे सजावट-साहित्य उपयोगात आले. त्या काळी सचित्र कागद, गालिचे, मखमली झालरी व नाजूक, सुबक लेसचे पडदे, कोरीवकाम केलेल्या सोनेरी चित्रचौकटी आणि गर्द हिरवा व लाल रंग लोकप्रिय होते. १९२० च्या आसपास नव्या सजावटीच्या कल्पना पुढे आल्या. यंत्रयुगाला साजेशी नवीन यांत्रिक-तांत्रिक साधने उपलब्ध झाली. त्यामुळे गृहशोभनाला नाना प्रकारे नवी वळणे मिळू लागली आहेत. +विसाव्या शतकात अनेक कार्यवादी कल्पना गृहशोभनाच्या क्षेत्रात राबविण्यात आल्या. पारंपरिक सजावटीच्या कल्पना मागे पडल्या. मानवी प्रवृत्तीचा शास्त्रशुद्ध अभ्यास नव्या गृहशोभनकलेत महत्त्वाचा ठरल्याने तिच्यात लक्षणीय बदल घडून आला. श्रीमंत लोक व गृहशोभन साहित्याचे उत्पादक या दोघांनीही या बदलास मदत केली. त्यामुळे गृहशोभनाची आंतरराष्ट्रीय शैली प्रचारात आली व सुखसोयी, काटकसर आणि उपयोगिता या कल्पनांना गृहसजावटीत प्रमुख स्थान मिळाले. औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशा पश्चिमी समाजात घरे म्हणजे सुखकर निवासाची कार्यक्षम यंत्रे, असे समीकरण रूढ झाले. वावरण्याला अधिक जागा मिळावी या अपेक्षेमुळे घरातील हलत्या सामानांची संख्या किमान ठेवणे क्रमप्राप्त ठरले. भारतातील गृहशोभनावरही पश्चिमी कल्पनांचा परिणाम होत आहे. १९४७ नंतर सजावटीसाठी लागणारे जलाभेद्य आणि टिकाऊ रंग, पृष्ठावरणासाठी लागणारे कृत्रिम तक्ते, कापड, कातडे व फरशी यांचे दर्जेदार उत्पादन होऊ लागले आहे. लोकांची सौंदर्याभिरुचीही वाढत आहे. गृहशोभनाच्या शास्त्राचा अभ्यासही होऊ लागला आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास येथील कलासंस्थांमध्ये, तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय तंत्रविद्या संचालनालयातर्फे गृहशोभनाचे अभ्यासक्रम योजिलेले आहेत. स्वतंत्र व्यवसाय म्हणून गृहशोभनाचे क्षेत्र हळूहळू विकसित होत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3492.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25c1b68e0b0bbe9fd605f04b87941eb7f982f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3492.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +गॅरी सायमन बॅलान्स (२२ नोव्हेंबर, इ.स. १९८९:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3496.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4943f235fea0f3e4a66ed04a12b167a20c8367d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3496.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +गॅरी अलेक्झांडर नेव्हिल[१] (फेब्रुवारी १८, इ.स. १९७५:बरी -) हा इंग्लंडकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3505.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efb3ad7813e60be6ff7d13bbaee674d0a381ca6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3505.txt @@ -0,0 +1,8 @@ +१५ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +गॅरी क्रेग विल्सन (फेब्रुवारी ५, इ.स. १९८६ - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3564.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..708450001f901b1ef0c0f3bc67ac33fcabdd8a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3564.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॅलिली हे इस्रायल देशाच्या उत्तर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. येशू ख्रिस्त ३० वर्ष इथे राहिले. बायबल मध्ये हा शहराचा उल्लेख आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3578.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..816c68610ee04ae79d3193a02559165c97b851fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3578.txt @@ -0,0 +1 @@ +गाली आंतरराष्ट्रीय मैदान श्रीलंकेच्या गाली शहरातील क्रिकेट मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_358.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c60aa55cd07cff99f79c1fe93ee32db4018571f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_358.txt @@ -0,0 +1,2 @@ +खैरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3586.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..459f0ac9cf72e77c1e633bad1881cd23834a0798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3586.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 29°16′52″N 94°49′33″W / 29.28111°N 94.82583°W / 29.28111; -94.82583 + +गॅल्व्हस्टन (इंग्लिश: Galveston) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या मेक्सिकोच्या आखातामधील बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. +२०१२ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ४७,७६२ आहे. याला ह्युस्टन-शुगरलॅंड महानगराचा भाग समजले जाते. +गॅल्व्हस्टन बंदर १८२५मध्ये बांधण्यात आले. गॅल्व्हस्टन द्वीपाच्या उत्तर भागात व पेलिकन द्वीपावर सुविधा असलेल्या या बंदरातून खनिज तेलासह अनेक प्रकारच्या मालसामानाची वाहतूक होते. येथून कॅरिबियन समुद्रामध्ये जाणाऱ्या क्रुझनौकांसाठी वेगळा धक्का आहे. येथे कार्निव्हल क्रुझ लाइन्सच्या कार्निव्हल कॉन्क्वेस्ट, कार्निव्हल एक्सटसी, कार्निव्हल मॅजिक, कार्निव्हल फ्रीडम आणि कार्निव्हल ट्रायम्फ, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलची एमएस लिबर्टी ऑफ द सीझ तसेच डिस्नी क्रुझ लाइनची डिस्नी मॅजिक या नौकांचे मुख्य बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3594.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a59c0362b3925619ebaf312923aa57726632c01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3594.txt @@ -0,0 +1,5 @@ +गॅव्हिन जेम्स रेनी (जानेवारी १२, इ.स. १९७६:फोर्ट व्हिक्टोरिया (आताचे मास्विंगो), झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून २३ कसोटी आणि ४० एक दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +याचा भाऊ जॉन रेनी देखील झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3615.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86385bb922cf27353575b3f1438c1b013a7b1725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3615.txt @@ -0,0 +1,46 @@ +चंगीझ खान किंवा चंगेझ खान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ʧiŋgɪs χaːŋ]; मंगोलियन: Чингис Хаан, Činggis Qaɣan (चिंगिज खान)) किंवा (फारसी दस्त‍ऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान (इ.स. ११६२ - इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते. इ.स. १२२७ नंतर मंगोल राजघराण्यातर्फे नमूद केलेल्या मंगोलियाचा गुप्त इतिहास या दस्तऐवजांवरून चंगीझच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा आढावा घेता येतो. +बाराव्या शतकात मंगोलियाच्या पठारावर अनेक रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. या भटक्या टोळ्यांचा मुख्य उद्योगधंदा पशुपालनाचा होता. उन्हाळ्यात ते भाजीपाल्याची लागवड करत आणि हिवाळ्यात बोचरी थंडी टाळण्यासाठी दक्षिणेकडे आपला तळ हलवत. पक्की घरे न बांधता गेर नावाच्या तंबूत त्यांचे वास्तव्य असे. मंगोलियाच्या वाळवंट व पठारावरील गवताळ प्रदेशामध्ये त्यांना उपजीविकेची पुरेशी साधने नव्हती. यामुळे आपापसातील चकमकी, लुटालूट यांचे प्रमाणही लक्षणीय असे. +चंगीझ खानाचा जन्म इ.स. ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. येसुगेई हा कियाड टोळीचा प्रमुख होता. ही टोळी इतर टोळ्यांच्या मानाने हलक्या दर्जाची समजली जाई. त्याच्या आईचे नाव हौलन असे होते. चंगीझ खानाच्या जन्मापूर्वी येसुगेईने तेमुजीन उगे या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव 'तेमुजीन' असे ठेवले. +तेमुजीन जन्मला तेव्हा त्याच्या मुठीत रक्ताची गुठळी होती असे सांगितले जाते. त्यावरून तो मोठेपणी अतिशय पराक्रमी परंतु क्रूर योद्धा बनेल असे भविष्य वर्तवण्यात आले होते. तेमुजीनच्या जन्माबद्दलची ही गोष्ट सर्वत्र आढळल्याने ती केवळ आख्यायिका नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे. +लहानपणापासूनच तेमुजीनला धनुष्य बाण चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे अगदी लहान वयातच त्याला घोडेस्वारी शिकवण्यात आली. भरधाव दौडणाऱ्या घोड्यावरून अचूक नेम साधण्यात मंगोल योद्धे पटाईत होते. पुढे याच कौशल्याचा मंगोल सैन्याला अनेक महत्त्वाच्या लढायांत फायदा झाला. +तेमुजीन सुमारे ९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्याला आपल्या समवेत घेऊन दुसऱ्या टोळीच्या भेटीस गेले. तेथे तेमुजीनचे लग्न त्या टोळीप्रमुखाची मुलगी बोर्ते हिच्याशी ठरवण्यात आले. मंगोल टोळ्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे तेमुजीनला लग्नापूर्वी आपल्या नववधूच्या घरी काही वर्षे राहून तिच्या कुटुंबियांची सेवा करणे भाग होते. त्यानुसार त्याला बोर्तेच्या घरी ठेवून येसुगेई एकटाच परतला. +परंतु वाटेत एका सहभोजनाच्या दरम्यान येसुगेईला तातार टोळीने विषप्रयोग करून मारले. तेमुजीनपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर तो बोर्तेला मागे ठेवून आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करूनच आपल्या टोळीत परतला. येसुगेईच्या मागे दोन बायका व सात मुले अशा सर्वांची जबाबदारी लहानग्या तेमुजीनवर येऊन पडली. तेमुजीनच्या कमी वयामुळे त्याच्या टोळीतील इतरांनी त्याला टोळीप्रमुख बनवण्यास आक्षेप घेतला आणि त्याला, तसेच त्याच्या कुटुंबाला हाकलून दिले. त्यामुळे तेमुजीनच्या मनात स्वतःच्या टोळीबद्दल घृणा निर्माण झाली. +मंगोलियाच्या उजाड पठारावरील या कठीण कालखंडात तेमुजीनने आपल्या कुटुंबाची सर्वतोपरीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याची मैत्री दुसऱ्या एका टोळीतील त्याच्याच वयाच्या जमुगाशी झाली. दोघांनी बंधुत्वाच्या शपथा घेतल्या. यानंतर एकदा तेमुजीन मासे पकडत असता त्याच्या हाती आलेला मासा त्याच्या बेख्तेर या सावत्र भावाने चोरला आणि एकटयानेच फस्त केला. अशा कठीण काळात मिळालेले अन्न वाटून न खाण्याची वृत्ती पाहून तेमुजीनने बेख्तेरला अन्न चोरी केल्याची शिक्षा म्हणून ठार केले. बेख्तेर हा तेमुजीनपेक्षा वयाने अंमळ मोठा असल्याने त्याने आपल्याच घरातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करून स्वतःच्या मार्गातील काटा दूर केला असेही म्हटले जाते. +या गोष्टीचा गवगवा होऊन पुढे एकदा शिकारीवर असताना तेमुजीनला त्याच्याच टोळीकडून जेरबंद केले गेले. तिथे तेमुजीनने रक्षकांना ठार करून मोठ्या कौशल्याने आपली सुटका केली व परत येऊन तो आपल्या कुटुंबाला मिळाला. पुढे त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊन त्यांना लुटले गेले आणि त्या दरम्यान त्याचे घोडे लुटारूंनी पळवले. तेमुजीनने लुटारूंचा पाठलाग केला, पण तो व्यर्थ ठरला. याच सुमारास त्याची गाठभेट बोगुर्ची या धनाढ्य इसमाशी झाली. या दोघांत घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि बोगुर्चीने तेमुजीनला त्याचे चोरलेले घोडे परत मिळवून देण्यास फार मदत केली. +त्यानंतर सुमारे चार वर्षांनी तेमुजीनचे लग्न बोर्तेशी झाले, पण दुर्दैवाने थोड्याच काळात बोर्तेचे दुसऱ्या एका टोळीकडून अपहरण करण्यात आले. तेमुजीन व त्याचे कुटुंबीय या टोळीचा सामना करण्यास असमर्थ होते. तेमुजीनने बोर्तेला परत मिळवण्यासाठी वांग खान नावाच्या आपल्या वडिलांच्या मित्राची मदत घेण्याचे ठरवले व दोघांनी मिळून तातार व इतर मंगोल टोळ्यांवर हल्ले करण्यास साथ देण्याची शपथ घेतली (वांग खानाचे नाव काही ठिकाणी 'तोग्रुल' असल्याचे वाचनात आले आहे. [ संदर्भ हवा ]). त्यानुसार वांग खान आपल्या योद्ध्यांसमवेत तेमुजीनला येऊन मिळाला. यावेळेस तेमुजीनचे वय १७ वर्षे होते. वांग खानाने बोर्तेच्या सुटकेसाठी तेमुजीनला दुसऱ्या एका मित्रटोळीतील योद्ध्याची मदत घेण्यास सांगितले. हा योद्धा दुसरातिसरा कुणी नसून चंगीझचा बालमित्र जमुगा होता. दोघांनी आपल्या मैत्रीच्या आणाभाका स्मरून बोर्तेचा शोध घेतला व तिची सुटका केली. +त्यानंतर जमुगा आणि तेमुजीन यांनी एकत्र आपली टोळी प्रस्थापित केली. या टोळीची कीर्ती लवकरच मंगोल पठारावर सर्वदूर पोहोचली. पण थोड्याच काळत जमुगाला, तेमुजीन वरचढ होतो आहे अशी भीती वाटू लागली व त्याने तेमुजीनला टोळीतून बाहेर पडून वेगळी टोळी स्थापन करण्याचे सुचवले. यामुळे दुखावलेला गेलेला तेमुजीन आपल्या कुटुंबासमवेत जमुगाच्या टोळीतून रातोरात बाहेर पडला. +या नंतरच्या काळात बरेच योद्धे व लहान मोठ्या टोळ्या आपली शस्त्रे, माणसे, घोडे घेऊन तेमुजीनला येऊन मिळाल्या. तेमुजीनने आपल्या हजारोंच्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. जमुगाच्या टोळीशी मात्र त्याने वैर पत्करले व पुढील अनेक वर्षे मंगोल टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जमुगा व तेमुजीनच्या टोळीत अनेक चकमकी झाल्या. +इ.स. ११८३च्या सुमारास तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला 'चंगीझ' असे संबोधण्यास सुरुवात केली. चंगीझ या शब्दाचा अर्थ 'सर्वोत्तम योद्धा' असा समजला जातो. जरी चंगीझला 'सर्वोत्तम योद्धा' असे संबोधले गेले, तरी या काळात बऱ्याच मंगोल टोळ्या चंगीझच्या आधिपत्याखाली आलेल्या नव्हत्या. यापुढील काळात अनेक स्वाऱ्या करून त्याने आपले स्वामित्व सिद्ध केले. +तरीदेखील तो आणि जमुगा हे दोघेही वांग खानाचे मांडलिक म्हणूनच ओळखले जात होते. जातीने जमुगाची आणि वांग खानाची जमात चंगीझच्या जमातीपेक्षा श्रेष्ठ गणली जाई. याकारणास्तव पुढे या दोघांना चंगीझ डोईजड होऊ लागला. इ.स. १२०० सालाच्या सुमारास वांग खान आणि जमुगाच्या टोळ्यांच्या चंगीझच्या टोळीशी चकमकी झडू लागल्या. इ.स. १२०१ सालामध्ये जमुगाच्या आणि वांग खानाच्या टोळ्यांना चंगीझने जवळजवळ संपुष्टात आणले. जमुगाशी शेवटची लढाई इ.स. १२०३ मध्ये लढली गेली. यात चंगीझने जमुगाला बंदिवान केले. त्याला चंगीझने आपल्या आधिपत्याखाली येण्याचे आमंत्रण दिले. जमुगाने तसे करण्यास नकार दिला आणि चंगीझकडे देहदंडाची शिक्षा मागितली. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे जमुगाने 'रक्ताचा एकही थेंब न सांडता मरण द्यावे' अशी इच्छा प्रकट केली. त्यावर चंगीझने आपल्या जुन्या प्रिय मित्राला दोन गोधड्यांखाली दाबून गुदमरवून मृत्यू दिला. +याचबरोबर जमुगाला आश्रय देणाऱ्या प्रबळ अशा नैमन टोळीवरही चंगीझने हल्ले केले आणि या टोळीचा पाडाव केला. या टोळीचा टोळीप्रमुख तायांग खान याचा मुलगा 'गुलचग' हा पश्चिमेच्या दिशेने पळून गेला. अशा प्रकारे सर्व मंगोल टोळ्यांवर चंगीझने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. +यानंतर इ.स. १२०६ पासून चंगीझने आपल्या नावामागे 'खान' लावायला सुरुवात केली. खान या मंगोल शब्दाचा अर्थ 'शासक' असा होतो. मंगोलियातील सर्व टोळ्या आपल्या आधिपत्याखाली आल्यावर चंगीझने चीनवर स्वारी करण्याचा बेत आखला. त्यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाला जोचीला त्याने सैबेरियावर स्वारी करण्यास पाठवले व तो भूभागही आपल्या अंकित केला. +मंगोलियाच्या मानाने चीन हा त्याकाळी एक प्रगत भूभाग होता आणि धातूची भांडी, रेशीम, इतर वस्त्रे आणि कलाकुसरीच्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. त्या काळात चीन, जुर्चेन, सुंग व खितान अशा तीन मोठ्या साम्राज्यांत आणि काही लहान राज्यांत विभागला गेला होता. इ.स. १२०७ मध्ये चंगीझने चीनमध्ये प्रवेश करून भूभाग जिंकण्यास सुरुवात केली. उघर या राज्याने स्वतःहून आणि टंगट या राज्याने थोड्या लढ्यानंतर चंगीझचे मांडलिकत्व स्वीकारले. +झोंगडू (बीजिंग) प्रांतावर जुर्चेन या प्रबळ राजघराण्याची सत्ता होती. इ.स.१२१० मध्ये त्यांनी चंगीझकडे दूत पाठवून त्याला आपले मांडलिक होण्याची आज्ञा केली. या प्रकारावर संतापून चंगीझने या साम्राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले. इ.स. १२१५ पर्यंत बीजिंग जिंकून त्याने उत्तर चीन गिळंकृत केला. मंगोल सैन्याच्या मानाने चीनी सैन्य युद्धात तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रवीण होते. त्यांची संख्याही मंगोल सैन्याच्या दुप्पट होती परंतु मंगोल सैन्याच्या युद्धनीतीसमोर ते टिकाव धरू शकले नाही. याचे कारण असे की खडतर जीवनाला सरावलेल्या मंगोल सैन्याची उपाशीपोटी दिवसेंदिवस युद्ध करण्याची क्षमता होती. युद्धक्षेत्राजवळील भूभाग बेचिराख करून त्यांनी चीनी सैन्याला नामोहरम केले. खितान राज्याचीही त्यांना या युद्धात मदतच झाली. चीनी सैन्याकडे असलेल्या तोफा व इतर युद्धसामुग्रीचे चंगीझला आकर्षण असल्याने त्याने अनेक अभियंते व कारागिरांना आपल्या बाजूला वळवले. जुर्चेन आणि खितान या दोन्ही राज्यांनी सरतेशेवटी चंगीझ खानाला आपला सम्राट म्हणून मान्यता दिली. चीन प्रांत लुटून त्याने अनेक कलाकार, स्थापत्यशास्त्रज्ञ, अभियंते, कारागीर यांना आपल्या समावेत मंगोलियाला नेले. पश्चिमेकडील इतर लहान राज्यांनी चंगीझचे प्रताप पाहून त्याचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. +चीनची दोन मोठी साम्राज्ये चंगीझला अशाप्रकारे मांडलिक झाली तरी संपूर्ण चीन जिंकायचे चंगीझचे स्वप्न मात्र त्याच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. ते पुढे त्याचा नातु कुब्लाई खान याने पूर्ण केले. +मंगोलियाला प्रचंड लुट घेऊन परतल्यावरही चंगीझच्या समोर अनेक लहान मोठे प्रश्न होते. रशिया व सैबेरियाच्या भागातील टोळ्यांचा त्याला बंदोबस्त करावा लागला. मंगोलियातील काही बंडखोर टोळ्यांचेही प्रश्न सैन्याच्या साहाय्याने सोडवावे लागले. खितान जमातीच्या बऱ्याच टोळ्या चंगीझबरोबर असल्या तरी पश्चिमेकडील खितान राज्य चंगीझच्या अंकित नव्हते. याला 'कारा खितान' किंवा 'काळे खितान' म्हणून संबोधले जाई. +चंगीझचा जुना शत्रु नैमन टोळीचा तायांग खान याचा मुलगा गुलचग याने चंगीझशी झालेल्या लढाईतून पळून जाऊन कारा खितान राज्यात आश्रय घेतला होता. पुढे त्याने कारा खितान टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न करून राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. गुलचग हा ख्रिश्चन असून खितान टोळीप्रमुख बौद्ध होते. तसेच त्यांच्या राज्यात अनेक मुसलमान होते. गुलचगने त्यांना त्रास देण्यास व त्यांना आपापले धर्मपालन करण्यास बंदी आणल्याने ते चंगीझला शरण गेले. +चंगीझने आपला विश्वासू सरदार जेबे याला २०,००० सैनिकांच्या सैन्यानिशी कारा खितानवर स्वारी करण्यास पाठवले. जेबेने या लढाईत गुलचगचा पराभव करून त्याला ठार केले. +आपल्या राज्याची सुबत्ता वाढावी यासाठी चंगीझला व्यापार वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज भासू लागली. मध्य आशियाचा भाग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा होता. तेथील राज्यकर्ते मुसलमान होते आणि त्यांनी कला, शिक्षण, संशोधन, कारागिरी व व्यापाराच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली होती. धातूंपासून भांडी घडवणे, धारदार शस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगांत ते मुरलेले होते. अशा राज्यांत व्यापार केल्याने आपल्याला, आपल्या राज्याला व सैन्याला फायदा आहे हे पाहून चंगीझने आपल्याकडील व्यापाऱ्यांचा एक चमू तुर्कस्तानचा शाह - ख्वारिझम घराण्याचा मुहम्मद दुसरा - याच्याकडे पाठवला. या चमूचे नेतृत्व एका हिंदू व्यापाऱ्याकडे होते. दुर्दैवाने वाटाघाटी फिस्कटल्या व ख्वारिझमने त्या सर्वांची कत्तल केली. या कारणाने संतप्त होऊन चंगीझने सूड उगवायचा ठरवले आणि आपला मोर्चा पश्चिमेकडे वळवला. +इ.स. १२१८ मध्ये चंगीझने मध्य आशियावर अनेक स्वाऱ्या केल्या. तेथे झालेल्या तुंबळ युद्धात चंगीझ खानासोबत सुमारे एक लाखाहून अधिक सैन्य लढले तर शाह, मुहम्मद दुसरा या मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याच्या सत्ताधाऱ्याकडून सुमारे चार लाखाहून अधिक सैन्य लढले. तरीही अंतिम विजय चंगीझ खानाच्या सैन्याचाच झाला. सुमारे चार वर्षे हे युद्ध चालले. या काळात आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या शहरावर चंगीझच्या सैन्याने हल्ला करून ते बेचिराख केले, लुटालूट केली. +शत्रूला जिवंत सोडले तर तो उलटून पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असल्याने चंगीझ या शहरातील नागरिकांना शरण येण्याचे आवाहन करत असे. जे शरण येत त्यांना जीवदान मिळत असे, परंतु जे विरोध करत त्यांना, बायकामुले इतकेच नाही तर पाळीव प्राण्यांसकट मारले जाई. +इराणमधील निशापूरच्या लढाईपूर्वी चंगीझने तेथील नागरिकांना शरण येण्याचा प्रस्ताव दिला होता. तो ज्यांनी मानला नाही, त्यांची कत्तल करून चंगीझने या भागावर देखरेखीसाठी थोडे सैन्य ठेवले व पुढे कूच केले. चंगीझचे सैन्य परतून येणार नाही या विचाराने निशापूरच्या नागरिकांनी चंगीझच्या सैन्यावर हल्ला चढवला. यांत चंगीझचा जावई मारला गेला. या प्रकाराने संतापलेल्या चंगीझने आपल्या गरोदर मुलीला निशापूरवर हल्ला करून हवा तसा बदला घेण्याची मुभा दिली. असे सांगितले जाते की दुःखाच्या भरात चंगीझच्या मुलीने निशापूरमधील सर्व माणसे, प्राणी-पक्षी यांच्या हत्या करण्याचा आदेश दिला व तो मंगोल सैन्याने पाळला [ संदर्भ हवा ]. +ख्वारिझमच्या पराभवानंतर चंगीझचे सैन्य इराण, अफगाणिस्तानमधून मुल्तानपर्यंत पोहोचले. उत्तर भारतावर स्वारी करण्याचा चंगीझचा मानस मात्र पूर्ण होऊ शकला नाही. खडतर प्रवास व हवामानाला कंटाळलेल्या सैन्याला त्याने परतण्याचा आदेश दिला. मध्य आशियावरील स्वारीच्या दरम्यान सुमारे १५,००,००० माणसांची चंगीझने कत्तल केली असे सांगितले जाते. या सर्व प्रदेशातून त्याने केलेली लुट सुमारे पाच वर्षे अव्याहत मंगोलियाला पाठवली जात होती [ संदर्भ हवा ]. +ख्वारिझम राजवटीच्या पराभवानंतर चंगीझने आपल्या सैन्याची विभागणी केली. अर्ध्याहून अधिक सैन्यासमवेत चंगीझने इराण, अफगाणिस्तान, भारताच्या दिशेने कूच केले, तर सुबदेई आणि जेबे या आपल्या विश्वासू सेनापतींच्या नेतृत्वाखाली काही सैन्य पूर्व युरोपाच्या दिशेने रवाना केले. या नव्या भागात कोणते लोक राहतात, कोणती राज्ये आहेत याचा या दोन सेनापतींना अजिबात गंध नव्हता. +सर्वप्रथम त्यांनी जॉर्जिया हे लहान राज्य स्वारी करून अंकित करून घेतले. तेथून त्यांनी आपली नजर काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या तीरावर वसलेल्या किपचॅक प्रांताकडे वळवली. तेथील काही भटक्या टोळ्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले, तर ज्या टोळ्यांनी प्रतिकार केला त्यांचा त्यांनी निःपात केला. किव्हचा राजपुत्र म्स्तिस्लाव्ह रोमोनोव्हिच याने मंगोल सैन्याला हुसकावून लावण्यासाठी आपल्या सैन्यानिशी त्यांचा पाठलाग केला. इ.स. १२२३ मध्ये चंगीझच्या मोजक्या २०,००० सैन्याने रशियाच्या ८०,००० वर सैन्याचा पाडाव करून त्यांना पळता भुई थोडी केली. तिथून त्यांनी प्रचंड लुटालूट, जाळपोळ करत युरोपात प्रवेश केला. मार्गात येणाऱ्या सर्व शहरांना लुटून बेचिराख करत चंगीझच्या सैन्याने रशिया, पोलंड व हंगेरीची सर्व महत्त्वाची शहरे लुटली. अशाप्रकारे मंगोल साम्राज्य पूर्व युरोपातील स्लाव्हवांशिक प्रदेशांना जिंकून जवळपास मध्य युरोपाच्या सीमेपर्यंत भिडले. +उर्वरित सैन्यासह अफगाणिस्तानाच्या दिशेने निघालेल्या चंगीझने वाटेत लागणारी सर्व शहरे जिंकली. असे सांगितले जाते की नव्या शहरावर हल्ला करण्यापूर्वी चंगीझचे हेर पुढे जाऊन चंगीझच्या हल्ल्याची कल्पना देत. त्याने इतरत्र केलेल्या स्वाऱ्यांचे व हल्ल्यांचे वर्णन करून घबराट निर्माण करत. त्यामुळे प्रत्यक्ष लढाई जिंकणे मंगोल सैन्याला फार सोपे जाई. वाटेत लागणारी बुखारा, समरकंद, हेरात, बामियान, गझनी, पेशावर अशी अनेक शहरे जिंकत व लुटत चंगीझ भारताच्या सीमेपाशी पोहोचल्यावर कडक उन्हाळा सहन न झाल्याने मोहीम अर्धवट टाकून चंगीझने मंगोलियाला परतण्याचा निर्णय घेतला. +आपल्या कारकिर्दीत त्याने आजच्या काळातील मंगोलिया, चीन, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्कस्तान, इराक, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कुवेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मोल्दोव्हा या सर्व देशांच्या भूभागांवर निर्विवाद स्वामित्व मिळवले. +एका बाजूने लुटालूट, जाळपोळ आणि शत्रुपक्षाच्या सार्वत्रिक हत्यांमुळे क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा चंगीझ दुसऱ्या बाजूने अतिशय कुशल, उदार व निष्ठावान शासनकर्ता म्हणूनही ओळखला जात असे. आपल्या सैन्यातील माणसांकडून तो संपूर्ण निष्ठेची अपेक्षा ठेवायचा. त्याच्या राज्यात राज्यद्रोह्यांना देहदंड दिला जाई. इतकेच नव्हे तर शत्रुपक्षाच्या फुटीर व राज्यद्रोही माणसांनाही त्याने देहदंडाची शिक्षाच दिल्याचे दिसून येते. तो अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्यात शिस्त बाणवली. त्याच्या सैन्यातील अधिकारी पद हे त्या त्या योद्ध्याच्या शौर्यावर व क्षमतेवर अवलंबून असे. सेनाधिकाऱ्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार श्रद्धा होती. मंगोल टोळ्यांचे फुटणे, एकमेकांपासून दुरावणे हे नित्याचे असले तरीही चंगीझच्या इतक्या वर्षांच्या राजवटीत त्याचा एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही यावरून त्याचे माणसे जोडून ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. युद्धात एखादा सैनिक मेला तर केलेल्या लुटीतला वाटा त्याची विधवा पत्नी व पोरक्या मुलांकडे पोचता केला जाई. चंगीझच्या या कायद्यामुळे त्याचे दोन फायदे झाले; त्याचे सैनिक मृत्यूपश्चात आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्याच्यासाठी मरायला तयार होत व मेलेल्या सैनिकांचे कुटुंब चंगीझशी प्रामाणिक राहत असे. +त्या काळातील बऱ्याच मंगोल टोळ्या या रानटी व अशिक्षित होत्या. आपल्या साम्राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्याने कडक कायदे अस्तित्वात आणले. बायकांना पळवणे ही मंगोल टोळ्यांची पूर्वापार पद्धत होती. चंगीझने बायकांचे अपहरण हा अक्षम्य गुन्हा मानला जाईल असा नवा कायदा अंमलात आणला. बायकांच्या खरेदी विक्रीला चंगीझने बंदी आणली. जन्मास आलेल्या सर्व संतति औरस असतील असा त्याने कायदा केला. इतरांची जनावरे पळवणे, हरवलेले जनावर किंवा हरवलेली संपत्ती हडप करणे हेही गंभीर गुन्हे मानले जात. +चंगीझचे सैन्य केवळ मंगोल वंशाचे नव्हते, तर त्याने ज्या ज्या भूभागावर स्वारी केली तेथील राज्यांतील व टोळ्यांतील लोकांचाही आपल्या सैन्यात समावेश केला. आपल्या सैन्यात एकजूट रहावी म्हणून त्याने एक नवा कायदा अस्तित्वात आणला. त्यानुसार त्याने १० सैनिकांचा एक गट केला ज्याला अरबान असे म्हणत. या दहा सैनिकांना त्यांची जातजमात विसरून कुटुंबाप्रमाणे एकत्र राहावे लागत असे. अशा १० अरबानांचा म्हणजेच १०० जणांचा एक झगुन बनत असे. या शंभरजणांपैकी एकजण झगुनचा प्रमुख म्हणून नियुक्त केला जात असे. १० झगुनांचा म्हणजेच १००० योद्ध्यांचा एक मिंगन तयार होई. १० मिंगनांच्या म्हणजेच १०,००० योद्ध्यांच्या गटाला तुमेन संबोधले जाई. तुमेनच्या प्रमुखाची निवड स्वतः चंगीझ करत असे. +कुशल नेतृत्वाव्यतिरिक्त चंगीझच्या यशाची दोन प्रमुख कारणे आढळतात. सबळ हेरखाते हे त्यातील पहिले कारण होते. तर दुसरे कारण होते - एखाद्या प्रदेशावर स्वारी केल्यानंतर जर त्याला त्या शहरातून किंवा राज्याकडून विरोध झाला, तर तो ते शहर संपूर्ण बेचिराख करून टाकत असे; पण त्याचबरोबर युद्धसंधी करणाऱ्या, त्याच्या विरुद्ध शस्त्रे न उचलणाऱ्या शरणागतांना तो अभयदान देत असे. या दुसऱ्या कारणामुळे त्याच्याविषयी दहशत व आदर एकत्र दिसून येई. +चंगीझच्या उदयापूर्वीपासूनच मंगोलियात ख्रिश्चन व बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. स्वतः चंगीझ पूर्वापार चालत आलेला मंगोल टोळ्यांचा धर्मच पाळत होता. इतर धर्मांबाबत त्याचा दृष्टीकोण सहिष्णू होता. आपल्या राज्यात त्याने सर्व धर्मांना अभय दिले. आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्याच्या घरातही त्याने असे विवाह घडवून आणले. असे केल्याने राज्यात एकोपा नांदतो आणि राज्यात एकी राहावी यासाठी धर्मांतराची अजिबात गरज नाही असा त्याचा विश्वास होता. +वयोमानाने चंगीझला आपल्या प्रचंड राज्याची वाटणी करावी असे वाटू लागले. त्याला अनुक्रमे जोची, चुगतई खान, ओगदेई व तोलुई असे चार पुत्र होते. शांत आणि समजूतदार स्वभावाचा ओगदेई त्याला लहानपणापासून प्रिय होता. जन्माधिष्ठित पदांवर चंगीझचा विश्वास नव्हता, त्याचबरोबर सतत एकमेकांशी भांडणाऱ्या जोची व चुगतई या दोन्ही मुलांवरही त्याचा विश्वास नसल्याने त्याने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून तिसरा मुलगा ओगदेईची निवड केली व इतर मुलांना राज्याच्या वाटण्या करून दिल्या. +मंगोलियाच्या गुप्त इतिहासातील नोंदींवरून चंगीझच्या स्वभावाचा फारसा उलगडा होत नाही. काही ठिकाणी कुटुंबियांशी झालेले संवाद व इतरांशी केलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभावाविषयी अंदाज बांधले जातात. +प्रचंड लुटीनंतरही चंगीझने आपले जीवनमान फारसे बदलले नाही असे दिसून येते. त्याने आपल्या आयुष्यात 'गेर' या तंबूमध्ये राहणेच पसंत केले. पक्के महाल बांधून राहण्याचा किंवा पक्की शहरे उभारण्याचा त्याचा मनोदय दिसून येत नाही. आपल्या टोळ्या, सैनिक व इतर प्रजेत तो आलेली लुट वाटून देत असे. लुटालूट केल्यावर त्यातील भाग स्वतःकडे न ठेवता तो एकत्र करून नंतर प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे वाटून द्यावा असा कायदा त्याने केला होता. देवावर, दैवी संकेतांवर व भविष्यावर त्याचा विश्वास असल्याचे दिसून येते. बरेचसे मंगोल कायदे त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांवरून तयार केले. +विश्वास व निष्ठेचे चंगीझ खानाला नेहमीच महत्त्व वाटत आले तरी आपल्याच कुटुंबियांवर त्याचा फारसा विश्वास नव्हता हे सावत्र भावाला ठार करण्यावरून किंवा पुढे आपल्या सल्लागार व भविष्यवेत्त्यावर विश्वासून आपल्या खासार या सख्ख्या भावालाच जेरबंद करण्याच्या घटनांवरून दिसून येते. उलटपक्षी सुबदेई, जेबेसारख्या आपल्या सेनाधिकाऱ्यांवर विश्वासून त्याने त्यांना मोठ्या मोहिमांवर जाण्याची व सर्व निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे दिसते. +शत्रुपक्षातील फितुरांना चंगीझने कधीही संरक्षण दिले नाही आणि त्यांना फितुरीबद्दल शिक्षाच फर्मावली. याउलट शत्रुपक्षाच्या ज्या शूरवीरांनी त्याला सामिल होण्याची इच्छा दर्शवली त्यांना त्याने मानाने आपल्या सैन्यात स्थान दिले. चंगीझच्या सैन्यातील एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही किंवा फितूर झाला नाही. जमुगाला जेरबंद केल्यावरही सर्वप्रथम आपल्या मैत्रीची आठवण ठेवून, सर्व विसरून एकत्र होण्याचा प्रस्ताव त्याने मांडला होता. +स्त्रियांच्या अपहरणाला गुन्हा ठरवणे, सर्व संतति औरस मानणे, सर्व धर्मांना संरक्षण देणे, जातीजमातीतील तेढ कमी होण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, सैन्यात जमातींनुसार गट न करणे या सर्व कायद्यांवरून चंगीझचा दूरदर्शीपणा दिसून येतो. राज्यकारभार चालवताना एकाधिकारशाहीपेक्षा सेनाधिकारी, राज्याधिकारी व टोळीप्रमुख यांची सभा बोलावून एकत्रित निर्णय घेण्यावर त्याचा विश्वास होता. कोणत्याही मोठ्या हल्ल्यापूर्वी किंवा राज्यकारभारविषयक अडचणी सोडवण्यापूर्वी तो खुर्लिताई नावाची सभा बोलावत असे. राज्यकारभार चालवण्यासाठी त्याच्या दरबारात सुमारे ९५ अधिकारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. + +इ.स. १२२७ मध्ये शिकार करत असता घोड्यावरून पडून चंगीझ खान जबर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उलानबातरजवळील त्याच्या जन्मगावी नेण्यात आला. मंगोलियन रिवाजाप्रमाणे कोणतेही स्मारक न उभारता चंगीझचे अगदी साधेपणाने दफन करण्यात आले व इतिहासातील एका महत्त्वाची व्यक्ती मंगोलियाच्या विस्तीर्ण पठारावर नाहीशी झाली. चंगीझच्या दफनाबद्दल अनेक आख्यायिका आढळून आल्या तरी त्यात फार तथ्य असावे असे इतिहासकारांना वाटत नाही. +चंगीझने उभे केलेले विस्तृत साम्राज्य त्याच्या चारही मुलांना मृत्युपश्चात सांभाळता आले नाही. चंगीझची चारही मुले कमीअधिक प्रमाणात मदिरा व ऐशारामाच्या आहारी गेलेली होती. चंगीझनंतर १४ वर्षांत त्याच्या चारही मुलांचा मृत्यू ओढवला. ओगदेईच्या मृत्यूनंतर पुढील काही वर्षे राजकीय अस्थैर्याची गेली. यानंतर त्याच्या घराण्यातील काही कर्तृत्त्ववान स्त्रियांनीही राजकारणाची धुरा सांभाळली. शेवटी राज्यकारभार तोलुईच्या घराण्याकडे येऊन चंगीझचे नातु हुलागु खान आणि कुब्लाई खानाच्या राज्यग्रहणानंतर पुन्हा स्थैर्य प्रस्थापित झाले. +भारतातील मुघल हे चंगीझ खानाचे वंशज असल्याचा दावा केला जातो. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता. बाबरच्या मातृवंशाचा संबंध चंगीझ खानपर्यंत पोहचतो, असे आजच्या अनेक अधिकृत साधनांत सांगितले आहे.[ संदर्भ हवा ] तर पितृवंशातील चौदाव्या शतकातील 'तैमूर लंग' हा तुर्क-मंगोल जमातीतील एक सैन्याधिकारी होता. पुढे सत्ता हाती आल्यावर त्याने चुगतईच्या वंशजांपैकी एकीशी लग्न केल्याने तो स्वतःला 'खान घराण्याचा जावई' म्हणवून घेई[ संदर्भ हवा ]. चंगीझ खानाच्या घराण्याशी संबंध जोडल्याचा उपयोग त्याला स्वाऱ्या व राज्यविस्ताराच्या दरम्यान स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी झाला. त्याने स्वतः 'खान' ही पदवी चालवली नाही, त्याऐवजी आपल्या नावापुढे त्याने 'आमीर' ही पदवी लावली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3617.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0587f7e3b9579467f5ef53c5f054871dd6af108f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3617.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 51°3′0″N 3°44′0″E / 51.05000°N 3.73333°E / 51.05000; 3.73333 + +गेंट (डच: Gent) ही बेल्जियम देशामधील पूर्व फ्लांडर्स ह्या प्रांताची राजधानी आहे. ५,९४,५८२ इतकी लोकसंख्या असलेले गेंट महानगर बेल्जियममधील चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3623.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06ea870c335a7594996bbd85091020257ec85d80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3623.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेओर्ग फॉन हेर्टलिंग (जर्मन: Georg von Hertling; ऑगस्ट ३१, इ.स. १८४३ - जानेवारी ४, इ.स. १९१९) हा बवेरियन, जर्मन राजकारणी होता. इ.स. १९१२ - इ.स. १९१७ या कालखंडात तो बायर्नाचा पंतप्रधान होता, तर इ.स. १९१७ ते इ.स. १९१८ सालांदरम्यान प्रशियाचा पंतप्रधान व जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3635.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fc497eb54fc018214b6461ee8a782e2decab6a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3635.txt @@ -0,0 +1,6 @@ +गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. त्याचे १६ व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे. +यानंतर गेट वे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आली. गेटवे ऑफ इंडिया ही इमारत दक्षिण मुंबईतील शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर आहे. ही इमारत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. +गेटवे ऑफ इंडिया, बॉम्बे, १९२४, +गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात असे म्हटले आहे की, "एमसीएमएक्सआय (MCMXI -रोमन अंकलेखनपद्धतीनुसार १९११) डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली दरबारापूर्वी किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांनी हिंदुस्तानला दिलेल्या भेटीच्या आठवणींसाठी गेटवे ऑफ इंडिया तयार करण्यात आले होते. मात्र,१९११ साली या इमारतीचा नुसता आराखडा तयार झाला होता. ३१ मार्च १९१४ रोजी बाॅम्बेचे राज्यपाल सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी मंजुरी दिली. व बांधकाम १९१५ साली सुरू करण्यात आले. +२५ ऑगस्ट २००३ रोजी एका बॉम्बस्फोटामुळे गेटवे समोर उभे असलेले अनेक लोक जखमी झाल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती. ताजमहाल हाॅटेल या शहरातील सर्वात जुन्या लक्झरी हॉटेलसमोर बॉम्ब असलेली टॅक्सी पार्क केलेली होती. ताजमहाल हाॅटेलजवळच्या कारच्या खिडक्या फोडल्या गेल्या आणि मोटारी खराब करण्यात आलल्या. स्फोटाच्या शक्तीने अनेक लोक समुद्रात उडून पडले असल्याची शक्यता आहे. +२००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर सर्व जेटी बंद करण्यात आल्या आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबजवळ दोन नवी बांधकामे करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3641.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f06c2ddd19843a5cdb553384d1094b4bd4ee5e25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3641.txt @@ -0,0 +1,3 @@ +गेटिसबर्गचे भाषण हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दिलेले भाषण आहे. अमेरिकन यादवी युद्धा दरम्यान दिलेले हे भाषण अमेरिकेतील सगळ्यात प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे. +लिंकन यांनी हे भाषण पेनसिल्व्हेनियामधील गेटिसबर्ग या गावातील सैनिकांच्या समाधिस्थळाच्या उद्घाटन समारंभात १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी दिले. फक्त दोन मिनिटांच्या या भाषणातून लिंकन यांनी अमेरिकेच्या स्वांतंत्र्याच्या जाहीरनाम्यातील समतेच्या तत्त्वाला दुजोरा दिला आणि तेव्हा सुरू असलेले यादवी युद्ध हे राष्ट्राची अखंडितता अबाधित ठेवण्यासाठीचा लढा असल्याचे सांगितले. त्यांनी युद्धाच्या अंती राष्ट्रातील सगळ्या नागरिकांना समानता मिळेल असे भाकित केले. लिंकन यांनी ते यादवी युद्ध फक्त अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जगातील मनुष्यमात्रांमधील समतेच्या तत्त्वाची लढाई असल्याचे म्हणले. +या भाषणातील सुरुवातीचे फोर स्कोर अँड सेव्हेन इयर्स अगो... (चार वीसे आणि सात वर्षांपूर्वी....) हे शब्द अमेरिकेतील वाक्प्रचार झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3642.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5179a0b842c46f274223708a43b67ab1e94e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3642.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेटिसबर्ग अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील छोटे शहर आहे. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ७,७०० होती. +१-३ जुलै, १८६३ दरम्यान झालेल्या गेटिसबर्गच्या भीषण लढाईत सुमारे ४६,००० सैनिक ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ येथे राष्ट्रीय दफनभूमी आहे. १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धादरम्यान येथे दिलेले भाषण जगभर प्रसिद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3647.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..859dc21ebb2f3d65510477255904ff8354734704 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3647.txt @@ -0,0 +1 @@ +गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गास (१९ एप्रिल, १८८२ - २४ ऑगस्ट, १९५४) हे ब्राझिली वकील आणि राजकारणी होते. हे ब्राझिलचे १४वे व १७वे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९३०-४५ आणि १९५१-५४ या दरम्यान सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3662.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868709d2f1267810e2e31db2798eaf5846b1728d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3662.txt @@ -0,0 +1 @@ +गेर्ड अथवा गेरहार्ड म्युलर हा प्रसिद्ध जर्मन फुटबॉल खेळाडू असून, त्याने जर्मनीसाठी सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला आहे. त्याचे समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये होतो. त्याने जर्मनीसाठी ६२ सामन्यांमध्ये ६८ गोल केले आहेत जो राष्ट्रीय विक्रम आहे. तसेच बुंडेसलिगा मध्ये बायर्न-म्युनिककडुन खेळतान त्याने ४२७ सामन्यांमध्ये ३६५ गोल केले व ७४ युरोपीय सामन्यांमध्ये ६६ गोल केले. केवळ ब्राझिलचे पेले व रोमारिओ यांनी त्याच्यापेक्षा जास्ति गोल केलेले आहेत. त्याचा जर्मनीला १९७४चा विश्वकरंडक जिंकुन देण्यात सिंहाचा वाटा आहे. त्याच्या कारकीर्दिची सर्वोत्कृष्ट कामगीरी १९७० च्या विश्वकरंडक स्पर्धेत होती ज्यात जर्मनीला ३ रे स्थान मिळाले. या स्पर्धेत म्युलर १० गोल केले होते. तसेच त्या वर्षी त्याने बायर्न म्युनिकला युरोपीयन करंडक जिंकुन दिला होता. या कामगीरी साठी १९७०चा 'फुटबॉलर ऑफ इयर'चा बहुमान मिळवला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3666.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4868cb4f757a2b53a5e4e709a1e289e9bc6fc5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3666.txt @@ -0,0 +1 @@ +गेरार्ड पिके (जन्म 2 फेब्रुवारी 1987) हा स्पॅनिश माजी व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे जो मध्यवर्ती खेळाडू म्हणून खेळला होता. तो त्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट सेंटर-बॅकपैकी एक मानला जातो. सुरुवातीला बार्सिलोनाच्या ला-मासिया अकादमीमध्ये एक हुशार विद्यार्थी खेळाडू, पिकेने 2004 मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. तो 2008 मध्ये बार्सिलोनामध्ये परतला आणि क्लबला 2008-09 आणि 2014-15 मध्ये तिहेरी जिंकण्यात मदत केली. त्याने क्लबसाठी 616 स्पर्धात्मक सामने खेळले आणि नऊ ला लीगा ट्रॉफी आणि तीन UEFA चॅम्पियन्स लीग विजेतेपदांसह 31 प्रमुख क्लब विजेतेपदे जिंकली. वेगवेगळ्या संघांसह सलग दोन वर्षे चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या केवळ चार खेळाडूंपैकी तो एक आहे. पिकेने 11 फेब्रुवारी 2009 रोजी पदार्पण करून 102 वेळा स्पेनचे प्रतिनिधित्व केले. 2010 FIFA विश्वचषक आणि UEFA युरो 2012 जिंकणाऱ्या स्पॅनिश संघांमध्ये त्यांनी अविभाज्य भूमिका बजावली. 2018 फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांनी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली.[१]† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3690.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05d0b99ffd8e17396b2fa85c5b3a842a1f92035c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3690.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 51°30′N 7°6′E / 51.500°N 7.100°E / 51.500; 7.100 + +गेल्सनकर्शन (जर्मन: Gelsenkirchen) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे. + +फुटबॉल हा गेल्सनकर्शनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. शाल्क ०४ हा संघ येथेच स्थित आहे. गेल्सनकर्शन आजवर १९७४ व २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धांचे तसेच युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे यजमान शहर राहिले आहे. फेल्टिन्स-अरेना हे येथील स्टेडियम जगातील सर्वात अद्ययावत मैदानांपैकी एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3694.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55d5f9f9f4a6c6c1ff252b2da84c2cf0d6fd9fc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3694.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 37°4′N 14°15′E / 37.067°N 14.250°E / 37.067; 14.250 + +गेला (इटालियन: Gela) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे ७७ हजार होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3699.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79696c040379ab41436db825218d54b087e29a4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3699.txt @@ -0,0 +1 @@ +गेळगाणे हे गाव पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील गेव्हंडे व भट्टी वाघदरा या गावांचा भाग आहे. धनगर समाजाची ही वस्ती दोन गावांत विभागलेली असली तरी एकसंघ आहे. गेळगाणे हे पुणे शहरापासून ७० किलोमीटरवर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3728.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a65e5b8e8d48a0bc2ac79a50097f099f139de496 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3728.txt @@ -0,0 +1,2 @@ +गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांतील बोगदा आहे. याच्या दोन टोकांतील अंतर ५७ किमी (३५ मैल) असून आतील बोगदे, जोडबोगदे व इतर रस्त्यांची एकूण लांबी १५२ किमी आहे.[१] हा जगातील सगळ्यात लांबीचा बोगदा आहे. यानंतरचा सगळ्यात मोठा बोगदा जपानचा सैकान बोगदा आहे. +चौदा वर्षे बांधकाम चाललेला हा बोगदा बांधण्यास १२ अब्ज २० कोटी स्विस फ्रॅंक खर्च आला.,[२] यात दोन एकमार्गी बोगदे व त्यांमधील जोडबोगदे आहेत. आल्प्सच्या आरपार रेल्वेमार्ग नेणारा हा बोगदा आल्पट्रांझिटचा भाग आहे. १ जून, २०१६ रोजी या बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यावर १८८१मध्ये बांधलेला गॉट्टहार्डबाह्न या अवघड मार्गाची गरज उरली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3736.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3671b3f71124b62a075ff54792c6bf246da37d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3736.txt @@ -0,0 +1,5 @@ + +गॉड तुस्सी ग्रेट हो हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. +सलमान ख़ान - अरुण प्रजापति +प्रियंका चोप्रा - आलिया कपूर +सतीश कौशिक - नेता जी diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3739.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..942d1b5b0ec2736e6e18908c5f985b81a5c116d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3739.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्च १५,इ.स. १९७२ (अमेरिका) + +द गॉडफादर हा १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला मारिओ पुझो यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांचे असून मुख्य भूमिका मार्लन ब्रान्डो, अल पचिनो यांची आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग १९७४मध्ये तर तिसरा भाग १९९०मध्ये प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3740.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..549f6a3bfdee65a2f250371752c1c49ed39c0d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3740.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस गॉडफ्रे इवान्स (१८ ऑगस्ट, १९२०:इंग्लंड - ३ मे, १९९९:नॉर्थम्पटनशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४६ ते १९५९ दरम्यान ९१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3753.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fde82c0aae635d65106ad4f1e86c44b3be9480de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3753.txt @@ -0,0 +1 @@ +गॉन विथ द विंड ही प्रथमतः इ.स. १९३६ साली प्रकाशित झालेली एक इंग्रजी कादंबरी आहे. मार्गारेट मिशेल यांनी ही कादंबरी लिहिली आहे. याच कादंबरीवर याच नावाचा चित्रपट ४ वर्षानी आला. तोही चित्रपट लोकांना खूप आवडला. अमेरिकेतले सिव्हिल वॉर ही या कादंबरीची पार्श्वभूमी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3766.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a27fcbde4bdcded4b4576a3180b8ccb2284ad367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3766.txt @@ -0,0 +1,4 @@ +२४ जानेवारी, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +कथबर्ट गॉर्डन ग्रीनीज (मे १, इ.स. १९५१:सेंट पीटर, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +ग्रीनीज आणि डेसमंड हेन्स यांची गणना जगातील सर्वोत्तम आघाडीच्या जोड्यांमध्ये होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3769.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de727e919b06583874d24bcd00eaff54011439e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3769.txt @@ -0,0 +1,4 @@ +गॉर्डन डेव्हिड ड्रमॉन्ड हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3773.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63ebae355d4ccf3fca23014765d8bc03f3588005 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3773.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेम्स गॉर्डन ब्राउन (जन्मः २० फेब्रुवारी १९५१, ग्लासगो, स्कॉटलंड) हे   युनायटेड किंग्डम +चे माजी पंतप्रधान व मजूर पक्षाचे अध्यक्ष आहेत. जून २००७ मध्ये टोनी ब्लेर ह्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्राउन पंतप्रधान बनले. मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये मजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. डेव्हिड कॅमेरॉन हे युनायटेड किंग्डमचे नवे पंतप्रधान आहेत. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3844.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ae5ebebf928ad2870cef08147ddea057391d3de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3844.txt @@ -0,0 +1 @@ +गोलरक्षक (Goalkeeper; गोलकीपर) हा फुटबॉल खेळामधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलरक्षक ही जागा फुटबॉलमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. विरुद्ध संघामधील खेळाडूला गोल करण्यापासून थांबवणे हे गोलरक्षकाचे प्रमुख कर्तव्य आहे. चेंडू थांबवण्यासाठी गोलरक्षक पेनल्टी क्षेत्रात आपल्या संपूर्ण शरीराचा वापर करू शकतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3853.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d741a6193f5040100e2dff96193d566b3c1e01a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3853.txt @@ -0,0 +1,10 @@ + गो फर्स्ट, आधीचे गो एर, ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे.[१] नोव्हेंबर २००५ पासून सुरू झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे २०१३ रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती.[२] स्थानिक प्रवाश्यांससाठी २१ शहरांमधून रोजच्या रोज १०० उड्डाणे व आठवडयाला ७५० उड्डाणे केली जातात.[३] मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ [४] आणि नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्यवर्ती ठाणे आहे. +गो फर्स्टने ३ मे, २०२३ रोजी उड्डाणे बंद करून दिवाळे जाहीर केले. +भारतीय उद्योजक नस्ली वाडीया यांचे थोरले सुपुत्र जहांगीर वाडिया यांनी [४] बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजसारख्या सुप्रसिद्ध कंपन्या यशस्वीपणे चालविल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये गो एर या विमान कंपनीची स्थापना केली..[५] ते ह्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.[६] एर ए ३२० या विमानाच्या वापराने गो एरची सुरुवात झाली.[५] सुरुवातीच्या काळातच विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो, स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्याकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे गो एरचा बाजारपेठेतील वाटा खूप कमी होता.[७] +भारतामधील २२ विमानतळांवरून गो एरची दैनंदिन १४०, व साप्ताहिक ९७५ उड्डाणे होतात.[३] भारतीय नागरी वाहतूक खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या ताफयात फक्त १९ विमाने असल्यामुळे गो एरला आंतराराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी नाही..[८] +जून २०११ मध्ये गो एरने .३२४ अब्ज रुपये किंमतीच्या ७२ ए३२० निओ या सुधारित नवीन इंजिन असलेल्या एरबसची मागणी केलेली आहे.[१०] एरबसची ए320 ही सुधारित आवृत्ती असून १८० आसनी असलेल्या या विमानामध्ये बऱ्याच अधिक सुविधा आहेत. ही विमाने २०१५पासून पुढे दरवर्षी १२-१५ विमाने गो एरच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.[१०] +जेव्हा गो एरने विमान वाहतुकीस सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ताफयातील प्रत्येक विमानाच्या आतील भाग निळया, गुलाबी, नारिंगी, सफेद, हिरवा अशा वेगवेगळया रंगामध्ये रंगवले जात होते.[१०] २०११ नंतर मात्र विमानातील आतील भाग एकाच म्हणजे करडया रंगामध्ये रंगविले जात आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे. +जुलै २०१3 मध्ये गोएरने पुढील सात वर्षाच्या काळासाठी इंधन बचत होण्याच्या उददेशाने महिला सेवक घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु १३० पुरुष सेवकांना बेकार न करण्याचे कबूल केले आहे.[११][१२] +गोएर मध्ये इकॉनॉमी वर्गाच्या प्रवाशांना फक्त बसण्याची व्यवस्था करण्यात येत असून जेवणासाठी सोय उपलब्ध नाही. पण प्रवाशांना स्वखर्चाने चहा काफी सारखी पेये, सॅण्डविच, पराठे, बिस्किटे, शेंगदाणे, शीतपेये, पिण्याचे पाणी आणि इतर पदार्थ विकत घेण्याची सोय आहे. मनोरंजनाच्या सुविधा मर्यादित असून विमानामध्ये दैनिक भास्कर ग्रुपकडून प्रकाशित होणारी मासिके प्रवाशांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. +पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन यांचेकडून उत्तम दर्जा आणि सुविधा दिल्याबददल उत्कृष्ट स्थानिक विमानसेवा देणारी कंपनी (२००८) हा सन्मान[१३] +एरबसकडून उत्कृष्ट सेवा देणारी विमानवाहतूक कंपनी.[१४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3871.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37bbfefed32533d8046d60fd0cd993a5cdb4ee24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3871.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोंडल गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या गोंडल संस्थानाची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,१२,०६४ इतकी होती. येथे मोठे स्वामीनारायण मंदिर आहे. +गोंडलचा उल्लेख आइने अकबरीमध्ये सौराष्ट्रमधील शहर असा आहे. +गोंडल हे पंकज उधासचे जन्मगाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3877.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a56d985bc5c9b8a30857d1402ef943f1cb554ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3877.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्याच्या ठिकाणी २ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून या नवीन विद्यापीठाची निर्मिती करण्यात आलेली आहे. +सुरुवातीला गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याचे ठरले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_392.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..710ced62aab5985d7d2701b64695121ffbc0e3e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_392.txt @@ -0,0 +1,11 @@ +खो-खो हा एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक आहे. भारतीय उपखंडातील दोन सर्वात लोकप्रिय पारंपरिक टॅग खेळांमध्ये खो-खो आणि कबड्डीचा समावेश होतो.[१] + +खो-खो दोन संघांद्वारे खेळला जातो, ज्यामध्ये पंधरापैकी बारा खेळाडू असतात. यातले नऊ खेळाडू गुडघ्यांवर बसून मैदानात प्रवेश करतात (चेझिंग टीम) ,आणि तीन अतिरिक्त (बचाव करणारा संघ) खेळाडू विरोधी संघाच्या सदस्यांचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात.  हा खेळ संपूर्ण दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांसारख्या दक्षिण आशियाच्या बाहेरील प्रदेशांमध्येही तो खेळला जातो. हा भारत आणि पाकिस्तानमधील शाळकरी मुलांद्वारे नेहमी खेळला जातो, हा एक स्पर्धात्मक खेळ आहे.[२] खो-खो असा खेळ आहे जो तग धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतो आणि शालेय मुलांच्या सामाजिक आणि मानसिक विकासास मदत करतो.हे नाव मराठी भाषेतील खो-खो[३] वरून आले आहे. "खो" हा शब्द एक आवाज आहे, जो खेळत असताना वापरला जातो. याला "खो देणे" असे म्हणतात.[४] +खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात. +खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो. +खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या सघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडूवर खालील बंधने असतात. +वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरू रहाते. +बचाव करणाऱ्या खेळाडूवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो +बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते. +बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूया बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्या संघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो. हा खेळ चांगला आहे. +भारतामध्ये खो-खोच्या खालील स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही भारतीय खो खो खेळाडू सतीश राय, सारिका काळे, पंकज मल्होत्रा, मंदाकिनी माझी, प्रवीण कुमार. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3923.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5a4e58f91f25065f77d93a030973eb7d0ef6b12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3923.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गोंदिया हे भारत देशाच्या गोंदिया शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3924.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649b3675dc8ecb253c0ed38ca9bc3271fdc56018 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3924.txt @@ -0,0 +1,5 @@ + +गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,. +गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत. +पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान[१] वगैरे. +गोंदिया एन.आय.सी diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3937.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5df4097c0518e7e377a6f40d596a81d55346e4d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3937.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3956.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50f04a8bebb4c532f8925a3874adcc7bcbb7dfea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3956.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गोंद्या मारतंय तंगड हा २००८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3961.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4884e4800be4026ecbb0d938567e59f82bbc20d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3961.txt @@ -0,0 +1,41 @@ +महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभूमीवरील रंगाविष्‍काराला संस्‍थात्‍मक स्‍वरूप प्राप्‍त करून दिले आहे. +गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख असले तरी गोंधळ्यांनी रेणुराई आणि कदमराई अशाच आपल्‍या पोटजाती असल्‍याचे सांगितले. यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे. +लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळाच्‍या कुळाचारास अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. गोंधळ या विधिनाट्यात गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो. त्‍यांना देवीची गाणी मात्र येत असतात. आजचे गोंधळाचे जे प्रचलित स्‍वरूप आहे त्‍यात गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते. त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत. तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो. आज रूढ असलेल्‍या गोंधळाच्‍या प्रकारात काकड्या गोंधळ व संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार आढळतात. काकड्या गोंधळ हे कोणत्‍याही जातीचे लोक करू शकतात, तर संबळ्या गोंधळ हा गोंधळी जातीचे लोकच घालतात. गोंधळ करण्‍याच्‍या पद्धतीत दोन्‍ही उपजातींच्‍या पोषाखामुळे आणि परंपरेने चालत आलेल्‍या संकेतांमुळे काही भेद निर्माण झाले आहेत. उदा. रेणुराई गोंधळी विधिनाट्याच्‍या वेळी समोर दिवटी ठेवतो. कदमराई गोंधळी हातात जळता पोत घेऊन गाणी म्‍हणतात. ते एका हाताने संबळ वाजवतात. कदमराई गोंधळ्यांनाच भुत्‍ये‚ राजदरबारी गोंधळी असे म्‍हणतात. गोंधळी हा गोंधळ विधी सादर करताना परंपरेने चालत आलेल्‍या सांकेतिक करपल्‍लवीने प्रेक्षकांना चकित करतात. करपल्‍लवीच्‍या वापराने त्‍यांचे सादरीकरण न केवळ चमत्‍कृतीपूर्ण होते तर नाट्यपूर्ण व रंजकही होते. परशुरामाने गोंधळ्याची निर्मिती कशी केली हे जसे ते कवनांमधून सांगतात त्‍याचप्रमाणे उदरनिर्वाहाची तरतूद भवानी मातेने आशीर्वाद दिल्‍यामुळे कशी झाली यासंबंधीची कथाही त्‍यांच्‍या कवनांतून गातात. +गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतिगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात. वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात. ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात. गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो.[१] +थोडक्यात, महाराष्‍ट्रातील लोकसंगीतात गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्‍थान महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्‍या भक्‍तांची भटकी जात आहे. गोंधळ हा लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे. +संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, डिमडी, इत्यादी वाद्यांचा व हातातल्या दिवटीचा उपयोग केला जातो. +मुख्‍य गोंधळ्याच्‍या कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला असतो. तसेच गळ्यात कवड्यांच्या माळा असतात. +Written by kishor dharasure.... +या लोककला प्रकारामध्‍ये मुखवट्याचा वापर केला जात नाही. +पोषाखात जामा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा,डोक्यावर मावळी पगडी, मुंडासे, उपरणे इ. घटकांचा समावेश असतो. +गोंधळामध्ये सादरीकरण करताना सुरुवातीला सर्व देवी - देवतांना आवाहन केलं जातं त्यानंतर श्रीगणेशाला वंदन करून गण गायला जातो,त्यानंतर आदिशक्ती कुलस्वामिनीला आवाहन केलं जातं आणि तिचा महिमा गाण्याच्या स्वरूपात सादर केला जातो,त्यानंतर श्रीकृष्णाच्या कथा किंवा आदिशक्ती कुलस्वामीनीच्या कथा सांगितल्या जातात त्यानंतर जोगवा आणि पावुड गायला जातो आणि शेवटी देवीची आरती करून गोंधळाचा शेवट केला जातो असा गोंधळाच्या सादरीकरणाचा क्रम आहे. +लेखन :- किशोर धारासुरे,औरंगाबाद. +पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागात गोंधळ सादर केला जातो. गोंधळ सुरू होण्‍यापूर्वी पाच उसांची मखर केली जाते. त्‍यामध्‍ये देवीच्‍या स्‍वरूपात घट ठेवतात आणि गोंधळाला सुरुवात होते. या विधिनाट्याची सुरुवात गणेशस्‍तुतीने होते. कुलस्‍वामिनी अंबाबाईच्‍या विविध रूपांचे गायन केले जाते. व उत्तररंगात एखादे पौराणिक, सामाजिक किंवा देवाविषयीचे आख्‍यान सादर केले जाते. शेवटी भैरवीच्‍या माध्‍यमातून समारोप होतो. आरतीने शेवट होतो. +माहूर आणि तुळजापूर ही शक्तिपीठे आहेत. रेणुकेच्‍या उपासकांना रेणुराई म्‍हणतात तर तुळजाभवानीच्‍या उपासकांना कदमराई असे म्‍हणतात. +गोंधळी समाजातील लोकच ही लोककला सादर करताना दिसतात +एके काळी चार- चार तास चालणारा गोंधळ आज तासाभरात उरकला जातो. वाढत्‍या मनोरंजनाच्‍या साधनांमुळे गोंधळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. गोंधळातील गीतांच्‍या चाली बदलत आहेत. योग्‍य तो प्रतिसाद मिळत नाही.एक उपचार म्‍हणून आज गोंधळ पार पाडला जातो. +लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवतात. +या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवतांची नावे घेतात. त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्नदान केले जाते. +महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेले आहे. विशेषतः तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली. +अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते. +आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजांत कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो. + +अंबे जोगवा दे जोगवा दे +माय माझ्या भवानी जोगवा दे । +हे जसे शक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे- +मी मिरचीचे भांडण । +एका रोज खटखटीन जी ॥ +मिरची अंगी लईच ताठा । +म्हणतिया मी हाई तिखटजी ॥ +असे विनोदी गीतही सादर केले जाते. +उदा. +रत्‍नागिरी ज्योतिबा । +गोंधळा या हो । +तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो। +पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो । +असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरू झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो. संत एकनाथांनी - +द्वैत सारूनि माळ मी घालीन। +हाती बोधाचा झेंडा मी घेईन। +भेदरहित वारीस जाईन। +असा जोगवा मागितला. +असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3977.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82896b2ffd10616b594b92a13da5b689ca92b3fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_3977.txt @@ -0,0 +1 @@ +गोकराजू गंगा राजू ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_401.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81097e976be4a1f0706ac6563f5059f669ced8cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_401.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोकरतळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4083.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82389d92feefff565da4125afd20ebf376fb83c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4083.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोठे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4087.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f663e8c3d89a00a00b58978128ba92c0668e821 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4087.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोड ही एक चव आहे. +साखर, गूळ, सीताफळ यांची चव गोड असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4100.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feeb85166adaf5da040bf8e5bced81aff5aef7d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4100.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोडसेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4108.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38f2a255a1fcc6dba67f26475aa89def9c658cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4108.txt @@ -0,0 +1 @@ +ज्या तेलाचा वापर स्वयंपाकात होतो ते खाद्यतेल होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_411.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3dc95b5ab375519b10c80e8df85abdb4f96b963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_411.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोकसे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4196.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b953a1b91bd7a90a9376941d10dc58b6f9ede9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4196.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाल राय हे दिल्लीचे ग्रामीण विकास मंत्री व सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते आम आदमी पार्टीच्या राजकीय घडामोडी समितीचे सदस्य आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4215.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f7562b4883fc19a3671767f5380cbcaa8bb6db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4215.txt @@ -0,0 +1,25 @@ +गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; - १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. +बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.[१] +आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता. +आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले +पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. +पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. +१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. +१८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. +गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत +आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.[२] +राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला +आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. +वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. +१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.[३] +आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. +आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे. +१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण. +अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.`` +आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.`` +यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते, +``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत`` +आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती. +[४] +गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके - +१९. 'गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4218.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f7562b4883fc19a3671767f5380cbcaa8bb6db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4218.txt @@ -0,0 +1,25 @@ +गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; - १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. +बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.[१] +आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता. +आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले +पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. +पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. +१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. +१८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. +गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत +आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.[२] +राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला +आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. +वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. +१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.[३] +आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. +आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे. +१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण. +अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.`` +आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.`` +यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते, +``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत`` +आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती. +[४] +गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके - +१९. 'गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4224.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89497234e9bb7e74c6bdc7446788e2df846a6ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4224.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू (११ नोव्हेंबर, इ.स. १९११:माणगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टके लिहिली, भविष्ये लिहिली आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे. +मनमोहन नातू यांचे निधन ७ मे १९९१ या दिवशी झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4245.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b6e2de3c91259893cb60ce5876c04e51adcb1be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4245.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4265.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a115cc1ccc013b0b972e91e4171aca35c0a5727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4265.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपीतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4286.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e06b5d31f1f2070bc47b7c03fb50242f236348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4286.txt @@ -0,0 +1 @@ +गोबिचेट्टिपलायम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८मध्ये रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4301.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c12b78d892286e85bb6e5d35a1a22e79d5d470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4301.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोमलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4325.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0bd32aba90d5b4c78d66dc989235383dc9f4f05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4325.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 26°45′31″N 83°22′11″E / 26.75861°N 83.36972°E / 26.75861; 83.36972 + +गोरखपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व गोरखपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोरखपूर शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ वसले असून ते लखनौच्या २७० किमी पूर्वेस, अलाहाबादच्या २७० किमी ईशान्येस तर पाटण्याच्या २८० किमी वायव्येस आहे. गोरखपूर प्रामुख्याने येथील गोरखनाथ मठासाठी ओळखले जाते. +गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या १०० सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून ते उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4405.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76f770cf038ed03a399c01918d19ae35098a561e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4405.txt @@ -0,0 +1,5 @@ + संत गोरा कुंभार (१२६७ - २० एप्रिल, १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१]. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. +त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत. +“तेर" नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर" येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ७ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले +संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4446.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4446.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4479.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d07e7b6433ba2f724573439505721928686e26d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4479.txt @@ -0,0 +1 @@ +लॅमॉन्टव्हिल गोल्डन ॲरोझ एफ.सी. हा दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरात स्थित व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4494.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e2175bfc2b4b4ed99fdecf999d960ec5e70ba93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4494.txt @@ -0,0 +1 @@ +गोल्डमन सॅक्स ही जगातील सर्वांत मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. गोल्डमन सॅक्सची स्थापना १८६९ मध्ये झाली. याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4495.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec12793e587836c1f2c880c1d4313463c7674017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4495.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोल्डमाइन्स टेलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय चित्रपट निर्मिती गृह आणि मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक वितरण कंपनी आहे. [१] +कंपनीचे स्वतःचे चॅनल आहे जिथे ते दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी डब केलेल्या आवृत्त्या प्रकाशित करतात आणि ते भारतातील सर्वाधिक सदस्यता घेतलेल्या YouTube चॅनेलपैकी एक आहे. [२] [३] धिंचक या भारतीय दूरचित्रवाणी वाहिनीच्या मालकीचे ते त्यांचे डब केलेले चित्रपट चालवतात. [४] +गोल्डमाइन्स टेलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना ५ जानेवारी २००० रोजी झाली. त्याची नोंदणीकृत कार्यालय आहे स्थित गोरेगाव मुंबई, क्षेत्र महाराष्ट्र, भारत. गोल्डमाइन्सचे २ संचालक आहेत. [५] दिग्दर्शक मनीष गिरीश शहा. त्यांची२५5 जानेवारी २००० रोजी या पदावर नियुक्ती झाली. २६ नोव्हेंबर २००१ रोजी उल्का मनीष शाह यांची नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. +गोल्डमाइन्स ही भारतातील फिल्म डबिंगच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. [६] +मास गोल्डमाइन्सने डब केलेला पहिला चित्रपट. 2021 मध्ये, कंपनीने अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा: द राइज ' या पॅन इंडियन चित्रपटाचे हिंदी डबिंग हक्क विकत घेतले. [२] +गोल्डमाइन्सकडे फिल्म लायब्ररी आहे आणि ते त्यांचे डब केलेले चित्रपट उपग्रह चॅनेलवर प्रसारित करण्यासाठी जमिनीचे हक्क विकतात. [७] त्यांनी त्यांच्या 'गोल्डमाइन्स' चॅनेलवर यूट्यूब वर दक्षिण भारतीय चित्रपटाची हिंदी डब केलेली आवृत्ती देखील प्रसिद्ध केली. [८] +गोल्डमाइन्स टेलिफिल्म कडे दोन फ्री-टू-एर मूव्ही चॅनेल आहेत, धिंचाक आणि धींचाक २, ज्यापैकी धिंचक २४ मे २०२० रोजी लॉन्च करण्यात आले होते. [६] +ढिंचक प्रामुख्याने हिंदी-डब केलेले दक्षिण भारतीय चित्रपट प्रसारित करते तर ढिंचक २ बॉलीवूड चित्रपटांचे प्रसारण करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4508.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fdddf4013c53396b38c1afd7b1ccf762e136ddd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4508.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळभाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4528.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289dfdd244ef29d3d70d2d51c80213de10e81521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4528.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4539.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..841f66c5b1952efd43ff44f345961532bda935e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4539.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_455.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e26c3bdbd0a48d67de6b315e64071647cbdd3add --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_455.txt @@ -0,0 +1,18 @@ +खोदाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे दाहे, हारोसाळे गावे गेल्यानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९ कुटुंबे राहतात. एकूण १८० लोकसंख्येपैकी ८२ पुरुष तर ९८ महिला आहेत. गावाची साक्षरता ५०.०० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५६.५२ आहे तर स्त्री साक्षरता ४३.४८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २३.३३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +दाहे, मांडवा,परळी, ओगाडा, फणसगाव, तिळमाळ, धाधरे, कोळीमसरोवर, शेळे, धापड, कळंभोळी ही जवळपासची गावे आहेत.ओगाडा ग्रामपंचायतीमध्ये खोदाडे, ओगाडा, पाचघर, फणसगाव, तिळमाळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4561.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f255de8588055e23a80c73f7d872ae5e13534029 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4561.txt @@ -0,0 +1 @@ +गोवर्धन मांगीलाल शर्मा मराठी राजकारणी आहेत. हे अकोला पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4562.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30d8b644d53a831315ebe92696ee668a46958e79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4562.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवर्धन मठ हा आद्य शंकराचार्य यांनी श्री जगन्नाथपुरी येथे स्थापलेला एक मठ आहे. या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य 'प्रज्ञानं ब्रम्ह'असे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस 'आरण्य'असे लावण्याची पद्धत आहे. या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादस्वामी हे होते. [१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4567.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ecb6bf307f3fb90ceec89b24a66d4e00a97451c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4567.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी (गुजराती:ગોવર્ધનરામ માધવરામ ત્રિપાઠી; २० ऑक्टोबर, इ.स. १८५५:नडियाद, गुजरात - ४ जानेवारी, इ.स. १९०७:मुंबई, महाराष्ट्र) हे गुजराती लेखक होते. यांनी सरस्वतीचंद्र सहित अनेक कादंबऱ्या लिहिल्या. +२७ एप्रिल, २०१६ रोजी त्रिपाठी यांचे चित्र असलेल्या टपालतिकिटाचे प्रकाशन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4573.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c92b9997b38f8a09218ca8a9104a29322ca1eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4573.txt @@ -0,0 +1,19 @@ +गोवळ हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील गाव आहे. या गावात मानवी संस्कृतीच्या प्रागैतिहासिक काळातील कातळशिल्पे आहेत. +गोवळ हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील १८६.५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९७ कुटुंबे रहा्त असून गावाची एकूण लोकसंख्या ३६७ आहे. यामध्ये १६३ पुरुष आणि २०४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १०९ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक 566155[१] आहे. +गावाच्या सर्वात जवळचे शहर राजापूर असून ते ७ किलोमीटर अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा , १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील फिरता दवाखाना ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राजापूर ,रत्‍नागिरी व लांजा तालुक्यात ४२गावांमधून ८५० कातळशिल्पे सापडली आहेत. गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील कातळशिल्पे आहेत. शोधकर्ते सुरेंद्र ठाकुरदेसाई,धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड या शोधकर्त्यांनी चार वर्षापासून ही मोहिम सुरू केली आहे. कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी प्रथमच शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.[२] +राजापूर लॅटेराईट टर्फ हा राजापूर शहरासह पंचक्रोशीतील गावांना कुशीत घेतलेला विस्तीर्ण सडा आहे. गोवळ, देवाचेगोठणे, सोलगाव, बारसू, देवीहसोळ या गावांच्या या सड्यावर ही कातळ खोदशिल्पे आहेत. बारसू, पन्हळेच्या सड्यावर ४ ठिकाणी ३७ शिल्पे आढळली. यात २० फूट बाय १८ फुटांचे चौकोनी शिल्पपट व शेजारी लज्जागौरीची रचना आहे. या दोन्ही शिल्पांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे असा अभ्यासकांचा अंदाज आहे.[३] + +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात बँका व एटीएम नाहीत. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा प्रतिदिवस घरगुती वापरासाठी व शेतीसाठी उपलब्ध आहे. +गोवळ ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत. +गोवळ या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): आंबा, आंबावडी, काजू diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4587.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eabb8e390715bcf243da3b2dba072f30e975599a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4587.txt @@ -0,0 +1,5 @@ +नास्तिक लोकांना, चेटुक करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. +ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.[१] +भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली.[२] यामुळे हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश सहन केला असे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना तयार करून ही समावेश होतो. ख्रिस्ती धर्म प्रसारकरांनी हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. काळात गोव्यात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्तीलोकसंख्या वाढवली गेली.[३] +गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याने केली. त्यामुळे गोव्यातील हिंदू जनतेचा अतोनात छळ झाला. सुमारे २ हजार हिंदू लोक क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियरने जिवंत जाळले असे विविध पुराव्यांवरून दिसून् येते.[४] याकाळात हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस बनवली गेली. त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाहीरपणे जाळले जात. यामुले मोठी ग्रंथ संपदा आणि प्राचीन माहितीचा विनाश ख्रिस्ती लोकांनी भारतात घडवून आणला. रायतूर येथील क्रूर शासक दियोगु रुद्रीगिश याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली. यासाठी त्याचा जाहीर सन्मान चर्चने केला होता. शेंडी वर गोव्यात कर लावला होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर त्याकाळात द्यावा लागे. यास झेंडी कर असेही म्हंटल्याचे दिसून येते. फा फार मोठा कर होता. त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे. त्यावरून याची कल्पना केली जाऊ शकते. या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि हिंदू मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत असे दिसून येते.[५] +गोव्यातील ख्रिस्ती राजवटीत, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैर-ख्रिश्चनांना कॅथलिक धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही इन्क्विझिशनने कारवाई केली. देशी कोकणी भाषा आणि संस्कृतचा वापर हा फौजदारी गुन्हा ठरवला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4590.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eabb8e390715bcf243da3b2dba072f30e975599a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4590.txt @@ -0,0 +1,5 @@ +नास्तिक लोकांना, चेटुक करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. +ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.[१] +भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली.[२] यामुळे हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश सहन केला असे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना तयार करून ही समावेश होतो. ख्रिस्ती धर्म प्रसारकरांनी हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. काळात गोव्यात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्तीलोकसंख्या वाढवली गेली.[३] +गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याने केली. त्यामुळे गोव्यातील हिंदू जनतेचा अतोनात छळ झाला. सुमारे २ हजार हिंदू लोक क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियरने जिवंत जाळले असे विविध पुराव्यांवरून दिसून् येते.[४] याकाळात हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस बनवली गेली. त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाहीरपणे जाळले जात. यामुले मोठी ग्रंथ संपदा आणि प्राचीन माहितीचा विनाश ख्रिस्ती लोकांनी भारतात घडवून आणला. रायतूर येथील क्रूर शासक दियोगु रुद्रीगिश याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली. यासाठी त्याचा जाहीर सन्मान चर्चने केला होता. शेंडी वर गोव्यात कर लावला होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर त्याकाळात द्यावा लागे. यास झेंडी कर असेही म्हंटल्याचे दिसून येते. फा फार मोठा कर होता. त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे. त्यावरून याची कल्पना केली जाऊ शकते. या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि हिंदू मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत असे दिसून येते.[५] +गोव्यातील ख्रिस्ती राजवटीत, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैर-ख्रिश्चनांना कॅथलिक धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही इन्क्विझिशनने कारवाई केली. देशी कोकणी भाषा आणि संस्कृतचा वापर हा फौजदारी गुन्हा ठरवला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4591.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eabb8e390715bcf243da3b2dba072f30e975599a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4591.txt @@ -0,0 +1,5 @@ +नास्तिक लोकांना, चेटुक करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. +ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.[१] +भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली.[२] यामुळे हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश सहन केला असे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना तयार करून ही समावेश होतो. ख्रिस्ती धर्म प्रसारकरांनी हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. काळात गोव्यात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्तीलोकसंख्या वाढवली गेली.[३] +गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याने केली. त्यामुळे गोव्यातील हिंदू जनतेचा अतोनात छळ झाला. सुमारे २ हजार हिंदू लोक क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियरने जिवंत जाळले असे विविध पुराव्यांवरून दिसून् येते.[४] याकाळात हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस बनवली गेली. त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाहीरपणे जाळले जात. यामुले मोठी ग्रंथ संपदा आणि प्राचीन माहितीचा विनाश ख्रिस्ती लोकांनी भारतात घडवून आणला. रायतूर येथील क्रूर शासक दियोगु रुद्रीगिश याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली. यासाठी त्याचा जाहीर सन्मान चर्चने केला होता. शेंडी वर गोव्यात कर लावला होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर त्याकाळात द्यावा लागे. यास झेंडी कर असेही म्हंटल्याचे दिसून येते. फा फार मोठा कर होता. त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे. त्यावरून याची कल्पना केली जाऊ शकते. या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि हिंदू मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत असे दिसून येते.[५] +गोव्यातील ख्रिस्ती राजवटीत, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैर-ख्रिश्चनांना कॅथलिक धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही इन्क्विझिशनने कारवाई केली. देशी कोकणी भाषा आणि संस्कृतचा वापर हा फौजदारी गुन्हा ठरवला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4599.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4599.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4636.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d18b136b4807b7c270a104a8390b4d841d341ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4636.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोविंद मदनराव घोळवे यांची ’सकाळ माध्यम समूहा'त कार्यकारी संपादक (राजकीय)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ’सकाळ'च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीची जबाबदारीही त्यांच्याकडे असेल. ते १७ वर्षे पत्रकारितेत आहेत. पुढारीमध्ये त्यांनी १५ वर्षे पिंपरी-चिंचवड येथे ब्यूरो चीफ म्हणून काम पाहिले आहे. अलीकडे ते ’सकाळ'मध्ये विशेष प्रतिनिधी (राजकीय) या पदावर रुजू झाले. पदोन्नतीनंतर त्यांच्याकडे ’सकाळ समूहा'साठी राजकीय वृत्तांकनाचा समन्वय, तसेच त्यासाठी नेटवर्क उभारणीची जबाबदारी असेल. +घोळवे यांचा राजकीय क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांशी, तसेच प्रशासनातही चांगला संपर्क आहे. विविध समाजघटकांशीही त्यांचा चांगला संबंध आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अनेक घोटाळे त्यांनी उजेडात आणले होते. भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या त्यांच्या वृत्तमालिका गाजल्या होत्या. प्राधिकरणातील गैरव्यवहारांविषयी अरुण भाटिया यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती, तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. +घोळवे हे अहमदनगर येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टचे सचिव आहेत. ते मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारवाडीचे (ता. कळंब) आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली आहे. +गोविंद घोळवे यांना सलाम पुणे या संस्थेचा २०१२ सालचा पत्रकारितेचा सलाम पुरस्कार मिळाला आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4638.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5a01f1687cabce7c65774b8784b2404807e1b55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4638.txt @@ -0,0 +1,9 @@ +गोविंद श्रीपाद तळवलकर (जन्म : डोंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; - ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक , राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार , साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे. +तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते [१]. +गोविंद तळवलकर यांचा जन्म डोंबिवली येथे झाला.[२] त्यांना दोन मुली होत्या. १९९६ मध्ये निवृत्ती घेतल्या नंतर ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते.[३] +गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.[२] +टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.[२] ते "Asian Age" साठी अमेरिकेतूनही लिहीत असत.[४] +त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते. कवी ग.दि. माडगुळकरयांनी त्यांचा उल्लेख 'ज्ञान गुण सागर' असा केला होता. +तळवलकरांवर सुरुवातीला एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. +गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.[२] +आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधींवर होणाऱ्या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली होती.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4643.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81bc4a784bd0dba0de1578fb32f5c6d4736dbec8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4643.txt @@ -0,0 +1,9 @@ +गो.ना. दातार तथा गोविंद नारायण दातारशास्त्री (इ.स. १८७३ - इ.स. १९४१) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबऱ्या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबऱ्यांची रूपांतरे होती. चतुर माधवराव या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. +दातारांचे घराणे हे पडेल गावातून निघून राजापूरजवळच्या धोपेश्वर गावात कूळ म्हणून स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा प्रथम पडेल येथे रहात. गो.ना. दातारांच्या पत्नीचे माहेरचे कुटुंब पोंभुर्ले येथील करंदीकर होते. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या गो.ना. दातारांना एक मुलगी (काशीबाई) व ६ मुलगे अशी अपत्ये होती. काशीचे लग्न दत्तात्रय मराठे यांच्याशी झाले. +दातारांकडे संस्कृत साहित्य, वेद, खगोल व आयुर्वेद आदी क्षेत्रातील ग्रंथांचा मोठा होता. वि.का. राजवाडेयांची पुस्तके, समग्र मोरोपंत व रामायणाचे मराठी भाषांतर तसेच रेनॉल्ड्स व आर्थर कॉनन डॉईल यांची पुस्तके त्यांच्या संग्रही असून शिळाप्रेसवर छापलेली सुमारे १५० वर्षे जुनी पुस्तके त्यांनी जपून ठेवली होती. +गो.ना. दातार हे कादंबरीकार होण्यापूर्वी घरी औषधे बनवत. त्यासाठी त्यांनी रसायनशाळा हा कारखाना काढला. त्यातून त्यांनी तापावरील नारायणज्वरांकुश या औषधाची निर्मिती केली. या आपल्या वडिलांचे नाव दिले होते. +दातारांवर शालेय जीवनापासून टिळकांची विचारधारा, त्यांचा राजकीय दबदबा यांचा प्रभाव असल्याने टिळक-गांधी यांच्या विचारधारेमुळे ते काँग्रेसवासी होऊन प्रचारक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. ते राजापूर तालुका काँग्रेसचे काही काळ अध्यक्ष होते. ते आपल्या घराशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशीय वेदपाठशाळेचे विश्वस्त आणि पदाधिकारीही होते. +२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. त्या काळात ते स्वतःच काही आख्यायिकांचा विषय बनले होते.[ दुजोरा हवा] +दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणाऱ्या आख्यायिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंबऱ्यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले. या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला. +आपल्या कादंबऱ्या छापण्यासाठी दातारांनी स्वतःचा छापखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री त्यांनी मुंबईतील प्रख्यात बाटलीबॉय कंपनी व निर्णयसागर यांच्याकडून मिळवली. छपाईची सर्व कामे हाताळताना लेखनापासून प्रकाशनापर्यंतची कामे ते स्वतःच करीत असत. +अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित वैद्यामृत, शिवस्वरोदय, रामगीता, अध्यात्म रामायण, मुहूर्तमार्तंड, गणेशपुराण व पद्मपुराण यांची भाषांतरे त्यांनी सरळ, सोप्या भाषेत केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4644.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cd42e8ec43055757f0fddc9020af1adcc65c0d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4644.txt @@ -0,0 +1,6 @@ +गोविंद नारायण माडगांवकर (इ.स. १८१५ - १५ मार्च, इ.स. १८६५) हे एक मराठी लेखक होते. त्यांचा जन्म पोर्तुगीज भारतात गोवे प्रांतातील माडगांवजवळच्या पेरी या गावी झाला. +गोविंद माडगांवकर यांचे वडील नारायणराव हे पेरी येथे पोर्तुगाली तपकीर विकून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. कुटुंबाचा निर्वाह होणे त्याठिकाणी कठीण झाल्याने इ.स. १८२४ साली म्हणजेच गोविंदच्या वयाच्या नवव्या वर्षी ते मुंबईला आले व तिथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. मुंबईत गोविंदांचे वडील सचोटीने चोख व्यवहार करीत त्यामुळे व्यापारी, गिऱ्हाईके व इतर लोकात त्यांची चांगली पत होती परंतु इ.स. १८३३ साली त्यांचा अंत झाल्याने कुटुंबपोषणाचा सगळा भार व जबाबदारी अल्पवयातच गोविंदांच्या अंगावर पडली. गोविंदजींचे बहुतेक मराठी व इंग्रजी शिक्षण मुंबईतच झाले. वडिलांच्या निधनाने त्यांचा शाळेतला अभ्यासक्रम सुटला व त्यांना उदरनिर्वाहाच्या मार्गास लागणे भाग पडले. +मुंबईतच विल्सन यांच्या मिशनरी शाळेत त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. पुढे अखंड तीस वर्षे त्यांनी तिथेच अध्यापनाचे काम केले. शिकवण्याची आणि शाळेच्या देखरेखीची दगदग झेपेना म्हणून इ.स. १८६३ साली गोविंदजींनी आपले मिशनरी शाळेतील काम सोडले. नंतर २८ जानेवारी, इ.स. १८६४ रोजी त्यांचा शाळेतील शिष्यवर्ग आणि मित्रमंडळी यांनी त्यांना मानपत्र आणि दोन हजार रूपयांची थैली देऊन त्यांचा मोठा गौरव केला. दिनांक १५ मार्च, इ.स. १८६५ रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. +वरील ग्रंथांपैकी उद्भिजन्य पदार्थ व सत्यनिरूपण या दोन्हींचे गुजराती भाषेत भाषांतर करुरू त्यांनी प्रसिद्ध केले. याव्यतिरिक्त वासुदेव कृष्ण महाले यांनी लिहिलेला 'रोम शहराचा इतिहास' त्यांनी तपासून शुद्ध केला. 'ज्ञानप्रसारक' नावाच्या मासिकातही त्यांचे अनेक लेख छापले गेले होते. +गोविंद नारायण माडगांवकर यांचे इ.स. १८६३ साली प्रसिद्ध झालेले ‘मुंबईचे वर्णन' हे पुस्तक असे आहे की, ते कधीही काढून वाचत बसावे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती शंभर वर्षांनी म्हणजे इ.स. १९६१ साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने जेव्हा काढली, तेव्हा त्याला प्रस्तावना लिहिणाऱ्या न.र. फाटक यांनी दुसरी आवृत्ती येण्यासाठी शंभर वर्षे जावी लागली' याबद्दल खेद व्यक्त करून म्हटले होते, ‘माडगावकरांनी मराठी वाङ्‌मयासंबंधात स्वतःच्या काळातले जे दैन्य वर्णिले आहे, ते चालू वाङ्‌मयाच्या एक दोन शाखा सोडल्या आणि काही व्यक्ती वगळल्यास आजदेखील कायम आहे असेच दिसून येते.'[१] +सु.रा. चुनेकर आणि स.गं. मालशे यांनी माडगांवकरांच्या संकलित वाड्मयाचे संकलन केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4663.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f035329230d4cad09374518dcc067c351d2a3373 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4663.txt @@ -0,0 +1,14 @@ + +ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान, +गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.[१] वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. +विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्‍नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. +विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत. +विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. [२] त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते.[३] +विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. + +महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते. +विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते. +विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात. +मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत - "करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगूळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले 'ज्ञानपीठ' हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे." +शंकर वैद्य (कविता-रती दिवाळी अंक-२००५) यांच्या मते विंदा करंदीकरांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4680.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f6e56faf9528a89481c414311a52738acee21a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4680.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोविंदपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4685.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d1367adf5fb67c21e56e882bff0abd972c27d2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4685.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोविंदपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4690.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6044b0ca84e629f95042574d18678db52f829372 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4690.txt @@ -0,0 +1,18 @@ +गोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११८७; - इ.स. १२८५/८६) हे महानुभाव संप्रदायातील पंचकृष्णांपैकी चवथे परमेश्वर अवतार होते. त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता,ते काण्वशाखीय ब्राह्मण होते.महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता.तत्कालीन सर्व रूढी व परंपरा, अंधश्रद्धा,जाती भेदभाव दूर करत स्त्री- पुरुष समानता,स्वातंत्र्य,समता,बंधुता इ. चा कृतीतुन संदेश दिला +लहानपणीच आईवडील वारल्याने गोविंदप्रभू यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला. त्यांनंतर वेद अध्ययन करण्यासाठी ऋद्धिपुर येथे आले.,बालपणी श्रीगोविंद प्रभूंनी अचाट बुद्धी स्वीकार केली, अनेकांना जो अभ्यास एक महिन्यात येत तो श्रीप्रभूंना एका दिवसात येत.... +ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिसे' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत [ संदर्भ हवा ]. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले [ संदर्भ हवा ]. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता [ संदर्भ हवा ]. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.[१] +स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावांत समेट घडवितात. 'मातंगा विनवणी स्वीकारू' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचे वर्णन केले आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाहीत. "आम्ही पाणीयेवीण मरत असो", अशी काकुळती ते लोक करतात, तेव्हा गोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात. [ संदर्भ हवा ]. +केशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचे उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्याच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही. +सामाजिक परिवर्तनाचे मूळ आधारस्तंभ +महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय वातावरणाला प्रचंड असा वारसा आहे. आजतागायत नवनवीन बदल वर्तमान युगात होत आहे. सत्ता संघर्षाच्या काळात अनेक धर्म राजश्रयाला गेली होते. अनेक ठिकाणी संस्कृतीच्या नावावर आणि धार्मिक अधिष्ठान कायम ठेवत अन्यथाज्ञान वाढीस लागले होते. समोर वाऱ्याच्या प्रवाहाने हलणारी दोरी ही साप आहे की दोरी आहे, हे पडताळून न पाहता सांगणे आणि ऐकणे इतकेच काम समाजाने स्वीकारले होते. व्रतवैकल्याच्या नावावर अनेक विधी भरमसाठ प्रमाणात करून घेतल्या जात होत्या. राज्यकर्त्यांच्या सत्तांतरामध्ये हाजीर तो वजीर या न्यायाने गरीब समाज हा गरिबीतच राहत गेला तर श्रीमंत समाज हा श्रीमंत होत गेला. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्गाची विभागणी जरी गुण आणि कर्मानुसार झाली असली तरी प्रत्यक्षात गुण आणि कर्म कुणीही पाहत नव्हते. ब्राम्हण समाजात जन्माला आला म्हणून ब्राम्हण, क्षत्रियामध्ये जन्माला आला म्हणून क्षत्रिय अशी मांडणी होत गेली. परिणामी लोकांनी सोयीनुसार जात वर्ग विभागणी केली. +यामुळे शिक्षण, संरक्षण, सेवा आणि दास्य हे व्यवसायाचे चार घटक तयार झाले. अशा विभागणीनुसार वरच्या गटाची सत्ता छोट्या गटावर राहत गेली. प्रस्थापित समाज व्यवस्था इतकी बिघडली असताना परिवर्तनवादी विचारांचा एक नवीन वर्ग निर्माण होत गेला.परंतु ठिकठिकाणी हा परिवर्तनवादी विचार खोडण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला आहे. +परिवर्तनवादी विचार बिघडत चाललेल्या समाजाला प्रत्येक वेळी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण या मध्ये प्रस्थापितांची दुकाने बंद होतील या पोटी प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन हा संघर्ष कित्येक काळ या समाजात चालत आलेला आहे. परंतु ठोक मुद्दे नसल्यास परिवर्तन हेही अधुर रहात आणि त्याला गळती सुरू होते. अकरावे आणि बारावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक परिवर्तनाचा काळ होता. वऱ्हाड प्रांतात एक ईश्वर पुरुष जन्माला आले ते म्हणजे गोविंदप्रभु होय. त्यांनी सतत १२५ वर्ष आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी खर्च केले आहे. +श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरूसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला. त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. +तात्कालीन धार्मिक परिस्थिती फार कठीण होती. हेमाद्री पंडिताच्या चतुर्वग चिंतामणी या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव सामान्य जनतेवर पडलेला आहे. त्याकाळी महार, मातंग, चांभार या घटकांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यांची घरे गावच्या एका बाजूला स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी गोविंदप्रभु त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले. त्यांच्या मुलांच्या ताटातील अन्न प्रेमाने खाऊ लागले. लगेच गावच्या महाजनामध्ये यासंबंधी चर्चा होऊ लागली. "राउळ मातांगा महाराचां घरोघरीं विचरताति : आणि तैसेचि दीक्षिता । +ब्राह्मणाचां घरी विचरताति" असे उद्गार त्या मंडळींकडून येऊ लागले. श्रीगोविंदप्रभू मातंग महारादी शुद्रांच्या घरी जातात. हा परिवर्तनवादी बदल गावातील महाजनांना पाहवत नव्हता. म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु गोविंदप्रभु डगमगले नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मोडून महार मतांगच्या घरी जाणे, खाद्यपदार्थ खाणे हा परिवर्तनवादी विचार महाजनांना रुचला नाही. +शूद्रांना त्याकाळी रिद्धपुरात पाणी पिण्याची सोय नव्हती.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त राऊळच सोडवू शकतात. म्हणून सर्व बांधव राऊळा जवळ गेले आणि विनंती केली "राउळो : आम्ही पाणियेंवीन मरते असों : तरि काइ की जी : ?" त्यावर लागलीच गोविंदप्रभुनी ज्या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकानी इशारा केला. विहीर खणल्यावर लगेच त्याला पाणी लागले. आपला प्रश्न इतक्या तातडीने सोडवल्याबद्दल सर्वच समाज बांधव खुश झाले. "राउळ माय राउळ बापु: राउळाचेनि प्रसादं आम्ही पाणी पीत असो." असे उद्गार या बांधवांनी काढले. या आधी दलितांच्या प्रश्नाला अशी वाचा कुणीच फोडली नव्हती. या आधी असा प्रयत्न महाराष्ट्रात कधीही झाला नाही. गोविंदप्रभुनी त्याकाळात केलेल्या या कार्याचा परिणाम इतका झाला की, हा समाज माणूस म्हणून जगू लागला. +स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता. इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत,तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप' म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. कधी सहज कुणाच्या मुखी शब्द यायचे " हे साचोकार ईश्वर होयः हे करणचरणवंत ब्रम्ह होयः जीवनमुक्त वस्तु ते ऐसी: " लगेच ते मिश्किलतेने उत्तर द्यायचे "ना हं मनुष्यो नच देवयक्षो न ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। न ब्रम्हचारी न गृहीवनस्थो: भिक्षुर्ण चाहं निज बोध रूप ;" वरील सर्व बाजूंचा विचार केला असता गोविंदप्रभु हेच महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात. +परंतु आज महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारांचे झेंडे लावणारे गोविंदप्रभुला विसरले की काय असा ठळक मुद्दा समोर येतो. त्यांच्या ओठी चुकूनही गोविंदप्रभुचे नाव येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या मूळ प्रबोधनकाराला आपण विसरलो तर नाहीना हे समाज प्रबोधनकारांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्या रिद्धपूर भूमीत गोविंदप्रभूंनी आपलं उभं आयुष्य परिवर्तनासाठी घातलं त्या ठिकाणाची उपेक्षाच राहिली आहे +वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.[२] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4697.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbb44c80df83cc7e93d5f60b49a2efa11c03b408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4697.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंडित गोविंदराव अग्‍नी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. हे मूळचे गोव्यातले असून निर्मला गोगटे, प्रणती म्हात्रे, अरविंद पिळगावकर, जितेंद्र अभिषेकी आणि अजित कडकडे यांसारखे अनेक गायक त्यांच्याकडे संगीत शिकले. +१९७०साली गोवा हिंदू असोसिएशनने एकच प्याला हे नाटक रंगमंचावर सादर केले होते. त्याचे संगीत दिग्दर्शन गोविंदराव अग्‍नी यांनी केले होते. +पंडित गोविंदराव अग्‍नी यांनी विद्याधर गोखले यांच्या ’चमकला ध्रुवाचा तारा’ या नाटकाला संगीत दिले होते. नाटकातील गीतांचे कवी स्वतः विद्याधर गोखले हेच होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_471.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ace71a21f3e81dff105ab0a2aae1a6a803f29af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_471.txt @@ -0,0 +1,8 @@ + खोपणे खार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4714.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c56b46967fc05013827800ab3c509d169dc2ac0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4714.txt @@ -0,0 +1,7 @@ +अभिनय - १९८६-सद्य + +गोविंदा अरुण आहुजा (जन्म : विरार-मुंबई, २१ डिसेंबर १९६३) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटांत व चाहत्यांमध्ये गोविंदा याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे. +गोविंदाची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका होती. एक चित्रपट निर्मितीच्या कामात प्रचंड नुकसान झाल्याने गोविंदाच्या वडिलांना मुंबईतील कार्टर रोडचे घर विकूून विरारला जावे लागले. तेथेच गोविंदाचा जन्म झाला. +गोविंदा वसईच्या काॅलेजातून बी.काॅम झाले आहेत. +गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. गोविंदा मुळचे विरार(मुंबई)चे आहेत. +गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते. गोविंदा हे साधू संतांचा सन्मान करतात. मात्र त्यांनी सूरत येथील होळीच्या कार्यक्रमात येऊन कथित यौन शोषणाच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेल्या संत आसाराम बापूंचे समर्थन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4715.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abc557755ed934e34bfa5fc83ab6f1286dce63b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4715.txt @@ -0,0 +1,41 @@ +नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव +प्रथम पत्नी - सीताबाई गडकरी +राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली. +राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते. +विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत. +नागपूरला राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे. +गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. रां ग गडकरी देखील अल्प आयुष्य लाभलेले ३४ वर्ष आयुष्य मिळाले. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. +महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या 'रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. +गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. +वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला'ह्या कवितेत गडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते. +गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. +नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही. +याशिवाय, गडकरीणी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्यः- +भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :- +भांबूराव : आंबेमोहर काय भाव? +दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला. +भांबूराव : बोला; एकच गोष्ट +दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला. +भांबूराव : जातो. +दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या. +भांबूराव : साडे पंच्विस द्या. +दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?) +भांबूराव : पल्ला. +दाणेवाला : चला माप घ्या. +हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :- +आंबे॒मो | हर का | य भाव | असडी +सत्तावि |साने | दिला +बोला; | एकच गोष्ट | +हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.| +जातो | +माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या | +साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? | +पल्ला. || चला माप घ्या. || + +(अपूर्ण) +राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :- +राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्याचा निखालस खोटा आरोप ठेवून त्यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी उचकटला व मुठा नदीत बुडवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली. +या गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे बाहेर काढण्यात आली. +काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी सन १९९८ मध्ये सावनेर तालुक्यात हेटीसुरला येथे राम गणेश गडकरी साखर कारखाना काढला.तो काही वर्षे चालला. पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे त्यावरील कर्ज वाढत गेले. सन २००५मध्ये कर्जाची रक्कम ७१.४६ कोटी रुपयांवर पोहोचली. ६० दिवसांची जप्तीची नोटीस बजावायची आणि कारखान्याची संपत्ती विक्रीस काढायची, अशी कर्जवसुलीची पद्धत रूढ झाली होती. कारखाना विक्रीस काढण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन केले जाते. सावनेर तालुक्यातील या कारखान्याच्या ११०.८० एकर जमिनीचे मूल्यांकन के.आर.व्ही. चारी आणि व्ही.आर. देशकर यांनी २६ कोटी ३१ लाख रुपये इतके ठरवले. त्यात कारखान्याची यंत्रसामग्री, जमिनीची किंमत आणि इमारत अशा सगळ्यांचा समावेश होता. ही किमान रक्कम आल्याशिवाय कारखाना विक्री करू नये, असा नियम असला तरी या कारखान्याची केवळ १३ कोटी ३६ लाखांत विक्री करण्यात आली. +हा राम गणेश सहकारी साखर कारखाना सात वर्षे बंद होता. कसेबसे तीन उसाच्या हंगामांचे गाळप झाले होते. कारखाना बंद पडल्यावर तेथील यंत्र सामग्रीची चोरी झाली. कारखाना विकल्यावर तेथील यंत्रे राहुरीमध्ये आणून तो कारखाना सुरू करण्यात आला. +राम गणेश गडकरी यांच्या कारकिर्दीवर श्रीराम रानडे यांनी लिहिलेला आणि विजय गोविंद यांनी सादरीकरण केलेला हा श्राव्य कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4717.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777dd078b40c43c40113d2574561513ea8254d1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4717.txt @@ -0,0 +1 @@ +गोवित्री नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही नदी महाबळेश्वरजवळ उगम पावते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4719.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a601f5a1888aa95785f5a0f1f82263d29f7735e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4719.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोविर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4757.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4cf9f4dab757fa8ea591c6409fd302df5417a1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4757.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोसटा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4770.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df001437a3aaab5476329127afd95f6e665636f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4770.txt @@ -0,0 +1,6 @@ +भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने इंदिरासागर किंवा गोसीखुर्द (गोसेखुर्द) धरणाची स्थापना गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प म्हणून झाली. धरणाचा पाया २३ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवला होता. या ठिकाणी ९२ मीटर उंच आणि ६५३ मीटर लांबीचे कन्जेंट गुरुत्व धरण आहे. हे धरण सुमारे २४९ गावांचच्या पुनर्वसनानंतर तयार झाले आहे. सध्या, धरणाची ठिकाणे आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील सिंचन आणि विजेची गरज पूर्ण होते.[१] +या प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती. हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे,याची किंमत वाढत वाढत सन २०१० मध्ये रुपये ११,५०० कोटी झाली होती. या प्रकल्पाची सुमारे ९०% कामे झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. दोन विमोचक, चार उपसा सिंचन योजना व आसोलामेंढा तलावाच्या नुतानिकरनाद्वारे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. +पवनी तालुक्यातील गोसीखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.[२] +या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३४ पूर्णतः तर अंशतः १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावे बाधित झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टरपैकी १२ हजार ३६१ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे, तर नागपूर जिल्ह्यातील ३३.३६ हेक्टरपैकी २७.६६ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६८२ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ६३२ हेक्टर शेतजमीन संपादित झाली आहे.[३] +भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या ३ जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर आहे. या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाला दोन कालवे असून, डाव्या कालव्याची लांबी २३ किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ९९ किलोमीटर आहे.[३] +पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4779.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f5409e75065155fc060047bb4466c30385d97a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4779.txt @@ -0,0 +1,7 @@ +गोहर कर्नाटकी (इ.स. १९१०:बेळगी, कर्नाटक, भारत - १९ मे, इ.स. १९६४:मुंबई, महाराष्ट्र) या भारतीय शास्त्रीय गायिका होत्या +कौटुंबिक माहिती: +गोहर कर्नाटकी यांचे वडील हुसेन खान हे अतिशय उत्कृष्ट असे तबलावादक होते. तसेच त्यांनी रंगभूमीवरील काही नाटकांसाठी तबलावादनही केले होते. हिंदी संगीत नाटकांमध्ये त्यांनी कामही केले होते. गोहरची बहीण अमीरजान हीसुद्धा गायिका होती. +कार्यः +गोहर कर्नाटकी या एक उत्कृष्ट गायिका होती. त्यांनी काही काळ रेडिओवर गायन आणि सिनेमांमध्ये व गंधर्व नाटक मंडळींच्या संगीत नाटकांमध्ये अभिनयही केलेला आहे. +मृत्यू: +गोहर कर्नाटकी यांना शेवटच्या काही वर्षांमध्ये मधुमेहासारखा दुर्धर विकार जडला होता. दिनांक १९ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे मुंबईत निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4843.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f48665afcb131c564c4c3400455e94ee54f5a3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4843.txt @@ -0,0 +1,54 @@ +बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ – इ.स.पू. ५४३/ ४८३[३][४]) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. 'गौतम बुद्ध', 'शाक्यमूनी बुद्ध', 'सिद्धार्थ गौतम', 'सम्यक सम्मासंबुद्ध' ही त्यांची अन्य नावे आहेत.[५] शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी हिंदू क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.[५] या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.[६] हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील नववे अवतार असल्याचे मानले जाते. +"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (पंथाला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध पंथ' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध पंथाच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.[७] +सर्व खंडांतील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध पंथ हा मुख्य हिंदू आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (७५%) लोकसंख्या ही हिंदू आहे. इ.स. २०१० मध्ये, जगभरातील हिंदू अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती.[८][९][१०] अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी हिंदू तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व हिंदू अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली हिंदू धर्म पंथ संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत. +मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. +शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ.[७] त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो. +सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. [६] गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते.[११] लोक कथेनुसार शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महासम्मत हे शाक्यांचे मुळपुरूष होते . त्यांच्याच वंशात ओक्काक यांचा जन्म झाला होता . त्यांनाच इश्वाकू म्हणून काही ठिकाणी राहुल सांस्कृत्यायन यांनी उल्लेख केला आहे . महासम्मत नंतर त्यांची वंशावली रोज, वररोज, कल्याणक १, कल्याणक २, उपोसथ , मन्धाता ,चरक , उपचरक, चेतिय ,मुचल , महामुचल , मुचलिन्द , सागर , सागरदेव , भरत , अडीरस , रूचि , अरूचि , प्रताप , महाप्रताप, प्रसाद १ ,प्रसाद २ , सुदर्शन १ , सुदर्शन २ , नेरु १ , नेरु २ त्यानंतर ओक्काक अशी वंशावली आहे. अर्चिमान राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.[१२] +राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.[१२] +सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले.[१३] धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.[१२] +लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला[१४]. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते. +सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला.[१४] या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.[१५] +ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालू लागला. +सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला. +सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले. +गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.[१६] +ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः इ.स.पू. ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. +[१७] +भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दुःखाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.[१८] +कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे, येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.[१९] इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. +ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.[२०] बौद्ध धर्माचा सर्वाधिक विकास इ.स.पू. ६ वे शतक ते इ.स. ६ वे शतक ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे. +भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशीले सांगितली. +भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. +१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे. २. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. ३. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो. ४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.[२१] +तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या : +धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्त्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्यामागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखे लागते.. +शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या – जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात. +सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणतीना कोणती संवेदना मिळू लागते. नंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.[२३] +दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत.. +आनंदी,परिपूर्ण व आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.. +१.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे. कायेने वा वाचेने. अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे. +२.चोरी न करणे +एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे. +३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे +निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे..शीलवंतांना मान-सन्मान असतो, एवढेच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होते. +४.