diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1000.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c655f6eb599d9cbfd2fc5eee11f0d2f0fbeaf019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1000.txt @@ -0,0 +1 @@ +रश अवर ३ हा २००७ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात जॅकी चॅन व क्रिस टकर यांनी अभिनय केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10016.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01c4cb36704e08dcf6c35d3241a598d4ba7615cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10016.txt @@ -0,0 +1,3 @@ +लँकेस्टर काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लँकेस्टर काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10028.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5dbed69cfdd5e8b857ee3666f37ea30b89114f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10028.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॅकावाना काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लॅकावाना काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10031.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a96719f055b4aa683eebd09da74730a75f2f062 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10031.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॅक्रॉस हा चेंडू आणि काठीने खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. हा खेळ उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी पहिल्यांदा खेळत असल्याची नोंद आहे. या खेळात रबराचा छोटा चेंडू वापरला जातो. काठीच्या एका टोकाला छोटी जाळी लावलेली असते. खेळाडू चेंडू ठेवून मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकास नेण्याचा प्रयत्न करतात. प्रतिस्पर्धी खेळाडू आपल्या हातातील काठीने हा चेंडू हिरावून घ्यायला बघतात. +या खेळाला ओजिब्वे भाषेत बागाटावे (लढाईचा छोटा भाऊ) असे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10052.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2d6702eead60e47e1765e1ab2afe2d9c448c45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10052.txt @@ -0,0 +1 @@ +लॅमडा हे ग्रीक वर्णमालेतील अकरावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील L ह्या अक्षराचा उगम लॅमडामधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10082.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2908e58e34a91e4c02d9442eb6261850a328aeea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10082.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेंगरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10104.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f8d63d5f1d9cb59dd56086c3dcdd41c5017d745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10104.txt @@ -0,0 +1,26 @@ +लेओन कूपर (२८ फेब्रुवारी, इ.स. १९३०, न्यू यॉर्क) हे एक शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10107.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2b2eb866734940e8f08c3d503a6e0d0781ef17e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10107.txt @@ -0,0 +1,13 @@ +लेऑन ट्रॉट्स्की (रशियन: Лeв Давидович Трóцкий) (नोव्हेंबर ७, इ.स. १८७९ - ऑगस्ट २१, इ.स. १९४०) हा युक्रेनमध्ये जन्मलेला मार्क्सवादी तत्त्वज्ञ होता. ट्रॉट्स्की बोल्शेविक क्रांतीतील एक नेता होता. ह्याने 'लाल सेने'ची स्थापना केली. +याचे मूळ नाव लेव्ह डेव्हिडोविच ब्रॉन्स्टाइन असे होते. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10119.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e1038c77c23575f2e9d3fa523fcf90b65046974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10119.txt @@ -0,0 +1,4 @@ +लेओनार्दो फिबोनाची तथा पिसाचा लियोनार्दो (मराठी लेखनभेद: लिओनार्डो फिबोनास्सी; इटालियन: Fibonacci) (इ.स. ११७०; पिसा - इ.स. १२४० [१]) हा बाराव्या शतकात होऊन गेलेला एक इटालियन गणितज्ञ होता. +फिबोनाचीने भारतीय अंकपद्धती अरब विद्वानांकडून शिकून घेऊन त्याचा युरोपामध्ये प्रसार केला. गणितात अंकांची नवी क्रमवारी शोधून त्याने प्रत्येक क्रमांक हा मागील दोन आकड्यांच्या बेरजेइतका असतो असे दाखवून दिले. फिबोनाचीने "लिबेर अबाची" (अर्थ: "मोजणीचे पुस्तक") आणि "लिबेर क्वाद्रातोरुम" (अर्थ: "वर्गांचे पुस्तक") या गणिती ग्रंथांची निर्मिती केली. +याने फिबोनाची श्रेणीचा शोध लावला. +याला लियोनार्दो पिसानो, लियोनार्दो बोनाची किंवा लियोनार्दो फिबोनाची या नावाने ही ओळखत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10152.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..387bfbdc4e1a80a7a44c251b309db873b133dcd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10152.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +लेक प्लॅसिड खालील संदर्भात वापरले जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10167.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c8ec5adad820ea9625021500de98a9368b2d5ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10167.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेक स्टेशन अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील छोटे शहर आहे. लेक काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १२,५७२ होती. +१९०८ ते १९७७ दरम्यान या शहराचे नाव ईस्ट गॅरी होते. +आय-८० व आय-९० हे अमेरिकेतील दोन प्रमुख महामार्ग लेक स्टेशन पासून ओहायोतील एलिरिया शहरापर्यंत एकत्र धावतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10171.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd51736b0a676b5ce6f3243052db90e07d8c33f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10171.txt @@ -0,0 +1 @@ +लेकुरे उदंड झाली हे वसंत कानेटकर लिखित नाट्य आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10191.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..373e418b2a959b994fe63b8fe9586b93bc7a395d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10191.txt @@ -0,0 +1,4 @@ +यशस्वीपणे वाचण्याकरिता अथवा समजण्याकरिता लेखन पद्धतीस संबंधित भाषां/भाषेचा आधार असावा लागतो या अर्थाने लेखन पद्धती इतर संकेतचिन्हपेक्षा वेगळी असते. जसे गणिती संकेतचिन्हास,माहिती संकेतचिन्ह,नकाशे संकेतचिन्ह भाषां/भाषेचा आधार आवश्यक नाही. +भाषा हा मानवी समुदायाचा अंगभूत घटक आहे. परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर ही तुरळक प्रमाणातच झाला. +लेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबंधित भाषेतील बदलापेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामुळे लेखनपद्धती कालांतराने भाषेच्या वापरातून गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगून ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा म्हणजे माहितीचे जतन होते. +सर्व लेखन पद्धतीत खालील घटकांचा आधार लागतो:- diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10193.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cccca96ca201f1515857bd7aaf14b2e0089553bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10193.txt @@ -0,0 +1,5 @@ +१९३८ मध्ये लास्झो ब्रियोने प्रथम बॉलपॉईंट पेन विकले, अगदी डब्लु.डब्लु.आए.च्या सुरुवातीच्या आधी. पेन तलवारपेक्षा अधिक शक्तिशाली असू शकतो परंतु १९३० च्या दशकात जर्सी-हंगेरियन पत्रकार लस्झो ब्रोएक बॉलपेप पेनवरील पहिले पेटंट 30 ऑक्टोबर 1888ला जॉन जे लाउड यांना जारी करण्यात आले. १९३८ साली हंगेरियन वृत्तपत्र संपादक हसेझो बियो यांनी आपल्या भावाला जॉर्ज नावाची एक रसायनशास्त्राच्या मदतीने नवीन प्रकारचे पेन तयार केले व त्यात एक लहानसा टोकचा समावेश होता, जो त्याच्या सॉकेटमध्ये चालू होता. +एक लहान-कठिण गोलाका लगेचच सूप असते. बॉलपॉईंट पेन सामान्यतः विश्वासार्ह आहे आणि स्वस्त आणि महाग प्रकार दोन्हीमध्ये येतो. फाउंटन पेन हा रोजच्या लिखाणांसाठी सर्वात सामान्य साधन म्हणून बदलला आहे.एक रोलरबॉल पेनर, साधारणपणे 0.5-1.2 मिमी आणि पितळ, स्टील किंवा टंगस्टन कार्बाईड तयार करून तेल-आधारित शाई पुरवतो. कागदाच्या संपर्कात शाई जवळजवळ +आधारित द्रव किंवा जेल शाई वितरीत करतो. कमी घट्ट व चिकट शाई अधिक सहजपणे तेल आधारित शाई पेक्षा पेपर द्वारे गढून गेलेला आहे, आणि पेन लेखन पृष्ठभागावर अधिक सहजपणे हलवेल. रोलरबॉल पेन सुरुवातीला एक बॉलपेप पेनची सोय एकत्रित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती.फौन्ंट पेनच्या गुळगुळीत "ओल्या शाई" प्रभावासोबत जेल स्याही रंग विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत, धातूचा पेंट रंग, चमक इत्यादी, निऑन, धूसर झालेले प्रभाव, संतृप्त रंग, रंगीत रंगीत रंग, चमकदार रंगीबेरंगी, अंधुक रंग, अदृश्य शाई, दृश्य-प्रभाव, चमकदार रंग आणि चमक-इन गडद परिणाम आहेत. +आधारित द्रव शाई वापरते. एक जलाशय पासून एक "फीड" माध्यमातून nib करण्यासाठी, नंतर केबिका क्रिया आणि गुरुत्व संपुष्टात nib द्वारे, एक जलाशय पासून वाहते. निबांना कोणतेही हलवलेले भाग नाहीत आणि ते शाईचे लेखन पृष्ठभागावर एक पातळ भोके टाकून देतात. फौन्टन पेन जलाशय रिफिल करण्यायोग्य किंवा डिस्पोजेबल असू शकते; डिस्पोजेबल प्रकार याला शाई कारतूस म्हणतात. एक रीफिलबल जलाशय असलेल्या पेनाने पिशवीसारख्या यंत्राजवळ एक बाटलीमधून शाई काढता येते, किंवा आईड्रोप्रायरने त्याला पुन्हा भरण्यासाठी आवश्यक असू शकते. रिफिल जलाशया, ज्याला काड्रिज कन्व्हर्टर्स देखील म्हणतात, काही पेनसाठी उपलब्ध आहेत जे डिस्पोजेबल कार्ट्रिज वापरतात. एक फॉन्टाइन पेन कायम किंवा कायमस्वरूपी शाई वापरली जाऊ शकते. +एक टिप पेन, किंवा मार्कर,तंतुमय साहित्याचा एक सच्छिद्र टीप आहे. कागदावर लिहिण्यासाठी सर्वात छान, कसलेही इष्ट-टिप पेन वापरले जातात. मध्यम टिपलेल्या टिपांमुळं मुले रंगवण्याची आणि चित्र काढण्यासाठी वापरतात. मोठे प्रकार, ज्याला "मार्कर" असे म्हटले जाते, मोठ्या आकारात लिहिण्यासाठी वापरले जातात, सहसा इतर पृष्ठांवर जसे की नाला कोरलेले बक्से, व्हाइटबोर्ड आणि चॉकबोर्ड, ज्याला "तरल चाक" किंवा "चॉकबोर्ड मार्कर[१]" असे म्हटले जाते. ठळक टिपा आणि तेजस्वी पण पारदर्शी शाई असलेल्या मार्कर, ज्याला हायलाइट्स म्हटले जाते, हे आधीपासून लिहिलेले किंवा छापलेले मजकूर प्रकाशित करण्यासाठी वापरले जातात. मुलांसाठी डिझाइन केलेले पेन किंवा तात्पुरते लेखन (जसे की व्हाइटबोर्ड किंवा ओव्हरड प्रोजेक्टरसह) सामान्यत: गैर-स्थायी सत्तेचा वापर करतात. शिपिंग केस किंवा इतर पॅकेजसह लेबल करण्यासाठी वापरलेले मोठे चिन्हक हे सहसा कायम मार्कर असतात diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10203.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fec70f9e6240d15ea9d8de31f5dffe76b1045be7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10203.txt @@ -0,0 +1,9 @@ +पाय चेंडू किंवा लेग क्रिकेट हा अकरा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा एक प्रकार आहे.[१][२] हा खेळ ८० फूट (२४ मी) ते १२० फूट (३७ मी) त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानावर खेळला जातो.[३] भारत, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या दक्षिण आशियाई देशांमध्ये हा खेळ खेळला जातो.[४][५][६] +लेग क्रिकेटमध्ये चेंडू पुढे नेण्यासाठी बॅटऐवजी पाय वापरणे सक्तीचे असते. गोलंदाज हाताखाली जमिनीवर चेंडू फिरवतो. लेगमनला धावा काढण्यासाठी चेंडूला लाथ मारावी लागते. लेगसमन चेंडूला सीमारेषेच्या बाहेर लाथ मारून चार किंवा सहा धावा करू शकतो.[४] +लेग क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ आहे. हा प्रामुख्याने भारतात विविध नियमांसह खेळले जातो. लेग क्रिकेटचा शोध बंगलोरमधील शारीरिक शिक्षण शिक्षक श्री. एस. नागराज यांनी लावला. शारीरिक तंदुरुस्तीचे साधन म्हणून त्यांनी शहरातील शाळकरी मुलांना या खेळाची ओळख करून दिली. दिल्लीतील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक श्री जोगेंद्र प्रसाद वर्मा यांनी २०१० मध्ये लेग क्रिकेटचे अधिकृत नियम पुस्तक सादर केले. श्री. एस. नागराज यांना लेग क्रिकेटचे जनक म्हणून ओळखले जाते. श्री वर्मा हे आंतरराष्ट्रीय लेग क्रिकेट कौन्सिल आणि लेग क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे सचिव आहेत.[२][७] +११ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये लेग क्रिकेट खेळले जाते. हे ८० ते १२० फूट त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानावर खेळले जाते. खेळपट्टी ८ फूट (२.४ मी) रुंद आणि ४२ फूट (१३ मी) ते ४८ फूट (१५ मी)लांब, (खेळाडूंच्या वयोगट आणि श्रेणीनुसार) असते. स्टंपमधील अंतर १२ इंच (३०४.८ मिमी) असते.[८] +आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय लेग क्रिकेट कौन्सिलद्वारे लेग क्रिकेटचे संचालन आणि प्रचार केला जातो. या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री सुरेंदर कुमार आणि सरचिटणीस म्हणून श्री जोगिंदर प्रसाद वर्मा आहेत. भारतात, लेग क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया ही सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे, जी २०११ मध्ये स्थापन झाली. हे सोसायटी नोंदणी कायदा, १८६० अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि आंतरराष्ट्रीय लेग क्रिकेट कौन्सिलशी संलग्न आहे.[३] भारताव्यतिरिक्त नेपाळ, भूतान, श्रीलंका, फ्लोरिडा, घाना आणि पाकिस्तानमध्ये लेग क्रिकेट प्रसिद्ध आहे. +भारतातील राष्ट्रीय चॅम्पियनशिप: जुलै २०१२ मध्ये, लेग क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाने बवाना, दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम येथे सीनियर नॅशनल टी-१०, लेग क्रिकेट चॅम्पियनशिप आयोजित केली होती ज्यामध्ये एकूण २४ मुले आणि मुलींच्या संघांनी भाग घेतला होता. शे. सुरेंदर कुमार, आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे संसदीय सचिव, दिल्ली उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते[१] आणि सतपाल सिंग, ऑलिम्पिक कुस्तीपटू आणि भारतीय स्कूल गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष दुसऱ्या दिवसाच्या चॅम्पियनशिपचे प्रमुख पाहुणे होते.[९] २०१२ पासून, लेग क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाने दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यासारख्या भारतातील विविध शहरे आणि राज्यांमध्ये ६ राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले आहे. +आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप: भारत जुलै २०१३ मध्ये झालेल्या पहिल्या इंडो-नेपाळ T-१० लेग क्रिकेट मालिकेचा विजेता होता.[३][१०] +५वी राष्ट्रीय T२० लेग क्रिकेट चॅम्पियनशिप उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आयोजित करण्यात आली होती.[११] +जानेवारी २०१७ मध्ये, कर्नाटकने २११ धावा मिळवून विजय मिळवला.[१२] नवी दिल्ली येथे झालेल्या ५व्या राष्ट्रीय T१० लेग क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये ओडिशाने तिसरे स्थान मिळविले.[१३] चंदन रे हा भारतीय लेग क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे.[१४][८][१५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10208.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4912e6c3a05d51cff8c2a397ec1448e4f37252d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10208.txt @@ -0,0 +1,2 @@ +पृष्ठीय क्षेत्र (लेग/ऑन साईड) हा क्रिकेटच्या मैदानाचा एक विभाग आहे. +खेळपट्टीच्या लांब अक्षाच्या मधोमध काल्पनिक रेषा ओढून क्रिकेट मैदानाचे दोन भाग केले जातात. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या संदर्भात, तो फलंदाजीसाठी पवित्रा (स्टान्स) घेऊन उभा असताना, त्याच्या पाठीकडची बाजू, म्हणजेच गोलंदाजाच्या आणि बिन-टोल्या टोकाच्या पंचाच्या उजव्या हाताकडील बाजू, म्हणजे पृष्ठीय क्षेत्र होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10218.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a60975a316c3702f4ff001060c6be733ef3d4b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10218.txt @@ -0,0 +1,7 @@ +लेझीम हे महाराष्ट्रातील एक लोकनृत्य आहे.[१] अलीकडच्या काळात हे विशेषतः गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात खेळले जाते. महाराष्ट्रात याचा उगम असला तरी जगभरात विविध ठिकाणी बऱ्याच वेळा लेझीम खेळली जाते.[२][३][४]२०१४ मध्ये सांगलीतील तब्बल ७,३३८ लोकांनी एकाच वेळी लेझीमचे सादरीकरण केले होते. याची नोंद गिनीज बुकात केली गेली.[५][६] +काहीवेळा "लेझियम" म्हणून देखील याचे शब्दलेखन केले जाते. लेझिम नर्तक एक लहान वाद्य वाजवतात ज्याला झिंगल असते, त्याला लेझिम किंवा लेझियम म्हणतात. याच्याच नावावरून या नृत्य प्रकाराला हे नाव दिले गेले. लेझिममध्ये किमान २० नर्तक असतात. या नृत्याला लाकडी वाद्याचे नाव देण्यात आले आहे ज्यामध्ये पातळ धातूच्या चकती बसविल्या जातात. नर्तक नृत्य करताना याचा वापर करतात. +यामध्ये ढोलकी हे मुख्य तालवाद्य म्हणून वापरले जाते. तसेच रंगीबेरंगी पोशाख परिधान केला जातो.[७] महाराष्ट्रातील शाळा आणि इतर संस्थांद्वारे नृत्याचा वारंवार वापर केला जातो, कारण त्यात अनेक हालचालींचा समावेश असतो आणि तो खूप कठीण देखील असू शकतो.[८] +लेझिम हा नृत्यापेक्षा एक जोरदार शारीरिक व्यायाम आणि ड्रिल आहे; रचना ही दोन, चौकार आणि वर्तुळात देखील असू शकतात. ऐतिहासिकदृष्ट्या, महाराष्ट्रातील आणि गुजरातच्या काही भागांमध्ये लेझीमचे काही प्रकार प्रचलित होते, परंतु आज ते क्वचितच वापरले जातात. एका प्रकारात लोखंडी साखळी (धनुष्यसारखी) असलेला 2.5 फूट लांब बांबूचा खांब (रेध) वापरला गेला. लेझिम जड असल्याने नृत्यापेक्षा हा व्यायाम प्रकार म्हणून जास्त वापरला जात असे. अशा लेझीम नेहमी हाताने बनवल्या जात होत्या.[९] +लेझिमच्या दुसऱ्या प्रकारात (ज्याला कोयंडे म्हणतात) लाकडी खांबाचा वापर केला, 15 ते 18 इंच लांब, दोन्ही टोके पंक्चर केली गेली आणि सुमारे 1 किलो वजनाची लोखंडी जोडलेली साखळी स्केल लोखंडी साखळी लिंक साखळीतून चालली. त्यांच्यामध्ये 6 इंच लांब हाताची साखळी (सळईसाखळी) देखील होती, ज्याद्वारे चार बोटे चोखपणे बसतात.[९] +नृत्याच्या ग्रामीण स्वरूपामध्ये सामान्यत: दोन ओळींमध्ये लेझिम नर्तक असतात, चरणांचा क्रम पुनरावृत्ती करतात, प्रत्येक काही ठोके बदलत असतात. अशाप्रकारे, 5 मिनिटांच्या लेझिम सादरीकरणांत 25 वेगवेगळ्या स्टेप्सचा समावेश असू शकतो. +या नृत्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1022.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f55153d5edfe58281acc2d7f1c4558c090aa302d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1022.txt @@ -0,0 +1 @@ +रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे. स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10227.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1696db8db9855bf569d87eeff05695b3db2405e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10227.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लेटाह काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10231.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0561a7698939c3d4abc3fd074db3fefa82a0cb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10231.txt @@ -0,0 +1,5 @@ + +लेट्युसचे झाड (वैज्ञानिक नाव: लॅक्टुका सॅटिवा) डेझी कुटूंबातील एस्टेरासीचे आहे. ही एक वार्षिक वनस्पती आहे जी उगवण्यापासून ते बियाणे तयार होईपर्यंत, एका उगवत्या हंगामात त्याचे जीवन चक्र पूर्ण करते आणि नंतर मरते. हे बहुतेकदा पालेभाजी म्हणून पिकविली जाते, परंतु कधीकधी त्याच्या देठासाठी आणि बियाण्यासाठी हे पीक घेतले जाते. लेट्युस बहुतेक वेळा सॅलडसाठी वापरली जाते. हे सूप, सँडविच आणि रॅप्स सारख्या इतर प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरले जाते. ते कोळशावर भाजता (ग्रील्ड) देखील येते. [३] याचा एक प्रकार, वजू (莴苣) किंवा शतावरी लेट्यूस (सेल्टस), त्याच्या देठासाठी पिकवले जाते, ते एकतर कच्चे किंवा शिजवलेले खाल्ले जाते. हिरवी पालेभाजी म्हणून त्याच्या मुख्य वापर आहे. त्याव्यतिरिक्त शतकानुशतके मानवाने धार्मिक आणि औषधांसाठी देखील याचा वापर केला आहे. सुरुवातीला युरोपचे आणि उत्तर अमेरिकेचे लेट्युसच्या बाजारात वर्चस्व होते, परंतु २० व्या शतकाच्या उत्तरार्धात लेट्युस जगभर पसरले. २०१७ वर्षात लेट्युस आणि चिकोरीचे जागतिक उत्पादन २७ दशलक्ष टन होते, त्यातील ५६% उत्पादन चीनमध्ये झाले होते. [४] +लेट्युस सर्वप्रथम प्राचीन इजिप्शियन लोकांनी वापरात आणेले. ते त्याच्या बियांपासून तेल तयार करत. त्याचे रसदार पाने आणि तेलाने भरलेल्या बियांमुळे याचे नंतर खाद्य वनस्पतीमध्ये रूपांतरण करण्यात आले. लेट्युस ग्रीक आणि रोमन लोकांमध्ये पसरले. त्यांनी त्याला लॅक्टुका असे नाव दिले ज्यापासून इंग्रजी शब्द लेट्युस आला. ५० एडी पर्यंत, याचे बरेच प्रकार वापरात आले. लेट्युसचा वापर अनेक वनौषधींमध्ये झालेला मध्ययुगीन काळात दिसून येतो. १६ व्या ते १८ व्या शतकात युरोपमधील अनेक जातींचा विकास झाला. १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत तयार झालेली झाडे आजही बागांमध्ये दिसून येतात. +लेट्युसची लागवड सहज होते. कमी तपमानात याला फुले उशीरा येतात. याव फार पटकन रोग येता, तसेच याचे भक्षण कीटक आणि सस्तन प्राणी, बुरशी आणि बॅक्टेरिया करतात. एल. सॅटिव्हा प्रजातींमध्ये आणि काही इतर प्रजातींसह लॅक्टुका या जातीमध्ये सहजपणे दिसून येतो. यामूळे झाडातून बिया नष्ट होतात. हे गुणधर्म बियाणे वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्रासदायक ठरते, तरीही जीवशास्त्रज्ञांनी लेट्युसच्या बियांचे जनुकीय वर्ग विस्तृत ठेवला आहे. लेट्युसमध्ये जीवनसत्त्वे के आणि ए मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच फोलेट आणि लोह हे मध्यम प्रमाणात सापडतात. दूषित लेट्युस बहुतेक वेळा ई. कोलाई आणि साल्मोनेला सह बॅक्टेरिया, विषाणूजन्य आणि परजीवी किटकांच स्रोत बनतो. +लेट्यूसची मूळतः भूमध्य ते सायबेरिया पर्यंत सर्वत्र आढळते. सध्या हे जगातील बहुतेक भागात आढळते. या झाडांची साधारणत: उंची १५ ते ३० सेमी (६ ते १२ इंच) पर्यंत असते. [५] पाने रंगीबेरंगी असतात, मुख्यत: हिरव्या आणि लाल रंगाच्या छटांमध्ये असतात. [६] काही प्रकारच्या लेट्युसच्या झाडांना पिवळ्या, सोनेरी किंवा निळ्या छटांचीही पाने असतात. [७] लेट्युसमध्ये विविध आकार आणि पोत असतात. लेट्युसचे झाड वेगवेगळ्या प्रकारचे दिसते उदा, आईसबर्ग, घनदाट पाने, कुंपण, स्कॅलोपड, फ्रिली किंवा असभ्य पानांसारखे. [६] लेट्युसमध्ये एक मुख्य टप्रूट (मुळ) आणि लहान दुय्यम प्रकारची मुळे असतात. काही प्रकारांत, विशेषतः युनायटेड स्टेट्स आणि पश्चिम युरोपमध्ये आढळणाऱ्या जातींमध्ये लांब, अरुंद टप्रूट्स आणि गौण मुळांचा एक छोटासा समूह असतो. आशियामधील जातींमध्ये लांब टप्रूट आणि अधिक विस्तृत दुय्यम प्रणाली मुळे असणारी झाडे आढळतात. [७] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10243.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81cbb2cfe79e859b5e5ba460fd22e5c9a4341c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10243.txt @@ -0,0 +1,8 @@ + +प्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल येथे उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. [१]शालेय जीवनात व्हायोलिनवादनात त्यांनी उत्तम प्रगती केली. +इ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. लंडनमधील ‘सेंट पॉल गर्ल्स स्कूल’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे पॅरिसमध्ये कुचबिहारच्या राणीसमवेत रहात असताना खलील देउशी ह्या इराणी नर्तकाबरोबर मेनका ह्यांनी पौर्वात्य नृत्ये सादर केली. नंतर कथ्थक नृत्यशैलीकडे त्याचे मन  आकृष्ट झाले. भारतात परतल्यावर लेडी मेनका ह्यांनी कथ्थकचे अध्ययन सुरू केले. +पंडित सीताराम मिश्र, महाराज बिहारीलाल मिश्र, गुरू रामदत्त मिश्र, अच्छन महाराज व लच्छू महाराज ह्या गुरूंकडे त्यांनी कथ्थकची तालीम घेतली. तसेच कथ्थकमधील लखनौ घराण्यातील नृत्यशैलीत विशेष प्रावीण्य मिळविले. तेव्हाच त्यांनी गुरू करुणाकरन् मेनन यांच्याकडे कथकलीचे व गुरू नबकुमार सिन्हा यांच्याकडे मणिपुरीचे अध्ययन केले.त्यांनी आपल्या संगीताच्या अध्ययनाची पार्श्वभूमी आणि कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या नृत्यशैलींचा व्यासंग ह्यांची सुरेख सांगड घालून स्वतःचे असे एक आगळे नृत्यनाट्याचे तंत्र व शैली निर्माण केली. कथ्थक हे मूलतः एकपात्री  नृत्य समजले जाते. त्यात नाट्याची भर घालून त्यांनी कथ्थकवर आधारित असे पहिले नृत्यनाट्य तयार केले.मुंबई येथे इ.स १९२६ मध्ये त्यांनी पहिला नृत्यप्रयोग सादर केला. ह्या कार्यक्रमाला सुविख्यात रशियन नर्तकी आन्न पाव्हलॉव्ह ह्या हजर होत्या. +कृष्णलिला, देव विजय नृत्य व मेनकालास्यम् ही त्यांची आंरभीची नृत्यनाट्ये होत. ही नृत्यनाट्ये प्रामुख्याने कथ्थकवर आधारित होती आणि ती ४५ मिनिटांची होती . नंतर त्यांनी सतत दोन वर्षे परिश्रम घेऊन मालविकाग्निमित्रम्‌ हे संपूर्ण अडीच तासांचे नृत्यनाट्य सादर केले. त्यात त्यांनी कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या शैलींचा मिलाफ केला होता. नृत्यनाट्यातील कथावस्तू, वेशभूषा, संगीत इ. विविध अंगांसाठी त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांत परिपूर्णता साधण्याचात्यांचा प्रयत्न असे. +मेनका यांनी इ.स. १९३८ मध्ये भारतीय नृत्यपरंपरांच्या सखोल अभ्यासासाठी खंडाळा येथे एक नृत्यालय स्थापन केले. कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या परंपरांतील विद्वान गुरू व संगीतज्ञ यांना पाचारण करून त्यांनी ते एक आदर्श गुरुकुल बनविले होते. नृत्यशिक्षणाबरोबर आणखी इतर शिक्षणाचीही व्यवस्था तिथे करण्यात आली होती. +त्यांनी त्याचे पती साहेबसिंग सोखी यांच्या प्रोत्साहनाने अभिजात भारतीय नृत्याच्या प्रसाराकरिता अविरत मेहनत घेतली.त्यांनी अनेकवेळा भारतभर  नृत्यप्रसाराकरता दौरे केले. ‘बंगाल म्यूझिक असोसिएशन’ ने त्यांना सुवर्णपदक अर्पण करून त्यांचा नृत्यसेवेचा गौरव केला. कराची, हैदराबाद, लाहोर, कोलंबो इ. शहरातर्फे त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यानंतर  त्यांनी ब्रह्मदेश, मलाया, इंडोनेशिया वगैरे देशात दौरे केले. इ.स. १९३६ मध्ये त्यांनी यूरोपमधील शहरांतून विपुल प्रमाणात नृत्यकार्यक्रम सादर केले व बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय नृत्य ऑलिंपिकमध्ये तीन सन्मान पदके मिळवून आपल्या नृत्यजीवनातील यशाचा कळस गाठला. ह्या ऑलिंपिकमध्ये जगातील सतरा राष्ट्रांनी भाग घेतला होता. मेनका यांनी  सर्वांत जास्त पदके पटकवण्याचा मान मिळवून भारताला मोठा गौरव प्राप्त करून दिला. युरोपच्या दौऱ्यानंतर भारतीय नृत्यात प्रथमच मेनका यांनी आकर्षक नेपथ्याचा सुयोग्य वापर केला. +उदय शंकर यांच्या बरोबरीनेच मेनका ह्यांनी भारतीय नृत्याचा प्रसार भारतात व भारताबाहेर करण्यात हातभार लावला. नृत्यकलेचे शिक्षण  घेण्यास घरंदाज मध्यमवर्गीय मुलींना त्याकाळी समाजामध्ये बराच विरोध होता. ह्याविरुद्ध जाऊन  मेनका ह्यांनी बंड करून मध्यमवर्गातील घरंदाज स्त्रियांना नृत्याचे प्रांगण खुले केले. त्यांच्या बहुमोल कार्याचे खरे मूल्यमापन म्हणजे त्यांनी गुरू कृष्णन कुट्टी, गुरू बिपिन सिन्हा यांसारखे नर्तक, राम गांगुली यांसारखे संगीतदिग्दर्शक व विष्णू शिरोडकरांसारखे तबलावादक महाराष्ट्राला मिळवून दिले. तसेच दमयंती जोशी, शेवंती, मालती पांडे, कमला कीर्तिकर, शिरीन वजिफदार यांसारख्या नामंवत नर्तकींची परंपराही तयार केली. मेनका यांच्या कथ्थक नृत्यप्रणालीचा वारसा भारतात त्यांच्या दमयंती जोशी यासारख्या शिष्या चालवला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10248.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..970e422553be4e6483d1e9da1cb238a5fc21eec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10248.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेडो भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. +स्टिलवेल रोड हा भारत, म्यानमार व चीन यांना जोडणारा रस्ता येथून सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10259.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8fc6b46f9eecff3cbaa3c51afddcc6352fa7d5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10259.txt @@ -0,0 +1,10 @@ +लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी, भिक्खूंना तपस्या,साधना करणे अथवा विश्रांती घेणे ह्यासाठी केला जाई. ही लेणी प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. +लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश असतो. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा. +लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणाऱ्या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी तत्कालीन राजांनी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यातते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख शिलालेखातून सापडतो. कोकणात दापोली जवळ पन्हाळकाझी लेणी आहेत. +सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही हिंदू व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काळ व त्यानंतर परदेशी व्यापाऱ्यांशी होणाऱ्या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते. +कालानुसार लेण्यांचे तीन विभाग मानले गेले आहेत : +लेण्यांच्या अभ्यासातून त्या त्या प्रांताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला माहिती होतो.[१] +लेण्यांचे दोन प्रकार आहेत. +ऐहिक लेणी - नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर - पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे. +धार्मिक लेणी - बौद्ध, जैन, हिंदू ह्या धर्मियांसाठी त्या त्या काळातील शासकांनी तसेच काही प्रमुख व्यक्तींच्या दानातून ही लेणी बांधलेली असावीत. धार्मिक लेण्यांमध्ये त्या धर्माच्या तत्कालीन रूपाचे दर्शन घडते. तसेच धर्म आणि संस्कृती ह्यांचे चित्रण आपल्याला ह्या लेण्यांमधून पाहायला मिळते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10264.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4129779ddd40a0c5aab8e166c421822a36c814d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10264.txt @@ -0,0 +1 @@ +लेत्झिग्रुंड हे स्वित्झर्लंडच्या झुरिक शहरातील फुटबॉल मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10271.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37fa92be6279732213813c64d29fb4f44b694a87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10271.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेन काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लेन काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10306.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5d0e71b7591c7de3550c8d84cb5b1d28eff9f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10306.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 59°57′N 30°19′E / 59.950°N 30.317°E / 59.950; 30.317 + +सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे. +ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले. +नेव्हा नदीवर व फिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10309.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49fa63db851ed49ff8951816df553f10783a6dd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10309.txt @@ -0,0 +1,2 @@ +यान लेनार्डस लेनी लोव (१९ जून, १९५९:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  नामिबियाकडून २००३ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्याहाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती तसेच मंदगती गोलंदाजी करीत असे. +याने आपल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात ६० धावा देउन १ बळी घेतला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10317.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ab8de87548e2caeb47d50b4e7312eb57aa18d63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10317.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेन्वा काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लेन्वा काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10333.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80d77f5eff5a8fa2f2652cdf5f7f94d35ed3a5db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10333.txt @@ -0,0 +1,11 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत. +मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले. +स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली. +अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे. +लेबेनॉनमधील धर्म (२००८) +लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे. +बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते. +लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. +व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10360.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d9de5f218622e8c5f6dcfb3280ac39bac3bbdc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10360.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेन कोल्डवेल (जानेवारी १०, इ.स. १९३३ - ऑगस्ट ६, इ.स. १९९६) हा  इंग्लंडकडून १९६२ ती १९६४ दरम्यान सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10362.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10362.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10382.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e5d1b4ad225717db732f45939217828d64829d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10382.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेलँड होन (जानेवारी ३०, इ.स. १८५३:डब्लिन, आयर्लंड - डिसेंबर ३१, इ.स. १८९६:डब्लिन, आयर्लंड[१]) हा  आयर्लंड आणि  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +होन मॅरिलिबोन क्रिकेट क्लबकडूनही क्रिकेट खेळला.[२] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10390.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb13095c7c0043d057fab6a8674078e23b53d8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10390.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेविन डोमेन मैदान हे न्यू झीलंडच्या लेविन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२० जानेवारी १९९४ रोजी न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10403.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2831a6082183bfe822b98cdc8a2c420072ada5d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10403.txt @@ -0,0 +1,19 @@ +प्रारंभिक वर्षे +22 जानेवारी 1 9 08 रोजी लँडौचा जन्म रशियन साम्राज्यामध्ये असलेल्या बाकू, अझरबैजानमध्ये ज्यूआय पालक [4] [5] [6] [7] झाला. लँडऊचे वडील स्थानिक तेल उद्योगाचे अभियंता होते आणि त्यांची आई डॉक्टर होती. गणितातील बालपणाची शिकवण त्यांनी 12 वर्षाच्या व 13 व्या वर्षी एकत्रितपणे शिकली. 1 9 20 साली लँडॉयूने व्यायामशाळेत 13 वर्षे वयोगटातील पदवी घेतली. त्यांच्या पालकांना त्यांनी युनिव्हर्सिटीला उपस्थित राहण्यासाठी खूपच तरुण मानले, म्हणून एक वर्षासाठी त्यांनी बाकू इकोनॉमिकल टेक्निकल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1 9 22 मध्ये 1 9 22 मध्ये त्यांनी बाकू स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मॅट्रिक्युलेट केले. त्याचबरोबर दोन विभागांचे अभ्यास: फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सचे विभाग आणि रसायनशास्त्र विभाग. त्यानंतर त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास थांबविला, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी रस घेतला. +लेनिनग्राड आणि युरोप +1 9 24 मध्ये ते सोव्हिएत भौतिकशास्त्राच्या मुख्य केंद्राकडे गेले: लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीचे फिजिक्स विभाग, जिथे त्यांनी 1 9 27 मध्ये पदवीधर पदवी अभ्यास केला आणि स्वतःला सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यास समर्पित केले. त्यानंतर लँडौने लेनिनग्राड येथे स्नातकोत्तर अभ्यासक्रम नोंदवले. फिजिको-टेक्निकल इंस्टिट्यूट जिथे 1 9 34 मध्ये त्यांनी अखेर भौतिक आणि गणिती विज्ञान विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली. [8] 1 9 2 9 -1931च्या काळात रॉकफेलर फाऊंडेशन फेलोशिपने पूरक असलेल्या सोव्हिएत सरकार-पीपल्स कमिसरीएटसाठी शिक्षण-यात्रा फेरोशिपसाठी लँडऊ यांना परदेशात प्रवास करण्याची पहिली संधी मिळाली. त्यावेळेस ते जर्मन आणि फ्रेंच भाषेमध्ये प्रभावी होते आणि इंग्रजीमध्ये संवाद साधू शकले. [9] नंतर त्यांनी इंग्रजी सुधारली आणि डॅनिश शिकली. [10] +गौटिंगेन आणि लीपझिग येथे थोडा वेळ राहिल्यानंतर, 8 एप्रिल 1 9 30 रोजी नेल्स बोहर संस्थेच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रात काम करण्यासाठी तो कोपेनहेगेनला गेला. त्याच वर्षी ते 3 मे पर्यंत तेथे राहिले. भेटीनंतर, लँडॅडो नेहमी स्वतःला नेल्स बोहरचा विद्यार्थी मानत असत आणि लँडोचा भौतिकशास्त्राचा दृष्टीकोन बोहरने फारच प्रभावित केला. कोपेनहेगेन येथे रहाल्यानंतर त्याने 1 9 30च्या सुमारास केंब्रिज (1 9 30च्या दरम्यान) येथे काम केले, [11] कोपेनहेगेन (सप्टेंबर ते नोव्हेंबर 1 9 30), [12] आणि झुरिच (डिसेंबर 1 9 30 ते जानेवारी 1 9 31), जेथे त्याने काम केले वुल्फगँग पॉली. [11] झुरिच लँडो पासून तिसऱ्यांदा कोपेनहेगेनला परतले [13] आणि त्याच वर्षी लेनिनग्राड परत येण्याआधी 25 फेब्रुवारी ते 1 9 मार्च 1 9 31 पर्यंत तेथे राहिले. [14] +राष्ट्रीय वैज्ञानिक केंद्र खार्कीव्ह संस्था भौतिकी आणि तंत्रज्ञान, खार्कीव्ह +1 9 32 आणि 1 9 37च्या दरम्यान लँडौ यांनी भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय वैज्ञानिक केंद्र खार्कीव्ह इंस्टीट्यूट ऑफ सैद्धांतिक भौतिकी विभागाचे नेतृत्व केले आणि त्यांनी खार्किव विद्यापीठ आणि खार्कीव्ह पॉलिटेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भाषण दिले. त्याच्या सैद्धांतिक कामगिरीशिवाय, लँडौ हा खारकिव्ह, युक्रेन मधील सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या महान परंपरेचा प्रमुख संस्थापक होता, कधीकधी "लँडौ स्कूल" म्हणूनही ओळखला जातो. खारकिव्हमध्ये, त्याने आणि त्याचे मित्र आणि माजी विद्यार्थी, इव्हगेनी लिफ्शित्झ यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्यास सुरुवात केली, दहा खंड जो या विषयावर एकत्रितपणे एकत्रित होते आणि अद्यापही मोठ्या प्रमाणावर पदवीधर-स्तर भौतिकशास्त्राच्या ग्रंथ म्हणून वापरले जातात. ग्रेट पुर्ज दरम्यान, लँडऊची खार्कीव्हमधील यूपीटीआय प्रकरणात चौकशी करण्यात आली, परंतु मॉस्कोसाठी तो नवीन पोस्ट घेण्यास निघाला. [15] +लँडौ ने "थियोरेटिकल मिनिमम" नामक एक प्रसिद्ध व्यापक परीक्षा विकसित केली जी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी पास होण्याची अपेक्षा होती. या परीक्षेत सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील सर्व पैलूंचा समावेश आहे आणि 1 9 34 आणि 1 9 61च्या दरम्यान फक्त 43 उमेदवार उत्तीर्ण झाले, परंतु नंतरचे लोक हे उल्लेखनीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ झाले. [16] [17] +1 9 32 मध्ये लँडौने चंद्रशेखरची मर्यादा मोजली; [18] तथापि, त्यांनी पांढऱ्या बौद्ध तारेंकडे त्यास लागू केले नाही. [1 9] +लँडॉऊच्या सिद्धांतांमध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये (जॉन व्हॉन न्यूमॅनसह) घनतेच्या मॅट्रिक्स पद्धतीचे स्वतंत्र सह-शोध, हॅमॅनेटिझमचे क्वांटम यांत्रिक सिद्धांत, अतिप्रवाहता सिद्धांत, द्वितीय-ऑर्डर चरण संक्रमण सिद्धांत, गिन्झबर्ग-लँडौ सिद्धांत सुपरकंडक्टिव्हिटी, फर्मि द्रव सिद्धांत, प्लाझमा भौतिकशास्त्रातील लँडॅओ डंपिंगची व्याख्या, क्वांटम इलेक्ट्रोडॉनेमिक्स मधील लँडोऊ पोल, न्यूट्रीनोचा दोन-घटक सिद्धांत आणि एस मॅट्रिक्स विलक्षणतेसाठी लँडॉऊ समीकरण. +लँडौ यांना १९६२ मधील भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अध्यापनक्षमतेच्या गणितीय सिद्धांतांच्या विकासासाठी प्राप्त झाले आहे जे 2.17 के (270.9 8 डिग्री सेल्सियस) खाली असलेल्या तापमानात द्रव हीलियम IIची गुणधर्मांबद्दल जबाबदार आहे. "[23] +वैयक्तिक जीवन आणि दृश्ये +१९३७ मध्ये, लारौऊने खारकिव येथून कोरा टी. ड्रोबानजेवाशी विवाह केला. [24] त्यांचा मुलगा इगोरचा जन्म १९४६ मध्ये झाला. लॅन्डोचा विश्वास मोनोगॅमीपेक्षा "मुक्त प्रेम" असा होता आणि त्याने पत्नी आणि विद्यार्थ्यांना "मुक्त प्रेम" करण्यास प्रोत्साहन दिले. तथापि, त्यांची पत्नी उत्साही नव्हती. [15] +लॅन्डो नास्तिक होता. [25] [26] १९५७ मध्ये केजीबीने सीपीएसयू केंद्रीय समितीला एक लांब अहवाल दिला. १९५६ च्या हंगेरियन विद्रोह, व्लादिमीर लेनिन आणि त्याला "लाल फासीवाद" असे म्हणतात. +गेल्या वर्ष +त्याच्या संपूर्ण आयुष्यात लँडौ त्याच्या तीव्र विनोदाने ओळखले गेले होते, जे मनोचिकित्सक (पी) यांच्याशी खालील संभाषणाद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते, ज्याने लॅन्डो (एल) कार अपघातातून पुनर्प्राप्ती करताना संभाव्य मेंदूच्या नुकसानीची चाचणी करण्याचा प्रयत्न केला: [10] +१९६५ मध्ये लँडौच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकार्याने मॉस्कोजवळ चेर्नोगोलोव्हका शहरात स्थित थोरेटिकल फिजिक्ससाठी लँडॉ इंस्टीट्यूटची स्थापना केली आणि पुढील तीन दशकांमध्ये इसाक मार्कोविच खालातनिकोव्ह यांनी पुढाकार घेतला. +जून १९६५ मध्ये लेव्ह लँडो आणि यवेसी लिबरॅन यांनी सोव्हिएत ज्यूरीसाठी विद्यार्थी संघटनेच्या वतीने यू.एस.च्या हस्तक्षेपाचा त्यांनी विरोध केला होता असे सांगून न्यू यॉर्क टाइम्समध्ये एक पत्र लिहिले. [2 9]मृत्यू +१९६८ च्या 1 एप्रिल १९६८ रोजी लँडो यांचा मृत्यू झाला आणि 60 वर्षांपूर्वी कार दुर्घटनेत झालेल्या जखमांच्या गुंतागुंतांमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याला नोव्हेडेव्हिची कबरस्तान येथे दफन करण्यात आले. [30] [31] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1042.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba3d7d5afa520196710f39f4c99e8ad44eee126 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1042.txt @@ -0,0 +1 @@ +रशिया-तुर्कस्तान युद्ध (१६७६-१६८१) हे युद्ध रशियन साम्राज्य व तुर्की साम्राज्य यांच्यात लढले गेले. यात तुर्की साम्राज्याचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1043.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..366f95481f956144a281ab02886317e4428e9190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1043.txt @@ -0,0 +1 @@ +तुर्कस्तान-रशिया युद्ध हे ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य यांत लढले गेलेले युद्ध होते. यात रशियाचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1044.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..366f95481f956144a281ab02886317e4428e9190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1044.txt @@ -0,0 +1 @@ +तुर्कस्तान-रशिया युद्ध हे ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य यांत लढले गेलेले युद्ध होते. यात रशियाचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10449.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eb623dd3992e50e3e286f6556f091f6e09aa592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10449.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लेस्टरशायर (इंग्लिश: Leicestershire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. लेस्टरशायरच्या पश्चिमेस स्टॅफर्डशायर, उत्तरेस नॉटिंगहॅमशायर, पूर्वेस रटलँड, आग्नेयेस नॉर्थअँप्टनशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस वॉरविकशायर, वायव्येस डर्बीशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1045.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38f8c4781ffff47c6522a9855bb1fb6e107ad06c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1045.txt @@ -0,0 +1,3 @@ +रशियन फेडरेशन आणि युक्रेन सध्या युद्धाच्या स्थितीत आहेत: 2014 मध्ये युक्रेनमधून क्राइमियाच्या रशियन सामीलीकरणानंतर रशियन-युक्रेनियन युद्ध सुरू झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये, रशियाने युक्रेनवर मोठ्या आघाडीवर आक्रमण केले. +1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर, उत्तराधिकारी राज्यांचे द्विपक्षीय संबंध संबंध, तणाव आणि पूर्णपणे शत्रुत्वाच्या काळात गेले. 1990च्या दशकाच्या सुरुवातीस, युक्रेनचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याच्या आकांक्षांचे वर्चस्व होते, त्यानंतर युरोपियन युनियन , रशिया आणि इतर सामर्थ्यशाली देशांशी समतोल सहकार्य करणारे परराष्ट्र धोरण होते. +युक्रेनचे निर्वाचित अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच आणि त्यांच्या समर्थकांना पदच्युत करणाऱ्या रिव्होल्युशन ऑफ डिग्निटीपासून दोन्ही देशांमधील संबंध प्रतिकूल आहेत, कारण त्यांनी युक्रेनच्या संसदेत बहुमत असलेल्या युरोपियन युनियनशी राजकीय संघटना आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. युक्रेनच्या क्रांतीनंतरच्या सरकारने रशिया, EU आणि NATO सदस्यांसोबत स्वतःचे आर्थिक आणि सुरक्षा हितसंबंध संतुलित ठेवण्याचा नाजूक राजनयिक खेळ खेळण्याऐवजी EU आणि NATO मधील भविष्यासाठी देशाला वचनबद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. 2004 मध्ये झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लाटविया, लिथुआनिया, पोलंड आणि स्लोव्हाकिया हे EU मध्ये सामील झाले होते, त्यानंतर 2007 मध्ये बल्गेरिया आणि रोमानिया (युरोपियन युनियनचे सदस्य राज्य पहा). रशियन सरकारला भीती होती की युक्रेनचे EU आणि NATOचे सदस्यत्व काळ्या समुद्रात रशियाच्या प्रवेशास प्रतिबंधित करून सहयोगी देशांची पश्चिम भिंत पूर्ण करेल. दक्षिण कोरिया आणि जपान अमेरिकेशी संलग्न असल्याने, रशियन सरकार चिंतित होते की रशियाला संभाव्य शत्रू शक्तींनी कुंपण घातले आहे. प्रतिष्ठेच्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर, रशियाने रशियाच्या पूर्वेकडील सीमेवर असलेल्या युक्रेनच्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या डोनबास प्रदेशात युद्धात डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिकमधील फुटीरतावादी मिलिशियाला पाठिंबा दिला. या प्रदेशात रशियन वांशिक बहुसंख्य आहेत. 2022च्या सुरुवातीस रशिया-युक्रेनियन युद्धात 13,000हून अधिक लोक मारले गेले आणि रशियावर काही पाश्चात्य निर्बंध आणले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10452.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a07c528064287cf68bd5fb87f220a6ea09acb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10452.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्व्होस हे ग्रीसमधील एक बेट आहे. याचे इंग्रजी स्पेलींग लेस्बोस असे असले तरी याचा उच्चार लेस्व्होस असा आहे. इंग्लिश भाषेत लेस्बियन (समलिंगी स्त्रीया) हा शब्द या बेटावरून आलेला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10496.