खोटे न बोलणे +खरे बोलणे. खरे सत्य शोधणे. सत्याधारित वागणे इ बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला 'तू ठेंगणा आहेस.' वा 'तू काळा वा काटकुळा आहेस.' असे बोलून वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे. +५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.. +उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल. +ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील.[२५] +या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. +बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले. +वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला. +बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे. +तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला. +विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे. +करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म ठरला. +वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे. +बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे. +बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. +बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. +बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. +भारतीय संस्कृती ही बुद्ध प्रभावित संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया आदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे. ते पुण्यातील बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थेतर्फे चालविले जाते. +गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मय होय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्‌पिढ्या पुढे चालत राहिला.[२६] उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली. +भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते. +गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यांविषयी अनेक पुस्तके विविध भाषांत आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे: diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4848.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06e3736f721502ab29cf9eb75915f1300dea5ba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4848.txt @@ -0,0 +1,3 @@ +मधुर श्रोफ (घटस्फोट) +गौतमी कपूर (जन्म:गौतमी गाडगीळ; २१ जून १९७४) ह्या एक भारतीय दुरचित्रवाहिनी तथा चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहेत.[१] स्टार प्लस या दुरचित्रवाहिनी वरील कौन है दिल में मधील जयाच्या भूमिकेसाठी त्या खास करून ओळखल्या जातात. तसेच त्यांनी सोनी टीव्ही वरील घर एक मंदिर आणि पर्वरीश - सीझन 2 या दोन मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे. तसेच गौतमी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.[२] [३] [४] +गौतमी कपूर आणि राम कपूर हे दोघे घर एक मंदिर या मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मुळात गौतमी शांत, गंभीर आणि एकलकोंडी तर राम कपूर हे हसत-खेळत, पार्टीत रमणारे असे होते. त्याच सोबत गौतमी ह्या मराठी तर राम कपूर हे पंजाबी होते. त्याशिवाय गौतमी ह्या घटस्फोटित होत्या. जेव्हा राम कपूर यांनी गौतमीला आपल्या प्रेमसंबंधाची कबुली दिली तेव्हा लगेचच गौतमी ने होकार दिला. जेव्हा लग्न करायचे ठरवले तेव्हा प्रथम गौतमीच्या घरून थोडा विरोध झाला, परंतु अंततः होकार दिल्या गेला. शेवटी १४ फेब्रुवारी २००३, म्हणजे व्हॅलेंटाईन डेला या दोघांमध्ये लग्नाची गाठ बांधल्या गेली. नंतर त्यांना दोन मुले झालीत, अनुक्रमे मुलगी सिया आणि मुलगा अक्स.[५][६] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4853.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee5dd91495ca2f750e29695d18d98d8f0a65387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4853.txt @@ -0,0 +1,4 @@ +गौतमी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची काकीनाडा बंदर ते सिकंदराबाद जंक्शन स्टेशन दरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे.[१] या गाडीला गोदावरी नदीची उपनदी असलेल्या गौतमी नदीचे नाव दिलेले आहे.[२] +गौतमी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रसिद्ध गाड्यांपैकी एक समजली जाते. हिची पहिली धाव ३ ऑक्टोबर, इ.स. १९८७ रोजी झाली. या गाडीला हैदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान धावणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसची जुळी गाडी समजतात. या गाडीला २००७ साली सुपरफास्ट एक्सप्रेसचा दर्जा दिला गेला. त्यावेळी तिचे मूळचे ७०४७/७०४८ हे गाडी क्रमांक बदलून १२७३७/१२७३८ हे क्रमांक दिले गेले[३][४] गौतमी सुपरफास्ट एक्सप्रेस ही आंध्र प्रदेशच्या तटीय जिल्ह्यांचे हैदराबादशी अंतर कमी करण्याचे साधन समजली जाते. या गाडीतील डबे नेहमी स्वच्छ असल्याची ख्याती आहे.[ दुजोरा हवा] +रोज २४ डबे असलेली ही गाडी भारतीय रेल्वेमधील सर्वाधिक लांबीच्या गाड्यांपैकी एक आहे. तिला ४ वातानुकूलित, १५ शयनयाने ३ द्वितीय श्रेणी सामान्य डबे आणि २ सामानवजा दुरुस्ती उपकरणांचे डबे असतात. या गाडीला इरोड येथे WAP4 प्रकारचे इंजिन लागते.. या एकाच इंजिनाच्या मदतीने ही गाडी काकीनाडा बंदर (COA) ते विजयवाडा (BZA)पर्यंत धावते. विजयवाडा येथून सिकंदराबादपर्यंत या गाडीला लल्लागुडा येथे WAP7 इंजिन लावले जाते. क्वचित WAP7 उपलब्ध नसल्यास WAP4 इंजिन लावण्यात येते. +जुलै २००८ मध्ये गौतमी एक्सप्रेसच्या एका डब्यात दुपारी अचानक शॉर्ट सर्किट होउन आग लागली. जागे झालेल्या प्रवाशांनी आपात्कालीन साखळी ओढता गाडीची गती मंदावली. त्यावेळी प्रवाशांनी गाडीतून बाहेर उड्या टाकल्या. आगीमुळे आणि उड्या मारताना ४० प्रवासी या दुर्घटनेत दगावले. ही घटना वरंगळ जिल्ह्यातील केशमुद्रा स्टेशन ओलांडत असताना दुपारी १:०७ वाजता घडली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4854.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60e4c9cac7d7884744f48269d6dbd55b478515c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4854.txt @@ -0,0 +1,4 @@ +गौतमी देशपांडे (जन्म: ३१ जानेवारी १९९३) ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे.[१] माझा होशील ना या झी मराठी वाहिनी वरील मालिकेतील सई या प्रमुख भूमिकेत तिने काम केले. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची आदित्य-सई ही जोडी २०२०-२०२१ साली टेलिव्हिजन वर अत्यंत गाजली. [२] +गौतमीचा जन्म पुण्यात ३१ जानेवारी १९९३ साली झाला[३]. प्रतिभा आणि विवेक देशपांडे यांची ती धाकटी कन्या होय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची ती सख्खी धाकटी बहीण होय[४]. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रेणुका स्वरूप शाळेतून झाले. २०१४ साली मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये VIIT कॉलेज मधून तिने पदवी घेतली. अभिनय क्षेत्रात यायच्या आधी २०१४ ते २०१७ सालापर्यंत तिने सिमेन्स या कंपनीत Package Engineer पदावर काम केले[५]. +गौतमीने आपल्या अभिनय कारकिर्दीला पुण्यात असताना सुरुवात केली. शाळा, कॉलेज मध्ये आणि जॉब करत असताना तिने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम केले[६]. ​फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या नाट्यविश्वातल्या नावाजलेल्या नाट्यस्पर्धांमधून तिने काम केले आहे. २०१८ साली आपला इंजिनीरिंग चा जॉब सोडून गौतमीने पूर्णपणे अभिनयात पाऊल टाकले. सोनी मराठी वरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून तिने TV वर पदार्पण केले. बॉक्सर असलेल्या श्रुती नगरकर ची भूमिका या मालिकेतून केली. हर्षद अतकरी ( मालिकेतील कार्तिक दर्शने) याबरोबर गौतमी ची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. २०२० साली झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सई बिराजदार च्या भूमिकेत गौतमी झळकली. श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी जेव्हा एका मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा ती या आयुष्याच्या वळणाला कसे स्वीकारते? आपल्या अत्यंत धीट, प्रेमळ, लाघवी पण प्रसंगी बंडखोर स्वभावाने आसपासच्या आणि घरातल्या सर्वांचे आयुष्य कसे बदलवून टाकते? याचं अप्रतिम दर्शन गौतमीच्या अभिनयातून दिसले. गौतमी आणि विराजसच्या जोडीने २०२०-२१ सालात मालिका विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती गौतमीला मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसते. तिच्या दोन्ही मालिकांमध्ये केलेल्या कामाबद्दल तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री च्या पुरस्काराने गौरवले गेले[७][८]. +देशपांडे अभिनयाबरोबरच गायनही करते.[९]. माझा होशील ना मालिकेत देखील तिने ३ गाणी गायली आहेत. "शतजन्म शोधिताना" या यूट्यूब वरील सिरीज मध्ये देखील ती गायली आहे[१०]. D'verb Experience ने या सिरीजची सहनिर्मिती केली आहे तसेच D'verb experience चे संस्थापक देवेंद्र भोमे यांनी अनेक दिग्गजांची गाणी या सिरीज मधून पुन्हा एकदा नव्या रूपात भेटीस आणली."आम्ही दुनियेचे राजे" हा सांगीतिक कार्यक्रमसुद्धा गौतमी करते [११]त्यानिमित्ताने महाराष्ट्रात आणि बाहेर त्याचे दौरे करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4868.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a4d5264ffe74622763943310ff930a4cb26eadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4868.txt @@ -0,0 +1,2 @@ +रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.[१] +पूर्ण वाढ झालेला रानगवा हा रंगाने गडद काळा होतो तर मादीचा रंग तपकिरी होतो. रानगव्याच्या पिल्लांचा रंग पिवळसर असतो. सहसा रानगवे जंगलात कळप करून रहातात. रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो.[२].[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4884.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9b52c8ea9dc0f46c1652ef0384f5c4ccf26b736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4884.txt @@ -0,0 +1,18 @@ +गौरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे खानिवळी-पळसईफाटा मार्गाने गेल्यावर गौरापूर-कुडुस रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२८ कुटुंबे राहतात. एकूण १५५८ लोकसंख्येपैकी ७८१ पुरुष तर ७७७ महिला आहेत. गावाची साक्षरता ५८.१७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६४.६८ आहे तर स्त्री साक्षरता ५१.६४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.९३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आंबिस्तेबुद्रुक, आब्जे, निचोळे, भावेहर, खानिवळी, पळसई, आसनास, कळमभाई, देवघर, बिळोशी, वासुरीखुर्द ही जवळपासची गावे आहेत.गौरापूर गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4889.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1920f6f6a36f2bea84ee1315f89a9f39377008e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4889.txt @@ -0,0 +1,4 @@ +गौरी कुलकर्णी या मराठी अभिनेत्री आहेत, १७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या रांजण या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे, गौरी कुलकर्णी यांनी अगदी बालवयापासूनच अनेक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेतुन पारितोषिक मिळवली आहेत.[१][२][३][४] +[५][६][७] +[८] +[९] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4891.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cabdb92eaef3c83142386efdb2a4c39f48367bc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4891.txt @@ -0,0 +1 @@ +गौरी चंद्रशेखरन पिल्लै तथा जोमोल ही मलयाळम चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_490.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d84dc33f2299fccc59e702847a1a9357ddf434e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_490.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4907.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db1327823cff3749c82da294fc5961541311f410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4907.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौरीशंकर उदयशंकर ओझा (१८०५-१८९२) हे गुजरातमधल्या पूर्वीच्या भावनगर संस्थानाचे दिवाण होते. एकोणिसाव्या शतकातल्या गुजरातमधल्या त्यांच्या प्रशासकीय कामाबद्दल, त्यांच्या संस्कृत लिखाणाबद्दल, आणि नंतरच्या काळात एक संन्यासी म्हणून ते परिचित झाले. +गौरीशंकरांचा जन्म गुजरातमधील घोघा गावात एका ब्राम्हण कुटुंबात झाला.[१] १८७० ते १८७७ या काळात भावनगरचे संस्थानिक तख्तसिंह गोहिल वयाने लहान असल्यामुळे संस्थानाचा शासकीय कारभार गौरीशंकर यांनी चालवला. त्या काळात त्यांनी भावनगरच्या प्रशासनात, न्यायव्यवस्थेत, टपाल व्यवस्थेत, व कर व्यवस्थेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजकोटमधले राजकुमार कॉलेज, राजस्थानिक न्यायालय, अनेक इस्पितळे, व पाणी पुरवठ्यासाठी गौरीशंकर किंवा बोर तलाव यांची स्थापना केली. १८५० च्या दशकात गौरीशंकरांनी अनेक गुजराती भाषेतील शाळा स्थापन केल्या. १८७८ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या बरोबर गौरीशंकरांनी मीठावर ब्रिटिशांनी बसवलेल्या कराचा विरोध केला. १८५७ मध्ये भावनगरची पहिली मुलींची शाळा गौरीशंकरांनी स्थापन केली. त्यांना भारतातील ब्रिटिश सरकारकडून १८७७ मध्ये ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार देण्यात आला. १८७९ मध्ये निवृत्तीनंतर गौरीशंकरांनी स्वरूपानुसंधान या नावाचे पुस्तक संस्कृतमध्ये लिहीले. या पुस्तकात वेदांताचे उद्बोधन केले आहे. या पुस्तकाचे संपादन झवेरीलाल उमाशंकर ओझा यांनी केले व इंग्रजी व गुजराती भाषेतील प्रस्तावनांसह प्रकाशीत केले. या पुस्तकाचे मॅक्स म्युलर यांनी १८८४ मध्ये वेदांतावरचे एक महत्त्वाचे पुस्तक अशी प्रशंसा केली. १८८७ मध्ये चतुराश्रम पद्धतीप्रमाणे गौरीशंकर यांनी संन्यास घेतला. यानंतर ते स्वामी सच्चिदानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. तत्कालीन भारताच्या वैचारिक विश्वात स्वामी सच्चिदानंदांनी मोठे योगदान दिले. गौरीशंकरांची १८८९ व १९०३ मध्ये चरित्रे प्रसिद्ध झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4916.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71b72ca422be3a8ce71fb4e44fca37ffcc7bba5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4916.txt @@ -0,0 +1 @@ +गौळखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_493.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..226ff5c4ee1d8059a94b692507adcc307c222ab8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_493.txt @@ -0,0 +1,4 @@ +खोरस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे== खोरस येथे नदी काठी आकरावरील प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. +पेठ पिंपळगाव, उमरा,खडी, तांबुळगाव,तेलजापुर,खडी... diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4947.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6f8f2a0e4c520a833a5e459620d5e3a3a0445f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4947.txt @@ -0,0 +1,14 @@ +ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. १६६९ मध्ये जुने शिवमंदिर पाडून औरंगजेबाने ते बांधले होते. ज्ञानवापी मशीद ही सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे.[१][२] या मशीदीचे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव किंवा ज्ञान कुंड असा होतो. ज्ञान+वापि, संस्कृत मध्ये वापि म्हणजे तलाव.[३][४][५][६] +काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याला लागूनच असलेली ज्ञानवापी मशीद ही कोणी व कधी बांधली याबद्दल अनेक समजुती आहेत. पण ठोस स्वरूपाची ऐतिहासिक माहिती बरीच कमी आहे. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली होती. +४ थ्या व ५ व्या शतकाच्या दरम्यान दुसरा चंद्रगुप्त, ज्याला विक्रमादित्य म्हणूनही ओळखले जाते, त्याने गुप्त साम्राज्याच्या काळात काशी विश्वनाथ मंदिर बांधल्याचा दावा केला जातो. +इ.स. ६३५ मध्ये प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने लेखनामध्ये मंदिर आणि वाराणसीचे वर्णन केले आहे. +इ.स. ११९४ ते ११९७ मध्ये महंमद घोरीच्या आदेशाने मंदिराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे, इतिहासात विध्वंस आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीची मालिका सुरू झाली आहे. अनेक हिंदू मंदिरे पाडली गेली व पुन्हा बांधली गेली. +इ.स. १६६९ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशाने, मंदिर अंतिम वेळी पाडण्यात आले आणि त्याच्या जागी ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. +पुन्हा मराठा साम्राज्याच्या काळात इ.स. १७७६ ते ७८ मध्ये इंदूरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीजवळील सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. +1936 मध्ये, ब्रिटिश सरकारवर संपुर्ण ज्ञानवापी परिसरात नमाज अदा करण्याच्या अधिकारासाठी जिल्हा न्यायालयात खटला भरण्यात आला. दावेदारांनी सात साक्षीदार सादर केले, तर ब्रिटिश सरकारने पंधरा साक्षीदार दिले. +ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याचा अधिकार १५ ऑगस्ट १९३७ रोजी स्पष्टपणे देण्यात आला, ज्यात अशी नमाज ज्ञानवापी संकुलात इतर कोठेही अदा करता येणार नाही असेही सांगण्यात आले. +उच्च न्यायालयाने १० एप्रिल १९४२ रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इतर पक्षांचे अपील फेटाळले. +पंडित सोमनाथ व्यास, डॉ रामरंग शर्मा आणि इतरांनी १५ ऑक्टोबर १९९१ रोजी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी येथे नवीन मंदिर बांधण्यासाठी तसेच उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी दावा दाखल केला. +या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंजुमन इनाजानिया मस्जिद आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड लखनऊ यांच्या वतीने १९९८ मध्ये उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. +७ मार्च २००० रोजी पंडित सोमनाथ व्यास यांचे निधन झाले +११ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणात वादी म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील विजय शंकर रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4962.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5f353f0db4bc0362a53099313eae922e6065784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_4962.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्यॉंगी (कोरियन: 경기도) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या उत्तर भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. दक्षिण कोरियाची राष्ट्रीय राजधानी सोल पूर्णपणे ग्यॉंगीच्या अंतर्गत असली तरीही सोल शहर ग्यॉंगीचा भाग नाही. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_498.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fbe3a0e693361ad481079a584c0fea61f34e23f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_498.txt @@ -0,0 +1,4 @@ +खोरासान (फारसी: استان خراسان) इराणचा एक प्रांत होता. +ऑगस्ट १९६९ आणि सप्टेंबर १९७८मध्ये या प्रांतात मोठे भूकंप झाले ज्यात अनुक्रमे १२,००० व २५,००० व्यक्ती मृत्यू पावल्या. +सप्टेंबर २००४मध्ये याचे तीन भाग होण्याआधी हा इराणचा सगळ्यात मोठा प्रांत होता.[१] हे तीन भाग असे आहेत -- +याशिवाय खोरासान प्रांताचे काही भाग सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत तसेच यझ्द प्रांताला जोडले गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_50.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_50.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a7af166582bfcbe14ef34306320469164964734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_50.txt @@ -0,0 +1,3 @@ +खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.[१] +बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्डला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.[२] +यातच खुदीराम यांनी किंग्ज फोर्डला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्ल यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5024.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09b68547ad94c1e232bc84379f79491df70c1d79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5024.txt @@ -0,0 +1,8 @@ +ग्रँड थेफ्ट ऑटो ही डेव्हिड जोन्स आणि माईक डेली यांनी तयार केलेली अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेमची मालिका आहे. [१] नंतरचे शीर्षक डॅन आणि सॅम हाऊसर, लेस्ली बेंझी आणि आरोन गार्बट या भाऊंच्या दृष्टीखाली विकसित केले गेले. हे प्रामुख्याने ब्रिटिश डेव्हलपमेंट हाऊस रॉकस्टार नॉर्थ (पूर्वीचे डीएमए डिझाईन) द्वारे विकसित केले आहे आणि त्याची अमेरिकन मूळ कंपनी, रॉकस्टार गेम्स द्वारे प्रकाशित केले आहे. युनायटेड स्टेट्समधील मोटार वाहन चोरीसाठी या मालिकेचे नाव आहे. +गेमप्ले एका मोकळ्या जगावर लक्ष केंद्रित करते जिथे खेळाडू एकंदर कथा प्रगती करण्यासाठी मिशन पूर्ण करू शकतो, तसेच विविध बाजूच्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहू शकतो . बहुतेक गेमप्ले ड्रायव्हिंग आणि शूटिंग भोवती फिरतात, अधूनमधून रोल-प्लेइंग आणि स्टिल्थ घटकांसह. या मालिकेत 16-बिट युगातील पूर्वीच्या बीट एम अप गेम्सचे घटक देखील आहेत. ग्रँड थेफ्ट ऑटो मालिकेतील गेम १९६० च्या सुरुवातीपासून ते २०१० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यांवर, वास्तविक जीवनातील शहरांनुसार तयार केलेल्या काल्पनिक लोकलमध्ये सेट केले जातात. मूळ गेमच्या नकाशामध्ये तीन शहरांचा सामावेश होतो-लिबर्टी सिटी ( न्यू यॉर्क शहरावर आधारित), सॅन अँड्रियास ( सॅन फ्रान्सिस्कोवर आधारित), [a] आणि व्हाइस सिटी ( मियामीवर आधारित)—परंतु नंतरच्या शीर्षकांवर लक्ष केंद्रित केले जाते. एकल सेटिंग आणि मूळ तीन लोकेलवर विस्तृत करा. मालिकेतील प्रत्येक गेम वेगवेगळ्या संबंधित नायकावर केंद्रित आहे जो विविध हेतूंमुळे गुन्हेगारी अंडरवर्ल्डमधून वर येण्याचा प्रयत्न करतो, अनेकदा विश्वासघाताच्या थीमसह. रे लिओटा, डेनिस हॉपर, सॅम्युअल एल. जॅक्सन, विल्यम फिचनर, जेम्स वुड्स, डेबी हॅरी, एक्सल रोज आणि पीटर फोंडा यांच्यासह अनेक चित्रपट आणि संगीत दिग्गजांनी गेममध्ये पात्रांना ध्वनी दिली आहे. [२] +फ्रँचायझीमधील सर्व मुख्य 3D नोंदींना वारंवार सर्वाधिक आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिडिओ गेम्समध्ये स्थान देऊन, मालिकेची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे; [३] याने ४०५ दशलक्षाहून अधिक युनिट्स पाठवले आहेत, ज्यामुळे ते सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिडिओ गेम फ्रँचायझींपैकी एक बनले आहे. २००६ मध्ये, ग्रँड थेफ्ट ऑटोला बीबीसी आणि डिझाईन म्युझियम यांनी आयोजित केलेल्या ग्रेट ब्रिटिश डिझाइन क्वेस्टमध्ये ब्रिटिश डिझाइन आयकॉनच्या सूचीमध्ये वैशिष्ट्यीकृत केले होते. [४] २०१३ मध्ये, द टेलिग्राफने ब्रिटनच्या सर्वात यशस्वी निर्यातीत ग्रँड थेफ्ट ऑटोला स्थान दिले. [५] मालिका तिच्या प्रौढ स्वभावासाठी आणि हिंसक थीमसाठी तसेच कट सामुग्रीसाठी देखील वादग्रस्त ठरली आहे. +२००१ मध्ये ग्रँड थेफ्ट ऑटो ३ रिलीज झाल्यापासून, ग्रँड थेफ्ट ऑटो मालिका गंभीर आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने एक मोठे यश आहे. याने ४०५ दशलक्षाहून अधिक युनिट्स पाठवले आहेत, [६] ते आतापर्यंतच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिडिओ गेम फ्रँचायझींपैकी एक बनले आहे. [७] +२००६ मध्ये, ग्रँड थेफ्ट ऑटोला बीबीसी आणि डिझाइन म्युझियमद्वारे आयोजित ग्रेट ब्रिटिश डिझाइन क्वेस्टमध्ये ब्रिटनच्या शीर्ष १० डिझाईन्सपैकी एक म्हणून मतदान करण्यात आले. हा गेम ब्रिटिश डिझाईन आयकॉन्सच्या सूचीमध्ये दिसला ज्यामध्ये कॉन्कॉर्ड, जग्वार ई-टाइप, अॅस्टन मार्टिन डीबी5, मिनी, वर्ल्ड वाइड वेब, टॉम्ब रायडर, के2 टेलिफोन बॉक्स, लंडन ट्यूब मॅप, एईसी रूटमास्टर बस आणि सुपरमरीन स्पिटफायर यांचा सामावेश होता. [४] [८] +या मालिकेने अनेक विक्रम मोडले आहेत, परिणामी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने गेमर्स एडिशन २००८ मध्ये या मालिकेला १० जागतिक रेकॉर्ड दिले आहेत. या रेकॉर्डमध्ये व्हिडिओ गेम मालिकेतील सर्वाधिक पाहुणे कालाकार, व्हिडिओ गेममधील सर्वात मोठा व्हॉईस कास्ट ( ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियास ), सर्वात मोठा इन-गेम साउंडट्रॅक ( ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियास ) तसेच सर्वात यशस्वी मनोरंजन लाँच यांचा सामावेश आहे. वेळ (ग्रँड थेफ्ट ऑटो ५). गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सुरुवातीच्या प्रभावावर आणि चिरस्थायी वारशाच्या आधारे ग्रँड थेफ्ट ऑटोला त्यांच्या सर्वकालीन शीर्ष ५० कन्सोल गेमच्या यादीत तिसरे स्थान दिले. [९] ग्रँड थेफ्ट ऑटो: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड २००९ गेमर एडिशननुसार प्लेस्टेशन २ वरील सर्वात यशस्वी गेम म्हणून सॅन अँड्रियास सूचिकाबद्ध आहे. +ग्रँड थेफ्ट ऑटो ३, सॅन अँड्रियास आणि व्हाइस सिटी सध्या मेटाक्रिटिकवर अनुक्रमे २रे, ५व्या आणि ६व्या सर्वोच्च रेट केलेल्या प्लेस्टेशन २ गेममध्ये आहेत, [१०] तर चायनाटाउन वॉर्सला निन्टेन्डो DS वर सर्वोत्तम गेम म्हणून रेट केले गेले आहे [११] आणि दुसरा प्लेस्टेशन पोर्टेबल वरील सर्वोत्कृष्ट, [१२] आणि ग्रँड थेफ्ट ऑटो ४ ला सध्या ९८ च्या स्कोअरसह दुस-या क्रमांकाचा सर्वोत्तम गेम म्हणून रेट केले गेले आहे, जे केवळ द लीजेंड ऑफ झेल्डा: ओकारिना ऑफ टाइमच्या मागे आहे. तसेच, मेटाक्रिटिकवर व्हाईस सिटी, ग्रँड थेफ्ट ऑटो ३, सॅन अँड्रियास, ग्रँड थेफ्ट ऑटो IV आणि ग्रँड थेफ्ट ऑटो व्ही ११व्या, २४व्या, २७व्या, ९३व्या आणि २ऱ्या क्रमांकावर आहेत. [१३] [१४] यासह, द लॉस्ट अँड डॅमन्ड आणि द बॅलाड ऑफ गे टोनी सध्या शीर्ष Xbox ३६० गेममध्ये ३५व्या आणि ५९व्या स्थानावर आहेत. [१५] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5037.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a2aca2032d1f6afa53817d67870d1b42b1793c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5037.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 42°57′41″N 85°39′21″W / 42.96139°N 85.65583°W / 42.96139; -85.65583 + +ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रॅंड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती. +फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_504.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2acc615c10de2861d7927b8b1fd0db77e369a4a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_504.txt @@ -0,0 +1,3 @@ + +खोर्दा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र खोर्दा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5051.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d4fea1e392594bf59ecf1d2da76da417bc0f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5051.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत. +ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते. +ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे. +आजवर टेनिसच्या इतिहासामध्ये केवळ सात पुरुष व ९ महिलांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. ब्यॉन बोर्ग, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, जस्टिन हेनिन इत्यादी अनेक यशस्वी टेनिस खेळाडूंना ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. + +खालील यादीत किमान सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे आजी व माजी टेनिस खेळाडू दर्शवले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5055.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d415ef2889fad3cb2ecc7dd072c01cacf97256a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5055.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रंडी काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रंडी काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5133.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ebf04b4beb46135210596599c73efc65258d817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5133.txt @@ -0,0 +1,88 @@ +ज्या भागातील ८५% लोकांचे जीवन शेती व शेतीवर आधारीत उद्योग-व्यवसायावर अवलंबून आहे. अधिकतर शेत जमीन हलकी व मध्यम व हलक्या प्रतीची असून संपूर्णतः पावसावर अवलंबून आहे, सिंचनाचे क्षेत्र फक्त ४.४३% इतके आहे.( संदर्भ : जनगणना २०११चा अहवाल ) ज्या भागातील मुख्य पीक ज्वारी असून आर्थिक पाहणी २०११ नुसार ज्वारी पीकाचे हेक्टरी उत्पादन ६९९ की. ग्रा. आहे. सरासरी जमीन धारणा २.७६% आहे. शेतमजूरी करणाऱ्या मजूरांना जेथे वर्षातील १८० ते २४० दिवसच बारमाही काम उपलब्ध असते, अन्य काळात हे मजूर कामासठी अन्यत्र हंगामी स्वरूपात स्थलांतरीत होऊन पावसाळ्यात आपापल्या गावी परत येत असतात. जिथे रोजंदारीचा दर प्रति दिन पुरुषासाठी २०० ते २५० पर्यंत आणि स्त्रियांसाठी १०० ते १५० रुपये असा आहे. सण २०११ च्या आर्थिक पाहणीनुसार  जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ५९,३९६/- इतके दर्शविण्यात आलेले आहे. +याचबरोबर लातूर जिल्हा ज्या विभागात येतो, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर, या ठिकाणची आवाहणे वेगळ्या प्रकारची आहेत हे लक्षात येते. आमची संस्था ज्या भागात काम करते, तो ’ मराठवाडा ’ (१९४८ पर्यंत हैद्राबाद स्टेटचा अविभाज्यपणे राहिलेला भाग ) विभाग महाराष्ट्र राज्याचा भाग असला तरी हा विभाग सर्वार्थाने महाराष्ट्र राज्यापेक्षा वेगळा असा आहे, यामुळे या विभागाचा विकास महाराष्ट्र राज्याच्या बरोबरीने आतापर्यंत कधीच झालेला नाही,याची पाळे-मुळे इतिहासात आहेत. हा विभाग सातत्याने ७०० वर्षापेक्षा जास्त काळ इस्लामी सरंजामी राजवटीत राहिलेला आहे, शेवटी शेवटी हैद्राबाद स्टेट जरी ब्रिटिश अधिपत्याखाली असला तरी प्रत्यक्ष अमंल मात्र निजामाचाच राहिलेला आहे. ब्रिटिश राजवट जरी आम्हाला नको होती तरी,या राजवटीचे अप्रत्यक्षपणे आम्हा भारतीयांस कांही फायदे पण झालेले आहेत. हे सर्व फायदे जसे भारताच्या इतर भागाला मिळालेले आहेत, तसे हैद्राबाद संस्थानातील जनतेला मिळालेले नाहीत, प्रामुख्याने सर्वांसाठी शिक्षणाची समान संधी आणि प्रगतिशील विचार प्रवाह याबाबतची जी संधी अन्य भारतीयांना ब्रिटिश राजवटीत मिळाली ती, मराठवाडा सह हैद्राबाद संस्थानमधील जनतेला मिळालेली नाही,याचे फार मोठे दुरगामी परिणाम मराठवाडा भागावर झालेले आहेत. +मराठवाड्यासह निजाम स्टेटमधील साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प राहिले. १९३१ मध्ये ते प्रमाण ५% होते, १९४१ मध्ये ते ९.३ % होते. सन १९८१ च्या जनगणनेच्या समयी हे प्रमाण अवघे ३२.९%असे होते, अर्थात महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य साक्षरतेपासून हे प्रमाण १४.१२ % अंतरावर होते. मराठवाडा विभागात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण १९७१ मध्ये १२.५७ आणि १९८१ मध्ये १८.२१ असे होते, म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य प्रमाणाच्या निम्म्यावर होते. आता यात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अजूनही ३३% ग्रामीण महिला निरक्षरच आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ३० ते ४०% असल्याचे पाहण्यास मिळते आहे. +अशा प्रकारची पार्श्वभूमि असलेल्या लातूर जिल्ह्यात, राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या “ गावाकडे चला “ या संदेशातून प्रेरणा घेऊन ग्रामीण विकास लोक संस्था गेल्या तीन दशकापासून ग्रामीण भागातील लोकांच्या विकास आणि सामाजिक बदलाच्या कामात संलग्न आहे. व्यक्तीच्या जीवनात तीन दशकाचा कालावधि तसा मोठा असतो, पण संस्थेच्या जीवनात इतका कालावधि तसा फार मोठा नसतो. तरी सुद्धा आमच्या संस्थेकडे असलेली साधणे-सामुग्री, मनुष्यबळ आणि उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर करून हाती घेतलेल्या कामात गुणवत्ता यावी, ती टिकून रहावी आणि उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त कार्यक्रम पार पडावेत, ज्याचा बहुसंख्य ग्रामीण लोकांना फायदा व्हावा या दिशेने जाण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न्केलेला आहे. आजवरच्या वाटचालीत संस्थेने केलेल्या कामातील प्रमुख उपलब्धी खालील प्रमाणे आहेत. +संस्था कार्याच्या मुख्य उपलब्धी : +१.     महिला मुक्ती प्रबोधन आणि सक्षमीकरण +१.     १९८० पुर्वी ज्यांनी अहमदपूर तालुका परिसरात स्त्रीमुक्तीच्या लढ्याची मुहर्तमेढ रोवली,त्या पहिल्या स्त्री कार्यकर्त्या कॉ. अनुसयाबाई नखाते यांचा वेठबिगार मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून ग्रामीण विकास लोक संस्था, या संस्थेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. +२.     १९८४ मध्ये उदगीरच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी अहमदपूर येथील महिलांच्या वतीने अहमदपुरच्या इतिहासातील पहिला भव्य मोर्चा काढण्यात आला. +३.     महिला मुक्ती प्रबोधनासाठी सातत्याने प्रतिवर्षी अनेक गावातून प्रबोधन मेळावे आणि सभांचे आयोजन करण्यात आले. +४.     डाक्रा गटांची निर्मिती आणि प्रभावी अमलबजावणी +५.     लातूर आणि परभणी जिल्ह्यात बचत गट चळवळ सुरू करणारी पहिली संस्था. +६.     संस्थेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील , विशेषतः परित्यक्ता आणि विधवा अशा  महिलांनाचे ८० बचत गट तयार करून त्यांना सक्षम केले. या माध्यमातून संस्थेच्या वतीने सात लाखांचे अर्थ साह्य देऊन जोडधंदा उभा करणेसाठी मदत केली. +७.     मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटणेकडून आयोजित राज्यस्तरीय स्त्रीमुक्ती यात्रेचे अहमदपूर येथे भव्य स्वागत आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन +८.     म्रराठवाडा स्तरावरील स्त्री हक्क परिषदेचे भव्य आयोजन, ज्यात २००० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. +९.     पीडीत परित्यक्ता महिलांना कायदा सल्ला साह्य मिळालेमुळे ३०० पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला, यापैकी १५२ प्रकरणात तडजोड झाली, ५६ जणींना नुकसानभरपाई मिळाली, पैकी १६ जणींना जमीनीवरचा हक्क मिळाला. +१०.  लातूर  उस्मानाबाद भूकंप पुनर्वसन कामात “ परित्यक्ता महिलांसाठी निवारा “ मागणी साठी दिर्घकाळ पर्यंत लढा आणि अंतिमतः परित्यक्ता महिलांसाठी त्या त्या गावात भुखंड उपलब्ध करून देणेबाबाबतचा राज्य शासनाचा ऎतिहासिक निर्णय. याच बरोबर पुनर्वसनात मिश्र वस्ती मागणीसाठी आंदोलन करणारी ऎकमेव संस्था. +११.  संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलाच पाहिजे असे धोरण निश्चित करून ते अमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. +२.     ग्रामीण कामगारासाकांसाठीचे कार्य. +शेतमजूरांना बारमाही काम उपलब्ध व्हावे,समान व किमान वेतनाची अमलबजावणी आणि शेतमजूरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा व्हावा या उद्देशाने जवलपास १५ वर्षे चळवळ चालविण्यात आली,यात रोहयो कामाची दरवर्षी मागणी आणि अलबजावणी याचा समावेश राहिलेला आहे..   +  बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षण कार्यक्रम : +        मराठवाडा कदाचित महाराष्ट्रात बालमजूरीच्या प्रश्नावर कामाचा प्रारंभ करणारी “ ग्रामीण   +       विकास लोक संस्था “ ही पहिली संस्था असावी,तसेच काम करणाऱ्या मुलांसाठी “  ’ +        बालकामगार ’ “असा शब्दप्रयोग करणारी पण ही संस्था पहिलीच असावी. +१.    संस्थेने १९८८ पासून बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. अनौपचारिक शिक्षण, ब्रीजकोर्स कॅम्प, बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागॄती अभियन आणि संगणकाच्या माध्यमातून साक्षरता आणि अभ्यास. +२.     संस्थेने चालविलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या कार्यक्रमातून किमान ५००० पेक्षा जास्त मुलांनी लाभ घेतलेला आहे, पैकी १००० पेक्षा जास्त मुलांनी पुन्हा शाळा प्रवेश केला, ज्यातील ५०० मुलांनी इयत्ता ४थी किंवा ७वीची बहिस्थ स्वरूपात परिक्षा देऊन पुढील इयत्तेत प्रवेश प्राप्त केलेला आहे. +३.    लातूर – उस्मानाबाद भूकंपग्रस्त भागातील शालाबाह्य मुलांसाठी चालविलेल्या ब्रीज कोर्स कॅम्प शिक्षण कार्यक्रमाचा १२५ मुलांनी लाभ घेतला. +४.    लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील ६ तालुका स्तरावर बालमजूरी निर्मूलन आणि मुलांच्या शिक्षणासाठी “ बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागृती अभियान “ यशस्वीपणे चालविण्यात आले. +५.    १९९२ साली स्थापित झालेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर बालमजूरी निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या “ बालमजूरी विरोधी मोहीम ’ या संघट्नेचे आम्ही संस्थापक सदस्य असून संस्थेने या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी ७ वर्षे कार्यरत राहून हे काम यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. +६.     मराठवाडा स्तरावर आयोजित केलेल्या “ बालमजूरी निर्मूलन यात्रेचे “ संस्थेने नेतॄत्व करून “ बालमजूरी निर्मूलनाचा संदेश मराठवाड्यातील २४ तालुक्यांतील दिड लाख लोकांपर्यंत पोहंचविला आहे. +७.    वेठबिगार मोर्चाच्या वतीने लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून काढण्यात आलेल्या “ वेठगारी आणि बालमजूरी निर्मूलन प्रबोधन यात्रेचे “ नेतॄत्व पण ग्रामीण विकास लोक संस्थे केले आहे. +४ . हैद्राबाद मुक्ती सुवर्णमहोत्स्व निमित्ताने: +     हैद्राबाद मुक्ती सुवर्ण महोत्सव निमित्ताने संस्थेने १७ सप्टे. ते २ ऑक्टो.1998 या काळात     +     मराठवाड्यातील ६९ हुतात्मा स्मारंकाच्या मार्गे  “ राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार यात्रा “     +     काढून, हैद्राबाद मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची  आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली +     अर्पित करण्यात आली. ही यात्रा २७०० की. मी. पेक्षा  अधिक अंतराची होती. या काळात   +     यानुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी मराठवाडा विभागातील हा सर्वाधिक विशाल   +     कार्यक्रम होता, तो यश्स्वीपणे पार पडला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.या यात्रेच्या +     काळात १) हैद्राबाद मुक्ती लढ्याचा इतिहास, २) मराठवाड्याचे मागासलेपण आणि ३) राष्ट्रपिता +     म. गांधी यांचे विचार यानुषंगाने गावोगावी लोकसंवाद करण्यात आला. +५ . नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन कार्यक्रम: +१.    पाणलॊट विकास कार्यक्रम – सोरगा गाव +२.    नैसर्गिक संसाधणे व्यवस्थापन कार्यक्रम – केकतसिंदगी +३.    इंडो-जर्मन पाणलॊट विकास कार्यक्रम  नरवटवाडी – येलदरवाडी +४.    अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम – ६ गावे +५.    एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम – ग्रामस्थांना प्रशिक्षण +उपरोक्त कार्यक्रम अमलबजावणी परिणामी – +१.    उपरोक्त उल्लेखित कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण १२ गांवांच्या शिवारात ५००० हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकास कार्यक्रम राबऊन वाहून जाणाऱ्या मातीचे संरक्षण करण्यात आले. या कामामुळे प्रत्यक्षात २ लाख मनुष्यदिवस काम उपलब्ध झाले. आणि त्या त्या गावात सर्वांसाठी बारमाही रोजगार उपलब्ध झाला. +२.    कार्यक्रम कार्यान्वीत करण्यापूर्वी सर्वच्या सर्व गावे पाणी टंचाईग्रस्त होती, या सर्व गावात आजच्या परिस्थितीत मुबलक पाणी उपलब्ध आहे. +३.    शेतजमीनीची उत्पादकता वाढल्यामुळे गावातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे, त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले गेले आहे. +४.    पूर्वीपेक्षा सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे मजूरांचे होणारे हंगामी स्थलांतर थांबले आहे. +५.    या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलेमुळे, त्यांचा निर्णयप्रक्रीयेतील सहभाग वाढला आहे. +६ . पडीक विहिरीची दुरुस्ती आणि नवीन विहिरीचे मार्फत +   शेती आणि पीण्याच्या पाण्याची उपलब्धी. +१.    एम डी डी पी कार्यक्रमांतर्गत अल्पभुधारक शेतकऱ्यां साठी संस्थेने ५५ विहीरी खोदून दिल्या तसेच ४९ जुन्या विहिरी दुरुस्त करण्यात आल्या. +२.    यामुळे १४३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली, ज्याचा एकूण ३३७ अल्पभूधारकांना फयदा झाला. +३.    तसेच या उपलब्धीमुळे १८ गावातील ५४० कुटुंबाला पीण्याचे पाणी उपलब्ध झाले. +७ . बालीका विवाह प्रतिबंध कार्यक्रम : +   संस्थेच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील ३० गावातून २००६ ते २०१२ या   +   कालावधित “बालीका विवाह प्रतिबंध “ कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम सुरू   +   करणेपूर्वी या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ५८% होते, ते आज हे प्रमाण +   ३०% वर आलेले आहे. +८.    एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत +     गावस्तरावील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग +     भारत सरकर आणि राज्य शासनाच्या साह्यातून कार्यरत असलेल्या एकात्मिक पाणलोट   +     व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर द्यावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्था सहभागी +     असून यानुषंगाने लातूर जिल्ह्यातील एकूण ३६ गावातील प्रशिक्षणारथींना प्रशिक्षण देण्याची +     जबाबदारी शासनाने आमच्या संस्थेवर सोपवलेली असून संस्था हा कार्यक्रम सक्षमपणे राबवत +     आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेने ५ वर्षात एकूण २०० पेक्षा अधिक प्रशिक्षण +      कार्यक्रमाच्या माध्यमातून १६,७२५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले आहे. +९.    हवामान बदल स्वीकृतीकरन कार्यक्रम +     अफार्मच्या सहकार्याने संस्था अहमदपूर, जि. लातूर या भागातील चार गावातून “ हवामान   +     बद्ल स्वीकृतीकरन कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी असून काळाची गरज ओळखून भविष्यात +     या कामाची व्याप्ती आणि कार्यक्षा वाढवण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे. +१०. विहीर पुनर्भरन कार्यक्रम +सन २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या अवर्षण पार्श्वभूमिवर काळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात अधिक पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा या हेतूने संस्थेच्या मार्फत विहीर पुनर्भरन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आतापर्यंत दोन गावातील एकूण १३ विहीरींचे पुनर्भरन करण्यात आले असून, याचा भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पीक उत्पादन घेण्यास साह्य होणार आहे. या कामासाठी पुणे येथील कोरेगाव पार्क क्लब आणि स्पेक्ट्रम ग्रुप यांनी स्वयंस्फुर्त साह्य केलेले आहे. +---------------------------------------------------------------------------------------- +संपर्कः मच्छींद्र गोजमे, अध्यक्ष, ग्रामीण विकास लोक संस्था (फीड), कराड नगर, नांदेड रोड अहमदपूर, +जि. लातूर, महाराष्ट्र – ४१३५१५ [[१]]  , Ph. No 7507752452 +Our Sites : +https://sites.google.com/site/pirdlatur +https://www.youtube.com/user/mgojame +https://balikavikas.wordpress.com +http://www.facebook.com/pird.latur +http://facebook.com/machhindra.gojame +https://twitter.com/pird_latur +https://in.linkedin.com/in/machhindragojame +https://www.youtube.com/user/pirdlatur +http://m-gojame.blogspot.in/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5142.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2f28092deaa8147fb6f1b5c5903eb5aaadb90a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5142.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रासियास हे होन्डुरासमधील शहर आहे. लेम्पिरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५३६मध्ये झाली. +१५४४मध्ये या शहरास ऑदेन्सिया दि लोस कन्फाइन्स भागाची राजधानी करण्यात आले परंतु इतरत्र झालेल्या विरोधामुळे १५४९मध्ये राजधानी ॲंटिग्वा, ग्वातेमाला येथे हलविण्यात आली. +ग्रासियामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5147.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cec70ea4b15dba9c6bf1f30c132763af7578c7b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5147.txt @@ -0,0 +1,20 @@ +ग्राहक +ग्राहक हक्क +युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेन्त् जॉन एफ. केनेडी यांनी १५ March मार्च, १९६२ रोजी युनायटेड स्टेट्स काँग्रेसला आपली ग्राहक हक्काची व्याख्या सादर केली. हे भाषण आता १५ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक ग्राहक हक्क दिनचे निमित्त बनले आहे. आपल्या भाषणात, जेएफकेने ग्राहकांच्या हक्कांचा वापर करण्यास मदत करण्यासाठी संबंधित सरकारच्या त्यांच्या ग्राहकांना अविभाज्य जबाबदारीची रूपरेषा दिली, + +सुरक्षेचा हक्कः आरोग्यासाठी किंवा आयुष्यासाठी घातक असलेल्या वस्तूंच्या मार्केटींगपासून संरक्षण करणे. +माहिती देण्याचा हक्कः कपटी, कपटपूर्ण किंवा अत्यंत भ्रामक माहिती, जाहिराती, लेबलिंग किंवा इतर पद्धतींपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्याला माहिती निवडण्यासाठी आवश्यक असलेली +निवडण्याचा अधिकारः खात्री आहे की, जिथे शक्य असेल तेथे, प्रतिस्पर्धी किंमतींवर विविध उत्पादने आणि सेवांमध्ये प्रवेश; आणि ज्या उद्योगांमध्ये स्पर्धा कार्यक्षम नसते व शासकीय नियमन +ऐकण्याचा हक्कः हे सुनिश्चित करणे की ग्राहकांचे हितसंबंध सरकारी धोरण तयार करताना आणि त्याच्या प्रशासकीय न्यायाधीकरणांमध्ये वाजवी आणि त्वरित वागणूक देण्यात पूर्ण आणि + +अर्थशास्त्र आणि विपणन +ग्राहक असा आहे जो पुनर्विक्री किंवा व्यावसायिक हेतूसाठी नाही तर वापरासाठी वस्तू खरेदी करतो. ग्राहक एक अशी व्यक्ती आहे जी वस्तू आणि सेवा वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंसाठी काही प्रमाणात पैसे देते. यामुळे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या आर्थिक व्यवस्थेत ग्राहकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. ग्राहकांच्या मागणीशिवाय उत्पादकांना उत्पादित करण्याच्या मुख्य हेतूंपैकी एक नसण्याची शक्यता असते: ग्राहकांना विक्री करणे. ग्राहक देखील वितरण शृंखलाचा एक भाग तयार करतो. +अलीकडे विपणन क्षेत्रात विपणनकर्त्यांऐवजी ब्रॉड डेमोग्राफिक प्रोफाइल आणि मार्केट विभागांची फिजिओ-ग्राफिक प्रोफाइल व्युत्पन्न करण्याऐवजी, विक्रेते वैयक्तिकृत विपणन, परवानगी विपणन आणि मोठ्या प्रमाणात सानुकूलनामध्ये गुंतलेले आहेत. [२] +मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या वाढीमुळे ग्राहक अधिकाधिक प्रोशुमर होण्याकडे वळत आहेत, ग्राहक जे उत्पादकही आहेत (बऱ्याचदा सोशल वेबवरील माहिती आणि माध्यमेही) तयार केलेल्या उत्पादनांवर प्रभाव पाडतात (उदा. सानुकूलित करून, क्राऊडफंडिंगद्वारे किंवा त्यांची प्राधान्ये प्रकाशित करून) ), उत्पादन प्रक्रियेत सक्रियपणे भाग घ्या किंवा परस्परसंवादी उत्पादने वापरा. + +कायदा आणि राजकारण +कायदा प्रामुख्याने ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भात ग्राहकांच्या कल्पनेचा वापर करतो आणि ग्राहकांची व्याख्या बऱ्याचदा सजीव व्यक्ती (कॉर्पोरेशन किंवा व्यवसाय नाही) पर्यंतच मर्यादित असते आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना वगळते. []] ग्राहकांच्या संरक्षणासाठी एक विशिष्ट कायदेशीर युक्तिवाद बाजारपेठातील अपयशीपणा आणि ग्राहक आणि व्यवसायाच्या दरम्यान सौदा करण्याची शक्ती असमानता यासारख्या अकार्यक्षमतेच्या कल्पनेवर आधारित आहे. []] सर्व संभाव्य मतदार देखील ग्राहक असल्याने ग्राहक संरक्षणाचे स्पष्ट राजकीय महत्त्व आहे. +ग्राहकांच्या हिताबद्दल चिंता केल्याने ग्राहक सक्रियता वाढली आहे, जेथे संघटक कार्यकर्ते उत्पादने आणि सेवांची ऑफर सुधारण्यासाठी संशोधन, शिक्षण आणि पुरस्कार करतात. ग्राहक शिक्षण काही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले गेले आहे. []] [उद्धरण आवश्यक] ग्राहक शिक्षण आणि निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी समर्पित "ना?" सारख्या विविध ना-नफा प्रकाशने देखील उपलब्ध आहेत. +भारतात, ग्राहक संरक्षण कायदा १ a मध्ये एखाद्या वस्तू किंवा सेवेचा वापर वैयक्तिक वापरासाठी किंवा रोजीरोटी मिळवण्यासाठी केला जाणारा फरक आहे. या कायद्यानुसार केवळ ग्राहक संरक्षित आहेत आणि व्यापारी कारणास्तव एखादी वस्तू, संस्था किंवा संस्था वस्तू विकत घेतल्यास या कायद्याच्या कोणत्याही लाभापासून सूट देण्यात आली आहे. +"ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत काँग्रेसला विशेष संदेश, 15 मार्च 1962". जॉन एफ कॅनेडी प्रेसिडेंशल लायब्ररी अँड म्युझियम. +[[वर्ग :अर्थशास्त्र ]] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5153.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7e97ad8f1d1e274acb956e49445de036966cdfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5153.txt @@ -0,0 +1,6 @@ + +ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रासपुतीन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी १० (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी २२ १८६९ रोजी सायबेरियातील पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतिमान किंवा व्यभिचारी माणसास रासपुतीन म्हणतात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदू वा वेडा फकीर होता किंवा एक स्वार्थी ठग होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. [ संदर्भ हवा ] +१९०३ मध्ये रासपुतीन आपले घरदार सोडून निंद्य व विक्षिप्त कृती करणाऱ्या काही धार्मिक गटांसोबत थोडा काळ राहिला. काही वजनदार उमरावांशी परिचय झाल्याने रासपुतीन थेट रशियाचा दुसरा निकोलस या झारच्या (अर्थ राजा) सानिध्यात आला. त्यावेळी युवराज अलेक्सेई हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रासपुतीनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रासपुतीनचा प्रभाव राजदंपतीवर पडला. झारिना (अर्थ राणी) आलेक्सांद्रा हिच्यावर रासपुतीनचा प्रभाव पडल्याने तर ती कोणत्याही लहान मोठ्या समस्या रासपुतीनसमोर मांडण्यात स्वतःला धन्य समजू लागली. रशियाच्या एकमेव वारसाच्या रक्षणाकरिताच परमेश्वराने रासपुतीनला पाठविले असल्याचे तिला वाटे. रोमानोव्ह राजपरिवारासाठी येशू ख्रिस्ताने पुन्हा जन्म घेतला असल्याचे ती बोलून दाखवी. +१९०६ साली तत्कालीन रशियाचे प्रधानमंत्री स्तोलिपिन यांच्या निवासस्थानावर क्रांतिकारकांनी बॉंब फेकले तेव्हा जखमी लोकांवर उपचार रासपुतीननेच केले. रासपुतीनचे वाढते महत्त्वव रशियाच्या राजकारणासाठी अतिशय घातक वळण घेत असल्याबाबत प्रधानमंत्री स्तोलिपिन याने झार निकोलसच्या कानावर घातले व रासपुतीनला हद्दपार करण्यात यावे अशी मागणीही त्याने केली. पण परिणाम उलटा झाला व झार निकोलसने स्तोलिपिनलाच प्रधानमंत्रीपदावरून दूर केले. रासपुतीनच्या विरोधात जो वागेल, बोलेल त्याला कठोर शिक्षा होऊ लागली. यातून राजघराण्याचे धर्मगुरू थिओफन, गृहमंत्री मकरोव्ह वगैरे मातब्बर मंडळीही सुटली नाहीत. +रासपुतीनने हळूहळू रशियाच्या शासन व्यवस्थेवरही आपली पकड घट्ट केली. रासपुतीनची मर्जी संपादन न करणाऱ्यांची हकालपट्टी झाल्याने अनेक राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष लोकांना शासनाबाहेर जावे लागले. त्यांच्याऐवजी स्वार्थी व तत्त्वशून्य व्यक्तींचा भरणा राज्ययंत्रणेत झाला. रशियाचे सरसेनापती निकोलाय निकोलाययेविच यांनाही झारने पदावरून काढून टाकले व ते पद स्वतः राखले. या घटनेमुळे अनेकांच्या मनात रासपुतीनबद्दल संताप उफाळून आला. ड्यूमा (रशियन संसद) मध्ये रासपुतीविरुद्ध एकमताने ठराव संमत झाला आणि ड्यूमाच्या शिफारशीवरून झार निकोलसने रासपुतीनला शिक्षा करण्याचे आदेश दिले. पण झारिना आलेक्सांद्राच्या दबावामुळे रासपुतीनची शिक्षा लगेच मागे घेण्यात आली. +रासपुतीनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. सप्टेंबर २९ १९१६ या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रासपुतीनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रासपुतीनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रासपुतीनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रासपुतीनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तुलातील सर्व गोळ्या रासपुतीनवर झाडल्या, रासपुतीन जागेवरच मारला गेला. रासपुतीन मारला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रासपुतीनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5155.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..350ed20eae3c8afa93c54e2000f4d21d0a09d9a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5155.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्यहे तमिळनाडू राज्यातील विरुधुनगर जिल्ह्यात आहे. याची स्थापना १९८९ मध्ये झाली असून एकूण क्षेत्रफळ ४८० चौ.किमी. आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5163.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5163.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5174.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef54dd668320cdeb066679253c606d8191f1b856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5174.txt @@ -0,0 +1,5 @@ +माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्‌यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवऱ्याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटावर गेली. +माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅंड्सला परत आली आणि तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली. +अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलॅंन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलॅंन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला. +माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले. + एल्सबेथ श्रागम्युल्लर हे नाव माहीत नसलं तरी त्या शिष्येचं नाव आहे मारिटा झिली ऊर्फ माताहारी, १ ९ १५ मध्ये माताहारीला हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी बेल्जियमच्या प्रशिक्षण केंद्रात एल्सबेथकडे पाठवण्यात आलं . तिने फ्रेंचांच्या उच्चपदस्थ राजकीय तसेच लष्करी वर्तुळात शिरकाव करून जर्मनीसाठी हेरगिरी करावी अशी जर्मन हायकमांडची इच्छा होती . माताहारीला तेथे पाठवण्यात जर्मन हायकमांडची आज्ञा असल्याने एल्सबेथne प्रशिक्षणासाठी दाखल करून घेतलं . हे खरं असलं तरी ती एल्सबेथची आवडती विद्यार्थिनी कधीच नव्हती . माताहारी बथ्थड डोक्याची आहे अन् ती हेरगिरीचं साधं - सोपं तंत्रही आत्मसात करू शकत नसल्याने कुचकामाची आहे , असं लवकरच तिचं मत बनलं, एल्सबेथ आगम्युल्लरचं हे मत अतिशय योग्यं होतं . माताहारीला जी काही थोडी सफलता मिळाली त्यात तिच्या बुद्धिचातुर्यापेक्षा तिच्या रूपलावण्याचा भाग जास्त होता . त्याचा वापर करून तिला जी काही माहिती मिळत होती तितकीच ती जर्मनांना देत होती . सामरिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती कोणती ह्याची जाण नसल्याने ती मिळवण्याचे प्रयत्न माताहारीकडून फारसे होत नव्हते ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच फ्रान्समधील जर्मन हेरांचं जाळं सुरक्षित ठेवण्यासाठी एल्सबेथने फ्रेंच गुप्तचर संस्थेकडे चुगली करून माताहारीचा बळी दिला . अर्थात हे अशा प्रकारचं ' डिस्कार्ड ' तंत्र आणीबाणीच्या वेळीच अन् इतर पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा तसंच आपल्या गुप्तहेर संस्थेची हानी होणार नाही ह्याची काळजी घेऊनच वापरायचे असते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_520.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37591e65fe9a336f6e8a9a3374b6cd8b6570c4de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_520.txt @@ -0,0 +1 @@ +खोसपुरी हे नगर औरंगाबाद महामार्गावर नगर पासून २६ किमी अंतरावर वसलेले छोटेसे गाव आहे. साधारणत २५०० लोकसंख्या आहे. नगर औरंगाबाद रोडवर पा.पूलापासून पश्चिमेला १.५ किमी अंतरावर खोसपुरी गाव आहे. संपूर्णपने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे गावाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. अलीकडच्या काळात बरेचसे तरुण शासकीय नौकरीत रुजू झाल्यामुळे थोडेसे आर्थिक चित्र बदलताना दिसत आहे. प्रा.सुनिल सोनार diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5201.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e517a100c9981d1eaba0854f25d844b405eaa850 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5201.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाढत्या औद्यौगिकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. +शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5215.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc973ee0ef8b40bb986f67207a0e7389927599b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5215.txt @@ -0,0 +1 @@ +द स्पोर्ट्स हब, त्रिवेंद्रम, सामान्यत: ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जाते,[१] आणि पूर्वी त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जात असे. हे केरळमधील एक बहुउद्देशीय स्टेडियम आहे, जे प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरले जाते. हे स्टेडियम केरळ, भारतातील तिरुवनंतपुरम शहरातील करियावट्टम येथे आहे. हे केरळ विद्यापीठाने १५ वर्षांच्या कालावधीसाठी 94 लाख (US$२,०८,७००) प्रति वर्ष भाड्याने घेतलेल्या ३६ एकर जमिनीवर बांधले.[२] हे भारतातील पहिले DBOT (डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर) मॉडेल मैदानी स्टेडियम आहे. ७ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रीनफील्ड स्टेडियम हे भारताचे ५० वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बनले जेव्हा मैदानावर न्यू झीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचे आयोजन केले गेले. १ नोव्हेंबर २०१८ रोजी, स्थळाने पहिला एकदिवसीय सामना आयोजित केला होता. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे केरळ क्रिकेट संघाचे मुख्य ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5216.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc973ee0ef8b40bb986f67207a0e7389927599b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5216.txt @@ -0,0 +1 @@ +द स्पोर्ट्स हब, त्रिवेंद्रम, सामान्यत: ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जाते,[१] आणि पूर्वी त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जात असे. हे केरळमधील एक बहुउद्देशीय स्टेडियम आहे, जे प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरले जाते. हे स्टेडियम केरळ, भारतातील तिरुवनंतपुरम शहरातील करियावट्टम येथे आहे. हे केरळ विद्यापीठाने १५ वर्षांच्या कालावधीसाठी 94 लाख (US$२,०८,७००) प्रति वर्ष भाड्याने घेतलेल्या ३६ एकर जमिनीवर बांधले.[२] हे भारतातील पहिले DBOT (डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर) मॉडेल मैदानी स्टेडियम आहे. ७ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रीनफील्ड स्टेडियम हे भारताचे ५० वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बनले जेव्हा मैदानावर न्यू झीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचे आयोजन केले गेले. १ नोव्हेंबर २०१८ रोजी, स्थळाने पहिला एकदिवसीय सामना आयोजित केला होता. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे केरळ क्रिकेट संघाचे मुख्य ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5248.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c0c7a7e6b4d74ac5bc7dbcf7337d9eaf2a0f4be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5248.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीली काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5257.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec5a7872520fe03546b3f9c9258e746ca042bc08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5257.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रीसचा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ग्रीसचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर ग्रीस महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र आहेत.[४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5258.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c374f6a9f08256b05aec1bc6604acc1b01313909 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5258.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉर्ज दुसरा (ग्रीक: Γεώργιος Β; १९ जुलै, १८९० - १ एप्रिल, १९४७) हा १९२२-२४ आणि १९३५-४७ दरम्यान ग्रीसचा राजा होता. +अनेक कारणांमुळे याला तीन वेळा ग्रीसमधून परागंदा व्हावे लागले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5259.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82fd0eeb3f319f1527a0dd5adfeb039eb5b5c9e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5259.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रुप टेलिव्हिसा (Grupo Televisa, S.A.B. de C.V.) किंवा टेलिव्हिसा (Televisa) एक मेक्सिकन मीडिया कंपनी आहे आणि लॅटिन अमेरिका[१][२] आणि स्पॅनिश भाषिक जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.[३] त्याच्या व्यवसायांमध्ये टेलिव्हिजन आणि रेडिओ कार्यक्रम निर्मिती आणि प्रसारण, मासिक वितरण इ. +www.televisa.com,www.televisa.com/corporativo (Corporate) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5282.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e264c3fcbc8164608e6d3eeaed874f9c86289723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5282.txt @@ -0,0 +1 @@ +बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रॅंडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी फिडे मार्फत दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५०० किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्यास ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळते. एकदा ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. ग्रॅंडमास्टर मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग २५०० पेक्षा कमी झाले तरी ही काढून घेतली जात नाही. आयुष्यभर अबाधित राहते. भारताचा सर्वात पहिला ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद हा होय. सद्यस्थितित ३२ भारतीय खेळाडू ग्रॅंडमास्टर आहेत. परिमार्जन नेगी हा भारताचा सर्वांत कमी वयात ग्रॅंडमास्टर टायटल जिंकणारा खेळाडू आहे. त्याने केवळ वयाच्या तेराव्या वर्षी ग्रॅंडमास्टर मिळवले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5305.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88c3ef00f56905731ee3bde99eb457c4c8844aa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5305.txt @@ -0,0 +1,7 @@ +१४ नोव्हेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5318.