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..053a228938dc2bf184211c3ce524ebbd35aee75f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10496.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेहाकी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10506.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7ef6f962df951b3d3d0f8e2481128866f7b4d54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10506.txt @@ -0,0 +1,3 @@ +लैंगिक इच्छाशक्ती कमी करणे किंवा लैंगिक क्षमता काढणे किंवा लिंगाचे समूळ उच्चाटन करण्याला लैंगिक खच्चीकरण असे म्हणतात. पुरुषांचे वृषण काढणे अथवा स्त्रीचे जननक्षम अवयव निकामी करणे अशा रितीने हे केले जाते. लैंगिक खच्चीकरण करण्याची प्रथा प्राचीन आहे. ही प्रामुख्याने मध्य आशिया आणि दक्षिण आशियात दिसून येते. शत्रूवर विजय मिळाल्यावर शत्रूचे लैंगिक खच्चीकरण केले जात असे. हा एक शिक्षेचा प्रकार होता. +मध्य युगात मुस्लिम व्यापारी गुलामांचा व्यापार करत. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या गुलांमांचे लैंगिक खच्चीकरण करत असत. यामुळे त्यांची किंमत वाढत असे. कारण असे गुलाम घरात ठेवायला सुरक्षित असत असे मानले जात असे. त्यांनी बायकांना गर्भार करू नये म्हणून असे केले जात असे. बगदादच्या खलिफा कडे असे आठ हजार गुलाम होते. +आधुनिक पद्धतीनुसार लैंगिक गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी रासायनिक पद्धती वापरली जाते. यात गुन्हेगारांना काही रसायने ठराविक कालावधी नंतर टोचली जातात त्यामुळे त्यांची लैंगिक इच्छाशक्ती कमी होते. यात पुरूषांमधील टेस्टोस्टेरॉन या लैंगिक उत्तेजक संप्रेरकाची निर्मिती कमी होते. इ.स. १९६६ मध्ये प्रथम अमेरिकेत लैंगिक खच्चीकरणाची पद्धत वापरण्यात आली. या औषधांमध्ये सायप्रोटेरोन अ‍ॅसिटेट, डेपो प्रोव्हेरा, बेनपेरिडॉल, म्रेडोझायप्रोजेस्टेरोन अ‍ॅसिटेट, ल्युप्रोरेलिन(प्रोस्टॅप) यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10522.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49c0f1e57de83dc8a50bbb546f8830e2654f41b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10522.txt @@ -0,0 +1 @@ +लीला ग्रेस विल्यम्स (१८ मार्च, १९४७:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ११ महिला कसोटी, १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10560.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fa10835ec0b521e920fcc9f86afcc47d3c51e39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10560.txt @@ -0,0 +1 @@ +लॉकेट चॅटर्जी हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10572.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f29d9f68e05796d94d6a94d99560cca5c07b332e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10572.txt @@ -0,0 +1,106 @@ +लॉत (फ्रेंच: Lot; ऑक्सितान: Òlt)) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. + + + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1058.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f118caa3353fda37ac6564c12b1b5cc49021f980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1058.txt @@ -0,0 +1 @@ +तिसरा प्योत्र (रशियन: Пётр III Фёдорович, तिसरा प्योत्र फ्योदोरोविच;) (फेब्रुवारी २१, इ.स. १७२८ - जुलै १७, इ.स. १७६२) हा इ.स. १७६२ साली सहा महिने रशियाच्या झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो प्रशियाधार्जिणा व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसऱ्या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी दुसरी येकातेरिना हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10581.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8aa0d98a3e89179b036adbe60bd466a65965527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10581.txt @@ -0,0 +1,15 @@ +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +स्थापना : १६ डिसेंबर, २०११ +संस्थापक : सागर मधुकर परदेशी +विकास आणि इन्हांसमेंट : न्यूजमॅक्स मल्टिमिडिया प्रायव्हेट लिमीटेड - http://www.nmpl.biz/ Archived 2012-02-29 at the Wayback Machine. +मजकुर लेखिका  : मनाली दनैत +न्युजमॅक्स मल्टिमिडिया ग्रुपच्या सागर मधुकर परदेशी, मनाली दनैत आणि सहकारी मिळून या नवीन कलाकारांसाठी सदर संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. कास्टडिरेक्टरला हे नवीन कलाकार परिचय व्हावा असा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10599.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c65ef66c3bfe02c5048e7d9f601a2544488bdb6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10599.txt @@ -0,0 +1,8 @@ + +लॉरा मारिया कॅटरीना बासी (२९ नोव्हेंबर, इ.स. १७११- २० फेब्रुवारी, इ.स. १७७८) ह्या इटलीच्या भौतिकविद होत्या. युरोपीय विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अध्यापक होत्या.[१] +लॉरा ह्यांचा जन्म बोलोग्ना येथे झाला.त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिली होती.त्यांचे खाजगी शिक्षण ७ वर्ष झाले. गेतानो तकॉनी ह्या त्यांच्या शिक्षिका होत्या. त्या विद्यापीठात अध्यापिका होत्या. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, इतिहास या विषयांचे अध्यापन त्या करीत. कार्डिनल प्रॉस्परो लँबर्टिनी ह्यांनी तिला खूप प्रोत्साहित केले. +इ.स. १७३१ मध्ये बोलोग्ना विद्यापीठात वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना शरीररचनाशास्त्र ह्या विषयाच्या अध्यापिका म्हणून त्यांची निवड झाली होती. इ.स. १७३२ मध्ये "अकॅडेमी ऑफ द इंस्टिट्यूट फॉर सायन्सेस"मध्ये त्यांची निवड झाली व पुढच्याच वर्षी त्यांना तत्त्वज्ञान ह्या विषयाचे अध्यापकपद मिळाले. इ.स. १७३८ साली त्यांचा विवाह जिसप वेरात्ती या सह-अध्यापकासोबत झाला. या दांपत्याला बारा अपत्ये झाली.[२] +न्यूटनप्रणित भौतिकीत लॉराला प्रामुख्याने रस होता आणि ह्या विषयावर तिने २८ वर्षे अध्यापन केले. भौतिकशास्त्र व नैसर्गिक तत्त्वज्ञान याबाबतचे न्यूटनचे विचार इटलीमध्ये आणण्यात तिचा मुख्य सहभाग होता. भौतिकशास्त्राच्या सर्व अंगांमध्ये तिने स्वतःहून अनेक प्रयोग केले. आपल्या आयुष्यकाळात तिने २८ शोधनिबंध प्रकाशित केले, कोणत्याही पुस्तकाचे लेखन मात्र तिच्याकडून झाले नाही. +इ.स. १७४५ मध्ये लँबर्टिनीने (आताचे चौदावे पोप बेनडिक्ट) तत्कालीन २५ निवडक विद्वानांचा गट बनविला होता. या गटात निवड व्हावी म्हणून लॉराने बरेच प्रयत्न केले, अकॅडमी वर्तुळात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर गटातील एकमेव महिला सदस्य म्हणून तिची निवड झाली. +शुक्र ग्रहावरील ३१ किमी व्यासाच्या एका विवराला लॉराचे नाव देण्यात आले आहे.[३] +बोलोग्नामध्ये तिच्या नावाचे एक विद्यालय व रस्ता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10620.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..961017f952b78ddaf9c6170766162f3a7868e68a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10620.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉरेंझो दे मेदिची (जानेवारी १, इ.स. १४४९ - मे २०, इ.स. १४९२) हा इटलीतील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त[१] शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली. +लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10638.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f464061d5a227391afe8b8f3ce7ede6068466673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10638.txt @@ -0,0 +1 @@ +लॉरेन गॉटलीब (८ जून, १९८८ - ) ही एक अमेरिकन नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10669.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20ac09203ccd7eb5a1f40fc506a0e9aad10d6e95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10669.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉरेन्स काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1068.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddfa2eb6110d6fef7b15446062f9e8209d4afee9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1068.txt @@ -0,0 +1,2 @@ +अलेक्सेइ मिखाइलोव्हिच तथा अलेक्सिस पहिला (मार्च ९, इ.स. १६२९ - जानेवारी २९, इ.स. १६७६) हा सतराव्या शतकातील रशियाचा झार होता. +याचा एक मुलगा, पीटर अलेक्सेयेव्हिच हा पीटर द ग्रेट या नावाने विख्यात होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10681.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edaea737ffa3c1adf4cfd40dddc472b94f262ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10681.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10697.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fbfc4b530ce1f7bc3e75c6e216fa612097e52ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10697.txt @@ -0,0 +1 @@ +एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड दुसऱ्या महायुद्धाआधी अ‍ॅडॉल्फ हिटलरची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1074.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b792fd12df55f25c4d8ddaa90eb1ce2d31169562 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1074.txt @@ -0,0 +1,2 @@ +अलेक्झांड्रा फेदोरोव्ना तथा हेसेची ॲलिक्स (६ जून, इ.स. १८७२:डार्मश्टाट, जर्मनी - १७ जुलै, इ.स. १९१८:इपातियेवचे घर, येकातेरिनबुर्ग, रशिया) ही रशियाचा शेवटचा झार निकोलस दुसऱ्याची पत्नी होती. ही युनायटेड किंग्डमची राणी व्हिक्टोरियाची नात होती. अलेक्झांड्रा ग्रिगोरी रास्पुतिनची भक्त होती. +१९१७ च्या बोल्शेविक क्रांतीनंतर अलेक्झांड्रा, निकोलस आणि त्यांचे जवळचे कुटुंब येकातेरिनबुर्गमध्ये लपून बसले असताना बोल्शिविकांनी त्यांना धरले व गोळ्या घालून ठार मारले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10748.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e85168005259bd0572c9a8c6ba86b4ddf15c789 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10748.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉर्ड्स किंवा लॉर्ड्स नंबर १ मैदान हे दक्षिण आफ्रिकेच्यााच्या डर्बन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात होते. +२१ जानेवारी १९१० रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. इसवी सन १९२२ मध्ये हे मैदान पाडण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10758.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..025fd7b1854c51a8bf05f3551faafa50013e426e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10758.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉवेल हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याच्या उत्तर भागातील एक गाव आहे. हे गाव आपल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,५१९ होती. +या शहराची स्थापना १८२६मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10772.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49fb560a07d92c5bcbd801f999ec0953b1e1a433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10772.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॉस एंजेलस काउंटी तथा एलए काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉस एंजेलस येथे आहे. +२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९८,६१,२२४ इतकी होती. ही संख्या अमेरिकेच्या सगळ्या काउंट्यांपैकी सर्वाधिक असून ४० राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे.[१] कॅलिफोर्नियातील एक चतुर्थांश व्यक्ती या काउंटीमध्ये राहतात.[२] +लॉस एंजेलस काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10785.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e3a212428fcea61ebb00c0bbc7ec16ed0e9058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10785.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉस एंजेलस एंजेल्स, लॉस एंजेलस एंजेल्स ऑफ ॲनाहाइम तथा ॲनाहाइम एंजेल्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियच्या लॉस एंजेलस महानगरातील ॲनाहाइम शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने एंजेल स्टेडियम या मैदानात खेळले जातात. +या संघाची स्थापना १९६८मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10788.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49fb560a07d92c5bcbd801f999ec0953b1e1a433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10788.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॉस एंजेलस काउंटी तथा एलए काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉस एंजेलस येथे आहे. +२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९८,६१,२२४ इतकी होती. ही संख्या अमेरिकेच्या सगळ्या काउंट्यांपैकी सर्वाधिक असून ४० राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे.[१] कॅलिफोर्नियातील एक चतुर्थांश व्यक्ती या काउंटीमध्ये राहतात.[२] +लॉस एंजेलस काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10794.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da09951cb4ae77fbff00881bd63070ba83628e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10794.txt @@ -0,0 +1 @@ +लॉस एंजेलस रॅम्स हा अमेरिकेच्या लॉस एंजेलस शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील पश्चम विभागातून खेळतो. इ.स. १९३६ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने एकदा (१९९९) सुपर बोल जिंकलेला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10823.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3ec593d9aa130cfa4e64a83e61e0e8bd1c56ebc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10823.txt @@ -0,0 +1 @@ +लोंबार्दिया हा इटली देशाचा एक प्रांत आहे. इटलीचे आर्थिक केंद्र असलेले मिलान हे शहर लोंबार्दीयाची राजधानी आहे. इटलीची १७% लोकसंख्या ह्या प्रांतात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10837.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88ebe460313f0c0f5a664788aa4853430f21f620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10837.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोएव्ह (इंग्रजीमध्ये: Loev) हा सुधांशू सारिया यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला २०१५ चा भारतीय रोमँटिक थरारपट आहे. यात ध्रुव गणेश आणि शिव पंडित हे दोन मित्र आहेत जे आठवड्याच्या शेवटी सहलीसाठी पश्चिम घाटात निघाले आहेत आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या भावनिक आणि लैंगिक संबंधांवर लक्ष केंद्रित करतात. गणेशचा हा शेवटचा चित्रपट होता, कारण तो रिलीज होण्यापूर्वी क्षयरोगाने मरण पावला. लोएव्हमध्ये सिद्धार्थ मेनन आणि ऋषभ चड्डा हे सहाय्यक भूमिकेत आहेत. चित्रपटाचे शीर्षक "Love" या शब्दाचे जाणीवपूर्वक चुकीचे शब्दलेखन आहे.[१] +चित्रपटाचे चित्रीकरण २०१४ च्या उन्हाळ्यात महाबळेश्वर आणि मुंबई येथे झाले. एस्टोनियामधील २०१५ टॅलिन ब्लॅक नाईट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोएव्हचा वर्ल्ड प्रीमियर झाला. २०१६ साउथ बाय साउथवेस्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा नॉर्थ अमेरिकन प्रीमियर झाला आणि २०१६ च्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतात प्रीमियर झाला. हे १ मे २०१७ रोजी नेटफ्लिक्स वर रिलीज झाला. चित्रपट महोत्सवांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रीमियर दरम्यान या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. लेखन, तसेच पंडित आणि गणेश यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. भारतातील समलिंगी संबंधांना अपारंपरिक आणि ताज्या वागणुकीबद्दल भाष्यकारांनीही कौतुक केले. या चित्रपटाने २०१६ च्या तेल अवीव आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रेक्षक पुरस्कार जिंकला.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10856.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f87e98a4c3ab1ee81293dde82017fb0b7ad6b7a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10856.txt @@ -0,0 +1,6 @@ +लोकदैवत ही समाजजीवन आणि लोकसंस्कृती या विषयांशी संबंधित संकल्पना आहे.[१] +समाजजीवनामधे लोकांच्या मनातील श्रद्धेतून विविध देवतांचा विकास झाला आहे. या देवतांना लोकदैवते असे म्हटले जाते. स्थानिक पातळीवर या देवतांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वेदपूर्व काळापासून लोकदैवत ही संकल्पना मान्यता पावलेली दिसून येते.[२] केवळ महाराष्ट्रात अथवा भारतातच[३] नाही तर संपूर्ण जगभरात[४] विविध संस्कृतींमध्ये लोकदैवत ही संकल्पना पूजनीय मानली गेली आहे.[५][६] +लोकदैवत हे मूर्तीच्या रूपात पूजिले जाते किंवा काही वेळा एकादी शिळा, दगड, काठी, एखादी रिकामी राखीव सोडलेली जागा असेही लोकदैवताचे स्वरूप असते. देवीच्या उपासनेतील लज्जागौरी हे लोकदेवतांच्या उपासनेतील वैशिष्ट्यपूर्ण दैवत आहे.[७] विष्णू, शंकर, गणपती या पुराणकालीन देवतांचे अंशही स्थानिक पातळीवर लोकदैवतांमध्ये पूजनीय मानले जातात. गावातील शेताच्या बांधावर असलेली म्हसोबा, विरोबा, क्षेत्रपाल ही दैवते शंकराची रूपे मानली जातात. गावाच्या वेशीचे रक्षण करणारा हनुमान हा सुद्धा लोकदैवत म्हणून मान्यता पावलेला आहे. देवीच्या उपासनेतील काळूबाई, मांढरदेव, लज्जागौरी, साती आसरा, जाखाई यासुद्धा लोकदेवता म्हणूनच पूजिल्या जातात.[८] या देवतांच्या स्थानाईक पातळीवर आख्यायिका प्रचलित असतात आणि श्रद्धेने त्याकडे पाहिले जाते.[९] +देवराई ही सुद्धा लोकदेवतांच्या उपासनेतील महत्त्वाची संकल्पना आहे.जंगलाचा एखादा विशिष्ट भाग हा ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यासाठी राखीव ठेवला जातो आणि त्यावर संबंधित देवतेचे नियंत्रण असते अशी समाजाची धारणा असते. या देवराईतील खाली पडलेले पानदेखील उचलून आणण्याला मनाई असते.[१०] +महाराष्ट्र राज्यातील जेजुरी येथील खंडोबा,[११] वाडी रत्‍नागिरी- कोल्हापूर येथील ज्योतिबा, माहूर येथील रेणुकामाता ही प्रसिद्ध लोकदैवते आहेत.[१२] +या लोकदैवतांच्या उपासक समुदायाला समाजात महत्त्वाचे स्थान आहे. वाघ्या-मुरळी, पोतराज, गोंधळी, भुत्या अशा विविध उपासकांच्या उदरनिर्वाहाची काळजी देखील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून घेतली जाते हे आधुनिक काळातही अनुभवाला येते.[१३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10858.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23875f8e857d1cd77ba62a05bf7e15833e2b1b48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10858.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोकनाथ यशवंत (जन्म : १३ मार्च, इ.स. १९५६) हे मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1087.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc245bfeabdfb0a802c9e364eb53e1443e7d4055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1087.txt @@ -0,0 +1,3 @@ +रशिया देश एकूण ८३ प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला असून त्यांपैकी २१ प्रजासत्ताके आहेत. प्रत्येक प्रजासत्ताकामध्ये रशियनेतर स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक आहेत. प्रजासत्ताकांना आपापली राजकीय भाषा ठरवण्याचा तसेच इतर अनेक स्वायत्ततेचे हक्क दिले गेले आहेत. +सध्या अनेक प्रजासत्ताकांमध्ये फुटीरवादी चळवळी सुरू आहेत. चेचन्या व इतर कॉकाससमधील प्रजासत्ताकांमध्ये ह्यावरून अनेक लढाया देखील झाल्या आहेत. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10911.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10f429d05fb064e95cb7160665d154e90eb67bd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10911.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतात लोकशाही समाजवादचा विचार १९३० नंतर मांडला जाऊ लागला . १९३४ साली कोंग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीला मार्क्सप्रणीत साम्यवादाचा विचार त्यांनी बव्हंशी प्रमाण मानला. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त न राहता त्यात सर्व शक्तिनिशी उतरले पाहिजे व त्या चळवळीला समाजवादी वळण देण्याचा प्रयत्नं करीत राहिले पाहिजे असे त्यांनी मानले. साम्यवादी राजवटीतिल व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोच त्यांना आक्षेपाह॔ वाटला तसेच शेतीप्रधान असलेल्या या देशात कामगारवर्ग हाच क्रांतीचा अग्रदूत बनेल असे मानल्याणे आपलीच दिशाभूल होते असे त्यांनी मानले. इथल्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेतिल विषमतेकडेही त्यांनी लक्ष वेधले . +राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा चालू असताना कोंग्रेस ही एक राष्ट्रीय आघाडी समजून समाजवादी कोंग्रेसमध्ये राहिले . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र्यं झाला. स्वातंत्र्यानंतर कोंग्रेसच्या नेत्यांनी कोंग्रेसअंतर्गत उपपक्षाच्या अस्तित्वावर गदा आणणारे फरक कोंग्रेसच्या घटनेत केले. अशा परिस्थितीत कोंग्रेस हे समाजवादाच्या निर्मितीचे साधन बनू शकणार नाही, अशी खात्री पटल्यामुळे १९४८ मध्ये नाशिक येथील सहाव्या अधिवेशनात सोशालिस्ट पक्षाने कोंग्रेसचा त्याग केला. १९४९ मधील पाटणा येथील ७ व्या अधिवेशनात शांततामय लोकशाही मार्गानेच समाजवादाच्या निर्मितीचा निर्धार जाहीर करण्यात आला. +१९५२ मध्ये भारतात पहिली साव॔ञिक निवडणूक झाली . समाजवादी पक्षातर्फे तयार केलेल्या जाहीरनाम्यात पक्ष अधिकाररूढ झाल्यास देशातील विविध समस्या सोडविण्यासाठी पहील्या पाच वषा॔त कोणता काय॔क्रम अमलात आणील याची निश्चित योजना मांडण्यात आली होती पण या निवडणुकीत समाजवादी पक्षास अपयश आले . १९५२ च्या मध्ये पक्षाची खास परिषद पंचमढी येथे भरली . निराश झालेल्या पक्ष सभासदामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काय॔ या अधिवेशनाने केले. +. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10990.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1a9141f9fe5059c55ef38d88c0fd17cf114a84e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10990.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लोटस १-२-३ हा लोटस सॉफ्टवेर यांनी विकसित केलेला एक स्प्रेडशीट प्रोग्राम होता. १९८० च्या काळात हे सॉफ्टवेर अतिशय लोकप्रिय होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10999.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa8b91f7fc9b8dcd4b77af966068a8203f5ddfd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_10999.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 51°47′N 19°28′E / 51.783°N 19.467°E / 51.783; 19.467 + +वूत्श ( Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे. २००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11050.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e58e78b9b8be83974b79b5ddd5c807e3bf07103f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11050.txt @@ -0,0 +1 @@ +लोणारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1106.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2511b2292c31d46c8e8ae522cf2287bdf17c53e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1106.txt @@ -0,0 +1,11 @@ +राशिद खान अरमान (पश्तो: راشد خان ارمان; जन्म २० सप्टेंबर १९९८) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. जून २०१८ मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता. देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणा तो सर्वात महाग गोलंदाजीची नोंद त्याने परत केली. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि वयाच्या २० वर्ष आणि ३५० दिवस वयोगटातील कसोटी सामन्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू झाला. +राशिद सनरायझर्स हैदराबादकडून २०१७ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. जून २०१७ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात सहयोगी देशासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची आकडेवारी घेतली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्ये अव्वल क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच महिन्यात, त्याने टी-२० मध्ये गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्येही अव्वल स्थान मिळवले. २०१८ च्या आशिया चषकातील कामगिरीनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तो आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला. +मार्च २०१८ मध्ये, क्रिकेट विश्वचषक क्वालिफायर दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. वयाच्या १९ वर्ष आणि १६५ दिवसांमध्ये तो आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात खानने होईला बाद केले तेव्हा एकदिवसीय सामन्यात १०० विकेट घेणारा सर्वात वेगवान व सर्वात तरुण गोलंदाज ठरला.त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने सेट केलेले ५२ सामन्यांचा मागील विक्रम मोडत आपला १०० वा बळी मिळवण्यासाठी ४४ सामने घेतले. जून २०१८ मध्ये टी -२० मध्ये बळी घेणारा तो वेगाने वेगवान गोलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने दोन वर्ष आणि २२० दिवसांत मैलाचा दगड गाठला. +एप्रिल २०१९ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) असगर अफगाणच्या जागी खानचा संघाचा नवा टी-२० आय कर्णधार म्हणून समावेश केला. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणूनही खानची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१९ मध्ये, २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक दरम्यान, खानने अफगाणिस्तानसाठी आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला. वर्ल्ड कपनंतर खानला सर्वच फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. +रशीद खानचा जन्म १९९८ मध्ये पूर्व अफगाणिस्तानाच्या नानगरात झाला होता. तो जलालाबादचा असून त्याचे दहा भावंडे आहेत. जेव्हा तो तरुण होता, तेव्हा त्याचे कुटुंब अफगाण युद्धातून पळून गेले आणि काही वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले. नंतर ते सामान्य जीवन परत घेऊन अफगाणिस्तानात परतले आणि राशिदने आपले शालेय शिक्षण चालू ठेवले. रशिद आपल्या भावांबरोबर क्रिकेट खेळत मोठा झाला आणि त्याच्या गोलंदाजीची शैली स्टाईल करणाऱ्या पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची प्रतिमा आहे. +त्याने १८ ऑक्टोबर २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध अफगाणिस्तानकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात पदार्पण केले. त्याने २६ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी-२०) पदार्पण केले. +१० मार्च २०१७ रोजी, खानने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात आपला पहिला टी -20 आय पाच विकेट घेतला. टी-२० मध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आणि तीन टी -२० मध्ये संयुक्तपणे चौथ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरवणा टी -२० सामन्यात दोन षटकांत पाच विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. .अफगानिस्तानने सामना जिंकला आणि राशिद आणि नजीब तारकई यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला. +आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पॉल स्टर्लिंगसह वेगवेगळ्या संघातील गोलंदाजांची पहिली जोडी बनली असून त्यांनी एकाच वनडेमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. +९ जून रोजी त्याने दुसरे एकदिवसीय सामन्यात पाच गडी बाद केले आणि ग्रॉस इस्लेट येथे वेस्ट इंडीजविरुद्ध १८ धावा देऊन ७ गडी बाद केले. तो एकदिवसीय गोलंदाजीचा चौथा क्रमांक होता आणि ७ विकेट घेणारा सहकारी देशाच्या क्रिकेट खेळाडूने प्रथम फलंदाजी केली. अफगानिस्तानने आपल्या २१२ धावांच्या एकूण बचावासाठी हा सामना ६३ धावांनी जिंकला आणि खानला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. +जानेवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) त्याला असोसिएट क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर म्हणून नाव दिले. त्यानंतरच्या महिन्यात त्याला २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, तर अफगाणिस्तानच्या नियमित कर्णधार असगर स्टानिकझई त्याचा परिशिष्ट काढून टाकल्यानंतर बरा झाला. फेब्रुवारी २०१८ मध्ये आयसीसीने २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी खान यांना दहा खेळाडूंपैकी एक म्हणून नेमले. +एप्रिल २०१८ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० साठी त्याला बाकीच्या जागतिक इलेव्हन संघात स्थान देण्यात आले होते, जे ३१ मे २०१८ रोजी लॉर्ड्स येथे खेळले गेले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये, आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, त्याने घेतले हॅटट्रिक आणि चार चेंडूत चार बळी. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11087.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..007686cf560d62cfa449b887035c318d56eda53a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11087.txt @@ -0,0 +1,15 @@ +लोणी खुर्द हे महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. पश्चिम विदर्भातील हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर आहे. +लोणी खुर्द हे गांव रिसोड तालुक्याच्या ठिकाणाहून २४ किमी. पश्चिमेला असून गांवाच्या आजूबाजूला डोंगर व सरकारी वन जमीन आहे. +या गावाला लोणी गाडे असेसुद्धा म्हणतात, कारण या गावात गाडे आडनावाचे लोक राहतात. मूळ पुणे जिल्ह्यातील सासवड गावचे असणारे गाडे कूळ (१६ व्या शतकाच्या शेवटी केव्हातरी स्थायिक झाले. +गावात एक सरकारी अंगणवाडी असून, जिल्हा परिषदेची एक प्राथमिक मराठी शाळा आहे. तिच्यात इयत्ता ५ वी पर्यंतचे वर्ग आहेत. +गांवातील सर्वात जुने मंदिर हनुमंताचे असून ते गांवाच्या पश्चिमेला आहे. सदर मंदिर गांवाच्या स्थापनेबरोबरच स्थापन झालेले आहे असे स्थानिक लोक सांगतात. मंदिरातील मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची उंची ४ फुटाच्या आसपास अाहे. मारुतीच्या हातात गदा आहे. या मंदिरामध्ये दर एकादशीला गांवातील स्थानिक वारकरी भजनी मंडळाच्या वतीने भजन म्हणतात. तसेच श्रावण महिन्यात तर महिनाभर धार्मिक ग्रंथांचे सामूहिक वाचन होते. +दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व गांवकरी मोठ्या संख्येने उत्सव साजरा करतात. शेवटी महाप्रसाद वाटतात. या मंदिरात अन्य धार्मिक कार्यक्रमसुद्धा होतात. +गांवात संत गजानन महाराजांची दोन मंदिरे असून, त्यांपैकी एका मंदिरात दि. ९ मार्च २०१७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्ताने २ मार्च २०१७ ते ८ मार्च २०१७ या दरम्यान गांवकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा महोत्सव आयोजित केला होता. त्यावेळी ह.भ.प.चांगदेव महाराज गवंदे यांच्या मुखातून गांवकऱ्यांनी भागवतकथा श्रवण केली. ह्या अखंड हरीनाम सप्ताहात खालील कीर्तनकारांची कीर्तने झाली. +दि. २ मार्च २०१७ : खामगावच्या वर्षाताई टिकार +दि. ३ मार्च २०१७ :  वेलतुऱ्याचे राधेश्याम महाराज खरबळ +दि. ४ मार्च २०१७ : पिंपळनेरचे आसाराम महाराज आघाव +दि. ५ मार्च २०१७ : महागांवचे गणेश महाराज हुंबाड +दि. ६ मार्च २०१७  : बोरखेडीच्या जनाताई डोंगरे +दि. ७ मार्च २०१७  : वेलतुऱ्याचे दत्ता महाराज खरबळ +दि. ८ मार्च २०१७  : मांगवाडी (मंगलवाडी)चे धनंजय महाराज मोरे +दि. ९ मार्च २०१७  : माउलीचे चांगदेव महाराज गवंदे (काल्याचे कीर्तन) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1110.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c0f334f5c4d2b24056aadac7b14a02c2ac6887 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1110.txt @@ -0,0 +1,4 @@ +रशीद रियाझ (२७ फेब्रुवारी, १९७६:पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत. +रियाझ हे लाहोर आणि नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान तर्फे २००० ते २००१ दरम्यान एकूण ५० प्रथम-श्रेणी, ३३ लिस्ट-अ आणि ७ २०-२० सामने खेळलेले आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१९ साली होता. +त्यांनी आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11114.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc348108485e5798887a33e87e34a6c55ffaa5ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11114.txt @@ -0,0 +1,3 @@ +लोदी वंश किंवा लोदी घराणे हे अफगाणमधून भारतात आलेले एक घराणे आहे. या घराण्यातील बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगानांचे नेतृत्व संपादन केले. पुढे पंजाब, दिल्ली जिंकून त्याने इ.स. १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली.[१] +बहलूलने जोधपूर, मेवाड, रोहीलखंड, ग्वाल्हेर हे प्रांत दिल्लीच्या राज्यास जोडले. बहलूलच्या मृत्यूनंतर त्याचा तिसरा मुलगा शिकंदर हा गादीवर आला. बिहार, मध्य भारत, नागौर हे भाग त्याने जिंकून घेतले. शिकंदरने जमीन महसूल, गुप्तहेर खाते, न्याय खाते यात सुधारणा केल्या. शिकंदरच्या मृत्यूनंतर अफगान सरदारांनी राज्याचे विभाजन करून जलालखान यास जौनपूरच्या तख्तावर बसविले व इब्राहिमला दिल्लीच्या राज्यावर बसविले. नंतर इब्राहिमने जलालखानचा खून करून सर्व सत्ता बळकावली. इब्राहिमच्या कडक शासनाला कंटाळून दर्याखान लोहानी व दौलत लोदी हे स्वतंत्र झाले. दौलतखानाने काबूलचा मोगल सुलतान बाबर यास मदतीस बोलावले. बाबरने हिंदुस्तानवर स्वारी करून पानिपत येथील लढाईत इब्राहिमचा पराभव करून त्यास ठार मारले व लोदी घराण्याचा शेवट झाला. +लोदी काळातील वास्तू आजही दिल्ली, आग्रा, धोलपूर येथे आढळतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11128.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3b62c334d57390b74c9fce3cc1fe8f677e4b1a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11128.txt @@ -0,0 +1,15 @@ +लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.[१] लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.[२] पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. +लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे. +मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. +पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते. +लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की आणि काजू, बदाम यांपासुन बनवलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. वर्षाला ५० टन चिक्की निर्यात केली जाते. +लोणावळा हे नाव लेण आणि अवली या दोन शब्दापासून बनवण्यात आले आहे.लेण म्हणजे लेणी आणि अवली म्हणजे रांग.लोणावळा शहरा जवळ कार्ले लेणी, भाजे लेणी, पाटण लेणी, बेडसे लेणी ह्या लेण्या आहेत.हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.१८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.[३] +२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती.[४] ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९% आहे. लोणावळ्यातील १०% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे. +हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते. +राजमाची पॉईंट लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते. +टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे. +लोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. +मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या या लोहगड किल्ल्याला पोहोचता येते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे. +लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जाणार आहे जेणेकरून लोणावळा रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल व पुणे उपनगरी रेल्वेसाठी विशेष टर्मिनस मिळेल. +लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी प्रवेशमार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लोणावळ्यातूनच जातो. लोणावळा रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील अतिमहत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. +येथे दौंडप्रमाणेच मोठे रेल्वे जंक्शन उभारले जावे अशी प्रवाशांची अनेक शतकांपासून मागणी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1114.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c2f3e8537b3966130af9bf78f631f6304478c56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1114.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +राव्शोमोन (जपानी :羅生門 उच्चारण:राव्शोमोन) हा अकिरा कुरोसावा यांनी १९५० मध्ये दिग्दर्शित केलेला जपानी चित्रपट आहे. +रशोमोन अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित केला गेला. एकाच घटनेच्या चार विविध साक्षिदारांच्या कथनातील सत्य याचा शोध चित्रपटात घेतलेला आहे. चौघांचे कथन त्यांच्या दृष्टिकोनातून खरे भासत असले तरी ते तसे असेलच असे नाही. हा चित्रपट पात्रांची योजना, प्रकाश योजना, अभिनय व दिग्दर्शन यामुळे गाजला. +इंटरनेट मूवी डाटाबेस [इंग्रजी +चित्रपटाचे विश्लेषण [इंग्रजी]]] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11161.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d67bd81d01c40613b0c9249b41364dc2ba204a8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11161.txt @@ -0,0 +1 @@ +लोरेन कचर (२९ जानेवारी, १९३८:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ ते १९६९ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11163.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..187fe90296bb3e946590728ed199a2d4e215b1bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11163.txt @@ -0,0 +1 @@ +लोरेन हिल (२४ ऑक्टोबर, १९४६:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९७८ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1120.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e004b4e7208ad5f5dffb4038ec807ca1230253b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1120.txt @@ -0,0 +1,8 @@ +रश्मी आनंद या एक भारतीय कार्यकर्त्या आणि लेखिका आहे ज्यांचे कार्य कौटुंबिक हिंसाचाराबद्दल आहे. ज्यासाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्वारा नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतातील महिलांसाठी हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तिने "वुमन ऑफ द एलिमेंट्स ट्रस्ट" ची स्थापना केली जी दिल्लीतील कौटुंबिक अत्याचार पीडितांना मदत पुरवते. +आनंद यांचे बालपण कोलकाता शहरात गेले. त्यानंतर त्या दिल्ली येथे गेल्या. त्यांचे लग्न दिल्ली शहरातील एका वकिलासोबत झाले. त्यांच्या पतीने मारहाण केल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात जावे लागले होते. तरीही त्यांनी संसार न मोडता टिकून राहावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती.[१] +आनंद यांनी दहा वर्षे पतीकडून शारीरिक अत्याचार सहन केले. तोपर्यंत त्यांना दोन मुले झाली होती. शेवटी एकदिवस त्यांनी आपले घर सोडले. त्यांच्या सोबत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा होता, जो या घरगुती हिंसाचारामुळे मुका झाला होता.[२] पतीने दिलेल्या धमक्यांमुळे तिने त्यांच्यावर केस तर केली नाही परंतु आपल्या मुलांचा ताबा मात्र मिळवला. याच कथेवर त्यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले.[१] +इ.स. २०१० चे दिल्ली पोलिस कॅलेंडर त्यांच्या या पहिल्या पुस्तकावर आधारित होते.[३] +नंतर त्यांनी "वुमन ऑफ द एलिमेंट्स ट्रस्ट" ची स्थापना केली जी दिल्लीतील क्राईम अगेन्स्ट वुमन सेल[४][२] येथे घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्यांना मोफत कायदेशीर आणि भावनिक आधार देत होती. +इ.स. २०१४ मध्ये त्यांना शबाना आझमी यांच्या हस्ते 'धैर्य आणि शौर्यासाठी' नीरजा भानोत पुरस्कार मिळाला. वीर हवाई सुंदरी नीरजा भानोट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १,५०,००० रुपये सह हा पुरस्कार दिला जातो.[४] +इ.स. २०१५ मध्ये त्यांच्या नेतृत्व आणि कार्यासाठी त्यांना पहिल्या आठ नारी शक्ती पुरस्कारांपैकी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.[५] भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनी हा पुरस्कार देण्यात आला.[६] +आनंद यांनी तेरा पुस्तके लिहिली आहेत. त्यांची जीवनकथा भारतीय टीव्ही शो सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेली आहे. चिकन सूप फॉर द सोलच्या अंकात "जागरण" या शीर्षकाखाली त्यांची जीवनकथा दाखवली गेली.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11204.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55bf94ccaf9c3a826e7330f282da652a22d86115 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11204.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1122.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c088502a2a9cb9e2372b510d6733eb4dec537a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1122.txt @@ -0,0 +1 @@ +रश्मी गुजराथी या एक बालवाङ्मय लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके पुण्याच्या संयम पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11238.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcaf49a4333de9751801902bfa2582768e8ae2b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11238.txt @@ -0,0 +1 @@ +लोहारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11239.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d7e5493c37b4ddb2c43ca666e71a1aca195d215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11239.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11244.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea55eb351333a7a0e9f5f681336c1a4f312fccc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11244.txt @@ -0,0 +1,2 @@ + लोहारा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1125.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc7f91146d44cb96ca7c148cb619274271de1290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1125.txt @@ -0,0 +1 @@ +रश्मी डि सिल्व्हा (४ डिसेंबर, २०००:कोलंबो, श्रीलंका - ) ही  श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11254.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..137971585f23a7bfb2ace6b4488342a96aeb79b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11254.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहारे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11262.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71178a280ee370b52dda42c7c833aa1b7c748b7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11262.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहीग्राम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11265.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ea31751b5f1b8a0fe4431ce6edc93f4814f323f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11265.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहोनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11278.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0395c8521add5359d4f380ddc494f3856e33e6c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11278.txt @@ -0,0 +1,2 @@ +ल् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ल् हा ३४ व्यंजनांपैकी एक 'अर्धस्वर' (अंतस्थ) आहे. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11311.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbba466623b620dc317bf52cade98fdefef9f5a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11311.txt @@ -0,0 +1 @@ +ल्युसी ह्रादेका (चेक: Lucie Hradecká; २१ मे १९८५, प्राग) ही एक चेक महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. महिला एकेरीपेक्षा तिला दुहेरी स्पर्धांमध्ये अधिक यश लाभले आहे. तिने आंद्रेया लावाकोव्हा सोबत २०११ फ्रेंच ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11319.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dbf6e25c73f7b8083986443f7297513c6f5bf20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11319.txt @@ -0,0 +1,2 @@ +(La) (अणुक्रमांक ५७) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11339.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fade2d8e9a17ef33c015746a510b931ac12d5f3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11339.txt @@ -0,0 +1 @@ +वसंतराव बलवंत अरगडे (जन्म : पंढरपूर, १८ सप्टेंबर, इ.स. १९१६) हे पुणे जिल्हा परिषदेचे एक मराठी उपशिक्षणाधिकारी होते. १९७४ साली नोकरीवरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी शाइक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिण्याचा उपक्रम चालू ठेवला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11343.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4619141d9bc102b3307a84801e2bbd67b1b00f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11343.txt @@ -0,0 +1,6 @@ + +हा आशय वर्ग आहे. त्याच्या आवाक्यानुसार, त्यात फक्त उपवर्ग हवेत.हा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.हा सर्व साच्यांची आद्याक्षरानुसार यादी असलेला एक उच्चतर-वर्ग आहे. हे वर्ग, वर्ग:विकिपीडिया साचे या अंतर्गत, अधिकारश्रेणीनुसार वर्गीत केल्या जातात. +साचा:साचा वर्ग हा साचा लावल्यावर, तो वर्ग यात आपोआप दाखल होतो. +लेखन त्रुटी:"aejot" ही क्रिया अस्तित्वात नाही. +एकूण ३५१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २०० उपवर्ग आहेत. +या वर्गात फक्त खालील लेख आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11347.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc7f348dce8bd7a6dcdeccaf749d7478dac949a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11347.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९७० मध्‍ये सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे 'बंगाली' शिकण्‍यासाठी शांतिनिकेतनामध्‍ये आपल्‍या पत्‍नीसह काही दिवस जाऊन राहिले होते. तेथे त्‍यांनी बंगाली भाषा शिकण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रयत्‍नांतील आनंद, तसेच बंगालमधील तत्‍कालीन सामाजिक परिस्थिती, शांतिनिकेतनचे राष्‍ट्रीयीकरण झाल्‍यानंतरची सदर संस्‍थेची परिस्थिती व तेथील लोकांची मनस्थिती, या बंगालच्‍या यात्रेत भेटलेली लक्षात राहण्‍यासारखी माणसे यांचे वर्णन पु. लं.नी 'वंगचित्रे' या पुस्‍तकात केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे सदर पुस्‍तकाच्‍या विक्रीतून आलेले उत्‍पन्न काही सामाजिक कार्यासाठी (दान करण्‍यासाठी) वापरले जाते. मी वाचलेल्‍या पु. लं. च्‍या पुस्‍तकांमधील मला सर्वात जास्‍त आवडलेले हे पुस्‍तक आहे. छोट्या छोट्या वाटणा-या मात्र मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणा-या गोष्‍टींवर या पुस्‍तकामध्‍ये सुंदर मार्गदर्शन मिळते. उदाहरणार्थ मुलांना त्‍यांच्‍या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे हा विषय किंवा मुलांचा मोठे होतांना विकास कसा होतो. या सर्वांचा आनंद घेण्‍यासाठी हे पुस्‍तक वाचणे गरजेचे आहे. +रविंद्रनाथ टागोरांनी लहान मुलांच्‍यासाठी लिहिलेली पुस्‍तके 'सहजपाठ'. याविषयी पु.ल. भरभरून लिहितात आणि आपल्‍या बालपणी वाचनासाठी असलेल्‍या रुक्ष धड्यांशी तूलना करतात. आपण शिकत आहोत असे मुलांना न वाटता सहज शिक्षण घडावे असा उद्देश 'सहजपाठ'चा आहे हे ते आवर्जून सांगतात. मुलांना न पेलणा-या गोष्‍टी सहजपाठामध्‍ये दिलेल्‍याच नाहीत. खाणे, गाणे, सुट्टी, शेते, पाने, फळे, फुले या बालविश्वातील आवडीच्‍या गोष्‍टी सहजपाठामध्‍ये दिलेल्‍या आहेत. सहजपाठाची जादू बंगाली जनमानसावर (पुस्‍तकाच्‍या प्रथम प्रकाशनाचे वर्ष १९७०) अजूनही कशी आहे याचा निर्वाळा पु.ल. देतात. एका कौटुंबिक समारंभामध्‍ये सहजपाठाची गाणी सुरू झाल्‍यावर लहान, मोठे सर्वजण ती गाणी उत्‍स्‍फूर्तपणे गाऊ लागले व ते दृश्‍य पाहून पु.ल. प्रभावित झाले. आपल्‍या देशाला एकतेच्‍या धाग्‍यामध्‍ये बांधण्‍यासाठी सूर, नाद यांच्‍या अनुषंगाने काही गाणी तयार करून ती सर्व प्रांतांतल्‍या मुलांना शिकवावील असे देखील पु.ल. सुचवितात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11359.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f998091debd7da963233c23276376715561a0e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11359.txt @@ -0,0 +1,2 @@ + वंजारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11375.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40d1472dd2b80bf23b1ab4c878730918caa3b872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11375.txt @@ -0,0 +1,11 @@ +वंडर वुमन १९८४ हा २०२०चा हॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट डी. सी. कॉमिक्सच्या वंडर वुमन या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या वंडर वुमन या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट डी सी एक्सटेन्डेड युनिव्हर्सचा भाग आहे. +गाल गॅडोट ने या चित्रपटात डायना प्रिन्स/वंडर वूमनची भूमिका केले आहे. +तसेच 'क्रिस पेन' , खरिस्तेन विंग , पेद्रो पास्कल , रॉबिन राईट आणि कोंनी नेल्सन यांनी भूमिका निभावल्या आहेत.हा चित्रपटतील घटना १९८४ या वर्षात घळत आहेत असे दर्शवले आहे आणि शित युद्धाच्या काळात घळत आहेत असे दर्शवले आहे. कथानकात डायना आणि तिचा जिवलग मित्र स्टीव ट्रेवर यांचा सामना मॅक्सवेल लॉर्ड आणि चित्ता यांच्याशी होताना दाखविलेले आहे.[१] + +पेटी जेंकीस +२५ डिसेंबर २०२० + + +डीआना चित्ता आणि मॅक्सवेल लॉर्ड यांच्याशी लढते. +या चित्रपटाचं चित्रीकरण १३ जून २०१८ पासून वॉर्नर ब्रोदर्स स्टुडिओ , +लेविंग्टन , इंग्लंड मध्ये झालं आणि अमेरिकेत डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया , वार्जीनिया येथे अनेक ठिकाणी झालं. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11381.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..523a03000ab67528ad2a180660135c07c70f61dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11381.txt @@ -0,0 +1 @@ +वंदना कटारिया (१५ एप्रिल, इ.स. १९९२:उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ती भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये तसेच २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये खेळली. २०२२ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11393.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..308d60a57aa1ea9ba5ef7ee6b82a0751850dbf40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11393.txt @@ -0,0 +1,2 @@ +वंदना गुप्ते (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका माणिक वर्मा तिच्या आई होत. +बेळगावात झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात गोगटे फाउंडेशनच्या वतीने वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11401.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2970f0a38bb2e3691009f9e90dda33dd06121215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11401.txt @@ -0,0 +1 @@ +वंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम (अर्थ : मरिआईचे कुंड) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील मदुराई शहरातील एक पर्यटन स्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1141.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27a45abd953857e3b027b18fca5bceb43e1ac60f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1141.txt @@ -0,0 +1,4 @@ +रसनारा केफतुल्ला परविन (४ मे, १९९२:बालनगिर, ओडिशा, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१३मध्ये १ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.[१] [२] +साचा:India Squad 2012 ICC Women's World Twenty20 +साचा:India Squad 2012 Women's Asia Cup +साचा:India Squad 2013 Women's Cricket World Cup diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11450.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46cc3d309a0489652823c6e7467a99e2a7ad92c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11450.txt @@ -0,0 +1,2 @@ +वजरोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11452.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf554f1c5c9648eccb6fd1ee84b7a1e1e2c2f7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11452.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेरीजेच्या विरुद्ध गणितीय प्रक्रिया. +३ - २ = १ +५ - ७ = -२ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1146.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac9bee9d90fe618229cc2fecdad6cf23099e515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1146.txt @@ -0,0 +1 @@ +रसलाशीआ हे रसुलालस बुरशीच्या वैविध्यपूर्ण कुटुंबाचा भाग आहे, यात अंदाजे १९०० ज्ञात प्रजाती आहेत आणि जगभर विस्तारित आहेत. त्यामध्ये ब्रिटल गिल्स आणि मिल्क कॅप्स हे सुद्धा मोडतात. यातील काही बुरशी खाद्य म्हणूनही वपरल्या जातात. हे ग्रील्ड मशरूम त्यांच्या ठिसूळ आणि फळाच्या आकारामुळे ही ओळखले जातात. या विशिष्ट ॲगरीकॉईड आकारा व्यतिरिक्त, कुटुंब प्रजाती ज्यात उघडे (प्लुरोटॉईड), बंद (सिकोटिओइड किंवा गॅस्ट्रोइड), किंवा क्रस्ट-सारखी (कॉर्टिसियोअड) जोडलेले असेही समाविष्टीत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11461.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b98a88572fc9abaccf3323216c744271768c8c98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11461.txt @@ -0,0 +1,2 @@ +वजुभाई रुडाभाई वाला (१३ जानेवारी, १९३९:राजकोट, राजकोट संस्थान, ब्रिटिश भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत.[१] +हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून राजकोट पश्चिम मतदारसंघातून १९९५-२०१७ दरम्यान गुजरात विधानसभेवर पाच वेळा निवडून गेले होते. हे गुजरातच्या मंत्रीमंडळाचे सदस्य होते. याशिवाय ते गुजरातच्या विधानसभेचे अध्यक्षही होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11467.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4534a1719918efc9422d981a0df456a6f281919d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11467.txt @@ -0,0 +1,2 @@ +वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र हे भगवान बुद्धांनी निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) करून घेण्याबद्दल मार्गदर्शन केलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र (Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते. संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे मानले जाते. +या सूत्राचे मुख्य तत्त्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्त्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुःख वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1148.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f56c059563531132f05ba9983052306f2a88bd49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1148.txt @@ -0,0 +1,16 @@ +रस (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. +भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे. +मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाउन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात. +१. शृंगार +२. वीर +३. करुण +४. हास्य +५. रौद्र +६. भयानक +७. बीभत्स +८. अद्भुत +९. शांत +उदा० १. या कातरवेळी सांज वेळी पाहिजेस तू जवळी. +२.सखे शेजारणी तू हसत रहा; हास्यात फुले गुंफित रहा. +३.दिवा जळे मम व्यथा घेऊनी असशील जागी तू ही शयनी. +ज्या रसात भीति ही भावना जाणवते त्यास भयानक रस म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11494.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76e4304b62d9e6dd4ec9b067ac8a94d2f53db7e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11494.txt @@ -0,0 +1,3 @@ +वझीर मोहम्मद (२२ डिसेंबर, १९२९:जुनागढ, जुनागड संस्थान - हयात) हा  पाकिस्तानकडून १९५२ ते १९५९ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +हा उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करीत असे. +याचे तीन भाऊ हनीफ मोहम्मद, मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. अजून एक भाऊ रईस मोहम्मद प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11515.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01e29940675cb2133c7a48c2fe80f51e1551d4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11515.txt @@ -0,0 +1,2 @@ +वटार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11517.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..818459072824f91ab4c4a3fd65c2ca219711a677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11517.txt @@ -0,0 +1 @@ +वट्टेळुत्तु लिपीVattezhuttu (तमिळ: வட்டெழுத்து ) (म्हणजे गोलाकार अक्षर/वर्तुळाकार) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11542.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6b17b9677e323ac786edeef62ff6ab1ef44722a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11542.txt @@ -0,0 +1,7 @@ +अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगांव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्हूर पठार जवळ हे गांव वसलेले आहे. नगर-कल्याण रोडवर टाकळी ढोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासुन या तीर्थाच्या ठिकाणी पोहचता येते. +श्रीक्षेत्र वडगांव दर्या हा एक रमणीय परिसर असुन तो वृक्ष वल्लरींनी वेढलेल्या निसर्ग रम्य एका दरीत वसलेला आहे. याचठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही देवीचे मंदिर आहे. वडगांव दर्या हे गांवच मुळी दरीत वसलेले आहे. देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. दोन्ही देवीच्या मुर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत असे तेथील देवीचे पुजारी सर्वश्री मधुकर व दत्तात्रय बळवंत कांबळे गुरुजी यांनी सांगितले. +दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर सव्वाशे पायरी उतरून जावे लागते. पायरी उतरतांना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरीता येतात. त्यांना फुटाणे शेंगादाणे केळी आदि घेऊन जावे. माकडांपासुन सावध रहावे कारण तुमच्या हातातील वस्तु ते लांबवतात. लहान मोठ्या माकडांच्या चित्कारांचा आवाज परिसरात घुमत असतो. +पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी मंदिरे आहेत. मंदिराजवळ डोंगर कपारीतुन वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात. पावसाळ्यात डोंगर कपारीतुन अंखड पाणी झिरपत असते. मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांती करीता देवस्थानने बांधली आहे. डाव्या बाजुला एक कुंड असुन ते शक्तीतीर्थ नावांने प्रसिद्ध आहे. स्नान कुंडात स्नान केल्याने खरुज नायटा सारखी त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे. देवीच्या मंदिरास दरवाजे नव्हते परंतु माकडांचा उपद्रव टाळण्याकरीता आता तेथे लाकडी दरवाजे लावले आहेत. +आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्हाबाई देवीच्या तांदळाकृती स्वयंभू मुर्ती आहेत. देवीच्या शेजारी महादेवाची पिंड आहे. मंदिरात सदैव पाणी झिरपत असते. तेथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे जो नेहमीच भरून वाहत असतो. दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. तेथुन वाकुन जावे लागते. दोन्ही देवा बहिणी असुन मोठ्या बहिणीने दर्या बाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे. मंदिराच्या डावीकडे भैरवनाथाचे मंदिर आहे. तेथे लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आहे. +या देवस्थानाचे एक कतुहल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठे शेत दिसते. ही शेती गांवकरी सहभागाने व देवीच्या भक्तीने करतात. या शेतातील उत्पन्न देवीला व तेथील वास्तव्य करणाऱ्या वानर सेने करीता आहे. सर्व गांवकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात. या कामात कुचराई करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी ही वानरसेना करते अशी ख्याती आहे. ही वानरसेना चांगलीच माणसाळलेली आहेत. गांवात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानरसेनेतील प्रमुख वानराला मानाचा फेटा मुंडासे बांधण्याचा रिवाज आहे. वानरसेनेला पंगतीत जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते. मानाचा फेटा नंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवात वाटुन घेतात. या परिसरात सिताफळ, चिंच, जांभळ, करंजी, आंबा, बाभुळ, वड, पिंपळ आदि झाडांचा सामावेश आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. धबधब्याजवळ एक भुयार तयार झाले आहे. या भुयारात एक किलोमीटर पर्यंत सर्व प्राणी संचार करतात. 1958 मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेले आहे. परंतु अद्याप 150 फुटापर्यंत गुहा आहे. +नवरात्रात दहा दिवसाचा उत्सव असतो. तसेच माघ शुद्ध पोर्णिमेस मोठी यात्रा भरते. वडगांव दर्या येथील शुक्ल यजुर्वेदीय शाखेचे ब्राह्णण मधुकर व दत्तात्रय कांबळे गुरुजी यांचेकडे देवीची पुजा अभिषेक आदि धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी पुर्वपंरपरेने चालत आलेली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1155.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29b4bbf9748bd7ce588235db6096ff25c4711ba3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1155.txt @@ -0,0 +1,5 @@ +रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो. रसायने अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात. +रसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. [4] उदाहरणार्थ वनस्पती रसायनशास्त्र (वनस्पतीशास्त्र), अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे कमी होतात (पर्यावरणशास्त्र), चंद्रावरील व इतर ग्रहावरील जमिनीचे गुणधर्म (खगोलभौतिक), औषधे कसे कार्य करतात (औषधशास्त्र), आणि गुन्हेगारांचा डीएनए, तसेच इतर पुरावे (फॉरेनसिक) कसे गोळा करावेत. +रसायनशास्त्राचा वापर इतिहासमध्ये फार पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आल्याचा दिसून येतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून विविध संस्कृती रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत होत्या, जे अखेरीस रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा आधार बनले. उदाहरणार्थ खनिजापासून धातू काढणे, मातीची भांडी आणि glazes बनवणे, बीयर आणि वाइन आंबवणे, औषधी  आणि सुगंधी वनस्पती पासून रसायने काढणे, साबण मध्ये चरबी वापरणे, काच बनवण्यासाठी, आणि कांस्य सारख्या मिश्रक बनवण्यासाठी इ. रसायनशास्त्राची सुरुवात त्याच्या प्रतिशास्त्रापासून, अल्केमीने केली होती, जी वस्तूंच्या घटकांना आणि त्यांच्या परस्परक्रियांना समजण्यासाठी एक अंतर्ज्ञानी पण गैर-वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु, पदार्थ आणि त्याच्या परिवर्तनांचे स्वरूप समजावून सांगण्यात ते अयशस्वी ठरले. तरीसुद्धा, विविध प्रयोग करून आणि परिणामांचे लेखण/ नोन्द् करून, अल्केमिस्टने आधुनिक रसायनशास्त्रासाठी पाया रचला. रसायनशास्त्रातील शोध हे इतर शास्त्रांमधील शोधांपेक्षा अलौकिक किंवा वेगळे होते. तेव्हा रॉबर्ट बॉयल यांनी त्यांच्या कामात द स्काप्टिकल केमिस्ट (1661) मध्ये स्पष्ट फरक निर्माण केला तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला होता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले. रसायनशास्त्र हे एंटोनी लेवेसियरच्या कामामुळे एक स्थापित विज्ञान झाले आहे असे मानले जाते, ज्यांनी सावधगिरीचा मोजमाप केला आणि रासायनिक गुणधर्माचा परिमाणवाचक निरीक्षण करण्याची मागणी केली. रसायनशास्त्राचा इतिहास विशेषतः विलार्ड गिब्सच्या कार्याद्वारे, उष्मप्रदेशांचा इतिहास यांच्याशी घनिष्ठ आहे. +रसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. इस्पितळामध्ये दिली जाणारी औषधे ही रासायनेेेच असतात. इमारतीला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. +साबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11574.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58103a63e165bd143063395e8809c9b2383b083f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11574.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11588.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80dcd46cf6e22aca4b8255eefa125bf27c20ec5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11588.txt @@ -0,0 +1,2 @@ + वडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11606.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38e62957b9857e4e6ac8201072afb275897fa825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11606.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७२२ असलेले वडगांव खु. हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील २९६.२५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ५७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ४७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा कठोरे येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा गोरगावले  खु. येथे आहे. माध्यमिक शाळा गोरगावले बु येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, कच्चे रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11620.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6b17b9677e323ac786edeef62ff6ab1ef44722a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11620.txt @@ -0,0 +1,7 @@ +अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगांव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्हूर पठार जवळ हे गांव वसलेले आहे. नगर-कल्याण रोडवर टाकळी ढोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासुन या तीर्थाच्या ठिकाणी पोहचता येते. +श्रीक्षेत्र वडगांव दर्या हा एक रमणीय परिसर असुन तो वृक्ष वल्लरींनी वेढलेल्या निसर्ग रम्य एका दरीत वसलेला आहे. याचठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही देवीचे मंदिर आहे. वडगांव दर्या हे गांवच मुळी दरीत वसलेले आहे. देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. दोन्ही देवीच्या मुर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत असे तेथील देवीचे पुजारी सर्वश्री मधुकर व दत्तात्रय बळवंत कांबळे गुरुजी यांनी सांगितले. +दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर सव्वाशे पायरी उतरून जावे लागते. पायरी उतरतांना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरीता येतात. त्यांना फुटाणे शेंगादाणे केळी आदि घेऊन जावे. माकडांपासुन सावध रहावे कारण तुमच्या हातातील वस्तु ते लांबवतात. लहान मोठ्या माकडांच्या चित्कारांचा आवाज परिसरात घुमत असतो. +पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी मंदिरे आहेत. मंदिराजवळ डोंगर कपारीतुन वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात. पावसाळ्यात डोंगर कपारीतुन अंखड पाणी झिरपत असते. मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांती करीता देवस्थानने बांधली आहे. डाव्या बाजुला एक कुंड असुन ते शक्तीतीर्थ नावांने प्रसिद्ध आहे. स्नान कुंडात स्नान केल्याने खरुज नायटा सारखी त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे. देवीच्या मंदिरास दरवाजे नव्हते परंतु माकडांचा उपद्रव टाळण्याकरीता आता तेथे लाकडी दरवाजे लावले आहेत. +आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्हाबाई देवीच्या तांदळाकृती स्वयंभू मुर्ती आहेत. देवीच्या शेजारी महादेवाची पिंड आहे. मंदिरात सदैव पाणी झिरपत असते. तेथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे जो नेहमीच भरून वाहत असतो. दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. तेथुन वाकुन जावे लागते. दोन्ही देवा बहिणी असुन मोठ्या बहिणीने दर्या बाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे. मंदिराच्या डावीकडे भैरवनाथाचे मंदिर आहे. तेथे लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आहे. +या देवस्थानाचे एक कतुहल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठे शेत दिसते. ही शेती गांवकरी सहभागाने व देवीच्या भक्तीने करतात. या शेतातील उत्पन्न देवीला व तेथील वास्तव्य करणाऱ्या वानर सेने करीता आहे. सर्व गांवकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात. या कामात कुचराई करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी ही वानरसेना करते अशी ख्याती आहे. ही वानरसेना चांगलीच माणसाळलेली आहेत. गांवात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानरसेनेतील प्रमुख वानराला मानाचा फेटा मुंडासे बांधण्याचा रिवाज आहे. वानरसेनेला पंगतीत जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते. मानाचा फेटा नंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवात वाटुन घेतात. या परिसरात सिताफळ, चिंच, जांभळ, करंजी, आंबा, बाभुळ, वड, पिंपळ आदि झाडांचा सामावेश आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. धबधब्याजवळ एक भुयार तयार झाले आहे. या भुयारात एक किलोमीटर पर्यंत सर्व प्राणी संचार करतात. 1958 मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेले आहे. परंतु अद्याप 150 फुटापर्यंत गुहा आहे. +नवरात्रात दहा दिवसाचा उत्सव असतो. तसेच माघ शुद्ध पोर्णिमेस मोठी यात्रा भरते. वडगांव दर्या येथील शुक्ल यजुर्वेदीय शाखेचे ब्राह्णण मधुकर व दत्तात्रय कांबळे गुरुजी यांचेकडे देवीची पुजा अभिषेक आदि धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी पुर्वपंरपरेने चालत आलेली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11623.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e63208f3a79584f4e698f6d8e0a88a577cfaec98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11623.txt @@ -0,0 +1,5 @@ +वडगाव बंधारा उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. +वडगाव बंधारा हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11678.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d19cbafff7be6d5ffac1295f264a705bc93cc05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11678.txt @@ -0,0 +1,4 @@ +वडनगर हे भारताच्या गुजरात राज्यात असलेले मेहसाणा जिल्ह्यातील एक गाव आहे.भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म या गावातील आहे. +वडनगर हे गाव 23°47′N 72°38′E / 23.78°N 72.63°E / 23.78; 72.63 या आंशिकांवर स्थित आहे.[२] याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून १४३ मीटर्स (४६९ फूट) इतकी आहे. +हे गाव खेरालु तालुक्याच्या दक्षिणेस वसलेले आहे.त्याच्या पश्चिमेस उंझा तेलगाह दक्षिणेस विसानगर व विजापूर तेलगाह व पूर्वेस सावरकांठा जिल्हा वसलेला आहे. +भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार,[३] वडनगरची लोकसंख्या २५,०४१ इतकी होती. यात पुरुषांचे प्रमाण ५१% तर स्त्रीयांचे प्रमाण ४९% इतके आहे. या गावाचा सरासरी साक्षरता दर ६५% इतका आहे. पुरुष साक्षरता ७५% तर महिला साक्षरता ५४% इतकी आहे. येथील १३% लोकसंख्या ही ६ वर्षांखालील आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11683.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03ed63284c5b4c55fcd08db97426cffbe7f1808c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11683.txt @@ -0,0 +1 @@ +वडनेर बुद्रुक हे पारनेर तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर व कुकडी नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11684.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d660a804977379fd55dafc173549f610edd5691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11684.txt @@ -0,0 +1,4 @@ +२०° १५′ ००″ N, ७४° ०१′ ५९.८८″ E +वडनेर भैरव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील सुमारे ३०,००० लोकसंख्येचे एक गाव आहे. +हे गाव विशेष करून द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11700.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75eba7bbcb531d398bfdc38e180b5c37774df2d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11700.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडवना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11702.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5ddb4b8551955058df7a7756de05423b1b6276b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11702.txt @@ -0,0 +1,8 @@ + वडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11722.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1de06235e858195e44564e97023739b76875b3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11722.txt @@ -0,0 +1,8 @@ + वडविहीर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11735.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa618ceaea2eccc20a46c0c15adb9c5aa108632d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11735.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11746.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4d737f29d6cbdce92824e7eeee5621b42195974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11746.txt @@ -0,0 +1,152 @@ +महाराष्ट्र वडार साहित्यिक परिषदेच्या वतीने वडार समाजाचे पहिले अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन दि.२९ डिसेंबर २०१९ रोजी येरवडा येथील अण्णा भाऊ साठे कला रंगमंदिरात झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वडार समाजाचे युवा नेते नितीन धोत्रे होते. +संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक वेदनाकार टि.एस.चव्हाण यांनी भुषविले. +वडार समाजातील सर्व कवी, साहित्यिक, विचारवंत व समाजसेवक ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. +एकूण संमेलन कार्यक्रम पाच सत्रात झाले. +सर्व साहित्यिक, विचारवंत,कवी यांचा सत्कार सन्मान करण्यात आले. +यातील कवी संमेलन तुफान गाजले.एकूण 35/40कवी संमेलनात सहभागी झाले होते. +अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन 29 डिसेंबर 2019. +संमेलन आणि समेंलनानंतर झालेली साहित्यिक विचारवंत यांची नोंद. +वड्डाल साहित्य संमेलन नाव नोंदणी: +🔵 वडार लेखक साहित्यिक यादी . +अध्यक्ष:-अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन, पुणे. 29 डिसेंबर 2019 +प्रकाशित पुस्तक +i) वडार समाज परंपरा व इतिहास +ii) वेदना - आत्मचरित्र +iii)वास्तू निर्माते वडार +! v)विमुक्त भटक्याचा इतिहास +v)आक्रोश . +6)जुगाड. +प्रकाशित पुस्तक +i) वळंबा - आत्मचरित्र +ii) युगशिल्पी +महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार सन्मानित. +प्रकाशित पुस्तक +i) दगडफोडया +ii) झुंज +पंचवीस पेक्षा जास्त विविध ग्रंथ प्रकाशित आहेत. +महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार सन्मानित. +प्रकाशित पुस्तक +i) वडार समाज संस्कृती व इतिहास +प्रकाशित पुस्तक +i) मी एक दगडफोडया - आत्मचरित्र +मोबाईल -9763753319 / 9823345581 +प्रकाशित पुस्तक +i) तिम्मा - आत्मचरित्र +प्रकाशित पुस्तक +i) अंधारवाटा +ii) वडार समाज स्थिती आणि गती +प्रकाशित पुस्तक +i) मला शिकायचंय - आत्मचरित्र +२)घात (कांदबरी) +प्रकाशित पुस्तक +i) दगड खाणीतील उदवस्त आयुष्य +10) विनायक लष्कर, अहमदनगर +प्रकाशित पुस्तक +i) वडार समाज (समाजशास्त्रीय अभ्यास) +प्रकाशित पुस्तक +i) वडार समाज व संस्कृती +(संमेलनाची मुळ संकल्पना घेऊन आधी साहित्यिकांचा शोध घेतला आणि 17/11/2018रोजी चला घडवू नवसाहित्यिक समुहाची स्थापना केली.समाजात नवसाहित्यिक घडावेत.साहित्यिक चळवळ उभी राहावी.वडार साहित्य संमेलन व्हावे यासाठी +संमेलनाची पुर्वतयारी ते संमेलन यशस्वी करण्यासाठी सचिन चव्हाण अशोक पवार हरिष बंडीवडार सुनील चौगले यांच्या विशेष सहकार्याने वडार बोली साहित्य संमेलन यशस्वी झाले.) +प्रकाशित कवितासंग्रह +i) उघडयावरची पाल (वडार समाजातील भटकंती करणारे आणि ग्रामिण भागातील वडार संस्कृती, जनजीवन कसे आहे हे काव्यात मांडलेले आपल्याला जाणवेल) +मोबाईल -9767480864 +प्रकाशित कवितासंग्रह +i) दगडांच गाणं +मोबाईल -8956194926 +-आबा पाटील याने दिल्या प्रेम (अप्रकाशित ) +-8308423934 +15)दिपेश गोरक्ष पिटेकर +-वडार (गीत प्रकाशित ) +-8530953112 / 7218979998 +16)अनिल लक्ष्मण कलकुटकी +-हुंदका -काव्य संग्रह (अप्रकाशित ) +-8007829200 +17)ह भ प श्री कृष्णा महाराज मोहिते +-जैतापूरचा जागृत हनुमान (गीतमाला )(प्रकाशित ) +-पसायदान , छत्रपती शिवशण्भूचे विचार , सुविचारमाळा (अप्रकाशित ) +-9921721861 / 9158058530 +18)श्री परशराम तिमाण्णा वडर +-आक्रोश कविता संग्रह (अप्रकाशित ) +-9421205638 +19)दीपक ईश्वरा कुरलपकर +-वडार आम्ही वडार , धृवबाळाची गोष्ट , कंगाल झोपडी ___(प्रकाशित ) +-दै सकाळ , दै पुढारी व अनेक दिवाळी अंकात कविता , कथा प्रकाशित +-9021216697 +20)लक्ष्मण /अनिल सिताराम जाधव +-स्वप्नातील शाळा (कथा)प्रकाशित +-एक योद्धा (कथा )माझी सहल (कथा ),प्रेमाचे प्रतिक (कविता ),बहुरूपी (कथा ),वात्रटिका (सर्व अप्रकाशित ) +-9518704932 +21)प्रा भारत गंगाराम धनवडे +-वेदना कांदबरी (प्रकाशित ) +-9834301844 / 8308096399 +22)भरत दौंडकर +-गोफणीतून निसटलेला दगड (कविता संग्रह ) +-9850665451 / 8275757570 +23)प्रा शशिकांत जाधव +-पक्षिणि (चारोळी संग्रह) , व्यथा स्री मनाच्या (कथा संग्रह ),दुखीताचे अश्रू (आत्मचरित्र ) हे सर्व प्रकाशित +-पुन्हा स्वातत्र्याच्या शोधात (कविता संग्रह ),सालाग (आत्मचरित्र ) हे सर्व अप्रकाशित +-9860175696 / 9096325996 +24)अमोल जनार्दन पिटेकर +-प्रतिलिपि या वेबसाईटवर अर्धसत्य , स्टँडवरच प्रेम , साक्राबाई या लघूकथा प्रकाशित , सीमेवर जाताना , अंजलीचा राणा या कविता प्रकाशित +-नेमप्लेट , अश्वमेधा , मला न्याय पाहिजे या पटकथा (अप्रकाशित ) +-7888197187 +25)प्रा दिलीप आनंदराव जाधव +-मध्यान ऊन , वण्चीताच जीण, कोल्हाट्याच पोरं आत्मकथनातील सामाजिकता (प्रकाशित ) +-7620848649 +26)नाव - प्रिया गणपत पोवार +२: राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषय : आंतररा्ट्रीय भारत आणि राजकारण. न्यू कॉलेज कोल्हापूर. +३ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषयः स्त्री शिक्षण आणि राज्य शासनाची भूमिका . श्रीपतराव कॉलेज कोतोली. +४ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषयः भारतातील नागरिकत्व आणि स्थलांतर. शिवाजी विद्यपीठ कोलहापूर. +५ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषय,,: विधानसभा निवडणुक आणि पक्षीय संदर्भ.शिवाजी विद्यापीठ कोलहापूर. +६ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषयः जात आणि धर्म. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गडहिंग्लज. +1)प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार तसेच उत्कृष्ट सुत्रसंचलन अवॉर्ड. +२)ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 +द्वितीय पारितोषिक. +27)मुकुंद वेताळ +-दैनिक सकाळ-कथा प्रकाशित पाडवा , राधेची व्यथा , महारोगी ललित लेख -शेत पिकल पिकल , रूतूराज आज वनीं आला , -दैनिक लोकमत -दिवस सुगीचे +-दैनिक लोकसत्ता -हवामान बदलाची अस्मानी , फसवा पाऊस +-पुस्तक प्रकाशन मार्गावर -मास्तरकीतले मुखवटे , चांगा पैलवान +-9689150844 +28)प्रा गजानन आनंता देवकर +-6 पुस्तके प्रकाशित +1.जागतिकीकरण समकालीन बदलते संदर्भ +2. युगपुरूष:यशवंतराव चव्हाण +3.समन्वयकार संत नामदेव आणि गुरुनानकदेव +4.कुरुक्षेत्र कविता संग्रह +5.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जन्मशताब्दी वर्ष गौरव ग्रंथ +6.विशाखा: मानवतावादी दृष्टीकोन +मोबाईल -9403004549 +29)दत्ता नारायणराव पवार यवतमाळ +1)दुखः तेजालेला ( कविता संग्रह ) +मोबाईल -9421717805 +30)महेश मंजुळे पुणे +प्रकाशित लेख - +१. विमुक्तांचे स्वातंत्र्य +२. गांधी- माणूस ते महात्मा +प्रकाशक- साकेत प्रकाशन +३. या व्यतिरिक्त अक्षरलिपी, दिव्य मराठी, पुरुष उवाच, सामना इत्यादी दिवाळी अंकांमध्ये तसेच लोकसत्ता, लोकमत, महानगर या दैनिकांत आणि कलमनाम, चित्रलेखा, मार्मिक, सिटाडेल या नियतकालिकांत विविध विषयांवर लेख प्रकाशित. +४. दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठी वृत्तपत्रातील रसिक पुरवणीमध्ये 'श्टोरी सबकुछ' या सदरा अंतर्गत (2019) वर्षभर लेख प्रकाशित. +मोबाईल -8308639377 +, *B A' M A M Phil, Ph d* +प्रकाशित -*वडार समाज* *कला आणि स्थापत्य* +++ +32) *मा श्री रामचंद्र मसू मिरेकर सांगली-8530419606/7522968696 +1)परवड 2)पोतराज 3)बाप 4)खोपा 5)सायली 6)टार्गेट 7)गिधाड 8)सावज 9)नवस 10)सत्तेची सोगटी 11)वावटळ 12)ते पाच दिवस 13)रांगोळी दारातली +1)दै सडेतोड 2)बोबाटा 3)रिटर्न आफ जिब्राटर +1)रेशीम गाडी 2)या दैवाचा खेळ निराळा 3)कांदाचा वांदा +33)राम रमेश वडर- सांगली +सोशल मिडिया मध्ये प्रकाशित कविता. +1)वडार समाज 2)तो वडार समाज माझा 3)तु माझी होशील का? 4)मा +कवयित्री +1)नंदा इटकर, यवतमाळ. +2) मोनिका चौगुले,पुणे +3)मानसी वडार, सोलापूर +4) माधुरी चव्हाण, इंदापूर +5)प्रिया पोवार, कोल्हापूर +6)रतन सांवत, कोल्हापूर +7) अंकिता कुसळकर, अहमदनगर +8) अंजली पाथरवट,उस्मनाबाद +9)जयवंती पवार,पेठ +10)सुवर्णा शंकर देवकर, सोलापूर +11) +पहा: मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11768.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56d9fcf562ea393435d3b81fe81b57605d4000c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11768.txt @@ -0,0 +1,9 @@ +वडाळी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +वडाळी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11784.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fc41f41327081d0b6b18089ecb406e429d581ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11784.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडुज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11804.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7a4ad211570434b17aab48d6d5b1b50bf4f9fbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11804.txt @@ -0,0 +1,27 @@ +गुणक: 22°18′N 73°12′E / 22.300°N 73.200°E / 22.300; 73.200 + +वडोदरा (बडोदे, बडोदा) (गुजराती: વડોદરા) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे आणि बडोदा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे/मुख्यालय आहे. या शहराचे गुजराती नाव वडोदरा, स्पेलिंग Baroda.. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील अहमदाबाद व सुरतखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा शहर विश्वामित्री नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे. +१६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली येथून मुघलांना हुसकावून लावण्यात मराठ्यांना यश आले. १७२१ साली येथे गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले. ब्रिटिश राजवटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले. +सध्या वडोदरा गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. खनिज तेल उद्योगामुळे वडोदऱ्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. +वडोदरा विमानतळ (हर्णी विमानतळ) शहराच्या ईशान्य भागात आहे व येथून दिल्ली, मुंबई, चेन्नई, बँगलोर इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमान सेवा आहे. भविष्यकाळामध्ये वडोदरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येईल असा अंदाज आहे. वडोदरा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. वडोदऱ्याहून मुंबईिदिल्ली-सौराष्ट्र या दिशांकडे जाण्यासाठी वडोदरा एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, सौराष्ट्र मेल, पश्चिम एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस इत्यादी दररोज सुमारे ५० गाड्या बडोदा स्टेशनवर थांबतात. +मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते अहमदाबाद दरम्यानचा ९३ किमी लांबीचा राष्ट्रीय गतिमार्ग १ हा नियंत्रित-प्रवेश महामार्ग भारतामधील राष्ट्रीय महामार्ग जाळ्यातील पहिलाच गतिमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबाद दरम्यान एका तासात प्रवास शक्य झाला आहे. +२००९ सालच्या ऑक्टोबरमध्ये बडोद्यात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन भरले होते. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते. +याच संमेलनापासून ' मराठी ग्रंथकारांचे संमेलन' हे मुळचे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असे व्यापक नाव देण्यात आले. तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच संमेलन होते. या संमेलनाच्या वेळी झालेल्या साहित्य दिंडीत लहान मुलेही सहभागी झाली होती. +१९२१ सालच्या नोव्हेंबरमध्ये बडोद्यात दुसरे मराठी साहित्य संमेलन झाले. ते साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजमहालाच्या प्रांगणात भरले होते. न.चिं. केळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी केसरीचे संपादक असलेल्या केळकरांनी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या वादासंदर्भात २१ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शाहू महाराजांच्या विरोधात लेखन केले होते, त्यामुळे संतापलेल्या काही लोकांनी शाहू महाराज हे सयाजीराव महाराजांचे व्याही असल्याचे कारण पुढे करत केळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. +केळकरांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसेच हा प्रस्ताव फेटाळून लावला. +या मराठी संमेलनाच्या साहित्य दिंडीत लेझीम पथक, मल्लखांब आणि लष्करी परेड होती. या परेडमध्ये पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता. +न. चिं. केळकर यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केले. भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीने उठून जायचे नाही, अशी अट त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच घातली होती. +हे ११वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. +१९३४ साली बडोद्यात तिसरे संमेलन झाले. हे २०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. ना.गो. चापेकर संमेलनाध्यक्ष होते, तर नानासाहेब शिंदे स्वागताध्यक्ष. +न्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनातही लष्करी परेड झाली. +या संमेलनाला वि.स. खांडेकर, कवी अनिल, वामन मल्हार जोशी आदी उपस्थित होते. कवी माधव ज्युलियन संमलनाचे अध्यक्ष होते. त्या वर्षी उत्कृष्ट कवितेसाठीचं सुर्वणपदक बा.भ. बोरकर यांना मिळाले होते. त्यांनी त्यावेळी तेथे कर माझे जुळती आणि मुशाफिर या कविता सादर केल्या होत्या. +हे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात २०१८ सालच्या १६ ते १८ फेब्रुवारी या तारखांना भरले होते. डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'न्यूड, एस. दुर्गा, पद्मावत या चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसला असे वादाचे तोंड फोडले. कलावंतांना नामोहरमही करण्यात येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र या अर्थाने सरकार लोकशाहीचे तत्त्व पाळत नाही. त्यामुळे राजा तू चुकत आहेस, तू सुधारले पाहिजेस', अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सरकारला सुनावले. +अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखती, तसेच त्यांची वक्तव्ये यामध्ये तलक्ष्मीकांत देशमुख यांनी सातत्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा मांडला होता. शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात, अध्यक्षीय भाषणात त्यांनी तोच मुद्दा पेरुमल मुरुगन, नितीन आगे या घटनांचे विश्लेषण करत त्यांनी सध्याच्या कठीण काळाचा आरसा उपस्थितांना दाखवला. वादग्रस्त अशा गोहत्या बंदीचा मुद्दाही त्यांनी आपल्या भाषणात मांडला जोमात मांडला. +संमॆलनात पास झालेले ठराव : - +१. धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. सरकारच्या असंवेदनशीलतेबद्दल नाराजी व्यक्त करत, शासनाने सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेत प्रामाणिकपणे सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली. +संमेलनात झालेली मुलाखत :- +डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी यांनी नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत घेतली. +एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसऱ्याला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिला +धर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वतः हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1181.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17a57196f3bff67c4cffed7db3e9040d81ddd54c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1181.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रसेल आयरा क्रोव (७ एप्रिल, १९६४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याचा जन्म न्यू झीलंडमध्ये झाला परंतु पहिली १० वर्षे तो ऑस्ट्रेलियात घालवली आणि वयाच्या २१व्या वर्षांपासून तो तेथे कायमचा आहे. [१] [२] क्रोवला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत. +रसेल क्रोव दोन चुलत भाऊ मार्टिन क्रोव आणि जेफ क्रोव  न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11881.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99abbe34e2ac5fe9e00c71a519659b9894430cd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11881.txt @@ -0,0 +1,18 @@ +वनगरजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने जिल्हा परिषदेच्या तवा झाटेपाडा शाळेनंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१] +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५२७ कुटुंबे राहतात. एकूण २७०२ लोकसंख्येपैकी १३१८ पुरुष तर १३८४ महिला आहेत. गावाची साक्षरता ३२.७५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४२.२१ आहे तर स्त्री साक्षरता २४.०७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५४३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.१० टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी,सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +भावडी, कोसेसरी, वेती, मुरबाड, पिंपळशेत बुद्रुक, चिंचणी, थेरुंडे,कवडास, आंबेघर धरमपूर, धामणी, चंद्रनगर ही जवळपासची गावे आहेत.मुरबाड समूह ग्रामपंचायतीमध्ये मुरबाड, पिंपळशेत बुद्रुक,आणि वनगरजे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11885.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4288f62be93bfab20023179511af4c19145ad413 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11885.txt @@ -0,0 +1,2 @@ +वानाडोंगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगर परिषद आहे. येथे नागपूरमधील पहिले डीमार्ट आहे. वर्षा शहाकर या वानाडोंगरीच्या पहिल्या महिला नगरपालिका अध्यक्षा आहेत. +२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार ,[१] वानाडोंगरी येथील लोकसंख्या १७,१५० होती. यापैकी ५४% आणि ४६% महिला आहेत. वानाडोंगरीचा सरासरी साक्षरता दर ६९% आहे, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. येथे पुरुष साक्षरता ७५% आणि महिला साक्षरता ६२% आहे. वानाडोंगरी मध्ये, १७% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11890.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77a5133313eef25db45ca290b382d54ef1d510ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11890.txt @@ -0,0 +1,69 @@ + +वनपर्ति जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्याच्या दक्षिणेकडील राज्यातील जिल्हा आहे. वनपर्ति येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे महबूबनगर जिल्ह्यातून कोरलेले आहे.[२] +वनपर्ति जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,१८८ चौरस किलोमीटर (८३१ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या जोगुलांबा गदवाल, महबूबनगर, नारायणपेट, नागरकर्नूल जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेशच्या राज्याच्या सीमेसह आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या वनपर्ति जिल्ह्याची लोकसंख्या ५,७७,७५८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९६० स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५५.६७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १५.९७% लोक शहरी भागात राहतात. +वनपर्ति जिल्ह्या मध्ये १४ मंडळे आहेत:[३] + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11892.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f28c181267e008e3a790e224aa9852131b6d7ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11892.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनपूरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11907.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9b9f721c79255790573ceaf7d952edef1c54b97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11907.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11914.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c8878bd3b0e374e085540e7154964174330961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11914.txt @@ -0,0 +1,4 @@ +वनात निवास करणे. वनवास बहुधा स्वेच्छेने घेतला जात नाही. वनवासी आयुष्य व्यतित करताना, झाडाच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रे, ज्याला वल्कले म्हणतात, ती परिधान करावी लागतात. अरण्यात मिळणारी कंद, मुळे यांच्यावर भूक भागवावी लागते. पर्णकुटीत राहावे लागते. दर्भाच्या शय्येवर निजावे लागते. +नित्य जीवनात सहजपणे प्राप्त होणारे सर्व सुखपभोग त्यागून वनवासी आयुष्य व्यतित करणे, हे खडतर तपश्चर्या करण्यासमान असते. +रामायणात कैकेयीने राजा दशरथाकडे मागितलेल्या दोन वरांमुळे रामाला बारा वर्षांचा वनवास भोगावा लागल्याचा उल्लेख आहे. +महाभारतात द्युतक्रिडेमधे हारल्यामुळे पांडवांना बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागल्याचा उल्लेख आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11922.