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d5849cc476d23180a3b1c24433a5ac11a9f975a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5318.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅहॅम काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5335.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2405dde68ffb99eef7a07c20690d8aca5abb265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5335.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅहाम डेरेक बार्लो (मार्च २६, इ.स. १९५०:फोकस्टोन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून तीन कसोटी आणि सहा एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5336.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e5c18b37eff3ec5a795d4fccff705d2ade74114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5336.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम डेव्हिड लॉइड (१ जुलै, १९६९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९६ ते १९९८ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याचे वडील डेव्हिड लॉईड देखील इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5361.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d5849cc476d23180a3b1c24433a5ac11a9f975a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5361.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅहॅम काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5374.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2bea6a7d03534c3d2abc3caf054ca7d9e945bd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5374.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेंजर काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रेंजर काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5394.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5394.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5451.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77fa3887ac9482c8a3e30ee479055b64ba65d82f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5451.txt @@ -0,0 +1,8 @@ +द ग्रेट ईस्टर्न हॉटेल तथा ललित ग्रेट ईस्टर्न हॉटेल हे भारताच्या कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) शहरातील जुने होटेल आहे. +द ज्वेल ऑफ द ईस्ट असे ओळखले जाणारे हे होटेल ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकालात महत्त्वाचे होते असा याचा परिचय होता. या शहराला भेट देणाऱ्या मान्यवर व्यक्ति अनेक वेळा या ग्रेट ईस्टर्न हॉटेलला भेट असत. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या हॉटेलचे महत्त्व कमी झाले आणि नंतर पश्चिम बंगालमधील नक्षलवादी आंदोलनादरम्यान याची अधोगती झाली. त्यानंतर याचे व्यवस्थापन राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. २००५ मध्ये हे हॉटेल एका खाजगी कंपनीला विकले त्यानंतर २०१३ मध्ये ते नवीन रूपात पुन्हा सुरू झाले.[१] +ब्रिटिशांनी आधुनिक पद्धतीची हॉटेल भारतात आणली. सर्वात जुने हॉटेल म्हणजे स्पानीस हॉटेल की जे जनतेसाठी सन १८३० मध्ये एशिया खंडात सुरू झाले. हे साधारण १६५ वर्षे कायम चालू आहे. द ग्रेट ईस्टर्न हॉटेलचे उद्घाटन सन १८४० किंवा १८४१ मध्ये डेविड विल्सन यांनी ऑकलंडचे हॉटेल या स्वरूपात चालू केले. नंतर डेविड विल्सन यांचे नाव जॉर्ज इडण झाले. ते पहिले ऑकलंडचे सरदार होते त्यानंतर ते भारताचे गव्हर्नर जनरल झाले. या हॉटेलची सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे याच जागेवर पाव विकण्याचे दुकान होते. हे हॉटेल १०० खोल्या आणि तळमजल्यावर एक डिपार्टमेंटल स्टोअर उघडून चालू केले. त्यानी १८६० मध्ये या हॉटेलचा विस्तार केला आणि त्याचे नाव ग्रेट ईस्टर्न हॉटेल वाइन आणि जनरल परवेईंग कंपनी ठेवले.[२] सन १८५९ मध्ये संचालक मंडळात एका भारतीय संचालकाचा समावेश केला. सन १९१५ मध्ये हे हॉटेल ग्रेट ईस्टर्न हॉटेल म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १८८३ मध्ये या हॉटेल मध्ये विध्युतीकरण झाले आणि भारत देशातील विध्युतीकरण झालेले ते पहिले हॉटेल ठरले. पुढील काळात त्यात बरेच बदल होत गेले. सन २००५ मध्ये ते द ललित हॉटेल, पॅलेस अँड रेसॉर्ट म्हणून प्रसिद्ध झाले.[३] +हे हॉटेल सुधारणा करण्यासाठी बरीच म्हणजे सात वर्षे बंध होते. १९ नोवेंबर २०१३ रोजी ललित ग्रेट ईस्टर्न म्हणून यातील कांही विभाग चालू केला.[४] या इमारतीचा आराखडा कायदेशीर नोंदनिकृत केला आणि या इमारतीत होणाऱ्या सुधारणा म्हणजे दर्शनी भाग शोभिवंत व्हावा शिवाय भव्य असा जिना असावा हे करण्याची आशा धरली. या हॉटेलचे तीन विभाग केले. हेरिटेज I, हेरिटेज II आणि न्यू ब्लॉक. +हे जुन्या कोर्ट हाऊस मार्गावर आहे. येथून असेम्ब्ली साधारण ३ किमीआहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण १७ किमीआहे. हावडा रेल्वे स्थानक ४ किमीआहे. +सर्व खोल्या सर्व सोईनी युक्त आरामदाई आहेत. त्यात कॉफी मेकर, मिनरल वॉटर, दैनिक, साप्ताहिक, विध्युतीकरण केलेली सेफ, मिनी बार, मेज, टेबल लॅम्प, आहेत. डिलक्स खोलीतून शहराचे दर्शन बसल्या जागेवरून आरामात घेता येते.[५] +येथे ५०० लोकांची सोय होऊ शकेल असे सभा, लग्न कार्य, यासाठी बॉलरूम आहे. शिवाय विडियो कोन्फ्रंसिंग, प्रोजेक्टर, सेक्रेटरियल सेवा, प्रदूषण संशोधन व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळ दर्शन, सहल व्यवस्था, विमान रेल्वे टीकेट बुकिंग, आणि हमाल व्यवस्था या सुविधा आहेत.[६] +संध्याकाळी उच्च प्रतीचा चहा आणि कॉकटेल, २४ तास डिंनर, बेकरी फूड, पब मध्ये मदिरा, फिंगर फूड, स्पा सुविधा, प्रत्येक व्यक्तिला रोज रात्री एक लिटरची पाण्याची बाटली, एलसीडी, मुलांचे साठी पूल, वाहन तळ, धोबी, चलन बदल, इस्त्री, इ. सुविधा आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5459.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01d0d31e6737ffde57dfbccf3205847506a93f16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5459.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेट बेंड म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: GBD, आप्रविको: KGBD, एफ.ए.ए. स्थळसूचक: GBD) हा अमेरिकेतील कॅन्सस राज्याच्या ग्रेट बेंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर बार्टन काउंटीमध्ये आहे. येथून कोणतीही प्रवासी सेवा उपलब्ध नाही. हा विमानतळ खाजगी विमाने वापरतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5480.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed4a923bf877148e930dbaf4b3758c495c02338a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5480.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5504.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..487ff82322440eaf75736ae80c161feaaa4fa33f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5504.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेडी काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5507.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99993c14d833f89f9f96881be1e919c7bcd2ba7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5507.txt @@ -0,0 +1,62 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे. +राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या ग्रेनेडामध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी हे ग्रेनेडाची राष्ट्रप्रमुख असून टिलमन थॉमस हा विद्यमान पंतप्रधान आहे. +ग्रेनेडा देश येथील मोठ्या प्रमाणावर लागवड होणाऱ्या जायफळासाठी ओळखला जातो. येथील एकूण लोकसंख्या केवळ १.१ लाख इतकी आहे. +ग्रेनेडा देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5548.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e071fad2680626b416ccf97c0cda7afce97f861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5548.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेव्हिल थॉमस स्कॉट स्टीवन्स (७ जानेवारी, १९०१:लंडन, इंग्लंड - १९ सप्टेंबर, १९७०:लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२२ ते १९३० दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5556.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57d9616222ae716d199aa92c70baa1d258182834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5556.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेस एलिझाबेथ ॲन पॉट्स (जन्म १२ जुलै २००२) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या स्टॅफोर्डशायर, सेंट्रल स्पार्क्स आणि ट्रेंट रॉकेट्ससाठी खेळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5558.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9123cd2e806e6f6c34f018fae902235631e06fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5558.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेस पॅट्रिशिया गूडर (२२ मार्च, १९२४:ऑकलंड, न्यू झीलंड - २१ मार्च, १९८३:ऑकलंड, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5576.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d6440725ae0436d387408f4a1f0bb209798dba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5576.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेसन क्लिओफास शिलिंगफोर्ड (सप्टेंबर २५, इ.स. १९४४:माकूचेरी, डॉमिनिका - डिसेंबर २३, इ.स. २००९:सॅलिसबरी, डॉमिनिका) हा  वेस्ट इंडीजकडून १९६९ ते १९७२ दरम्यान सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5582.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5582.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_56.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_56.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6bca3441178335527dc35aaaa0f8da685db8d21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_56.txt @@ -0,0 +1,4 @@ +खुनी नदी ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एक नदी आहे. +खुनी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5606.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c30f8da292821d3c36800be93dc4880c7ebe891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5606.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्लाउस्टर काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्लाउस्टर काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5611.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d925e5c89700dcb6e5bf5a576df39c61ca057a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5611.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लिनिस हुल्लाह (८ ऑगस्ट, १९४८:इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८२ दरम्यान ४ महिला कसोटी, १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5620.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..098a0359af8dd78716ca9331fccc002c7058363e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5620.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 55°51′30″N 4°15′32″W / 55.85833°N 4.25889°W / 55.85833; -4.25889 + +ग्लासगो (इंग्लिश: Glasgow ; स्कॉट्स: Glesga; स्कॉटिश गेलिक: Glaschu) हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात क्लाइड नदीच्या काठावर वसले असून ते एडिनबरापासून ७९ किमी तर लंडनपासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो युनायटेड किंग्डममधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +ब्रिटिश साम्राज्यकाळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे अमेरिका खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. +स्कॉटलंडमधील इतर शहरांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. सेल्टिक एफ.सी. व रेंजर्स एफ.सी. हे स्कॉटिश प्रिमियर लीगमधील दोन सर्वात यशस्वी संघ ग्लासगोमध्ये स्थित आहेत. तसेच रग्बी लीग, रग्बी युनियन व बास्केटबॉल खेळांमधील व्यावसायिक संघ ग्लासगोमध्ये आहेत/ +इ.स. २०१४ मधील राष्ट्रकुल खेळांचे ग्लासगो हे यजमान शहर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5641.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e4ac0a87eb039ad566e7d110fe3017b7dcbe635 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5641.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्लॅडियेटर हा २००० साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आणि त्या भूमिका केलेल्या रसेल क्रोवला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांसह एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5642.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e4ac0a87eb039ad566e7d110fe3017b7dcbe635 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5642.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्लॅडियेटर हा २००० साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आणि त्या भूमिका केलेल्या रसेल क्रोवला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांसह एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5648.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ec83997eb4b752997b3b1495a1a6d363767008d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5648.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लब इंग्लंडच्या ग्लॅमॉर्गन काउंटीमधील क्रिकेट क्लब आहे. +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5676.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6541c2d21e4548478a675fe89f454315f42befe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5676.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन लुईस फ्राय(1948-2016) (नोव्हेंबर ६, इ.स. १९४८:डेट्रोईट - १८ जानेवारी, २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन संगीतकार, गायक, गीतलेखक व अभिनेता आहे. +फ्राय ईगल्स या रॉक बॅंडचा स्थापक सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5677.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6541c2d21e4548478a675fe89f454315f42befe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5677.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन लुईस फ्राय(1948-2016) (नोव्हेंबर ६, इ.स. १९४८:डेट्रोईट - १८ जानेवारी, २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन संगीतकार, गायक, गीतलेखक व अभिनेता आहे. +फ्राय ईगल्स या रॉक बॅंडचा स्थापक सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5679.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5679.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5681.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd25d3e9b24f5c9e66476f9d8f322a452b3d6675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5681.txt @@ -0,0 +1,4 @@ +२० ऑगस्ट, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + +ग्लेन डोनाल्ड मॅकग्रा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5685.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..336d51e3d34b743b29b6dcad0f272c56f34bf3af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5685.txt @@ -0,0 +1,28 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +ग्लेन जेम्स मॅक्सवेल (१४ ऑक्टोबर, इ.स. १९८८ - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा अष्टपैलू खेळाडू आहे. +१ अमला • +५ अनुरीत • +६ साहा (†) • +७ विजय (क) • +१० मिलर • +१४ मार्श • +१६ नाईक (†) • +१७ स्टोइनिस • +१८ मोहित • +१९ धवन • +२० अक्षर • +२१ साहू • +२५ जॉनसन • +२८ बेहारदीन • +२९ गुरक्रीत • +३२ मॅक्सवेल • +५४ वोहरा • +६६ संदीप • +८७ अॅबट • +९४ करिअप्पा • + ठाकुर • + जाफ़र • + स्वप्निल सिंग • +प्रशिक्षक: संजय बांगर +साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5692.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5be137277ba8dbda8a0866e7b87899b9fee7d396 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5692.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लेन गॉर्डन हॉल (२४ मे, १९३८:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - २६ जून, १९८७:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६५ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5698.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9018688b230bffa1699859ee6f90163bbd4b8542 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5698.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेनार्वोन हंटली आर्मस्ट्राँग (१७ नोव्हेंबर, १९६९:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +हंटले याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून एकूण ३ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_572.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d56da5b990cccfb44f53e29bd7196b6045678d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_572.txt @@ -0,0 +1,4 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर हेन्री मॉरिस (३० एप्रिल, इ.स. १९८७:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5728.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..158e026ce8bf2bde461a0f03c029bf0322c89c50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5728.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्लोरिया मे जोसेफिन स्वान्सन (मार्च २७, इ.स. १८९९:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ४ एप्रिल, इ.स. १९८३:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही अमेरिकेन चित्रपट अभिनेत्री होती. हिने मूकपट आणि बोलपट दोन्ही प्रकारच्या सिनेमांतून अभिनय केला. द ट्रेसपासर या तिच्या पहिल्या बोलपटासाठी तिला ऑस्कर नामांकन मिळाले. स्वान्सनने काही चित्रपटांचे निर्माणही केले. +चित्रपट अभिनयातून निवृत्त झाल्यावर स्वान्सनने नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांतूनही अभिनय केला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5734.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..021ad88b30fc01b9feb9575ea7d4d920ce762969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5734.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या ग्वांग्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४४,११८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5738.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b55c1ae6f8299900997eaf5be372115247a42b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5738.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472 + +ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे. +ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_579.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526767d0377927456bfe0946e141bb706b71c3ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_579.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर रॉजर क्रिस वोक्स (२ मार्च, इ.स. १९८९:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलॅंड्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5828.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8b3058bfa3cac2de32e405c3a582578d956063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5828.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वेन सदरलँड (१९२१:न्यू झीलंड - १९९५:वेलिंग्टन, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5838.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b55fc27e251cf84e1c2c500c2d17546ed04b8ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5838.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ग्वॉम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. ग्वॉम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही ग्वॉमची राजधानी आहे. ग्वॉमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5850.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245024f599856f595dfd0443ba2b999a5d598ac4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5850.txt @@ -0,0 +1,2 @@ +घटोत्कच (इ.स. २८० - इ.स. ३१९)[१] हा गुप्त राज्याचे साम्राज्य होण्याअगोदरचा राज्यकर्ता होता. तो राजा श्रीगुप्त यांचा पुत्र होता, ज्यांनी गुप्त राज्याची स्थापना केली. वैशाली ही त्याची राजधानी होती. त्यांची आईची नाव महादेवी रचनादेवी होते.घटोत्कचाच्या राज्यकालाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही व जास्तीकरून तो 'चंद्रगुप्त पहिला' याचा पिता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5863.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec6a8dd140960f057d5fbe6f64acd9303a40fa3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5863.txt @@ -0,0 +1,2 @@ +घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच दाद मागावयास पाहिजे, असे नाही. त्याचप्रमाणे न्यायिक पृथक्‌ता व घटस्फोट यांमधील फरक घटस्फोटाची कायदेशीर व्याप्ती समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायिक पृथक्‌ता हे घटस्फोटाकरिता एक कारण होऊ शकते. न्यायिक पृथक्‌तेच्या हुकूमनाम्याने वैवाहिक वैध संबंध फक्त निलंबित होतात; कायमचे संपुष्टात येत नाहीत.[ संदर्भ हवा ] +घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्यायोगे काही बिकट समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषतः घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.समाजात पहावे एवढे मानाचे स्थान मिळत नाही. समाजाचा घटस्फोटित स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलतो. त्याचबरोबर तिच्या या परिस्थितीला सर्वस्वी स्त्रीलाच जबाबदार धरले जाते तिची काहीही चूक नसेल तरी.त्याचबरोबर  घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह होण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होताना आपल्याला समाजात दिसून येतात. त्यातूनच घटस्फोटित स्त्रीला मूल असेल तर अडचणी अधिकच वाढतात. घट स्फोटामुळे अजून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे स्त्रीचे हक्काचे घर नेमके कोणते. कारण मुलीला लहानपणापासून सांगितलेलं असत तू लग्न करून ज्या घरी जाशील तेच तूज  घर पण  घटस्फोट जाला कि ते घर तीचं रहात नाही आणि पुन्हा माहेरी आल्यानंतरही बऱ्याचदा ते घर तिला स्वीकारत नाही. मला असं वाटतं कि समाजामध्ये घटस्फोटाबद्दल जागृती करणे गरजेचं आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5884.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b22941948e2063584af30d6fade8e7a82c7d7bd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5884.txt @@ -0,0 +1,7 @@ +घणसोली हे नवी मुंबई शहराच्या घणसोली नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5885.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a2e8d07d6840a6684e8e52ad27d3dd3e417da4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5885.txt @@ -0,0 +1,10 @@ +घन म्हणजे भरीव, घट्ट किंवा दृढ. जो पदार्थ पाण्याप्रमाणे किंवा हवेप्रमाणे प्रवाही नसतो त्या पदार्थाला घन पदार्थ म्हणतात. घन स्थितीत असणे हा त्या पदार्थाचा एक भौतिक गुणधर्म आहे. पदार्थाच्या घट्टपणाच्या मोजमापाला घनता म्हणतात. +२. घन हा एक भौमितिक आकार आहे. घनाला लांबी, रुंदी व जाडी(किंवा उंची) असते (त्रिमिती असलेला आकार). घनाकृतीतील लांबी, रुंदी आणि उंची दाखवणाऱ्या रेषा एकमेकांना लंब असतात आणि त्यांचे माप समान असते. किंवा दुसऱ्या शब्दांत, सहा चौरसांनी सीमित केलेल्या आकृतीस घन म्हणतात. +३. कोणत्याही संख्येला त्याच संख्येच्या वर्गाने गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो. किंवा तीन समान संख्यांचा गुणाकार हा त्या समान संख्येचा घन असतो. +४ गुणले ४ = १६. +४ गुणले १६ = ६४. +किंवा, ४ x ४ x ४ = ६४ +म्हणजे, ६४ हा ४चा घन आहे. +आणि ४ हे चौसष्टचे घनमूळ आहे. +४. एखाद्या भरीव वस्तूने व्यापलेल्या जागेच्या मोजमापाला त्या वस्तूचे घनफळ म्हणतात. +५. घन या शब्दाचे अन्य अर्थ :- मेघ, निबिड(अरण्य वगैरे), गंभीर(गर्जना वगैरे), दाट(प्रेम, साखरेचा पाक वगेरे), विस्तार(पूर्वक म्हणणे=घनपाठ) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_591.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27fb223d1560128b71825b31c35a9ef27b0c11a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_591.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टोफर मायकेल प्रॅट (२१ जून, १९७९:व्हर्जिनिया, मिनेसोटा, अमेरिका - ) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. २००९ ते २०१५ दरम्यान प्रसारित झालेल्या पार्क्स ॲन्ड रिक्रियेशन नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेमधील भूमिकेसाठी प्रॅट ओळखला जातो. त्याने ज्युरॅसिक वर्ल्डसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5931.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9091d30b0b3e4df598ad3aed8e7c740323a19001 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5931.txt @@ -0,0 +1,7 @@ +मांजर ही मार्जार जातीतील एक मांसाहारी भूचर सस्तन प्राणी आहे. जगातील अनेक प्रदेशांत मांजर ही पाळीव प्राणी आहे. मांजरीला वाघाची मावशी असे म्हणतात. मांजरचे वय किती असते? +मांजर ही पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मांजरीचे अनेक प्रकार आहेत. मांजर ही प्राणी अनेक रंगामध्ये असते. मांजरीचे मुख्य भक्ष्य उंदीर, विविध पक्षी, इतर छोटे प्राणी व दूध आहे [१]. क्वचित मांजर गवत देखील खाताना आढळते, परंतु असे आचरण साधारणतः क्षुधापूर्तीसाठी नसते. मांजराकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने, जेव्हा मांजर गवत खाते, अशा वेळेस वमन क्रियेद्वारे मांजराच्या पोटातून गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात. मांजर हा असा प्राणी आहे जो दिशा लक्षात घेऊन घरी परत येतो. माणसाच्या शरीरात एकूण २०६ हाडे असतात परंतु मांजराच्या शरीरात 280 हाडे असतात. मांजर आपल्या उंचीच्या तिनपट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येतात. मांजर हे प्राणी जन्मतःपासून भांडखोर वृत्तीचे असतात. मांजरीण एकावेळी ३ ते ५ पिल्लांना जन्माला घालते. +मांजरींचे शरीर इतर प्रजातींप्रमाणेच आढळते, त्यामध्ये एक मजबूत लवचिक शरीर, द्रुत प्रतिक्षेप, तीक्ष्ण दात आणि मागे घेतलेले लहान पंजे लहान शिकार +करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यांची रात्रीची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता चांगली विकसित झालेली आहे. मांजरीच्या बोलण्याचे प्रकारामध्ये म्याव म्याव करणे, गुरगुरने, फुसफूसने, कंपयुक्त आवाज करणे, कल्लोळ करणे, तसेच मांजरींच्या विशिष्ट शारीरिक भाषेचा समावेश आहे. मांजर ही एक सामाजिक प्रजाती आहे, परंतु शिकार नेहमी एकटीच करते. मांजर मानवी कांनांसाठी अगदी अस्पष्ट, अगदी कमी किंवा खूपच जास्त असलेले आवाज ऐकू शकते. त्यामुळे उंदीर किंवा इतर लहान सस्तन प्राण्यांनी केलेले आवाज ते अतिशय सहजपणे ऐकू शकते. मांजर हा एक असा शिकारी आहे जो पहाटे आणि संध्याकाळी सर्वात सक्रिय असतो. मांजरीचे नख तीष्ण असतात. +मादी पाळीव मांजरीं वसंत ऋतु ते शरद ऋतूच्या शेवटी पर्यंत पिल्ले देतात, त्यामध्ये एकावेळी दोन ते पाच मांजरीचे पिल्ले असतात. घरगुती मांजरी ह्या प्रजनन व नोंदणीकृत वंशावळ म्हणून दर्शविल्या जातात, हा छंद मांजरीची आवड म्हणून ओळखला जातो. मांजरींच्या पाळीव प्राणी म्हणून पैदासीवर नियंत्रण ठेवण्यातील अपयशमुळे संपूर्ण जगातील मांजरी मोठ्या संख्येने वाढू लागल्या आणि याचा संपूर्ण जगातील पक्षी नष्ट होण्यास हातभार लागला. +बराच काळ असा विचार केला जात होता की मांजरीचे पालनपोषण इजिप्तमध्ये केले गेले होते, कारण प्राचीन इजिप्तमधील मांजरींचे पूजन सुमारे इ.स.पु. ३१०० पूर्वीपासून केले जात होते. तथापि, आफ्रिकन जंगली मांजर (एफ. लाइबिका)च्या शिकवणीचा प्रारंभिक पुरावा सायप्रसमध्ये सापडला, जेथे एक मांजरीचा सांगाडा जवळजवळ इ.स.पु. ७५०० साली नियोलिथिक कबरने खोदला होता. त्यामुळे आफ्रिकन जंगली मांजरी ह्या बहुधा पूर्वेस सर्वप्रथम पाळल्या गेल्या. मांजरीचे वय किती असते +२०१७ पर्यंत, घरगुती मांजरी ह्या अमेरिकेतील मालकीच्या पाळीव प्राण्यामध्ये ताज्या पाण्यातील माश्यांनंतर, दुसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय पाळीव प्राणी ठरल्या. कारण ९५ दशलक्ष मांजरींची मालकी अमेरिकेतील लोकांकडे होती. २०१९ पर्यंत युनायटेड किंगडममध्ये सुमारे ७.३ दशलक्ष मांजरी ४.८ दशलक्षाहूनही जास्त घरात राहत होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5934.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd80b600f2ec6a0a03980b7b513fb22b6853b5f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5934.txt @@ -0,0 +1,8 @@ + घरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5966.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3286deb4304a04776ea6703339e239628dd7cafa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5966.txt @@ -0,0 +1 @@ +घाघरी धबधबा हा झारखंडमधील लाटेहर जिल्ह्यातील एक धबधबा आहे. ९८मी. उंची असलेला हा भारतातील ३३वा सर्वात उंच धबधबा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5988.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8600b03259fdb511d41d07a9bf0e5ca70959c0a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_5988.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटपिंपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150055683b09b037ea0b2004b699d78ceec2251e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6.txt @@ -0,0 +1,45 @@ +मेजर ख्वांग अभयवोंग्शे (देवनागरी लेखनभेद: खुआंग अभयवोंग्शे, ख्वांग अभयवंशे ; थाई: พันตรีควง อภัยวงศ์ ; रोमन लिपी: Khuang Abhaiwongse ;) (मे १७, इ.स. १९०२ - मार्च १५, इ.स. १९६८) हा थायलंडाचा पंतप्रधान होता. अभयवोंग्शे १ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते ३१ ऑगस्ट, इ.स. १९४५, ३१ जानेवारी, इ.स. १९४६ ते २४ मार्च, इ.स. १९४६ आणि इ.स. १० नोव्हेंबर, इ.स. १९४७ ते ८ एप्रिल, इ.स. १९४८ या कालखंडांदरम्यान तीनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6011.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b241ebb1b61c36965fa1fa057986cf7cf2fadcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6011.txt @@ -0,0 +1 @@ +घाटुमरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6020.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf5cd67be29dd2981bf4e617b987475fe46ae24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6020.txt @@ -0,0 +1 @@ +घाडगे अँड सून ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6026.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..068164afb6762fd1efbe7e612283aa978a0fdc79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6026.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७०७ असलेले घाडवेल हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ५०९.६९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ३४७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १४४९ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : काही नाही +असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6039.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd36d9a66f499161da8238f2febe8c7bacfecbf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6039.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाणाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_607.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a94cebcdaaea00125edbc55a180e4dc734472b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_607.txt @@ -0,0 +1,2 @@ +ख्रिस्ती वाडवळ समाज हा मुंबईलगतच्या वसई, विरार, नालासोपारा भागातील समाज आहे. ख्रिस्ती धर्म पाळणारा हा समाज मूळ हिंदू असून पोर्तुगीज अंमलादरम्यान त्यांनी धर्मांतर केले. +शके १०६० मध्ये चालुक्य राजाचा मांडलिक राजा गोवर्धन बिंब ह्याने आपला भाऊ प्रतापबिंब ह्यास दहा हजार घोडेस्वार देऊन उत्तर कोकणावर स्वारी करण्यासाठी पाठविले. त्याने प्रथम दमण आणि नंतर तारापूर घेऊन पुढे शिरगाव मार्गे तो महिकावतीस आला. त्याच्यासोबत बरीच कुळे आली. ती कुळे आसपासच्या परिसरात उत्तरेला देहेरी उंबरगाव पासून दक्षिणेला वसईखाडीपर्यंत स्थिरस्थावर झाली.ह्यातील क्षत्रिय कुळातील लोक पुढे शेती-बागायती व्यवसाय करु लागले.केळी, पानवेल, फुले, फळभाज्या, फुलभाज्या, इत्यादी बागायतीच्या वाड्या निर्माण केल्या.कालांतराने वाड्या करणारे म्हणून हे लोक वाडीवाले म्हणून ओळखले जाऊ लागले. वाडीवाले शब्दाचा अपभ्रंश वाडवळ झाला. ह्यांची आपापसांत बोलली जाणारी भाषा वाडवळी भाषा म्हणून नावारूपास आली.ह्यातील वसईमध्ये राहणारे काही लोक पोर्तुगीज सत्तेच्या जुलमी राजवटीत ख्रिश्चन धर्माच्या रुढीमुळे धर्मांतरित झाले.तेच आज ख्रिस्ती वाडवळ म्हणून ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_61.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_61.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d214fa5534566b1c61fa380e846b87dc99d057f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_61.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुपसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6106.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2be0c45983633c338a3c89898d863fe944d0a5d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6106.txt @@ -0,0 +1 @@ +घियासुद्दिन अहमद ( जानेवारी २, इ.स. १९०१) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील धुबरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6114.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50654daff84e5781896b6cc8962d58cd72eda363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6114.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुंगराळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_612.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e99c289aa12ed7d3182214e92f7057edbcbab6a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_612.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ख्रिस्तोफ किस्लोव्स्की (जन्म २७ जून १९४१ – मृत्यू १३ मार्च १९९६) हे पोलंडी चित्रपट-दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. कॅमेरा बफ (१९७९), जुन्या करारातील दहा आज्ञांचा आधार घेत स्वतःच्या काळातील वास्तवाविषयी भाष्य करणारे डेकेलॉग[१] हे चित्रपटदशक अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6124.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42719ea5bd7d3ce46b89ccde0d08828ba25bfe4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6124.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुगेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6129.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87154a73ee9f640a860a5b1bc25180d6d2d8b165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6129.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुटके हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_613.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a07bcef3347dab4a0538fe8bb0ae280b3baabca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_613.txt @@ -0,0 +1 @@ +ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट (Christophe Jaffrelot) हे फ्रेंच राज्यशास्त्रज्ञ असून, त्यांचे कार्यक्षेत्र दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. ते सेंटर फॉर डेट डिटेक्शन एंड डी रिकफेर्स इंटरनॅशनलस् (सीईआरआय) सायन्स पो मध्ये आणि सेंटर नॅशनल डेला रिकशे सायन्फेनिफिक (सीएनआरएस) येथे संशोधन संचालक आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6133.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f16004af7a7f67c334bb07327552a84339f43b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6133.txt @@ -0,0 +1,50 @@ +स्ट्रायजिडी +टायटोनिडी +Ogygoptyngidae (fossil) +Palaeoglaucidae (fossil) +Protostrigidae (fossil) +Sophiornithidae (fossil) +Strigidae sensu Sibley & Ahlquist +ऑउल्स क्रिग्निफोर्म्सच्या क्रमात आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने एकटे व रात्रीच्या जवळजवळ 200 प्रजातींचा समावेश आहे जो प्रत्यक्ष दृश्याद्वारे, मोठ्या, विस्तृत डोक्यावर, दूरबीन दृश्यासाठी, बायनॉरल ऐकणे, तीक्ष्ण ताकद आणि मूक फ्लाइटसाठी (विमानासारखी) अनुकूल पंख. अपवादांमध्ये दुपारचे उत्तरी हॉक-उल्लू आणि ग्रॅग्रीअस बोरोइंग उल्लू समाविष्ट आहे. +घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. घुबडे बहुधा एकाकी आणि निशाचर असतात (अपवाद:बरोविंग घुबड). घुबडाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत. +घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे. +अंटार्क्टिका, बहुतांश ग्रीनलॅंड आणि काही दूरस्थ बेटे वगळता घुबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात. +घुबड हा शिकारी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. तसेच घुबडाला बुद्धिमान पक्षीसुद्धा हो म्हटले जाते. घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच आहे असे म्हटले जाते. घुबडाच नाव घेतलं कि, बऱ्याच लोकांना भीती वाटते. दिवसें -दिवस घुबड हा पक्षी नामशेष होत चालला आहे. +1) घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. परंतु बरेच लोक घुबडला भीत असल्या -मुळे या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते. +2) घुबड लक्ष्मी देवीचे वाहन आहे. तरीसुद्धा काही लोक घुबडाला अशुभ मानतात. परंतु घुबड हे अशुभ नाही. तरीसुद्धा घुबड विषयी काही लोकांचा गैरसमज आहे. +3) घुबड हे निशाचर असल्यामुळे जेव्हा सर्व जग झोपते तेव्हा जागा होतो. हेच घुबडचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणून ती रात्री भक्ष्य शोधण्यासाठी फिरते. +4) घुबड आपली मान 170° फिरवतात तसेच रात्री उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही आणि त्यांच्या डोळ्याच्या पापण्या कधीही मिटत नाही. +5) घुबडच्या जवळजवळ 200 प्रजाती आहे. घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी आहेत. कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातीनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे. +6) अंटार्टिका बहुतांशी इंग्लंड आणि काही दुरस्त बेटे वगळता पृथ्वीवर सर्वत्र घुबडे आढळतात. +7) घुबड एक असा पक्षी आहे जो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. तो रात्री शेतातील उंदीर, साप, विंचू त्यांची शिकार करत असल्यामुळे, जेव्हा शेतात घुबड असेल त्यावेळेस हे शेतात येणार नाहीत. तसेच लहान-मोठे कीटक खाऊन सुद्धा कीटकांची संख्या प्रमाणात ठेवण्याचे काम करतो. +7) भारतात घुबडांच्या 60 प्रजाती आणि उपप्रजाती आढळतात. सर्वात छोटे घुबड एल्फ आऊल आहे. त्याची उंची पाच ते सहा इंच असते. तर सर्वात उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल आहे. ज्याची उंची 32 इंच पर्यंत असू शकते. +8) घुबडच्या डोळ्यांची रचना इतर पक्षांच्या तुलनेत जरा वेगळीच असते घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना गोल नसून ट्यूब सारखी असते. +9) त्यामुळे ते एखाद्या दुर्बिणी प्रमाणे दूर पर्यंत बघू शकतात. तीन घडीच्या पापण्या असतात. त्यातील एक झोपण्यासाठी आणि एक डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते. मोठ्या डोळ्यामुळे ते रात्री सुद्धा स्पष्ट बघू शकता परंतु जवळचे मात्र त्यांना अस्पष्ट दिसते. +10) घुबड डोळे हलवू शकत नाही. म्हणून आजूबाजूला बघण्याकरिता तिला डोके पूर्ण फिरवावे लागते. घुबडच्या मानीत 14 मनके असतात. त्याच्यामुळे घुबड त्यांची मान 270 अंश फिरवू शकतात. +11) घुबडाची ऐकण्याची क्षमता देखील अतिशय उत्तम असते. घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असतात. ज्यामुळे ध्वनीलहरींमधील थोडासा फरक सुद्धा त्यांना सावजाचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करतो. +12) घुबडांच्या डोक्यावर असलेली पिसे सुद्धा घुबडाला ध्वनीलहरींना दहापट मोठे करून कानापर्यंत पोहचवतात. +13) घुबडांच्या पंखावरील केसांची रचना अशी असते की, उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही. +14) काही घुबड त्यांच्यापेक्षा छोट्या जातीच्या घुबडांची शिकार करतात. बार्न आऊल या प्रजातीची घुबड छोट्या घुबडांना अक्खी गळून घेतो. हा वर्षभरात सुमारे 1000 उंदीर खातो. उंदीर हे त्याचे आवडते खाद्य असल्यामुळे, शेतकऱ्याचा मित्र सुद्धा घुबडला समजले जाते. +15) घुबडचा चेहरा गोल चपटा असतो आणि त्यांची चोच लहान असली तरी ती खूप शक्तिवान असते. तसेच घुबड सर्वात आधी मोठ्या शक्तिशाली पिल्लांना अन्न पुरवतो व नंतर कमजोर पिलांना अन्न पुरवतो. हे पिल्ले मोठी झाल्यावर उडून जवळपासच्या झाडावर राहायला जातात. तिथे ही काही वेळा हे घुबड पिल्लाला अन्न पुरवतो. +16) दिवसा घुबड आजूबाजूच्या वातावरणा प्रमाणे स्वतःला बदलतात आणि आरामात राहतात. +17) घुबड स्वतःच्या रक्षणासाठी खूप भयावह आवाज काढू शकतो. घुबडच्या पायाला पुढे दोन व मागे दोन धारदार नखे असतात. ज्यामुळे त्यांना शिकार जखडून ठेवण्यास मदत होते. मादी घुबड नरापेक्षा मोठी असते आणि जास्त आक्रमक असते. +18) मादी ही नरापेक्षा जास्त आकर्षक रंगाची असते व तिचा आवाजही नरापेक्षा मोठा असतो आणि त्यांना एक मैल पर्यंत एकता येऊ शकतो. +19) गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. +20) भारतात ह्या घुबडांच्या मुख्य दोन उपजाती आहेत. गव्हाणी घुबड पक्षी साधारणता 36 सेमी आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी, बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्यापांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडत तपकिरी रंगाचे ठिपके असतात. +21) डोकेवर गोलसर आकाराचे काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा बदनामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला तारखेचा साऱ्या पक्ष्यांचा विणीचा निश्चित काळ नाही. +22) जुन्या पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. +23) एकच घरटे वर्षानुवर्ष वापरण्याची सवय या पक्षांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची गोलसर चार ते सात अंडी देते. त्यांचे उंदीर, घुशी, सरडे, पाली हे मुख्य खाद्य आहे. +24) पिंगळा घुबड हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे. पिंगळा पक्षी आकारणे साधारणपणे मैना पक्षी एवढी त्याची लांबी 21 सेमी असते. +25) पिंगळा घुबडाचे डोके गोल वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. त्याची चोच बाकदार शिकार पकडण्यासाठी आणि मास फाडण्यासाठी उपयुक्त तर डोळे पिवळी असतात. +26) पिंगळा घुबड मध्ये नर-मादी दिसायला सारखेच असतात. सर्व घुबड क्रमानेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी 280° फिरू शकतो. त्यामुळे आपल्या मागे काय चालू आहे ते क्षणात पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकुल झाले असल्याने, लहानात लहान आवाजाच्या दिशेने पिंगळा पक्षी रोखून पाहतो. याच्या रंग आणि आकारावरून तीन उपजाती आहेत. +27) पिंगळा सुद्धा निशाचर आहे. तो दिवसा जुन्या आरमारमध्ये झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास जुन्या घरात, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. +28) घनदाट वृक्षाच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च एप्रिल हा काळ पिंगळा पक्षांच्या वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत जुन्या इमारतीच्या छिद्रात कडे-कपारीत मिळेल त्या साधनांनी बनवलेले असते किंवा त्यांचे वास्तव्य दुसऱ्या पक्षांनी सोडून दिलेल्या घरट्यात सुद्धा असते. +29) ही मादी एका वेळी तीन ते चार पांढुरक्या रंगाची अंडी देते. ते उबविण्या -साठी पिल्लांचे संगोपन आतापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात. +30) हे पक्षी रात्रीच्या वेळी बेंडूक लहान पक्षी पाली उंदीर आणि लहान प्राण्यांची छोटी पिल्ले त्यांची शिकार करतात. +31) रानपिंगळा घुबड हा पक्षी महाराष्ट्र प्रदेशात व बाजूच्या मध्य प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत होता. परंतु आता विविध कारणाने तो दिसेनासा झाला आहे. +32) अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने शोध घेतला असता, तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट जिल्ह्यात दोनशे-तीनशे पक्षी एवढ्याच संख्यात तो आढळला. +33) हुमा घुबड हा 58 सेमी, उंचीचा पिसांची शिंगी असलेला मोठा घुबड पक्षी आहे. याचा मुख्य रंग भुरकट राखाडी असून याचे डोळे मोठे पिवळ्या रंगाचे असतात. +34) हुमा घुबड बसल्यावर त्यांच्या डोक्यावरील पिसे शिंगा सारखेवर एकमेकां जवळ येतात. +35) हुमा घुबड आणि एकदा जोडी जमली की प्रती कित्तेक वर्ष एकाच ठिकाणी राहतात. +36) भारताशिवाय बांगलादेश, चीन, मलेशिया म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड या देशातही आढळतो. +या पक्ष्यांचा अधिवास स्मशानात सर्वाधिक असतो. कारण ढोली असलेली, स्थानिक प्रजातींची मोठी झाडं तेथे असतात. त्यांचे डोळे लाल गडद असतात म्हणून लोक भितात. तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात. घुबडाला मारण्याचे प्रकार होतात. घुबड हे अशुभाचे प्रतीक आहे, ही अंधश्रद्धा थांबवली पाहिजे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6134.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cef27149dc6e8641ef9c150190ae0bb52ec77c40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6134.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुबडवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6138.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfb4e0f433aa33fd3debd245763e774eb9ea8f21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6138.txt @@ -0,0 +1 @@ +घुमट ही घनगोलाच्या आकाराची किंवा त्याच्याशी साधर्म्य सांगणारी वास्तूच्या छताची रचना आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6144.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd646c0a554aa0b1f7f976b26353b9c17cfbe348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6144.txt @@ -0,0 +1,8 @@ + घुमारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_615.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eeaa0d8a4e42b882817a7f57b9849d485b2d9e8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_615.txt @@ -0,0 +1,16 @@ + +अमेरिका खंड शोधणारा +[१]ख्रिस्तोफर कोलंबस (जन्म : ३१ ऑक्टोबर १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान. - २० मे १५०६) हा इटली देशाचा नागरिक असून, प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भाग) झाला.[२] स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्‍न ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांचा पाया घातला गेला. +युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होत्या व युरोपीय राज्ये संपत्तीच्या शोधात नवनवीन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभूमीवर पूर्व दिशेला असलेला हिंदुस्थान देश हा पश्चिमी सागरमार्गाने गाठता येईल ह्या तर्कावर आधारलेल्या कोलंबसच्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला. स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आशिया खंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापाराद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या १४९२ च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने कोलंबस जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा द्वीपसमूहावर पोहोचला. ज्या ठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने सॅल्व्हॅडोर हे नाव दिले. पुढच्या तीन मोहिमांत कोलंबस वेस्ट इंडीज ,व्हेनेझुएलाचा कॅरिबियन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहीर केले. +तुर्कानी काॅन्स्टॅन्टिनोपल जिंकल्याने युरोपीयांचे आशिया खंडाशी व्यापार करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे, कारण भारतातील लोक शेती करतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला अमेरिका असे नाव दिले गेले. +कोलंबस हा अमेरिकेला पोहोचणारा पहिला युरोपीय शोधक नव्हता. लिफ एरिकसनने ११व्या शतकात नोर्स मोहिमेखाली अमेरिका गाठली होती.[३] पण त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळे त्यातून टिकाऊ असा युरोप व अमेरिका संबंध अस्तित्वात आला नाही, तो कोलंबसच्या सफरींमुळे होण्यास सुरुवात झाली. पुढची काही शतके युरोपचा हा अमेरिका-शोध ताबा व वसाहतीकरण चालूच राहिले. त्याचा आधुनिक जगाच्या घडणीवरही बराच प्रभाव पडला. कोलंबसने ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वतःची मोठी कर्तबगारी मानली.[१] +आपण पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानात न पोचता युरोपीयांना अपरिचित असलेल्या खंडात पोचलो हे कोलंबसने कधी कबूल केले नाही. उलट जिथे तो पोचला त्या रहिवाशांना त्याने इंडियोस (स्पॅनिश भाषेत हिंदुस्थानी) असे संबोधले. [४] पुढे कोलंबसचे स्पेनचा राजा व त्याने नेमलेला अमेरिकी वसाहतीवरचा प्रशसक यांच्याशी संबंध बिघडले व त्याची परिणती इ.स. १५०० मध्ये कोलंबसच्या अटकेत व हिस्पनोलिआ बेटाच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होण्यात झाली. त्यावर कोलंबस व त्याचे वारसदार ह्यांनी आपल्याला राज्याकडून अपेक्षित हक्काचा लाभ मिळावा ह्यासाठी बरीच वर्षे कायदेशीर लढाई दिली. +अमेरिकत कोलंबसाचे अनेक पुतळे आहेत; त्यांपैकी बोस्टनमधल्या नॉर्थ एन्ड पार्कमधील कोलंबसच्या पुतळ्याचा शिरच्छेद केला गेला. रिचमंड (व्हर्जिनिया) येथे एका बागेतील कोलंबसच्या पुतळ्याला आंदोलकांनी जलसमाधी दिली. मिनेसोटात कोलंबसाचा पुतळा खेचून खाली पाडण्यात आला. +जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाची अमेरिकी पोलिसांकडून विनाकारण हत्या होत असतानाचे चलचित्रमुद्रण पाहून संतापाची लाट उसळली. गावांत रस्त्यावर येऊन आंदोलन करत होते. या आंदोलनाला ‘दमनकारी इतिहासाच्या खुणा’ हटवण्यासाठी पुतळा-विरोधी वळण लागले, त्यांत या पुतळ्यांचा विनाश ओढवला. +हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या, +समुद्रा,डळमळू दे तारे +विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे +ढळू दे दिशाकोन सारे. +आणि शेवटच्या दोन प्रसिद्ध ओळी : +अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा +किनारा तुला पामराला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6158.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f5c5843bcad963418420b0f8bee52286387690 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6158.txt @@ -0,0 +1,8 @@ +घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. [१]घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. सार्वजनिक सण आणि उत्सवप्रसंगी महिला हे लोकनृत्य सादर करतात.[२] +भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण्याचा प्रघात होता. पुढे संपूर्ण राजस्थान राज्यात हे नृत्य केले जाऊ लागले. सर्वच उत्सव प्रसंगी हे नृत्य केले जात असले तरीही नवरात्री व गणगौर प्रसंगी हे नृत्य विशेषत्त्वाने केले जाते. हे पारंपारिक नृत्य केवळ स्त्रिया सादर करतात.महाराजा वा संस्थानिक यांच्या दरबारात महिला हे नृत्य सादर करीत असत. शिव आणि पार्वती यांच्या मूर्तींच्यासमोर महिला हे नृत्य राजाच्या महालात व हवेलीत करीत. कालांतराने या नृत्याला सामूहिक व्यासपीठ मिळाले आणि ते लोकप्रिय झाले.[३] +गोलाकार उभे राहून वेगवेगळ्या प्रकारे गिरक्या घेत हे नृत्य केले जाते. खाली वाकून टाळ्या वाजवून तर कधी टिचक्या वाजवत केले जाणारे हे नृत्य अतिशय लोभसवाणे आहे. दोन दोन स्त्रियांच्या समोरासमोर जोड्या करून लांब जाऊन परत जवळ येत तर कधी स्वतःभोवती चक्कर घेत हे नृत्य केले जाते. गाणे जसे पुढे सरकते तशी गाण्याची लयही हळूहळू वाढत जाते. गोलाकार नाचत असताना अतिशय सुंदरतेने एकमेकांमधील अंतर समान राखत हे नृत्य केले जाते. कधी कधी हातात टिपऱ्या किंवा लाकडी तलवारी घेण्याची प्रथा सुद्धा आहे. क्वचित प्रसंगी स्त्रिया व पुरुष मिळून हे नृत्य सादर केले जाते. +ढोलक, मंजिरा, झालर, एकतारा वगैरे वाद्यांचा वापर या नृत्यात केला जातो. +घूमर नृत्यामध्ये तीन प्रकार असतात-[४] + +घागरा हे या नृत्यातील प्रमुख आकर्षण असते. घागरा-चोळी किंवा चनिया- चोळी आणि ओढणी अशी वेशभूषा केली जाते. हे घागरे रंगीबेरंगी असतात व त्यावर आरसेकाम केलेले आढळते.[५] विविध प्रकारचे चकचकीत दागिने व बांगड्या परिधान केल्या जातात. +हा नृत्यप्रकार केवळ राजस्थान प्रांतापुरता मर्यादित राहिला नसून चित्रपट माध्यमाद्वारे तो समाजात प्रसिद्ध पावलेला आहे असेही आधुनिक काळात दिसून येते.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_619.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596932341d8a9753d0e30756cdf79f369fe53f4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_619.txt @@ -0,0 +1,7 @@ +१२ डिसेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6203.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a244aa2060dcd75b8b25d44be01455c046193ddf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6203.txt @@ -0,0 +1,11 @@ +घोगस पारगाव हे शिरूर कासार तालुक्यातील बीड जिल्हयातील गाव आहे. +अक्षांश १८.९६ रेखांश ७२.८२ . मुख्ये डाक कार्यालय उमापूर हे असून पिन कोड नं. 431130 आहे. पूर्वेस बीड ,गेवराई तालुका ,पश्चिमेस पाथर्डी तालुका,उत्तरेस शेवगाव,पैठण तालुका,दक्षिणेस पाटोदा तालुकाची हद्द आहे. जवळपास असणारे शहरे पाथर्डी, शिरूर कासार पैठण ,अहमदनगर औरंगाबाद,बीड ,गेवराई इत्यादी. +फार प्राचीन खेडेगाव आहे.फार फार वर्षापूर्वी येथे घोगसराजा नावाचा राजा होता,त्यावरून या गावास घोगसपारगाव हे नाव पडले आहे.गावाच्या उत्तरेस कुमांडलेश्वर नावाचे तीर्थक्षेत्रआहे यावरून या गावास कुंडलपारगाव म्हणून सुद्धा ओळखले जाते.गावामध्ये प्रवेश करताना वेशीमध्ये उजव्या बाजूस प्राचीन हेमाडपंथी शंकराचे मंदिर आहे त्याचे जागेश्वराचे मंदिर व डाव्याबाजूस महालक्षमी मातेचे मंदिर आहे.भगवानगड या तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी हे गाव वसलेलेआहे.तसेच पश्चिम - उत्तरेस ५ कि.मी.अंतरावर केदारेश्वर हे एक तीर्थक्षेत्र आहे तेथे रामाने बाणमारून पाणी काढले आहे येथील नदीला पाताळगंगा हे नाव आहे. राम,सीता यांनी चौदा वर्ष वनवासात येथे वास्तव्य केले होते आशी आख्यायिका आहे, त्यांचे काही भांडीकुंडी येथे आजही पहावयास मिळतात. +बोलीभाषा मराठी व राहनीमान सर्वसाधारण आहे.गावातील लोकांचा मुख्ये व्यावसाय शेती हा आहे.घोगस पारगांव येथिल पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकांती, शेती हा प्रमुख व्यवसाय मत्र अवेळी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती,ऊस तोड कामगार वर्ग असे हालाकिचे जीवन येथील लोक जगतात. +मुख्य शेती वरच अवलंबून आहे आणि शेती पावसावर म्हणून गावातील बरेचसे लोक ऊस तोडणीला जातात +पावसाळ्यातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याने उन्हाळ्यात पाण्याच प्रचंड प्रमाणाते दुर्भिक् जाणवते. +गावातच जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे आणि इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक शाळा आहे. गावात 11वी 12वी उच्च माध्यमिक विद्यालय आहे आणि अजून एक निवासी माध्यमिक विद्यालय आहे +आरोग्य सुविधांची तर फक्त नावालाच आहेत +गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण ते कायमच बंद असतें +संचार सुविधा बऱ्यापैकी आहेत जवळपास सगळ्याच मोबाईल कंपनीच्या मोबाईल मनोरे गावामध्ये आहेत. +पैठण पंढरपूर राज्य महामार्गावरील एक महत्त्वाचे स्थान आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6204.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..347e0ba0c0b867c198eb770c5586377e252deaac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6204.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6255.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fbe302d4843b971f20dc135387b5c7005997dd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6255.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोडखळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6263.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b76216c07108e9d41806848abdd672e4f749e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6263.txt @@ -0,0 +1,2 @@ + घोडदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6277.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e60a1f5c21b81b43ecb96b950bfd19f0288fc53c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6277.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोडांबे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6289.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c472027d0151925a8c2986465951c90619e7816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6289.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6298.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef5a7a2c96673cb293eae9f829c43e26bce14b85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6298.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोणसपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6302.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e8142e7547a4308bccce52d4564a36ff77e4c9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6302.txt @@ -0,0 +1,2 @@ + घोणसा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6310.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd0b5c135ccad6db2a4032c8b73f927b8007d3ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6310.txt @@ -0,0 +1,5 @@ +घोरक टिलवा, पाण टिटवा, ठाठा, लांब पायांची कुडावळ किंवा शेकाटी (इंग्लिश:Indian Blackwinged stilt; हिंदी:गजपाव, टिंघुर, सरागनी) हा एक पक्षी आहे. +आकाराने अंदाजे तित्तिराएवढी असते.काटकुळे उंच पाय असतात.सडपातळ,काळा,राखट,उदी व पांढरा जलचर पक्षी.सरळ,बारीक,काळी चोच असते.लांब पाय व पायांचा रंग तांबूस.ऋतुमानाप्रमाणे नर-मादीच्या रंगांत पालट होतो.उडताना शेपटीजवळचा पांढरा भाग पाचरीसारखा पाठीपर्यंत दिसतो.शेपटीच्या सम पातळीत पाय ताणलेले.पाठ व पंख काळेभोर असतात. +भारत,पाकिस्तान,श्रीलंका व ब्रह्मदेश येथे प्रामुख्याने आढळून येतात.निवासी,तसेच स्थानिक स्थलांतर करणारे आणि हिवाळी पाहुणे. +युरोप,आशिया,अमेरिकन या भागात एप्रिल ते ऑगस्टमध्ये वीण. +दलदली व चिखलाणी. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6317.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b893e148497f71c578929887ffb67a32e2f02a0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6317.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोरपडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6342.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9ce6f4cb4574b0ed3e10be4169af69fb03bc5ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6342.txt @@ -0,0 +1,18 @@ +घोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ने गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३१२ कुटुंबे राहतात. एकूण १६५५ लोकसंख्येपैकी ८२८ पुरुष तर ८२७ महिला आहेत. गावाची साक्षरता ४१.४१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५२.५४ आहे तर स्त्री साक्षरता ३०.४४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३०५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.४३ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +उरसे, म्हासड, आंबिवळी, निकावळी, भारड, तवा, कोल्हण, धामाटणे, पेठ, धाकटी डहाणू, ताडीआळे ही जवळपासची गावे आहेत.कासा समूह ग्रामपंचायतीमध्ये भारड, भिसेनगर, घोळ, आणि कासाखुर्द ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6356.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42c8d5fc8969285548a413a97ca77bd49281c111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6356.txt @@ -0,0 +1,17 @@ +घोसाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६४ कुटुंबे राहतात. एकूण १३०९ लोकसंख्येपैकी ६४८ पुरुष तर ६६१ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +दांडवळ, निळमाती, हिरवे, बेरीस्ते, चास,मोरहांडे, मोखाडा, राजीवनगर, गोंडे खुर्द, पोशेरा, लक्ष्मीनगर ही जवळपासची गावे आहेत.मोखाडा ग्रामपंचायतीमध्ये घोसाळी,मोखाडा, आणि राजीवनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6376.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253bf9f5fed4c995ed429350bef15731f0189464 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6376.txt @@ -0,0 +1,3 @@ +चँबर्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चँबर्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_639.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c46bb980007b78b6d0eb6214b796544880e8b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_639.txt @@ -0,0 +1,8 @@ +साहित्य अकादमी पुरस्कार +गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, २८ डिसेंबर १८९९; - नागपूर, २७ नोव्हेंबर १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत. +ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला. +संयुक्त महाराष्ट्र समिती सदस्य :- 1) केशवराव जेथे 2) ग. त्र्य. माडखोलकर 3) द. वा. पोतदार 3) शंकरराव देव 4) श्री. शं. नवरे +गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले.. +न.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले. +भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे. +वा.म. जोशी, ना.सी. फडके, वि.स. खांडेकर यांच्या काळातले ग.