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97267df256c4cfc3ba5180b3362480b322ae26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11922.txt @@ -0,0 +1,4 @@ +वनस्पतीशास्त्रात विवध वनस्पतींचा अभ्यास केला जातो. +झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. +बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुसऱ्या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुद्धा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11929.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d96441136d910ba7791bebba37be72a571911e22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11929.txt @@ -0,0 +1,10 @@ +कोणत्याही एखाद्या खास वस्तूचे इतरांपासून वेगळेपणा जपण्यासाठी व ओळखण्यासाठी तिचे 'नामकरण' केले जाते. जुन्या भारतीय विद्वानांनी वनस्पतींचे नामकरण याच विचाराने केले होते. +भारतास इतर देशांप्रमाणेच किंबहुना, थोड्याशा जास्तच प्रमाणात प्राचीन परंपरा आहेत. पूर्वी संस्कृत भाषा प्रचलनात होती. त्यानंतर अनेक भारतीय भाषांचा जन्म झाला. मराठीही अशीच एक भाषा. त्यामुळे सध्या मराठीत प्रचलित असलेली वनस्पतींची बहुतेक नावे संस्कृतवरूनच आलेली आहेत. +मात्र वनस्पतींच्या काही नावांवर स्थानिक प्रभाव असल्याचे दिसून येते.. त्या विशिष्ट प्रदेशांत उगवणाऱ्या वनस्पती जेव्हा महाराष्ट्रात आल्या, किंवा महाराष्ट्राला माहीत झाल्या, तेव्हा त्यांचे त्या प्रदेशातले मूळ नाव किरकोळ बदल होऊन मराठीत आले. +काल लिनियस या शास्त्रज्ञाने द्विनाम पद्धतीचा वापर जगात सर्वप्रथम सुरू केला . या संशोधकाच्या कार्यामुळे आज अनेक सजीवांना शास्त्रीय नाव प्राप्त झाले आहे ही नावाची पद्धत संपूर्ण जगामध्येे वापरली जाते. या पद्धतीमुळे भाषेतील फरकामुळे होणारे गोंधळ ,हे टाळता येतात वैज्ञानिक. सध्याचे दिनांक वैज्ञानिक जग पूर्णपणे द्विनाम पद्धतीचा वापर करत आहे.याया या +जसे : +काही नावांना, ज्या देशांमधून ती वनस्पती आली त्या देशाचे नाव जोडण्यात आले आहे. +काही वनस्पतींना ज्या देशांमधून ती आली, त्या देशात तिचे असलेले नांव तसेच ठेवण्यात आले आहे. +वनस्पती सहजगत्या ओळखण्यात यावी म्हणून सर्वसामान्यास पटकन आकलन होईल अशी त्या वनस्पतीच्या दर्शनानुसार नावे उदाहरण : +लिबेलस दि मेडिसिनालिबस इंदोरम हेर्बिस (मूळ लॅटिन शब्द. अर्थ: इंडियनांचे वैद्यकीय वनस्पतींवरचे छोटे पुस्तक) हा ग्रंथ म्हणजे वनस्पतिविषयक हस्तलिखित असून, त्यात अझ्टेकांकडून विविध वैद्यकीय गुणधर्म असलेल्या ज्या वनस्पती वापरल्या जातात, त्यांची माहिती दिलेली आहे. याचे भाषांतर १५५२मध्ये मार्तिन दिला क्रुझ ह्याने ट्लाटेलोल्कोमध्ये नाहुआट्ल भाषेत केले. (ही प्रत खूप काळ टिकली नाही). नंतर जुआन बादियानोने मूळ नाहुआट्लमधून लॅटिनमध्ये भाषांतरित केले. लिबेलस हा ग्रंथ बादियानोने अनुवादित केल्यानंतर बादियानस मॅन्युस्क्रिप्ट ह्या नावानेही ओळखला जाई. नंतर तो ग्रंथ मूळ लेखक आणि अनुवादक ह्याच्या नावाने - कोडेक्स दिला क्रुझ-बादियानो - ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. यानंतर १७व्या शतकातील हस्तलिखितांचा संग्रह ज्या कार्डिनल फ्रान्सिस्को बर्बेरिनीकडे होता, तो त्याच्याच नावाने म्हणजे, कोडेक्स बर्बेरिनी म्हणूनही ओळखला जाऊ लागला. मुळातल्या भारतीय ग्रंथाची ही स्थानांतरे, स्थित्यंतरे आणि नामकरणे मजेदार आहेत. +वनस्पतींच्या शास्त्रीय नामकरणासाठी काही नियम हवेत हे एकोणिसाव्या शतकात कळून चुकले. त्यानुसार, कायद्याचा एक ढाचा तयार करण्यात आला. उत्तरोत्तर याच ढाच्याची अधिकाधिक चांगली संस्करणे प्रकाशित होत गेली. वनस्पतींसाठी, प्रकाशनात सुधारणा होण्याच्या सन १८६७, १९०६, १९५२ ह्या प्रमुख तारखा आहेत. त्या वर्षी, अनुक्रमे लुईस-डी-कॅन्डोले,(lois de Candolle), ’व्हिएन्ना नियम’ नावाचे वनस्पतीशास्त्रीय नामकरणासाठी आंतराष्ट्रीय नियम (International Rules of Botanical Nomenclature, 'Vienna Rules') आणि त्याचसाठीचे ’स्टॉकहोम कोड’ नावाचे आंतरराष्ट्रीय संकेत स्थापित केले गेले.. (International Code of Botanical Nomenclature, 'Stockholm Code'). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11947.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f095bde4f4a31588e3c28edb625f807f5731b7a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11947.txt @@ -0,0 +1,3 @@ +वन्यजीव म्हणजे पाळीव नसलेल्या प्राण्यांच्या प्रजाती. परंतु त्यामध्ये सर्व जीव समाविष्ट आहेत जे मानवाने ओळखल्याशिवाय एखाद्या भागात वाढतात किंवा जंगलात राहतात. [१] वाळवंट, मैदाने, गवताळ प्रदेश, वुडलँड्स, जंगले, शहरी भाग आणि इतर क्षेत्रे, या सर्वांमध्ये वन्यजीवांचे वेगळे प्रकार आहेत. हा शब्द सामान्यत: मानवी घटकांमुळे अस्पृश्य असलेल्या प्राण्यांच्या संदर्भात वापरतात, परंतु बहुतेक शास्त्रज्ञ सहमत आहेत की मानवी क्रियाकलापांमुळे वन्यजीव प्रभावित होतात.[२] +काही वन्यजीव मानवी सुरक्षा, आरोग्य, मालमत्ता आणि जीवनाची गुणवत्ता धोक्यात आणतात. तथापि, अनेक वन्य प्राण्यांना, अगदी धोकादायक प्राणीही मानवासाठी मोलाचे आहेत. हे मूल्य आर्थिक, शैक्षणिक किंवा भावनिक स्वरूपाचे असू शकते. +२०२० च्या जागतिक वन्यजीव निधीच्या लिव्हिंग प्लॅनेट अहवाल आणि प्राणीशास्त्रीय सोसायटी ऑफ लंडनच्या लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्सनुसार, मानवी क्रियाकलाप, विशेषतः अतिउपभोग, लोकसंख्या वाढ आणि सघन शेती यांचा परिणाम म्हणून १९७० पासून जागतिक वन्यजीव लोकसंख्या ६८% ने कमी झाली आहे.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11963.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799ef7b1fe1d0f484e1ad29d7b464536ecc7b300 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11963.txt @@ -0,0 +1 @@ +वफादर मोमंद (जन्म १ फेब्रुवारी २०००) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे.[१] जून २०१८ मध्ये भारताविरुद्ध अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11968.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf7590c6bf6773f56914467a1e8ca209cdda42b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11968.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 18°0′0″N 79°34′48″E / 18.00000°N 79.58000°E / 18.00000; 79.58000 + +वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१] +वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६,१५,९९८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३०८,५०९ पुरुष आणि ३०७,४८९ स्त्रिया आहेत. वारंगळ शहराची लोकसंख्या ६१५,९९८ असली तरी; त्याची शहरी/महानगरी लोकसंख्या ७५३,४३८ आहे ज्यापैकी ३७७,९४३ पुरुष आणि ३७५,४९५ महिला आहेत. लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५९,१९५ मुले आहेत, त्यात ३०,३८० मुले तर 2८,८१५ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९४८ मुली आहे. ४,६३,८०१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८३.३०% होता.८३.४१% लोक हिंदू आणि (१४.३९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.६५ %), शीख (०.१५%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०३%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.३५ %) यांचा समावेश होतो.[३] + +तेलुगू वरंगलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. +हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे, राष्ट्रीय महामार्ग १६३, हैदराबाद आणि भोपालपट्टणमला जोडणारा; रामागुंडम आणि खम्मम यांना जोडणारा NH ५६३ आहेत. वरंगल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ) हे सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[४][५] +वारंगलमध्ये भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या नवी दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर काझीपेट आणि वारंगल ही दोन रेल्वे स्थानके आहेत. ती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात.[६] +वरंगलमध्ये निजामांनी १९३० मध्ये ममनूर येथे विमानतळ बांधले आहे. १,८७५ एकर जमीन, ६.६ किमी धावपट्टी, पायलट आणि स्टाफ क्वार्टर, पायलट प्रशिक्षण केंद्र आणि एकापेक्षा जास्त टर्मिनल असलेले हे अविभाजित भारतातील सर्वात मोठे विमानतळ होते. परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.[७] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11988.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2b871848a91dd4cef15c1c1205e104f4f23c4e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11988.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11993.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e27dcec51aa687688c49589736820e62d4023403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_11993.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरखेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12001.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..437acc1df30f689c1c162cb4ba119a26395ef3cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12001.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरची भांबुरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12028.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e429417aba7c0b8ca1922347e26cb63874d45a5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12028.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरधे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12037.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5b38faa80fdfaa1b6a021deb291f434ed92f07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12037.txt @@ -0,0 +1 @@ +वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी महामार्गापासून-सीलिंकपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12038.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5b38faa80fdfaa1b6a021deb291f434ed92f07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12038.txt @@ -0,0 +1 @@ +वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी महामार्गापासून-सीलिंकपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12050.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0f455ea8ef9660c3e13cc5bb405deb32af8ca9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12050.txt @@ -0,0 +1,3 @@ +वरवंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. +देवधर बाबा मंदिर diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12056.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6939b1f00335d3c90b8d1e4cd4328f20f04b639b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12056.txt @@ -0,0 +1,94 @@ +वर्वे बु. हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील २७७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २१५ कुटुंबे व एकूण ९२६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune २९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४५५ पुरुष आणि ४७१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १३७ असून अनुसूचित जमातीचे ११ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६८२ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (Vadgaon) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (Varve) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (Nasrapur) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. + +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. + +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. + +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. + +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. + +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +वर्वे बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): + +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): + +वर्वे बु. या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1206.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c782cdb5e4c9f44704914482d0dc8727936f1d16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1206.txt @@ -0,0 +1,9 @@ + +रस्किन बॉंड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या देहरादून या नयनरम्य शहरात राहतात. बॉंड यांनी कथा, ललित लेखन, कादंबऱ्या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ५००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बॉंड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी याचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत. +रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणाऱ्या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमला. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेले वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे. +सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टीने आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि इथल्या बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अ‍ॅंग्लो इंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किनच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणाऱ्या रस्किनने भविष्यातल्या इतर 'सुवर्णसंधी' आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. तो मनाने मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झऱ्याकाठी पाणी प्यायला येणाऱ्या बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिला. लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेला, त्याने ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकऱ्या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी झुरत राहिला. त्याला भारतातल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किनने एक दिवस 'द रूम ऑन द रूफ' लिहून काढले. +'द रूम ऑन द रूफ' या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरुण रस्किनच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा 'जॉन लेव्हलिन ऱ्हिस पुरस्कार' त्याला पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बॉंडचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्यजगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किनने पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होता, त्या हिमालयाकडे त्याची पावले परत अपरिहार्यपणे वळली. +देहराडूनमध्ये रस्किनला राहायला त्याच्या सावत्र वडिलांच्या पहिल्या बायकोने-बिबीजीने घर दिले. रस्किनच्या आईने दरम्यानच्या काळात दुसरे लग्न केले होते. सावत्र वडील आणि आईच्या दुनियेपासून तो आता मनाने पूर्ण विलग झाला होता. मात्र सावत्र वडिलांनी सोडून दिलेली त्यांची पहिली पत्‍नी, जिला रस्किन 'बिबीजी' म्हणून हाक मारत असे, ती मोठ्या हिमतीची व प्रेमळ स्त्री होती. जिचे वाणसामानाचे दुकान होते. अशी ती देहराडूनमधली ती एकमेव आणि पहिली बाई होती. +दुपारी बिबीजी रस्किनला पराठे, शलगम किंवा टर्निपचं लोणचे आणि गाजराची मसालेदार कांजी असणारं जेवण पोटभर खायला घाले. मग दुपारी दुकानातल्या वरच्या माळ्यावर बसून रस्किन लिहायला लागत असे. तिथे वीज नव्हती. संध्याकाळी अंधार झाला, की बिबीजी केरोसीनचा कंदील पेटवून जाई. त्या प्रकाशात रस्किनचे लेखन चालूच राही. +रस्किन बॉंडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन्स' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट, वगैरे). एक था रस्टी’ या नावाने त्याच्या ’रस्टी’कथांवर आधारलेली दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्री मिळाली,. आणि नंतर २०१४ साली पद्मभूषण पुरस्कारही मिळाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12094.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bc2ca66f24528a51e705b23aa38dea53954a2d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12094.txt @@ -0,0 +1,6 @@ + +वरुण आदित्य (जन्म १८ जानेवारी १९९१ - कोयंबटूर, तामिळनाडू) हा एक भारतीय वन्यजीव छायाचित्रकार आणि एक पर्यावरणशास्त्रज्ञ आहे.[१] २०१६ च्या राष्ट्रीय भौगोलिक निसर्ग छायाचित्रकार म्हणून त्याला प्रथम पुरस्कार मिळाला. +२०१३ मध्ये नाट जिओ स्पर्धा जिंकल्यानंतर अमेरिकन लोकप्रिय लँडस्केप फोटोग्राफर मायकेल मेल्फर्डबरोबर कोस्टा रिका आणि पनामा येथे प्रवास करण्याची संधी मिळाली. २०१६ मध्ये त्याने ऍनिमल  पोर्ट्रेट श्रेणीत नॅशनल जिओग्राफिक फोटोग्राफर ऑफ द इयर मध्ये प्रथम पारितोषिक जिंकले. हिरव्या द्राक्षांचा वेल साप ज्याला आशियाई द्राक्षारस साप देखील म्हणतात.[२] +१९ ऑगस्ट २०१९ रोजी जागतिक छायाचित्रण दिनाच्या अनुषंगाने अँपलचे  मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी ट्विटरवर जाऊन वरुण आदित्यने पार्श्वभूमीवर डबल इंद्रधनुष्यासह हत्तींच्या चित्राशी संबंधित असलेली एक प्रतिमा सामायिक केली.[३] +२०१६ मध्ये नॅशनल जिओग्राफिक नेचर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार +वरुण आदित्य सोनी एशिया प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12099.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f457c4f92a95457387a49ba90ebabd89e29370d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12099.txt @@ -0,0 +1 @@ +वरुण कुमार या शीर्षकाचे खालील लेख आहेत -- diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12100.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f457c4f92a95457387a49ba90ebabd89e29370d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12100.txt @@ -0,0 +1 @@ +वरुण कुमार या शीर्षकाचे खालील लेख आहेत -- diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12110.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c30c1a461e9b99fd0e1fc0abdf00bcd5114db22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12110.txt @@ -0,0 +1,6 @@ +२४ नोव्हेंबर, इ.स. २०११ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +वरूण अ‍ॅरन ( २९ ऑक्टोबर १९८९ (1989-10-29)) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. + सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • +८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • + सिमॉन्स diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12111.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d256e6dc7ae4de518347d1bdbce8e38582f1efe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12111.txt @@ -0,0 +1 @@ +वारुणा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर लोकसभा मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12132.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32c5dfc831f7cbdfc4734efaa69bdfb089bb28ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12132.txt @@ -0,0 +1,4 @@ +वरुण धवन ( २४ एप्रिल १९८७) हा एक भारतीय सिने-अभिनेता असून बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्याचा मुलगा आहे. वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[१] +वरुणचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि करुणा धवन यांच्याशी झाला. त्याचे कुटुंब पंजाबी आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित हा चित्रपट दिग्दर्शक असून तो देसी बॉईझ या चित्रपटासाठी ओळखला जातो, तर काका अनिल हा अभिनेता आहे.[२] त्याने वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील एच.आर. शिक्षण पूर्ण केले. वरुणने युनायटेड किंगडमच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.[३] अभिनय कारकिर्दीपूर्वी धवनने करण जोहरच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात माय नेम इज खान (२०१०) या चित्रपटात काम केले.[४] +२४ जानेवारी २०२१ रोजी वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालशी लग्न केले जिच्या बरोबर तो शाळेत शिकला होता आणि १० वर्षांपासून प्रेमसंबंधात होता.[५][६] +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वरुण धवन चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12143.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a24e5c2a5472d4df6b98905b0838f552906e893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12143.txt @@ -0,0 +1,2 @@ +२०° १३′ ४८″ N, ७९° ००′ ००″ E +वरोरा (लेखनभेद: वरोडा ;) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12155.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a11a4062f488f4cc37ab615a3f86b6363a94bc9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12155.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे. +क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे : diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12186.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c24e92f7fede663b4a3a8c502eb6f16162e295b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12186.txt @@ -0,0 +1,24 @@ +तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्य व व्याकरण) एक आहे. +मराठी भाषेत मधे एकूण ५२ वर्ण आहेत. +वर्णाचे एकूण ३ प्रकार पडतात. +१. स्वर +२. स्वरादी +३. व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजने +ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरुवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात. तसेच ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात. मराठीत एकूण १४ स्वर आहेत. +अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए (ॲ) ऐ ओ (ऑ) औ +ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरुवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात. मराठीत एकूण २ स्वरादी आहेत. +ं (अं ) ः (अ:) +ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात. मराठीत एकूण ३६ व्यंजन आहेत. +मूळ व्यंजने: +क् ख् ग् घ् ङ् +च् छ् ज् झ् ञ् +ट् ठ् ड् ढ् ण् +त् थ् द् ध् न् +प् फ् ब् भ् म् +य् र् ल् व् +श् ष् स् +ह् ळ् +संयुक्त व्यंजने: +क्ष् ज्ञ् +द् + न् + य् = ज्ञ् +क् + ष् = क्ष् diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1219.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1539f29d6504e473fe47e7824f14ca4d1da96a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1219.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +रहकीम रशॉन शेन कॉर्नवॉल (१ फेब्रुवारी, इ.स. १९९३:ॲंटिगा - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12201.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c37828bd310ec8b29a3b4dcbf543a71ae75890c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12201.txt @@ -0,0 +1,12 @@ + +घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे (बहुधा) छापील प्रकाशन. +वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा,त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय,त्यांचे अभिमान,त्यांचे आनंद आणि दुःख ही अशा वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असते. इ.स. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी पत्रकारितेची गंगोत्री समजली जाते. वृत्तपत्रे ही अनेक पानांमध्ये प्रकाशित होत असतात. काही वृत्तपत्रे ही दररोज प्रकशित असतात, त्यांना दैनिके म्हणतात. काही वृत्तपत्रे ही आठवड्याला प्रकाशित होत असतात, त्यांना साप्ताहिक असे म्हणतात. काही वृत्तपत्रे ही पंधरा दिवसांनी प्रकाशित होत असतात त्यांना पाक्षिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्रे ही दर महिन्याला प्रकाशित होत असतात, त्यांना मासिक असे म्हणतात. काही वृत्तपत्रे दर तीन महिन्याला प्रकाशित होतात त्यांना त्रिमासिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्र ही दर सहा महिन्याला प्रकाशित होत असतात, त्याला सहामाही असे म्हणतात. तर दर वर्षी प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्राला वार्षिक असे म्हणतात. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी,राजकारण,साहित्य,कला,क्रीडा,आणि सांस्कृतिक घडामोडी समजतात.वृत्तपत्रांद्वारे आपल्याला जगात कुठे काय घडले ते समजते. +मुद्रित माध्यमांमध्ये वृतपत्रे हे सर्वात प्रभावी मध्यम आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी वर्तमानपत्राची परंपरा अत्यंत प्रभावी व प्रेरक अशी आहे. स्वातंत्र्यापूर्वी दर्पण, प्रभाकर, इंदुप्रकश, केसरी, मराठा, ज्ञानप्रकाश, बहिष्कृत भारत अशी कितीतरी वर्तमानपत्रे निघाली. स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतर अनेक वृत्तपत्रे निघाली जसे की सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, काळ, लोकमत, , ई. +अग्रलेख हे लेख संपादक लिहितात. वृत्तपत्राचे संपादक हे आपल्या रोजच्या प्रकाशनातून एक माहिती पूर्ण असलेला अग्रलेख रोज प्रकाशित करत असतात.संपादक हा दूरदृष्टीचा असतो त्याला विविध भाषांचे ज्ञान अवगत असतात. त्याचा जण संपर्क हा खूप मोठा असतो. अग्रलेखातून प्रकाशित होणारी माहिती विविध पैलूंवर भर टाकणारा किंवा एख्याद्या विषयाची परीपूर्ण माहिती देणारा असतो. उदा- GST वरील लेख, नोट बंदी काळातील आलेले लेख.... अग्रलेख हे एक जबरदस्त हत्यार म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वापरले. +भारतीय शेती ही निसर्गावरील जुगार म्हणून ओळखले जाते. हवामानाचा अंदाज म्हणूनच शेतीसाठी आवश्यक मानला जातो. +वाचकांचा पत्रव्यवहार'हे सदर २०व्या शतकापासून आजही दैनिके, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके इत्यांदीमध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. वूत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच पत्रव्यवहाराचे सामाजिकदृष्टीने असणारे महत्त्व ओळखून संपादकांनी पत्रव्यवहारास खास जागा दिली. वाचकांना आपली मते, विचार, अपेक्षा, तक्रारी, क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पत्रातून समाजमनाची स्पंदने, समाजाच्या जाणिवाच व्यक्त होतात. जागतिक घडामोडी,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांना स्पर्श करणारी ही मनोगतपर परखड पत्रे असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबाबत तात्काळ मतनोंदणी करणारे,ग्रामीण आणि नागरी सुविधेबाबत विकासातील त्रुटी सांगणारे, नाराजी, निषेध करणारे, चांगल्या बातमींचे स्वागत तसेच अभिनंदन करणारे असे लेख वाचकांचे पत्रव्यवहारमध्ये असतात. वाचकांना लिहिते करणाऱ्या, अभिव्यक्तीस जागा देणाऱ्या अशा पत्रव्यवहारातून विचारमंथनास चालना मिळते.वाचकांच्या पत्रातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटत असते. अशा पत्रव्यवहारातून शिक्षण, सामाजिक सुधारणा, विचारक्षमता,संवेदनशीलता विकसित होऊन जागृत आणि प्रगल्भ समाजनिर्मितीस पोषक वातावरण निर्माण होते. +इ.स. १९७५पूर्वी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवशीही भारतातील वृत्तपत्रे बंद नसतात. कारण सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नाहीत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी मिळत नसे. १५ ऑगस्टला टाइम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. त्या बदल्यात ते २६ जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिन) सुट्टी घेत असे व २६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असत. +महाराष्ट्रामधील वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे (जन्म : २१ डिसेंबर, इ.स. १९१६) यांनी दादरमधील दोन-चार वृत्तपत्रविक्रेत्यांना बरोबर घेऊन दोन्ही ग्रुप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग निघतो का? म्हणून चाचपणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. हा सुट्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटित झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे त्यांनी हालचालींना सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्यांना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्‍नांना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व इकडे विरारपर्यंत सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला व सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. अशा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली. +महाराष्ट्रात वृत्तपत्र विक्रेता दिनाची सुरुवात दिनांक 15 ऑक्टोबर 2018ला नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वृत्तपत्र विक्रेता दिवस देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी करण्याचे ठरवले. वृत्तपत्र विक्रेता दिवस हळूहळू देशभर साजरा होत आहे. +छोट्या समर्पक असतात. +रोमन साम्राज्यात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे. तसेच चीन मध्येही दुसरे ते तिसरे शतक या दरम्यान असलेल्या साम्राज्याच्या काळात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12206.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a83cf945d28c674e8813410b19145655b578628 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12206.txt @@ -0,0 +1,3 @@ +वर्थ काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +वर्थ काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1222.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a509bdeb376cbb65f7fbbd5edb9710d3bd059de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1222.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रहमत शाह (६ जुलै, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12228.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303d3b0435d38460dce0f5945ca995a086ada3b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12228.txt @@ -0,0 +1,2 @@ +वर्धा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12240.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee9aa2ce8ce61b0490b538862b4769a537bbd410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12240.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हर्नॉन डॅरिल फिलान्डर (जून २४, इ.स. १९८५:बेलव्हिल, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12242.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f49fcf5ebdcbcf5ecd3e631b30f8e5d2cb070fab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12242.txt @@ -0,0 +1,2 @@ +वर्मन राजघराणे हा एक प्राचीन राजवंश होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12250.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9dcdb5dee5ab0b1000328ddbb06d7ed3345d8dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12250.txt @@ -0,0 +1,19 @@ +जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार विकसित देशांचे हितसंबंध टिकविणारा असल्यामुळे विकसनशील देशानी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला , मात्र विकसित देशानी ते सर्व प्रयत्न हाणून पाडले . संयुक्त राष्ट्रसंघाने १९६३ मध्ये संस्थात्मक रचना उभारण्यासाठी एक समिती स्थापन केली होती .या समितीच्या सल्ल्यानुसार १९६४ मध्ये यु एन सी टी ए डी ( युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट ) संस्था उभारण्यात आली उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली 29 जुलै २०१६ अखेर भारतासह जगातील १६४ देश ह्या संघटनेचे सदस्य होते .तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत. +आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता , जागतिक व्यापार संघटना मात्र सदस्य देशानी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जागतिक बँक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत , जागतिक व्यापार संघटना मात्र एक स्वतंत्र संस्था आहे . +जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत एक साधारण परिषद कार्यरत असते ,या  परिषदेत प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी असतो ,साधारणतः दर महिन्यात परिषदेची एक बैठक भरते. जागतिक व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद ही अंतिम निर्णय घेणारी परिषद असते , साधारणतः दर २ वर्षांनी भरत असते . +१)सिंगापूर परिषद - ९ ते १३ डिसेंबर १९९६ दरम्यान जागतिक व्यापार संघटनेची पहिली मंत्रीस्तरीय परिषद सिंगापूर येथे पार पडली. सिंगापूर परिषदेत विकसित आणि विकसनशील देशामध्ये जोरदार वाद निर्माण झाले .वादाचे प्रमुख दोन मुद्दे होते, एक म्हणजे सामाजिक परिच्छेद आणि दुसरा म्हणजे सिंगापूर मुद्दे +२) जिनीव्हा परिषद - १८ ते २० मे १९९८ दरम्यान जिनिव्हा येथे दुसरी मंत्रीस्तरीय परिषद पार पडली गॅट कराराला ५० वर्षे झाल्याबद्दल विशेष सभा घेण्यात आली, उरुग्वे राउंडमधील करार तसेच सिंगापूर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली +३) सिएटल परिषद -१९९९ +  प्रचंड निर्दशने आणि विरोधामुळे जागतिक व्यापार संघटनेची सिएटल परिषद गाजली, जागतिक व्यापार संघटनेमुळे मानव विकास व पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचे या निदर्शकांचे म्हणणे होते . +४) दोहा परिषद - ९ ते १४ नोव्हेंबर २००१ दरम्यान दोहा येथे चौथी मंत्रीस्तरीय परिषद भरली,जागतिक व्यापार उदारीकरणासाठी आगामी करारांचा २१ विषयांचा व्दितीय संच तयार करण्यासाठी परिषदेत महत्त्वाची पाऊले उचललेली गेली +१) आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे. +२) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. +३) लोकांचे राहणीमान उंचावणे. +४) विकसनशील देशांना विकासासाठी साहाय्य करणे. +५) पर्यावरण संवर्धन करणे. +६) देशा-देशांमधील व्यापार खुला करणे. +७) जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. +८) राष्ट्रीय व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे. +९) आंतरराष्ट्रीय व्यापारातील जकाती/प्रशुल्क आणि इतर निर्बंध कमी करणे, त्यासाठी आचारसंहिता तयार करणे +जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक पुढील कोष्टकात दिले आहेत. +जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय परिषदा पुढील कोष्टकात दिल्या आहेत . diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12262.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61333a102b59f372cbeafae43beb09faf7feaa63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12262.txt @@ -0,0 +1,3 @@ +वर्ल्ड वन ही एक २८०.२ मीटर उंचीची मुंबई येथील ७६ मजली गगनचुंबी इमारत आहे. [३] २०२४ पर्यंत, ही भारतातील दुसरी सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. [४]ही इमारत बंद पडलेल्या श्रीनिवास मिलच्या ७.१-हेक्टर (१७.५-एकर) जागेवर आहे. येथे आणखी दोन टॉवर्स आहेत: वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्टस लोढा समूहाने ही इमारत विकसित केली आहे. +वर्ल्ड वन ची बांधणी अंदाजे US $321दशलक्ष पेक्षा जास्त खर्चात झाली. २०११ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ते ४४२ मी (१,४५० फूट) असणे अपेक्षित होते. त्या उंचीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून मंजुरी मिळवण्यात विकासक अयशस्वी ठरल्याने, प्रकल्प काही वर्षे रखडला होता. [५] विलंबानंतर, प्रकल्पाची सध्याच्या उंचीवर पुनर्रचना करण्यात आली आणि पूर्ण झाली. +वर्ल्ड वनचे वास्तुविशारद पेई कोब फ्रीड अँड पार्टनर्स आहेत. स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत लेस्ली ई. रॉबर्टसन असोसिएट्स [६] आणि एमईपी इंजिनिअर बुरोहॅपोल्ड इंजिनिअरिंग आहेत. संपूर्ण प्रकल्पात तीन टॉवर आहेत. यात दोन बांधकाम नागरी कंत्राटदार सहभागी होते: अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिम्प्लेक्स (वर्ल्ड वन), मस्कोविट ग्रुप (वर्ल्ड क्रेस्ट, वर्ल्ड व्ह्यू). [७] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12264.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6939b1f00335d3c90b8d1e4cd4328f20f04b639b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12264.txt @@ -0,0 +1,94 @@ +वर्वे बु. हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील २७७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २१५ कुटुंबे व एकूण ९२६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune २९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४५५ पुरुष आणि ४७१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १३७ असून अनुसूचित जमातीचे ११ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६८२ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (Vadgaon) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (Varve) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (Nasrapur) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. + +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. + +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. + +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. + +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. + +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +वर्वे बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): + +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): + +वर्वे बु. या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12273.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ef4b8e20fd350c344b8b2c22ecd56cdb2b6f783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12273.txt @@ -0,0 +1,2 @@ +वर्षा महेंद्र अडालजा (जन्म : मुंबई, १० एप्रिल १९४०; ...) [१][२] - ) ही गुजराती साहित्यिक आहे. अडालजाला आपल्या अणसार या कादंबरीसाठी १९९५चा गुजराती साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.[१][२][३] हिने २२ कादंबऱ्या आणि सात लघुकथासंग्रहांसह सुमारे ४० पुस्तके लिहिलेली आहेत.[४] +वर्षा अडालजा ही गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांची मुलगी आणि इला आरब मेहता यांची बहीण आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12275.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c1357c356c4cc3a2e9daa5668a72a4b7f20a93d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12275.txt @@ -0,0 +1,5 @@ +वर्षा उसगांवकर (जन्म: २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. +महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले. अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.[१] +वर्षा उसगांवकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता गंमत जंमत. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला. नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस आणि लपंडाव यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित 'यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी दूध का कर्ज हा हिंदी चित्रपट केला. हा चित्रपट मराठीत उपकार दुधाचे नावाचे डब केला गेला होता. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात महाभारत या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित आत्मविश्वास चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे ब्रह्मचारी हे नाटक गाजले आहे. वक्त , चौदहवी का चांद या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत. +वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर तसेच अशोक सराफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेेेेत्यांबरोबर काम केले आहे. +वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. ही संस्था आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12292.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04427769249bf39c23682f6725b2bedb6e1f0d9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12292.txt @@ -0,0 +1,3 @@ +वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे. या काळात भिक्खू मध्ये विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान-साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित नऊ महिने धम्म-प्रचार-प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते. +तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन बहुजन हिताय - बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात. +भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिख्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत त्यांनी हे तथागतांना सांगितले, बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे. जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इ.स.पू. ५२७ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला आणि त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अश्या प्राचीन गुरू शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्धराष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका कंबोडिया आणि बांगलादेश पालन करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12336.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbe76e8ca210dab44acc1f9bc634ca8a78c524f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12336.txt @@ -0,0 +1 @@ +वलसाड हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील वलसाडशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12339.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b9db5d7c1db4c48a6df561caac14b424a28045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12339.txt @@ -0,0 +1 @@ +वलियावीतिल दिजू हा एक मल्याळी-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12371.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5f1508083fd9d17fe270a6ead296f51fbf31501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12371.txt @@ -0,0 +1 @@ +वळणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12375.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45def037d83710f5dcf097474c861e6647e294ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12375.txt @@ -0,0 +1 @@ +वळलेली मूठ हे एकात्मता आणि समर्थनाचे प्रतीक आहे.[१] एकता, बळ, विद्रोह किंवा विरोध दर्शविण्यासाठीसुद्धा सलामीच्या रूपात तिचा वापर केला जातो. प्राचीन असिरियातील हिंसाविरोधाचे प्रतीक असा ह्या सलामीचा इतिहास आहे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12379.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4c39188686d17a68a1c3381fb21f1299398bea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12379.txt @@ -0,0 +1,10 @@ + +पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील वळवण धरण एक धरण आहे. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +वळवण धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +साचा:पुणे जिल्हा diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12405.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..344b8c7e54bd860c23a5acb240faf1426455bb59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12405.txt @@ -0,0 +1,5 @@ +कथा, कादंबरी, कविता, +शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. +शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. +अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [१]. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. [२] ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले. +ध्या]] || काव्यसंग्रह|| मेहता प्रकाशन || diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12422.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ceb182ee288705531adc76961c625cbde05a9a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12422.txt @@ -0,0 +1,2 @@ +वसंत जोगळेकर (१९१४-१९९३) हे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी आंचल आणि आज और कलसह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.[१] +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वसंत जोगळेकर चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12427.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e15f53feda5e9a9419f1362b3cc438f40b24dab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12427.txt @@ -0,0 +1 @@ +वसंत दिवाणजी तथा कुसुमाकर देवरगेण्णूर (१५ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १७ एप्रिल, इ.स. २०१२) हे कन्नड भाषेत लिखाण करणारे लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12438.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d185c117e83d2c962d8891e00b79313a857b1dc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12438.txt @@ -0,0 +1,8 @@ +वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत.[१] त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. + +ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. + +काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं राहत्या घरात निधन झाले.[२] +व.पु.काळे मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार, असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते. त्यांना जीवनाची निराशा आली होती.[ संदर्भ हवा ] +वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. +http://vapurzaa.blogspot.in/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12453.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a91897c56537a38dec66cbc7102d067a257655bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12453.txt @@ -0,0 +1,73 @@ +विश्‍वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट (२५ जुलै, इ.स. १९२२ - १७ सप्टेंबर, इ.स. २००२) हे मराठी कवी होते. + +दख्खन राणीच्या बसुन कुशीत +शेकडो पिल्ले ही चालली खुशीत +     सुंदर मानव तुंदील अंगाचे +     गालीचे गुलाब शराबी रंगाचे +फेनील मृदुल रेशमी वसनी +ठेविल्या बाहुल्या बांधुनी बासनी +     गोजिरवाणी लाजीरवाणी +पोरटी घेऊन पोटाशी कुशीत +दख्खन राणीही चालली खुशीत ॥१॥ +निसर्ग नटला बाहेर घाटात +पर्वत गर्वात ठाकले थाटात +     चालले गिरीश मस्तकावरून +     आकाश गंगांचे नर्तन गायन +झेलून तयांचे नुपूर घुंगूर +डोलती डौलात दुर्वांचे अंकुर +     मोत्याची जाळी घालुन भाळी +रानची चवेणी जाहली प्रफुल्ल +दख्खन राणीला नव्हती दखल ॥२॥ +नटीच्या फोटोत जवान मश्गुल +प्रेयसी करीते कानात किलबील +     किलवर चौकट इस्पिक बदाम +     टाकीत टाकीत जिंकती छदाम +नीरस वादाचे पोकळ मृदुंग +वाजती उगाच खवंग सवंग +     खोलून चंची पोपटपंची +करीत बसले बुद्धिचे सागर +दख्खन राणी ही ओलांडी डोंगर ॥३॥ +बाहेर घाटाची हिरवी पिवळी +सोनेरी पोपटी मायाही आगळी +     पाखरे पांढरी गिरकी घेऊन +     रांगोळी काढती अधुन मधुन +निळा तो तलाव तांबूस खाडी ती +पांढरा प्रपात हिरवी झाडी ती +     डोंगराकडे पीत केवडे +अवती भवती इंद्राचे धनुष्य +दख्खन राणीत मुर्दाड मनुष्य ॥४॥ +धावत्या बाजारी एकच बालक +गवाक्षी घालून बैसले मस्तक +     म्हणाले आई ग ! धबधबा केवढा ! +     पहा ही चवेणी पहा हा केवडा ! +ढगाच्या वाफेच्या धूसर फेसात +डोंगर नाहती पहाना टेचात +     म्हणाली आई पुरे ग बाई +काय या बेबीची चालली कटकट +दख्खन राणीचा चालला फुंफाट ॥५॥ +ड्युकचे नाकाड सरळ अजस्त्र +राहिले उभे हे शतके सहस्र +     त्याच्याही पाषाण ह्रदया कळाली +     सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी +पाहुनी वर्षेचा आनंद विलास +उल्हासे धावते नाचते उल्हास +     सौंदर्य पाहुन अमृते नाहुन +बाभळी बोरींना रोमांच फुटले +दख्खन राणीला कौतुक कुठले ॥६॥ +दख्खन राणीच्या बसुन कुशीत +शेकडो पिल्ले ही चालली खुशीत +     मनाने खुरटी दिसाया मोठाली +     विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी +बाहेर असू दे ऊन वा चांदणे +संततधार वा धुक्याचे वेढणे +      ऐल ते पैल शंभर मैल +एकच बोगदा मुंबई पुण्यात +दख्खन राणीही चालली वेगात ॥७॥ +वसंत बापट +    +बापटांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रातील कऱ्हाड येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. १९४२च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. +तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यान, इ.स. १९७४ मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य होते. +लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्‍न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. +पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली. +इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७ व इ.स. १९९३मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. +वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या कवींनी सतत चाळीस वर्षे बृहन्महाराष्ट्रात प्रवास करून आपल्या काव्यवाचनाने मुलुख गाजविला. त्या काळात त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना वेडे केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12476.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84403d7e2b716db353ad327e4b4c8c7abf8c7be0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12476.txt @@ -0,0 +1,2 @@ + +वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक व शैक्षणिक संशोधन करण्याकरीता स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाली. ३८५ एकरात या संस्थेचे कामकाज चालते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1248.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8b2aeea4bf160ae9a11733c65af17e24cca23d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1248.txt @@ -0,0 +1,2 @@ + रहिमतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12492.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..477ed1249469cfe9c46a8cbbd725a616b9a0eae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12492.txt @@ -0,0 +1,4 @@ +वसंतराव आपटे (जन्म : इ.स. १९३६; - १६ ऑगस्ट, इ.स. २०१७) हे शेतकरी संघटनेचे सोलापूरचे स्थानिक नेते होते. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच सोलापूर जिल्हा दूध संघाचे ते संचालक होते.  +वसंतराव आपटे हे कॉलेज जीवनापासून एस.एम. जोशी यांच्या जनता दल चळवळीशी जोडले गेले. १९८१ साली शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत त्यांनी स्वतःला वाहून घेऊन कामाला सुरुवात केली. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातही त्यांनी काम केले. अनवाणी शेतकरी श्रीमंत व्हावा यासाठी ते आयुष्यभर झटले. +शेतकऱ्यांचा लढा उभारताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करणारा, शेतकरी कार्यकर्त्यांना मायेची सावली देणारा नेता अशी वसंतरावांची ओळख होती. +वसंतराव आपट्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त २९ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचा सोलापुरात नागरी सत्कार झाला होता. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा आधारवडच जणू पडला, अशी जनतेची भावना आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12499.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78229b172b7b0a2eba54c99c46909302f893da9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12499.txt @@ -0,0 +1 @@ +वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था ही नागपुरात स्थित आहे. ही संस्था इ. स. १८८५ मध्ये स्थापन झाली.या संस्थेचे जुने नाव 'मॉरिस कॉलेज' असे होते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1250.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58155ac7ccf55ec1e80404c0b2fd577b84d4eb63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1250.txt @@ -0,0 +1,2 @@ +रहिमाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12520.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42fd143bb69d611793f41b765742ccb433e955d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12520.txt @@ -0,0 +1 @@ +वसई-विरार महाराष्ट्राच्या मुंबई शहराचे दूरचे उपनगर आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांचे काम वसई-विरार महापालिकेतर्फे चालते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12543.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0339d4026d06a73cdbca5990593395fa2867fcf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12543.txt @@ -0,0 +1,3 @@ +१५ ऑक्टोबर, इ.स. २००३ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12569.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58bf9139baa3253c8e2c316acb1a5d62f110cf1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12569.txt @@ -0,0 +1,2 @@ +वसू : (श्वेत पुनर्नवा, पांढरी घेंटुळी हिं. सांथी, लाल साबुनी गु. श्वेत साटोडी क. बिळे गणजली, मुच्चगणी सं. वसुक इं. हॉर्स पर्स्लेन लॅ. ट्रायॅंथेमा पोर्चुलॅकॅस्ट्रम, ट्रा. मोनोगायना कुल-फायकॉइडी किंवा ऐझोएसी). फुलझाडांपैकी ही काहीशी मांसल, अनेक फांद्यांची व जमिनीसरपट वाढणारी वर्षायू (एक वर्षभर जगणारी), ओषधी भारतात सर्वत्र तणासारखी शेतात व रस्त्यांच्या कडेनेही आढळते. शिवाय श्रीलंका व इतर उष्ण कटिबंधीय प्रदेशांतही सामान्य आहे. हिचे खोड व फांद्या जांभळट असून त्यांवर साधी पाने समोरासमोर, टोकाशी गोलसर व तळाशी निमुळती असतात पानांच्या जोडीपैकी एक दुसऱ्यापेक्षा थोडे लहान असते. फुले तांबूस, बिनदेठाची व पानांच्या बगलेत एकेकटी असून त्यांत पाकळ्या नसतात. त्याखालचा भाग (संवर्त) नळीसारखा व त्यावर चिकटून राहणारी १०-१२ केसरदले (पुंकेसर) असतात. किंजपुटात (स्त्री-केसराच्या तळभागात) १-२ कप्पे व त्यांवर एकच किंजल असतो. फळे (बोंडे) पानांच्या देठांच्या तळाशी असलेल्या पोकळीत काहीशी दडलेली असून ती लहान करंड्याप्रमाणे उघडतात, तेव्हा एखादे बी वरच्या टोपणास चिकटून राहते व इतर ३-५ उरलेल्या भागात राहतात. बी मूत्रपिंडाकृती व काळसर असते, खोड, फांद्या, देठ, पानांची किनार व फुले पांढऱ्या रंगाची असलेला एक प्रकारही आढळतो. इतर सामान्य शारीरिक लखणे ⇨ फायकॉइडी कुलात (वालुक कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. पुनर्नवा ह्या वनस्पतीशी वसूचे साम्य दिसले, तरी त्या दोन्ही भिन्न असल्याने एकीच्याऐवजी दुसरीचा उपयोग करीत नाहीत. +वसूची पाने मूत्रल (लघवी साफ करणारी) असून जलशोफात (शरीरात पाणी साचून आलेल्या सूजेवर) देतात मुळांचे चूर्ण कडू व विरेचक (पोट साफ करणारे) असून दाह (आग) करते. मुळांचा काढा आर्तवजनक (विटाळ सुरू करणारा) आणि जास्त घेतल्यास गर्भपातक असतो. कोवळ्या पानांची भाजी करतात परंतु त्यामुळे अतिसार व पक्षाघात होण्याचा धोका असतो. कोवळा पाला दीपक (भूक वाढविणारा), वातहर व कफघ्न (कफ पाडून टाकणारा) आहे. यकृत व प्लीहा (पानथरी) यांच्या दाहयुक्त सूजेवर वसू गुणकारी आहे. पाला जनावरांनी खाल्ल्यास विषबाधा होण्याचा संभव असतो. अन्नधान्ये व इतर बी-बियाणे ह्यांत वसूच्या बियाणाच्या संपर्काने दोष निर्माण होतो म्हणून तिचा नाश करण्यास फेर्नोझोन वापरतात. ती जमिनीत गाडून टाकल्यास चांगले खत बनते. चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या वैद्यक ग्रंथांत ‘वर्षाभू’ या नावाने वसूचा उल्लेख आढळतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12570.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61b6cb5c9049790aa8242e70b1533e1c5dada83b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12570.txt @@ -0,0 +1,3 @@ +वसू भगत ( - मृत्यू: ६ मे, इ.स. २०१०) हे मराठी नाटककार व लेखक होते. भगतांचे मूळ गाव नागपूर. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. तिथून त्यांनी दिग्दर्शन व चित्रपटलेखन या विषयात डिप्लोमा मिळवला. फिल्म इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचे ते गोल्ड मेडॅलिस्ट होते.[१] वसू भगतांनी लिहिलेल्या 'जंगली कबुतर' या कमलाकर सारंग दिग्दर्शित नाटकाचे नटेश्वर या संस्थेने दोन हजाराहून अधिक प्रयोग केले. +भगतांनी 'माणूस' साप्ताहिकातून बरेच लेखन केले. त्यांनी चित्रपटविषयक लेखनही केले. त्यांनी एकूण नऊ नाटके लिहिली. त्यातील 'वासवदत्ता', 'नियती', 'मृत्यूछाया' या नाटकांना पारितोषिके मिळाली. 'प्रकाशाची झाडे' या त्यांनी लिहिलेल्या लघुकथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारही मिळाला. त्यांनी लिहिलेले 'जंगली कबुतर' हे नाटक मराठीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही गाजले. त्यावर हिंदी चित्रपटही निर्माण झाला. +वसू भगत यांचे मालाड येथील रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ६ मे, इ.स. २०१० यादिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12572.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c141224fab8f026002fadcb17aa107e6392fd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12572.txt @@ -0,0 +1 @@ +वसुंधरा दास ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12573.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df6c37689449c4d9a14c0d1406c5f37d83d86e34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12573.txt @@ -0,0 +1,4 @@ +पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात. +पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. + +पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12581.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93d8cc932bc96cdbc19d9fc423d893cfd7ef6523 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12581.txt @@ -0,0 +1,7 @@ +वसुंधरा कोमकली (इ.स. १९३०:कलकत्ता, भारत - २९ जुलै, इ.स. २०१५:देवास, मध्य प्रदेश, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीत गायिका होत्या. यांचे मूळ नाव वसुंधरा श्रीखंडे असून त्या कुमार गंधर्व यांची दुसरी पत्नी होत्या. पहिली पत्‍नी भानुमती कंस यांचे निधन झाल्यानंतर कुमार गंधर्वांनी इ.स. १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. विवाह झाल्यावर पुढची ५३ वर्षे वसुंधरा कोमकली यांचे वास्तव्य देवास येथे होते. +वसुंधरा कोमकली यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. त्यांची आई कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील होत्या. त्यांच्या मोठा भाऊ मनोहर यांना नाटक आणि संगीताची हौस होती व इतर भावंडांनाही संगीताचे प्रशिक्षण होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या व त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर त्या रेडियोवर गाऊ लागल्या. +कलकत्ता आकाशवाणीच्या संगीतसभेत एकदा कुमार गंधर्वांचे गाणे झाल्यावर ते श्रीखंड्यांच्या घरी आले असता त्यांना गाणे शिकविण्यासाठीची विनंती केली गेली. कुमार गंधर्व त्यावेळी मुंबईतील ऑपेरा हाऊसला राहत असत व तेथे देवधर स्कूल ऑफ इंडियन म्य़ुझिकशी संलग्न होते. त्यांनी वसुंधरा श्रीखंडेंना गाणे शिकण्यासाठी मुंबईला येण्यास सांगितले. +इ.स. १९४२च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव भारतावर व विशेषतः कलकत्त्यावर पडण्यास सुरू झाला. त्यावेळ महाराष्ट्रात परतलेल्या अनेक मराठी कुटुंबांबरोबर श्रीखंडे कुटुंबही १९४५-४६ च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमार गंधर्व सतत संगीताच्या दौऱ्यांपायी तेथे अभावानेच असत व त्यामुळे ते संगीतही सतत शिकवू शकणार नाहीत. बी.आर. देवधर यांनी शीखंड्यांना गाणे शिकवायला सुरुवात केली. प्रसंगी कुमार गंधर्वही शिकवायचे. +वसुंधरा यांचे संगीत शिक्षण सुरू असतानाच, त्यांनी शिवाजी पार्कला एक संगीतक्लास सुरू केला, शिवाय एका शाळेत संगीतशिक्षिका म्हणूनही काम करू लागल्या. +१९५१-५२ मध्ये चिंतामणराव कोल्हटकर मुंबई मराठी साहित्य संघासाठी पु.ल. देशपांडे यांचे भाग्यवान हे नाटक करत होते. त्यासाठी त्यांना एका गायिका-अभिनेत्रीची गरज होती आणि त्या भूमिकेसाठी त्यांनी श्रीखंडे यांना संधी दिली. या नाटकानंतर कोल्हटकरांनी बसविलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्यस्त खड्ग या नाटकाच्या एका अंकात त्यांना मुख्य भूमिका दिली +लग्नानंतर त्यांनी संगीत कमी केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12589.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f0125c5a4be66ad57d26e9a7816dfb0683cf93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12589.txt @@ -0,0 +1 @@ +डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी सआदत हसन मंटो याच्या काही उर्दू पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12590.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d98ddb36064e33c53748b5c1e44f10b30094765 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12590.txt @@ -0,0 +1 @@ +वसुबंधू (तिबेटी; དབྱིག་ གཉེན) हे इ.स. चौथ्या शतकातील गांधारचे एक प्रभावी बौद्ध भिख्खू आणि विद्वान होते. ते एक तत्त्ववेत्ता होते ज्यांनी सर्वत्ववाद आणि सौत्रिक शाखांच्या दृष्टीकोनातून अभिधम्मपिटकवर भाष्य लिहिले होते. महायान बौद्ध धर्मात त्यांचे धर्मांतर झाल्यानंतर, त्यांचा सावत्र भाऊ, असंगासह, ते योगाकार शाखेचा मुख्य संस्थापक देखील होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12601.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f81236a13b01529206d63e5f3a7912a737e629b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12601.txt @@ -0,0 +1,19 @@ + + + + +No issues specified. Please specify issues, or remove this template. +Objectivity is both a central and elusive[मराठी शब्द सुचवा] concept in philosophy. While there is no universally accepted articulation of objectivity, a proposition is generally considered to be objectively true when its truth conditions are "mind-independent"—that is, not the result of any judgments made by a conscious entity. Objective truths are those which are discovered rather than created. +वस्तुनिष्ठता ही तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती पण स्पष्ट करण्यास अवघड संकल्पना आहे.त्यांची निर्मिती व्यक्तिंकडून भावनाप्रधान जाणीवेच्या निर्णयप्रक्रीयेतून होऊ शकत नाही; सहसा सत्य परिस्थिती मनाच्या निरपेक्ष आणि निष्पक्ष असते तेव्हा ती वस्तिनिष्ठ सत्य समजली जाते.अर्थात वस्तुनिष्ठतेची सार्वत्रिक स्विकार्ह अशी एक व्याख्या करता येत नाही. वस्तुनिष्ठ सत्ये आढळतात ते निर्माण करता येत नाहीत +In philosophy, an objective fact means a truth that remains true everywhere, independently of human thought or feelings. For instance, it is true always and everywhere that 'in base 10, 2 plus 2 equals 4'. A subjective fact is one that is only true under certain conditions, at certain times, in certain places, or for certain people. +Among the truth-conducive tools of thought used by objective thinkers are the scientific virtues. When formulating a hypothesis to explain a particular fact, the explainer makes sure that his or her hypothesis is the simplest one on offer (Principle of Parsimony), that it is adequate to all known evidence, that it can predict as diverse an array of phenomena as possible, and that it is fruitfully "risky," according to Popperians, but more generally, that it can be verified by new or as yet unperformed experiments or observations. +The scientific virtue known as simplicity or parsimony has also come to be known as "Ockham’s Razor" because of its frequent use by the fourteenth century philosopher William of Ockham, whose primary statement of the principle in his nominalist epistemology is that in accounting for the facts nothing should be assumed as necessary unless it is established through evidentiary experience or reasoning, or is required by the articles of faith. +साचा:Original research +"Objectivism" is a term that describes a branch of philosophy that originated in the early nineteenth century. Gottlob Frege was the first to apply it, when he expounded an epistemological and metaphysical theory contrary to that of Immanuel Kant. Kant's rationalism attempted to reconcile the failures he perceived in realism, empiricism, and idealism and to establish a critical method of approach in the distinction between epistemology and metaphysics. +Objectivism, in this context, is an alternate name for philosophical realism, the view that there is a reality or ontological realm of objects and facts that exists independent of the mind. Stronger versions of this claim might hold that there is only one correct description of this reality. If it is true that reality is mind-independent, it is thus inclusive of objects that are unknown and not the subject of intentionality. Objectivity in referring requires a definition of truth. According to metaphysical objectivists, an object may truthfully be said to have this or that attribute, as in the statement "This object exists," whereas the statement "This object is true" or "false" is meaningless. Thus, only propositions have truth values. Essentially, the terms "objectivity" and "objectivism" are not synonymous, with objectivism being an ontological theory that incorporates a commitment to the objectivity of objects. +Plato's realism was a form of metaphysical objectivism, holding that the Ideas exist objectively and independently. Berkeley's empiricist idealism, on the other hand, could be called a subjectivism: he held that things only exist to the extent that they are perceived. Both theories claim methods of objectivity. Plato's definition of objectivity can be found in his epistemology, which takes as a model mathematics, and his metaphysics, where knowledge of the ontological status of objects and ideas is resistant to change. Plato considered knowledge of geometry as a condition of philosophical knowledge, both being concerned with universal truths. Plato's opposition between objective knowledge and doxa (opinions) would become the basis for later philosophies intent on resolving the problem of reality, knowledge and human existence. Personal opinions belong to the changing sphere of the sensible, opposed to a fixed and eternal incorporeal realm which is mutually intelligible. Where Plato distinguishes between what and how we know things (epistemology) and their ontological status as things (metaphysics), subjectivism such as Berkeley's and a mind dependence of knowledge and reality fails to make the distinction between what one knows and what is to be known, or in the least explains the distinction superficially. In Platonic terms, a criticism of subjectivism is that it is difficult to distinguish between knowledge, doxa, and subjective knowledge (true belief), distinctions which Plato makes. +The importance of perception in evaluating and understanding objective reality is debated. Realists argue that perception is key in directly observing objective reality, while instrumentalists hold that perception is not necessarily useful in directly observing objective reality, but is useful in interpreting and predicting reality. The concepts that encompasses these ideas are important in the philosophy of science. +The term, "ethical subjectivism," covers two distinct theories in ethics. According to cognitive versions of ethical subjectivism, the truth of moral statements depends upon people's values, attitudes, feelings, or beliefs. Some forms of cognitivist ethical subjectivism can be counted as forms of realism, others are forms of anti-realism. David Hume is a foundational figure for cognitive ethical subjectivism. On a standard interpretation of his theory, a trait of character counts as a moral virtue when it evokes a sentiment of approbation in a sympathetic, informed, and rational human observer. Similarly, Roderick Firth's ideal observer theory held that right acts are those that an impartial, rational observer would approve of. William James, another ethical subjectivist, held that an end is good (to or for a person) just in case it is desired by that person (see also ethical egoism). According to non-cognitive versions of ethical subjectivism, such as emotivism, prescriptivism, and expressivism, ethical statements cannot be true or false, at all: rather, they are expressions of personal feelings or commands. For example, on A. J. Ayer's emotivism, the statement, "Murder is wrong" is equivalent in meaning to the emotive ejaculation, "Murder, Boo!" +According to the ethical objectivist, the truth or falsity of typical moral judgments does not depend upon the beliefs or feelings of any person or group of persons. This view holds that moral propositions are analogous to propositions about chemistry, biology, or history: they describe (or fail to describe) a mind-independent reality. When they describe it accurately, they are true --- no matter what anyone believes, hopes, wishes, or feels. When they fail to describe this mind-independent moral reality, they are false --- no matter what anyone believes, hopes, wishes, or feels. There are many versions of ethical objectivism, including various religious views of morality, Platonistic intuitionism, Kantianism, utilitarianism, and certain forms of ethical egoism[ संदर्भ हवा ] and contractualism. Note that Platonists define ethical objectivism in an even more narrow way, so that it requires the existence of intrinsic value. Consequently, they reject the idea that contractualists or egoists could be ethical objectivists. +साचा:Wikiversity +साचा:Template group diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12602.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecfa01a8c99625bff45a79f4e720afe8a3678334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12602.txt @@ -0,0 +1,25 @@ + + + +साचा:Otheruses2 +साचा:Journalism +'वस्तुनिष्ठता is a significant principle of journalistic professionalism. Journalistic objectivity can refer to fairness, disinterestedness, factuality, and nonpartisanship, but most often encompasses all of these qualities. +पत्रकारिय व्यावसायिकतेचे 'वस्तुनिष्ठता एक महत्त्वपूर्ण मूल्य आहे. पत्रकारीय वस्तुनिष्ठतेत वस्तुस्थिती, वाजवीपणा, निरपेक्षता, निष्पक्षता, या पैकी एक किंवा जास्त पण बहूधा सर्व गूण गृहीत धरले जातात +In the context of journalism, objectivity is understood as synonymous with neutrality.[ संदर्भ हवा ] This must be distinguished from objectivity in philosophy, which describes a statement that is not dependent on one's approval. +Sociologist Michael Schudson argues that "the belief in objectivity is a faith in 'facts,' a distrust in 'values,' and a commitment to their segregation."[१] +It refers to the prevailing ideology of newsgathering and reporting that emphasizes eyewitness accounts of events, corroboration of facts with multiple sources and balance of viewpoints. It also implies an institutional role for journalists as a fourth estate, a body that exists apart from government and large interest groups. [ संदर्भ हवा ] +Advocacy journalists and civic journalists criticize this last understanding of objectivity, arguing that it does a disservice to the public because it fails to attempt to find the truth.[ संदर्भ हवा ] They also argue that such objectivity is nearly impossible to apply in practice — newspapers inevitably take a point of view in deciding what stories to cover, which to feature on the front page, and what sources they quote. Media critics such as Edward Herman and Noam Chomsky (1988) have described a propaganda model that they use to show how in practice such a notion of objectivity ends up heavily favoring the viewpoint of government and powerful corporations. +Another example of an objection to objectivity, according to communication scholar David Mindich, was the coverage that the major papers (most notably the New York Times) gave to the lynching of thousands of African Americans during the 1890s. News stories of the period often described with detachment the hanging, immolation and mutilation of men, women and children by mobs. Under the regimen of objectivity, news writers often attempted to balance these accounts by recounting the alleged transgressions of the victims that provoked the lynch mobs to fury. Mindich argues that this may have had the effect of normalizing the practice of lynching.[२] +Online journalism enables highly accelerated news reporting and delivery, which sometimes is at tension with standards of objectivity. Someसाचा:Who have proposed a certification system where web-based news would be granted a .news top-level domain.[३] +Tim Berners-Lee, credited with the creation of the World Wide Web, has stated that he is worried that the Web is being used to spread misinformation: +"On the web the thinking of cults can spread very rapidly and suddenly a cult which was 12 people who had some deep personal issues suddenly find a formula which is very believable. A sort of conspiracy theory of sorts and which you can imagine spreading to thousands of people and being deeply damaging."[ संदर्भ हवा ] +Objectivity in on-line journalism can suffer as a direct result of these 'cults of thinking'. Berners-Lee refers to the false rumours of the harmful effects of the MMR vaccine which spread across the Web in the United Kingdom, which led to many children remaining unvaccinated.[४] +साचा:Unreferenced section +Some argue that a more appropriate standard should be fairness and accuracy (as enshrined in the names of groups like Fairness and Accuracy in Reporting). Under this standard, taking sides on an issue would be permitted as long as the side taken was accurate and the other side was given a fair chance to respond. Many professionals believe that true objectivity in journalism is not possible and reporters must seek balance in their stories (giving all sides their respective points of view), which fosters fairness. +Notable departures from objective news work include the muckraking of Ida Tarbell and Lincoln Steffens, the New Journalism of Tom Wolfe and Hunter S. Thompson, the underground press of the 1960s, and public journalism. +The term objectivity was not applied to journalistic work until the 20th century, but it had fully emerged as a guiding principle by the 1890s.[ संदर्भ हवा ] A number of communication scholars and historiansसाचा:Who[ संदर्भ हवा ] agree that the idea of "objectivity" has prevailed as a dominant discourse among journalists in the United States since the appearance of modern newspapers in the Jacksonian Era of the 1830s. The rise of objectivity in journalistic method is also rooted in the scientific positivism of the 19th century, as professional journalism of the late 19th century borrowed parts of its worldview from various scientific disciplines of the day.[ संदर्भ हवा ] +Some historians, like Gerald Baldasty, have observed that "objectivity" went hand in hand with the need to make profits in the newspaper business by selling advertising.[ संदर्भ हवा ] Publishers did not want to offend any potential advertising customers and therefore encouraged news editors and reporters to strive to present all sides of an issue. In a similar vein, the rise of wire services and other cooperative arrangements forced journalists to produce more "middle of the road" stories that would be acceptable to newspapers of a variety of political persuasions.[ संदर्भ हवा ] +Ben H. Bagdikian writes critically about the consequences of the rise of "objective journalism."[५] +Others have proposed a political explanation for the rise of objectivity, which occurred earlier in the United States than most other countries; scholars like Richard Kaplan have argued that political parties needed to lose their hold over the loyalties of voters and the institutions of government before the press could feel free to offer a nonpartisan, "impartial" account of news events. This change occurred following the critical election of 1896 and the subsequent Progressive reform era.[ संदर्भ हवा ] +साचा:No footnotes +Parent article: Journalism ethics and standards diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12613.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b23f6122d21a4afbb02122ed62637a7565c2bf97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12613.txt @@ -0,0 +1 @@ +वस्तू म्हणजे कोणताही पदार्थ ज्याला विशिष्ट वस्तुमान असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12630.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5155d631d1fa73b7ff634e5d571e792c3665e215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12630.txt @@ -0,0 +1 @@ +बहराम चोबिन तथा सहावा बरहाम (फारसी:वहराम चोबेन; ?? - ५९१) हा सासानी साम्राज्याचा सम्राट होता. याला मिह्रेवंदाक (मित्राचा सेवक) असे नामाभिधान होते.[१] हा मृत्यूपूर्वी दोन वर्षे सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12662.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f0b5c184a000738dfeef6769d465601d622e1a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12662.txt @@ -0,0 +1,5 @@ +वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्‍नागिरी, ६ मार्च १९३७) हे एक मराठी गझलकार आहेत. गुजरात विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७ साली दिली आणि शिक्षण सोडले. +वा.न. सरदेसाई यांनी कविता आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांच्या कविता आणि गझला अनेक मराठी नियतकालिकांतून, विशेषांकांतून आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. +वा.न. सरदेसाई हे आकाशवाणीचे मान्याताप्राप्त कवी आणि नाट्य-अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. +अमरावती, औरंगाबाद, नासिक आणि मुंबई या थहरांत झालेल्या मराठी गझल संमेलनांत सरदेसाईंचा सहभाग होता +सरदेसाई यांनी अध्यात्मगीत, अंगाईगीत, अभंग, ओवी, कत‍आ(मुक्तक), गझल, ग्रामीण गीत, दोहा, बालगीत, भक्तिगीत, भावगीत, रुबाई, लावणी, लोकगीत आणि हायकू यांसारख्या अनेक प्रकारांच्या कविता लिहिल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12680.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..588074b6dd0e3ea0b70f4438d9cf9a42ab9f9a1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12680.txt @@ -0,0 +1 @@ +वाँग्पाका लिएंगप्रसेर्त (२१ जुलै, इ.स. १९९३:थायलंड - ) ही  थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12685.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d14a681d15dadb22af1ee7ee3254cb4406d1af5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12685.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांग खान हा मंगोलियाच्या प्रमुख आणि शक्तिमान टोळ्यांपैकी किरेयीड या एका महत्त्वाच्या टोळीचा टोळीप्रमुख होता. चंगीझ खानाच्या वडिलांशी त्याची घनिष्ट मैत्री होती व त्याने चंगीझला वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या टोळीत घेऊन मदत केली. चंगीझच्या मदतीने त्याने अनेक लढाया एकत्र लढून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. +पुढे चंगीझ आपल्याला डोईजड होतो आहे असे वाटल्याने त्याने विश्वासघाताने चंगीझचा काटा काढायचे ठरवले. याप्रकाराचा सुगावा लागताच चंगीझने वांग खानाच्या टोळीवर हल्ला केला व त्याला परागंदा होण्यास भाग पाडले. त्याच अवस्थेत वांग खानाचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12687.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..305b2dc7a365a54b95af6b663b694c831b743021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12687.txt @@ -0,0 +1 @@ +वांग नदी (थाई: แม่น้ำวัง, रोमन लिप्यंतर: Maenam Wang, आयपीए: [mɛ̂ːnáːm waŋ]) ही उत्तर थायलंडातील एक नदी आहे. तिची लांबी ३३५ कि.मी. आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12706.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa79b0c293f3753c4948639dac414921f72c551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12706.txt @@ -0,0 +1,6 @@ + वंगारी मुता मथाई , अर्थात वंगारी मथाई (एप्रिल १, इ.स. १९४० - सप्टेंबर २५, इ.स. २०११)एक केनियन पर्यावरणवादी आणि राजनीतिक कार्यकर्ता होत्या.त्यांनी अमेरिका आणि केन्या मधून उच्च शि़क्षण घेतले.१९७० च्या दशका मध्ये मथाईनी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवून वृ़क्षारोपण,पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचे अधिकारांकडे लक्ष दिले. २००४ मध्ये "सतत विकास, लोकतंत्र आणि शांतिसाठी दिलेले योगदान" या मुळे नोबेल शांति पुरस्कार मिळविणारी पहिली आफ्रिकन महिला आणि पहिली पर्यावरणवादी बनली. वर्ष २००५ मध्ये यांना जवाहर लाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले. +त्यांनी १९७७ मध्ये आपली पर्यावरण विषयक मोहिम सुरू केली.नैरौबी विद्यापीठातून त्यांनी 1971 साली डॉक्टरेट प्राप्त केली होती. ही पदवी प्राप्त करणाऱ्या पूर्व आफ्रिकेतील त्या पहिल्याच महिला होत्या. वंगारी मथाई यांचा जन्म केन्यातील नैरी येथे १९४० मध्ये झाला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील स्थानिक शाळेमध्येच झालं स्लोलास्टिका येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झालं त्यानंतर पिटसबर्ग विद्यापिठामध्येही त्यांनी काही धडे घेतले मात्र पुन्हा त्या केन्याच्या नैरोबी विद्यापिठात संशोधन सहाय्यक म्हणून आल्या. बायोलॉजी सायन्समध्ये पीएच.डी करणाऱ्या त्या आफिकेतल्या पहिल्याच महिला होत्या. यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक टप्पे गाठत त्या पर्यावरणमंत्री झाल्या. पण पर्यावरणमंत्री झाल्या म्हणून काही त्यांची वाट सुकर झाली असे नाही. पर्यावराण हा मुद्दा विकासाच्या विरोधी आहे. त्यामुळे पर्यावरणवादी म्हणजे विकासाला विरोध करणारे असे मानुन आजवर अनेकांना अनंत अंडचणींना सामोरे जावे लागले मथाई देखील त्यातून सुटल्या नाहीत, मात्र प्रसंगी विरोध सहन करून आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. +सामाजिक चळवळी सोबत त्यांचा राजकारणात सहभाग होता. २००२मध्ये त्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सहायक पर्यावरण मंत्री पद देण्यात आले होते. २००३ ते २००७ या कालावधीमध्ये त्या या पदावर होत्या. +—The Norwegian Nobel Committee, in a statement announcing her as the 2004 Nobel Peace Prize कर्करोगाच्या आजाराने ७१ व्या वर्षी नैरोबी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. +शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कांराचं स्वरूप एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे साधारणपणे १० लाख ३० हजार अमेरिकन डॉलर असते. असं अनेकांना कळल्यावर त्या एवढया पैशाचं काय करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला मात्र मथाईना या पैशाचं काय करायचं हे माहिती होतं. त्या म्हणाल्या पहिल्यांदा या रकमेचं व्यवस्थापन करणार. त्यातील रक्कम पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रकल्पावर खर्च केली जाईल. मात्र सर्वात आधी या रकमेतुन मक्याची पोती खरेदी केली जातील. कारण भूकेलेल्या पोटी या कार्यात साथ देणाऱ्या जनतेची ती आज गरज आहे.असे त्यांचे मत होते. +— स्रोत-वंगारी मुता मथाई– 'Unbowed: A Memoir' या पुस्तकाती पृष्ठ क्रं १९२.खालील पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12754.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfe633887bf7a38e1bac75570d6b7827ada1be90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12754.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांदरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12765.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71a108c3589e9c3800b0bb1283fc59cea1c13520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12765.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. याला बी.के.सी (इंग्लिश: BKC) नावानेही ओळखले जाते. +हे संकुल माहीमच्या खाडीच्या उत्तरेस खाजणजमिनीत भराव घालून त्यावर बांधण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12781.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4580c74102b9b16aabcb40383b58e96bbef9b18e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12781.txt @@ -0,0 +1 @@ +वांबोरी रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12798.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27fefd33abfaf7c6745772aeabea876f4ad93116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12798.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_128.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c13022e9273504205c1d49408e0cac6f400f11b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_128.txt @@ -0,0 +1,64 @@ +मधुमेह (इंग्रजी : डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाईप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाईप टू). या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, आणि/किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे.यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी Physiotherapists कडे जाऊन आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो. +मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, कायमस्वरूपी वा तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.[१] +शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. अन्नामधील कर्बोदकांचे ( साखर आणि स्टार्च) अन्ननलिकेमध्ये पचनाअंती ग्लूकोजमध्ये रूपांतर होते. ग्लूकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे उपलब्ध असते. इन्शुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते. स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विकरे तयार करते. ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशी समूहामध्ये इन्शुलिन आणि ग्लूकॅगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात. ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात. इन्शुलिनचा पेशीआवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशी आवरणामधून ग्लूकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काहीं ग्लूकोजचे ग्लायकोजेनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते. ग्लायकोजेन आणि मेदाम्ले शरीराचे अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्शुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लूकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते. +रक्तामधील ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला हायपरग्लायसेमिया (हायपर - अधिक , ग्लासेमिया - ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते. +ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे. वेळीच उपचारना केल्यास कीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते. +या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास 'इन्शुलिन आवश्यक मधुमेह' असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते. +दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. +दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात. +आणखी एक प्रकारचा मधुमेह 'गरोदरपणातील मधुमेह' या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. २००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते. +स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत. +मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा. +दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक होत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. +दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तींमध्ये असते- +• सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल) +• जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे. +• आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील. भारतीय व्यक्तींमध्ये स्थूल आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाईप २चा मधुमेह वाढतो आहे. +• गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया. +• १४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब +• एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि +• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे. +अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितीवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट (?) आणि ॲड्रेनलजिक ॲंन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाने क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले. +हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेची एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हे मधुमेहाचे एक लक्षण आहे (प्रकार १ मधुमेह आणि प्रकार २ मधुमेह) , हायपरग्लेसेमियाची मुख्य लक्षणे तहान वाढते आणि वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासते. +एरवी सामान्य असणाऱ्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट. +कीटोॲसिडॉसिस किंवा आम्लमूत्रता ही मधुमेहीची अवस्था उपासमारीमुळे किंवा आटोक्यात नसलेल्या मधुमेहामुळे येते. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये अशा रुग्णांची अधिक काळजी घ्यावे लागते. शरीरातील प्रथिने आणि मेदाम्लाचे विघटन व्हायला लागले म्हणजे रक्तामध्ये कीटोन संयुगे साठतात. कीटोन संयुगे असल्याची लक्षणे पोटदुखी, उलट्या, श्वसनाचा वेग वाढणे, आणि गुंगी येणे. कीटोन मूत्रता असलेल्या रुग्णांच्या श्वासास गोडसर गंध येतो. पुरेशी काळजी घेतली नाही तर मधुमेही रुग्ण बेशुद्धावस्थेत आणि कदाचित कोमामध्ये जाऊन मृत्यू ओढवू शकतो. +बहुतांश वेळेस द्वितीय प्रकारचा मधुमेह जोपर्यंत रुग्ण डॉक्टरचा सल्ला घेत नाही तोपर्यंत उघडकीस येत नाही. हृदयविकार, जुनाट हिरड्यांचा विकार, मूत्रमार्ग संसर्ग, अंधुक दृष्टी, हातापायाची संवेदना कमी होणे, जखम बरी न होणे अशा तक्रारींमधून आणि योग्य त्या तपासण्या मधून मधुमेह उघडकीस येतो. +मधुमेहाचे निदान करण्यासाठी लक्षणे, मूत्र परीक्षण आणि रक्त तपासण्या करून मधुमेह असल्याची खात्री करून घेतली जाते. मूत्रपरीक्षणामधून कीटोन चाचणी आणि मूत्रातील प्रथिने यावरून वृक्क नीट कार्य करीत आहेत की नाही याचे निदान होते. रुग्णास ठरवून दिलेला आहार, तोंडाने घ्यावयाची औषधे आणि इन्शुलिन उपचार यांचा सल्ला दिल्यानंतर नियमित चाचण्या घ्याव्या लागतात. +क्लिनिस्टिक आणि डायस्टिक या कागद पट्ट्या मूत्रामध्ये बुडविल्यानंतर त्यांचा मूत्रातील ग्लूकोज पातळीप्रमाणे रंग बदलतो. मूत्रातील ग्लूकोजची पातळी रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण दर्शवते. मूत्र परीक्षणावरून केलेले निदान रक्त परीक्षणाएवढे अचूक नसते. तरीही ग्लूकोजचे रक्तातील प्रमाण ठरविण्याचे ही सोपी आणि जलद पद्धत आहे. +मूत्रामधील कीटोन घटकांचे परीक्षण करण्यासाठी असिटेस्ट लिंवा कीटोस्टिक्सचा उपयोग केला जातो. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये कीटोन आम्लता जीवधेणा ठरू शकते. त्यामुळे तात्काळ आणि सोपी परीक्षण पद्धत कीटोन घटकांचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक ठरते. +मधुमेहीसाठी आणखी एक मूत्रपरीक्षण करावे लागते ते म्हणजे मूत्रामधील अल्ब्युमिन किंवा प्रथिनांचे. एरवी मूत्रामध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण नगण्य असते. पण मधुमेही रुग्णामध्ये वृक्काचे कार्य नीटसे होत नसेल किंवा वृकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असेल तर त्याचा अंदाज घेण्यासाठी मूत्रामध्ये बुडविण्याच्या पट्ट्या उपलब्ध आहेत. अधिक संवेदनक्षम चाचणी म्हणजे रेडियोभारित रसायनाच्या सहाय्याने मायक्रोअल्ब्युमिन परीक्षण करवून घेणे. +उपाशी पोटी रक्तातील ग्लूकोज पाहणे. रुग्णाच्या शिरेमधून दोन ते पाच मिलि रक्त रुग्णाने आठ तासापूर्वी अन्न ग्रहण केले असेल (न्याहरीच्या आधी) या वेळी परीक्षणासाठी घेतले जाते. रक्तातील तांबड्या पेशी बाजूस करून रक्तरसातील ग्लूकोजची पातळी मोजण्याची ही पद्धत आहे. याचे सामान्य प्रमाण ४.४ मिलिमोल / लिटर किंवा ८० मिग्रॅ./१०० मिलि असते. या पातळीच्या वर ग्लूकोजची रक्तातील पातळी उपाशी पोटी असल्यास मधुमेहाचे निदान होते. +सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ग्लूकोज भोजनानंतर दोन तासानी १२०मिग्रॅ./१०० मिलि या पातळीस येते. मधुमेही रुग्णाच्या रक्त परीक्षणामध्ये रक्तातील ग्लूकोज भोजनोत्तर दोन तासानी १५० मिग़्रॅ / १०० मिलिहून अधिक असेल तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. जेवल्यानंतर दोन तासांच्या रक्तामधील पातळी किती असावी याचे आकडे थोडे वेगवेगळे आहेत. पण तो आकडा १५०हून अधिक नसावा. +मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो ऐंशी ग्रॅम ग्लूकोज १००-१५० मिलि पाण्यात विरघळवून ते व्यक्तीस दिले जाते. ही चाचणी उपाशी पोटी करावयाची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लूकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तरसातील ग्लूकोज पातळी ११.१ मिलिमोलर/लि किंवा २००मिग्रॅ /१०० मिलि दोन तासानी असल्यास व्यक्तीस मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासानी रक्तातील ग्लूकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो. ग्लूकोज द्रावण घेतल्यापासून तीन तासांच्या रक्तातील ग्लूकोज पातळीवरून रक्तातील ग्लूकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाचे निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे. +घरी रक्तातील ग्लूकोजची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध झाल्यापासून रुग्णाना स्वतःच्या रक्तातील ग्लूकोजची पाहणी करणे सोपे झाले आहे. रक्त बोटाच्या टोकामधून काढण्यात येते. रक्त तपासण्यासाठी एक लहान सुई असलेले उपकरण, रक्त तपासण्यासाठी कागदी पट्ट्या आणि हे मोजण्यासाठी बॅटरीवर चालणारे डिजिटल उपकरण यावर रक्तातील ग्लूकोजची पातळी दररोज किंवा आवश्यकतेनुसार मोजता येते. त्यातल्या त्यात नवीन मधुमेह रुग्ण आणि इन्शुलिन घेणारे रुग्ण यांच्यासाठी हे उपकरण आवश्यक आहे. आपला मधुमेह आटोक्यात आहे की नाही यासाठी एचबी ए१सी- ग्लायकॉसिलेटेड हीमोग्लोबिन नावाची एक चाचणी दर सहा महिन्यानी करावी. मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्त परीक्षणाची एचबीए१सी पातळी ६.४ असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने त्याच्या एचबीए१सीची पातळी शक्यतो ६.५ पर्यंत राखण्याचा प्रयत्‍न करावा असे मधुमेहतज्ज्ञ सांगतात. या चाचणीसाठी दिवसभरात केंव्हाही रक्त दिले तरी चालते. +सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. मधुमेह उपचाराची दोन लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी टाळणे. योग्य आहार , व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगलेच नियंत्रण ठेवता येते. २००३ मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काहीं पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. +आहारातील बदल योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात येतो. आहारामध्ये ५०-६०% उष्मांक कर्बोदकामधून, १०-२०% प्रथिनामधून आणि ३०% मेदाम्लामधून घेणे श्रेयस्कर. प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहेत. घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढत नाही. +प्रत्येक अन्न घटकामध्ये असणाऱ्या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्‍ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे. +दुसऱ्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते. +फुटाणे खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणाऱ्या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.[२] +मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे. +मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही. +मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी, उपवासाने उपवास करणारा रक्त शर्करा 100 मिलीग्राम / डीएल पर्यंत असावा. पूर्वी सामान्य जेवण साधारण 70 ते 99 एमजी / डीएल आहेत. जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या "पोस्टप्रेंडियल" शर्करा 140 एमजी / डीएल पेक्षा कमी असावेत. हे लोक मधुमेहाशिवाय सामान्य संख्या आहेत. +गहू - मधुमेहींसाठी गहू कोरडे भाजून पीठ करतात. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करतात. +तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी करतात. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम असते. +ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरतात. जर बद्धकोष्ट होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात देतात व द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळतात. +डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळींचा वापर सालासकट केल्यास उत्तम असते. +फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा इत्यादी खाणे. +प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लूकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार, आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहू नाही; अशा रुग्णाना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. इंजेक्शनची सुई लहान असते. शक्यतो ज्या ठिकाणी त्वचा सैल असते अशा ठिकाणी इंजेक्शन घेण्यात येते. उदाहरणार्थ पोटाची आणि मांडीची त्वचा. +शुद्ध मानवी इन्शुलिन सध्या सर्वत्र सामान्यपणे वापरात आहे. गाय बैल आणि डुकराच्या स्वादुपिंडातून मिळवलेले इन्शुलिनसुद्धा उपलब्ध आहे. शक्यतो एकदा देता येईल एवढे एका प्रकारचे इन्शुलिन रुग्णास दिले जाते. एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून रुग्णास द्यायची पद्धत आहे. मधुमेहाच्या तीव्रतेप्रमाणे एकदा किंवा दोनदा इन्शुलिन देणे शक्य आहे. एकापेक्षा अधिक वेळा इन्शुलिन घ्यावे लागणाऱ्या रुग्णाना इन्शुलिन पंप अधिक योग्य ठरतो. शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे हा पंप इन्शुलिन पुरवतो. बॅटरीवर चालणारा हा पंप शरीराबाहेर असून इंजेक्शनची सुई पोटात खुपसलेली असते. पंपाला आवश्यक त्या सूचना दिल्यास थोड्या थोड्या प्रमाणात शरीरास इन्शुलिन मिळत राहते. व्यायाम आणि जेवण यांच्या वेळेप्रमाणे इन्शुलिनच्या वेळा रुग्णास ठरवता येतात. नेहमीचे इन्शुलिन त्वरित परिणाम करते. इंजेक्शन दिल्यापासून १५-३० मिनिटात त्याचा परिणाम सुरू होतो. जेवल्यानंतर दोन तासात नेहमीचे इन्शुलिन जसे कार्य करते, तसे त्वरित परिणाम करणारे एक इन्शुलिनही परिणामकारक आहे. त्याचा प्रभाव चार ते सहा तासापासून १८-२६ तास टिकतो. दीर्घ काळ परिणाम करणारे एका प्रकारचे इन्शुलिन चार ते सहा तासात आपला पारिणाम चालू करते आणि त्याची परिणामकारकता २८-३६ तास टिकते. +प्रमाणापेक्षा अधिक इन्शुलिन घेतल्यानंतर कमी अन्न खाणे, खूप वेळाने काळाने अन्न खाणे, अधिक व्यायाम करणे, मद्यपान करणे अशा प्रकारांमुळे ग्लूकोजची कमतरता निर्माण होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये या प्रकारास हायपोग्लायसेमिया म्हणतात. प्रमाणापेक्षा अधिक भूक लागणे, गोंधळल्यासारखे वाटणे, आणि दमून जाणे अशी हायपोग्लायसेमियाची लक्षणे आहेत. काही रुग्णांना घाम अधिक येतो, शरीरास कंप सुटतो. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण बेशुद्धावस्थेत जाऊन त्याल फिट्स येण्याची शक्यता असते. या प्रकारास इन्शुलिन प्रतिक्रिया असेही म्हणतात. वेळीच लक्षात आल्यानंतर ग्लूकोज, साखर युक्त सरबते, फळांचा रस, किंवा अधिक शर्करायुक्त पदार्थ त्याला द्यावेत. +निरोगी व्यक्तीच्या स्वादुपिंडाचे रोपण मधुमेही व्यक्तीमध्ये यशस्वी झाले आहे. अर्थात एकाच वेळी वृक्करोपण आणि स्वादुपिंड रोपण केले तर ही शस्त्रक्रिया यशस्वी होते. स्वादुपिंड शस्त्रक्रिया शक्य असली तरी शस्त्रक्रियेमधील धोक्याचा विचार केल्यास रुग्णावरील औषधोपचार अधिक योग्य ठरतात. +लठ्ठपणा साठी जर शस्त्रक्रिया केली तर त्याने लठ्ठपणा कमी होऊन मधुमेह निघून जातो असे पुरावे उपलब्ध आहेत. +मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्‍ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही.[ संदर्भ हवा ] काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे – +मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे. +नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे. +'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली. +सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. +केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड ॲरोमटिक प्लॅंट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्‍नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी साधारणपणे पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे. +ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करणारे असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.[ संदर्भ हवा ] +अनियंत्रित मधुमेहामुळे अंधत्व, वृक्कसंबंधी आजार आणि अवयव शत्रक्रियेने काढून टाकणे याची पाळी येते. हृदयविकाराची आणि पक्षाघाताची शक्यता दुप्पट होते. मोतीबिंदु, ग्लौकोमा, आणि मधुमेह संबंधी रेटिनाचे विकार यांची शक्यता वाढते. +परिघीय चेता शोथ म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी-मधुमेहामध्ये हातापायाची चेताअग्रे संवेदहीन होतात. डायबेटिक फूट नावाच्या आजारात रुग्णास हाता पायांच्या बोटास किंवा पायास झालेले व्रण, गळू, जखमा यांचे ज्ञान होत नाही. हातापायांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने रक्तपुरवठा नीट्सा होत नाही. अशामुळे जखमा बऱ्या होण्यास अधिक वेळ लागतो. साध्या साध्या जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या दूषित होतात. वेदनाना झाल्याने रुग्णाचे नेमके आपल्याला काय झाले आहे याकडे दुर्लक्ष होते. जखम अतिदूषित झाल्यास जंतुविषे शरीरभर पसरून सेप्टिमिया होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी डॉक्टर पायाचा दूषित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा निर्णय घेतात. +हृदयविकार आणि वृक्क विकार हे मधुमेही रुग्णाच्या गुंतागुंतीमुळे होणारे विकार आहेत. दीर्घकालीन आजारामध्ये अपोहन – डायलिसिस, वृक्करोपण किंवा वृक्क कामना करणे उद्भवू शकते. +मधुमेही मातांना झालेल्या मुलामध्ये जन्मजात दोष असल्याने यातना होणे हा अनिवार्य भाग आहे. +मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते. +१४ नोव्हेंबर हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12816.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2db96f79ee786e66e88e170cf7fb455517db13d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12816.txt @@ -0,0 +1,8 @@ +  +वाईची लढाई १६८७ च्या शेवटी महाराष्ट्रातील वाई शहराजवळ झालेली लढाई होती. +मुघल-मराठा युद्धाचा एक भाग असलेली ही लढाई मुघल सरदार सर्जाखान आणि मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली लढली गेली. +रायगड जिंकण्याच्या उद्देशाने मुघल सम्राट औरंगजेबाने पाठवलेल्या सर्जाखानाचा प्रतिकार करण्यासाठी छत्रपती संभाजींनेी मोहित्यांना देशावर पाठविले असता त्यांनी वाईजवळ सर्जाखानास गाठले. या मुघलांचा पराभव झाला. [१] +एप्रिल १६८५ च्या सुमारास मुघल सम्राट औरंगजेबने काही मराठा सरदारांची वतने काबीज केली व नंतर दक्षिणेतील शाह्यांचा नायनाट करण्यासाठी तो गोलकोंडा आणि विजापूर वर चालून गेला. ही दोन्ही मुस्लिम राज्ये काबीज करून त्याने दख्खनेतील आपली सत्ता मजबूत केली. यानंतर त्याने आपली नजर औरंगजेब मराठ्यांवर केंद्रित केली. [२] औरंगजेब गोलकोंडाच्या वेढ्यात असतानाच मुघलांनी साताऱ्यावर आक्रमण केले. +सर्जा खान हा मूळचा विजापुरी सरदार मुघल सैन्य घेउन रायगड कडे निघाला. [३] त्या अडविण्यासाठी मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्याला वाईजवळ गाठले. घनघोर लढाईनंतर मराठ्यांचा विजय झाला. या दरम्यान हंबीराव मोहिते लढाईत तोफेच्या गोळ्याने मारले गेले. [४] +हंबीररावांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी यांनी मोहित्यांच्या जागी मालोजी घोरपडे यांची सरसेनापतीपदी नियुक्ती केली. [५] +ही लढाई जरी मराठ्यांनी जिंकली तरीही मातब्बर सरदार मोहिते यांच्या मृत्यूमुळे छत्रपती संभाजींची राजकीय स्थिती कमकुवत झाली. त्यांच्याकडी अनेक सरदार त्यांना सोडून शत्रूस मिळाले. [६] हे पाहता छत्रपती संभाजी आपला जवळचा मित्र आणि सल्लागार कवी कलश यांच्यासह घाटावरुन कोंकणात गेले. थोड्यात काळात मुघलांनी त्यांच्या छावणीला संगमेश्वराजवळ वेढा घातला व त्यांना धरून औरंगझेबाकडे नेले. [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12831.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4d0674dbeec490b5390be297430218061d1985e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12831.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाउंद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12869.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9102fedf61b84d60600c39dd04dcadcb521ab46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12869.txt @@ -0,0 +1,20 @@ +वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. वाकाटक हे भगवान श्रीकृष्णांची पत्नी विदर्भाची राजकन्या श्रीरुख्मिनी मातेच्या वंशातील होते.[१] इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले[२]. या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात[३]. या लेणांतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते. त्यामुळेच, ′इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.’ असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत [४]. +वाकाटक घराणे हे महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.[१] +अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.[१] +प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.[१] +पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.[१] +दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.[१] +नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.[१] +विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.[१] +द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.[१] +नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.[१] +वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.[१] +सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.[१] +प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.[१] +वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.[१] +सदर राजवंशाचे नावही एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोणास ज्ञात नव्हते. इ.स.१८३६ मध्ये सापडलेल्या द्वितीय प्रवरसेनाच्या सिवनी ताम्रपटाने ते पहिल्यांदा उजेडात झाले. पुराणात या राजवंशातील विंध्यशक्ती या राजाचे नाव आढऴते. मात्र अशुद्ध पाठ आणि त्यांचा चुकीचा अन्वयार्थ यामुळे तो यवन वा ग्रीक वंशांतील होता असे समजले जात असे, अशी माहिती महामहोपाध्याय वा.वि. मिराशी आपल्या वाकाटक नृपतीवरच्या ग्रंथात नोंदवितात. वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा लेणींतील सोळाव्या क्रमांकाच्या लेणींत असणाऱ्या कोरीव लेखात दिलेली आढळते. ही वंशावळ अगदी सुरुवातीपासून म्हणजे विंध्यशक्तीपासून शेवटच्या हरिषेणापर्यंत दिलेली आहे. मात्र सदर कोरीव लेखाच्या वाचनानतंरही इ.स. १८६२ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेल्या लेखात वाकाटक हे यवन वा ग्रीक वंशांतील असून त्यांनी वैदिक यज्ञांना आणि बौद्ध धर्माला उत्तेजन दिले असे म्हटले आहे[५]. वाकाटकांचे अधिकांश लेख हे पेटिकाशीर्षक लिपीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या साऱ्याच लेखातील काळाचे उल्लेख संबंधित राज्यांच्या राज्यारंभानुसार दिलेले असल्याने त्याच्या काळाविषयी निश्चित विधान करणे अवघड होते. अशावेळी काळनिश्चितीसाठी अक्षरवाटिकेचा अभ्यास करण्याची रीत असते. त्यानुसार डॉ. बुव्हर यांच्या मते इ. स. पाचवे शतक हा वाकाटकांचा काळ येतो, तर डॉ. फ्लिट आणि डॉ. कीलहॉर्न यांच्या मते तो आठवे शतक असा आहे. इ. स. १९१२ साली पुण्यातील एका तांबटाच्या घरी वाकाटक राणी प्रभावती गुप्ते यांचा ताम्रपट सापडला. +अजिंठ्याच्या कोरीव लेखात वाकाटकांचा उल्लेख 'द्विज' असा आलेला आढळतो तसेच त्याचे गोत्र 'विष्णूवृद्ध' असल्याचा उल्लेख पुढे उजेडात आलेल्या ताम्रपटातून आढळतो, अशी नोंदही महामोहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनीआपल्या वाकाटकांवरील ग्रंथात करतात. +राणा सिद्धांतसिंह +भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह ( कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम) या नावाची प्राचीन भारतीय कोरीव लेखांविषयीची एक योजना स्वांतत्र्यपूर्व भारतातील पुराभिलेख विभागाने सुरू केली होती. ह्या योजनेअंतर्गत भारतीय उपखंडात सापडणाऱ्या उत्कीर्ण लेखांचे त्या त्या राजवंशांनुसार एकत्रीकरण करून त्या उत्कीर्ण लेखांचा ठसा, त्यांचे लिप्यंतर आणि इंग्रजी अनुवाद अशा आकृतीबंधात प्रसिद्ध करायचे होते. त्यानुसार भारतातील विविध पुराभिलेख विद्वानांकडे राजवंशानुसार त्याचे दायित्व देण्यात आले. यातील वाकाटक राजवंशाच्या कोरीव लेखांचे काम महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपल्याकडे घेतले. ह्या प्रकल्पाद्वारे प्रकाशित होणारे साहित्य इंग्रजी भाषेतून असणार होते. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक हे काम पूर्ण केले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या संकेतस्थळावरील प्रकाशनांच्या यादीनुसार हा ग्रंथ इ. स. १९६३ साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे नाव ‘इन्क्रिप्शन्स ऑफ वाकाटकाज’असे आहे[६]. हे काम पूर्ण झाल्यावर महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपला झालेला हा अभ्यास, ५ ते ९ मार्च १९५६ या काळात नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित झालेल्या महादेव हरि वाठोडेकर व्याख्यानमालेत चार पुष्पांच्या रूपांत मांडला. पुढे ही व्याख्याने नागपूर विश्वविद्यालयाच्या रजिस्टारने पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचे नाव ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ’ असे आहे[७]. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12873.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7974ba460744f0538d3c0948ef1edd671f61101d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12873.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकायामा (जपानी: 和歌山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. वाकायामा शहर ही वाकायामा प्रांताची राजधानी आहे. +गुणक: 34°3′N 135°21′E / 34.050°N 135.350°E / 34.050; 135.350 diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12886.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b60046e157a298123be75e0f0d610f124ca87234 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12886.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12909.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba583c56a99b45cf36c87e7da4f2f52f7f84d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12909.txt @@ -0,0 +1,11 @@ +वाकेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे. +हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा बस स्थानकापासून ८ किमीवर राजापूरकडे कुवे गावानंतर स्थित आहे. येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात थंड तर पावसाळ्यात समशीतोष्ण असते. पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो परंतु डोंगराळ भाग असल्यामुळे कुठेही पाणी साचून राहत नाही.भातशेती, नागली शेती ह्या मुख्य व्यवसायासोबत हापूस आंबा, रातांबा, काजू, फणस ह्यांचे येथे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुक्कुटपालन, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय हे जोडधंदे सुद्धा केले जातात. +मुख्यतः वाणी, कुणबी समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. येथील वाणी समाजातील लोकांची फार काळापासून मुंबई, रत्‍नागिरी,लांजा येथे किराणा सामानाची दुकाने आहेत. शेट्ये आडनाव असलेले लोक हे मूळचे वाकेडचे म्हणून ओळखले जातात. हे मेहनती, कष्टाळू,तसेच व्यवहारी म्हणून प्रसिद्ध आहेत.श्री रामफंड, वाकेड ही संस्था दरवर्षी रामनवमी उत्सव आयोजित करते.ह्या उत्सवाला २००२ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली.[१]. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +लांजा बस स्थानकातून राजापूर, पाचळ, ओणी, झर्ये कडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस वाटूळ तिठ्यावर थांबतात. येथे पाणी पुरवठा विहीर, झरे, पर्हे मधून होतो. जवळची बाजारपेठ लांजा आहे. +१. +https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html +२. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +३. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12948.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640b087ea73a7b5fb9d5ac3ae91798aa10340d33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12948.txt @@ -0,0 +1,2 @@ +वागडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12988.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba0c119c2ea9fabcd2fcf62dec2ec20ba24637c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_12988.txt @@ -0,0 +1,8 @@ +व्याघ्रप्रकल्प अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रसिद्ध असलेले प्रकल्प भारत सरकारतर्फे चालवण्यात येतात. यात मुख्यत्वे भारतीय वाघांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. वाघांच्या संरक्षणाअतंर्गत त्यांच्या वसतीस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे गृहीत आहे. +वन्य वाघांची कमी होणारी संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या डिसेंबर 2023 पर्यंत 3682 वाघ आहेत असा अंदाज आहे. देशातील सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात असून त्यांची संख्या 785 आहे. +महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. +देशात 01 जानेवारी 2024 पर्यंत 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. +विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा 54 वा आहे. +29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिवस म्हणुन साजरा केला जातो. +२०व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. परंतु बंदुकीमुळे वाघांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व शिकार करणे काही लोकांसाठी छंद बनला. वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने वाघांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले. परिणामी पाळीव प्राणी खातात म्हणून पण वाघांवर विषप्रयोग करून त्यांच्या शिकारी करण्यात आल्या. १९७० च्या सुरुवातीला केवळ १७०० वाघ उरले. त्यामुळे भारत सरकार जागे झाले व १९७२मध्ये वन्य जीव संरक्षण कायदा करण्यात आला. त्यानुसार वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातींवरील शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्रप्रकल्पांच्या स्थापनेस चालना मिळाली. +व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढण्यास अनमोल मदत झाली परंतु त्यामुळे चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व ९० च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. मुख्यत्वे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही शिकारींमध्ये आणि चीनच्या धोरणात काहीही फरक पडलेला नाही. भारतात सध्या 01 जानेवारी 2024 पर्यंत 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13001.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..470315794676a55dfe2cf77b904f3d1d151cb619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13001.txt @@ -0,0 +1 @@ +वाघदर हे वर बघताना जरी वेल्ह्याच्या पुढे असणारे गाव वाटत असले तरी शासकीय नोंदी प्रमाणे ही भट्टी गावाचा वाडी आहे. ही वाडी तोरण्याच्या अगदी जवळ आहे. गावात चापेट (गुंजवणी) धरणाचे पाणी येते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13005.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5afd69b6928385cc58407dd9025ac467692ad01c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13005.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघनखी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13015.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74e20ab67cb3b5e90745330a843f409d64e0b28f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13015.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाघरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13019.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34241af25fc5a28c2ce0a861e86f1fde4f1b4c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13019.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघर्डे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13021.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aa25ffeec587b289ae6ec2538117c61c92fe973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13021.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघलुड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1303.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee557366a04d6907b14c093b6f8defecf3e6ebad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1303.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३१ (National Highway 31) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13034.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ecd0b9ab10ce02c0475821e4216cd231cd386c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13034.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते. +या मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13037.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c3dfe7215aec67f9dc9f4f5bafdbca6bb36753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13037.txt @@ -0,0 +1 @@ +वाघाडी हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1305.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..349653e28934f521294fded9aee196885c45ef87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1305.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३७ (National Highway 37) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13050.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1ce212885ce65ff2be41f65e9e4a7fc188aeb82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13050.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13052.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae2b5569bf61e4f03e1ead7052097da875078739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13052.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13068.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aeb62a2f382635b6aa1056c1e025e3292365226d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13068.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1308.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dda08b55416132d07e4a913d17ebaa472e0836f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1308.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ५४४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ते तामिळनाडूमधील सेलम आणि केरळमधील कोची यांना जोडते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13088.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01268f1eb68c738cf541b7379b7987635fdde042 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13088.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाघेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13118.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b16a639de1c2b6753b60288a0ee2b8e4f3a83106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13118.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाघोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13125.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a5341365109c7610c13e5fe51d9e1f4033c620a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13125.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघोळीबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13137.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf34d7d41141402525154c6342ae422f128681c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13137.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाघ्रट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13154.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13154.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13187.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7f6c142d3497b12685c226b412fc12945f8a348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13187.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाटद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13225.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59b6edaa7f32d6343a7d31dc2d4dbf82b5311555 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13225.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13241.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe6b2a4be4dfc72b5a639b63509341e81e7210e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13241.txt @@ -0,0 +1,18 @@ +वाडवळी तर्फे पौळबार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे एव्हरशाईन हॉटेल गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४४ कुटुंबे राहतात. एकूण १७३९ लोकसंख्येपैकी ९२० पुरुष तर ८१९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८९.८४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.११ आहे तर स्त्री साक्षरता ८८.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.९७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +निंबावळी,गोराड, केळठण, लोहापे, मुसरणे, सापरोंदे, मांगाठाणे, उसर, कोंढाळे, वारधा, उचाट ही जवळपासची गावे आहेत.वाडवळीतर्फेपौळबार गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13245.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe6b2a4be4dfc72b5a639b63509341e81e7210e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13245.txt @@ -0,0 +1,18 @@ +वाडवळी तर्फे पौळबार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे एव्हरशाईन हॉटेल गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४४ कुटुंबे राहतात. एकूण १७३९ लोकसंख्येपैकी ९२० पुरुष तर ८१९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८९.८४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.११ आहे तर स्त्री साक्षरता ८८.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.९७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +निंबावळी,गोराड, केळठण, लोहापे, मुसरणे, सापरोंदे, मांगाठाणे, उसर, कोंढाळे, वारधा, उचाट ही जवळपासची गावे आहेत.वाडवळीतर्फेपौळबार गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13265.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5f68ea34afb690bb53b78d8e771384f7497a9de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13265.txt @@ -0,0 +1 @@ +वाडिनार तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा वाडिनार रिफायनरी हा वाडीनार, गुजरात, भारत येथे एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हे नायरा एनर्जी लिमिटेडच्या मालकीचे आहे, ज्यामध्ये रोझनेफ्टचा ४९.१३% हिस्सा आहे. रिफायनरी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे, ज्याची वार्षिक क्षमता २० दशलक्ष टन (४०५,००० बॅरल प्रतिदिन) आहे आणि ११.८ ची जटिलता, ज्यामुळे ते जगातील सर्वात जटिल रिफायनरीजमधिल एक आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13279.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45d00e3344af52e78230c2e315d6c629a176e270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13279.txt @@ -0,0 +1 @@ +वाडी कर्नाटक मधील एक शहर आहे. येथील रेल्वे स्थानक कर्नाटक एक्सप्रेसचा एक थांबा आहे. येथून एक लोहमार्ग हैदराबादकडे तर दुसरा बंगळूर व चेन्नईकडे जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13288.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2846135336fe7da22308e5722cf344dc04a0648e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13288.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1329.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4602884fd9f0a2ec73f940b6950d869bdf6eca42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1329.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून व २०१९ लोकसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13293.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..040d9711a53ebf2d4208b6c2688931aef45f9b2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13293.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाडी डांगमोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13309.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46b8658e0efd27883e227b04c4bdb05ec9696d53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13309.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडीदामई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1333.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e52d63a0e3393870588a2e7fced757fda224e20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1333.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामचंद्र विनायक मराठे तथा रा‌‌.वि.मराठे (जन्म - ५ एप्रिल १८८२) हे कोशकार होते. त्यांनी 'स्थापत्य-शिल्प' तसेच 'पुरातत्त्वशास्त्र' या विषयांवरील इंग्रजी-मराठी शब्दांचे संकलन करून कोशनिर्मिती केली. +पुणे येथील इंजिनिअरींग कॉलेज मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका (डी.सी.इ.) संपादीत केल्यावर ते शासकीय नोकरीत रुजू झाले. गुजरात व महाराष्ट्रात विविध पदांवर ३४ वर्षे नोकरी केल्यावर ते १९४७ साली निवृत्त झाले. +१९२८ पासून नोकरीवर असताना छंद म्हणून गोळा केलेल्या शब्दसंग्रहाचे निवृत्तीनंतर संकलन करून त्यांनी पुस्तकात रुपांतर केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व‌ संस्कृती मंडळाने हा कोश इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश (सचित्र) या नावाने इंग्रजीत प्रसिद्ध केला. पुढे पुरातत्त्वशास्त्र या विषयावरील शब्दांचे संकलन करून १९८३ साली त्यांनी इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश (सचित्र) हा आणखी एक लहान कोश‌ प्रसिद्ध झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13360.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fe867ec939ae7cdf9eb743b8a0ec77c2622d37d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13360.txt @@ -0,0 +1,18 @@ +वाढाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे उजवीकडे हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५५ कुटुंबे राहतात. एकूण १३५७ लोकसंख्येपैकी ६७२ पुरुष तर ६८५ महिला आहेत. गावाची साक्षरता ४४.०६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५७.४८ आहे तर स्त्री साक्षरता ३१.३८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.८८ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +चांदवड, रायतळी, शेलटी, पिंपळशेत खुर्द, रानशेत, चारोटी, वाघाडी, सूर्यानगर, वारोटी, कासाखुर्द, गंजाड ही जवळपासची गावे आहेत.रानशेत समूह ग्रामपंचायतीमध्ये रानशेत आणि वाढाणे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13366.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..095489ebd1f2a13f6e0be56bb1fe0f1b03a5f9e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13366.txt @@ -0,0 +1,10 @@ + +वाढीव सरावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला माकणे मार्गाने गेल्यावर कांद्रेभुरे गावानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ७.९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९० कुटुंबे राहतात. एकूण ७७२ लोकसंख्येपैकी ३९६ पुरुष तर ३७६ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.०१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.८७ आहे तर स्त्री साक्षरता ७१.५५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ७.१२ टक्के आहे. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा सफाळेवरून उपलब्ध असतात. +बंदर, कोरे, खर्डी, जलसार, टेंभीखोडावे, वाढी,नवघर, उंबरवाडा तर्फे मनोर, खारवडश्री, खारमेंडी, दातिवरे ही जवळपासची गावे आहेत.वाढीव सरावळी गावासह खारशेत, वासरोळी आणि वाकडी गावे वासरोळी ग्रामपंचायतीमध्ये येतात. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13369.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..995535d18be966f7f16a0bb81c22e200fb06554a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13369.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाण ही महाराष्ट्रातील हिंदू प्रथा आहे. यात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी देवाच्या मंदिरात जाउन आणि इतर स्त्रीयांना घरी बोलावून भेटवस्तू देतात. यात शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण दिले जेते. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. +अलीकडच्या आधुनिक काळात या जोडीने एकमेकींना काही वस्तूही स्त्रीया देतात.त्याला वाण लुटणे असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13376.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91d69c4aebb478b62af4e9e4aee1518a373a6947 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13376.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाणदोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13381.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4e876230e544ee3aa3219519656757d3d1c91a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13381.txt @@ -0,0 +1,29 @@ +वाणिज्य (इंग्लिश: Commerce, कॉमर्स ;) ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य भांडवलवादी व अन्य काही अर्थशास्त्रीय व्यवस्थांचा मूलाधार आहे. +व्यवसायाचा असा एक विभाग कि जो वस्तू व सेवांचे वितरण करतो त्याला वाणिज्य असे म्हणतात . तुलनेने भांडवली गुंतवणूक कमी प्रमाणात लागते. वितरणाचे काम बाजारपेठेमध्ये तसेच कार्यालयात केले जाते. वस्तूंचे वितरण करण्यासाठी मनुष्यबळाची व संदेशवहनाची गरज भासते.वानिज्यामुळे वास्तूमध्ये स्थळ काळ व समय उपयोगिता निर्माण होते.वाणिज्य वस्तू व व्यापारी अभिकर्ते करतात. वाणिज्य हा व्यवसायाचा एक भाग असल्यामुळे त्यामध्ये व्यापारी कौशल्य असणे गरजेचे आहे. व्यापारामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माल हस्तांतरित करणे समाविष्ट असते, अनेकदा पैशाच्या बदल्यात. अर्थशास्त्रज्ञ अशा प्रणाली किंवा नेटवर्कचा संदर्भ देतात जे व्यापाराला बाजार म्हणून परवानगी देतात. +व्यापाराचे प्रारंभिक स्वरूप, गिफ्ट इकॉनॉमी, तात्काळ किंवा भविष्यातील बक्षीसांसाठी स्पष्ट करार न करता वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण पाहिली. भेटवस्तू अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा वापर न करता वस्तूंचा व्यापार होतो. आधुनिक व्यापारी सामान्यत: पैशासारख्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून वाटाघाटी करतात. परिणामी, खरेदी विक्री किंवा कमाईपासून विभक्त केली जाऊ शकते. पैशाच्या शोधामुळे (आणि लेटर ऑफ क्रेडिट, पेपर मनी आणि गैर-भौतिक पैसा) मोठ्या प्रमाणात सुलभ आणि व्यापारास प्रोत्साहन दिले. दोन व्यापाऱ्यांमधील व्‍यापारास द्विपक्षीय व्‍यापार असे संबोधले जाते, तर दोनपेक्षा अधिक व्‍यापारी गुंतलेल्या व्‍यापाराला बहुपक्षीय व्‍यापार असे संबोधले जाते. +एका आधुनिक दृष्टीकोनातून, विशेषीकरण आणि श्रम विभागणीमुळे व्यापार अस्तित्वात आहे, आर्थिक क्रियाकलापांचा एक प्रमुख प्रकार ज्यामध्ये व्यक्ती आणि गट उत्पादनाच्या छोट्या पैलूवर लक्ष केंद्रित करतात, परंतु त्यांचे उत्पादन इतर उत्पादनांसाठी आणि गरजांसाठी व्यापारात वापरतात. प्रदेशांमध्ये व्यापार अस्तित्वात आहे कारण भिन्न प्रदेशांना काही व्यापार-सक्षम कमोडिटीच्या उत्पादनामध्ये तुलनात्मक फायदा (समजलेला किंवा वास्तविक) असू शकतो - नैसर्गिक संसाधनांच्या दुर्मिळ किंवा इतरत्र मर्यादित उत्पादनासह. उदाहरणार्थ: वेगवेगळ्या प्रदेशांचे आकार मोठ्या प्रमाणात उत्पादनास उत्तेजन देऊ शकतात. अशा परिस्थितीत, स्थानांमधील बाजारभावानुसार व्यापार दोन्ही स्थानांना फायदा होऊ शकतो. +किरकोळ व्यापारामध्ये वस्तू किंवा वस्तूंची एका निश्चित ठिकाणाहून (जसे की डिपार्टमेंटल स्टोअर, बुटीक किंवा किओस्क), ऑनलाइन किंवा मेलद्वारे, खरेदीदाराद्वारे थेट वापरासाठी किंवा वापरण्यासाठी लहान किंवा वैयक्तिक लॉटमध्ये विक्री केली जाते. घाऊक व्यापार म्हणजे किरकोळ विक्रेत्यांना, किंवा औद्योगिक, व्यावसायिक, संस्थात्मक किंवा इतर व्यावसायिक व्यावसायिक वापरकर्त्यांना, किंवा इतर घाऊक विक्रेते आणि संबंधित अधीनस्थ सेवांना व्यापारी माल म्हणून विकल्या जाणाऱ्या वस्तूंची वाहतूक. +ऐतिहासिकदृष्ट्या, 1815 पासून 1914 मध्ये प्रथम महायुद्ध सुरू होण्यापर्यंत काही भागात मुक्त व्यापारासाठी मोकळेपणा मोठ्या प्रमाणात वाढला. 1920च्या दशकात व्यापार मोकळेपणा पुन्हा वाढला, परंतु 1930च्या महामंदी दरम्यान (विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेत) कोलमडला. 1950च्या दशकापासून (1970च्या तेलाच्या संकटात मंदी असतानाही) व्यापारातील मोकळेपणा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढला. अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक इतिहासकारांचे म्हणणे आहे की व्यापारातील मोकळेपणाची सध्याची पातळी ही आतापर्यंतची सर्वोच्च आहे. +प्रागैतिहासिक काळातील मानवी दळणवळणातून व्यापाराचा उगम झाला. व्यापार ही प्रागैतिहासिक लोकांची मुख्य सुविधा होती, ज्यांनी आधुनिक काळातील चलनाच्या नवकल्पनापूर्वी भेटवस्तू अर्थव्यवस्थेत एकमेकांकडून वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली. पीटर वॉटसनने लांब-अंतराच्या व्यापाराचा इतिहास इ.स. 150,000 वर्षांपूर्वी. +भूमध्यसागरीय प्रदेशात, संस्कृतींमधील सर्वात आधीच्या संपर्कात होमो सेपियन्स प्रजातीच्या सदस्यांचा समावेश होता, मुख्यतः डॅन्यूब नदीचा वापर करून, एका वेळी 35,000-30,000 BP सुरू होते. +काही प्रागैतिहासिक काळातील व्यवहाराच्या अगदी सुरुवातीपासूनच व्यापाराची उत्पत्ती शोधतात. पारंपारिक स्वयंपूर्णतेव्यतिरिक्त, व्यापार ही प्रागैतिहासिक लोकांची प्रमुख सुविधा बनली, ज्यांनी एकमेकांकडून वस्तू आणि सेवांसाठी त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंची देवाणघेवाण केली. +प्राचीन एट्रुस्कन "अरीबॅलोई" टेराकोटा जहाजे 1860 मध्ये फनागोरिया, दक्षिण रशिया जवळ बोलशाया ब्लिझनित्सा ट्युमुलस येथे सापडली (पूर्वी सिमेरियन बोस्पोरसच्या बोस्पोरन राज्याचा भाग, सध्याचे तामन द्वीपकल्प); सेंट पीटर्सबर्गमधील हर्मिटेज संग्रहालयात प्रदर्शनात. +व्यापार नोंदवलेल्या मानवी इतिहासाच्या पुष्कळ [प्रमाणात] झाला असे मानले जाते. अश्मयुगात ऑब्सिडियन आणि चकमक यांच्या देवाणघेवाणीचे पुरावे आहेत. न्यू गिनीमध्ये 17,000 BCE पासून ओब्सिडियनमधील व्यापार झाला असे मानले जाते. +नजीकच्या पूर्वेकडील ऑब्सिडियनचा सर्वात जुना वापर लोअर आणि मिडल पॅलेओलिथिक काळातील आहे. +— HIH प्रिन्स मिकासानो मिया ताकाहितो +रॉबर्ट कार बोसन्क्वेट यांनी 1901 मध्ये उत्खननाद्वारे अश्मयुगातील व्यापाराचा तपास केला. व्यापार दक्षिण पश्चिम आशियामध्ये प्रथम सुरू झाला असे मानले जाते. +ऑब्सिडियन वापराचा पुरातत्त्वीय पुरावा डेटा प्रदान करतो की ही सामग्री उशीरा मेसोलिथिक ते निओलिथिक पेक्षा अधिक पसंतीची निवड कशी होती, ज्याला देवाणघेवाण आवश्यक आहे कारण भूमध्य प्रदेशात ऑब्सिडियनचे साठे दुर्मिळ आहेत. +ओब्सिडियनने कापणीची भांडी किंवा साधने तयार करण्यासाठी सामग्री प्रदान केली असे मानले जाते, जरी इतर अधिक सहज मिळू शकणारे साहित्य उपलब्ध असल्याने, "श्रीमंत" वापरून जमातीच्या उच्च दर्जासाठी वापर आढळला. माणसाची चकमक". विशेष म्हणजे, ऑब्सिडियनने त्याचे मूल्य चकमकच्या तुलनेत ठेवले आहे. +सुरुवातीचे व्यापारी भूमध्यसागरीय प्रदेशात ९०० किलोमीटर अंतरावर ऑब्सिडियनचा व्यापार करत होते. +युरोपच्या निओलिथिक काळात भूमध्यसागरीय व्यापार या सामग्रीमध्ये सर्वात मोठा होता. सुमारे 12,000 बीसीई मध्ये नेटवर्क अस्तित्वात होते 1990च्या झारिनच्या अभ्यासानुसार अनातोलिया हे प्रामुख्याने लेव्हंट, इराण आणि इजिप्तसोबत व्यापाराचे स्रोत होते. मेलोस आणि लिपारी स्रोत भूमध्यसागरीय प्रदेशात पुरातत्त्वशास्त्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वात व्यापक व्यापारांमध्ये उत्पादित आहेत. +अफगाणिस्तानच्या पर्वतरांगांमधील सारी-इ-संग खाण ही लॅपिस लाझुलीच्या व्यापाराचा सर्वात मोठा स्रोत होती. 1595 BCE पासून बॅबिलोनियाच्या कॅसाइट काळात या सामग्रीचा मोठ्या प्रमाणावर व्यापार झाला. +तिसऱ्या सहस्राब्दीदरम्यान एब्ला हे एक प्रमुख व्यापारी केंद्र होते, ज्याचे नेटवर्क अनाटोलिया आणि उत्तर मेसोपोटेमियापर्यंत पोहोचले होते.[31][36][37][38] +युरोप आणि आशियामधील सिल्क रोड व्यापार मार्गाचा नकाशा. +दागिने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा इजिप्तमध्ये 3000 ईसापूर्व पासून व्यापार केला जात होता. लांब पल्ल्याचे व्यापारी मार्ग प्रथम 3ऱ्या सहस्राब्दी BCE मध्ये दिसू लागले, जेव्हा मेसोपोटेमियातील सुमेरियन लोक सिंधू खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीशी व्यापार करत होते. फोनिशियन हे प्रख्यात समुद्री व्यापारी होते, जे भूमध्य समुद्र ओलांडून उत्तरेकडे ब्रिटनपर्यंत कांस्य निर्मितीसाठी कथील स्रोतांसाठी प्रवास करत होते. या उद्देशासाठी त्यांनी ग्रीक लोकांना एम्पोरिया नावाच्या व्यापारी वसाहती स्थापन केल्या.[39] भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर, संशोधकांना किनारपट्टीचे स्थान किती चांगले जोडलेले होते आणि लोहयुगातील पुरातत्त्व स्थळांचा स्थानिक प्रसार यांच्यात सकारात्मक संबंध आढळला आहे. हे सूचित करते की एखाद्या स्थानाची व्यापार क्षमता मानवी वसाहतींचे महत्त्वपूर्ण निर्धारक होते.[40] +ग्रीक संस्कृतीच्या सुरुवातीपासून ते 5 व्या शतकात रोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्यापारामुळे भारत आणि चीनसह सुदूर पूर्वेकडून मौल्यवान मसाला युरोपमध्ये आणला गेला. रोमन व्यापाराने आपल्या साम्राज्याची भरभराट आणि टिकाव धरला. नंतरचे रोमन प्रजासत्ताक आणि रोमन साम्राज्यातील पॅक्स रोमाना यांनी एक स्थिर आणि सुरक्षित वाहतूक नेटवर्क तयार केले ज्यामुळे महत्त्वपूर्ण चाचेगिरीची भीती न बाळगता व्यापारी माल पाठवणे शक्य झाले, कारण इजिप्तच्या विजयानंतर रोम भूमध्यसागरातील एकमेव प्रभावी सागरी शक्ती बनले होते आणि जवळच्या पूर्वेला.[41] +प्राचीन ग्रीसमध्ये हर्मीस हा व्यापार[४२][४३] (व्यापार) आणि वजन व मापांचा देव होता.[44] प्राचीन रोममध्ये, मर्क्यूरियस हा व्यापाऱ्यांचा देव होता, ज्याचा सण व्यापारी पाचव्या महिन्याच्या 25 व्या दिवशी साजरा करत असत.[45][46] मुक्त व्यापाराची संकल्पना ही प्राचीन ग्रीक राज्यांच्या सार्वभौम सत्तांच्या इच्छेचा आणि आर्थिक दिशेचा विरोधी होता. सार्वभौम शासनाच्या तिजोरीत सुरक्षितता राखण्यासाठी कठोर अंतर्गत नियंत्रणे (कर आकारणीद्वारे) आवश्यक असल्यामुळे राज्यांमधील मुक्त व्यापार रोखला गेला, ज्याने कार्यात्मक समुदाय जीवनाच्या संरचनेत सभ्यतेची थोडीशी देखभाल करणे सक्षम केले.