त्र्यं. माडखोलकर हेही कादंबरीकार होते. त्यांनी साहित्यविचारही व समीक्षाही केली आहे. सर्जनशील लेखक म्हणून त्यांचा साहित्यविचार व य्यांची समीक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्या १९२० नंतरच्या मराठी साहित्यविचारात कलावाद-जीवनवाद यांचे तीव्र द्वंद्व दिसते. फडके कलावादी, खांडेकर जीवनवादी, तर माडखोलकर दोन्ही वादांचे पुरस्कर्ते होते. वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नांवाजला गेला. वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते. वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली. ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबऱ्यसंतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6400.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89034e3d9cffac31689c51f3e4ccbff4e7ebadb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6400.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंचाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6472.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c310c7adde44be6924ea5c221d92e4402ef7e5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6472.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंदीगड करे आशिकी हा २०२१चा अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि टी सिरीज निर्मित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी-थरारपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य कलाकार आहेत. हे १० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले.[१][२] +चंदीगडमधील बॉडीबिल्डर मनू झुम्बा शिक्षिका असलेल्या मानवीच्या प्रेमात पडतो. धक्कादायक खुलासा झाल्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत गोंधळ निर्माण होईपर्यंत सर्व काही ठीक आहे.[३] +चंदीगड करे आशिकी  आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6479.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3c09ee13d4a673bf3551b2ce6c09696de9a3fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6479.txt @@ -0,0 +1 @@ +चंदिगढ हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_648.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b39ccc4c315913963389204877c8677f737ce4bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_648.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. गणेश कृष्ण गर्दे (सप्टेंबर, इ.स. १८८५ - २ जुलै, इ.स.१९१६) हे मराठी लेखक होते. यांचे मूळ गाव बेळगाव-धारवाडकडचे असून त्यांचे वडील वैद्य होते. गणेश कृष्णाजींचे माध्यमिक शिक्षण बेळगावी झाले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी ग्रॅंट मेडिकल कॉलेजातून इ.स. १८७८मध्ये एल.एम.एस. ही डॉक्टरी परीक्षा प्रथम ष्रेणीत उत्तीर्ण केली आणि ते पुण्यात व्यवसाय करू लागले. गर्दे यांना आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचेही ज्ञान होते. शिवाय त्यांना संस्कृत साहित्याची आणि मराठी वाङ्मयांत रस होता. डॉक्टरी करता करता त्यांनी मराठी भाषेत वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. ’वाग्भट’ व ’माधव निदान’ हे दोन संस्कृत ग्रंथ गर्दे यांनी मराठीत आणले. मराठीत ते ’सार्थ वाग्भट - अष्टांगहृदय व त्याचे मराठी भाषांतर भाग १-२ (इ.स. १८९०-९१) आणि ’सार्थ माधवनिदान’ (इ.स. १९०४) या नावांनी प्रकाशित झाले. ह्या दोन्ही ग्रंथांना जोडलेल्या उपोद्‌घा्तांत त्यांनी आर्यवैद्यकाचे मोठ्या चिकित्सेने पर्यालोचन केले आहे. ’माधव निदान’ या ग्रंथात इंग्रजी पद्धतीनुसार अनेक रोगांची निदाने दिली असून, ग्रंथात शरीरविज्ञानासंबंधी एक निबंधही जोडला आहे. आयुर्वेद अभ्यासक्रमात हे दोनही ग्रंथ प्रमाण मानले जातात. +वैद्यकीय विषयांना वाहिलेल्या ग्रंथांखेरीज ग.कृ. गर्दे यांनी इतरही काही संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर केले. सटीप ईशगुणादर्शः (१९१९), सार्थ व समश्लोकी शिवमहिम्न व उपमन्युकृत शिवस्तोत्र (१९०५) ही त्यांची संस्कृतवरून मराठीत पद्यरूपात आणलेली काव्ये होत. ह्या काव्यांवरून गर्दे यांची काव्यशक्ती, भाषाप्रभुत्व व निर्दोष छंदरचना यांचा प्रत्यय येतो. विष्णूसहस्रनामातील प्रत्येक नावावर एक याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र श्लोकही रचले होते. +साहित्य आणि संस्कृतीविषयी आवड असल्याने डॉ. ग.कृ. गर्दे यांना पुण्यात आल्यावर लोकमान्य टिळक यांच्याशी संबंध आला. त्यांच्या मैत्रीमुळे गर्दे यांनी राजकारण, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम यांत सह्भाग घ्यायला सुरुवात केली. ते टिळकांनी सुरू केलेल्या ’केसरी’ या वर्तमानपत्राचे सुरुवातीच्या संस्थापक पुरस्कर्त्यांपैकी एक होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवात ते व्याख्याने देत. टिळकांचे ते वैद्यकीय सल्लागार होते. +डॉ. गणेश कृष्णाजी गर्दे यांच्या चौफेर व्यासंगामुळे त्यांना पुणे येथे १९०९ साली भरलेल्या ५व्या मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6491.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..600004f8a0035a7b360ac2aacbbcd97cb7c4765f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6491.txt @@ -0,0 +1,8 @@ +चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर (१६ जानेवारी, इ.स. १९३४:श्रीवर्धन, रायगड जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आणि गायक आहेत. ते संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करतात. +यांचे यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेग्वेकर यांचा जन्मही तेथेच झाला.. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेग्वेकर हे त्यांचे वडील. त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या. +चंडू डेग्वेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले +. +'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखॉंच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्‍नाथमध्ये कलंदरखॉंची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेग्वेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्‍नाथ या नाटकातली भूमिका वठवली. +पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेग्वेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते. 'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती. +चंदू डेग्वेकर हे मा. दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत. +डेग्वेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्सांमधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटिक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेग्वेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतून तसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6494.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03c089178f615f3a8de3efd7f987839ef708df68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6494.txt @@ -0,0 +1 @@ +चंदू लाल साहू ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6534.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d3bb2f4ad92935214bda9fc1de1ec62fab5e160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6534.txt @@ -0,0 +1,6 @@ + +जुलै २१, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + +चंदू बोर्डे (जन्म : पुणे, २१ जुलै १९३४) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये इ.स. १९६९पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6539.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5080b904a51ec2f9571ae8023c5cf9b7040ba31a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6539.txt @@ -0,0 +1 @@ +हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाऊ नवघरे आहेत.2019 ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6546.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04c6d608a204899c34ca52611c7faf240236b467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6546.txt @@ -0,0 +1,5 @@ +चंद्रकांत निंबा पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेेत व मुक्ताईनगरचे आमदार आहेत, ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.[१] ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातूून २०१९ मध्ये निवडून आले. त्यांनीी तेेेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेे यांना पराभूत केले होते.[२] +चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनर शिवसेनेचे नेते आहेत. +ते मुक्ताईनगर येथे राहतात.[ संदर्भ हवा ] +चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध शिवसेने कडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.[३] २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्यांचा १,९८९ मतांनी पराभव केला होता.[४] यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेेत चंद्रकांत पाटिल यांना समर्थन दिले होते.[५][६] +मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल २०१९ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6552.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84205ebbb7bbec5b40cb7f5e22a5ffc1ba62dd32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6552.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठी पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. बांदिवडेकरांनी अनुवादित केलेल्या विंदा करंदीकरांच्या काही कविता येथे Archived 2020-07-11 at the Wayback Machine. आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6568.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..063402be1b415c97c88e6344d1c83cdf30faffa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6568.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्रकांता ही काल्पनिक कथेवर आधारित हिंदी मालिका दूरदर्शनवर इ.स. १९९५ च्या दरम्यान प्रसारित झाली होती. ही मालिका देवकीनंदन खत्री यांच्या "चंद्रकांता" ह्या कादंबरीवर अंशतः आधारित होती. सदर मालिका विवादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे इ.स. १९९६ मध्ये तिचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मालिकेचे प्रक्षेपण सुरू करण्यासाठी अखेर निर्मात्याला न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_658.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81001f37fe7ff7782c8b7731ecf7bd15eb997e11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_658.txt @@ -0,0 +1,9 @@ +गणेश प्रभाकर प्रधान (जन्म : गणेश चतुर्थी, २६ ऑगस्ट १९२२; - २९ मे २०१०) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते; यांतील २ वर्षे ते विरोधी पक्षनेता होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सभापती होते. +प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे. +ग.प्र. प्रधानांना एकूण ९ भावंडे होती, त्यापैकी गणेश सर्वांत लहान होते. वडील ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते. +पुण्यात विद्यार्थिदशेतच ते ना. ग. गोरे व एस.एम. जोश्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी इ.स. १९४२च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.[१] ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुढे २० वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयांत इंग्रजीचे विद्यार्थिप्रिय व व्यासंगी प्राध्यापक होते. प्रा. प्रधान यांनी "टॉलस्टॉयशी पत्रसंवाद' साधला होता.[२] +ते प्रजासमाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघातून निवडून आले. पुढे (?? ते ??) त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद भूषविले. +अखेरच्या काळात प्रधानांचा सदाशिव पेठेतील वडिलोपार्जित वाडा त्यांनी एका सामाजिक संस्थेला दान केला, आणि स्वतः सोबत फक्त काही पुस्तके, ग्रंथ, वापरायचे चार कपडे घेऊन पुण्याच्या हडपसर येथील सानेगुरुजी रुग्णालयातल्या एका भाड्याच्या खोलीत राहायला गेले. शनिवार २९ मे २०१० रोजी वयाच्या ८८व्या वर्षी त्यांची त्याच हाॅस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान केले.[३] +"डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत' हे ग. प्र. प्रधान यांचे पुस्तक त्याच्या कल्पनेपासूनच वेगळे झाले आहे. +डॉ. आंबेडकर हयात असून त्यांची एक तरुण पत्रकार मुलाखत घेत आहे, अशी कल्पना करून प्रा. प्रधान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच हे पुस्तक वरकरणी साधे, सोपे, सरळ वाटते; पण जरा खोलात उतरल्यावर ते अवघड असल्याचे जाणवते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6584.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d087557f49080b7e1ba5dc5f123f22522a0c7b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6584.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रचूर सिंग (जन्म ११ ऑक्टोबर १९६८) हा एक भारतीय अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो.[१] आयफा अवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्डसाठी नामांकन प्राप्त करण्याव्यतिरिक्त ते फिल्मफेअर पुरस्काराचे प्राप्तकर्ता आहेत. +सिंग यांनी डेहराडूनमधील ऑल-बॉईज बोर्डिंग स्कूल द डून स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठात गेले.[२] +सिंग यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत निर्मित तेरे मेरे सपने या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.[३][४] त्याच वर्षी नंतर त्याने तब्बू सोबत माचिस चित्रपटामध्ये काम केले ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6591.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..535b6e57435115921b1896d81109e0c96982889f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6591.txt @@ -0,0 +1 @@ +राग चंद्रनंदन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6594.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..641e4c2325d95f953664b39aac978dfa2e452879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6594.txt @@ -0,0 +1,17 @@ +चंद्रनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६० कुटुंबे राहतात. एकूण १३२५ लोकसंख्येपैकी ६५५ पुरुष तर ६७० महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +घाणोडे, केगवा, दादडे, देवापूर, आनंदपूर, डोल्हारी बुद्रुक, विळशेत, कोंडगाव, तळवली तर्फे सातकोर, वेढे, करसुड ही जवळपासची गावे आहेत.डोल्हारी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये चंद्रनगर,आणि डोल्हारी बुद्रुक ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6599.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..514bb1306fb1abd1498bc97d61da5141c647ebeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6599.txt @@ -0,0 +1,21 @@ + + +चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. पूर्वीचे चांदा १९६४ मध्ये अधिकृतरित्या चंद्रपूर झाले. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी (Black Gold City) म्हणतात, कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. +जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात. +जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० किमी२ आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. +तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीके तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही आहेत. +बंगाली, तेलुगु सोबत सिंधी व पंजाबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. +मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषादेखील प्रचलीत आहेत. +जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे:- +पूर्वीच्या नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणारे शैक्षणिक परीसर आता गोंडवाना विद्यापीठत येते, तर चंद्रपुरात त्यांचे उपकेंद्र मंजूर असून भव्य इमारत बाबुपेठ परीसरात साकारत आहे. +नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठचे कॅम्पस बल्लारपूरात सुरू होत आहे. +चंद्रमा : +चंद्रपुरात वन अकादमी आहे. याचे अधिकृत नांव चंद्रपूर वनविकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधिनी असे आहे, तर संक्षिप्तरूपात यालाच चंद्रमा असे म्हटले जाते. +या संस्थेत RFO अर्थात वनक्षेत्रपाल (वन परिक्षेत्र अधिकारी) यांचे प्रशिक्षण होते. +ही संस्था मुल रोडवर आहे. +शहराच्या दक्षिणेकडील टोकाला विसापूरनजिक नवीन सुरू झालेले सैनिक विद्यालय उभारण्यात आले आहे. +ही संस्था केंद्र शासनाच्या अधिनस्थ कार्य करते. +महत्त्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. +चंद्रपूरात अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत. +महिला राजकारणी +चंद्रपूर एन.आय.सी diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6631.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e54ea0ee3419f97c817d5f132a967a0f3c4c10ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6631.txt @@ -0,0 +1,5 @@ +चंद्रमुखी बसु (बंगाली: চন্দ্রমুখী বসু, १८६०-१९४४),देहरादूनमधल्या त्या एक बंगाली ख्रिश्चन होत्या.ब्रिटिश साम्राज्यातील पहिल्या दोन महिला पदवीधरांपैकी त्या एक होत्या. +१८८२ मध्ये, कदंबिनी गांगुलीसह,त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून कला मध्ये बॅचलर पदवी परीक्षा उत्तीर्ण केली.१८८३ मध्ये विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात त्यांना औपचारिकपद्धतीने त्यांच्या हातामध्ये पदवी देण्यात आली.[१] +चंद्रमुखी बसु ह्या भुवन मोहन बोस यांची कन्या आहेत.१८८० मध्ये देहरादून नेटी क्रिश्चियन स्कूलमधून त्या प्रथम कला परीक्षा उत्तीर्ण झाल्या.त्यांनी बेथुइन स्कूल मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज केला.त्या शाळेत हिंदू मुलींना प्रवेश दिला नाही आणि म्हणून त्यांना आदरणीय अलेक्झांडर डफच्या फ्री चर्च संस्थेमध्ये (आता स्कॉटिश चर्च कॉलेज) प्रथम कला (एफए) पातळीवर प्रवेश करावा लागला.१८७६ ​​साली लैंगिकतेबद्दल भेदभावकारी आधिकारिक भूमिका असल्यामुळे त्यांना एफ.ए. परीक्षणासाठी अर्ज करण्याची विशेष परवानगी देणे आवश्यक होते. त्या वर्षी परीक्षेस बसलेल्या एकमेव मुलीप्रमाणेच ती प्रथम क्रमांकावर होती, परंतु विद्यापीठाने त्याचे निकाल प्रकाशित होऊ शकतात किंवा नाही हे ठरवण्यासाठी अनेक बैठका आयोजित केल्या होत्या. कदंबिनी गांगुलीच्या आधी, चंद्रमुखी बसु यांनी १८९७ मध्ये आधीच प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या,परंतु विद्यापीठाने त्यांना यशस्वी उमेदवार म्हणून घेण्यास नकार दिला. १८७८ मध्ये केवळ विद्यापीठाने बदललेले रिझोल्यूशनने तिला आणखी अभ्यास करण्याची परवानगी दिली.तिने एफ.ए.परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर, त्या कदंबिनी गांगुलीसह, पदवी अभ्यासक्रमासाठी कॉलेजमध्ये गेल्या.पदवी मिळवल्यानंतर, कोलकत्ता विद्यापीठातून एमए आणि १८८४ मध्ये ब्रिटिश साम्राज्य उत्तीर्ण करण्यासाठी ती एकमेव (आणि प्रथम) स्त्री होत्या.[२][३] +१८८६ साली त्यांनी बेथून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून (बेथून स्कूलचा एक भाग) म्हणून नोकरी सुरू केली. १८९८ मध्ये महाविद्यालयाची शाळा वेगळी झाली.दक्षिण आशियातील एका पदवीपूर्व शैक्षणिक संस्थेचे ते पहिले स्त्री प्रमुख झाले.१९४८ मध्ये निरोगी आरोग्यामुळे नसल्याने त्या सेवानिवृत्त झाल्या आणि देहरादूनमध्ये त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.[४] +त्यांना दोन बहिणी आहेत.बिधुमुखी आणि बिंदुबसिनी हेही प्रसिद्ध होत्या. बिधुमुखी बोस आणि व्हर्जिनिया मेरी मित्रा (नंदी) कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधील सर्वात जुनी महिला वैद्यकीय पदवीधर होत्या. १८९० मध्ये त्या उत्तीर्ण झाल्या.त्यानंतर,१८९१ मध्ये बिंदूबसिनी बोस कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्या.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_665.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ad15450bccbe988887ec17483b133cae2ac773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_665.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. +ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6654.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a72608f0e3ef2dbe6a315968d987349c1323a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6654.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्रशेखर खरे हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक व नंबर थिअरी, कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी या क्षेत्रांतील गणितातील उल्लेखनीय संशोधनासाठी पुरस्कार मीळालेले भारतीय सशोधक आहेत. त्याचे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. त्या नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठातून डॉक्टरेट मिळवली व टाटा मूलभूत संशोधन केंद्रात काही वर्षे काम केल्यानंतर अमेरिकेत प्राध्यापकी चालू केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6667.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cc058e0e3a04abb97d2103a51067381445d536b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6667.txt @@ -0,0 +1,15 @@ +चंद्रशेखर वेंकटरामन (७ नोव्हेंबर, १८८८ - २१ नोव्हेंबर, १९७०) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. १९३० मध्ये, प्रकाश विखुरण्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. +सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. १९८३ मध्ये, चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. +सी.व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि य्या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांंचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्या देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी.व्ही. रामन तो अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत. +हिंदू तमिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्मलेला रमण हा एक अनमोल मुलगा होता. त्याने सेंट अलॉयसियसच्या अँग्लो-इंडियन हायस्कूलमधून [१]अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १६ व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानाने त्यांनी मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना १९०६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले तेव्हा ते १९ वर्षांचे होते. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्शन ऑफ सायन्स (आयएसएस)[२] या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्समध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. +१९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्याला समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. त्याने आणि कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी "सुधारित विखुरणे" असे संबोधले, पण त्याला रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण १९३३ साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी १९४८ साली रामन रिसर्च इन्स्टिट्यूटची[३] स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळात काम केले. +त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते. +चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता.[४] +सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रॅंचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी : +ऑक्टोबर १९७० च्या शेवटी रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले; त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली. ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला, कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले. +रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले,"अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका, ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत." ती संध्याकाळ, रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेण्यातली आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीकार्यवाही बद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात घालवली. २१ नोव्हेंबर १९७० च्या रात्रीनंतर रामन यांचा दुसऱ्या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला. + +मायक्रॉसॉफ्ट एनकार्टा विश्वकोश, १९९९ + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6668.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cc058e0e3a04abb97d2103a51067381445d536b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6668.txt @@ -0,0 +1,15 @@ +चंद्रशेखर वेंकटरामन (७ नोव्हेंबर, १८८८ - २१ नोव्हेंबर, १९७०) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. १९३० मध्ये, प्रकाश विखुरण्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. +सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. १९८३ मध्ये, चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. +सी.व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि य्या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांंचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्या देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी.व्ही. रामन तो अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत. +हिंदू तमिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्मलेला रमण हा एक अनमोल मुलगा होता. त्याने सेंट अलॉयसियसच्या अँग्लो-इंडियन हायस्कूलमधून [१]अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १६ व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानाने त्यांनी मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना १९०६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले तेव्हा ते १९ वर्षांचे होते. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्शन ऑफ सायन्स (आयएसएस)[२] या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्समध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. +१९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्याला समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. त्याने आणि कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी "सुधारित विखुरणे" असे संबोधले, पण त्याला रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण १९३३ साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी १९४८ साली रामन रिसर्च इन्स्टिट्यूटची[३] स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळात काम केले. +त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते. +चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता.[४] +सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रॅंचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी : +ऑक्टोबर १९७० च्या शेवटी रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले; त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली. ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला, कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले. +रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले,"अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका, ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत." ती संध्याकाळ, रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेण्यातली आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीकार्यवाही बद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात घालवली. २१ नोव्हेंबर १९७० च्या रात्रीनंतर रामन यांचा दुसऱ्या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला. + +मायक्रॉसॉफ्ट एनकार्टा विश्वकोश, १९९९ + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6684.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af9dfe92a7707dc8eaf3dea877128de4d76d673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6684.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रा क्ष-किरण वेधशाळा (Chandra X-ray Observatory) ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली एक अवकाशीय वेधशाळा आहे. २३ जुलै १९९९ रोजी एसटीएस-९३ मोहिमेमध्ये नासाच्या कोलंबिया अंतराळयानाने हिचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ६४ तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते. या वेधशाळेमध्ये एक क्ष-किरण दुर्बीण आहे. तिच्यातील आरशांच्या उच्च कोनीय विभेदनामुळे ती तिच्यापूर्वीच्या इतर कुठल्याही क्ष-किरण दुर्बिणीपेक्षा १०० पटींनी जास्त संवेदनशील आहे. पृथ्वीचे वातावरण बहुतांश क्ष-किरणे शोषून घेते. त्यामुळे जमिनीवरील दुर्बिणींनी क्ष-किरणांचे निरीक्षण करता येत नाही. म्हणून अवकाशीय वेधशाळेची गरज भासते. ही दुर्बीण सध्या (२०१६ मध्ये) कार्यरत आहे. +चंद्रा वेधशाळा नासाच्या चार महान वेधशाळांमधील तिसरी वेधशाळा आहे. यामधील सर्वात पहिली हबल दुर्बीण, दुसरी इ.स. १९९१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली कॉम्प्टन गॅमा किरण वेधशाळा आणि चौथी स्पिट्झर अवकाश दुर्बीण आहे. +चंद्रा या दुर्बिणीचे नाव भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.[३] +चंद्रा दुर्बिणीने घेतलेली काही छायाचित्रे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6691.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f0b780dfdcc076d262bfb341e206063b32ec810 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6691.txt @@ -0,0 +1,5 @@ +१९° ३४′ ४८″ N, ७४° २५′ ४६″ E +चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत. +बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत. +गावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपूर शहरास जोडतो.  diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6701.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6701.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6704.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..decd3a7bf26c8d05a87ab6a6938439f8c65e011a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6704.txt @@ -0,0 +1,6 @@ +चंपकलाल पुराणी - (जन्म ०२ फेब्रुवारी १९०३, पाटण, गुजराथ - मृत्यू ०९ मे १९९२) हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (मीरा अल्फासा) यांचे वैयक्तिक साहाय्यक म्हणून कार्यरत होते. ते चित्रकार, लेखक आणि कवी होते. +१९२१ साली चंपकलाल प्रथम पॉण्डिचेरी येथे आले. श्रीअरविंद यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच त्यांना त्यांच्या जीवितकार्याची जाणीव झाली. १९२३ साली श्रीअरविंद यांच्या सांगण्यावरून ते पॉण्डिचेरी येथे कायमचे वास्तव्यास आले. +१९३८ ते १९५० या काळात चंपकलाल आणि निरोदबरन हे श्रीअरविंद यांचे साहाय्यक म्हणून कार्यरत होते. पुढे १९७३ पर्यंत ते श्रीमाताजी यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते.[१] +त्यांनी भारतभरात अनेक ठिकाणी आणि आशिया, युरोपातील अनेक देश व अमेरिका येथे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कार्य पोहोचविले. [२][३] +मार्बलिंग टेकनिक या तंत्राचा उपयोग करून त्यांनी ७०० चित्रे काढली होती. [४] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6710.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54da49beab6198396aafddf7b3e6feb8e90663d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6710.txt @@ -0,0 +1 @@ +चंपा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_672.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af379b2a5967f3f81952a55d7cccf01529117180 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_672.txt @@ -0,0 +1 @@ +गणेश हरि केळकर (एम.ए.-मुंबई व केंब्रिज) हे एक मराठी लेखक होते. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. 'लोकहितवादी, 'तुकारामचर्चा'-खंड १, २, 'निबंधलेखनाची मूलतत्त्वे', शेक्सपियर व तत्कालीन रंगभूमि' आदी सुमारे दहा पुस्तके त्यांनी लिहिली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6743.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a52d72ad7f0b580f0cf18ec46c20fbe5eca3db28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6743.txt @@ -0,0 +1,17 @@ + +चक दे! इंडिया हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर्वीचा कप्तान असतो; पाकिस्तान संघाविरुद्धच्या पराभवामुळे त्याला संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वर्षानंतर हरवलेली निष्ठा परत मिळवण्यासाठी तो विवादग्रस्त भारतीय महिला संघाची प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. विवादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ ह्या वाटचालीमध्ये खान प्रसिद्धी मिळवून समाजामध्ये उंच मानेने आपल्या आईसमवेत परत येतो. जे त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करतात, तेच पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात. +क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षिल्या गेलेल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीची दुरवस्था ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चक दे! इंडिया हा जिमीत सहानी संकलित आणि शिमित अमिन दिग्दर्शित, भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या चित्रपटामध्ये सुरेखपणे मांडले आहे. +कबीर खान हा कथानकातील भारतीय हॉकी संघाचा एकेकाळचा कर्णधार. एक महत्त्वाचा सामना गमावून स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याचा दोष त्याच्या माथी येतो. स्पर्धक पाकिस्तानी संघाशी हातमिळवणी करून मुद्दाम हारल्याचा खोटा आळ त्याच्यावर ठेवला जातो. दुखावलेला कबीर खान राष्ट्रीय संघापासून दूर निघून जातो. सुमारे सात वर्षानंतर परत येतो तो हॉकीचा कोच म्हणून. स्पर्धेत जिंकण्याची कोणतीही आशा नसलेल्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद तो मागून घेतो आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत शेवटी त्याच दुबळ्या संघाला विश्वविजेता बनवून स्वतःवरचा कलंक धुऊन टाकण्याचा प्रयत्न करतो. +"चक दे! इंडिया" या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट ह्या प्रवर्गामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[१] सुखविंदर सिंहच्या, सलीम मर्चंट, मरिअने डिक्रुझ यांच्या आवाजातील चक दे! इंडिया हे गाणे अतिशय उस्फूर्त आणि प्रेरणादायी आहे. +चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात. +१. सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेट खेळाडू जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?) +२. चित्राश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे. +३. शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती. +४. तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते. +५. शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटात काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते. +६. विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते. +७. सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूॅं-३'मध्ये विनोदी भूमिका करते आहे. +८. मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे. +९. अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे. +१०. आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वतःची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे. +११. सॅंडिया फुर्टाडो ( नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्‌ऱ्याला राहणाऱ्या सॅंडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6747.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a915abb8ab344c5ce8f47adb1e32441e63cd6340 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6747.txt @@ -0,0 +1,11 @@ + + +चकदेव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +1) खेड (रत्‍नागिरी जिल्ह्यातील ) बस स्थानकावरून आंबवली या गावी जावे. तेथे यादव यांच्या दुकानात चौकशी करून शिडीच्या वाटेने चकदेवला जाता येते. +२) खेड बस स्थानकावरून दुपारी ०४:१५ला फक्त १ बस शिंदी या गावाला रघुवीर घाट मार्गे जाते. तिने शिंदी येथे उतरून सोप्या वाटेने चकदेवला जाता येते. +==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे== गडावर जंगम लोकांची वस्ती आहे. पुरातन शिवमंदिर आहे. +गडावर वस्ती असल्यामुळे राहण्याची उत्तम सोय आहे. हॉटेल्स नाहीत. +गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे +==मार्ग ==) खेड बस स्थानकावरून दुपारी ०४:१५ला फक्त १ बस शिंदी या गावाला रघुवीर घाट मार्गे जाते. तिने शिंदी येथे उतरून सोप्या वाटेने चकदेवला जाता येते. +सिंधी या गावातून गडावर जाण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात चढाई श्रेणी सोपी असून जाताना आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6750.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d57163dce58d951c7a81f2b94eed86030d3a34b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6750.txt @@ -0,0 +1 @@ +चकमक्या (skirmisher) हा पायदळाचा किंवा घोडदळाचा सैनिक असून त्यास फलटणीच्या आघाडीस ठेवले जाते. अशा सैनिकाला बहुतेक, चकमक रेषेवर ठेवून शत्रूला हैराण करण्यास त्याचा उपयोग करून घेतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6771.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe4f2cfe3c5027e944806bcd30e67c3d69655558 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6771.txt @@ -0,0 +1,5 @@ +चक्कर या विकारास इंग्रजीत 'व्हर्टिगो' असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे. +एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे 'चक्कर येणे' या रोगात दिसून येतात.आपल्या कानाच्या आतील बाजूस असलेले 'लॅबरिथ'(अंतःकर्ण?)[मराठी शब्द सुचवा] या भागाशी याचा संबंध असतो.त्या भागाने शरीराचा तोल सांभाळण्याचे काम होते.तो भाग उठ-बस,झोप,उभे असणे किंवा चालणे या शरीरक्रियांचे संदेश मेंदुकडे प्रक्षेपित करतो.या संदेश पाठविण्याच्या क्रियेत काही कारणांनी बिघाड झाल्यास, चक्कर येते.अचानक कमी ऐकु येणे,कानात किणकिणल्यागत नाद होणे. +कानावर आघात झाल्यास,मधुमेह, रक्ताची हानी,तीव्र सर्दी,मानेच्या मणक्याचे आजार किंवा झीज,मद्यावस्था किंवा अती धुम्रपानही याचे कारण असू शकते.उपवासामुळे अन्नात पौष्टिक घटकांचा/शरीरास अन्नाचा अभाव, शरीरातील पाण्याची कमतरता हेही एक कारण असु शकते.वाढते वय.अति विचार, मानसिक चिंता. +वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक. +लांबच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे,अचानक हालचाली टाळणे,उठता-बसतांना सावकाश हालचाली करणे, झोपून उटावयाचे असल्यास सावकाश कुशीवर वळुन,हातावर जोर देउन बसावे व मग सावकाश उभे रहावे.या प्रकाराने मेंदुस संदेश पोचविण्याचे कामात वेळ मिळतो व सर्व ठिकठाक राहते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6781.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989d775c458385fc2db847eea955311c92385c27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6781.txt @@ -0,0 +1,11 @@ +जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी च आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल. +भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. +भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव माल्हणदेवी (माल्हाईसा) होते. सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते. +तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी (कमळाईसा) यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.[१] पुढे हरिपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरिपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्रीचांगदेव राऊळ यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरिपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.[२] ही अवतारधारणाची घटना शक संवत्सर ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.[२] +या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले.[३] या घटनेमुळे हरिपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. +गृहत्याग करण्यासाठी हरिपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरिपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.[४] +सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरिपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभू दिसले. श्रीगोविंदप्रभूंपासून हरिपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.[४] याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.[५] +गोविंदप्रभूंपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डी पासून आठरा कि.मी. अंतरावर येळी या गावी "लीळाचरित्र" या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधरस्वामी येळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेख "लीळाचरित्र" या ग्रंथात करण्यात आला आहे, येळी या ठिकाणी नदी किणारी महानुभाव पंथीय मंदिर आहे.या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.[६] यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. एका प्रसंगी तर ते गाईच्या गोठ्यात जाऊन झोपले.[७] एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापाऱ्याने आपल्या हंसांबा नामक मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.[८] गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादी शिष्यपरिवार मिळाला. +या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.[९] अशा तऱ्हेने ऋद्धिपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण पैठण येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले. +एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.[९] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6794.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ed0d8417e8ea7a0b95ab27902a352b97bd0a0e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6794.txt @@ -0,0 +1,8 @@ +चक्रव्यूह ही युद्धातील बचावात्मक सैन्यरचना आहे.यास पद्मव्यूह असेही नाव आहे. +चक्रव्यूह किंवा पदमव्यूह ही एक युद्धातील बचावात्मक बहुपन्क्ति सुरक्षा रचना आहे जी वरून पाहिल्यास एका फुलत्या कमळासारखी किंवा चक्रा सारखी दिसते. सर्व पन्क्तितले योद्धे हे युद्धासाठी अत्यंत आक्रमक स्थितीत असत. ही रचना द्रोणाचार्यांनी युद्धामध्ये वापरली होती जे भीष्म पितामह यांना दुखापत झाल्यानंतर सेनापती झाले होते. +असे बरेचसे व्यूह हे कौरवांसोबत पांडवांनी देखील आत्मसात करून घेतले होते. त्यातले बरेचसे व्यूहरचने विरुद्ध प्रतिकारात्मक उपाय करून लक्ष्याला हरवू शकत होते. महाभारतामध्ये वर्णन केलेल्या युद्धाच्या रूपात निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे देखील खूप महत्त्वाचे होते की शक्तिशाली सैनिकांना अशा स्थानी ठेवणे जेथे विरुद्ध बळ सर्वात जास्त नुकसान करू शकेल अथवा विरुद्ध पक्षाच्या प्रमुख योद्ध्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून रक्षा होईल. +हा व्यूह द्रोणाचार्यांनी महाभारत युद्धाच्या १४व्या दिवशी रचला. याद्वारे,द्रोणाचार्यांना युधिष्ठिरास दास बनवायचे होते. द्रोणांनी पांडवांना पत्ता न लागू देता युद्धाच्या १३व्या दिवशीच्या मध्यरात्री या चक्रव्यूहाद्वारे अर्जुनाचा पूर्ण पराभव करण्याचे हेतूने हा डाव रचल्या गेला. या चक्रव्यूहाचा भेद करणारे त्यावेळी फक्त श्रीकृष्ण,अर्जुन, कर्ण, भीष्म, स्वतः द्रोणाचार्य व काही अंशी अभिमन्यू इतकेच होते. अभिमन्यूस त्या व्यूहाचे 'उर्ध्वछेदन'(वरचे बाजूने छेद करणे) अवगत नव्हते पण तो 'अधरछेदन' (खालचे बाजूने छेद करणे) करू शकत होता. हा व्यूह म्हणजे साक्षात मृत्यु असे महाभारतात नमूद आहे. [१] +याची रचना साधारणतः कांद्याच्या पाकळ्यांसारखी एकात एक अशी असते.आकाशातून बघितले असता,याची रचना एखाद्या 'सप्तदलपुष्प'(सात पाकळ्याचे फूल) या प्रमाणे दिसते. त्या ज्याप्रमाणे एकात एक घुसलेल्या असतात तद्वतच.त्याची एकूण रचनादेखील 'उर्ध्वाधर निरुंद' अश्या प्रकारे असते.खाली गुंडी व वरचे बाजूस निमुळती रचना असते.चक्रव्यूहात फक्त दक्षिण स्कंदाकडूनच प्रवेश करता येउ शकतो.[२] +हा वर्तुळाकार असतो.याचे मुखावर,प्रत्येकी दोन दोनच्या रांगेत,अश्वदळ गजदळ व पायदळ अशा रांगा असतात.याचे पिछाडीस व परीघावर चतुरंग सेना असते.याचे मध्यभागी सेनापती असतो.(येथे महाभारतात द्रोणाचार्य). त्याचा प्रवेशमुख हे 'सूचिरंध्र'प्रमाणे(सुईचे दोरा घालण्याचे छिद्र) असते.तेथून, भेदन करणाऱ्या योध्याचे मागे, त्याचे सैन्य मार्गक्रमण करते.याचे आतील वर्तुळासच फक्त दोन प्रवेश असतात.त्यातील एक, पराभव होतो आहे असे दिसल्यास पळून जाण्यासाठी तर दुसरा,आक्रमक योद्ध्यांची फळी फोडण्यासाठी असतो.त्यानंतर तिसरी व चौथी फळी असते.त्याचा आकार हा, सुमारे पाच किमी.व्यास असलेला असतो.यात सुमारे ८००० योद्धे असतात.[३] +एखादा योद्धा या व्यूहाचे आत शिरल्यावर,त्यास चहुबाजूचे सैन्य कापावे लागते(एक विरुद्ध आठ). हे करीत असतांनाच, त्यास पुढची रचना कापावी लागते. मागे त्याचे सैन्य असते.चक्रव्यूहात फक्त पुढे जाण्याचा मार्ग असतो, पण कसलेला योद्धा त्याची तिसरी फळी फोडून परत प्रवेशमुखावर येऊ शकतो.त्यास हे न जमले तर,तो 'यामिनीभुंग्यासारखा'(कमळात ज्याप्रमाणे रसग्रहण करणारा भूंगा, रात्र झाल्यावर त्याचे पाकळ्या मिटल्यामूळे अडकून पडतो त्याप्रमाणे) अडकतो व मृत्यु पावतो.[४] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6795.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ed0d8417e8ea7a0b95ab27902a352b97bd0a0e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6795.txt @@ -0,0 +1,8 @@ +चक्रव्यूह ही युद्धातील बचावात्मक सैन्यरचना आहे.यास पद्मव्यूह असेही नाव आहे. +चक्रव्यूह किंवा पदमव्यूह ही एक युद्धातील बचावात्मक बहुपन्क्ति सुरक्षा रचना आहे जी वरून पाहिल्यास एका फुलत्या कमळासारखी किंवा चक्रा सारखी दिसते. सर्व पन्क्तितले योद्धे हे युद्धासाठी अत्यंत आक्रमक स्थितीत असत. ही रचना द्रोणाचार्यांनी युद्धामध्ये वापरली होती जे भीष्म पितामह यांना दुखापत झाल्यानंतर सेनापती झाले होते. +असे बरेचसे व्यूह हे कौरवांसोबत पांडवांनी देखील आत्मसात करून घेतले होते. त्यातले बरेचसे व्यूहरचने विरुद्ध प्रतिकारात्मक उपाय करून लक्ष्याला हरवू शकत होते. महाभारतामध्ये वर्णन केलेल्या युद्धाच्या रूपात निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे देखील खूप महत्त्वाचे होते की शक्तिशाली सैनिकांना अशा स्थानी ठेवणे जेथे विरुद्ध बळ सर्वात जास्त नुकसान करू शकेल अथवा विरुद्ध पक्षाच्या प्रमुख योद्ध्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून रक्षा होईल. +हा व्यूह द्रोणाचार्यांनी महाभारत युद्धाच्या १४व्या दिवशी रचला. याद्वारे,द्रोणाचार्यांना युधिष्ठिरास दास बनवायचे होते. द्रोणांनी पांडवांना पत्ता न लागू देता युद्धाच्या १३व्या दिवशीच्या मध्यरात्री या चक्रव्यूहाद्वारे अर्जुनाचा पूर्ण पराभव करण्याचे हेतूने हा डाव रचल्या गेला. या चक्रव्यूहाचा भेद करणारे त्यावेळी फक्त श्रीकृष्ण,अर्जुन, कर्ण, भीष्म, स्वतः द्रोणाचार्य व काही अंशी अभिमन्यू इतकेच होते. अभिमन्यूस त्या व्यूहाचे 'उर्ध्वछेदन'(वरचे बाजूने छेद करणे) अवगत नव्हते पण तो 'अधरछेदन' (खालचे बाजूने छेद करणे) करू शकत होता. हा व्यूह म्हणजे साक्षात मृत्यु असे महाभारतात नमूद आहे. [१] +याची रचना साधारणतः कांद्याच्या पाकळ्यांसारखी एकात एक अशी असते.आकाशातून बघितले असता,याची रचना एखाद्या 'सप्तदलपुष्प'(सात पाकळ्याचे फूल) या प्रमाणे दिसते. त्या ज्याप्रमाणे एकात एक घुसलेल्या असतात तद्वतच.त्याची एकूण रचनादेखील 'उर्ध्वाधर निरुंद' अश्या प्रकारे असते.खाली गुंडी व वरचे बाजूस निमुळती रचना असते.चक्रव्यूहात फक्त दक्षिण स्कंदाकडूनच प्रवेश करता येउ शकतो.[२] +हा वर्तुळाकार असतो.याचे मुखावर,प्रत्येकी दोन दोनच्या रांगेत,अश्वदळ गजदळ व पायदळ अशा रांगा असतात.याचे पिछाडीस व परीघावर चतुरंग सेना असते.याचे मध्यभागी सेनापती असतो.(येथे महाभारतात द्रोणाचार्य). त्याचा प्रवेशमुख हे 'सूचिरंध्र'प्रमाणे(सुईचे दोरा घालण्याचे छिद्र) असते.तेथून, भेदन करणाऱ्या योध्याचे मागे, त्याचे सैन्य मार्गक्रमण करते.याचे आतील वर्तुळासच फक्त दोन प्रवेश असतात.त्यातील एक, पराभव होतो आहे असे दिसल्यास पळून जाण्यासाठी तर दुसरा,आक्रमक योद्ध्यांची फळी फोडण्यासाठी असतो.त्यानंतर तिसरी व चौथी फळी असते.त्याचा आकार हा, सुमारे पाच किमी.व्यास असलेला असतो.यात सुमारे ८००० योद्धे असतात.[३] +एखादा योद्धा या व्यूहाचे आत शिरल्यावर,त्यास चहुबाजूचे सैन्य कापावे लागते(एक विरुद्ध आठ). हे करीत असतांनाच, त्यास पुढची रचना कापावी लागते. मागे त्याचे सैन्य असते.चक्रव्यूहात फक्त पुढे जाण्याचा मार्ग असतो, पण कसलेला योद्धा त्याची तिसरी फळी फोडून परत प्रवेशमुखावर येऊ शकतो.त्यास हे न जमले तर,तो 'यामिनीभुंग्यासारखा'(कमळात ज्याप्रमाणे रसग्रहण करणारा भूंगा, रात्र झाल्यावर त्याचे पाकळ्या मिटल्यामूळे अडकून पडतो त्याप्रमाणे) अडकतो व मृत्यु पावतो.[४] + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6813.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9814f13ab1b4b36186812cc42c345eb851c30ddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6813.txt @@ -0,0 +1,25 @@ +भौतिकीत, "धक्का" हे स्थान सदिशीचे कालसापेक्ष चौथे भैदिज आहे. (पहिली तीन भैदिजे म्हणजे अनुक्रमे वेग, त्वरण किंवा प्रवेग, हिसका होय.) दुसऱ्या शब्दांत सांगाय्चे झाले तर धक्का हे काल सापेक्ष बदलणारा हिसका होय. खालीलप्रमाणे धक्का गणितीरूपात व्यक्त केला जातो. +येथे. +विस्थापन सदिशसाठी सामान्यपणे वापरला जाणारा दर्शकाशी धक्क्यासाठी वापरलेला दर्शकाबरोबर + + + + + + +s +→ + + + + + +{\displaystyle {\vec {s}}} + + ([१] मध्ये वापरलेले) संधिग्ध करू नये. सद्यस्थितीत धक्क्याच्या भैदिजासाठी सर्वमान्य अशी नावे नाहीत. कालाचे फल असलेल्या स्थानाचे चौथे, पाचवे, सहावे भैदिज "कधीकधी काहीप्रमाणात गमतीशीर असते"[१][२] जसे "चट," "तड" आणि "फट". +धक्क्याची मिती म्हणजे अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात. एस.आय. एककांमध्ये, हे "मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद", "मीटर प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद", m/s४, m · s−४, मी/से४, मी · से−४. +धक्का (भौतिकी) हे विक्शनरीवर शोधा. + +← ऐक … भैद → +विस्थापन (अंतर) | वेग (चाल) | त्वरण किंवा प्रवेग | हिसका | धक्का (चट) | तड | फट +साचा:अभिजात यामिकी-अपूर्ण diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6860.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f78b38fb041cc863f0f0f70ca9671fe4395e37d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6860.txt @@ -0,0 +1 @@ +चत्तर सिंग दरबार ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_687.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34de597977253465cd0f60977657ba4d0b7d999a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_687.txt @@ -0,0 +1 @@ +गंग राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6901.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5129334cff90271ca4e2fe452949cd7522cd6fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6901.txt @@ -0,0 +1,2 @@ +चपला येथे पुनर्निर्देशित होते. चपलाच्या इतर उपयोगांसाठी पहा चपला मध्ये कोल्हापुरी चप्पल ही वेगळी आहे चपला (निःसंदिग्धीकरण) +तळव्यांच्या संरक्षणासही पायात घालण्याच्या पादत्राणास चप्पल असे म्हणतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारची चप्पल बाजारात उपलब्ध असतात. पायांचे रक्षण करण्यासाठी आपण चपलांचा वापर करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6906.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7dd95043f12e43596fe0ef5cc3db831853708c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6906.txt @@ -0,0 +1,2 @@ +चपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6927.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5e0abfe866e731486223921341479c78b3c7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6927.txt @@ -0,0 +1,28 @@ +चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - )  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6956.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f08e7d33f8a1152cdd0491a8178cde92466a725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6956.txt @@ -0,0 +1,15 @@ +चरक (जन्म इ.स.पू. ३००) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो. +'चरक' हे अभिधान 'फिरस्ते विद्यार्थी' किंवा 'फिरस्ते वैद्य' यांना लागू होते. +चरकाच्या मते आरोग्य व रोग हे पूर्वनिर्धारित नसतात व आयुष्य हे मानवी प्रयत्‍नांनी, विशिष्ट दिनचर्येने व ऋतुचर्येने वाढविले जाऊ शकते. भारतीय परंपरेनुसार व आयुर्वेद प्रणालीनुसार, 'रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, तो होऊच न देणे कधीही श्रेयस्कर' असे ठरविण्यात आले आहे.यात दिनचर्या बदलविणे, व निसर्गाशी व चारही ऋतूंशी ती जुळविणे हे महत्त्वाचे मानले आहे. याने आरोग्य राखले जाते. +आचार्य चरकांनी केलेली काही विधाने खाली दिलेली आहेत. +चरकमुनींनी चरक संहितेत दिलेले व दुर्लक्षित होत गेलेली ही विधाने आज अनिवार्य म्हणून समोर येत आहेत. .या संहितेत अशी अनेक विधाने की जी आजही आदरास पात्र आहेत. त्यांतील काही विधाने शरीरशास्त्र, अर्भकशास्त्र इत्यादी क्षेत्रातील आहेत. +चरक हा पचन पचनसंस्था व प्रतिकारशक्ति हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम वैद्य होता. शरीराची क्रिया ही मुख्यत्वेकरून तीन दोषांवर अवलंबून असते. वात, पित्त व कफ. खाल्लेल्या अन्नावर धातूंची क्रिया झाल्याने (रक्त चामडी व अस्थिमज्जाउत्पन्न होतात. +सारख्याच प्रमाणात सारख्याच प्रकारचे अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात. म्हणूनच प्रत्येक शरीर हे दुसऱ्या शरीरापेक्षा वेगळे असते. ते कमीअधिक वजनी, सुदृढ वा ऊर्जामय असू शकते. +या त्रिदोषांचे संतुलन बिघडले असता रोग उत्पन्न होतात. हे दोष साम्यावस्थेत आणण्यासाठी त्याने आचार्य चरकांई औषधी सांगितल्या. त्यांना शरीरातील जंतूंचे ज्ञान होते तरीही त्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले नाही. +चरकमुनींना अनुवांशिकी लिंगनिदानाबाबत???? ज्ञान होते. उदाहरणार्थ, त्यास अर्भकाचे लिंग ठरविणाऱ्या बाबी माहीत होत्या. पंगुत्व वा अंधत्व हे अर्भकात उद्भवणारे दोष हे माता वा पित्यातील दोष नसून ते मातापित्यांच्या रज वा वीर्य यामुळे उद्भवणारे दोष आहेत असे त्याचे म्हणणे होते (ही आज सर्वमान्य बाब आहे). +चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी अवयवांचा अभास केला. त्याने शरीरात दातांसह हाडांची संख्या ही ३६० सांगितली. हृदय म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकीचे अनुमान होते पण त्याने हृदयास नियंत्रण केंद्र मानले ते सर्वथा बरोबर होते. त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे. याव्यतिरिक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या नसा आहेत. त्या उतीला अन्नरस पुरवितात व टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात. त्याने असेही नमूद केले की या प्रमुख वाहिन्यांस (नसांना) कोणताही अडथळा आल्यास तो शरीरात रोगोत्पत्ती वा व्यंग निर्माण करतो. +भारतातील प्राचीन वैद्य अत्रेय व अग्निवेश यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात लिहिल्या गेलेल्या विश्वकोषीय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करून 'चरक संहिता' म्हणून पुनर्लेखन केले. या संहितेला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. गेली दोन शतके आयुर्वेद या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानले जाते. अरबी व लॅटिन यांसह अन्य विदेशी भाषांमध्ये चरकसंहितेचे भाषांतर झाले आहे. +चरक परंपरेप्रमाणे, पुनर्वसु अत्रेय या ऋषींच्या शिष्यांनी औषधीशास्त्राच्या सहा शाखा निर्माण केल्या. अग्निवेश, भेल, जातुकर्ण, पाराशर, हरित, क्षरपाणि या त्यांच्या एकेका शिष्याने आयुर्वेदावर संहिता लिहिल्या. या सर्वांत अग्निवेश याने लिहिलेली संहिता ही सर्वात चांगली होती. हीच अग्निवेश संहिता नंतर चरकाने सुधारणा केल्यावर, चरक संहिता म्हणून प्रसिद्ध झाली. या चरक संहितेत नंतर दृढबल ऋषींनी सुधारणा केल्या. +परंपरेप्रमाणे व चरकानुसार, आयुर्वेद हा सहा शाखांमध्ये विभागण्यात आला आहे: +चरक संहितेचे ८ विभाग असून तिच्यात एकूण १२० अध्याय आहेत. +आठ विभाग असे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6970.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4acb9dfc9d039fc51ac4b66b58aba3ceeb13d781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6970.txt @@ -0,0 +1 @@ +चरण कामकरण सिंग (२७ नोव्हेंबर, १९३५:त्रिनिदाद - १९ नोव्हेंबर, २०१५:त्रिनिदाद) हा  वेस्ट इंडीजकडून १९६० मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6994.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4171d3996d31b872b353c9072c259005176f9920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6994.txt @@ -0,0 +1 @@ +चरी हे रायगड जिल्हयातील व अलिबाग तालुक्यातील गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6998.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1ac384a46836a5b3220526b5bc78253f68f93cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_6998.txt @@ -0,0 +1 @@ +चरेगाव नावाचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.उम्ब्रज पासून चिपळूणला जाताना,उम्ब्रज पासून पाच किमी अंतरावर हे गॉंव आहे.गावाची लोकसंख्या मोठी आहे.चरेगाव पंचक्रोशीत भोळेवाडी,खालकरवाडी,भवानवाडी,माजगाव,कलंत्रवाडी ही छोटी गावे येतात. गावात प्रामुख्याने ऊस हळद आणि ज्वारी या पिकाची लागवड केली जाते सोबत इतर पिकांचीपण लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7034.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5beb9b39b027921f8e56d33416662a74bd95bbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7034.txt @@ -0,0 +1,4 @@ + +चलचित्र, चलत्-चित्र, चित्रपट, फिल्म किंवा सिनेमा, मूव्ही हे चलच्चित्रणाच्या तंत्रातून साकारणारे एक माध्यम आहे. १९व्या शतकापासून हे माध्यम अस्तित्वात आले. चलच्चित्रणाच्या तंत्रामुळे प्रथमतः मूकपट निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रणाच्या तंत्राची त्याला जोड मिळाली व बोलपट/ बोलते चित्रपट अस्तित्वात आले. चित्रपट हा कंटाळा दूर करण्याच एक उत्तम साधन आहे. +१९१३ साली मराठी भाषेतील पहिला चित्रपट "अयोध्येचा राजा" प्रदर्शित झाला. दिग्दर्शक-निर्माते दादासाहेब फाळके. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक. मराठी माणसानेच चित्रपटांची सुरुवात केली, त्यामुळे मुंबई ही चित्रपट क्षेत्राचे मुख्य केंद्र बनली, या केंद्राला बॉलीवूड असे म्हणतात. +मराठी चित्रपट हा समाज जीवनाचा आरसा आहे. चित्रपटातून अनेक प्रकारे समाज प्रबोधन केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7068.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a4bafd1bbb870988d684c63c8b3d81b1c75f3a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7068.txt @@ -0,0 +1,6 @@ +स्वाद हा लेख येथे पुनर्निर्देशत होतो. भौतिकशास्त्रातील संकल्पने साठी स्वाद (भौतिकशास्त्र) हा लेख पहा. +चव ही जीभ या ज्ञानेंद्रियाची संवेदना आहे. विविध चवींची जाणीव जीभेच्या विविध भागांवर होते. +चवीची जाणीव ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रुचिकलिका जिभेवर असतात. वेगवेगळ्या रुचिकलिका वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्या मेंदूपर्यंत पोचवतात. मानवाच्या जिभेवर सुमारे तीन हजार रुचिकलिका असतात. धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली खराब होते. माशी, फुलपाखरू पायांवर रुचिकलिका असतात. +चव, ज्याला आयुर्वेदात रस असे म्हणतात ते मुख्य सहा रस आहेत आणि यांनाच षडरस असे म्हणतात. आयुवेदतील हे षडरस पुढील प्रमाणे आहेत +गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट आणि खारट +आदिमानवाकडे आत्मसंरक्षणार्थ जी हत्यारे होती तत्यांत जिभेचा समावेश होईल कारण त्या काळात मानव पदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही, हे त्या पदाथांची चव घेऊन ठरवत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7099.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e45b731cb687801e960f9dbc3c3c5c944b05f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7099.txt @@ -0,0 +1,8 @@ +चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. +चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले. + आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे. +हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात. +हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. +हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात. +साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7107.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eeb14f34c0b4fffa47407facd8bb14341106add7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7107.txt @@ -0,0 +1,17 @@ +चहाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. +गुणक: गुणक: Unknown argument format +पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर १० किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.वाघोबा खिंड पार केल्यानंतर लगेचच ह्या गावाची हद्द चालू होते. +येथे हिवाळ्यात थंडगार वातावरण असते आणि वाघोबा खिंडीतून जाताना भरपूर धुके अनुभवायला मिळते. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे जागोजागी झरे तयार झालेले असतात आणि त्यामध्ये नैसर्गिकरीत्या मासे पैदास होते.उन्हाळ्यात येथे उष्ण हवामान असते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५०६ कुटुंबे राहतात. एकूण २२९३ लोकसंख्येपैकी ११६० पुरुष तर ११३३ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.३३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.७१ आहे तर स्त्री साक्षरता ६१.९० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.३५ टक्के आहे.मुख्यतः कुणबी, आदिवासी समाजातील लोक येथे पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत.खरीप हंगामातील भातशेती, नागलीशेती बरोबरच रब्बी हंगामात फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या ह्यांचे उत्पादन घेतले जाते. सूर्या नदी गावाजवळून वाहत असल्याने आणि बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने काकडी, पडवळ,दुधी,गलका, कारले, केळी, आळू,शिराळा, कोबी, कांदा, मिरची ह्यांचे भरपूर प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.