[47][48 ] +रोमन साम्राज्याचा पतन आणि त्यानंतरच्या काळोख्या युगामुळे पश्चिम युरोपमध्ये अस्थिरता आली आणि पाश्चात्य जगातील व्यापार नेटवर्क जवळजवळ कोसळले. तथापि, आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, चीन आणि आग्नेय आशियातील राज्यांमध्ये व्यापाराची भरभराट होत राहिली. पश्चिमेकडे काही व्यापार झाले. उदाहरणार्थ, राधानाइट्स हे मध्ययुगीन समाज किंवा समूह (या शब्दाचा नेमका अर्थ इतिहासात हरवला आहे) ज्यू व्यापाऱ्यांचे होते जे युरोपातील ख्रिश्चन आणि पूर्वेकडील मुस्लिम यांच्यात व्यापार करत होते.[49] +मुख्य लेख: मेरीटाइम जेड रोड आणि मेरीटाइम सिल्क रोड +हिंदी महासागरातील ऑस्ट्रोनेशियन प्रोटो-ऐतिहासिक आणि ऐतिहासिक सागरी व्यापार नेटवर्क[50] +हिंद महासागरातील पहिले खरे सागरी व्यापार नेटवर्क बेट दक्षिणपूर्व आशियातील ऑस्ट्रोनेशियन लोकांचे होते,[50] ज्यांनी महासागरात जाणारी पहिली जहाजे बांधली.[51] तैवान आणि फिलीपिन्सच्या अ‍ॅनिमिस्ट स्वदेशी लोकांद्वारे सुरू केलेले, मेरीटाइम जेड रोड हे आग्नेय आणि पूर्व आशियातील अनेक क्षेत्रांना जोडणारे विस्तृत व्यापार नेटवर्क होते. त्याची प्राथमिक उत्पादने तैवानमधून अ‍ॅनिमिस्ट तैवानी स्थानिक लोकांद्वारे खनन केलेल्या जेडपासून बनविली गेली होती आणि फिलीपिन्समध्ये मुख्यतः अॅनिमिस्ट स्वदेशी फिलिपिनोद्वारे प्रक्रिया केली गेली होती, विशेषतः बॅटेनेस, लुझोन आणि पलावानमध्ये. काहींवर व्हिएतनाममध्येही प्रक्रिया करण्यात आली होती, तर मलेशिया, ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया आणि कंबोडियाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अॅनिमिस्टच्या नेतृत्वाखालील व्यापार नेटवर्कमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी नेटवर्कमधील सहभागींची बहुसंख्य अॅनिमिस्ट लोकसंख्या होती. सागरी रस्ता प्रागैतिहासिक जगामध्ये एकाच भूवैज्ञानिक सामग्रीचे सर्वात विस्तृत समुद्र-आधारित व्यापार नेटवर्क आहे. हे किमान 3,000 वर्षे अस्तित्वात होते, जिथे त्याचे सर्वोच्च उत्पादन 2000 BCE ते 500 CE पर्यंत होते, मुख्य भूप्रदेशातील युरेशियातील सिल्क रोड आणि नंतरच्या सागरी रेशीम मार्गापेक्षा जुने. 500 CE ते 1000 CE पर्यंतच्या शेवटच्या शतकांमध्ये मेरीटाइम जेड रोड क्षीण होऊ लागला. नेटवर्कचा संपूर्ण काळ हा प्रदेशातील वैविध्यपूर्ण अॅनिमिस्ट समाजांसाठी सुवर्णकाळ होता.[52][53][54][55] +दक्षिणपूर्व आशियाई लोकांनी देखील दक्षिण भारत आणि श्रीलंकेसोबत 1500 ईसा पूर्व 1500 पूर्वी व्यापार मार्ग स्थापित केला, ज्यामुळे भौतिक संस्कृतीची देवाणघेवाण झाली (जसे की कॅटामरन्स, आऊटरिगर बोटी, शिलाई-फळी बोटी आणि पान) आणि कल्टिजेन्स (जसे नारळ, चंदन, केळी आणि ऊस); तसेच भारत आणि चीनच्या भौतिक संस्कृतींना जोडणे. इंडोनेशियन, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मसाल्यांचा (प्रामुख्याने दालचिनी आणि कॅसिया) व्यापार करत होते कॅटामरन आणि आउटरिगर बोटी वापरून आणि हिंद महासागरातील वेस्टरलीजच्या मदतीने प्रवास करत होते. हे व्यापार नेटवर्क आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारले, परिणामी पहिल्या सहस्राब्दीच्या पहिल्या सहामाहीत मेडागास्करचे ऑस्ट्रोनेशियन वसाहतीकरण झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13389.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..680f8616509d7ee1f79ab5e209654fc3a65703f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13389.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_134.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef6e8282be2507e3f772a6a62ccb42b8bb81544c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_134.txt @@ -0,0 +1 @@ +बेसबॉलमध्ये रक्षण हे पिचरने आपल्या संघाला मिळत असलेला विजय कायम ठेवण्याची कामगिरी होय. यासाठी अनेक नियम आहेत, पैकी अशा पिचरने नवव्या डावात आपल्या संघाला तीन किंवा कमी धावांची आघाडी कायम ठेवणे आवश्यक असते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13405.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa50b20f4c8f3ce023c083ddda4aa3d9a693a105 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13405.txt @@ -0,0 +1,4 @@ +आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते. +वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्‌वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. +जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. +वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13416.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13416.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13434.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a982b4e4d302d70711330f11354518d97583036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13434.txt @@ -0,0 +1 @@ +वात्सायन हा गुप्त काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्राज्याच्या काळात इ.स. ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात. दि.बा. मोकाशी यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13436.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b25ef67f94bc6b4bbc555f3b50ff7ba0971debc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13436.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाथोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13446.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5c26923ac884fb610f0d228b3c00fefbc92ac7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13446.txt @@ -0,0 +1,7 @@ +वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. +वादळांमागील कारणे: +१) जेथे तापमान जास्त असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो. +२) तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर वादळे होत रहातात. पाण्यावरून किंवा आर्द्र वा अति उष्ण प्रदेशावरून जाताना वादळाची ताकद वाढते, आणि जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ आले, किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपली, की ते शांत होते. +३) वातावरणात उंचीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले तरी तिथल्या जमिनीवर किंवा तिथल्या पाण्याच्या पृष्ठभागावर वादळाची निर्मिती होऊ शकते. +आवर्त वारे व प्रत्यावर्त वारे यांची भूमिका वादळात महत्त्वाची आहे.यात आवर्त वारे महत्त्वाचे आहेत. +उष्णकटिबंधीय भागात केंद्र भागी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यामुळे भोवतालच्या भागाकडून केंद्राकडे हवा वेगाने वाहते त्यामुळे वादळाची निर्मिती होते diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13451.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18cc22c9812092e6326836fb02ff96339cf9364f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13451.txt @@ -0,0 +1 @@ +वादळवाट ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मराठी मालिका आहे. शशांक सोळंकी यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेत अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे इत्यादी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13455.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58dc22a6c69df4c51be504d79a05400d6a325786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13455.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°8′N 9°31′E / 47.133°N 9.517°E / 47.133; 9.517 + +फाडुट्स ही पश्चिम युरोपामधील लिश्टनस्टाइन ह्या लहान देशाची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13460.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..887e0108b1108e03da7476d1ea13b03ae0178d26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13460.txt @@ -0,0 +1 @@ +वाधवाना बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13466.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e84a27ac0d02bb78feaec2bf57d355739dafc8f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13466.txt @@ -0,0 +1 @@ +वाधोणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13503.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20108f2af725cf45ab9853677171d901bd18f3e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13503.txt @@ -0,0 +1,9 @@ +टी२०आ किट +वानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वानुआतू प्रजासत्ताक देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. या संघाचे आयोजन वानुआतू क्रिकेट संघटनेने केले आहे, जे 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या संघटनेशी संलग्न सदस्य बनले आणि २००९ हा देश सहसदस्य झाला.[५] वानुआतूने 1979च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्या वेळी या देशाला न्यू हेब्रिड्स या नावाने ओळखले जात असे. [६] संघाचे बहुतेक सामने आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक विभागातील इतर सदस्यांविरूद्ध झाले आहेत, ज्यात आयसीसी प्रादेशिक स्पर्धा तसेच पॅसिफिक गेम्समधील क्रिकेट स्पर्धांचाही समावेश आहे.[७] +२००८ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून वानुआतू वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये दाखल झाला. २०१५ डिव्हिजन सिक्स स्पर्धेद्वारे संघाने डब्ल्यूसीएल सिस्टममध्ये भाग घेतला. त्यात या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.[८] २०१६ मधील डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेतून सुरिनामने माघार घेतल्यानंतर या संघाच्या जागी वानुआतूचा समावेश करण्यात आला.[९] +एप्रिल 2018 मध्ये, आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांना ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय (टी-20 आय) पूर्ण दर्जा देण्याचा निर्णय घेतला. म्हणून, 1 जानेवारी 2019 नंतर वानुआतू आणि आयसीसीच्या इतर सदस्य देशांना ट्वेन्टी -20चा दर्जा मिळाला.[१०] वानुआतूने 22 मार्च 2019 रोजी पापुआ न्यू गिनिआविरुद्ध आपला पहिला टी -20 सामना खेळला.[११] एप्रिल 2019 नंतर, वानुआतू संघ २०१९-२१ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये खेळला.[१२] +पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा वानुआतू संघाने सहभाग घेतला, ज्यात २००१ मध्ये सातवा, तर २००२ मध्ये सहावे स्थान मिळविले. २००५ मध्ये वानुआतू देशाने पूर्व आशिया / पॅसिफिक क्रिकेट चषक स्पर्धा आयोजित केली आणि सहा संघांच्या या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. मात्र, २००७ च्या विश्वचषक स्पर्धेची पात्रता त्यांना मिळवता आली नाही. न्यू झीलंडच्या ऑकलंड येथे डिसेंबर 2007 मध्ये झालेल्या पॅसिफिक ट्रॉफीमध्ये वानुआतू संघाने दुसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे 2008 मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग पाचसाठी ते पात्र ठरले. 2009 हे वर्ष वानुआतूसाठी सर्वांत यशस्वी ठरले. कारण पोर्ट विला येथे झालेल्या दोन एकदिवसीय मालिकेत त्यांनी फिजीचा पराभव केला त्यामुळे सामोआ येथे झालेल्या २००९ आयसीसी ईएपी क्रिकेट ट्रॉफी (वर्ल्ड क्रिकेट लीग नसलेली) स्पर्धेत यजमानांना अंतिम फेरीत पराभूत केले. ज्युनिअर गटातही वानुआतूने पुढील स्पर्धांमध्ये दुसरे स्थान मिळविले: पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया, 2005; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 15 सुपर 8 एस, आपिया, सामोआ, 2007; पूर्व आशिया - पॅसिफिक अंडर 19 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा, पोर्टविला, वानुआतू, 2007. +कुवेतमध्ये २०१० मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन एट स्पर्धेत वानुआतू संघाने तिसरा क्रमांक मिळविला. याचाच अर्थ 2012च्या लीगसाठीही ते पात्र ठरले. +२०१८ मधील आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फोर स्पर्धेत वानुआतूने मातब्बर बर्म्युडा संघाचा पराभव केला. बर्म्युडा संघाला कधी काळी एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला होता. बर्म्युडापाठोपाठ डेन्मार्कविरुद्धही विजय नोंदविला. डेन्मार्कनेही यापूर्वी डिव्हिजन टू स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेली होती. मात्र ते अद्याप निव्वळ धावगतीच्या सरासरीच्या आधारे विभाग पाचमध्ये आपले स्थान टिकवून राहिले. [१३] +ऑगस्ट 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंट मॅकेला यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 2019 मध्ये मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ स्पर्धेच्या आधी करण्यात आली. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13513.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d049db2202a7c4f12963515a18ebc6e3af708a06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13513.txt @@ -0,0 +1,2 @@ +वापटा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13534.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e2504859be1f1094b405bdeccc17cff1f76af2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13534.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाफोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13537.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d19142fd467a0d4cd2bc03c1c0e9a69aac3afb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13537.txt @@ -0,0 +1 @@ +वाबाश अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. येथील रस्त्यांवर सर्वप्रथम वीजेच्या दिव्यांचा वापर केला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13538.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d19142fd467a0d4cd2bc03c1c0e9a69aac3afb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13538.txt @@ -0,0 +1 @@ +वाबाश अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. येथील रस्त्यांवर सर्वप्रथम वीजेच्या दिव्यांचा वापर केला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13558.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..061cb9e3a26a26cc6fcbf84145c6b7ac8640e6d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13558.txt @@ -0,0 +1,3 @@ + +वामन तावडे (जन्म : इ.. १९५०; - ७ मे २०१९) हे एक मराठी नाटककार होते. वास्तववादी नाटककार व एकांकिकाकार अशी त्यांची प्रसिद्धी होती. ते समाजवादी विचारांचे आणि गंभीर प्रवृत्तीचे लेखक होते. +वामन तावडे हे आधी मुंबईच्या स्टँडर्ड अल्कली कंपनीमध्ये कामगार होते. तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांची नाटके सातत्याने वेगळ्या सामाजिक विषयावर व मानवी नातेसंबंधविषयक असत. कामगारवर्गामधून पुढे आल्याने त्यांना कामगार वर्गातील प्रश्नांची जाणीव होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1356.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce366be422d0e58b14497f217ef1cc40f21f6cac --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1356.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख रांची जिल्ह्याविषयी आहे. रांची शहराबद्दलचा लेख रांची आहे. +रांची हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. या जिल्याची रचना १८९९मध्ये झाली[१] +याचे प्रशासकीय केंद्र रांची येथे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13574.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3140bfca63498ebf80455e4b54ed017420e0cd3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13574.txt @@ -0,0 +1,2 @@ +वामन वि. भट (१८ जून, इ.स. १९२० - १६ मे, इ.स. २०००) हेसोलापूर येथे २३-२४ जानेवारी १९८८ रोजी झालेल्या चौथ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. +ते अभिनव प्रकाशन, मुंबई या संस्थेचे संस्थापक, प्रकाशक होते. अण्णा भाऊ साठे यांची 'फकिरा', बाबुराव बागुलांचे 'जेंव्हा मी जात चोरली!', व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', नारायण सुर्वे, बा.सी. मर्ढेकर अशा अनेक मोठ्या लेखकांची पुस्तके वा.वि. भट यांनी प्रथम प्रकाशित केली. साहित्य चळवळीला वाहिलेल्या 'संग्रहालय' या त्रैमासिकाचे संपादक होते. 'आम्ही दोघं' हे चरित्र प्रकाशित झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13586.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a185ea34cf0341e9ef8f53df97c1a3fb1fb50e4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13586.txt @@ -0,0 +1,10 @@ +संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज (जन्म - १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू - २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिद्धपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांचे अनुभव घेतलेले असंख्य लोक आजही हयात आहेत, त्यांचा शिष्यगण, त्यांनी घडवलेले अनेक कीर्तनकार, टाळकरी, वारकरी गहिनीनाथ गड येथे या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील लाखो, आबालवृद्ध भक्त येथे 'भाऊंच्या' समाधीच्या दर्शनाला येतात.[१] +माता राहीबाई भाग्याची खाण । +पिता तोलाजी हा पुण्यवान ।। +पुत्र जन्माला रत्नासमान । +तयासी शोभे नाव वामन ॥ +फुलसांगवी, ता.शिरूर (कासार), जि. बीड येथील तोलाजी ग्यानबा सोनावणे व बोरगाव (चकला) ता. गेवराई जि. बीडचे विठोबा राख यांच्या कन्या राहीबाई यांचा विवाह झाला. वंजारी समाजातील या पुण्यवान माता-पित्याच्या पोटी सदगुरू संत वामनभाऊ महाराज यांनीं जन्म घेतला. त्यांना जेष्ठ बंधू नारायन हे होते. माता राहीबाई या जुन्या प्रथेप्रमाणे बाळंतपणासाठी माहेरी बोरगावला गेल्या होत्या. सन १८९१ साली श्रावण शुद्ध सोमवारी सूर्योदय समयी त्यांनी या रत्नाला जन्म दिला. नाव ठेवले, वामन. 'भाऊ' हे भगवान शंकराचा अवतार मानले जातात. माता राहीबाई यांच्या पोटी प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला. हे त्याचे भाग्य थोर असले तरी. नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन त्या माउलीच्या नशिबी नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या ४० दिवसानंतर माता राहीबाई यांना देवाज्ञा झाली. मातेचे प्रेम या बाळाला मिळाले नाही. पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता. राहीबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले 'आई आता तूच माझ्या बाळाची आई हो. तूच माझ्या वामनचा सांभाळ कर.' आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पान्हा फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले. +संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित करणारे वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज. डोंगर दऱ्यातून पायपीट करून या महात्म्याने भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. 'भाऊ ' हे अतिशय कडक स्वभावाचे होते. असे म्हटले जाते. परंतु चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जेऊ घातले होते. या महात्म्याचा हाच एक प्रसंग. पौष् वद्य ७/८ हा संत वामनभाऊंच्या पुण्य स्मरणाचा दिवस. 'भाऊ ' श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत यादवबाबा यांचे उत्तराधिकारी झाले. यानंतर त्यांनी वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरू केले. आजीवन ब्रह्मचार्यव्रत व त्यागी वृत्तीमुळे त्यांची परिसरात ख्याती होती. वाचासिद्धी प्राप्त असलेल्या या साधूने कधीही महिलांना पायावर दर्शन दिले नाही. महिलांना त्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागे.आजही त्यांच्या समाधीचे दर्शन महिलांना बाहेरूनच घ्यावे लागते. भाऊंचा स्वभाव कडक होता व ते रागात काही बोलून गेले तर ते सत्य होत असे. म्हणून बरेच लोक त्यांच्या जवळ जायला घाबरत होते. मात्र त्यांच्या शब्दाने असंख्य भक्तांचे कल्याणही झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी भाऊंकडे दाखल झालेले धामनगावचे रघुनाथ महाराज चौधरी भाऊंचे अनेक प्रसंग आपल्या कीर्तनात आवर्जून सांगतात, आज ज्या ठिकाणी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे बांधकाम आहे त्याच ठिकाणी पूर्वी मोजके बांधकाम झालेले होते. म्हणजे पत्र्याचा निवारा होता. श्रावण महिन्यातील दिवस होते. रात्रीची वेळ रिमझिम पाऊस येत होता. गडावर सर्वत्र भक्त झोपलेले होते.वामनभाऊंना जाग आली व ते हातात कंदील घेऊन बाहेर आले. सध्या यादवबाबा व खंडुबाबांची समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटा नाला आहे. त्या नाल्यात कोणीतरी लपल्याची चाहूल बाबांना लागली आणि ते आत आले. त्यांनी आपले शिष्य दगडूबा व किसानबा यांना आवाज दिला. ते सहसा त्यांना एकेरीने हाक मारायचे त्याप्रमाणे भाऊ म्हणाले 'किसन्या.... दगड्या उठा, जागे आहेत का झोपलेत, का मेलेत... उठा ' भाऊंचे शब्द कानी पडताच ते दोघे उठले व काय बाबा काय झाले ? असे त्यांनी विचारले त्यावेळी त्यांना बाबांनी बाहेर कोणीतरी माणसे लपलेले दिसत आहेत, जाऊन पहाबर असे सांगितले . दगडूबा हे शरीराने धष्टपुष्ट पण भित्र्या स्वभावाचे होते, किसानबा हे किरकोळ पण धाडसी होते. भाऊंच्या आदेशाप्रमाणे ते दोघे तेथे गेले आणि थेट त्या लपलेल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची चौकशी केली व तुम्हाला बाबांनी बोलावले असे सांगितले. भाऊंचा आदेश त्या चोरांनाही मोडता आला नाही. ही सर्वमंडळी भाऊंच्या समोर आली त्या वेळी भाऊंनी प्रश्न केला, तुम्ही कोण..कुठले आणि येथे काय करता ? त्यावर त्यांना खोटे बोलण्याचे धाडस न झाल्याने त्यांनी आपण बीडसांगवीचे असून चोरी करायला आलो असल्याचे सांगितले. घरी गेल्या आठ दिवसांपासून खायला दाणा नाही व लेकरबाळ उपाशी आहेत, त्यामुळे आम्ही चोरी करायला आल्याचे त्यांनी सांगितले. भाऊंना त्यांची दया आली. त्या चोरांना भाऊ म्हणाले 'आता तुम्ही जेवण करून येथेच आराम करा'. त्यांना पोटभर जेऊ घातले व सकाळी प्रत्येकाला झेपेल एवढे धान्य सोबत दिले व त्या चोरांना घरी जाण्याची परवानगी दिली. परिणाम असा झाला की, या चारही चोरांनी पुढच्या एकादशीच्या वारीला भाऊंच्या हाताने तुळशीची माळ घातली व चोरी करण्याचे कायमचे सोडून दिले. +गहिनीनाथगड (चिंचोली-ता.पटोदा, जिल्हा बीड) हे संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले क्षेत्र आहे. तेथूनच वामनभाऊ त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू करून ते सर्वत्र पोहोचविले. संत वामनभाऊ महाराज यांचे 'संत वामनभाऊ महाराज जीवन कार्य' हे चरित्र नव्याने प्रकाशित झाले आहे. +http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5014727546495420396 +http://www.tseries.com/music/shree-vamanbhaunchi-katha Archived 2016-03-06 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13589.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b668a023e6b13617283092f27fb75f7e54afed41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13589.txt @@ -0,0 +1,11 @@ +पं. वामनराव सडोलीकर (१६ सप्टेंबर, इ.स. १९०७ - इ.स. १९९१) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत. + +पं. वामनराव सडोलीकरांचा जन्म कोल्हापूर येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले. + +त्यांनी मराठी संगीत नाटकाच्या रंगभूमीवर गायक-अभिनेता, संगीत दिग्दर्शक व दिग्दर्शक अशा अनेक पदरी भूमिका निभावल्या. त्यांनी अनेक चित्रपटांतही काम केले. + +त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. + + +वामनराव सडोलीकरांविषयी इंग्लिश मजकूर + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13592.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d23f28442124d1be2ec6e8c20bad0484447abed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13592.txt @@ -0,0 +1,5 @@ +वामपंथी किंवा डावे राजकारण ही अशी राजकीय विचारसरणी आहेे, जी समाजात आर्थिक आणि वांशिक समानता आणू पाहते. अनेकदा ही विचारसरणी सामाजिक उतरंडीच्या विरोधात असतेे. या विचारसरणीमध्ये, समाजातील अशा लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाते जे कोणत्याही कारणामुळे इतर लोकांच्या तुलनेत मागासलेले किंवा शक्तीहीन असतात. +राजकारणाच्या संदर्भात 'डावे' आणि 'उजवे' या शब्दांचा वापर फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सुरू झाला. फ्रान्समध्ये राज्यक्रांतीपूर्वी, इस्टेट जनरल नावाच्या तेथील संसदेत, ज्यांना सम्राट हटवून लोकशाही आणायची होती, तसेच ज्यांना धर्मनिरपेक्षता हवी होती ते बहुतेकदा डाव्या बाजूला बसले. आधुनिक काळात, भांडवलशाहीशी संबंधित विचारधारा अनेकदा उजव्या राजकारणात मोजक्या जातात. +अर्थशास्त्राचे एमेरिटस प्रोफेसर बॅरी क्लार्क यांच्या मते, डाव्या विचारसरणीच्या समर्थकांचा असा दावा आहे की, "मानवी विकास हा जेव्हा व्यक्ती सहकार्यात्मक, परस्पर आदरयुक्त संबंधांमध्ये गुंतलेला असतो आणि जेव्हा स्थिती, शक्ती आणि संपत्ती मधील जास्त फरक दूर केला जातो, तेव्हाच मानवाची भरभराट होऊ शकते ." +साधारणपणे डावे लोक हे समाजाची ऐतिहासिक भाषा, अर्थव्यवस्था आणि धार्मिक अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात. पारंपारिक समाज बहुधा लोकांचे वर्गीकरण करत नाही. डावी विचारसरणी ही नैसर्गिक कायद्याचा युक्तिवाद करून असे वर्गीकरण चालू ठेवण्यास समर्थन देत नाही. +डाव्या-उजव्या राजकीय स्पेक्ट्रममध्ये, फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान, फ्रेंच इस्टेट जनरलमधील आसन व्यवस्थेचा संदर्भ देत, डावे आणि उजवे हे शब्द तयार केले गेले. जे डावीकडे बसले होते त्यांनी सामान्यत: प्राचीन राजवट आणि बोर्बन राजेशाहीला विरोध केला आणि फ्रेंच राज्यक्रांती, लोकशाही प्रजासत्ताक निर्मिती आणि समाजाचे धर्मनिरपेक्षीकरण यांना पाठिंबा दिला तर उजवीकडे असलेले ते प्राचीन राजवटीच्या पारंपारिक संस्थांचे समर्थन करत होते. . 1815 मध्ये फ्रेंच राजेशाहीच्या पुनर्स्थापनेनंतर डाव्या शब्दाचा वापर अधिक ठळक झाला, जेव्हा तो स्वतंत्र लोकांना लागू करण्यात आला. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात डावीकडे आणि उजवीकडे विंग हा शब्द प्रथम जोडण्यात आला, सामान्यत: अपमानास्पद हेतूने, आणि डावे-पंथ त्यांच्या धार्मिक किंवा राजकीय विचारांमध्ये अपरंपरागत असलेल्यांना लागू केले गेले. राजकीय स्पेक्ट्रमच्या बाजूने ओव्हरटन विंडोच्या स्थानावर दिलेल्या वेळेनुसार आणि स्थानावर अवलंबून डावी-पंथी मानल्या जाणाऱ्या विचारधारा मोठ्या प्रमाणात बदलतात. 18 व्या शतकाच्या शेवटी, पहिल्या उदारमतवादी लोकशाहीच्या स्थापनेनंतर, डावी हा शब्द युनायटेड स्टेट्समधील उदारमतवाद आणि फ्रान्समधील प्रजासत्ताकवादाचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला, ज्याने उजव्या विचारसरणीच्या राजकारणापेक्षा कमी प्रमाणात श्रेणीबद्ध निर्णय घेण्यास समर्थन दिले. पारंपारिक पुराणमतवादी आणि राजेशाहीवादी. आधुनिक राजकारणात, डावी हा शब्द विशेषतः विचारधारा आणि शास्त्रीय उदारमतवादाच्या डावीकडील चळवळींना लागू होतो, जो आर्थिक क्षेत्रात काही प्रमाणात लोकशाहीचे समर्थन करतो. आज, सामाजिक उदारमतवादासारख्या विचारसरणींना केंद्र-डावे मानले जाते, तर डावे सामान्यत: भांडवलशाही विरोधी चळवळींसाठी राखीव आहेत, म्हणजे समाजवाद, अराजकतावाद, साम्यवाद, कामगार चळवळ, मार्क्सवाद, सामाजिक लोकशाही आणि सिंडिकलिझम, प्रत्येक त्यापैकी 19व्या आणि 20व्या शतकात प्रसिद्ध झाले. या व्यतिरिक्त, डाव्या-विंग हा शब्द सांस्कृतिकदृष्ट्या उदारमतवादी सामाजिक चळवळींच्या विस्तृत श्रेणीसाठी देखील लागू केला गेला आहे, ज्यामध्ये नागरी हक्क चळवळ, स्त्रीवादी चळवळ, एलजीबीटी हक्क चळवळ, गर्भपात-हक्क चळवळ, बहुसांस्कृतिकता, युद्धविरोधी चळवळ आणि पर्यावरण चळवळ [तसेच राजकीय पक्षांची विस्तृत श्रेणी. [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13649.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73f6f35f2c6e53b268eaa365b8584e40e6fff42f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13649.txt @@ -0,0 +1 @@ +वेन वेंडेल डॅनियल (जानेवारी १६, इ.स. १९५६:सेंट फिलिप पॅरिश, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून १० कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13654.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b72488fa04fcae0eaedb7fe5f60b923731e81f0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13654.txt @@ -0,0 +1,3 @@ +वायनोना काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वायनोना येथे आहे[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,६७१ इतकी होती..[२] +वायनोना काउंटी वायनोना नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13656.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc515ba7faf686d169600cbdd43e6cdd71cc4660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13656.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायनोना रायडर तथा वायनोना लॉरा होरोवित्झ (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७१:वायनोना, मिनेसोटा, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. +हिला द एज ऑफ इनोसन्स आणि लिटल विमेन या चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकन मिळाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13662.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c427927e30e88dcb3a34bb495cd51e9663ade4bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13662.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायफाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13672.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..600a8d14a6082e5745bcdea2c1a0387e55f8b028 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13672.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायव्य आर्कान्सा राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: XNA, आप्रविको: KXNA, एफ.ए.ए. स्थळसूचक: XNA) हा अमेरिकेतील आर्कान्सा राज्याच्या वायव्य भागात आहे.[१] हा विमानतळ फेटव्हिल पासून २८ किमी (१७ मैल) वायव्येस तर स्प्रिंगडेल पासून १९ किमी (१२ मैल) अंतरावर आहे.[२] +येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13689.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..843dae0456b4daae8f31ea626c26d189b7e68b11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13689.txt @@ -0,0 +1 @@ +खैबर पख्तूनख्वा (पूर्वीचे नावः वायव्य सरहद्द प्रांत; उर्दू: خیبر پختون خواہ ; रोमन लिपी: Khyber Pakhtunkhwa) हा पाकिस्तानाच्या ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान प्रांत आहे. पेशावर हे खैबर पख्तूनख्व्याचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या वायव्येस अफगाणिस्तानाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ईशान्येस गिलगिट-बाल्टिस्तान, पूर्वेस आझाद काश्मीर, पश्चिमेस व नैऋत्येस संघशासित जनजातीय क्षेत्र, दक्षिणेस बलुचिस्तान, पंजाब, तर आग्नेयेस इस्लामाबाद हे राजकीय विभाग वसले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13691.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2bfb927badc822c4116e03af78ba0a90965c87d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13691.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायसेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1372.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c183bf42a02523045c31bd3ea64ec4e2b76109 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1372.txt @@ -0,0 +1 @@ +रांजणवाडी हा डोळ्याच्या पापणीला येणारा छोटा फोड असलेला विकार आहे. हा संसर्गजन्य विकार असून डोळ्याच्या पापणीला आतल्या बाजूने तो फोड येतो. तो फुगवटा सहज दिसून येतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13730.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf7590c6bf6773f56914467a1e8ca209cdda42b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13730.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 18°0′0″N 79°34′48″E / 18.00000°N 79.58000°E / 18.00000; 79.58000 + +वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१] +वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६,१५,९९८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३०८,५०९ पुरुष आणि ३०७,४८९ स्त्रिया आहेत. वारंगळ शहराची लोकसंख्या ६१५,९९८ असली तरी; त्याची शहरी/महानगरी लोकसंख्या ७५३,४३८ आहे ज्यापैकी ३७७,९४३ पुरुष आणि ३७५,४९५ महिला आहेत. लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५९,१९५ मुले आहेत, त्यात ३०,३८० मुले तर 2८,८१५ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९४८ मुली आहे. ४,६३,८०१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८३.३०% होता.८३.४१% लोक हिंदू आणि (१४.३९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.६५ %), शीख (०.१५%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०३%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.३५ %) यांचा समावेश होतो.[३] + +तेलुगू वरंगलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. +हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे, राष्ट्रीय महामार्ग १६३, हैदराबाद आणि भोपालपट्टणमला जोडणारा; रामागुंडम आणि खम्मम यांना जोडणारा NH ५६३ आहेत. वरंगल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ) हे सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[४][५] +वारंगलमध्ये भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या नवी दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर काझीपेट आणि वारंगल ही दोन रेल्वे स्थानके आहेत. ती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात.[६] +वरंगलमध्ये निजामांनी १९३० मध्ये ममनूर येथे विमानतळ बांधले आहे. १,८७५ एकर जमीन, ६.६ किमी धावपट्टी, पायलट आणि स्टाफ क्वार्टर, पायलट प्रशिक्षण केंद्र आणि एकापेक्षा जास्त टर्मिनल असलेले हे अविभाजित भारतातील सर्वात मोठे विमानतळ होते. परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.[७] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13734.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bcc4992b944d27af89f130fbd4750b52feff166 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13734.txt @@ -0,0 +1,68 @@ +वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. २०१४ साली तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याततून तेलंगण राज्यात आला. २०१६ साली वारंगल जिल्ह्याचे विभाजन करून हनमकोंडा जिल्हा व वारंगल ग्रामीण जिल्हा असे दोन जिल्हे निर्माण केले गेले. ऑगस्ट २०२१ मध्ये वारंगल ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून पुन्हा वारंगल जिल्हा असेच ठेवले गेले. आजच्या घडीला हनमकोंडा व वारंगल ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय हनमकोंडा येथेच आहे. +काकतीयच्या राजवटीत त्यांच्या राज्याच्या राजधानीचे नाव ‘ओरुगल्लू’ किंवा एकशिला नगर असे होते. हा किल्ला एकाच दगडाने बांधला गेला आणि नंतर त्याला ‘वरंगल’ असे म्हणतात.[२] +वरंगल जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,७६६ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा महबूबाबाद, जनगांव, हनमकोंडा, मुलुगु आणि जयशंकर भूपालपल्ली जिल्‍ह्यांसह आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या वरंगल जिल्ह्याची लोकसंख्या ७,१८,५३७ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.२६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ६.९९% लोक शहरी भागात राहतात. +वरंगल जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत: + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13740.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2fc50ab8e24b92f1a88f0dad2fa036f7ffa9e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13740.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1376.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a58ce6b34332807d2643936e7184a8c5863fa3c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1376.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांजणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13768.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d7c9f06b3fce24d26aa57f9ea9e220d14a0c8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13768.txt @@ -0,0 +1,8 @@ + वारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13769.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..156ca4d4c1338882f9f823110ee2671bb96c8318 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13769.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1377.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd776c31d56375e1fd33f02f05aff2a8cb22d8dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1377.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांजणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13770.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89ccdc65c52f90e28ff3f2c19420916613b0807e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13770.txt @@ -0,0 +1 @@ +वारघाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13796.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd42221ba906508502833660f8f36ec9f034ec02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13796.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारदरीखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13799.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a2cb6537bae7839d42c9d7da78d89fe076e7e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13799.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारदाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13832.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..586013b85f3176f51ebab5ce54edfe3fa1f6c2a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13832.txt @@ -0,0 +1 @@ +वारस ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1384.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5feb0901a526ab07035919b40479acfa9e21a21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1384.txt @@ -0,0 +1,14 @@ +रांजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. +रांझे हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ४०३.११ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८५ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या १३८६ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३० किलोमीटर अंतरावर आहे. रांझेमध्ये ७४५ पुरुष आणि ६४१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ८६ लोक असून अनुसूचित जमातीचे ३५ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६७६ [१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, दोन शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा शिवापूर येथे पाच किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा व व्यावसायिक प्रशिक्षण शाळा शिवापूर येथे पाच किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय शिवापूर येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक , अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि व्यवस्थापन शिक्षण संस्था शिंदेवाडी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +रांझे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ) : +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +रांझे या गावी उसाचे व फळ भाज्यांचे उत्पादन होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13842.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6233c5a9a279142f8fc7270f50bbfbefd8af97df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13842.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13853.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..317b0d085bc261bda7f570973c40cbf3965204ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13853.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाराणसी हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये वाराणसी शहरासह वाराणसी जिल्ह्यामधील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. +साचा:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13865.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b446490b4e3219a8b712873cc61925f448e9a50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13865.txt @@ -0,0 +1,4 @@ +वाराही (IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही[१] आणि मारीची[२] मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.[३] +मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार,मातृका या सर्व देवतांच्या शरीराचा शक्तीपासून उत्पन्न झाली;शास्त्र सांगते की वराह अवतारापासून वाराही तयार केली गेली आहे. ती हातामध्ये चक्र ,तलवार धारण करते [३] +वाराही नदी  (कर्नाटकातील नदी) +गुजरातमधील गाव [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13878.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95c91e386ddc8adec9233c9dd2de8c69538f655e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13878.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारू हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13930.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c345cef82ded45abee79034ef56a1d22eb444c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13930.txt @@ -0,0 +1,8 @@ +वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते. +देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोखसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचे तेथील एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचे दारडोई उत्पन काढले जाते. +अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न (वार्षिक)खालीलप्रमाणे होते: +2016-17: 1,65,491 रुपये. +2017-18 : 1,80,000 रुपये. +2018-19: 1,91,736 रुपये. +2019-20: 2,07,727 रुपये. +वार्षिक दरडोई उत्पन हे देशाचे राहणीमान जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13946.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0071614618e0a380bdb77742c3daa9e9ddc9b18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13946.txt @@ -0,0 +1,2 @@ +वालखड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13953.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02ead5c04614b8f4a97ed3361cac0a36d94ffba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13953.txt @@ -0,0 +1,10 @@ +वालचंदनगर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील वसवलेले गाव आहे. इंदापूर तालुक्यातील या गावाचा पिन क्र. ४१३ ११४ आहे. +वालचंदनगर हे बारामती – इंदापूर रस्त्यावरील 'जंक्शन' या गावापासून ६ किमी अंतरावर आहे. +जवळचे रेल्वे स्थानक ‘बारामती रेल्वे स्थानक’ आहे. +येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस सेवा उपलब्ध असून ३ बस थांबे आहेत: १. नवीन बस स्थानक, २. पोस्ट कॉलनी बस थांबा, ३. जुने बस स्थानक +येथे 'वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड' हा कारखाना आणि कारखान्यातील कामगार-अधिकारी यांसाठी वसाहत आहे. +इतर काही उपलब्ध सोयी-सुविधा: +बाजारपेठ, भाजीबाजार +प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयः वर्धमान विद्यालय (मराठी माध्यम), भारत चिल्ड्रेन्स ॲकॅडेमी (इंग्रजी माध्यम) +पोस्ट ऑफिस, पोलीस चौकी, +रुग्णालये, ग्रंथालय, मैदान, उद्यान diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13969.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8700c7be92c91c4f6760e06ba3df1ee7b09ca2e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13969.txt @@ -0,0 +1,2 @@ +वालशिंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13970.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac103a0c595f09f54a3da73f0df9964b7e2dd2dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13970.txt @@ -0,0 +1,2 @@ +वालशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13973.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5770d6192076cf887625564b369c5da924217bef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_13973.txt @@ -0,0 +1 @@ +वालाला मोड आणून केलेल्या उसळीला वालाची उसळ म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14006.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5932d4ec8199982c864994f34a2a4a26a9a4e55c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14006.txt @@ -0,0 +1,7 @@ + वालोटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14018.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..417d797b95db787a4c441813b17ee17ed17e229b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14018.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाल्डो कॅन्यन वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. जून २३, इ.स. २०१२ रोजी लागलेली ही आग १० जुलै रोजी आटोक्यात आली. +ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या वायव्येस १६ किमी अंतरावर पाइक राष्ट्रीय अरण्यात सुरू झाली आणि १८,०७३ एकर भागात पसरली.[१]या आगीमुळे कॉलोराडो स्प्रिंग्ज, वूडलँड पार्क, एरफोर्स अकॅडेमी आणि हायवे २४ च्या आसपासच्या अंदाजे ३६,००० व्यक्तींना घर सोडावे लागले.[२][३] या आगीत एकूण ३४७ घरे जळाली.[४] या आगीमुळे हायवे २४ हा रॉकीझ पर्वतरांगेतील पूर्व-पश्चिम जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आला होता.[५] या आगीत दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तर अंदाजे १० व्यक्ती जखमी झाल्या. वाल्डो कॅन्यन वणवा कॉलोराडोच्या इतिहासातील ब्लॅक फॉरेस्ट वणव्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात खर्चिक वणवा होता. यात जळीत झालेल्या घरांची किंमत अंदाजे ३ कोटी ५३ अमेरिकन डॉलर (१९ अब्ज ५० कोटी रुपये) करण्यात आली आहे.[६] याव्यतिरिक्त नैसर्गिक संपत्ती, मानवनिर्मित सोय-व्यवस्था, निर्वासित व्यक्तींवरील खर्च यांची गणती जुलै २०१२पर्यंत चालू होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14021.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c3b21624a24aec095983f255dabc80426b55338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14021.txt @@ -0,0 +1 @@ +वाल्डो अलोंसो पोंसे कॅरिझो (डिसेंबर ४, इ.स. १९८२:लॉस आंदेस, चिले - ) हा  चिलीकडू फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14071.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3541806a96faa1a732120c890f015e6e08d0f2bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14071.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाळके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14094.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bf280a485be567db3c0e5c4e9066c16cdcdbcba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14094.txt @@ -0,0 +1,9 @@ + + +वाळवी हा २०२३ सालीचा परेश मोकाशी दिग्दर्शित व झी स्टुडिओज ह्याच्या प्रोडक्शन बॅनरखाली मधुगंधा कुलकर्णी निर्मित भारतीय मराठी भाषेतील डार्क कॉमेडी रहस्यपट चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत व १३ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी झी फाईव्ह वर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित झाला.