येथे सगळ्या परिसरात भात पिकत असल्याने परंपरेने तेच मुख्य अन्न आहे. रोजच्या जेवणासह सण, उत्सव, प्रथा, परंपरा यात भाताचे स्थान अनन्यसाधारण आहे. ताटात घरी पिकविलेल्या भातावर माशाचे कालवण पडल्यावरच इथल्या माणसांचे पोट भरते. भात किंवा तांदळापासून बनविलेले अनेक पदार्थ आहारात वापरतात.कणेरी, रवळी,रोळी, थालकुली, सानं, पोवं, ओतवल्याची भाकर, पानोल्या, पानमोड्या, पीठीचे लाडू, कोंडी, पापड्या, कुरडया, खरवड्या हे सगळे पदार्थ तांदूळापासून बनविले जातात. +येथे प्राथमिक शिक्षणाची सोय आहे.गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण तसेच न्यायालयीन कामकाज, महसूल कामकाजासाठी पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7126.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf91149e424fb5918f6599a82af9432225c21793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7126.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चश्मे बद्दूर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7128.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf91149e424fb5918f6599a82af9432225c21793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7128.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चश्मे बद्दूर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7129.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e45b731cb687801e960f9dbc3c3c5c944b05f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7129.txt @@ -0,0 +1,8 @@ +चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. +चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले. + आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे. +हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात. +हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. +हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात. +साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7144.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..097a6dbfbc2855f1cbfb37e3ca87c99b15e84a0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7144.txt @@ -0,0 +1 @@ +चांकर (तुर्की: Çankırı ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.८४ लाख आहे. चांकर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7147.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7148245fafb107d532eacb3a24c26540e6588f73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7147.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 43°54′0″N 125°12′0″E / 43.90000°N 125.20000°E / 43.90000; 125.20000 + +छांगछुन (मराठी लेखनभेद: चांगचुन; नवी चिनी चित्रलिपी: 长春 ; फीनयीन: Chángchūn), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चीलिन प्रांताचे राजधानीचे शहर आहे. चीलिन प्रांतातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या छांगछुनास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार छांगछुन शहरांतर्गत मोडणाऱ्या सर्व परगण्यांची आणि परगणास्तरीय नगरांची एकूण लोकसंख्या ७६,७७,०८९ एवढी आहे. +छांगछुनाच्या परिसरात वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योग वसले असल्यामुळे हे शहर चीनचे वाहन-उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_718.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b94c16660af8575d283bfd6ee5508ac884a0b09f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_718.txt @@ -0,0 +1,6 @@ +गंगातिरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून याची उत्पत्ती गंगा नदीचा बिहारचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्वभागातील पट्ट्यातील आहे असे मानल्या जाते.[१] +याला पूर्वी शहाबादी किंवा हरियाना नावाने सुद्धा ओळखल्या जात असे. पांढरा शुभ्र रंग आणि गंगा किनारी याचा आढळ असल्याने याला गंगातिरी असे नाव पडले. +हा गोवंश उत्तरप्रदेशच्या चंदौली, गाझिपूर व बलिया जिल्ह्यात, तसेच वाराणसी, मिर्झापूर, भोजपूर, रोहतास भागात आणि बिहारच्या शहाबाद, भभुआ, बक्सर, अरहा, छपरा भागात मोठ्याप्रमाणात आढळतो. +याचा रंग पांढरा शुभ्र किंवा राखाडी-पांढरा आढळतो. शिंगे मध्यम आकाराचे, पाठीमागे बाहेरून आत वळलेले व टोकाला काळे ठिपके असतात. मध्यम आकाराचे डोके, लहान टोकदार कानं असून मस्तकावर उभार असतो. पापण्या, तोंड आणि खुर काळ्या रंगाचे असतात. +बैलाची सरासरी उंची १४० सें. मी. आणि वजन ३४० किलो असते. तर गाईची सरासरी उंची १२५ सें. मी. आणि वजन २४० किलो असते. +पांढरा रंग, शरीराने मजबूत आणि सुदृढ तसेच दिसण्यास अतिशय आकर्षक असा गोवंश असून, याचा वापर शेतीकामासाठी आणि दूध-दुभते असा दुहेरी हेतूने होतो.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7186.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a3e62f063b772baaef10592f11bfc934f2d14e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7186.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7203.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a69fa2838bab8d761406686b78f79daaeab2b04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7203.txt @@ -0,0 +1 @@ +राग चांदनी बिहाग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7236.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..765777522e18b97c1bebb8b7ca46f1eeec49b463 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7236.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_729.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6976ef8b963e82d05b8ac6523c3670e3ed6667a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_729.txt @@ -0,0 +1 @@ +बापूसाहेब गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे (अज्ञात - १९५८) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि ते सोशल सर्विस लीगशी संबंधित होते.[१] ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस व अनंतराव विनायक चित्रे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसह, महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्यास ते मोलाचे काम करीत होते. सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. नंतर ते आंबेडकरांच्या 'जनता' या साप्ताहिकात संपादक झाले.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7299.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..462d110c1b91047308b759b655439d8812948e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7299.txt @@ -0,0 +1,7 @@ +चांबळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. +कोडीत खुर्द +कोडीत बुद्रुक +बोपगाव +हिवरे +भिवरी diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7306.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19321d3cebdb99effe307a9aec9f2712a3dea9ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7306.txt @@ -0,0 +1,2 @@ + चांभारगणी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7362.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b36e71f46fce35f138a338bc9433e2306c55253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7362.txt @@ -0,0 +1,17 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +चाणक्य मंडल ही एक अविनाश धर्माधिकारी संचलीत शासकीय स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची पुर्वतयारी करून घेणारी पुणे येथील खासगी शिकवणी संस्था आहे. चाणक्य मंडलची स्थापना १० ऑगस्ट १९९६ रोजी झाली. +'चाणक्य मंडल परिवार'ची उद्योजकता विकास केंद्र स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास कार्यक्रम घेते. +[ संदर्भ हवा ] +युवापिढी म्हणजे सर्वसाधारणपणे वयोगट १४ ते ३०. हा वयोगट डोळ्यांसमोर ठेवून युवक-युवतींना सर्वप्रकारच्या , व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता विकास आणि व्यक्तिमत्त्व विकसन यांचं मार्गदर्शन करतं असं केंद्र म्हणजे 'चाणक्य मंडल परिवार' युवकांच्या बुद्धीचा कल ओळखण्यासाठी त्यांच्या Aptitude Tests घेऊन त्या युवकाला योग्य कारकीर्द निवडायला 'चाणक्य मंडल परिवार' मदत करते. +इयत्ता दहावीतल्या NTS पासून ते बँकिंग, संरक्षण, कारकून भरती, तसंच UPSC द्वारे IAS,IFS,IPS, केंद्रीय सेवा आणि MPSC द्वारे उपजिल्हाधीकारी , पो. उपअधीक्षक , तहसीलदार, गट विकास अधिकारी, अन्य राज्यसेवा अश्यांसारख्या वरिष्ठ पदांवर अधिकारी ज्या परीक्षांमधून निवडले जातात अश्या सर्व स्पर्धापरीक्षा. या परीक्षांची तयारी करून घेते. +'चाणक्य मंडल परिवार'ची ध्येयवाक्ये आहेत : +१) वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेल्या युवापिढीसाठी...... +आणि +२) राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून ...... diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7369.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5623fd4d5cf450bfaffab9b584fd674e19ae8e9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7369.txt @@ -0,0 +1,2 @@ + चाणाखा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7372.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ea9443c53d69d8f558eac5a93a4c59e9964ab22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7372.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7380.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db4c935f92bafc6885b5d8e57c8d09361d0c3a6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7380.txt @@ -0,0 +1,16 @@ +चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथात उल्लेखलेले सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदू साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात विभागले.[१][४] + +वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सवर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना सवर्णात स्थान दिलेले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले.[६][७] +सवर्ण म्हणजे सहवर्ण (With वर्ण, वर्णासह) +भगवद्गीता अध्याय १८ श्लोक नंबर ४१ अनुसार वर्ण हा कर्मावर आधारित आहे. +ब्राह्मण हा एक वर्ण आहे (ब्राह्मण ही जात नाही). +ब्राह्म हा एक निरुक्त शब्द आहे म्हणजे या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ब्राह्म म्हणजे Knowledge, अरबी भाषेत उलुम. ज्याच्याजवळ उलुम आहे तो उलेमा किंवा ज्याच्या जवळ ब्राह्म (Knowledge) तो ब्राम्हण. ब्राह्मण म्हणजे scholar. +क्षत्रिय म्हणजे जो इतरांना रक्षण देतो अर्थात छत्र देतो आहे तो क्षत्रिय. +वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा. +शूद्र म्हणजे सेवक, किंवा नोकर. +वर्ण हा फक्त गुणविशेष आहे. यामधे उच्च-नीच असे काही प्रकार नाहीत. +चंद्रसोमयदूहैहयवृष्णीकृष्णवंशीगायकवाडकुलोत्पन्न दत्ताजीसूतप्रवीण. +शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत. +युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत. +देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत. +वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गायींचे व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7384.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ddeb1ff5cca16a85682a4cafc09d2edde888f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7384.txt @@ -0,0 +1 @@ +चानिदा सुत्थिरुआंग (१६ जुलै, इ.स. १९९३:थायलंड - ) ही  थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7413.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02b659aa7296631758ba8594c6d16af9fbdd728d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7413.txt @@ -0,0 +1,20 @@ +चाफा बोलेना हे कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचे गीत आहे. प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे भावगीत लता मंगेशकर यांनी गायले होते तर वसंत प्रभू यांनी त्याला संगीत दिले होते.[१] +पूर्वी आकाशवाणीवर हे भावगीत नेहमी वाजवले जात असे. या गीताचा समावेश मराठी गीतांच्या वाद्यवृंदात बऱ्याचदा असतो. सुगम गायनाच्या क्षेत्रात करीअर करू पाहणाऱ्या प्रत्येक गायिकेने हे गीत गायले आहे, असे म्हटले जाते. +कवी बी,  गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या तिघांच्या मेहनतीने या गीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. [२] + +या गाण्याचे कौतुक करताना लोकसत्ता या दैनिकात विनायक जोशी लिहतात,साधे, सोपे शब्द, मन खेचून घेणारी चाल, लतादीदींचा मधुर आवाज, व्हायोलिन- क्लॅरोनेट- मेंडोलिन- पियानो- बासरी असा वाद्यमेळ, तबला- ढोलक यांचा ताल असे सारेच रसायन या गाण्यात उत्कृष्ट जमून आले आहे. आपण ही फक्त कविताच वाचली तर रूढार्थाने ‘मीटर’मध्ये नसलेले हे काव्य आहे. संगीतकार वसंत प्रभूंसारखा ‘मेलडी किंग’ हा सारा मामला जणू मधाळ करतो.[२] +चाफा बोलेना, चाफा चालेना +चाफा खंत करी, काही केल्या फुलेना +गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी +आम्ही गळयांत गळे मिळवुन रे +गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी +नागासवे गळाले देहभान रे +चल ये रे, ये रे गडया, नाचु उडु घालु फुगडया +खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम् +हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण +उणे करु आपण दोघेजण +जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे +आपण करु शुद्ध रसपान रे +चाफा फुली आला फुलून +तेजी दिशा गेल्या आटून +कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7430.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eff11eef2b488182320bb7660fa2d33c67a120af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7430.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाबुकस्वारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_745.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb9e4329cec95743cf35de35f41d5d725194322e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_745.txt @@ -0,0 +1,4 @@ +झाँसी नरेश महाराधिराज श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर बाबासाहेब (१८१३ - २१ नोव्हेंबर, १८५३: झांसी, उत्तर प्रदेश) हे मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार / महाराजा होते. इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या सेनानी राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी होत्या. +१८१३ साली महाराजा शिवराव‌ भाऊ आणि महाराणी पद्माबाई यांचे पोटी जन्म झाला. महाराज गंगाधरराव हे त्यांचे धाकटे पुत्र‌ होय. कृष्णराव, रघुनाथराव‌ तृतीय यांच्या नंतर इंग्राजांनी‌ गंगाधररावास झांशी नरेश म्हणून सिंहासनी‌ बसविले. त्यामुळे घरातील‌ नातेवाईक राणी सखुबाई, राणी जानकीबाई, राणी लछ्छोबाई, चंद्रकृष्णराव, अली बहादुर झांसी असे सर्व‌ आप्तेष्ट गंगाधररावांचे शत्रू झाले. +गंगाधररावांच्या पहिल्या पत्नी महाराणी रमाबाई यांचे निधन‌ झाले. आणि म्हणून मोरोपंत तांबे यांची कन्या मनिकर्णिका हिच्याशी‌ त्यांचा दुसरा विवाह झाला. मनिकर्णिका अर्थातच महाराणी लक्ष्मीबाई होय. महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. राणी लक्ष्मीबाईंचे पहिले मुल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी पारोळ्याचे जहागीरदार चुलत बंधू वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले. व त्याचे नाव‌ आपल्या मृत मुलाच्या नावावर दामोदर राव असे ठेवले. महाराजा गंगाधरराव‌ हे कलाप्रेमी होते. त्यांची स्वतःची रंगशाळा‌ होती.‌ त्यात ते स्वतः नाटक, नृत्य, रासलिला, रामलिला, नळ दमयंती स्वयंवर, मेनका आणि विश्वामित्र. नाटक आणि तांडव करीत असत. तसेच त्यांचा वाचनाचा छंद होता. भारतातील दुसरे मोठे पुस्तकालय महाराजा गंगाधरराव यांच्या महालात होते. +दत्तक विधीच्या दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर १८५३ दुपारी ३ वाजता दीर्घ‌ आजाराने महाराजा गंगाधरराव यांचे निधन‌ झाले. महाराणी लक्ष्मीबाई यांनी महाराज गंगाधरराव यांच्या स्मरणार्थ त्यांची भव्य अशी समाधी उभारली. त्यांच्या मृयूनंतरदेखील दामोदर रावांच्या नावे महाराणी लक्ष्मीबाई यांनी कारभार पाहिला‌ पण १८५४ ते १८५७ महाराणी राजमहाल सोडून राणी महालात साधारण आयुष्य जगत होत्या. १८५७ घ्या संग्रामानंतर त्या पुन्हा झांशी व‌ बुंदेलखंडाच्या साम्राज्ञी झाल्या. एप्रिल १८५८ नंतर झांशी‌ युद्ध आरंभिले. आणि १७ जून १८५८ ला महाराणी लक्ष्मीबाई युद्धात धारातीर्थी पडल्या. व झांशी राजशाही संपुष्टात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7480.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d8e720d26f4857c599346cb49613ec00d26aff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7480.txt @@ -0,0 +1 @@ +चामोरो ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा ओशनियामधील गुआम व उत्तर मेरियाना द्वीपसमूह ह्या अमेरिकेच्या दोन बाह्य भूभागांवर वापरली जाते. चामोरो भाषिक लोकांची संख्या झपाट्याने घटत असून ह्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7489.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03adea39db2e7d47c5f18bc5d0f81ab56e1b4080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7489.txt @@ -0,0 +1,66 @@ +चायना इस्टर्न एरलाइन्स (中国东方航空公司, China Eastern Airlines) ही चीनच्या शांघाय शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या चायना ईस्टर्न एरलाइन्सने २०१४ मध्ये ८.३१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. प्रवासीसंख्येनुसार चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.[१] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे. +२०१५ साली चायना ईस्टर्न एरलाइन्स ही चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक होती(इतर दोन: एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स). +चायना ईस्टर्न एर लाइन कार्पोरेशन लिमिटेड या एर लाइनचे मुख्य कार्यालय चीन देश्याच्या शांघाय मधील चांगनिंग जिल्ह्यातील शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एरपोर्ट येथील चायना ईस्टर्न एर लाइनचे वास्तूत आहे.[२] +ही चीन देश्याची आंतरराष्ट्रीय,अंतरदेशीय,आणि प्रादेशिक मुख्य एर लाइन आहे.याची शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एरपोर्ट आणि शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एरपोर्ट ही मुख्य केंद्रे आहेत. आणि त्याची कुंमिंग चङ्ग्शुई इंटरनॅशनल एरपोर्ट आणि Xi”an Xianyang इंटरनॅशनल एरपोर्ट ही उपकेंद्रे आहेत. प्रवाशी संखेच्या तुलनेत चायना ईस्टर्न एर लाइनचा क्रमांक चायना मध्ये दूसरा आहे. 21 जून 2011 रोजी चायना ईस्टर्न आणि तिची सहकारी शांघाय एर लाइन्स यांचा Sky Team मध्ये 14 वा क्रमांक आहे.[३] सान 2014 मध्ये या एर लाइन्स ने 83.08 मिल्लीयन अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी वाहतुकीचा 73% सरासरी भार उचलला आहे. +चायना ईस्टर्न एर लाइन्स 25 जून 1988 रोजी CAAC हुयाडोंग यांच्या नियंत्रणात स्थापन झाली. सन 1997 मध्ये चायना ईस्टर्न नेना नफाना तोटा या धर्तीवर चायना सामान्य विमान उड्डाण प्रशिक्षण सुरू केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणे निधि बाजारात सेअर्स मागणी करणारी चीन देश्यातील पहिली एर लाइन ठरली. सन 1998 मध्ये COSCO बरोबर जाइंट व्हेंचर करून या एर लाइन ने चायना मालवाहतुक एरलाइन्सचा उदय केला. मार्च 2001 मध्ये यांनी ग्रेट वाल एर लाइन घेनेचे काम पूर्ण केले.(4) सन 2003 मध्ये चायना युंनन एर लाइन्स आणि चायना नॉर्थ वेस्ट एर लाइन या चायना ईस्टर्न एर लाइन मध्ये समाविष्ट झाली. +या विमान कंपनीत चीन सरकारचे 61.64% भाग आहेत. उर्वरित भाग जनतेकडे आहेत त्यात 32.19% H भाग आणि 6.17% A भाग आहेत. परदेशी गुंतवणूक करणारासाठी 20% पर्यन्त शेअर्स ही कंपनी विक्री करण्याची दाट श्यक्यता आहे आणि त्या खरेदीदारात सिंगापूर एर लाइन्स, एमिरेटस आणि जपान एर लाइन्स समाविष्ट आहेत तसेच सिंगापूर एर लाइन बरोबर चर्चा चालू आहे असे मेडियाने प्रशिद्दं केले. +चीनचे स्टेट कौन्सिल कडून मान्यता आल्यानंतर 2-9-2007 रोजी सिंगापूर एर लाइन्स आणि टेमासेक होल्डिंग ( की जी सिंगापूर एर लाइन्सचे 55% शेअर्स धारक होती) यांनी एकत्रित येऊन चायना ईस्टर्न एर लाइन्सचे शेअर्स खरेदी केले असी घोषणा केली. दी.9-11-2007 रोजी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले एकत्रित 24%शेअर्स करार सही केले. त्यात सिंगापूर एरलाइन्सचे 15.73% आणि टेमासेक होल्डिंगचे 8.27% शेअर्स झाले. +11जुन 2009 रोजी शांघाय एर लाइन्स आणि चायना ईस्टर्न एर लाइनचे एकत्रीकरण झाले असी घोषणा झाली. वास्तविक या दोन्ही एर लाइन्स शांघाइतील आणि त्यांच्यात स्पर्धा, ही बाब टाळण्यासाठी आणि यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील इमेज कायम ठेवण्यासाठी एकत्रीकरण करणे क्रमप्राप्त झाले. +फेब्रुवारी 2010 रोजी एकत्रीकरण पूर्ण झाले. शांघाय एर लाइन्स ही चायना ईस्टर्न एर लाइन्सचे मालकीची सहायक एरलाइन्स झाली. तरी सुद्धा शांघाय एरलाइन्सने स्वतहाचे चिन्ह आणि ड्रेस कोड कायम ठेवला. +मार्च 2012 मध्ये कांटास ग्रुप की जो हाँग काँगचे जेट स्टार बरोबर संबंधित आहे त्याच्याशी सयोंग करणेची महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही किफायतशीर भाडे आकारणारी हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एर लाइन तिचे कामकाज सन 2013 मध्ये चालू करणार होती.[४]चायना ईस्टर्न एर लाइन ने या नवीन एर लाइनचे 50% शेअर्स घेतले होते आणि 50% कांटास ग्रुपचे होते. +एकत्रित गुंतवणूक US$198 मिल्लियन आहे. +सन 2012 मध्ये चायना ईस्टर्नला चायना कॅपिटल मार्केटचे वार्षिक परिसंवाद 2012 मध्ये “गोल्डन टिंग अवॉर्ड” अवॉर्ड मिळाला. हिचा त्यामुळे चायनीजच्या अति महत्त्वाच्या 50 ब्रॅंड मध्ये समावेश झाला आणि FORTUNE चायनाचे CSR रंकिंग 2013चे टॉप ठेण मध्ये समावेश झाला. +एप्रिल 2013 मध्ये चायना ईस्टर्न एर लाइनने फिलिपाईन्स मध्ये सेवा चालू करणेची तात्पुरती परवानगी मिळविली पण फिलीपाईन्सचे सिविल एवियशन अधिकाऱ्यांना तांत्रिक परवानगी आणि विमानतळावरील विमान व्यवस्था माहिती हवी होती. +9-9-2014 रोजी चायना ईस्टर्न ने नवीन लोगो आणि ड्रेस कोड प्रशिद्द केला. +सन 2014 मध्ये 25% उत्पन्न कमी झाले असी चायना ईस्टर्न ने घोषणा केली. किफायतशीर भाडे आकारणाऱ्या एर लाइन्स आणि नवीनच चालू झालेल्या अति वेगवान रेल्वे सेवा यामुळे नफ्यात घट झाली असे चायना एर लाइन ने निवेदन केले. +चायना ईस्टर्न एरलाइन्स ही स्कायटीम या विमानकंपन्यांच्या समूहाचा भाग आहे. याशिवाय जानेवारी २०१३ मध्ये चायना ईस्टर्न एरलाइन्सने स्कायटीमचा भाग नसलेल्या काही विमानकंपन्यांशी सहकाऱ्याचे करार केले . +एर बस मागणी नोंदविणारी चायना ईस्टर्न ही पहिली एर लाइन होती. A320 सिरीज ही या एर लाइन्सचा आत्मा होता. मूलतः यांचा वापर अंतरदेशीय उड्डाणासाठी केला जातो. 18 ऑक्टोबर 2011 रोजी चायना ईस्टर्न ने 15 एर बस A330 मागणी नोंदविली.(31)(32) यांचे पहिले बोइंग 777-300ER एर क्राफ्ट 26 नोवेंबर 2014 रोजी विमान संचात सामील झाले. सप्टेंबर 2015 मध्ये 50 बोइंग 737-800ची या एर लाइन्स ने मागणी नोंदविण्याची घोषणा केली.[५] +चायना ईस्टर्न एर लाइन्स ने वारंवार प्रवास करणाऱ्यासाथीचे कार्यक्रमास ईस्टर्न माइल्स म्हणतात. शांघाय एर लाइन्स व चायना ईस्टर्नचे सहयोगी सुद्धा याचा एक भाग आहेत. याची प्रवेश नोंदणी मोफत आहे. ईस्टर्न माइल्सचे सभासद माइलेज प्रमाणे उड्डाण करू शकतात तसेच चायना ईस्टर्न क्रेडिट कार्डचा ही वापर करू शकतात. या प्रवाश्यांनी समाधानकारक माइलेज प्रवास केला असेल त्यांची वर्णी VIP मध्ये होते. VIP सभासदत्व ईस्टर्न माइल्स दोन विभागात विभागू शकते. ते विभाग म्हणजे गोल्डन कार्ड सभासदत्व आणि सिल्व्हर कार्ड सभासदत्व. VIP सभासद विमान सेवेचे अधिकतम फायदे उपभोगू शकते. + उड्डाणापूर्वी + 48 + तास + आधी सीट आरक्षण + वेट + लिस्टिंग + व उच्चतम श्रेणी + प्रथम + वर्गात मित्रपरिवारा + सोबत रमत गमत + भटकंती + लगेज + सवलत 40 + कीलोग्राम + पर्यन्त आंतरदेशीय + व 20 + किलोग्राम + पर्यन्त + आंतरराष्ट्रीय प्रवास आणि + इतर + एलिट + पॉईंट्स + उड्डाणापूर्वी + 72 + तास + आधी सीट आरक्षण + व + 3 + प्रमाणे + सुविधा + + लगेज + सवलत 20 + किलोग्राम + पर्यन्त आंतरदेशीय व 10 + किलोग्राम + पर्यन्त + आंतरराष्ट्रीय प्रवास व + इतर + एलिट + पॉईंट्स +चायना ईस्टर्न एर लाइन्स ने शांघाय एरपोर्ट ग्रुप बरोबर मालवाहतुक करार केला. शांघाय एरपोर्ट ग्रुप शांघाय होङ्ग्कियाओ इंटरनॅशनल एर फोर्ट आणि शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एरपोर्ट या दोन्हिचे नियंत्रण करीत होते. चायना ईस्टर्न एर लाइन्सचा लोगो वापरून व यांचे मार्ग व्यवस्थापण मदत घेऊन यांच्या सहकारी एर लाइन्स व चायना कार्गो एर लाइन्स सेवा देत आहेत. +15 ऑगस्ट 1989 अन्तोनोव An-24 शांघाय ते नांचंग उड्डाण करताना इंजिन बिघाड झाल्याने धडकले. त्यात 40 पैकी 34 प्रवाशी ठार झाले. +6 एप्रिल 1993 चायना एर लाइन्स विमान 583 McDonnell-Douglas MD-11 हे शांघाय मार्गे बीजिंग ते लॉस एंजिल्स समुद्र सपाटीसून 5000 फुट उंचीवरून प्रवास करीत होते अपुऱ्या जागेत त्याचे पंख धडकले आणि अपघात झाला त्यात दोन प्रवाशी ठार झाले, 149 प्रवाशी आणि 7 कर्मचारी जखमी झाले. एर क्राफ्ट मात्र शेमया येथे सुरक्षित उतरले. +26 ऑक्टोबर 1993 चायना ईस्टर्न फ्लाइट 5398 हे McDonnell Douglas MD-82 शेन्झहेन ते फुझहौ हे बिघाड झाल्याने फुझहौ विमान तळावर धडकले त्यात 80 पैकी दोन ठार झाले. +21 नोवेंबर 2004, चायना ईस्टर्न एर लाइन्स फ्लाइट 5210 बोंबर्डीर CRJ200 लहान जेट बोटौ ते शांघाय जाणारे मङ्गोलियात उड्डाण झाल्याबरोबर एक मिनिटातच धडकले. विमानातील सर्व 53 प्रवाशी ठार झाले. +मार्च 2008 मध्ये 21 CEA एर क्राफ्ट कामगार करारातील वादासंबंधाने वैमानिकांनी विमानतळावर परत आणले व तळं ठोकला. सरकारने सुड बुद्धीने विमान सेवेची सर्व सूत्रे साउथर्ण चायना विभागाचे युंनान येथे हलविली. ऑक्टोबर 2008चे सेवटी प्रशिद्दी माध्यमाने बातमी दिली की, लवकरच डाली,कुंमिंग,आणि क्षिशुयांग्बांना प्रेफेकतुरे साथी उड्डाण सेवा सुरू होत आहे.(43) +7 जून 2013, चायना ईस्टर्न फ्लाइट 2947, एम्ब्राएर EMB-145 हुयाई’अन लियन्शुई एर पोर्ट ते शांघाय होङ्ग्कियाओ आंतरराष्ट्रीय एरपोर्ट असे उड्डाण करीत होते. 18L होङ्ग्कियाओ एरपोर्ट वर उतरताना दिशया बदलताना टॅक्सी मार्ग स्थानकावर हे विमान आले आणि नोज गियर कोसळला. त्यात प्रवाशी आगर कर्मचारी यांना धोका झाला नाही पण विमानाचे खूप नुकसान झाले [६] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7498.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11fcbc1dbf4beb3276b405ef85224d0308edd774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7498.txt @@ -0,0 +1,2 @@ +चायना एरलाइन्स (चिनी: 中華航空) ही तैवान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. चायना एरलाइन्स दर आठवड्याला जगातील ९५ विमानतळांवर एकूण १,३०० प्रवासी विमानसेवा पुरवते. चायना एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ तैपैजवळील ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. +२०११ सालापासून चायना एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7514.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31fcc97fc23e82e5fab3fdf960ab468cd2a5200a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7514.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे पिकल्यावर काळ्या रंगाची होतात. ती गोड लागतात.याच्या फळात एक कठीण कवच असते. ती फोडली असता त्यातुन निघालेल्या बीला चारोळी म्हणतात. +चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिय इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फूट उंच वाढते. पाने काजूच्या पानासारखी असून झाडाची साल काळी, करडी व ती चौकोनी आकाराच्या खवल्यांनी विभागलेली असते. हा वृक्ष ॲनाकार्डिएसी (Anacardiaceael) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया कोचीनचाईनेसिस (Buchanania cochinchinensis) आहे +चारोळीची फळे करवंदाएवढी गोल असतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. ह्या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपट्या, नरम व चवीला काजूप्रमाणे लागतात. त्या बियांत तेल असते. बियांनाच चारोळी व झाडाला चार म्हणतात. +चारोळीच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु भारतातील विविध राज्यांत जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात चारोळी लोकप्रिय असून चारोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. +कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील जंगलांमध्ये, महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि खानदेशमध्ये चारोळीचे वृक्ष मुबलक प्रमाणांत आढळतात. साधारण उन्हाळ्यांत ही लहान छोटी काळ्या रंगांची रुचकर फळे बाजारांत येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7575.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9761842d03e41f46ab876f203dda0732c8d5ef90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7575.txt @@ -0,0 +1 @@ +चारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, इ.स. १८८८ - ९ डिसेंबर, इ.स. १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. इ.स. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_758.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ff9f7ccd43d90074e5a51e01dd30e452520fcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_758.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7608.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93771935f7cf3008f0c29a20c5d60ece4e6713b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7608.txt @@ -0,0 +1 @@ +ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले. कंपनीच्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा हुद्दा देण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण हिंदुस्थानभर करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. गव्हर्नर जनरलच्या समितीमध्ये चौथ्या सभासदाची भर घालण्यात आली. त्यासाठी पहिली नेमणूक लॉर्ड मेकॉले या अधिकाऱ्याची करण्यात आली. मद्रास आणि मुंबई राज्य गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीखाली आले. याच कायद्याने आग्रा हा नवीन विभाग अस्तित्वात आला. कोणाही भारतीयाला त्याच्या धर्म, जन्मस्थान, वर्ण वा वंश ह्या कारणावरून नोकरीची संधी नाकारण्यात येऊ नये असा नियम जाहीर झाला. ब्रिटिश नागरिकांना भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे व कायम नागरिकत्वाचे अधिकार मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_764.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94e476c572a3ac8f1cea7a1f894f2804351307f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_764.txt @@ -0,0 +1,19 @@ +गंगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, सिल्वासारस्ता, कुतुरविहीर रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ४.८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३३ कुटुंबे राहतात. एकूण ६३६ लोकसंख्येपैकी ३२८ पुरुष तर ३०८ महिला आहेत. गावाची साक्षरता ४५.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५१.६७ आहे तर स्त्री साक्षरता ३९.०३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.४१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +केळघर, न्याहाळेखुर्द, रामपूर, आपटाळे, चंद्रपूर, धानोशी, जुनी जव्हार, काशिवळी तर्फे देंगाचीमेट, शिरोशी, विजयनगर, वाळवंडे ही जवळपासची गावे आहेत.आपटाळे ग्रामपंचायतीमध्ये आपटाळे, चंद्रपूर, गंगापूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7642.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d658f73aa422d06471f9834d73ccc1b14433e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7642.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स लुकास टाउनसेन्ड (नोव्हेंबर ७, इ.स. १८७६:ब्रिस्टल, इंग्लंड - ऑक्टोबर १७, इ.स. १९५८:स्टॉक्टन-ऑन-टीझ, ड्युरॅम, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7651.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..001266145d5bac1e66be01a7e53f807b0a387441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7651.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॉलिन चार्ली ब्लाइथ (३० मे, १८७९:डेप्टफर्ड, केंट, इंग्लंड - ८ नोव्हेंबर, १९१७:बेल्जियम) हा  इंग्लंडकडून एकोणीस कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा केंटकडून काउंटी क्रिकेट खेळला. हा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करायचा.[१][२] +ब्लाइथ १९०४मधील विस्डेन क्रिकेट खेळाडू्स अाल्मानॅक नियतकालिकातर्फे विस्डेन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार मिळविणाऱ्या पाच खेळाडूंपैकी एक होता. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जाणाऱ्या ब्लाइथने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये २,००० पेक्षा जास्त बळी घेतले. ही कामगिरी आत्तापर्यंत फक्त ३३ खेळाडूंनी केली आहे. हेडली व्हेरिटी आणि टॉम गॉडार्डसह ब्लाइथच्या नावावार प्रथम श्रेणी सामन्यांच्या एकाच दिवसात सर्वाधिक (१७) बळी घेण्याचा विक्रम आहे. +पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ब्लाइथ सैन्यात भरती झाला आणि पाशेन्डॅलच्या लढाईत मृत्यू पावला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7654.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce21bc7764a45d0e5ec803b4060b990c8932f3d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7654.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स पर्सी मॅकगेही (फेब्रुवारी १२, इ.स. १८७१:स्टेपनी, लंडन, इंग्लंड - जानेवारी १०, इ.स. १९३५:व्हिप्स क्रॉस, लेटनस्टोन, एसेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९०१-०२मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7664.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84789ca1ae9ab4cade7c1a2646c04ca4e9e0e8a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7664.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्टन शुमा (१९ एप्रिल, १९९३:बुलावायो, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_768.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0133c0b17e9c218ab1a54c267db94caec81492d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_768.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7681.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acbbd123247a223c0a4f791fb4e8cb2d38bce9b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7681.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7694.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5030336dabb62e2c104cd1d5c12399d93dabab25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7694.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स काउंटी, मेरीलँड ही अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7727.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a90cb040d4fe7ef0ec91aa1d69673bc2f77738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7727.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स जोसेफ ज्यो क्लार्क (५ जून, १९३९:हाय रिव्हर, आल्बर्टा, कॅनडा - ) हे कॅनडाचे १६वा पंतप्रधान होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7759.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2fa9adefc26ba1481efbd4e9bb81720d8c7c0e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7759.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स पारचर्ड (१८ जुलै, १९९२:जर्सी - हयात) हा  जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_777.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d3c4c61436fce05ddd86843ed6555a0ec3a31f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_777.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगापूर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7786.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28929294bd9dd8e0db08fb716085f43cff28229 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7786.txt @@ -0,0 +1 @@ +चार्लस बारावा ज्यास कार्ल म्हणूनही ओळखल्या जात होते, ( १७ जून १६८२ - मृत्यू: ३० नोव्हेंबर १७१८) हा स्वीडनचा सन १६९७ ते १७१८ या कालावधीत राजा होता.तो चार्लस ११वाचा एकमेव हयात मुलगा होता.सात महिन्याच्या काळजीवाहू सरकारनंतर त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी राज्यभार सांभाळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_78.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_78.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2846cd6fe7be94a707d02e48e8f70c69fe8fa9e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_78.txt @@ -0,0 +1 @@ +खुरजा हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7803.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5120c84701cc68f2d2d1ff2e682bda5633a5c5f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7803.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स बेनेट बक लेवेलिन (सप्टेंबर २९, इ.स. १८७६ - जून ७, इ.स. १९६४) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +लेवेलिन दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेला सर्वप्रथम अश्वेत क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7806.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5620a2a874066bddcdcf44e8bb113428dc85a252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7806.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १३ फेब्रुवारी, १८९६ +शेवटचा क.सा.: २३ मार्च, १८९६ +दुवा: Cricinfo + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7826.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ada594d324a4b8a06c4de1f1b6a9c7c08c64f9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7826.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिल्ड्रेड हॅरिस (१९१८-२१) +लिटा ग्रे (१९२४-२७) +पॉलेट गोडार्ड (१९३६-४२) +सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले. +या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7837.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390806f336612232152fa5f086b84df077a6855b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7837.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती.[१] तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती. +हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते.[२] १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.[३] +चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_785.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ace589f4fe210888c2e33f5ef4301fc1e05115b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_785.txt @@ -0,0 +1,4 @@ +गंगाराम गवाणकर हे एक मराठी-मालवणी लेखक आहेत. +त्यांनी आपले मुंबईतील सुरुवातीचे दिवस स्मशानात काढले, असे त्यांनी त्यांच्या व्हाया वस्त्रहरण या पुस्तकात लिहिले आहे. गंगाराम गवाणकर यांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या जागर या मराठी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. +वस्त्रहरण हे गंगाराम गवाणकर यांचे मालवणी भाषेत लिहिलेले नाटक आहे. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवात वस्त्रहरणचा प्रयोग झाला होता. मच्छिंद्र कांबळी यांनी या नाटकात काम केले होते. +या नाटकात महाभारताची टिंगल केली आहे असा आक्षेप घेऊन हे नाटक बंद पाडायचे प्रयत्‍न झाले होते. पु.ल. देशपांडे यांनी उचलून धरल्यामुळे हे नाटक चालू राहिले. या नाटकाचे ५४००हून अधिक प्रयोग झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7854.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34362d62bcd326b352ec95bdb526ffa3ba99abc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7854.txt @@ -0,0 +1 @@ +चलाकुडी भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7875.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4588d2b01769d659b26d99245cf99d9440c2c72f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7875.txt @@ -0,0 +1,18 @@ +चाळणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर शासकीय आश्रमशाळेनंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५५२ कुटुंबे राहतात. एकूण ३३१३ लोकसंख्येपैकी १६८८ पुरुष तर १६२५ महिला आहेत. गावाची साक्षरता २८.८६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३९.२८ आहे तर स्त्री साक्षरता १७.८७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६६९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.१९ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +करंजविरा, शिसणे, आष्टे, नारुळी, सायवण, गांगोडी, बांधघर, निंबापूर, फणसवाडी, शेणसरी, बापुगाव ही जवळपासची गावे आहेत.चाळणी समूह ग्रामपंचायतीमध्ये चाळणी आणि सुकडआंबा गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7877.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4588d2b01769d659b26d99245cf99d9440c2c72f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7877.txt @@ -0,0 +1,18 @@ +चाळणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर शासकीय आश्रमशाळेनंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५५२ कुटुंबे राहतात. एकूण ३३१३ लोकसंख्येपैकी १६८८ पुरुष तर १६२५ महिला आहेत. गावाची साक्षरता २८.८६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३९.२८ आहे तर स्त्री साक्षरता १७.८७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६६९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.१९ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +करंजविरा, शिसणे, आष्टे, नारुळी, सायवण, गांगोडी, बांधघर, निंबापूर, फणसवाडी, शेणसरी, बापुगाव ही जवळपासची गावे आहेत.चाळणी समूह ग्रामपंचायतीमध्ये चाळणी आणि सुकडआंबा गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7879.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98751e01707c061e3ca0f2dac22b608c68a115cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7879.txt @@ -0,0 +1,2 @@ + चाळबार्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_788.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6651d6d31438b09f1d80be2236f35b1bbf0e57b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_788.txt @@ -0,0 +1 @@ +गंगावती विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोप्पळ मतदारसंघात असून कोप्पळ जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7930.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85cd451beb2a57dffe03b81150f5131c450c10ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7930.txt @@ -0,0 +1,12 @@ +चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (जन्म : बागलांची राई-तेंडोली-वेंगुर्ले, ८ मार्च १९३०; - मुंबई, २६ एप्रिल १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. +चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६साली वेंगुर्ले येथून झाली. इ.स. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं भुसारी मालाचं दुकान होतं. पण ते वर्षभरात बंद केलं आणि 'शांतीनिवास' नावाची खानावळ सुरू केली. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. इ.स. १९४५ पर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. सावंतवाडी सोडण्यापूर्वी दोन-एक वर्ष त्यांची खानावळ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या घरासमोरील एका जागेत होती.[२] पुन्हा खानोलकर कुटुंबीय बागलांची राई, वेंगुर्ले येथे आले. त्यांनतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकुरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी पाचवीत प्रवेश घेतला. साधारण जुलै इ.स. १९४८मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते तडकाफडकी कुडाळला परतले. कोचरे वेंगुर्ले येथील प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर १९४९ कुडाळ हायस्कूलमध्ये एस.एस.सी.च्या वर्गात दाखल झाले.[३] +४ जानेवारी १९५० रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचवर्षी एस.एस.सी.च्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. मे १९५० मध्ये 'बालार्क' या शालेय वार्षिकामध्ये त्यांची 'भवितव्य' ही कविता व 'मोगऱ्याची वेणी' ही कथा प्रसिद्ध झाली.[४] खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे. १ जानेवारी १९५१ कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री, यांनी 'वीणा गेस्ट हाउस' नावाचे लॉजिंग-बोर्डिंग सुरू केले.[५] तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. मार्च इ.स. १९५१ मध्ये 'सत्यकथा' ह्या नियतकालिकात त्यांची 'जाणीव' ही कथा प्रसिद्ध झाली. १० मे, इ.स. १९५२ रोजी सुकळवाड, मालवण येथील कु. तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी पत्नीचे नाव शैलजा ठेवले. 'वैनतेय' साप्ताहिकामध्ये त्यांची 'कुढत का राहायचे?' ही कविता १७ फेब्रुवारी,इ.स. १९५३ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले. २५ एप्रिल, इ.स. १९५३ला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव त्र्यंबक ठेवले. त्यांनंतर २६ जानेवारी, इ.स. १९५४ या दिवशी त्यांच्या 'येईन एक दिवस' या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक. फेब्रुवारी इ.स. १९५४मध्ये 'सत्यकथा' नियतकालिकात त्यांची 'शून्य शृंगारते' ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपणनावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती.[६] १ जानेवारी १९५७ यादिवशी त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवीसंमेलनात भाग घेतला हे त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्यवाचन होते. +४ मे, इ.स. १९५८ रोजी मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. जानेवारी इ.स. १९५९च्या अखेरीस 'वीणा गेस्ट हाऊस' बंद झाले. त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै इ.स. १९५९मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली. पण सात-आठ दिवसातच ते मुंबईला परतले. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली. २६ सप्टेंबर, इ.स. १९५९ साली त्यांचा "जोगवा" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९६१ च्या ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात करण्यात आले.[७] 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली. +ये रे घना +ये रे घना +न्हाउं घाल +माझ्या मना ... +खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला. +कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या. +कवी, कथाकार आणि पुरोगामी कादंबरीकार खानोलकर यांच्या नाटकांत दुःखाची अनेक रूपे उमटतात. नशीब आणि मनुष्य यांच्यात काय संबंध आहे? पाप आणि पुण्य या संकल्पनांबद्दल त्यांचे काय मत आहे? हे त्याच्या नाटकांनी दाखवले आहे. खानोलकरांची कविता ही त्यांची जीवनरेखा होती. त्यांच्या दुःखाची व्यथा त्यांच्या कवितांमध्ये व्यक्त झाली आहे. त्याला कदाचित तत्त्वज्ञान म्हणून दुःख पहाण्याचे सामर्थ्य दिले गेले होते, केवळ दुःखाकडे तटस्थतेपासून दुःख स्वीकारण्याच्या अपरिहार्यतेमुळे. कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या खानोलकर यांनी बऱ्याच काळानंतर नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. १९६६ मध्ये त्यांचे प्रसिद्ध नाटक 'एक शून्य बाजीराव' रंगमंचावर आले, आणि ते पुस्तक स्वरूपातही दिसले. अनेक रंग आणि शैली स्वीकारणारा बाजीराव स्वतःला बऱ्याच रूपांत प्रकट करतो.. कधी तो विदूषकाच्या शैलीत उभा राहतो, तर कधी भागवतकार, कथाकार किंवा कीर्तनकारांच्या शैलीत दिसतो. कधीकधी तो सर्कस विदूषक कलाबाजी करतो, आपल्या अंगांच्या अभिव्यक्तीसह त्याचा हेतू समृद्ध करतो आणि कधीकधी एकल नाटक सुरू करतो. कधी त्याच्या भाषेत संस्कृत भाषेचे काव्यत्व असते तर कधी थोर लेखकांचा गूढ गोडवा, तर कधी लोकनाट्याचे विडंबन, कधी विवेकी विद्वानांची प्रतिष्ठा. या सर्व शोधांमध्ये बाजीरावांचे चारित्र्य त्याचे दुःख, व्यथा, व्याधी व्यक्त करणारे रूप धारण करते. या कारणास्तव, केवळ मराठी नाट्यच नाही तर आधुनिक भारतीय रंगभूमीवर देखील एक शून्य बाजीराव हे एक 'महत्त्वाचे नाटक ' आहे. +१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे'साठी. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7949.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702dcdbb664928f98679a52727293b2307bbbddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7949.txt @@ -0,0 +1,9 @@ +चिंगी हा म‍राठी चित्रपट आहे. +मुंबईत राहणारे एक सुखी व आनंदी जोडपे रोहन दाते व आरती दाते(गिरिजा ओक व मिलिंद गवळी) त्यांच्याकडे गावावरून कधीकधी आईवडिल (रविंद्र बेर्डे व ईला भाटे) येऊन राहत असतात. +दोघेही नोकरी करणारे - आपालल्या कामात व्यस्त. फॅमिली प्लॅनिंग केल्यामुळे लग्नाला तीन वर्ष झालेली असूनही मूल नाही. +रोहनची आई सारखी 'नातवासाठी' मागे लागत राहते. आरतीला ही गोष्ट पटत नसते. त्या बद्दल ती तिची नाराजगी रोहनकडे व्यक्त करत राहते. +आरतीचे माहेर तसे आर्थिकदृष्ट्या सामान्य, कुटुंबात आरती खेरीच तिच्या चार बहिणी प्रियंका, रिंकू, वीणा आणि सलोनी (अदिती सारंगधर, स्नेहा वाघ, हर्षाली झिने, स्विनी कारवीर) आणि आईवडील खूप आनंदात राहत असतात. रोहणच्या ऑफीसमधील मित्राचे स्थळ (संदिप भंसाली) रोहन प्रियंकासाठी आणतो आणि मुलगी पसंतही पडते. श्यामचे कुटुंब मुलीला बघायला येतात. मुलीच्या परिवाराबद्दल माहिती मिळताच श्यामची आई (चारूशीलो वाच्छानी) नाराज होते अणि लग्न मोडते. या गोष्टीचा आरतीवर प्रखर परिणाम होतो. एकीकडे रोहणच्या आईचा 'नातुच हवा' हा हव्यास आरतीला नाराज करत राहतो. +समाजात आज मुली कितीही पुढारलेल्या असल्या तरीही त्यांना असे दुय्यम समजल्या जाणाऱ्या परिस्थीतीचा आरतीला तिटकारा येतो. याच दरम्यान ती स्वतः गरोदर आहे हे तिच्या लक्षात येते. +विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली आणि प्रगतीचे गड सर केले असले तरी आजही समाजावर जुन्या चालीरितींचा पगडा बसलेला दिसतो. त्यातलाच एक भाग म्हणजे मुलगी नको असणे हे आहे. सासुचा मुलासाठीचा हव्यास आरतीला बैचेन करत राहतो. त्यातून मुलगी झाली तर तिला खडतर आयुष्याला तोंड द्यावे लागेल हे तिच्या अगदी मनात बसलेले असतं. त्यामुळे ती रोहनला न सांगता काही निर्णय घ्यायचे ठरवते. +सामान्य माणसाच्या आयुष्यात अनाकलनीय गोष्टी घडायला लागतात आणि हृदयाला स्पर्श करणारी चिंगीची गोष्ट सुरू होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7976.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..174c40fbe2fbd0b577a25e9335389075a774ea26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7976.txt @@ -0,0 +1,17 @@ +चिंचघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४९ कुटुंबे राहतात. एकूण १७४९ लोकसंख्येपैकी ८५७ पुरुष तर ८९२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +माण, देहरजे, टेटावली, बांधण, खांडेघर, भोपोळी,घाणेघर, बोरांडे, बांगरचोळे, शिळ, हाताणे ही जवळपासची गावे आहेत.चिंचघर ग्रामपंचायतीमध्ये आपटी बुद्रुक,आणि चिंचघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7991.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64dafb6a49276b1131cabb7ef82e08640bbec30e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_7991.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचनेर वंदन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8003.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e8d61259e78c59eee2d172639e6c21f539929fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8003.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचपेटी हा महाराष्ट्रात वापरला जाणारा स्त्रीयांचा एक अलंकार आहे. हा कोल्हापुरी साजाचा भाग आहे. चिंचपेटी मोत्याची असते. तो ठुशीप्रमाणेच गळ्याभोवती घट्ट बसतो. +चिंचपेटी हा खास मराठमोळा दागिना आहे. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तो प्रचलित असावा. अनेक जुन्या काव्यातूनही चिंचपेटीचा उल्लेख आढळतो. चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिऱ्याचे कोंदण करून व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेला, वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरात पेशवाईत रुक्मिणीला दिलेल्या चार चिंचपेट्या पहायल्या मिळतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8035.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8c49fcc12af86dfab15f5439ffe0575e629842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8035.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचवली तर्फे राहुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_804.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1deea21e7d7d1da4caa13dba6840a917215306e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_804.txt @@ -0,0 +1,6 @@ +गंगुबाई काठियावाडी उर्फ गंगा मा ह्या एक गुजराती भाषिक परंतु मुंबईत स्थाईक झालेल्या समाजसेविका होत्या. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात त्या अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या.[१] +त्यांचे मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. त्या मूळच्या गुजरात मधील सौराष्ट्र (जुने नाव काठियावाड) येथील रहिवासी होत्या. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी त्या आपल्या प्रेमीसोबत मुंबईत पळून आल्या आणि कामाठीपुऱ्यात स्थाईक झाल्या.[२] +मूळ नाव गंगा असलेल्या गंगुबाईचे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांकडे असलेल्या लेखापाल (अकाउंटंट) असलेल्या रमणिकलाल वर प्रेम जडले. या लग्नाला घरून विरोध असल्यामुळे हे दोघे गुजरात हुन मुंबईला पळून आले आणि लग्न करून कामाठीपुऱ्यात राहू लागले.[२][३] +पत्रकार आणि लेखक हुसैन एस झैदी यांनी विविध माहिती गोळा करून इ.स. २०११ साली 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. यात मुंबईवर प्रभाव पडणाऱ्या एकूण तेरा महिलांच्या जीवनावर माहिती लिहिलेली आहे.[४][५] यात जैदी यांनी गंगुबाई यांची देखील माहिती दिली आहे. या ग्रंथानुसार गंगुबाई या उच्चशिक्षित घरातील होत्या. त्यांना चित्रपटात काम करण्याचे वेड होते. सोळा वर्षाच्या गंगुबाई आणि अठ्ठावीस वर्षांचे त्यांचे पती 'रमणिकलाल' मुंबईत पळून आले आणि लग्न करून राहू लागले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात केवळ ५०० रुपयांसाठी त्यांच्या पतीने त्यांची कुंटनखण्यात विक्री केली. अनिच्छेने गंगाची गंगुबाई झालेल्या त्या वेश्या व्यवसायाचे काम करू लागल्या. अल्पावधीतच गंगुबाई काही कुंटनखण्याच्या प्रमुख झाल्या. 'शौकत खान पठाण' नावाचा एक गुंड त्यांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करू लागला. एकदिवस त्याची माहिती काढून गंगुबाई तत्कालीन अंडरवर्ल्ड डॉन 'अब्दुल करीम खान' उर्फ 'करीम लाला' कडे गेल्या आणि शौकत खानची तक्रार केली. करीम लाला यांनी गंगुबाई यांना मदतीचे आश्वासन दिले. यामुळे गहिवरून गंगुबाई ने त्यांना राखी बांधली. यानंतर शौकत खानला करीम लालाने चांगलाच चोप दिला आणि चांगलीच समज दिली. तेव्हा पासून करीम लालाची मानलेली बहीण म्हणून गंगुबाईंचा मार्केट मध्ये दरारा वाढला. हा काळ १९६० च्या दशकांचा होता. याच काळात कामाठीपुऱ्यात 'सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल' ही मुलींची शाळा उभी राहिली. यामुळे तेथील कुंटनखाने हलवण्याचा आदेश निघाला. गंगुबाई यांनी याला प्रखर विरोध केला तसेच आपले म्हणजे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे प्रभावीपणे मांडले. यामुळे तेथील कुंटनखाने हलवल्या गेले नाही. याकाळात गंगुबाई अनाथ मुले आणि वेश्या व्यवसायातील महिलांच्या विविध समस्यांसाठी काम करत असत. चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि वाम मार्गाला फसणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगुबाई यांनी समुपदेशन करून परत आपापल्या घरी पाठवले. या कारणाने गंगुबाई यांना सर्वजण आदराने 'गंगा मां' असे म्हणत असत. इतकेच नाही तर त्यांच्या मरणोपरांत (७० च्या दशकात) त्यांचे फोटो आणि पुतळे यांची तेथील सर्व कुंटनखण्यात उभारणी करण्यात आली.[६][७] +'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि आलिया भट्ट याना घेऊन 'इन्शाअल्लाह' नावाने एक चित्रपट काढण्याचे ठरवले. परंतु काही कारणाने या चित्रपटाची निर्मिती झाली नाही. यानंतर लवकरच भन्साळी यांनी याच कथेवर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांना घेऊन गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची निर्मिती केली.[१] +गंगूबाई काठियावाडी चित्रपटात गंगुबाईना मुंबईतील वेश्या व महिला गुंड दाखवण्यात आले आहे. त्यांचे दत्तक पुत्र बाबू रावजी शाह यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आई सदरील चित्रपटात दाखवल्या वेश्या अथवा गुन्हेगार नव्हत्या, तर त्या केवळ एक समाजसेविका होत्या. या चित्रपटाच्या निर्मिती पूर्वीच शाह यांनी चित्रपट निर्माते संजय लिला भन्साळी, आलिया भट्ट आणि लेखक हुसैन जैदी यांच्यावर मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर स्थगितीची मागणी केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला तसेच निर्मात्या विरुद्धच्या मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देखील दिली. आता चित्रपट निर्मिती नंतर गंगुबाईंच्या नावाने झालेल्या बदनामीमुळे त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले असून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपली ओळख लपवत वारंवार घर बदलावे लागत असून, त्यांनी नव्याने परत एक याचिका दाखल केली आहे.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_805.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6d204de6f5c4ac28cc0f571843fca6b2335b3ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_805.txt @@ -0,0 +1 @@ +गंगूबाई काठियावाडी हा हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे.[१] या चित्रपटात आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत.[२] हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8053.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fd539175c8ea0709b1b1de36fdd9971ee6a30a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8053.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8074.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a69bc99ea4ad0cb31d4a5f869ba1d0fe683a1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8074.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8078.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bb331ec832a1d46adee21cb424f5f9326fc2ad5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8078.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोर्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8095.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..579b53af87706aaaf5781c94c47992b925d7cbc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8095.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8104.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfe7e04f34c03dfb7c5f8b5e2dceda256c2d897e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8104.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिंचोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_812.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa91828e34bcbffb40db97255ccd5ff5c4574cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_812.txt @@ -0,0 +1,18 @@ +गांगोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २८८ कुटुंबे राहतात. एकूण १३६३ लोकसंख्येपैकी ६५२ पुरुष तर ७११ महिला आहेत. गावाची साक्षरता ३५.०० टक्के आहे.पुरुष साक्षरता ४७.१० आहे तर स्त्री साक्षरता २४.५८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.८३ टक्के आहे. आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +शिसणे, आष्टे, नारुळी, सायवण,चाळणी, बांधघर, निंबापूर, फणसवाडी,शेणसरी, बापुगाव, पावण ही जवळपासची गावे आहेत.शेणसरी समूह ग्रामपंचायतीमध्ये गांगोडी आणि शेणसरी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8125.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a388a3bb078d89d0312b8ee04ef89c2d620b1d3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8125.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळीकाटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8140.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d6fbca951f7b56295cdf176809045e67cf634c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8140.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिंतातुरता विकार हे मानसिक विकाराच्या लक्षणीय भावनांचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या चिंतेचा आणि भीतीचा यांचा एक गट आहे.[२] चिंतातुरता ही एक भविष्यातील घटनांबद्दलची काळजी असते, आणि भीती ही सध्याच्या घटनांची प्रतिक्रिया असते.[२] या भावनांमुळे जलद हृदय दर आणि अशक्तपणा यांसारखी शारीरिक लक्षणे होऊ शकतात.[२] येथे सर्वसाधारण चिंतातुरता विकार, विशिष्ट भीती, सामाजिक चिंतातुरता विकार, विभक्त चिंतातुरता विकार, अकारण भीती, घबराटीचा विकार, आणि निवडक घुमेपणा यांच्यासह अनेक प्रकारचे चिंतातुरता विकार आहेत.[२] प्रत्येक विकार हा लक्षणांनुसार भिन्न असतो.[२] लोकांना बरेचदा एकापेक्षा जास्त चिंतातुरता विकार असतात.[२] +चिंतातुरता विकार हे आनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांचे मिश्रण आहे.[४] जोखीम घटकांमध्ये बालशोषण, मानसिक विकारांचा कुटुंबाचा इतिहास आणि गरिबीयाच्या इतिहासाचा समावेश होतो.[३] चिंतातुरता विकार नेहमी इतर मानसिक विकारांसह, विशेषतः निराशेचा विकार, व्यक्तिमत्त्व विकार, आणि वस्तू वापराचा विकार यांमुळे होतो.[३] कोणत्या प्रकारचा विकार आहे ह्याचे निदान करून घेण्यासाठी त्यासाठीची लक्षणे कमीत कमी ६ महिने अस्तित्वात असणे, परिस्थिती अपेक्षित असल्यापेक्षा जास्त असणे आणि काम करणे कमी होणे या गोष्टी आवश्यक आहेत.[२][३] इतर समस्यांमधे अशी लक्षणे असू शकतात. उदा० हायपरथायरॉईडिझम; हृदयरोग; कॅफीन; अल्कोहोल, किंवा कॅनॅबिस आदीचा वापर; आणि काही अन्य विशिष्ट औषधांचा अतिवापर या गोष्टींचा समावेश आहे.[३][५] +उपचार न केल्यास चिंतातुरता विकार हे तसेच राहतात.[२][४] या विकारांच्या उपचारांमध्ये जीवनशैलीतील बदल, समुपदेशन, आणि औषधोपचार यांचा समावेश असू शकतो.[३] समुपदेशन सामान्यतः आकलनविषयक वागणुकीसंबंधित चिकित्सेच्या प्रकारासह असतात.[३] औषधोपचार, जसे की निराशा अवरोधक, बेन्झोडियाझेपाइन्स, किंवा बीटा अवरोधक, हे लक्षणे सुधारू शकतात.[४] +वर्षामध्ये सुमारे १२% लोकांवर चिंतातुरता विकाराचा परिणाम होतो, आणि ५% ते ३०% लोकांवर त्यांच्या जीवनामध्ये कधीनाकधी परिणाम होतो.[३][६] ते स्त्रियांपेक्षा वारंवार सुमारे दुप्पट वेळा पुरूषांना होतात आणि साधारणतः वयाच्या 25 व्या वर्षांपूर्वी सुरू होतात.[२][३] सर्वात सामान्य प्रकारचे विशिष्ट भय जवळजवळ 12% परिणाम करतात आणि सामाजिक चिंतातुरता विकार जे त्यांच्या जीवनात कोणत्यातरी वेळी 10% परिणाम करतात.[३] ते 15 आणि 35 वयोगटातील लोकांवर सर्वात जास्त परिणाम करतात आणि 55 वर्षांनंतर ते कमी सामान्य होतात.[३] युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये दर अधिक असल्याचे दिसते.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8147.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8be68039ee75517666d4f91f682ed9d3a3bd788a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8147.txt @@ -0,0 +1,73 @@ +चिंतामण द्वारकानाथ देशमुख (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. +सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. +ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे. +चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली. +(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२ च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.) +अभिनंदनपर वर्धमान +धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव, +सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स, चिरंजीव '. +परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें +राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे. +आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ! +कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ?' +हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ; +गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार! +अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची-- +क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची. +विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान +तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान. +पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला; +स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला! +स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा! +भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा! +समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती +उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती! +गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट +शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरूनि, काढि दृष्ट. +ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट, +सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट. +धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार, +परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार. +वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा, +आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा. +दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला, +ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला. +ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी, +निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं! +गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा, +वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा. +दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं +निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती. +प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई, +क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही! +' मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा +श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! ' +अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती, +हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती! +उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना, +परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना. +धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता! +हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां! +फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं, +दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी! +' विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! ' +खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद! +पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं, +स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही. +जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं, +दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती! +नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि, +करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि! +श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक, +करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक. +असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे. +नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे. +बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं, +अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं. +किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं, +असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं. +अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड, +क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड! +हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार-- +' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार. +दिनांक : १९-१२-१९१२ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8156.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68f9da83e0658e4afdfc35ffdb07ac02ebee33ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8156.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य (जन्म : कल्याण, १८ ऑक्टोबर, इ.स. १८६१ - कल्याण, २० एप्रिल, इ.स. १९३८) हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक - मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला. +चिंतामणराव वैद्यांचे वडील विनायकराव हे कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्‍फिन्स्टन स्कूल व एल्‍फिन्स्टन कॉलेजात झाले. इ.स. १८८२त एम.ए. आणि १८८४मध्ये एल्‌एल.बी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून काम केले. त्यानंतर ते उज्जैन येथे न्यायाधीश पदावर रुजू झाले. पुढे १८९५मध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. सेवानिवृत्तीनंतर ते १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून काम करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी काँग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली. +वैद्य हे पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते होते +चि.वि. वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात सुमारे ५०,००० पृष्ठे इतके लेखन इंग्रजी-मराठीत केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी फारच थोडे लेखन ग्रंथरूपात आले. त्यांचे एकूण २९ ग्रंथ प्रकाशित झाले, पैकी ९ ग्रंथ इंग्रजीत आणि २० मराठीत होते. +चिं.वि. वैद्यांच्या ’महाभारत ए क्रिटिसिझम या इंग्रजी ग्रंथावर लोकमान्य टिळकांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी आणखी एक अग्रलेख लिहून रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी महाभारताच्या संदर्भात एपिक इंडिया व श्रीकृष्ण चरित्र हे ग्रंथ लिहिले. +मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून वैद्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे. +वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी ‘हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदू इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड त्यांनी प्रथम इंग्रजीत लिहिले. आणि त्यानंतर त्याचा तीन-खंडी मराठी अनुवाद ‘मध्ययुगीन भारत’ या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय ‘गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या’ आणि ‘शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज’ हे त्यांचे दोन अन्य इतिहासविषक ग्रंथ होत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8168.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce55b5bd0613269cd1050a065be0119ef1305149 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8168.txt @@ -0,0 +1 @@ +चिंतामणी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोलार मतदारसंघात असून चिकबल्लपूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8170.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fae7135e1a46788fa53539aaf381d745ad216e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8170.txt @@ -0,0 +1,5 @@ +चिंतामण गणेश कर्वे (जन्म:वडोदरा – १६ डिसेंबर, १९६०) हे मराठी कोशकार व लेखक होते. +यांचे शिक्षण पुण्यात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानकोशकार केतकरांचे साहाय्य्क म्हणून त्यांनी काम केले. तसेच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात त्यानी प्रचंड मदत केली. १९२८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रीय कोश मंडळाची स्थापना केली. सुलभ विश्वकोशाच्या रचनेतही त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्यसंप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोष अशा अनेक कोशांच्या रचनेत म्हणून त्यांनी कार्य केले. +त्यानी मानवी संस्कृतीचा इतिहास', 'मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी', 'कोशकार केतकर', 'प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये', आनंदीबाई पेशवे आदी ग्रंथांसह त्यांनी विविध नियतकांलिकातून संस्कृती, इतिहास, साहित्य भाषा या विषयांवर ४०हून अधिक लेख लिहिले आहेत. याखेरीज पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे,' पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे,' 'छोट्या शोधनोंदी,' 'व्यक्ति नोंदी,' 'व्यक्तिपरिचय' हे त्यांचे लेखन कार्य अतिशय मोलाचे आहे. +महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पहिले जाते. त्यांच्या कोशाचे वैशिष्ट्य म्हणजे माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा, सूक्ष्म संशोधन आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन. भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पहिले. त्यांचे कोशरचनेचे कार्य पुढील कोशरचनाकर्त्यांना प्रेरणादायी ठरले. +१६ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8187.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5089a80aff84406c68c2acbeca29087ef024f82a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8187.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंद्रवाले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8190.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd23ca94cf5bb066904e85e120d36a6552e39bcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8190.txt @@ -0,0 +1 @@ +कापडाच्या एक टरकावलेल्या, कापलेल्या वा फाडलेल्या तुकड्यास चिंधी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_823.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_823.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8239.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97bdd70ca29249de60ed90989cb7a140986d1b90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8239.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकलठाणा हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य या शहराचा पूर्वेकडील एक उपनगरीय विभाग आहे. चिकलठाणा येथे औरंगाबाद विमानतळ आहे. +चिकलठाणा येथे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय आहे. तसेच दर शुक्रवारी चिकलठाणा येथे आठवडी बाजार भरतो. आजुबाजुच्या ४०-५० गावातील व्यापारी व ग्राहक येथे खरेदी विक्री साठी येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8241.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae4bb6ec196135893595cb9713756c0c43e1fa02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8241.txt @@ -0,0 +1,9 @@ +२१° १२′ ३६″ N, ७७° ४३′ १२″ E + +चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे वनविभागाचे वनपाल प्रशिक्षण केन्द्र आहे. +पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते. +चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही.कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. +चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात. +( चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत.) + +१९७२ साली सुरू झालेले महाराष्ट्र वनक्षेत्रपाल महाविद्यालय येथे होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8245.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa87dc7b43d600b84419a79dd66667675217f9a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8245.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8257.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c83980bb8bda29fff8e9b9b19d8e5c26eb6353aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8257.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात. आधुनिक काळात,जीवनात गुंतागुंत इतकी वाढत आहे की मनुष्य दिवसेंदिवस वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक रोगांना बळी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चिकित्सापद्धती पण समोर येत आहेत. कधी कधी, एका रोगावर दिलेले औषध हे दुसऱ्या रोगाचे कारण बनत आहे. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक चिकित्सा पद्धती आहेत. त्यात वेगवेगळे असे त्यांचे गुण-दोष आहेत. कोणाला कोणती एक पद्धत आवडते तर कोणाला दुसरी. रोग्याला रोगापासून आराम हवा असतो. तो मिळावयास हवा. चिकित्सा पद्धती कोणतीही असो. शक्य तोवर रोगी त्याचे आर्थिक कुवती प्रमाणे चिकित्सापद्धती स्विकारतो असा अनुभव आहे. त्यातही, 'विश्वासः फलदायकः'(Faith is fruitful)विश्वास ठेवणे फलदायी असते. ज्या चिकित्सापद्धतीवर वा चिकित्सकावर रोग्याचा विश्वास नाही, ती चिकित्सा लागू पडत नाही. त्यामुळेच आता बहुतेक रुग्णालयामध्ये 'KEEP FAITH ON YOUR DOCTOR' असे फलक लागलेले आढळतात. जुन्या काळी ही संकल्पना होती ती पुन्हा रुढ होऊ पहात आहे. याचे जास्त फायदे आहेत. जगात सुमारे १२२ चिकित्सापद्धती असतील असा अंदाज आहे. +भारतामध्ये विविध चिकिस्या पद्धती आहेत त्यामध्ये आयुर्वेदिक ही सर्वात जुनी व प्राचीन चिकिस्या पद्धती आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8272.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e422f2e626b1c0bddd043e819b3673bf6150520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8272.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिक्कदेवराज वडियार हा सध्याच्या भारतातील मैसूर संस्थानचा १४वा राजा होता. +१६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना घेऊन दक्षिणेकडे रवाना केले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान बांधले. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुरा ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रिचनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट ही मराठी स्थानके धोक्यात आली. चिक्कदेवराय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदल बरोबर घेऊन संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, हुबळी, धारवाड या मार्गाने मैसूर कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मादुरेचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेऊन १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूरच्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर ८३ मध्ये संभाजी राजांनी त्रिचनापल्ली कडे जाऊन मदुरेचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. या आक्रमक हालचालींमुळे चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरू केली. मराठ्यांनी एक कोटी होनांची खंडणी घेऊन त्यांच्याशी शस्त्रसंधी केली. या सर्व गोष्टींमुळे मसुरकर चिक्कदेवराय याचे चांगलेच धाबे दणाणले. यानंतर लगेच मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8301.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9049eac78741e61a3c5a25a3ed4f417ab23b83e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8301.txt @@ -0,0 +1 @@ +चिक्कोडी-सादलगा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कोडी मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_831.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fa5d2994bf495d1a8faf77b3685ce83c3ee234a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_831.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंडकी नदी तथा गंडक नदी किंवा नारायणी नदी ही नेपाळ आणि भारतातून वाहणारी मोठी नदी आहे. गंगेची उपनदी असेलली ही नदी हिमालयात उगम पावते व खोल खोऱ्यातून वाहत तराईमध्ये प्रवेश करते. या नदीचे खोरे पूर्वेच्या कोसी नदी आणि पश्चिमेच्या घाघरा नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये आहे. +या नदीचे पाणलोट क्षेत्र ४६,३०० किमी२ इतके मोठे असून त्यात धौलागिरी, मनास्लु आणि अन्नपूर्णा १ या शिखरांवरून दक्षिणेस वाहणारे पाणीही असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8324.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcf003c2811ed8236c53691d6d1b22ad458b1cb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8324.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिखलडोह हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8335.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5031c73f83091216decef063a0dc3c8d243d3a6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8335.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिखलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8357.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07e19b8bfbb56a064eb2fd305962e4632bc2c58d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8357.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8360.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..926836ce979ae51cadb80d701f935ebd7f43af3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8360.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8361.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da9cc6b0679c451bd72a7a83321f1b009524f4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8361.txt @@ -0,0 +1 @@ + चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8366.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..500b23459b726346f157423e9b719a57b7bebf0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8366.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8376.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a5fe25f47bfb8774c5888156f331e0b0518d915 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8376.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +चिखली या नावाची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक गावे आहेत. बहुधा ज्या गावात एकेकाळी खूप चिखल असे, त्या महाराष्ट्रातील गावाला चिखली असे नाव पडत असावे. +पहा : चिखली diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8382.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebd50da3e73ce7be4edaa19f2d712b0ca14de7a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8382.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8395.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2ba4fc41f721c3cbc6153472686cf9c65c6be5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8395.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_840.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ae51c24711abbdc582dbff40eb65bf9b3c86ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_840.txt @@ -0,0 +1 @@ +गंधज्ञान diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8407.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93c283551cb2f876db2b12a7fceaddfdd447aae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8407.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखलीखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8420.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b6f12c7f28c680d00b80d24b36bfc3466a76e3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8420.txt @@ -0,0 +1,4 @@ + +चिखल्या बाड्डा किंवा पूणाडू (इंग्लिश:Garganey, Bluewinged Teal; हिंदी : खीरा, खीड, चेतवा, चैता, चैती, पटारी; संस्कृत : क्षुद्र हंस, साचि हंसक, हंस साचि; गुजराती : चेतवा; कन्नड : नीलि रेक्केय चरले,नीलि रेक्केय दासगोरे) हा एक पक्षी आहे. + +या पक्ष्याचे नर आणि मादी हे दोघेही बदकापेक्षा लहान असतात. नराचे डोके गुलाबी उदी रंगाचे असते त्यावर पांढऱ्या रंगाच्या काड्या असतात त्याचा भुवया ठळक पांढऱ्या रंगाच्या असून त्याचे पंख आणि खांदे हे निळसर करड्या रंगाचे असतात. मादी दिसायला खूप सुंदर बटव्याच्या मादी सारखी असते, तिच्या रंगात पिवळसर झाक असते. पंखावर पुसट पट्टे असतात. ते सुंदर बटव्याच्या पट्ट्यांइतके ठळक नसतात. जवळून पहिले असता गळा शुभ्र पांढरा दिसतो. मादीला ठळक भुवया असतात.हा पक्षी हिवाळ्यामध्ये हिवाळी पाहुणा म्हणून भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो. तसेच तो पॅलिआर्क्टिक प्रदेशातही आढळतो. दलदलीचा भाग,सरोवरे आणि समुद्रकिनारे ही त्याची राहण्याची ठिकाणे असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8452.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec040e3f08e4f8ec7b454168b7ad665045a08d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8452.txt @@ -0,0 +1,3 @@ +Sorex murinus Linnaeus, 1766 +Suncus sacer Ehrenberg, 1832 +चिचुंद्री हा एक कीटक खाणारा छोटा प्राणीआहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8470.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98432454790226e1755a5bd0359c57d6cd1686ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8470.txt @@ -0,0 +1 @@ +चिचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8506.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..481fa889e300874f71e5076b2c3d741bfb145d60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8506.txt @@ -0,0 +1,3 @@ +चितवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. +==जवळपासची गावे==वडसत्रा देवळीपाडा तिळासर बंधारपाडा केळी. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8521.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28b7a92f0191aadda4809360198578edd87601c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8521.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तोडगढ हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_854.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b61e272ef839244768af2dd4767dd38e3987e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_854.txt @@ -0,0 +1,14 @@ + + +पैशाची चणचण असलेल्या दोन मित्रांना झटपट पैसा मिळविण्यासाठी 'श्रीमंताची मुलगी खंडणीसाठी पळवून नेण्याची' दुर्बुद्धी होते आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणल्यावर त्यांना चांगलीच महागात पडून त्यातून कोणत्या गंमतीजंमती घडतात ते या चित्रपटात पहावयास मिळते. + +गौतम हा एका बारमध्ये वेटरचे काम करणारा साधा सरळ माणूस. सुहास या त्याच्या अपंग भावाच्या ऑपरेशनसाठी त्याला पंचवीस-तीस हजार रुपयांची निकड असते. भावाची चिंता डोक्यावर असणाऱ्या गौतमची राहण्याची सोय मात्र अचानक बारच्या गच्चीवरून एका बंगल्यात होते. गौतमचा शाळेतील मित्र श्रीकांत हा गौतमला अनेक वर्षांनी भेटतो. गौतमने त्याच्यावर पूर्वी केलेले उपकार लक्षात ठेवून आणि गौतमची सद्यपरिस्थिती ओळखून श्रीकांत गौतमला त्याच्या मुंबईच्या बंगल्यात येऊन राहण्याविषयी सांगतो. एरवी रिकामा असणारा तो बंगला श्रीकांतच्या दुबईस्थित मामाचा असतो आणि वर्षातून ते एखाद-दोन दिवसच त्या बंगल्यात येऊन रहात असत. +गौतमसारखाच आर्थिक विवंचनेत अडकलेला फाल्गुन हा गौतमचा जिवाभावाचा मित्र. साधी नोकरी करत असणाऱ्या फाल्गुनने त्याच्या पैशाच्या चणचणीमुळे कर्जाऊ रक्कम घेऊन अनेक देणेकरी निर्माण केलेले असतात आणि त्यामुळे देणेकऱ्यांचा ससेमिरा वसुलीसाठी कायमचाच त्याच्या मागे लागलेला असतो. सबब, फाल्गुनलाही पैशाची नितांत गरज असते. त्यात भर म्हणून फाल्गुनची बायको अश्विनीही या परिस्थितीमुळे कंटाळून फाल्गुनवर बऱ्याचदा तोंडसुख घेत असते. +समोर पैशाचा प्रश्न आ वासून पडलेला असतानाच्या परिस्थितीत फाल्गुनला एकदा पेपरमधील बातमी वाचून झटपट पैसा उभा करण्यासाठी 'किडनॅपिंग' म्हणजेच कोणाचीतरी प्रिय व्यक्ति काही ठरावीक रक्कम मिळवण्यासठी पळवून न्यायची शक्कल सुचते. योगायोगाने हा विचार गौतमच्याही मनात चमकलेला असतो. दोघंही तो मार्ग अवलंबायचं ठरवतात आणि 'गोट्या' नामक एका श्रीमंताच्या मुलाला पळविण्याचा प्लॅन आखतात. प्रत्यक्षात, गोट्या हा त्यांच्या अपेक्षेनुसार एक लहान मुलगा नसतो तर तो एक पैलवान असतो. साहजिकच गोट्याला पळवून न्यायची शक्कल त्यांना झेपत नाही. +पण हताश न होता ते आता एखाद्या श्रीमंताच्या कॉलेजवयीन कन्यकेला पळवून आणायचा प्लॅन रचतात. गौतमची पूर्वी एकदा एका श्रीमंत मुलीशी शब्दिक चकमक झालेलीच असते. तेव्हा त्याच म्हणजे उद्योगपती दादासाहेब कोरेडे यांची एकुलती एक मुलगी कल्पना हिला पळवून न्यायचा बेत ते दोघेही ठरवतात व बदल्यात तिच्या वडलांकडे १ लाख रुपयांची रक्कम मागायची असे ठरवतात. +ठरल्यानुसार ते कल्पनाला पळवून नेतात आणि गौतम रहात असलेल्या बंगल्यात आणून ठेवतात. आता कल्पना घाबरेल आणि तसेच तिचे वडीलही आणि लगेच आपल्याला मागितलेली रक्कम ते देतील अशी स्वप्नं रंगविणाऱ्या गौतम आणि फाल्गुनवर त्यांची ही शक्कल चांगलीच बूमरॅंग होते! कल्पना ही एक स्मार्ट, बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलेय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असले काहितरी सनसनाटी 'थ्रिल' तिला हवेच होते असे ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असेही ती त्यांना सुनावते. आता गौतम-फाल्गुन होते साधे-सामान्य! सराईत गुंडगिरी, मारामारी इत्यादीशी काडीचाही संबंध नसलेले आणि किडनॅपिंगच्या क्षेत्रात नवखे! स्मार्ट कल्पनाला त्या दोघांनाही 'गुंडाळून' ठेवणे त्यामुळे सहजशक्य होते. इकडे दादासाहेब कोरड्यांनाही गौतम-फाल्गुनच्या धमक्या देण्याच्या पद्धतीवरून त्यांचा नवखेपणा ओळखता येतो आणि ते ही मागितलेली रक्कम द्यायला टंगळमंगळ करतात. तेवहढ्या वेळात कल्पनाला शोधून काढायचे काम ते पोलिसांऐवजी गणू पैलवानवर सोपवतात. +दरम्यान कल्पना त्या बंगल्यामध्ये गौतम-फाल्गुनकडून स्वतःची चांगलीच बडदास्त ठेवून घेते. मध्येच एकदा श्रीकांतचा मामा किंवा गौतमच्या ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर किंवा फाल्गुनच्या शोधात आलेली आश्विनी इत्यादिं व्यक्ती जेव्हा बंगल्यात येतात तेव्हा कल्पना दरवेळेस वेगवेगळी नाटके करून वेळ मारून नेते. त्यामुळे तिला पळवून आणले आहे, असा कोणालाही संशय येत नाही. कल्पनाचे वाढते नखरे आणि मागण्या आणि रक्कम सांगूनसुद्धा ती वेळेवर न देणारा तिचा कंजूस बाप यांच्या कात्रीत दोघेही सापडतात. दोघेही अतिशय जेरीस आलेले असताना एक दिवस गौतमला श्रीकांतकडून पत्र येते. त्यातून श्रीकांत कळवतो की त्याने गौतम आणि फाल्गुनसाठी दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या बघून ठेवल्या आहेत. हे ऐकल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. आता कल्पनाचे नखरे सहन करण्याची किंवा तिच्या वडिलांकडून अपेक्षित असलेल्या रकमेची त्यांना आवश्यकताच उरत नाही आणि आता ते अजिबात कल्पनाच्या मागण्यांना भीक घालत नाहीत. +इकडे, आतापर्यंत दोघांना भंडावून सोडणारी कल्पना नकळत गौतमच्या प्रेमात पडलेली असते. त्याचा साधा-सरळ स्वभाव तिला आवडलेला असतो आणि तिला पळवून नेण्यामागचे खरे कारण समजल्यावर तिला त्याचा रागही येत नाही. अर्थात हे ती त्याला आधी सांगत नाही. पण जेव्हा गौतम तिला सांगतो की तू आता मोकळी आहेस आणि आता तिची त्या दोघांना गरज नाही, तेव्हा मनातून थोड्या दुखावलेल्या कल्पनाला तिच्या प्रेमाची कबुली देणे भाग पडते. हे समजल्यावर गौतमही तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो. +आता कल्पना तिच्या घरी आणि गौतम-फाल्गुन दिल्लीला जायची तयारी कारण्यासाठी निघतात. तेवहढ्यात गणू पैलवान त्यांचा पाठलाग करतो आणि सरतेशेवटी त्या सर्वांना दादासाहेबांच्या पुढ्यात हजर करतो. तिथे कल्पना गौतमची ओळख त्यांचा भावी जावई म्हणून करून देते. अर्थात गौतम जे घडलेले असते ती सत्यघटना कथन करतोच. पण शेवटी त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन दादासाहेब या लग्नाला परवानगी देतात. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. +हिंदीतील नामवंत गायक किशोर कुमार यांनी या चित्रपटा्द्वारे मराठीमध्ये प्रथमच पार्श्वगायन केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8549.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f838ca58daa67b2fa614e6b462c756ad251c74c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8549.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कलबुर्गी मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_856.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b61e272ef839244768af2dd4767dd38e3987e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_856.txt @@ -0,0 +1,14 @@ + + +पैशाची चणचण असलेल्या दोन मित्रांना झटपट पैसा मिळविण्यासाठी 'श्रीमंताची मुलगी खंडणीसाठी पळवून नेण्याची' दुर्बुद्धी होते आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणल्यावर त्यांना चांगलीच महागात पडून त्यातून कोणत्या गंमतीजंमती घडतात ते या चित्रपटात पहावयास मिळते. + +गौतम हा एका बारमध्ये वेटरचे काम करणारा साधा सरळ माणूस. सुहास या त्याच्या अपंग भावाच्या ऑपरेशनसाठी त्याला पंचवीस-तीस हजार रुपयांची निकड असते. भावाची चिंता डोक्यावर असणाऱ्या गौतमची राहण्याची सोय मात्र अचानक बारच्या गच्चीवरून एका बंगल्यात होते. गौतमचा शाळेतील मित्र श्रीकांत हा गौतमला अनेक वर्षांनी भेटतो. गौतमने त्याच्यावर पूर्वी केलेले उपकार लक्षात ठेवून आणि गौतमची सद्यपरिस्थिती ओळखून श्रीकांत गौतमला त्याच्या मुंबईच्या बंगल्यात येऊन राहण्याविषयी सांगतो. एरवी रिकामा असणारा तो बंगला श्रीकांतच्या दुबईस्थित मामाचा असतो आणि वर्षातून ते एखाद-दोन दिवसच त्या बंगल्यात येऊन रहात असत. +गौतमसारखाच आर्थिक विवंचनेत अडकलेला फाल्गुन हा गौतमचा जिवाभावाचा मित्र. साधी नोकरी करत असणाऱ्या फाल्गुनने त्याच्या पैशाच्या चणचणीमुळे कर्जाऊ रक्कम घेऊन अनेक देणेकरी निर्माण केलेले असतात आणि त्यामुळे देणेकऱ्यांचा ससेमिरा वसुलीसाठी कायमचाच त्याच्या मागे लागलेला असतो. सबब, फाल्गुनलाही पैशाची नितांत गरज असते. त्यात भर म्हणून फाल्गुनची बायको अश्विनीही या परिस्थितीमुळे कंटाळून फाल्गुनवर बऱ्याचदा तोंडसुख घेत असते. +समोर पैशाचा प्रश्न आ वासून पडलेला असतानाच्या परिस्थितीत फाल्गुनला एकदा पेपरमधील बातमी वाचून झटपट पैसा उभा करण्यासाठी 'किडनॅपिंग' म्हणजेच कोणाचीतरी प्रिय व्यक्ति काही ठरावीक रक्कम मिळवण्यासठी पळवून न्यायची शक्कल सुचते. योगायोगाने हा विचार गौतमच्याही मनात चमकलेला असतो. दोघंही तो मार्ग अवलंबायचं ठरवतात आणि 'गोट्या' नामक एका श्रीमंताच्या मुलाला पळविण्याचा प्लॅन आखतात. प्रत्यक्षात, गोट्या हा त्यांच्या अपेक्षेनुसार एक लहान मुलगा नसतो तर तो एक पैलवान असतो. साहजिकच गोट्याला पळवून न्यायची शक्कल त्यांना झेपत नाही. +पण हताश न होता ते आता एखाद्या श्रीमंताच्या कॉलेजवयीन कन्यकेला पळवून आणायचा प्लॅन रचतात. गौतमची पूर्वी एकदा एका श्रीमंत मुलीशी शब्दिक चकमक झालेलीच असते. तेव्हा त्याच म्हणजे उद्योगपती दादासाहेब कोरेडे यांची एकुलती एक मुलगी कल्पना हिला पळवून न्यायचा बेत ते दोघेही ठरवतात व बदल्यात तिच्या वडलांकडे १ लाख रुपयांची रक्कम मागायची असे ठरवतात. +ठरल्यानुसार ते कल्पनाला पळवून नेतात आणि गौतम रहात असलेल्या बंगल्यात आणून ठेवतात. आता कल्पना घाबरेल आणि तसेच तिचे वडीलही आणि लगेच आपल्याला मागितलेली रक्कम ते देतील अशी स्वप्नं रंगविणाऱ्या गौतम आणि फाल्गुनवर त्यांची ही शक्कल चांगलीच बूमरॅंग होते! कल्पना ही एक स्मार्ट, बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलेय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असले काहितरी सनसनाटी 'थ्रिल' तिला हवेच होते असे ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असेही ती त्यांना सुनावते. आता गौतम-फाल्गुन होते साधे-सामान्य! सराईत गुंडगिरी, मारामारी इत्यादीशी काडीचाही संबंध नसलेले आणि किडनॅपिंगच्या क्षेत्रात नवखे! स्मार्ट कल्पनाला त्या दोघांनाही 'गुंडाळून' ठेवणे त्यामुळे सहजशक्य होते. इकडे दादासाहेब कोरड्यांनाही गौतम-फाल्गुनच्या धमक्या देण्याच्या पद्धतीवरून त्यांचा नवखेपणा ओळखता येतो आणि ते ही मागितलेली रक्कम द्यायला टंगळमंगळ करतात. तेवहढ्या वेळात कल्पनाला शोधून काढायचे काम ते पोलिसांऐवजी गणू पैलवानवर सोपवतात. +दरम्यान कल्पना त्या बंगल्यामध्ये गौतम-फाल्गुनकडून स्वतःची चांगलीच बडदास्त ठेवून घेते. मध्येच एकदा श्रीकांतचा मामा किंवा गौतमच्या ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर किंवा फाल्गुनच्या शोधात आलेली आश्विनी इत्यादिं व्यक्ती जेव्हा बंगल्यात येतात तेव्हा कल्पना दरवेळेस वेगवेगळी नाटके करून वेळ मारून नेते. त्यामुळे तिला पळवून आणले आहे, असा कोणालाही संशय येत नाही. कल्पनाचे वाढते नखरे आणि मागण्या आणि रक्कम सांगूनसुद्धा ती वेळेवर न देणारा तिचा कंजूस बाप यांच्या कात्रीत दोघेही सापडतात. दोघेही अतिशय जेरीस आलेले असताना एक दिवस गौतमला श्रीकांतकडून पत्र येते. त्यातून श्रीकांत कळवतो की त्याने गौतम आणि फाल्गुनसाठी दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या बघून ठेवल्या आहेत. हे ऐकल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. आता कल्पनाचे नखरे सहन करण्याची किंवा तिच्या वडिलांकडून अपेक्षित असलेल्या रकमेची त्यांना आवश्यकताच उरत नाही आणि आता ते अजिबात कल्पनाच्या मागण्यांना भीक घालत नाहीत. +इकडे, आतापर्यंत दोघांना भंडावून सोडणारी कल्पना नकळत गौतमच्या प्रेमात पडलेली असते. त्याचा साधा-सरळ स्वभाव तिला आवडलेला असतो आणि तिला पळवून नेण्यामागचे खरे कारण समजल्यावर तिला त्याचा रागही येत नाही. अर्थात हे ती त्याला आधी सांगत नाही. पण जेव्हा गौतम तिला सांगतो की तू आता मोकळी आहेस आणि आता तिची त्या दोघांना गरज नाही, तेव्हा मनातून थोड्या दुखावलेल्या कल्पनाला तिच्या प्रेमाची कबुली देणे भाग पडते. हे समजल्यावर गौतमही तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो. +आता कल्पना तिच्या घरी आणि गौतम-फाल्गुन दिल्लीला जायची तयारी कारण्यासाठी निघतात. तेवहढ्यात गणू पैलवान त्यांचा पाठलाग करतो आणि सरतेशेवटी त्या सर्वांना दादासाहेबांच्या पुढ्यात हजर करतो. तिथे कल्पना गौतमची ओळख त्यांचा भावी जावई म्हणून करून देते. अर्थात गौतम जे घडलेले असते ती सत्यघटना कथन करतोच. पण शेवटी त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन दादासाहेब या लग्नाला परवानगी देतात. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. +हिंदीतील नामवंत गायक किशोर कुमार यांनी या चित्रपटा्द्वारे मराठीमध्ये प्रथमच पार्श्वगायन केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8565.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868d27fda742f16f4b3997f4a72e7d3465309415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8565.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8604.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c036c2bce242148155eadfbd87efd179a1a5b19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8604.txt @@ -0,0 +1,4 @@ +आज और कल हा एक हिंदी चित्रपट आहे. हा पु.ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' या नाटकावर बेतला होता. चित्रपट नावाप्रमाणेच 'आज और कल' असा दोनच दिवस चालला, असे पुलंनी म्हटले आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8606.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f85e1bba52f35e7131dc5fd41e57f5dd6a6883 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8606.txt @@ -0,0 +1,4 @@ +चित्रपट उद्योग किंवा मराठीत सहसा चित्रपट सृष्टी असे संबोधतात. चित्रपट उद्योगात प्रामुख्याने चित्रपट निर्मितीतील तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थाचा समावेश होतो. जसे, निर्मिती संस्था, चित्रपट स्टुडिओ, छायाचित्रीकरण, चित्रपट निर्माण, पटकथालेखन, पूर्वनिर्मिती, पोस्ट प्रॉडक्शन, चित्रपट महोत्सव, वितरण, आणि कलाकार. +भारतीय चलचित्रपट ह्यात प्रामुख्याने भारतभर पसरलेल्या विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश होतो. भारतीय चित्रपटांत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातील चित्रपट संस्कृतीचा आंतर्भाव होतो.मुंबई हे भारतातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणुन विकसीत होत आहे, ते मुख्यत्वे करून हिंदी भाषा व मराठी भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.भारतीय चित्रपटांची मागणी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांत अधिक प्रमाणात आहे. एक प्रसिद्ध माध्यम असल्याकारणाने भारतात सर्वसाधारणपणे सर्व भाषांतील मिळून १०००हून अधिक चित्रपटांची निर्मिती होत असते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेषतः इंग्लंड आणि अमेरीकेतील प्रेक्षकांमध्ये +हिंदी भाषा,तमिळ,तेलुगू,मल्याळम आणि बंगाली भाषेतील चित्रपटांची रेलचेल असते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_861.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c23b25f447738d43f03073d25440cddcb1a1c4cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_861.txt @@ -0,0 +1 @@ +जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन, लघुनाम गगन (इंग्लिश: GPS Aided Geo Augmented Navigation, GAGAN ) हा इस्त्रो व एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा खर्च इ.स. २००८ सालातल्या अंदाजानुसार ७७४ कोटी रुपये होता. या प्रणालीची निर्मिती रेथीऑन ही संरक्षणक्षेत्रातली अमेरिकन कंत्राटदार कंपनी करणार आहे. गगन प्रणालीची काही यंत्रणा जीसॅट-१२ या उपग्रहावर टाकण्यात आली आहे. नंतरची वाढीव यंत्रणा जीसॅट-१० या उपग्रहावर टाकणे अपेक्षित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8613.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95b7ce242d45529c73711c2663833097d09c61c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8613.txt @@ -0,0 +1 @@ +सिनेमॅटोग्राफर किंवा चलचित्रदिग्दर्शक (ज्यांना DP किंवा DOP नावानेही संबोधले जाते) एखाद्या चित्रपटाच्या, दूरचित्रवाणीवरील दृश्यमाध्यम गोष्टींच्या किंवा इतर लाईव्ह ॲक्शन भागाच्या कॅमेरा आणि प्रकाशयोजनेचे काम करणाऱ्या समुहाचा मुख्य असतो आणि या गोष्टींच्या चलचित्रांतील तांत्रिक निर्णय आणि कलात्मक बाजूचा सांभाळ करण्यासाठी जबाबदार असतो. या क्षेत्रातील अभ्यास आणि प्रत्यक्ष कृतीला सिनेमॅटोग्राफी म्हणून ओळखले जाते. आज diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8619.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cafc1669f3538d83590098a4d642768edcb8652f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8619.txt @@ -0,0 +1,4 @@ +नवरा बायको हा एक भाषेतील असलेला चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8636.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ae39f590950818967e30d298466a4dfd1d194e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8636.txt @@ -0,0 +1,2 @@ +सन १९३८ या वर्षात साधारणतः व्हेनिस येथे चित्रपटमहोत्सवास (फिल्म फेस्टीवल) प्रारंभ झाला. +जगात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवांची यादी:[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_866.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6045ff3902a7a053ecb36ddb5ab45a907623ea5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_866.txt @@ -0,0 +1 @@ +गगन नारंग (पंजाबी: ਗਗਨ ਨਾਰੰਗ, ६ मे, इ.स. १९८३; चेन्नई, भारत) हा एक भारतीय नेमबाज आहे. त्याने इ.स. २०१२ च्या लंडन उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नेमबाजी खेळात 1० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत कांस्यपदक जिंकले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_867.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c384c2eab218681f6c9f849c057bb544ae2a2dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_867.txt @@ -0,0 +1 @@ +गगन मलिक हे एक भारतीय अभिनेते आहेत. " श्री सिद्धार्थ गौतम" या सिंहली चित्रपटातील बुद्धांच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या वर्ल्ड बौद्ध फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रामायण मालिकेत भगवान रामाच्या भूमिकेसाठी सुद्धा ते ओळखले जातात.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8682.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8682.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8699.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb10e7884bde4d324978a1c7fe134ca3b2167517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8699.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चीनवर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8708.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9861fa3beb141331fc2988fe7152e0cec5d0dce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8708.txt @@ -0,0 +1,7 @@ +चिनावल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधले एक गाव आहे. सुमारे बारा हजार घनदाट लोकसंखेचे चिनावल गाव समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंचीवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अंदाजे एक चौरस किलोमीटर (फक्त) सपाट भूक्षेत्रात वसलेले आहे. गारबर्डी धरणाच्या व विहिरीॅंच्या मुबलक पाण्यावर चिनावल गावचे शेतकरी काळ्याशार मातीच्या सुपीक शेतीत कपाशी, ज्वारी, मका, हरभरा सारखी पिके घेतात; पण चिनावल गाव जास्त करून केळीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. +चिनावल गावात बालवाडीपासून ते बारावीपर्यॅंतच्या शिक्षणाकरता मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यामांतून शिकवण्याऱ्या विविध शाळा आहेत; शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बाहेरगावच्या विद्यार्थ्यासाठी राहण्याकरता वसतीगृहसुद्धा आहे. चिनावल गावचे ८४.२५ टक्के लोक साक्षर आहेत. ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. लिंग गुणोत्तर ९०१ आहे, ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता गावात सरकारी जिल्हा रुग्णालय व काही खाजगी दवाखाने आहेत. गंभीर आजाराच्या उपचाराकरता गावकरी शेजारच्या सावदा किंवा जळगाव येथील मोठ्या रुग्णालयात जातात. महाराष्ट्र सरकारने गरीब लोकांसाठी २०१३ साली ९७५ प्रकारच्या आजारां व शस्त्रक्रियांकरता मोफत 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' सुरू केली. त्याचा लाभ घेण्याकरता गावकरी जळगाव येथील सरकारमान्य रुग्णालयात जातात. +खानदेशमधे वसलेल्या चिनावल गावाच्या गावकऱ्याची मातृबोली, मराठी भाषेची उपभाषा असलेली खानदेशी बोली आहे., परंपरागत महाराष्ट्रीय आहाराव्यतिरिक्त चिनावलचे गावकरी वांग्याचे भरीत, उळदाची दाळ व शेवभाजी पसंत करतात. बदलत्या जगाशी संवाद साधुन चिनावलच्या गावकऱ्याचे पोषाख व राहणीमान बदलत आहे. आता चिनावल गावचे पुरुष गावकरी धोतर-बांडीस-कुर्ता-टोपी ऐवजी सदरा-पॅंट, टी शर्ट-जीन्स पॅंटला प्राधान्य देतात व स्त्रिया नऊवारी साडीऐवजी सहावारी साडी किॅंवा पंजाबी ड्रेस पसंद करतात. झोपड्या व कच्च्या मातीच्या घरांची जागा आता सिमेंट-कॉंक्रीटच्या पक्क्या घरांनी घेतली आहे. रात्री गावकरी आता प्रकाशाकरता कंदील-चिमणी ऐवजी विजेवर चालणारे बल्ब व ट्यूलाइटस वापरतात. करमणुकीकरता परंपरागत तमाशा बंद होऊन गावकरी त्याऐवजी आता टेलिव्हिजन वरती हिंदी चलचित्र पहाणे पसंद करतात. विद्यार्थ्यॉंमधे क्रिकेट खेळ लोकप्रिय आहे. सणांमधे गावकरी दिवाळी, दसरा, ईद-उल-फित्र, गणेश उत्सव, नवरात्री इत्यादी सण उत्साहाने साजरे करतात. +दळणवळणाकरता चिनावल गाव आजुबाजूच्या ८ गावांशी ८ रस्त्यांनी जोडले आहे. गावकरी येण्या-जाण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचा व खाजगी वाहनाचा किंवा रिक्शाचा उपयोग करतात. बाहेरच्या जगाशी संपर्काकरता गावकरी आधुनिक भ्रमणध्वनी, इंटरनेट व क्वचितच टपालाचा वापर करतात. +चिनावलच्या आसपासची सर्व जागा शेतीने व्यापली गेली आहे. त्याचा हजारो वर्षापासून चालत आलेल्या वन्यजीवनावर परिणाम होऊन एकेकाळी आढळरणारे वाघ, लांडगा, अस्वल, कोल्हा सारखे हिंस्त्र वन्यपशू आता आढळत नाही. त्यांची जागा आता गाय, बैल, म्हैस, हेला, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांनी घेतली आहे. पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे पण अजूनही आकाशात चिमण्या, कबुतर, कोकीळ, पोपट, कावळा, बदक, बगळा इत्यादी पक्षी दिसून येतात. गावामधे व गावाच्या सभोवती जास्त करून निंबाची झाडे दिसतात, क्वचितच बाभूळ, साग, चिंच, आंबा इत्यादी झाडे आढळतात. +रामायण व महाभारत काळात चिनावल व खानदेशचा परिसर 'ऋषिका' नावाने ओळखला जायचा. इतिहासात चिनावल व खानदेश परिसरावर सातवाहन राजांपासून ते इंदूरच्या होळकर कुळाच्या राजांनी राज्य केले. ब्रिटिश काळात चिनावलच्या गावकऱ्यांनी बंद पाळून व प्रभात फेऱ्या काढून इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात आपले योगदान दिले. +. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8709.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaf11dc0469531a0a78b8f68a99b692a4e0af932 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8709.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिनी-तिबेटी हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषाकुळात दक्षिण, आग्नेय व पूर्व आशियामधील ४०० भाषांचा समावेश होतो. इंडो-युरोपीय भाषाकुळाखालोखाल चिनी-तिबेटी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक भाषिक असणारा भाषासमूह आहे. चीन, तैवान, बर्मा तसेच ईशान्य भारतात ह्या भाषा वापरल्या जातात. चिनी-तिबेट समूहामधील बहुसंख्य भाषा हिमालयामधील अत्यंत दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लहान जमातींद्वारे वापरल्या जातात. अशा अनेक भाषांचे वर्गीकरण सुस्पष्टपणे होऊ शकलेले नाही व अनेक तज्ञांमध्ये ह्यावरून वाद चालू आहेत. +चिनी-तिबेटी कुळाचे ढोबळ रित्या खालील वर्गीकरण होते. +मणिपुरी, बोडो, मिझो इत्यादी अनेक भाषांच्या वर्गीकरणावर एकमत नसल्यामुळे त्यांना विविध भाषातज्ञांनी वेगवेगळ्या गटांमध्ये घातले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8752.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..465b803333ec86e3b94394b61723f72bde26586a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8752.txt @@ -0,0 +1 @@ +चिन्मय उदगीरकर एक भारतीय मराठी अभिनेता आहे. २००९ मध्ये याने महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाच्या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रथम प्रवेश केला. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8812.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13eb4cb49a9208ea745044a40a3962dd9dad4a1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8812.txt @@ -0,0 +1 @@ +चिमणराव पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे एरंडोल मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8816.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ea36adc9ee50460213df071b2fe67cfbc8be664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8816.txt @@ -0,0 +1,10 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +अनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४०) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. आजच्या मुंबई भागातील मराठ्यांची ही पहिली सरशी होय. +पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर, १७४० रोजी चिमाजी अप्पांचे निधन झाले. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत. +२३ मे, १७३९ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट केले. यामुळे चिमाजी स्थानिक जनतेत लोकप्रिय आहेत. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातलीच एक होय. ही घंटा मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपात राहिली आहे. महेश तेंडुलकर यांनी या घंटांचा इतिहास हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा’' २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिला आहे. +थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकिर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्त्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_883.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..866fdd57cdad75e05b1f1263d11f48a56ba6b04f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_883.txt @@ -0,0 +1,2 @@ +गचीबौली मैदान हे भारताच्या हैदराबाद शहरातील हॉकीचे मैदान आहे. प्रीमियर हॉकी लीगमधील हैदराबाद सुलतान्स हा संघ येथे खेळतो. याची क्षमता अंदाजे ८,००० इतकी आहे. +याचे बांधकाम १७ फेब्रुवारी, २००१ ते १० डिसेंबर, २००२ दरम्यान झाले. याला १२.३९ कोटी रुपयांचा खर्च आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8848.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7409e83780dc44adc607f687cce13003b0598b83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8848.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिमेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8862.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98073404bb41753c6ed6418f70794fd6df8f47a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8862.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिरखाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8869.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289f7c570233f43fe9fbf73ec616fc93a7505b49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8869.txt @@ -0,0 +1,79 @@ +चितमोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे २०४.०७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १५४ कुटुंबे व एकूण ८३१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४३७ पुरुष आणि ३९४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १५ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६५३ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (साखर) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (विंझर) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (विंझर) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वातजवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +चिरमोडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8871.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf915ae505ab0da224d77ce791e9ff1b9e6eaa25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8871.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिरळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8916.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3ac0658a443a2f1d64421fe6a6b5ec3abf5aa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8916.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिले महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, लास लोइकास टोपणनाव, महिला क्रिकेट सामन्यांमध्ये चिली देशाचे प्रतिनिधित्व करतो. +एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर चिली महिला आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघ यांच्यात खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ होते.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8978.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f960ce7e9fd5292d276ed19abb12c39e6b4f56f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8978.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°0′00″N 28°55′00″E / 47.00000°N 28.91667°E / 47.00000; 28.91667 + +चिशिनाउ ही मोल्दोव्हा देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8981.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed1b41adc9e3970617745fd7e4a294e6ab538c75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8981.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चींगथाइ (नवी चिनी चित्रलिपी: 景泰; फीनयीन: jǐngtài; उच्चार: चीऽऽङ्ग-थाइ) (सप्टेंबर २१ १४२८ - मार्च १४ १४५७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8982.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dae7fecfc34c56db18a545c839be3bef7610109 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8982.txt @@ -0,0 +1,8 @@ + चींचखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8985.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d473485fa43bf3b5dd9c634337268c759df0edaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8985.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीझ (अन्य लेखनभेद: चीज ; इटालियन: formaggio, फोर्माज्ज्यो ; इंग्लिश: Cheese, चीज ; जर्मन: Käse, खेजअ ; फ्रेंच: fromage, फ्रोमाज ;) हा दुधापासून बनवलेला एक नाशवंत पदार्थ आहे. याचा उगम मुळात अतिरिक्त दुधाचा साठा करण्याच्या उद्देशाने झाला असावा असा कयास आहे. इजिप्तमध्ये इ.स.पू. २००० च्या सुमाराससुद्धा चीझ बनवले जात होते, असे पुरावे आहेत. +चीजचे बहुतेक प्रकार हे रेनेट नावाचे एन्झाइम वापरून केले जातात. रेनेट हे सर्व सस्तन प्राण्यांच्या आतड्यात आढळणारे एन्झाइम असते. त्याचा मुख्य उपयोग मातेच्या दुधाचे पचन होण्यासाठी असतो. इ.स.पू. ५००० ते ८००० या काळात भटक्या जमाती प्राण्यांच्या आतड्यांचा पखालीसारखा वा पिशव्यांसारखा उपयोग करत असत. त्या लोकांना रेनेटचा, दुधावर होणारा परिणाम माहीत झाला असावा, असा इतिहासकारांचा कयास आहे. रेनेटसदृश अन्य एन्झाइम वनस्पतिजन्य असू शकतात किंवा बुरशीतून केलेलेसुद्धा असतात. असे एन्झाइम वापरून केलेले चीझ शाकाहारी लोकांना चालू शकते. चीझ करताना वापरलेले दूध, त्यातील स्निग्धांश, चीझ करतानाचे तापमान व इतर पद्धती यांतील फरकांमुळे जगभर चीझचे शेकडो प्रकार असतील. स्कॉच व्हिस्की किंवा शॅंपेन यांप्रमाणे काही प्रकारचे चीझ हे त्या त्या भागातच तयार झालेले असले तरच ते, ते नाव लावू शकतात असे कायदे आहेत. +चीझ हे दुधातील केसीन ह्या प्रथिनांना साकळवून केला जातो. चीज वेगवेगळ्या चवीत, रूपात व पोतात केले जाते. ते गाय, म्हैस, बकरी किंवा मेंढरांच्या दुधापासून बनवतात. तयार करताना दुधाला आम्ल केले जाते व मग रेनेट नावाचे एनझाइअम घालून साकळवतात. नंतर त्यातले द्रव काढून टाकून राहिलेला घन भाग दाबून हव्या तश्या आकारात आणतात.[१] काही चीज प्रकारात बुरशी मुद्दाम चवीसाठी असते. बहुतेक चीज शिजवण्याच्या तापमानावर विघळते. +चीजचा पोत, चव व देख हे ज्या प्रांतातले दूध वापरतात (व दुभत्या जनावर काय खाते) त्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे ते दूध तापवलेले आहे का, त्यात दुग्धांश किती आहे, शाकाणु व बुरशी, करण्याची प्रक्रिया व ते किती काळ मुरवलेले आहे ह्यावरूनही ठरते. औषधी वनस्पती, मसाले व लाकडाचा धूर यांचाही निराळी चव यावी म्हणून वापर केला जातो. लाल लिसेस्टर चीजचा पिवळा ते लाल रंग येण्यासाठी ॲनाटो घालतात. काही चीज प्रकारात दुधात व्हिनेगार (शिरका) किंवा लिंबाचा रस घालून ते नासवतात. पण बहुतांशी प्रकारात दुध शाकाणु वापरून कमी प्रमाणात आम्ल केले जाते ज्यामुळे दुधातली साखरचे लॅक्टिक आम्ल बनते व माग रेनेट एनझाइम घालून साकळवले जाते. रेनेट जनावरांपासून बनत असल्याने शाकाहारी लोकांना ते घालून केलेले चीज वर्ज्य असते. पण रेनेटला शाकाहारी पर्याय आलेले आहेत व ते वापरून केलेले चीज मिळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8999.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_8999.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9000.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e727eb6acf103e19fea1e990df59964b2194ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9000.txt @@ -0,0 +1,11 @@ +टी२०आ किट +चीनचा राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चीनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. +1858 ते 1948 दरम्यान शांघाय क्रिकेट क्लब [५] चीनमधील सर्वांत मोठा क्लब होता. मात्र, राष्ट्रीय संघाकडून या क्लबला मान्यता नव्हती. +आशिया क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने सप्टेंबर 2005 पासून चीन क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे, पंच शिबिरे घेतली. चीनमधील नऊ शहरांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. यात बीजिंग, शांघाय, शेनयांग, दलियन, ग्वांगझू, शेंझेन, चॉंगकिंग, टियाजिन, जिनान या शहरांचा समावेश आहे. सुमारे दीडशेपेक्षा अधिक शाळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. +चीन क्रिकेट संघटनेचे ध्येय +2006 मध्ये चीन क्रिकेट संघटनेने चार ध्येय निश्चित केले होते. +ते असे ः +2009 : देशभरातून 720 संघ तयार करणे +2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक निर्माण करणे +2019 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे +2020 : कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविणे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9006.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d91f0b7ce46c299b35402fa4de31ba9216200c83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9006.txt @@ -0,0 +1 @@ +चीन महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात चीनचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9035.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71505f991f9f237b6fc5254c8cc6eab4bc628eec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9035.txt @@ -0,0 +1,2 @@ +चीनी कम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9047.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99700e1c50e0699525adf65534b565bf6efae664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9047.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनडे किट +चिली राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चिलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9057.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4fa89960eecefd089b8e7be87682837a5c5f278 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9057.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9082.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69f84a86eb93f04fe766dda29932022e989c4d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9082.txt @@ -0,0 +1,3 @@ +अभिजात विद्युतचुंबकीत चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चुंबकीकरण हे एक सदिश क्षेत्र असून ते चुंबकी पदार्थांत कायमस्वरूपी किंवा प्रस्थापित झालेल्या चुंबकी द्विध्रुव जोराच्या घनतेचे मापन आहे. +चुंबकन खालीलप्रमाणे दाखविता येते: +येथे, M हे चुंबकन; m ही चुंबकी जोर सदिश; V हे आकारमान; आणि N पदार्थांमधले एकूण चुंबकी जोर. N/V हे परिमाण सहजा संख्या घनता ह्या अर्थाने n असे लिहिले जाते, आणि येथे ते चुंबकी जोराची संख्या घनता बनते. M-क्षेत्र हे एसआय एककांत ॲम्पिअर प्रति मीटर (A/m) मध्ये मोजले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9086.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36f6905a8defdd8b4d1d2a11390b19862d17bc4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9086.txt @@ -0,0 +1 @@ +भौतिकीत चुंबकी क्षेत्र ही प्रारूप असून, एखादा विद्युत प्रभार दुसऱ्या प्रभाराववर जे बल प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते. चुंबकी क्षेत्राचे B-क्षेत्र (चुंबकी प्रतिस्थापना) आणि H-क्षेत्र (चुंबकी तीव्रता) असे दोन प्रकार असून सामान्यपाणे चुंबकी क्षेत्र दर्शविण्यासाठी B-क्षेत्राचा वापर केला जातो diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9107.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa282576fe57a406240c0a0ec06d0f3ca8a1ba2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9107.txt @@ -0,0 +1 @@ +चुक्ची समुद्र (रशियन: Чуко́тское мо́ре) हा आर्क्टिक महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र रशियामधील सायबेरियाच्या ईशान्येस व अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. चुक्ची समुद्राला पश्चिमेस व्रांगेल बेट पूर्व सायबेरियन समुद्रापासून वेगळे करते. चुक्ची समुद्राच्या पूर्वेस बूफोर्ट समुद्र तर दक्षिणेस प्रशांत महासागराचा भाग असलेला बेरिंग समुद्र आहे. बेरिंगची सामुद्रधुनी रशियाला उत्तर अमेरिकेपासून व चुक्ची समुद्राला बेरिंग समुद्रापासून अलग करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9115.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9115.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9123.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4a6b5010ee78418d0c7894f76ca4e4e99e2a1a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9123.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुडावा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9182.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df9d1cdbc1c045f33a20cf39de5cdad207ce24b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9182.txt @@ -0,0 +1,51 @@ +१९९८ +२०१७  इंग्लंड +२०२५ +आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याला "मिनी वर्ल्ड कप"[३][४][५] किंवा फक्त "चॅम्पियन्स ट्रॉफी" असेही म्हणतात, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा आहे. १९९८ मध्ये उद्घाटन झालेल्या, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली – कसोटी खेळत नसलेल्या देशांमध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी एक लहान क्रिकेट स्पर्धा. हा त्या आयसीसी इव्हेंटपैकी एक आहे ज्याचा फॉरमॅट क्रिकेट विश्वचषकासारख्या दुसऱ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेसारखाच होता, ज्याचा फॉरमॅट एक दिवसीय आंतरराष्ट्रीय होता. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे.[६] +पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जून १९९८ मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सहा पूर्ण झालेल्या आवृत्त्यांसह २३ वर्षे अस्तित्वात होता. पहिल्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसी सहयोगी सदस्य राष्ट्रांमध्ये - बांगलादेश आणि केन्यामध्ये आयोजित केल्या गेल्या, त्या देशांमध्ये खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि नंतर त्यांच्या क्रिकेटच्या विकासासाठी गोळा केलेला निधी वापरला गेला. २००२ च्या स्पर्धेपासून, एका अनधिकृत रोटेशन प्रणाली अंतर्गत देशांदरम्यान होस्टिंग सामायिक केले गेले आहे, ज्यामध्ये सहा आयसीसी सदस्यांनी स्पर्धेत किमान एक सामना आयोजित केला आहे. +स्पर्धेच्या टप्प्यासाठी कोणते संघ पात्र ठरतात हे निर्धारित करण्यासाठी सध्याच्या फॉरमॅटमध्ये पात्रता टप्प्याचा समावेश आहे, जो क्रिकेट विश्वचषकाच्या आधीच्या आवृत्तीत होतो. विश्वचषकात (चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानांसह) अव्वल आठ क्रमांकावर असलेले संघ स्पर्धेसाठी स्थान मिळवतात. एकूण तेरा संघांनी स्पर्धेच्या ८ आवृत्त्यांमध्ये भाग घेतला असून, अलीकडील २०१७ स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत सात राष्ट्रीय संघ खेळले आहेत. +इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित २०१७ स्पर्धा जिंकल्यानंतर पाकिस्तान सध्याचा चॅम्पियन आहे. त्यानंतरची २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. +पहिला क्रिकेट विश्वचषक १९७५ मध्ये आणि त्यानंतर दर चार वर्षांनी आयोजित करण्यात आला. ही स्पर्धा सामान्यतः पूर्ण आयसीसी सदस्य राष्ट्रांद्वारे खेळली जात असे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली – ही एक छोटी क्रिकेट स्पर्धा आहे जी कसोटी खेळत नसलेल्या देशांमध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी, बांगलादेश आणि केनियामध्ये पहिली स्पर्धा आयोजित केली गेली.[७] +१९९८ मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणून त्याचे उद्घाटन झाले. २००२ च्या आवृत्तीपूर्वी त्याचे नाव बदलून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यात आले.[८] +२००२ पासून, ही स्पर्धा पूर्ण आयसीसी सदस्य राष्ट्रांमध्ये आयोजित केली जात आहे आणि संघांची संख्या आठ करण्यात आली आहे. या स्पर्धेला नंतर मिनी-वर्ल्ड कप म्हणून संबोधले गेले कारण त्यात आयसीसीच्या सर्व पूर्ण सदस्यांचा समावेश होता, ही एक नॉक-आउट स्पर्धा म्हणून नियोजित करण्यात आली जेणेकरून ती लहान होती आणि त्यामुळे विश्वचषकाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून काळजी घेतली. तथापि, २००२ पासून, स्पर्धेचे राऊंड-रॉबिन स्वरूप होते, त्यानंतर काही नॉकआउट गेम होते परंतु स्पर्धा अजूनही कमी कालावधीत - सुमारे दोन आठवडे चालते. +स्पर्धा करणाऱ्या संघांची संख्या वर्षानुवर्षे बदलली आहे; मूलतः सर्व आयसीसीच्या पूर्ण सदस्यांनी भाग घेतला होता आणि २००० ते २००४ पर्यंत सहयोगी सदस्य देखील सहभागी झाले होते. २००९ पासून, स्पर्धेच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांपूर्वी या स्पर्धेत केवळ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सर्वोच्च क्रमांक मिळविलेल्या आठ संघांचा समावेश आहे. सुरुवातीपासून ही स्पर्धा ७ देशांमध्ये आयोजित करण्यात आली असून, इंग्लंडने तीनदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. +२००६ पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी दर दोन वर्षांनी आयोजित केली जात होती. ही स्पर्धा २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु २००९ मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ती दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली. तेव्हापासून ते विश्वचषकाप्रमाणे दर चार वर्षांनी आयोजित केले जाते. +२०१३ आणि २०१७ नंतर टूर्नामेंट रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते, २०२१ मध्ये कोणतीही स्पर्धा आयोजित केली नाही. तथापि, ते २०२५ मध्ये पुनर्संचयित करण्यात आले. +पहिल्या आठ आवृत्त्यांमध्ये, आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीतील अव्वल संघ स्पर्धेत पात्र ठरले. +पहिल्या २ आवृत्त्यांमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत कोण पुढे जाईल हे निर्धारित करण्यासाठी संघांच्या काही जोड्या उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये खेळल्या. १९९८ मध्ये संघांची संख्या ९ होती, जी २००० मध्ये ११ आणि २००२ मध्ये १२ करण्यात आली. २००६ मध्ये, ते १० पर्यंत कमी केले गेले, चार संघ पात्रता फेरी-रॉबिनमध्ये खेळत होते ज्यातून २ मुख्य स्पर्धेत पुढे गेले. २००९ च्या स्पर्धेपासून पुढे ही संख्या ८ पर्यंत कमी झाली. +२०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पासून, सर्वात अलीकडील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील शीर्ष आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. +चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने सुमारे अडीच आठवड्यांच्या कालावधीत आयोजित केले जातात, तर विश्वचषक एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांची संख्या विश्वचषकापेक्षा कमी आहे, विश्वचषकाच्या नवीनतम आवृत्तीमध्ये १० संघ आहेत तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवीनतम आवृत्तीमध्ये ८ संघ आहेत. +२००२ आणि २००४ साठी, बारा संघांनी तीनच्या चार पूलमध्ये राऊंड-रॉबिन स्पर्धा खेळला, ज्यामध्ये प्रत्येक पूलमधील अव्वल संघ उपांत्य फेरीत गेला. स्पर्धा जिंकण्यासाठी एक संघ फक्त चार सामने खेळेल (पूलमध्ये दोन, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना). नॉक आउट स्पर्धांमध्ये वापरलेले स्वरूप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे होते. स्पर्धा सरळ नॉकआउट होती, ज्यामध्ये कोणताही पूल नव्हता आणि प्रत्येक सामन्यामधील हरलेल्याला बाहेर काढले गेले. १९९८ मध्ये फक्त आठ आणि २००० मध्ये १० सामने खेळले गेले. +२००९ पासून, आठ संघ राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये चारपैकी दोन गटात खेळले आहेत, प्रत्येक पूलमधील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत खेळत आहेत. एकच सामना गमावणे म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडणे. स्पर्धेच्या सध्याच्या फॉरमॅटमध्ये एकूण १५ सामने खेळले जात आहेत, ही स्पर्धा सुमारे अडीच आठवडे चालणार आहे.[९] + + वेल्स +इंग्लंडने सर्वाधिक वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे - ३ (२००४, २०१३, २०१७) त्यानंतर वेल्स (२०१३ आणि २०१७). बांगलादेश, केन्या, श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांनी प्रत्येकी एकदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. +श्रीलंका ही स्पर्धा जिंकणारा पहिला (आणि सध्या एकमेव) यजमान संघ होता (संयुक्त विजेत्या भारतासोबत), तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला यजमान संघ देखील होता.[१०] इंग्लंडने मायदेशात दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, फक्त अनुक्रमे वेस्ट इंडीज (२००४) आणि भारत (२०१३) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.[११] +२०२१ मध्ये; आयसीसीने २०२४-२०३१ सायकलसाठी फ्युचर टूर्स प्रोग्राम जाहीर केला, २०२५ च्या आवृत्तीसाठी पाकिस्तान आणि २०२९ च्या स्पर्धेसाठी भारताला यजमान म्हणून घोषित केले.[१२][१३][१४][१५] + श्रीलंका२४४/५ (५० षटके) आणि २२२/७ (५० षटके) भारत१४/० (२ षटके) आणि ३८/१ (८.४ षटके)धावफलक १ आणि धावफलक २ + वेल्स +तेरा राष्ट्रांनी एकदा तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली आहे. प्रत्येक अंतिम स्पर्धेत सात संघ सहभागी झाले आहेत. सात वेगवेगळ्या राष्ट्रांनी विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने उद्घाटनाची स्पर्धा जिंकली, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनदा जिंकले, तर न्यू झीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा जिंकले. ऑस्ट्रेलिया (२००६, २००९) हे एकमेव राष्ट्र आहे ज्याने सलग विजेतेपद जिंकले आहेत. बांगलादेश, झिम्बाब्वे, इंग्लंड आणि आयर्लंड हे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू न शकणारे एकमेव पूर्ण सदस्य राष्ट्र (कसोटी खेळणारी राष्ट्रे) आहेत. इंग्लंडने दोनदा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु दोन्ही वेळा (२००४, २०१३) पराभव पत्करावा लागला आहे, बांगलादेशने २०१७ मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे, तर झिम्बाब्वे कधीही पहिली फेरी पार करू शकला नाही. सहयोगी सदस्य राष्ट्राने (कसोटी न खेळणारी राष्ट्रे) मिळवलेली सर्वोच्च रँक ही केनियाने २००० मध्ये मिळवलेली पहिल्या टप्प्यातील ९वी रँक आहे. +२००२ मध्ये ही स्पर्धा जिंकणारा श्रीलंका हा पहिला आणि एकमेव यजमान होता, परंतु अंतिम सामना दोनदा वाहून गेल्याने त्यांना भारतासोबत सह-चॅम्पियन घोषित करण्यात आले. अंतिम फेरी गाठणारा इंग्लंड हा एकमेव यजमान आहे. २००४ आणि २०१३ मध्ये - याने दोनदा हे साध्य केले आहे. बांगलादेश हा एकमेव यजमान आहे ज्याने १९९८ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला नाही. २००० मध्ये केनिया, २००६ मध्ये भारत आणि २००९ मध्ये दक्षिण आफ्रिका हे एकमेव यजमान संघ आहेत जे पहिल्या फेरीत बाहेर पडले होते. +आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे सर्वसमावेशक निकाल खाली दिले आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी, प्रत्येक अंतिम स्पर्धेतील संघांची संख्या (कंसात) दर्शविली जाते. +चिन्हे +नोंदी +प्रति वर्ष वर्णक्रमानुसार प्रथमच दिसणारी टीम. +खालील सारणी मागील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांच्या कामगिरीचे अवलोकन प्रदान करते. संघांची क्रमवारी सर्वोत्कृष्ट कामगिरीनुसार, त्यानंतर दिसणे, एकूण विजयांची संख्या, एकूण खेळांची संख्या आणि वर्णक्रमानुसार क्रमवारी लावली जाते. + विजयाच्या टक्केवारीमध्ये निकाल नसलेले सामने वगळले जातात आणि अर्धा विजय म्हणून बरोबरीत मोजले जाते. +१९९८ च्या स्पर्धेतील सर्व सामने बांगलादेशमध्ये ढाका येथील बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर खेळले गेले. दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत वेस्ट इंडीजचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडीजच्या फिलो वॉलेसने या स्पर्धेत सर्वाधिक २२१ धावा केल्या. +२००० च्या स्पर्धेतील सर्व सामने केन्याच्या नैरोबी येथील जिमखाना क्लब मैदानावर खेळले गेले. केन्या, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि इंग्लंड यांचा समावेश असलेल्या फायनलसह सर्व कसोटी खेळणारे देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. न्यू झीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. भारतीय कर्णधार सौरव गांगुली (३४८) या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. व्यंकटेश प्रसादने (८) सर्वाधिक बळी घेतले. न्यू झीलंडने जिंकलेली ही पहिली आयसीसी स्पर्धा होती. २०२१ पर्यंत ही त्यांची एकमेव आयसीसी ट्रॉफी होती आणि आजपर्यंत त्यांची एकमेव मर्यादित षटकांची स्पर्धा होती. +२००२ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती आणि त्यात नवनियुक्त पूर्ण सदस्य बांगलादेश, केनिया (वनडे दर्जा) आणि २००१ आयसीसी ट्रॉफी विजेते नेदरलँड्ससह १० आयसीसी कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांचा समावेश होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना दोन वेळा पावसामुळे वाहून गेला आणि निकाल लागला नाही. प्रथम श्रीलंकेने ५० षटके खेळली आणि त्यानंतर पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी भारताने दोन षटके खेळली. दुसऱ्या दिवशी, श्रीलंकेने पुन्हा ५० षटके खेळली आणि भारताने आठ षटके खेळली. शेवटी भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. संघांनी ११० षटके खेळली, पण निकाल लागला नाही. वीरेंद्र सेहवागने (२७१) या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि मुरलीधरनने (१०) सर्वाधिक बळी घेतले होते.[२४] +२००४ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि स्पर्धा करणाऱ्या राष्ट्रांमध्ये दहा आयसीसी कसोटी राष्ट्रे, केनिया (वनडे स्थिती) आणि युनायटेड स्टेट्स ज्यांनी अलीकडील २००४ आयसीसी सिक्स नेशन्स चॅलेंज जिंकून पात्रता प्राप्त केली होती तसेच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ही स्पर्धा नॉकआऊट मालिकेसारखी होती ज्यात गट टप्प्यात एकही सामना गमावणारे संघ स्पर्धेबाहेर होते. १२ संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक गटातील टेबल टॉपर सेमीफायनल खेळला. इंग्लंडने पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागला, जो कमी धावसंख्येचा खेळ होता. अंतिम सामन्यात लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज संघाने यष्टिरक्षक सी ब्राउन आणि टेलेंडर इयान ब्रॅडशॉ यांच्या मदतीने तणावपूर्ण सामना जिंकला. +२००६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ५ नोव्हेंबर २००६ रोजी फायनलसह भारतात आयोजित करण्यात आली होती. नवीन स्वरूप वापरले होते. गट टप्प्यात आठ संघ स्पर्धा करत होते: १ एप्रिल २००६ रोजी आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमधील अव्वल सहा संघ, तसेच इतर चार कसोटी खेळणाऱ्या संघांमधून निवडलेले दोन संघ श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे, प्री-टूर्नामेंट राऊंड रॉबिन पात्रता फेरीतून निवडले गेले. वेस्ट इंडीज आणि श्रीलंका बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या पुढे पात्र ठरले. +त्यानंतर आठ संघांना राऊंड रॉबिन स्पर्धेत चारच्या दोन गटात विभागण्यात आले. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज, तर ब गटातून दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने अनुक्रमे न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा ८ गडी राखून पराभव करत प्रथमच ट्रॉफी जिंकली. मोहाली, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबई ही स्पर्धेची ठिकाणे होती. +२००६ मध्ये, आयसीसीने २००८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी पाकिस्तानची निवड केली. २४ ऑगस्ट २००८ रोजी अशी घोषणा करण्यात आली की पाकिस्तानमधील २००८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ऑक्टोबर २००९ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे कारण अनेक देश सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला भेट देण्यास टाळाटाळ करत होते. तथापि, त्या तारखेच्या आसपासच्या गर्दीच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आणि तोपर्यंत सुरक्षा परिस्थिती बदलली असेल की नाही या चिंतेमुळे, असे होईल की नाही याबद्दल व्यापक साशंकता होती.[२५] +१६ मार्च २००९ रोजी, आयसीसीने २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून दक्षिण आफ्रिकेत हलवण्याची शिफारस केली असल्याची घोषणा करण्यात आली.[२६] +२ एप्रिल २००९ रोजी, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पुष्टी केली की ते २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. लिबर्टी लाइफ वांडरर्स (जोहान्सबर्ग) आणि सुपरस्पोर्ट पार्क (सेंच्युरियन) हे यजमान ठिकाण असावेत अशा आयसीसीच्या शिफारशी बोर्डाने स्वीकारल्या. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे सीईओ गेराल्ड माजोला आणि आयसीसी महाव्यवस्थापक – कमर्शियल, कॅम्पबेल जेमिसन यांच्यात झालेल्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाच्या तपशीलावर चर्चा झाली. मजोलाने पुष्टी केली की सहा सराव खेळ बेनोनीच्या विलोमूर पार्क आणि पॉचेफस्ट्रूममधील सेनवेस पार्क येथे खेळले जातील.[२७] +पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यू झीलंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५.२ मध्ये न्यू झीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. +इंग्लंड आणि वेल्सने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले होते.[२८] दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवणारा इंग्लंड हा एकमेव देश ठरला.[२९] ऑस्ट्रेलिया त्यांच्या गटात एकही सामना जिंकू शकला नाही आणि अ गटात न्यू झीलंडसह बाद झाला. पाकिस्तानने ब गटातील तीनही सामने गमावले आणि वेस्ट इंडीजसह ते बाद झाले. अ गटातून इंग्लंड आणि श्रीलंका आणि ब गटातून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. +भारत आणि इंग्लंडने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपापले सामने सर्वसमावेशकपणे जिंकले आणि २३ जून २०१३ रोजी दोघांमधील अंतिम सामना झाला. एजबॅस्टन येथे भारताने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव करून त्यांचे दुसरे विजेतेपद पटकावले, जरी २००२ मध्ये त्यांचे पहिले विजेतेपद फायनल वाहून गेल्यामुळे श्रीलंकेसोबत शेअर करण्यात आले होते. रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल "गोल्डन बॉल" देखील मिळाला. शिखर धवनला मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल "गोल्डन बॅट" मिळाली आणि त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आले. एमएस धोनी २०११ मधील विश्वचषक, २००७ मधील टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची ही आवृत्ती - तीनही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. +२०१३ स्पर्धेच्या आघाडीवर, आयसीसीने घोषित केले की २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची होती,[३०] ज्याचे क्रिकेट कॅलेंडरमध्ये स्थान नवीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपद्वारे घेतले जाईल.[३१] तथापि, जानेवारी २०१४ मध्ये, २०१३ आवृत्तीच्या मोठ्या यशामुळे, आयसीसीने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार असल्याची पुष्टी केल्यामुळे आणि प्रस्तावित कसोटी चॅम्पियनशिप रद्द करण्यात आली.[३२] २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्समध्ये होते. चॅम्पियन्स ट्रॉफीचे तीन वेळा यजमानपद मिळवणारा इंग्लंड हा एकमेव देश ठरला आणि २०१३ आवृत्तीचे यजमानपदही सलगपणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणारे इंग्लंड आणि वेल्स हे एकमेव देश ठरले. बांगलादेशने कट-ऑफ तारखेला आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत अव्वल आठच्या बाहेर नवव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडीजची जागा घेतली. बांगलादेशने २००६ नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आणि २००४ मध्ये ही स्पर्धा जिंकून प्रथमच वेस्ट इंडीज पात्र ठरू शकला नाही. +कट्टर-प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि गतविजेता भारत २००७ नंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांना भिडले, अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल येथे झाला.[३३] चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा हा चौथा आणि पाकिस्तानचा पहिलाच सहभाग होता. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी आरामात पराभव केला, त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये मागे टाकले, गट टप्प्यातील दोन संघांमधील सामन्याच्या विपरीत, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केले होते.[३४][३५] स्पर्धेतील सर्वात खालच्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानने त्यांचे पहिले चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद जिंकले[३६] आणि ते जिंकणारा सातवा देश ठरला. +११४ धावा केल्याबद्दल पाकिस्तानच्या फखर झमानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[३७] भारताच्या शिखर धवनला ३३८ धावा केल्याबद्दल "गोल्डन बॅट" पुरस्कार मिळाला, आणि तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ २ गोल्डन बॅट्सच नव्हे तर सलग २ गोल्डन बॅट्स जिंकणारा पहिला आणि एकमेव बॅट्समन बनला (त्याने २०१३ मध्ये देखील तो जिंकला).[३८] पाकिस्तानच्या हसन अलीला १३ बळी घेतल्याबद्दल "गोल्डन बॉल" पुरस्कार मिळाला; २००९ च्या टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या पहिल्या आयसीसी विजेतेपदासाठी त्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.[३९] +१६ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ते फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.[४०] +१६ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२९ मध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.[४१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9212.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330f6183a3ddef599ebda12d7ee77dab9c53d374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9212.txt @@ -0,0 +1,3 @@ +चँबर्स काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लाफियेट येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,७७२ इतकी होती.[१] +चँबर्स काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. या काउंटीला अलाबामाच्या सेनेटर हेन्री एच. चँबर्सचे नाव दिले आहे.[२] ही काउंटी अटलांटा महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9225.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660457fc23776b7f24d94808e00a6a438e9249db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9225.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +चेंग्जिया (चीनी: 成家; इ.स. २५ ते इ.स. ३६), याला चेंग राजवंश किंवा महान चेंग देखील म्हणतात. सन ००२५ मध्ये झिन राजवंशाच्या पतनानंतर गोंगसन शु याने स्थापित केलेले एक स्वतंत्र्य राज्य होते. त्याच वर्षी सम्राट गुआंग्वा यांनी स्थापन केलेल्या हान राजवंशशी लढा दिला होता. चेंग्जियाची राझदानी चेंगडु होती. राजधानीसह सिचुआन बेसिनच्या आधारे चेंगझियाने आधुनिक सिचुआन, चोंगकिंग, गुईझोउ, युन्नान आणि दक्षिणी शांक्सीसह इतर क्षेत्रांना काबीज केले होते. त्या वेळी चीनच्या एकूण लोकसंखेच्या सुमारे ७% लोकसंख्या चेंग्जियामध्ये रहात होती. पूर्वेकडील हनसाठी चेंग्जिया सर्वात धोकादायक प्रतिस्पर्धी होता. ३६ एडी मध्ये, चीनमधील शेवटचे अलिप्तवादी शासन होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9227.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b27adabb465e07d3deed3df6aa1c31b06e1389f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9227.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 30°39′49″N 104°04′00″E / 30.66361°N 104.06667°E / 30.66361; 104.06667 + +छंतू (मराठी नामभेद: चेंग्डू, चेंग्दू ; चिनी: 成都 ; फीनयीन: Chéngdū ;) ही चीनमधील सिच्वान ह्या स्वायत्त प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9239.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ba214aaf8474955d0db3033441ce94ec66c911 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9239.txt @@ -0,0 +1 @@ +चेंगीझ: द वन हू हॅज नो बाउंडरीज नो लिमिट्स किंवा चेंगीझ हा राजेश गांगुली दिग्दर्शित आगामी भारतीय बंगाली भाषेतील चित्रपट आहे. चित्रपटाचे लेखन नीरज पांडे आणि राजेश गांगुली यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती जीत, गोपाल मदनानी आणि अमित जुमरानी यांनी केली आहे. या चित्रपटात जीत मुख्य भूमिकेत आहे. सहाय्यक कलाकारांमध्ये सुष्मिता चॅटर्जी, रोहित रॉय आणि शताफ फिगर यांचा समावेश आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9246.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6398367ab94264780c2b6b2654cf73f198d577f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9246.txt @@ -0,0 +1,2 @@ + चेंडकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9250.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cc5c04fa098e72dba7743004a4bbf6fb66aef99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9250.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेंडकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9316.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e78933b564c04c59837b34f5ff8be2f4303200c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9316.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळनाडुची राजधानी चेन्नैतील एक उपनगरीय पेठ. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9339.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1c1cf742ab2d80c88f6332be0ee81753976fae5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9339.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेतन मैनी (३ मार्च, १९७० - ) हे सन मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष आणि इलेक्ट्रिक कार उद्योगातील एक भारतीय व्यवसायिक आहेत. ते भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार, रेवा तयार करण्यासाठी आणि रेवा इलेक्ट्रिक कार कंपनी लिमिटेड, आता महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, जिथे त्यांनी सल्लागार म्हणून काम केले. सन मोबिलिटी, वीर्य मोबिलिटी ५.० आणि सन न्यू  इनुर्गी सिस्टिम्स यांच्यातील संयुक्त उपक्रम, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देण्यासाठी चार्जिंग पॉइंट आणि सेवा प्रदाता बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते.[१] +चेतनचा जन्म ११ मार्च १९७० रोजी बंगलोर, भारत येथे झाला. तो दिवंगत सुदर्शन के मैनी आणि रेवा मैनी यांचा मुलगा आहे. त्यांचे वडील मैनी उद्योग समूहाचे संस्थापक होते, भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार, रेवा चे निर्माता होते. लहानपणी चेतन वेगळे करून गाड्या बांधायचा. त्यांनी स्टॅनफोर्डमधून हायब्रीड इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तो मिशिगन विद्यापीठात पदवीपूर्व विद्यार्थी असताना, तो सौर कार प्रकल्प आणि त्यानंतरच्या सौर कार शर्यतीत सामील होता. त्याच्या टीमने यू.एस. मध्ये एक सोलर कार तयार केली आणि रेस केली — आणि जसे घडले तसे पहिले आले. त्याच वर्षी नंतर, १९९० मध्ये, जनरल मोटर्सने ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड सोलर चॅलेंजमध्ये शर्यतीसाठी संघाला प्रायोजित केले जेथे ते तिसरे आले. "सनरनर" नावाच्या त्यांच्या वाहनाने अनेक मोठ्या अमेरिकन ऑटो कंपन्यांना मात दिली.[२] +जुलै २०१३ मध्ये, चेतन महिंद्रा रेवा इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सीईओ बनले. सीईओ म्हणून त्याच्या कार्यकाळात, त्यांनी श्रेणी आणि कार्यप्रदर्शन वाढवणारी अपग्रेड केलेली ई२व इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. चेतनने विक्री वाढवण्यासाठी अनेक नवीन उपक्रम सादर केले आहेत ज्यात तुम्ही जाता जाता पैसे देता त्यामध्ये ‘एनर्जी मॉडेल’ समाविष्ट आहे - इलेक्ट्रिक कार आणि वर्धित चार्जिंग नेटवर्कचा अनुभव घेण्याचा एक नवीन मार्ग. ब्रँड आणि तंत्रज्ञानाच्या निर्मितीवर भर देऊन, त्यांनी दिल्ली ऑटो शो २०१४ मध्ये पुढील पिढीच्या हॅलो इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन केले आणि फॉर्म्युला इलेक्ट्रिक रेसिंग सीरिजमध्ये महिंद्राच्या प्रवेशास समर्थन दिले. चेतनने युरोपियन आणि भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादने विकसित करणे सुरू ठेवले आणि महिंद्रासाठी ई-व्हेरिटो (पॅसेंजर सेडान) सह पुढील पिढीचे इलेक्ट्रिक रूपांतरण प्लॅटफॉर्म विकसित केले आणि आग्रा येथे ई-मॅक्सिमो इलेक्ट्रिक ८-सीटर वाहनांचा पायलट लॉन्च केला.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_937.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51f4bd231da429e919078197858eb1a804c08971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_937.txt @@ -0,0 +1,4 @@ +गजानन सरपोतदार हे एक मराठी चित्रपट लेखक-निर्माते-दिग्दर्शक होते. चित्रपट निर्माते नानासाहेब सरपोतदार हे गजाननरावांचे वडील आणि आदित्य सरपोतदार हे नातू होत. +गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना पुण्यामध्ये पहिल्यांदाच राबवली. +ते राजकारणीही होते. ॲडव्होकेट गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले. +पुण्यातील सेनापती बापट रोडलगतच्या शेती महामंडळ चौकापासून विखे पाटील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याला चित्रपट निर्माते-दिग्दर्शक जगन्मित्र गजानन सरपोतदार पथ हे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9375.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7226df35e372433b288c412fe6a5f073b9465c21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9375.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई उत्तर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६८४९०४ पुरुष मतदार, ६९२१९३ स्त्री मतदार व २३८ अन्य मतदार असे मिळून एकूण १३७७३३५ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9376.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7226df35e372433b288c412fe6a5f073b9465c21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9376.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई उत्तर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६८४९०४ पुरुष मतदार, ६९२१९३ स्त्री मतदार व २३८ अन्य मतदार असे मिळून एकूण १३७७३३५ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9401.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fadd25953196a75c49b045e95bfe94872e9b192 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9401.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतिजलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांच्या श्रेणीमधील एक असलेली ही शताब्दी एक्सप्रेस तमिळनाडूतील चेन्नई व कर्नाटकातील म्हैसूर शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. दक्षिण रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या गाडीला वेल्लूर व बंगळूर हे दोनच थांबे असून ती चेन्नई व म्हैसूर दरम्यानचे ४९७ किमी अंतर केवळ ७ तासांत पूर्ण करते. +इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेसमध्ये केवळ बसण्याची सोय असून तिला साधारणपणे १ प्रथम श्रेणी तर८ वातानुकुलित खुर्ची याने असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_941.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86ae157adc86e7e2429696f2e90be92e10403770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_941.txt @@ -0,0 +1,3 @@ +संत श्री गजानन महाराजांच्या जीवनातील घटनांवर आधारित एक ग्रंथ आहे. लेखक श्री दासगणू महाराज. या ग्रंथात २१ अध्याय असून क्ष्क्ष ओव्या आहेत. +भक्तांचा असा विश्वास आहे की या ग्रंथाचे पारायण केल्याने इच्छित मनोरथ पूर्ण होतात. +http://www.gajanandarshan.com/shri_gajanan_vijay.php Archived 2013-10-02 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9416.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a7fb91c03aeedd7c15d4f3f7fb4bed1cd811971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9416.txt @@ -0,0 +1,210 @@ +चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MAA, आप्रविको: VOMM) (तमिळ: சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या चेन्नई शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेन्नई विमानतळ चेन्नई महानगराच्या दक्षिण भागात तिरुसुलम, मीनांबक्कम व पल्लावरम ह्या तीन उपनगरांमध्ये स्थित आहे. २०१४ साली १.३८ प्रवाशांची वाहतूक करणारा चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. ह्या विमानतळाच्या देशांतर्गत सेवेसाठी वापरात असलेल्या टर्मिनलला के. कामराज ह्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्याचे तर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला सी.एन. अण्णादुराईचे नाव देण्यात आले आहे. भारतामधील अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपनींचे प्रमुख वाहतूकतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय देखील येथेच स्थित आहे. +चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन १९५४ मध्ये एर इंडियाचे पहिले उड़्डाण मुंबई करिता बेळगाव मार्गे झाले होते. पहिला विमान टर्मिनल हवाई पट्टीच्या ईशान्य बाजूस बांधण्यात आले होते, की जे मीनांबक्कम +उपनगराच्या बाजूने होते, त्यामूळे ह्या विमानतळाचे नाव मीनांबक्कम विमानतळ असे पडले. कालांतराने तिरूसुलम मध्ये नवीन टर्मिनल बांधण्यात आले व येथून नवीन प्रवासी सुविधा सुरू करण्यात आल्या. जुन्या मीनांबक्कम टर्मिनल इमारतीचा वापर सध्या मालवाहतूकीसाठी करण्यात येतो. +चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीन टर्मिनल आहेत. मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल आता मालसामानासाठी वापरले जाते तर तिरुसुलम येथील अंदर्देशीय व आंतरराष्ट्रीय अशी दोन नवीन टर्मिनल प्रवासी वापरता. यांना कामराज टर्मिनल आणि अण्णा टर्मिनल अशी नावे आहेत. ही दोन प्रवासी टर्मिनल जोडलेली आहेत. +चेन्नई विमानतळ राष्ट्रीय महामार्ग ४५ ह्या महामार्गावर स्थित आहे ह्यामुळे रस्त्याद्वारे ह्या विमानतळावर पोचणे सुलभ होते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे तिरुसुलम हे स्थानक देखील येथून जवळच स्थित आहे. बांधकाम चालू असलेल्या चेन्नई मेट्रोचा मार्ग १ चे दक्षिणेकडील टोक येथेच आहे. मेट्रोद्वारे हा विमानतळ चेन्नईमधील बहुतेक सर्व महत्त्वाच्या स्थळांसोबत जोडला जाईल. +ऑगस्ट १९८४मध्ये विमानतळापासून १.२ किमी अंतरावर झालेल्या बॉम्बस्फोटात ३३ व्यक्ति ठार तर २७ जखमी झाले होते.[३] + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9464.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f99183636b57dc89fcd2282d10a6e5a603522c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9464.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेरिल हेंशीलवूड (१ ऑगस्ट, १९५२:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७७ ते १९७८ दरम्यान १ कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +हिची बहिण लिंडा लिंडसेसुद्धा न्यू झीलंडकडून महिला क्रिकेट खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9493.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbe330c6e0e01be32fe980859ce9c88250a8ff43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9493.txt @@ -0,0 +1 @@ +चेलाट अच्युत मेनन (१३ जानेवारी, इ.स. १९१३ - १६ ऑगस्ट, इ.स. १९९१) हे दोनदा केरळचे मुख्यमंत्री होते. हे १९६९-७० आणि १९७०-७७ दरम्यान सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9500.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d881ddc2684404fa20e8920fcef05fa12e2af10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9500.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चेलुवांबा पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर शहरातील एक राजवाडा आहे. महाराजा कृष्णराजा वोडेयार चतुर्थ यांनी म्हैसूरच्या चेलुवाजम्मन्नी या तिसऱ्या राजकन्येसाठी हा वाडा बांधला होता. त्यांच्याद्वारे बांधलेल्या इतर वाड्यांसारखाच हा वाडा आहे, जो उद्यानांनी वेढलेल्या मोठ्या भागात पसरला आहे. हा वाडा वाडियार घराण्याच्या इतर इमारतींप्रमाणेच तयार केलेला आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9515.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3487b77fc60bef8bca36b788c4a341113f41def8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9515.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेशायर काउंटी, न्यू हॅम्पशायर ही अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील न्यू हॅम्पशायरमधील काउंट्या१० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चेशायर काउंटी, न्यू हॅम्पशायर काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला चे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9518.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86a82b21a1a20e1da2a22b4abf8190b4bb835de4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9518.txt @@ -0,0 +1,4 @@ +चेसक्यूब.कॉम (इंग्लिश: chesscube.com) जगभरातील लोकांना ऑनलाईन बुद्धिबळ हा खेळ उपलब्ध करून देणारे आंतरजालावरील एक संकेतस्थळ आहे. याची सुरुवात मार्क लेविट्ट याने २००७ साली केली. मार्च २०११ पर्यंत या संकेतस्थळावरील नोंदणीकृत सदस्यांची संख्या १४,००,००० होती.[१] +खेळाबरोबरच हे संकेतस्थळ सदस्यांना ऑनलाईन संवाद आणि चलचित्र सेवाही पुरविते. +चेसक्यूबची थेट बुद्धिबळ विकास प्रणाली ॲडॉब फ्लेक्स तंत्रज्ञानावर आधारीत आहे. चेसक्यूबचे वापरकर्ते जगभरातल्या जवळपास २०० देशातून आहेत. +जुलै, २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे वॅनबर्ग बॉईज हायस्कूलमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ महासंघ मानांकित एस अे ओपन स्पर्धेत सर्वप्रथम चेसक्यूबद्वारा ऑनलाईन सामने खेळवले गेले.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9537.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd4e0187685f4db3c0457fc57989020d4b8f8407 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9537.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेस्टरफील्ड काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चेस्टरफील्ड काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9564.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af7b3d7108ef0411077db8b5eb3e996fabb92be2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9564.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र कृष्ण अष्टमी ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_957.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19090ddd5d2c2278fa8c4f5f78f3967f2a68dce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_957.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनी पूर्व अफगाणिस्तानमधील एक शहर आहे. हे याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. +भारतावर अनेकदा चाल करून आलेला महमूद गझनवी हा येथील सरदार होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9575.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18c544153e6ffa020b57a0b61d035c94020ff4b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9575.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र कृष्ण प्रतिपदा ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील पहिली तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9583.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4b13f563e729faa5f29217bd0839d1cc75851cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9583.txt @@ -0,0 +1,2 @@ +चैत्र कृष्ण चतुर्थी ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9589.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..703e8b06244251212787547dec1535479da17db8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9589.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र शुद्ध त्रयोदशी ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे. + +महावीर जयंती diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9598.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b4ed8eac2f236c9cd705475f1a639fa3f2473b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9598.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र शुद्ध सप्तमी ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील सातवी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9609.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e77e68587aaa12b2b8aab8b6eb4d363bc00da979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9609.txt @@ -0,0 +1 @@ +चैल हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9641.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52b1788a2745d7895acd308e1c743ce46d408b19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9641.txt @@ -0,0 +1 @@ +चोंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_966.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b19fa298aa794398e0d5e72467cc671fe5b206a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_966.txt @@ -0,0 +1 @@ +गझनीच्या महमूदाने भारतावर केलेल्या स्वाऱ्या म्हणजेच इ.स. १००० ते १०२७ या काळात गझनीच्या महमूदाने लूटमारीसाठी भारतावर केलेल्या स्वाऱ्या होत. या कालखंडात त्याने भारतावर एकूण सतरा स्वाऱ्या केल्या. यांतील प्रत्येक स्वारीचे नेतृत्व त्याने स्वतःच केले होते. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तो गझनीहून स्वारीसाठी निघत असे, कारण तो येईपर्यंत भारतातील पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला असे. भारतातील हिवाळा अफगाणिस्तानप्रमाणे कडाक्याचा नसल्याने तो सर्वत्र लूटमार आणि विध्वंस करीत असे. मिळालेल्या लुटीसह तो मार्च-एप्रिल महिन्यात अफगाणिस्तानला परत जाई. परत जाताना लुटीमध्ये मिळालेले सोने-चांदी, किंमती रत्ने, घोडे, हत्ती, सर्व प्रकारच्या किंमती वस्तू आणि तुर्की सैनिकांनी पकडलेले हजारो स्त्री-पुरुष गुलाम आपल्याबरोबर नेत असे. अफगाणिस्तानच्या प्रवासात त्या गुलामांतील अनेकजण उपासमार आणि थकव्यामुळे मृत्युमुखी पडत असत. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9671.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89a4d31bce443db366976ac4a206062710b8fd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9671.txt @@ -0,0 +1 @@ +चोडवरम विधानसभा मतदारसंघ - २६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. चोडवरम हा विधानसभा मतदारसंघ अनकापल्ली लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9678.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f791fccc2cc13fd5207e6aba415acb216b6991a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9678.txt @@ -0,0 +1,3 @@ +२१° १५′ ००″ N, ७५° १८′ ००″ E +चोपडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चोपडा शहर अंकलेश्वर - बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे. चोपडा तालुक्यात अडावद हे प्रमुख गाव आहे. चोपडा तालुक्यात खरद, नारोद, अंबाडे, वडगाव बु., पंचक, वर्डी, मंगरुळ, वडगाव सिम, धुपे, चहार्डि, वटार, सुटकार, चांदसणी-कमळगाव, गोरगावले, धानोरा वैगेरे गावे आहेत. तसेच अडावद जवळ तीर्थक्षेत्र उनपदेव देखील आहे. उनपदेव हे सातपुडा पर्वता जवळ असुन येथे गरम पाण्याचा झरा आहे. +चोपडा हा सातपुड्याच्या पायथ्याशी आणि रत्नावती नदीच्या काठावर वसलेला तालुका आहे. मुंबईपासून साधारण ४०० कि.मी. उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेला अमळनेर तालुका, पूर्वेला यावल आणि पश्चिमेला शिरपूर तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9679.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..898401d671d3c410e826fe78ef6c2b37977f827c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9679.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोपडा विधानसभा मतदारसंघ - १० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चोपडा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील किनगांव, साकळी ह्या महसूल मंडळे यांचा समावेश होतो. चोपडा हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२] +शिवसेना पक्षाच्या लताबाई सोनवणे ह्या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9682.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abeeb621ebe744c86175e655f14656bc7e67da2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9682.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोपडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9696.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d889168b5a4c1f69a65e01c9d32702e09edb5cc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9696.txt @@ -0,0 +1 @@ +चोपडा तथा चोप्रा हे एक उत्तर भारतीय आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9708.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..844304186e7f3108d03c998103bba1d1fedf80de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9708.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9710.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21dd29571cc849e8de3b2b31cc5ca21947c23cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9710.txt @@ -0,0 +1,3 @@ +अनाधिकृतपणे कायदे धाब्यावर बसवून बंदी असलेल्या प्राण्यांची शिकार करणे म्हणजे चोरटी शिकार. चोरटी शिकार ही मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी केली जाते. हे शिकारी वन्य प्राण्यांचे उपयुक्त अवयव या संबधित तस्करांना विकतात व पैसा कमवतात. जितका प्राणी दुर्मिळ व शिकार करायला अवघड तितका भाव जास्त मिळतो. चोरट्या शिकरीमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिकारीमुळे पर्यावरणातील अन्नासाखाखाळीचा ऱ्हास होत चालाल आहे. +प्राणी व चोरट्या शिकारींचे कारण + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_972.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5d85ad438778a8224743b8a7aa245a0c7b38acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_972.txt @@ -0,0 +1,5 @@ +गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो. +महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. +गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते. +महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तर नियुक्ती राजशासनाद्वारे केली जाते. +गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9726.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34c8ac15c467b4f1f1ca93fdda995dd8b3132546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9726.txt @@ -0,0 +1 @@ +चोरविहारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9742.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44920d15f50e33208b104d5547af53018aac100a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9742.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरी चोरी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9755.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b1b1e3f9492fe020a85029e43c9b742883d238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9755.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोलुतेका होन्डुरासच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर चोलुतेका नदीकिनारी वसलेले असून पॅन अमेरिकन महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. अंदाजे एक लाख वस्ती असलेल्या या शहरात मोठे बस स्थानक असन तेथून मोठ्या संख्येने प्रवासी होन्डुरास तसेच शेजारी देशांत प्रवास करतात. +या शहराच्या ठिकाणी इ.स. १५४५ पासून वस्ती आहे. तेव्हा त्यास व्हिया दि हेरेझ दि चोलुतेका असे नाव होते. इ.स. १८४५मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9762.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c26c1b7c700961ca79d8b148e20983926b8b9e23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9762.txt @@ -0,0 +1 @@ +क्लोई-लेस्ली ट्रायॉन (२५ जानेवारी, इ.स. १९९४ - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी तर डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करते diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_979.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3e2083b7dc0509927a3eda26ffef81ed2f2952b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_979.txt @@ -0,0 +1 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९००९ असलेले गट्टपायली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६४३.८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ६८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३८५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर GADCHIROLI हे २८ किलोमीटर अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9790.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3850bde83c5989f37d05d29f37c03bb13bdfa598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9790.txt @@ -0,0 +1,7 @@ +चौक हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-कर्जत मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9791.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca58236ea179bdaf2c5e3361ad91d7eb2605bba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9791.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौकट राजा हा इ.स. १९९१ साली पडद्यांवर झळकलेला एक मराठी चित्रपट आहे. संजय सूरकर याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9794.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca58236ea179bdaf2c5e3361ad91d7eb2605bba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9794.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौकट राजा हा इ.स. १९९१ साली पडद्यांवर झळकलेला एक मराठी चित्रपट आहे. संजय सूरकर याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9838.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a527fe65fb3d0a118bc0343b9f56cf4f5aa381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9838.txt @@ -0,0 +1,3 @@ +महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता. +वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली. +हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9862.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67aea689c5d0603c1c73c9aedc778cda2913dd9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9862.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते. +१९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड पुकारले व ह्यामुळे चौथे प्रजासत्ताक कोसळले. चार्ल्स दि गॉलच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर १९५८ रोजी पाचवे व सध्याचे फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_988.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..855cd0586b9289f41b0d6baf7cb2a873bfa121ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_988.txt @@ -0,0 +1,2 @@ +गडकरी या नावाचे मराठी नाटकादी साहित्यासाठी अनेक पुरस्कार आहेत. वेगवेगळ्या संस्था हे पुरस्कार देतात. +त्यांतले काही पुरस्कार आणि ते मिळवणाऱ्या व्यक्ती अशा : diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9886.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e008af31b0ca0e523400e93165ceba178e4453c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9886.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीतेमध्ये चौदा प्रकारचे यज्ञ सांगीतले आहेत- + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9892.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1afec0cdcd0973b7b793f6e28df5956e5b26c29f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9892.txt @@ -0,0 +1 @@ +मानवाला होणाऱ्या रोगांचे भेद खालीलप्रमाणे आहेत.- diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9896.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceed7d4469bc54c6ecbca175fec86bcdbd612214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9896.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनुष्याच्या शरीरात चौदा प्रकारचे वेग उत्पन्न होतात ते खालील आहेत.- + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9903.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..214c7e2fd6ab0287a4b62d1750e4d4619e85fb24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9903.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानवी शरीरात प्रगट होणाऱ्या चौदा सहजप्रवृत्ती खालीलप्रमाणे आहेत. त्यापुढे त्यामूळे उत्पन्न होणाऱ्या भावना त्या सहजप्रवृत्तीचे पुढे दिल्या आहेत.- +खालील वर्ग कृपया ते बरोबर आहेत काय तेतपासावे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9908.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1454b3a3940a68d051bae6b654635ce51b70d4be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9908.txt @@ -0,0 +1,25 @@ +मूलभूत हक्क +कार्यकारिणी: +राष्ट्रपती +उपराष्ट्रपती +पंतप्रधान +मंत्रीमंडळ +संसद: +राज्यसभा +लोकसभा +चेअरमन +अध्यक्ष +न्यायव्यवस्था: +सर्वोच्च न्यायालय +सरन्यायाधीश +उच्च न्यायालये +राज्यस्तरीयपक्ष +राष्ट्रीय आघाड्या: +डावी आघाडी +राष्ट्रीय लोकशाही आघाडी +विधान सभा +विधान परिषद +पंचायत +ग्राम पंचायत +पंचायत समिती +भारताची चौदावी लोकसभा इ.स. २००४पासून सत्तेवर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9921.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99ce535142df52e89f70066155b16292b4f1e24e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9921.txt @@ -0,0 +1 @@ +चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LKO, आप्रविको: VILK) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ उत्तर प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये १०व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. १७ जुलै २००८ रोजी भारत सरकारने ह्या विमानतळाचे अमौसी विमानतळ हे नाव बदलून चौधरी चरण सिंह विमानतळ हे नाव दिले. या विमानळाला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9922.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99ce535142df52e89f70066155b16292b4f1e24e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9922.txt @@ -0,0 +1 @@ +चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LKO, आप्रविको: VILK) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ उत्तर प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये १०व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. १७ जुलै २००८ रोजी भारत सरकारने ह्या विमानतळाचे अमौसी विमानतळ हे नाव बदलून चौधरी चरण सिंह विमानतळ हे नाव दिले. या विमानळाला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9927.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c6f4225e258c624f86a12d31ee5f0b3e705bf52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9927.txt @@ -0,0 +1 @@ +चौधरी देवी लाल (१६ सप्टेंबर १९१४ - ६ एप्रिल २००१) हे भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9944.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2121b949e45a0516026a38d17f08fbd1ba622344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9944.txt @@ -0,0 +1,32 @@ +प्रतलीय भूमितीमध्ये चारही बाजू समान लांबीच्या आणि चारही कोन एकरूप असणाऱया चौकोनाला चौरस असे म्हणतात. यामुळे चौरसाचा प्रत्येक कोन ९० अंशांचा असतो. प्रत्येक चौरस समांतर भूज चौकोन, समभूज चौकोन असतो. सर्व बाजू समान असल्यामूळे फक्त एक बाजू माहीत असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ व परिमीति काढता येते. +जर, a = बाजुची लांबी, A = क्षेत्रफळ C = परिमीति + + + + +A += + +a + +2 + + + + +{\displaystyle A=a^{2}} + + + + + + +C += +4 +a + + +{\displaystyle C=4a} + + diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9947.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e970ec8f841ad3521a92caede82f91cd9d82f72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9947.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौरापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_996.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c72308110283cdeb70e89bdb5c26267a138cb781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_996.txt @@ -0,0 +1,3 @@ +गडचांदूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातलया चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले. गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स,अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत,म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक सिमेंट नगर सुद्धा म्हटले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे. +राज्य परिवहन (एसटी) व नागपुरला जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात. +गोंडवाना राजवंश व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9961.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..905c389d19dff85e4483bb2db8c8335c2edee59b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_9961.txt @@ -0,0 +1,41 @@ +सापेक्षतेचा सिद्धान्तात चौवारंवारता चौमितीतील वारंवारता सदिश असून तिची व्याख्या पुढीलप्रमाणे: +येथे, + + + +ν + + +{\displaystyle \nu } + + ही एखाद्या कणाची वारंवारता आणि + + + + +n + + + +{\displaystyle \mathbf {n} } + + हे त्या कणाच्या गतिच्या दिशेला असलेले सदिश एकक. चौवारंवारता ही नेहमीच भवितव्याच्या दिशेला असते आणि रिक्त सदिश. चौवेगगाने + + + +V + + +{\displaystyle V} + + जाणारा निरिक्षक पुढीलप्रमाणे वारंवारता नोंदवेल: +येथे + + + +η + + +{\displaystyle \eta } + + हा (+---)चिन्हांसहित मिन्कोवस्की आंतर गुणाकार. diff --git a/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_998.txt b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf273b52930d1391e6c3038cbb2c64d89fb0d5bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_3/wiki_s3_998.txt @@ -0,0 +1,22 @@ + +२०° १०′ ००″ N, ८०° ००′ ००″ E +गडचिरोली हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गडचिरोलीची लोकसंख्या ४२,४६४ आहे. हे शहर वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे.हा जिल्हा माओवादी कारवायांनी त्रस्त आहे. +गडचिरोली जिल्हात अनेक प्रेक्षणीय स्थळे आढळून येतात. +उदा.- चपराळा वन्यजीव अभयारण्य, वडधम जीवाश्म +नधाम" या नावानेही ओळखले जाते. हा परिसर आलापल्ली वन विभागात येतो. येथे वनखात्याच्या मार्फत विकास करण्यात येत आहे. +मोर्शी जिल्हा गडचिरोली +चपराळा वन्यजीव अभयारण्य +स्थापना : २५ फेब्रुवारी १९८६ +क्षेत्रफळ : १३७.७८ चौकिमी +वनविभाग : आलापल्ली वनविभागाच्या देखरेखीसाठी निरीक्षण कुटी तयार करण्यात आले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे व वनाचे संरक्षण करण्यात मदत होत आहे. या ●ण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने सन १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले. +पक्षी: वाघ, बिबट्या, रानडुक्कर, निलगाय, सांबर, चित्ता, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणी आढळतात, शिवाय ातीचे पक्षी देखील दिसून येतात. +■ घनदाट हिरवेगर्द वनराईत आढळणारे चंदनाचे वृक्ष तसेच पानझडी वन प्रकारातील हे अभयारण्य आहे. + +चपराळा अभयारण्य, प्राणहिता नदीच्या उत्तर किनाऱ्यावर उत्तर अक्षांश १९०३१ ४० ते १९०४२ २५" आणि पूर्व रेखांश ७९४७५२ ते ७९५६ ४३" दरम्यान वसलेले आहे. +चपराळा अभयारण्याच्या सभोवती छत्तीसगड राज्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान, भामरागड वन्यजीव अभयारण्य व प्राणहिता अभयारण्य आहे. +जिल्ह्याची इतिहास : +तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा निर्मिती करण्यात आली. गडचिरोली जिल्हा हा १९८२ पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता. मुख्यतः गडचिरोली व सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होते. +प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्रकुटांचे राज्य होते. त्यांनीच जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडा मंदिर बांधले. त्यानंतर चालुक्य व देवगीरीचे - यादव यांचे साम्राज्य होते. देवगीरीचे यादव आणि वरंगलचे काकातीया राजे यांचा अल्लाउद्दीन खिलजी यांच्याकडून पराभव झाल्यानंतर चंद्रपूरच्या गॉड राजांनी याप्रदेशात आपले वर्चस्व निर्माण केले. +इ.स. १३ व्या शतकात खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूर जिल्ह्याची स्थापना केली. आणि त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्यांच्या (भोसल्यांच्या) सत्तेखाली आला. सन १८५३ मध्ये चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) हा बेरार प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. सन १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. +सन १८७४ पर्यंत जिल्ह्यात मुल, वरोरा व ब्रम्हपूरी ह्या तीन तहसील होत्या. त्यानंतर मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात येऊन त्यातून सिरोंचा, अलबिका, नुबूर व चेर्ला हे चार तहसिल चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्यात आले व या तहसिलांचे मुख्यालय सिरोंचा येथे ठेवण्यात आले. ब्रिटिशांनी सन १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्रम्हपुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापुर्वी हा भाग सन १९५६ पर्यंत केंद्र शासनाच्या खाली होता. त्यानंतर पुनर्रचनेनुसार चंद्रपूर हा तत्कालीन बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १ मे १९६० रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हा जिल्हा म्हणून समाविष्ट केला. २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हा +हा भारताचा ५५६ वा जिल्हा तसेच महाराष्ट्राचा ३० वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.