[१][२][३][४] +अनिकेत (स्वप्नील जोशी) आणि अवनी (अनिता दाते केळकर) यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत पण ते अजूनही अपत्यहीन आहेत. त्याचवेळी अवनीला मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत आणि तिच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत, तर तिच्या मायक्रोबायोलॉजी प्रयोगांसाठी तिनं घरी वाळव्याही वाढवलेल्या आहे. अनिकेत अवनीला याची जाणीव करून देतो की त्याची कंपनी दिवाळखोर झाली आहे व तो कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व पैसे आणि त्यांच्या बंगल्यातील घराची मालकी गमावली आहे व त्यांच्या घरातील फर्निचर जप्त करणाऱ्यांकडून लवकरच जप्त केले जाईल. या परिस्थितीत दोघेही अनिकेतच्या दोन बंदुकांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात व प्रत्येक आपापली आत्महत्येची चिठ्ठी लिहितात की त्यांनी हा निर्णय स्वेच्छेने घेतलेला आहे. प्रत्यक्षात अनिकेतनी स्वतःची चांदीची बंदूक रिकामी ठेवून व अवनीची काळी बंदूकच फक्त गोळ्यांनी भरलेली ठेवून दुहेरी आत्महत्येचा बनाव करण्याचा व पुरावा नष्ट करण्यासाठी अवनीने स्वतःला गोळ्या झाडून घेतल्यानंतर त्यानी स्वतः लिहिलेली आत्महत्येची चिठ्ठी खाण्याची योजना आखलेली असते कारण तो नैराश्य अवनीच्या आक्रोशाला कंटाळला आहे व त्याच्या तिच्याशी काही शारीरिक संबंध नाही. +अनिकेतने अवनीशी घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मोठा कायदेशीर लढा उभारण्याची धमकी दिल्यानंतर तो आपली दंतचिकित्सा प्रेयसी डॉ. देविका (शिवानी सुर्वे) हिच्यासोबत आपल्या पत्नीपासून मुक्त होण्यासाठी ही राक्षसी हत्या योजना आखतो. देविकाच्या दंत दवाखान्यात बसलेले असताना अनिकेत आणि देविका अवनीच्या मृत्यूच्या संपूर्ण परिस्थितीचा वारंवार सराव करतात जेणेकरून काहीही चूक होणार नाही. अनिकेत खरे तर आर्थिकदृष्ट्याही तोकडा नाही व त्याने एका फिरत्या कंपनीला कामावर ठेवून तो घराचे नूतनीकरण करून आपल्या पत्नीला आश्चर्यचकित करेल ह्यामुळे त्याच्या घरातील सर्व फर्निचर बाहेर काढून त्याच्या कारखान्याच्या गोदामात ठेवण्यात यावे अशी सूचना केली आहे. अनिकेत आणि देविकाच्या खुनाची "परिपूर्ण" योजना सुरू करण्याच्या दिवशी घरातून सर्व फर्निचर बाहेर काढल्यानंतर अनिकेत त्याच्या परवानाकृत बंदूक हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला भेट देतो व नंतर नियोजित दंत अपॉइंटमेंटसाठी देवीकाच्या दंत दवाखान्याकडे पोहोचतो. देविकाच्या ऑफिसमध्ये शिरल्यानंतर तो स्वतःला अन्न वितरण करणाऱ्या व्यक्तीच्या वेशात मागच्या खिडकीतून बाहेर पडतो व आपला चेहरा लपवण्यासाठी गॉगल आणि हेल्मेट घालून देविकाची स्कूटर त्याच्या घराकडे "दुहेरी आत्महत्या" करण्यासाठी घेऊन जातो. +परिस्थिती ठरल्याप्रमाणे होत नाही जेव्हा अनिकेत दारापाशी पोहोचल्यावर पण अवनी दार उघडत नाही. तरीसुद्धा तो त्याच्या घराच्या चाव्याने दार उघडतो आणि आत जातो जेव्हा त्याला अवनी आतल्या खोलीत जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत व तिच्या शेजारी विहित अवसादविरोधी औषधाची बाटली सापडते. "दुहेरी आत्महत्या" ह्याच्या त्याच्या मूळ योजनेवर जाण्याऐवजी अनिकेत अवनीला तिच्या बेशुद्ध अवस्थेत गोळ्या घालून ठार करतो व आत्महत्येची घटना वाटावी म्हणून तिच्या हातात बंदूक आणि तिने लिहिलेली आत्महत्येची चिठ्ठी तिच्या मृतदेहाशेजारी ठेवतो. त्यानंतर तो वितरण करणाऱ्या व्यक्तीच्या वेशात गुन्ह्याच्या ठिकाणाहून निघून जातो व चेहऱ्यावर गॉगल आणि हेल्मेट घालून देविकाची स्कूटर तिच्या दंत दवाखान्याकडे परत नेतो. दुपारनंतर अनिकेत विश्वास ठेवतो की त्याची योजना यशस्वीरित्या पार पडलीय व आपल्या पत्नीने "आत्महत्या" केल्याचे पाहून धक्का बसल्याचे नाटक करण्यासाठी तो आपला वाहनचालक राजाराम ह्याच्यासोबत त्याच्या घरी परततो. मात्र घराच्या आत प्रवेश केल्यानंतर अवनीचा मृतदेह व आत्महत्येची चिठ्ठी रहस्यमयरीत्या घटनास्थळावरून गायब झाल्याचे पाहून अनिकेतला खरोखरच धक्का बसतो व तो राजारामला सुट्टी देतो. +अनिकेत मग देविकाला घरी बोलावून तिला परिस्थिती समजावून सांगतो व ते दोघे अस्वस्थपणे घरात सुगावा शोधू लागतात आणि बाथरूममध्ये अवनीची पॉझिटिव्ह प्रेग्नंसी टेस्ट पाहून घाबरून जातात. त्या टेस्टवरून ते वाद घालत असताना अनिकेत आणि देविका आणखीन घाबरतात कारण अनिकेतला अवनीच्या फोन नंबरवरून एका रहस्यमय माणसाचा फोन येतो जो त्याला सांगतो की त्याची आणि देविकाची वाईट कृत्ये गुप्त नव्हती आणि त्यांनी त्याला शक्य तितक्या लवकर एक विशिष्ट स्थानकाकडे येऊन भेटावे. अनिकेत आणि देविका त्या स्थानाला आल्यानंतर तो रहस्यमय माणूस स्वतःची ओळख करून देतो अवनीचा मानसोपचारतज्ज्ञ प्रियकर डॉ. अंशुमन (सुबोध भावे) म्हणून व अवनीचा बेपत्ता मृतदेह व तिची आत्महत्येची चिठ्ठी हे दोन्हीही धक्कादायकपणे त्याच्या ताब्यात असतात. पुढे, अंशुमन अनिकेत आणि देविकाला खुलासा करतो की अवनी त्याच्यासोबतच्या तिच्या मानसिक उपचारादरम्यान त्याच्याशी भावनिकरित्या जोडली गेली होती व त्यामुळे त्याच्याशी घनिष्ठ नातेसंबंध जोडले गेले होते. त्या दिवशी सकाळी अवनीने अंशुमनचं बाळ आपल्या पोटात वाढत असल्याची बातमी दिल्यानंतर अंशुमन इतका घाबरला की तो अवनीला घरी भेटायला गेला व तिला तिच्या नैराश्यविरोधी औषधाचा ओव्हरडोज दिला ज्यामुळे अवनीचा मृत्यू झाला. अवनीच्या हत्येनंतर काही क्षणांनी अनिकेत घरात शिरल्याचे ऐकून अंशुमन बाथरूममध्ये लपायला धावला आणि त्याने अनिकेतला "बेशुद्ध" अवनीला गोळ्या घालताना आणि नंतर अन्न वितरण करणाऱ्या व्यक्तीच्या वेशात घर सोडून निघून जाताना पाहून धक्का बसला. +घटनांच्या या अनपेक्षित वळणामुळे स्तब्ध झालेल्या अनिकेत आणि देविका अवनीचा मृतदेह कुठेतरी महामार्गाच्या कडेला एकांतात पुरून किंवा जाळून टाकायचं या हेतूने यांना अंशुमनसोबत एकत्र येण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर तिघेही अवनीचा मृतदेह अनिकेतच्या गाडीत टाकतात व मध्यरात्री योग्य जागा आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा योग्य मार्ग शोधण्यासाठी निघतात. रात्रीच्या प्रवासादरम्यान अनिकेत, देविका आणि अंशुमन यांचा रस्त्याच्या मधोमध एका गाडीचा अपघात झालेला दिसतो ज्यामध्ये तपास करणारा पोलीस निरीक्षक (सँडी) त्यांना किरकोळ जखमी महिलेला (नम्रता आवटे संभेराव) रुग्णालयात सोडण्यास भाग पाडतो. तथापि, त्या जखमी महिलेला वाटेत कळले की अवनी आधीच मेलेली आहे व झोपलेली नाही परंतु अनिकेत त्याच्या धातूच्या पाण्याच्या बाटलीने त्या जखमी महिलेच्या डोक्यात जोरदार प्रहार करून तिला मारून करतो. तेवढ्यात तो आघाडीचा पोलीस निरीक्षक देखील थांबतो व त्याला गाडीत अवनी आणि जखमी महिला ह्या दोघींचा मृत्यू झाल्याचे समजते परंतु देविका अनिकेतच्या बंदुकीचा वापर करून त्या पोलीस निरीक्षकाला जीवघेणा गोळी घालते. +अशाप्रकारे, एका साध्या खुनाच्या योजनेच्या रूपात सुरू झालेल्या गोष्टीचा शेवट अनिकेत, देविका आणि अंशुमन यांना तीन वेगवेगळ्या मृतदेहांसह सोडण्यात येतो व त्यांची विल्हेवाट लावण्याचा योग्य मार्ग न मिळाल्याने ते अखेरीस अनिकेतच्या घरी पहाटे परततात. दिवाणखान्यातील कोचावर अवनी, जखमी महिला आणि पोलीस निरीक्षक ह्यांचं मृतदेह ठेवून हे तिघेजण जमिनीवर एकत्र बसून त्यांच्या विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्या पुढील योजनांवर चर्चा करत असताना छतावरील झुंबर अचानक खाली कोसळले ज्यामुळे अनिकेत, देविका आणि अंशुमन हे तिघेही जागीच ठार होतात. दुसऱ्या दिवशी तीन कुजलेले मृतदेह कोचावर व तीन झुंबराखाली हे आतापर्यंतचे सर्वात गोंधळात टाकणारे दृश्य स्थानात पोलीस येतात. ते तपास करतात की शेवटा काव्यमय असून एका मजबूत नायलॉन दोरीने झुंबर बांधले होते आणि अवनी ज्या वाळव्यांवर संशोधन करत होती त्यांनी शेवटी दोरी इतकी मऊ केली की झुंबर पडलं व तिच्या मारेकऱ्यांना ठार मारले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1410.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a20c5638f656ffd7b506d90ec277b1d9216c254e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1410.txt @@ -0,0 +1,2 @@ +राइशस्टागची आग (जर्मन: Der Reichstagsbrand, डेर राइश्टाग्स्ब्रांड ;) हा फेब्रुवारी २७, इ.स. १९३३ रोजी जर्मन संसदेवर झालेला जळिताचा प्रकार होता. आगीच्या दिवशी २१:२५ वाजता राइशस्टागाच्या इमारतीला आग लागल्याचा संदेश बर्लिन अग्निशामक केंद्राला मिळाला. मात्र पोलीस व अग्निशामक दल पोचेपर्यंत मुख्य सभागृह ज्वाळांमध्ये लपेटले होते. +पोलीस तपासांती मारिनुस फान देर लूबे हा साम्यवादी विचारसरणीचा बेरोजगार गवंडी या जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्या सुमारास फान देर लूबे राजकीय हालचाली घडवून आणण्यासाअठी जर्मनीत येऊन नुकताच दाखल झाला होता. जर्मन शासन उलथवण्यासाठी साम्यवाद्यांची कटकारस्थाने चालू आहेत, असा साम्यवाद-विरोधी प्रचार करण्यासाठी या घटनेमुळे नाझी समर्थकांच्या हाती कोलीत मिळाले. परिणामी नाझी पक्षाची जर्मन राजकारणावरील पकड घट्ट झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14106.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9e51a5aaaecc7237a699e5eafa570a464bd41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14106.txt @@ -0,0 +1 @@ +वाळू हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे खडकाच्या घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रिया नदीमध्ये सतत सुरू असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी व्यास या दरम्यान असतो. वाळूचा समावेश भारतात 'गौण खनिज' या वर्गात केला जातो. याच्या वापरासाठी वेगवेगळे नियम व कायदे केले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14116.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f72e87d5ae2304495ad21ba7fdd3466da1d91d2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14116.txt @@ -0,0 +1,12 @@ +वाळुज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव मोहोळपासून २२ किमी अंतरावर आह़े या गावात जाण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळ येथून वैरागला जाणाऱ्या मार्गाकडे वळावे लागत़े. काळ्यामातीच्या सुपीक जमिनी असेलेले हे गाव एके काळी अतिशय समृद्ध असल्याच्या खुणा गावाच्या परिसरात पहायला मिळतात़. गावात प्रवेश करताच टोलंजंग दगडी वाडे एका पंगतीत बसवल्याचा भास होतो़. प्रत्येक वाड्याला ढेळजा, कमानीचे उंच दरवाजे व जयविजय उभे असेलले शेंडे पाहायला मिळतात. वाड्यांमधून लोक एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. अनेक घरे दुमजली आहेत. शिवाय एक मजली धाब्याची घरेही गावभर दिसतात़. +महादेव मंदिर - वाळूज येथे महादेवाचे हेमाडपंथी प्राचीन मंदिर असून मंदिराच्या प्रवेशद्वारातच महाकाय दगडी गणपती व नंदी आह़े, वाळकेश्वर या नावाने हे मंदिर ओळखले जात़े. याच मंदिराशेजारी सिद्धपुरुष संत रामभाऊ महाराज यांची समाधी आह़े. वाळूज येथे भोगावती व नागझरी नद्यांचा संगम असून या संगमावर एक महादेवाचे प्राचीन मंदिर भग्नावस्थेत आह़े. देगाव रस्त्यावर वाळूजपासून दोन कि़मी़ अंतरावर श्रीहरीस्वामी व राघव स्वामी यांचे एकत्रित मंदिर आह़े. हे काशीक्षेत्रीचे ब्राह्मण तप करण्यासाठी या स्थळी आले होत़े. श्रीहरी हे गुरू तर राघव हे त्यांचे शिष्य होत. श्रीहरी स्वामी यांची समाधी येथे आह़े. दलित वस्तीत धर्मराज नावाच्या एका साधुपुरुषाची समाधी आह़े. तसेच आणखी एका साधुपुरुषाचीही समाधी या मंदिराशेजारीच आह़े +गावातल्या मारुती मंदिराजवळ वीरगळ तसेच सतीचे हात आहेत़. ग्रामदैवत खंडोबा असून गावात खंडोबाची दोन मंदिरे आहेत़. दत्त, विठ्ठल अंबाबाई, यडेश्वरी (येरमाळा ) आदी देव-देवतांची मंदिरेही गावात आहेत. वाळूज गावात नरसिंहाची सर्वात जास्त म्हणजे तीन लहान मंदिरे (घुमट्या) आहेत़. +सोलापूर जिल्ह्यात पुर्वी निजामशाहीत असणारे व मुक्तापुर स्वराज्याच्या जेल चे ठिकाण असलेले व सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चार तालुक्याच्या सीमेवर असलेल, दोन नद्यांचा संगम असलले एकमेव गाव वाळुज आहे. +वाळूज गावांमध्ये भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम आहे. संगमावर महादेवच मंदिर आजही आहे. +१). +वाळूज गाव सध्या मोह़ळ तालुक्यात परंतु मोहोळ तालुक्याच्या उत्तरेकडे शेवटचं गाव म्हणजेच मोहोळच्या सीमेवर आह +२) वाळूज गावाच्या उत्तरेस बार्शी चा सिमेवरच मुंगशी (आर) हे गाव आहे. +३). वाळूज गावाच्या पुर्वेस उत्तर सोलापूर सिमेवरच भागाईवाडी हे गाव आहे. +४) तर वाळूज गावाच्या पश्चिमेला माढा तालुक्यातील धानोरे , बुद्रुकवाडी ही गावे आहेत. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14120.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf92e92e69ff589ae392a9797d309f348580c47c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14120.txt @@ -0,0 +1,2 @@ + वावंजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14122.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7d4442a3e85ec4bc647feb820407f65e3fb51a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14122.txt @@ -0,0 +1,8 @@ + वावघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14126.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af9566b4fa5c96a574e11d51dc98b9bc9d7230c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14126.txt @@ -0,0 +1,6 @@ +वनस्पतिशास्त्रीय नाव: Embelia ribes +कुळ:Myrsinaceae +नाम:- (सं.) विडंग; (हिं.) बबेरंग, बाबरंग; (पं.) बब्रुंग; (नेपाळ) हिमळचेरी; (गु.) वावडींग; (क.) वायुविलंग; (ता.) वायुविळगम्; (सिंगाली) उंबेलिअ; (मुंबई) कर्कनी, वायवरंग, वायमिरी.वर्णन:- वावडिंगाचा खूप लांब असा वेल असतो. दुसऱ्या झाडाभोवती विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.वेलाचे खोड सडपातळ पण खरखरीत असून त्यास पुष्कळ गाठी असतात. पाने दोन्ही टोकास निमुळती, फुले पांढरी व मोठाल्या तुऱ्यातुऱ्यांनी येतात; फळे मिऱ्यापेक्षां लहान असून त्यांचे गुच्छ असतात. वावडिंगे मिऱ्यांसारखी वा कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे एक पुष्पपात्र चिकटलेले असते व टोकाकडे लहान काटा असतो. रंग तांबूस उदी असून फळावर उभे पट्टे असतात. फळ जुने झाले की काळे पडते. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते. +रसशास्त्र:- वावडिंग रूचकर पण जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत त्याच्या वजनाच्या अडीच टक्के असे एक अम्लधर्मी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) असते. +गुण:- वावडिंग हे उष्ण, दीपक, पाचक, जरासे आनुलोमिक व मूत्रजनक, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बळ देणारे,विशेषतः, मेंदू व मज्जातंतूस ्शक्ती देणारे, रक्तशोधक रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथींवर होत असते. त्यामुळे सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजना मिळते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूर पडत नाही. +उपयोग: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1414.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0e756a13ecb89555e17831d759095a6f6e9a1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1414.txt @@ -0,0 +1,3 @@ +राइस काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फेरीबॉ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६७,०९७ इतकी होती.[२] +राइस काउंटीची रचना ५ मार्च, १८५३ रोजी झाली.[३] ही काउंटी फेरीबॉ-नॉर्थफील्ड नगरक्षेत्रात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14142.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c0c495d1bb1d64d34b4dcd0a83311a35d4d95c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14142.txt @@ -0,0 +1,8 @@ + वावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14150.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f71a9f97b6663160da8ab884209d5b0c450b042 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14150.txt @@ -0,0 +1,3 @@ + वावे तर्फे आसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +स्वयंभू विरेश्वर मंदिर diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14168.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee8ad01324e218b117144800e3243dc70cfff26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14168.txt @@ -0,0 +1,9 @@ + वावोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14176.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07b583fcb005ada23193c1ee8db0744580f6becd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14176.txt @@ -0,0 +1,18 @@ +वाशाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३७ कुटुंबे राहतात. एकूण १५२३ लोकसंख्येपैकी ७६६ पुरुष तर ७५७ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +आदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[१] +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +खोच, शिरसोण, धोंडमारायचीमेट, पळसुंदे, सातुर्ली, पिंपळगाव, शिवाळी, कोशिमशेत, धामणशेत, डोल्हारे, नाशेरा ही जवळपासची गावे आहेत.वाशाळा ग्रामपंचायतीमध्ये पिंपळगाव, आणि वाशाळा ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14195.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14195.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14279.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e35e8ac92efd74cab206e6f3f60dbf6b12247b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14279.txt @@ -0,0 +1,11 @@ +वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५; - एडन, येमेन, १७ फेब्रुवारी १८८३) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक म्हणाले जाते. +रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.[१] येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके हे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.[२] +आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.[३] १८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. +इ.स. १८७९ नंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली. +५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच स्वरचित दत्त स्तोत्र ही वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिले दत्तोपासक असलेले वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांची भेट अक्कलकोटला झाली वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांना शरण गेले आणि आपली तलवार काढून स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवली. आपली कार्ययोजना आणि मनोदय सांगितला. स्वामी महाराजांच्या हातून तलवार मिळावी आणि क्रांतीकार्यास आशीर्वाद मिळावा, अशी त्यांची इच्छा होती.स्वामी समर्थ त्रिकालद्रष्टे होते. वासुदेव बळवंत फडके यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की, हम जानते है | नेक काम है |, असे सांगत एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार नेऊन झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले. स्वामी समर्थांना उद्देशून म्हणाले की. अभी वक्त नही हैं | तुम्ही आरंभीलेले कार्य चांगले असले, तरी क्रांतीकार्याला यश येणार नाही, असे स्वामी म्हणाले.स्वामींनी सांगितले सध्याचा काळ संबंधित परिस्थितीला साथ देणार नाही व तुला काळाप्रमाणे थांबावे लागेल योग्य वेळ आल्यानंतर देश क्रांतीचे काम करावे पांडवांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण सुद्धा होतेच परंतु पाडवांच्या बरोबर काळाचे सहकार्य नव्हते त्यामुळे पांडवांना खूप कष्टातून जावे लागले म्हणून योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती येताच तू देश क्रांतीचे काम करावे असे श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले होते मात्र, प्रांरभिलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते. अखेर वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली. स्वामींना साष्टांड दंडवत घातले आणि पुढील प्रवासी निघून गेले [४] फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मांग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले. +या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्‍री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले. +जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. +तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध वासुदेव बळवंत फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी मृत्यू झाला.[५] +--> +वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक,[९] पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. +वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमाहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14283.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c72a81f898b27c57cf62d7fd2c99266c3fcb24cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14283.txt @@ -0,0 +1,16 @@ +महाराष्ट्रातील लोककला + +वासुदेव हे मराठी, भारतीय संस्कृतीतील एक पुल्लिंगी नाव आहे. हे नाव सहसा एखाद्या व्यक्तीचे पहिले नाव असते. याशिवाय वासुदेव या नावाने ओळखला जाणारा भिक्षुक लोककलाकारांचा प्रकारविशेषही महाराष्ट्रात व नजीकच्या भूप्रदेशांत आढळतो. +अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला +जनामातेला काम भारी +घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी +यावे यावे जगजेठी +तुमच्या नावाची आवड मोठी +खुटीला घालून मिठी +दोन बोलू सुखाच्या गोष्टी +अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[१] + + +File:Vasudev from pune.jpg|thumb|पुणे येथे वासुदेव +चित्र:वासुदेव.jpg|इवलेसे|लोककलाकार वासुदेव +वासुदेवाची बोली ही लोकसाहित्य संस्कृतीमध्ये महत्त्वाची मानली जाते. या बोलीमुळे लोकसाहित्य आजही जिवंत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14294.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae30ce8ee67d9396c20d2d1f0dc9601508a56861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14294.txt @@ -0,0 +1,9 @@ +वासुदेवराव गोविंद चोरघडे (जन्म : १२ एप्रिल १९३१; - नागपूर, ४ नोव्हेंबर २०१८) हे संस्कृत पंडित आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांचे शालेय शिक्षण नरखेड व नंतर वरूडला झाले. संस्कृत आणि इंग्रजी हे विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. [१] नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि आध्यात्मिक वारशांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्यांमध्ये जी काही नावे आदराने घेतली जातात त्यात वासुदेवराव चोरघडे यांचे नाव प्रमुख आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जात. +आॅडिट आणि अकाऊंट्सच्या परीक्षा देऊन ते पोस्ट खात्यात लेखापरीक्षक झाले, व तेथूनच निवृत्त झाले. टपाल खात्यात नोकरी करीत असताना अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक संस्कृत वाङ्मयाचा आणि दर्शनशास्त्राचा अभ्यास केला. +वासुदेवराव चोरघडे यांनी एकूण सोळा पुस्तके लिहिली, तत्त्वज्ञानावर अनेक लेख लिहिले आणि आदि शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर टीका लिहिल्या. स्वामी समर्थ आणि अन्य संतांच्या व तत्त्वज्ञांच्या लिखाणावर त्यांनी समीक्षणात्मक लेख लिहिले. चोरघडे यांनी ३०हून अधिक पुस्तकांच्या प्रस्तावना, पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांची गुजराथी रूपांतरे झाली. त्यांचे लेख प्रज्ञालोक, चैतन्यप्रसाद, समाजयोग, योगप्रकाश आणि वासुदेवनिवास यांसारख्या नियतकालिकांमधून नेमाने प्रकाशित होत. +वासुदेवराव हे नागपूर नभोवाणी केंद्राच्या नभोनाट्यांचे ख्यातनाम लेखक होते. त्या आकाशवाणी केंद्रावर चोरघडे यांनी सुमारे ५० वर्षे व्याख्याने दिली आणि सुवचने प्रसारित केली. +धार्मिक विषयांवर विविध प्रकारचे लेखन करणारे वासुदेवराव चोरघडे हे वक्तेही होते. ते धार्मिक प्रवचने करत. +वामनराव चोरघडे हे भगवद्गीता सेवा समिती नावाच्या संस्थचे, निवृत्त केंद्रीय कर्मचारी संघटनेचे व नागपूरच्या वरिष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष होते. चोरघडे हे सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र आणि भारतीय विद्याप्रसारक संस्था आदींचे सक्रिय सभासद होते. +भगवान दत्तात्रेय, त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद वल्लभ यांचे अवतार ज्या गुरू द्वादशीला-आश्विन वद्य द्वादशीला संपले, त्याच दिवशी वासुदेवराव गोविंद चोरघडे यांचे निधन झाले. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14299.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f0b5c184a000738dfeef6769d465601d622e1a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14299.txt @@ -0,0 +1,5 @@ +वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्‍नागिरी, ६ मार्च १९३७) हे एक मराठी गझलकार आहेत. गुजरात विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७ साली दिली आणि शिक्षण सोडले. +वा.न. सरदेसाई यांनी कविता आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांच्या कविता आणि गझला अनेक मराठी नियतकालिकांतून, विशेषांकांतून आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. +वा.न. सरदेसाई हे आकाशवाणीचे मान्याताप्राप्त कवी आणि नाट्य-अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. +अमरावती, औरंगाबाद, नासिक आणि मुंबई या थहरांत झालेल्या मराठी गझल संमेलनांत सरदेसाईंचा सहभाग होता +सरदेसाई यांनी अध्यात्मगीत, अंगाईगीत, अभंग, ओवी, कत‍आ(मुक्तक), गझल, ग्रामीण गीत, दोहा, बालगीत, भक्तिगीत, भावगीत, रुबाई, लावणी, लोकगीत आणि हायकू यांसारख्या अनेक प्रकारांच्या कविता लिहिल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14302.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c7bbf3c86afeb5c720506b9ca5ab55e1741bbba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14302.txt @@ -0,0 +1,13 @@ +वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत (जन्म : १५ मे १८७०; - २६ ऑक्टोबर १९२१) हे एक मराठी कवी व काव्यसमीक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास, व माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून १८९३ साली बी.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर ते पुण्याला प्रथम न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि नंतर फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाले. +पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात इंग्लिश शिकवणारे ते एक व्यासंगी प्राध्यापक होते. तेथे ते शेक्सपियर आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांनी चालविलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या टोपणनावाने त्यानी कविता लिहिल्या आहेत. +शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (१८८९-१९३१) यांनी मोनोलॉगसदृश जो नवा साहित्यप्रकार मराठीत आणला त्या प्रकाराला वा.ब पटवर्धनांनी ड्रॅमॅटिक शॅडो हे इंग्रजी आणि नाट्यछटा हे मराठी नाव सुचविले. दिवाकरांना नाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा पटवर्धनांनीच दिली होती. +पटवर्धनांनी 'विनायकांची कविता' या पुस्तकाला कवी विनायक यांच्या काव्याची समीक्षा कराणारी प्रस्तावना लिहिली आहे. +काव्य आणि काव्योदय हा आपला पहिला ग्रंध पटवर्धनांनी इ.स. १९०९मध्ये लिहिला. या ग्रंथात त्यांनी काव्याच्या संदर्भात काही प्रश्नांची चर्चा केली आहे. मराठीतील आधुनिक साहित्य तत्त्वविवेचनाला खराखुरा प्रारंभ या ग्रंथापासून झाला असे म्हणले जाते.[ दुजोरा हवा] काव्योदय आणि भौतिक व मानवी परिस्थिती यांतील परस्पर संबंध पटवर्धनांनी या ग्रंथात विशद केला आहे. मराठीतील काव्यवाङ्‌मय प्रामुख्याने निवृत्तिपर बनण्याला महाराष्ट्राची अस्थिर राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे असे त्यांचे मत होते. ग्रंथात केलेले प्रतिभेच्या लक्षणांचे वर्णन अत्यंत मार्मिक आणि सूक्ष्म आहे. +पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन संत तुकाराम यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे गणेश हरी केळकर व प्रा.वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड दुर्मीळ झाल्यामुळे, त्यांचे महत्त्व ओळखून दिल्लीच्या साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड फेब्रुवारी २००९मध्ये पुनःप्रकाशित केले आहेत. +१९१७साली मुंबई विद्यापीठातर्फे "महाराष्ट्रातील भक्तिमार्गी संत, त्यांचे वाङ्मय व कार्य" या विषयावर वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी इंग्रजीतून सात व्याख्याने "विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चर्स" या मालेतून दिली. त्यांपैकी सहा व्याख्यानांचा मराठी अनुवाद ’मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या व्याख्यानांतून पटवर्धनांनी काही नवे विचार मांडले होते. +साहित्यिक सरोजिनी वैद्य यांनी "काव्य आणि काव्योदयकर्ते वासुदेव बळवंत पटवर्धन - जीवन आणि लेखन" या नावाचे पटवर्धनांचे चरित्र लिहिले आहे. +शब्द बापडे केवळ वारा । +अर्थ वागतो मनात सारा ॥ +नीटनेटका शब्दपसारा । +अर्थाविण पंगू ॥॥ +ही वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत यांची गाजलेली कविता. या कवितेची पहिली ओळ "शब्द बापडे केवळ वारा" ही आजही म्हणीसारखी वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14303.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e35e8ac92efd74cab206e6f3f60dbf6b12247b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14303.txt @@ -0,0 +1,11 @@ +वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५; - एडन, येमेन, १७ फेब्रुवारी १८८३) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक म्हणाले जाते. +रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.[१] येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके हे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.[२] +आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.[३] १८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. +इ.स. १८७९ नंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली. +५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच स्वरचित दत्त स्तोत्र ही वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिले दत्तोपासक असलेले वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांची भेट अक्कलकोटला झाली वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांना शरण गेले आणि आपली तलवार काढून स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवली. आपली कार्ययोजना आणि मनोदय सांगितला. स्वामी महाराजांच्या हातून तलवार मिळावी आणि क्रांतीकार्यास आशीर्वाद मिळावा, अशी त्यांची इच्छा होती.स्वामी समर्थ त्रिकालद्रष्टे होते. वासुदेव बळवंत फडके यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की, हम जानते है | नेक काम है |, असे सांगत एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार नेऊन झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले. स्वामी समर्थांना उद्देशून म्हणाले की. अभी वक्त नही हैं | तुम्ही आरंभीलेले कार्य चांगले असले, तरी क्रांतीकार्याला यश येणार नाही, असे स्वामी म्हणाले.स्वामींनी सांगितले सध्याचा काळ संबंधित परिस्थितीला साथ देणार नाही व तुला काळाप्रमाणे थांबावे लागेल योग्य वेळ आल्यानंतर देश क्रांतीचे काम करावे पांडवांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण सुद्धा होतेच परंतु पाडवांच्या बरोबर काळाचे सहकार्य नव्हते त्यामुळे पांडवांना खूप कष्टातून जावे लागले म्हणून योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती येताच तू देश क्रांतीचे काम करावे असे श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले होते मात्र, प्रांरभिलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते. अखेर वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली. स्वामींना साष्टांड दंडवत घातले आणि पुढील प्रवासी निघून गेले [४] फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मांग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले. +या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्‍री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले. +जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. +तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध वासुदेव बळवंत फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी मृत्यू झाला.[५] +--> +वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक,[९] पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. +वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमाहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14334.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3311dd65de6bf945a43b5219b6343276008e9f99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14334.txt @@ -0,0 +1,17 @@ + +वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे. +सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे. +सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. +वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. +वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत +शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला. +अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला. +त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा -- +वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरून. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प.च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते.. +लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात. +या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरून घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. +अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो. +गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. +येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणाऱ्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात. + +पहा : महाराष्ट्रातील किल्ले diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14336.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37e4b3b7754d88feadfc0540c060b184909d2b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14336.txt @@ -0,0 +1,8 @@ + वासोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1437.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd806c984842b71d47e69cf36a47accfa0b81347 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1437.txt @@ -0,0 +1,2 @@ +राउळस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14379.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e87e1bbee831e3fc64720c34b48cc93695b2b493 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14379.txt @@ -0,0 +1,19 @@ +वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत. +जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना यान जसे अंतरिक्ष यान असे संबोधन आहे. +मराठी मध्ये वाहन प्रकारानुसार नावे. +वडाप - १० ते २० प्रवासी वाहतूक करणारी गाडी. +टूरटूर - ऑटो रिक्षा +फटफट - बाईक, दुचाकी,स्कुटी +टमटम - तीन चाकी प्रवासी गाडी +डुग/डूगडूग - ऑटो रिक्षा /तीनचाकी गाडी +दुटांगी- टांग म्हणजे पायाने चालवावी लागते म्हणून टांगी जीला आता इंग्लिश सायकल शब्द वापरतात. +लाल डबा - परिवहन मंडळ गाडी +आराम गाडी - लक्झरी बस +मुंगळा - ट्रॅक्टरचाआकार मुंगळ्यासारखा असतो +त्यामुळे ट्रॅक्टरला ग्रामीण भागात मुंगळा म्हणतात. +आगगाडी/वीज गाडी.. रेलवे +सवारी/छकडी - कार +टेम्पो.. हत्ती (हत्ती सारखी ताकद असते त्यामुळे) +ट्रॅक- सामान गाडी/ मालगाडी. +मानवाने वाहन म्हणून साधनांचा उपयोग केल्याची नोंद हजारो वर्षांपासून आहे. पहिल्या जलयानाचा शोध सुमारे ७ ते ९ हजार वर्षांपूर्वी लागला असावा असे काही पुराव्यां वरून दिसून आले आहे. +सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी समुद्रावर चालू शकेल अशी नौका कुवेत देशातील उत्खननात दिसून आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14386.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5ad5eee8997a8df8184f09ab3c5fcf727e89e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14386.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 17°04′04″N 96°43′12″W / 17.06778°N 96.72000°W / 17.06778; -96.72000 + +वाहाका दे हुआरेझ (स्पॅनिश: Oaxaca de Juárez; उच्चार (सहाय्य·माहिती)) हे मेक्सिकोच्या वाशाका राज्यातील शहर आहे. मेक्सिको-अमेरिकेच्या सीमेवर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14392.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5ce4c52f47c36f5371ade77049644c070d80f71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14392.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाहुली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1444.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2afed9fbb33981333dcd4c24fe7067f73b2696ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1444.txt @@ -0,0 +1,2 @@ +राऊतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14496.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba31f0bd919e13a4022efcd73b5e7975366d7e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14496.txt @@ -0,0 +1,37 @@ + +मायक्रोसॉफ्ट विंडोज (इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल (आलेखी) सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर, इ.स. १९८५ रोजी विंडोज नामक संचालन पर्यावरण आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अ‍ॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे [१]. ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वद टक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे. खासगी संगणकासाठी (पर्सनल कॉम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटू व मोबाईल फोनसाठी विंडोज फोन ८ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत. +मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) होय. GUI म्हणजे चित्रमय दृश्यरुप. यावर आधारित सर्व प्रोग्राम चित्रमय असतात. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टिम सोपी (युजर फ्रेंडली) वाटते. मॉनिटरवर दिसणान्या छोट्या चित्रांच्या सहाय्याने संगणकास सूचना देता येतात. विंडोजमध्ये मेमरीचे व्यवस्थापन अधिक चांगले आहे. यात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयाच्या दोन किंवा जास्त प्रोग्रामवर काम करता येते, एकाच वेळी पत्र लिहिणे, स्प्रेडशीट तयार करणे, किंवा गेम्स खेळणे अशी विविध कामे करता येतात. यासाठी आवश्यक ते प्रोग्राम उघडून ठेवले की एका प्रोग्राममधून दुस-या प्रोग्राम विंडोमध्ये सहज प्रवेश करता येतो. विंडोजवर आधारित वेगवेगळ्या कामांसाठी तयार केलेले सर्व प्रोग्राम्स बरेचसे सारखे असतात. त्यामळे हे प्रोग्राम शिकणे सोपे जाते. प्रोग्राम्स नियमबद्ध व एकमेकांशी संलग्न असतात. त्यामुळे डेटाची देवाणघेवाण सोपी जाते. +हे सुद्धा पहा: मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांची यादी +विंडोज हा शब्द एक वा अनेक मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्यांचे वर्णन करतो. या उत्पादनांचे त्यांच्या वापराच्या दृष्टीने सामान्यपणे तीन वर्ग पडतात. +विंडोजचा इतिहास आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे नेतो, जेव्हा "चेस बिशप" नावाच्या संगणकशास्त्रज्ञाने एका इलेक्ट्रॉनिक उपकरण संरचना तयार केली व "अंतरफलक व्यवस्थापक" (इंटरफेस मॅनेजर) हा प्रकल्प सुरू झाला. तो "विंडोज" या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये (अ‍ॅपल लिसा नंतर पण मॅकिंटॉशच्या आधी) घोषित झाला खरा, पण नोव्हेंबर इ.स. १९८५ पर्यंत विंडोज प्रकाशित झाली नाही. विंडोज १.०चे बाह्यावरण एमएस-डॉस एक्झिक्युटिव्ह नावाचा प्रोग्रॅम होता. गणकयंत्र, दिनदर्शिका, कार्डफाइल, क्लिपबोर्ड दर्शक, घड्याळ, कंट्रोल पॅनल, नोंदीलेखक (नोटपॅड), पेंट, रिव्हर्सी, टर्मिनल, राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते. विंडोज १.० मध्ये एकावर एक खिडकी (विंडो) आणता येत नसे. केवळ चौकटीच इतर खिडक्यांवर येऊ शकत असत. +ऑक्टोबर १९८७ मध्ये विंडोज २.० प्रकाशित झाली. तिच्यात वापरकर्ता अंतरफलक व स्मृती व्यवस्थापनामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. तिच्यामध्ये एकावर एक खिडकी आणता येऊ लागली शिवाय तिच्यात आणखी जटिल कळफलक-लघुपथ (कीबोर्ड-शॉटकट) होते. ती विस्तारलेली स्मृतीसुद्धा वापरू शके. +विंडोज २.१ विंडोज/३८६ व विंडोज/२८६ या दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली. +विंडोजच्या जुन्या आवृत्त्या केवळ ग्राफिकल यूजर इंटरफेस मानल्या जात कारण त्या जास्त प्रमाणात एम-एस डॉसवरच चालत असत व त्याचा संचिका प्रणाली सेवांसाठी उपयोग करत. तरीही, सर्वात आद्य १६-बिट विंडोजमध्ये अनेक संचालन प्रणाली फंक्शन्स व त्यांचे स्वतःचे एक्झिक्युटेबल संचिका प्रकारही स्वीकृत केले होते तसेच त्यांचे स्वतःचे उपकरण चालक (टायमर, ग्राफिक्स, प्रिंटर, माऊस, कळफलक व ध्वनी) अ‍ॅप्लिकेशन्ससाठी प्रदान केले होते. एमएस-डॉसच्या उलट विंडोज वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक चित्रमय अ‍ॅप्लिकेशन्स एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सहकारी माध्यमातून एक्झिक्युट करू देते. +विंडोज ३.० (१९९०) व ३.१ (१९९२) यांनी आभासी स्मृती व लोड करण्यायोग्य आभासी डिव्हाइस चालक यांच्या कारणास्तव रचना सुधारली. विंडोजचे प्रयोग आता सुरक्षित रीतीमध्ये चालू शकत होते, (जेव्हा विंडोज साध्या किंवा ३८६ वाढवलेल्या रीतीमध्ये चालत होती तेव्हा) ज्यामुळे त्यांना स्मृतीचे अनेक मेगाबाइट खुले झाले व सॉफ्टवेर आभासी स्मृती योजनेत भाग घेण्याचे बंधन दूर झाले. विंडोज ३.० साठी मायक्रोसॉफ्ट महत्त्वपूर्ण कार्ये सी भाषेतून असेंब्ली भाषेत लिहित असे. +विंडोज ९५ ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली. तिच्यात नवीन वापरकर्ता व्यक्तिरेखा, २५५ अक्षरांपर्यंत लांब संचिकानामांसाठी समर्थन, व आपोआप स्थापन केलेले हार्डवेर[मराठी शब्द सुचवा] ओळखणे ही नवीन साधने होती. ती ३२-बिट प्रयोग चालवू शकत असे व अनेक तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे तिची स्थिरता विंडोज ३.१ पेक्षा वाढली. तिच्यात अनेक ओईएम सेवा प्रकाशने झाली. त्यातील प्रत्येक प्रकाशन सर्व्हिस पॅकच्या तुल्यबळ होते. +मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन विंडोज ९८ जून १९९८ साली प्रकाशित झाले. मायक्रोसॉफ्टने १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती आवृत्ती प्रकाशित केली. तिचे नाव विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (सेकंड एडिशन) होते. त्याचा लघुपथ विंडोज ९८ एसई असा करण्यात आला. +फेब्रुवारी २००० मध्ये विंडोज २००० प्रकाशित झाली. तिच्यापाठोपाठ विंडोज एमई प्रकाशित झाली. (एमई हा मिलेनियम एडिशनचा लघुपथ आहे.) विंडोज एमईने विंडोज ९८ कडून गाभा अद्ययावत केला असला तरी विंडोज २००० कडून काही पैलू अद्ययावत केले व "बूट इन डॉस मोड" हा पर्याय काढला आणि प्रणाली पुनर्स्थापन हा नवीन पर्याय आणला. त्यामुळे वापरकर्त्याला संगणकाच्या सेटिंग्समध्ये तारीख बदलण्याची मुभा मिळाली. +विंडोज एनटी मालिकेतील प्रणाल्या उच्च विश्वसनीयतेच्या व्यावसायिक उपयोगांसाठी बाजारात आणल्या गेल्या. पहिले प्रकाशन होते एनटी ३.१ (१९९३), ग्राहक विंडोज आवृत्तीशी जुळावे म्हणून हा क्रमांक ठेवण्यात आला होता, त्यानंतरची प्रकाशने एनटी ३.५ (१९९४), एनटी ३.५१ (१९९५), एनटी ४.० (१९९६), व विंडोज २०००, उत्पादन सक्रीयीकरण उपलब्ध नसलेले हे शेवटचे एनटी-आधारित प्रकाशन होते. एनटी ४.० ही विंडोज ९५ची वापरकर्ता व्यक्तिरेखा वापरणारी या मालिकेतील पहिली प्रणाली होती. (आणि विंडोज ९५ चे बिल्ट-इन[मराठी शब्द सुचवा] ३२-बिट रनटाइम्स वापरणारी देखील पहिलीच.) +मायक्रोसॉफ्टने नंतर प्रकाशित केलेल्या विंडोज एक्सपीने ग्राहकांना व व्यापारी संचालन प्रणाल्यांना आपल्याकडे खेचले. ती घरगुती व व्यापारी अशा दोन्ही आवृत्त्यांत उपलब्ध होती. (नंतर ती टॅब्लेट संगणक व मीडिया केंद्र या स्वरूपातही उपलब्ध झाली.) सर्व्हर संचालन प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्टने वेळापत्रक बदलले. दीड वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या विंडोज सर्व्हर २००३ ने विंडोज सर्व्हरला विंडोज एक्सपीबरोबर आणले. लांबलचक विकासप्रक्रियेनंतर विंडोज व्हिस्टा २००६ च्या शेवटी प्रकाशित झाली. तिच्याबरोबरची सर्व्हर संचालन प्रणाली विंडोज सर्व्हर २००८ ही २००८ च्या सुरुवातीला प्रकाशित झाली. २२ जुलै २००९ रोजी विंडोज ७ व विंडोज सर्व्हर २००८ आरटू आरटीएम (रिलीज टू मॅन्युफॅक्चरिंग - उत्पादनासाठी प्रकाशित) म्हणून प्रकाशित झाल्या. विंडोज ७ ही २२ ऑक्टोबर २००९ रोजी प्रकाशित झाली. +एक्स८६ आधारित खासगी संगणकांचा जम बसण्यापूर्वी विंडोज एनटी अनेक विविध प्लॅटफॉर्मना समर्थित करे. एनटी ३.१ ते ४.० पर्यंत पॉवरपीसी, डेक अल्फा, एमआयपीएस आर४००० अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मना समर्थित करत असत, ज्यांच्यात ६४-बिट प्रक्रियाकारही असत, त्यांना प्रणाली ३२-बिट प्रक्रियाकारांप्रमाणे वागवत असे. +मायक्रोसॉफ्टने इंटेल इटॅनियमच्या (आयए-६४ म्हणूनही ज्ञात) उदयाबरोबर त्यास समर्थन देणारी विंडोज प्रकाशने काढली. विंडोज एक्सपी व विंडोज सर्व्हर २००३ च्या इटॅनियम आवृत्त्या त्यांच्या एक्स-८६ (३२-बिट) आवृत्त्यांबरोबरच प्रकाशित झाल्या. एप्रिल २५, २००५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी एक्स६४-बिट आवृत्ती व विंडोज सर्व्हर एक्स६४ आवृत्त्या प्रकाशित केल्या. विंडोज एक्सपीच्या इटॅनियम आवृत्त्यांसाठीचे समर्थन २००५ मध्ये मायक्रोसॉफ्टने काढून घेतले. विंडोज व्हिस्टा ही विंडोजची पहिली आवृत्ती आहे जिच्यात एक्स६४ व एक्स८६ आवृत्त्यांचे प्रकाशन एकदम झाले. विंडोज व्हिस्टा इटॅनियमला समर्थन देत नाही. विंडोज सर्व्हर २००८ आरटू ने ३२-बिट आवृत्ती गाळली पण विंडोज ७ ने तिला समर्थन ठेवले. +विंडोज सीई (अधिकृतरीत्या विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट) ही उपग्रह दिशादर्शक प्रणाल्यांवर व भ्रमणध्वनींवर चालणारी विंडोजची आवृत्ती आहे. विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट ही स्वतःचे केर्नेल वापरते. +मुख्य पान: विंडोज ८ +विंडोज ७ची उत्तराधिकारी असलेली विंडोज ८ सध्या विकसनशील आहे. मायक्रोसॉफ्टच्या २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या डच भाषेतील ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे विंडोज ८ आणखी दोन वर्षांनी प्रकाशित होईल. +विंडोज 10 ही सध्या उपलब्ध असलेली सगळ्यात नवीन प्रणाली आहे +विंडोज मोबाइल आता अस्तित्वात नाही +मायक्रोसॉफ्टने तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये दोन समांतर मार्ग घेतले आहेत: एक व्यावसायिक आयटी वापरकर्त्यासाठी तर दुसरा घरगुती वापरकर्त्यासाठी. दोन्ही मार्गांपैकी गृह-आवृत्त्यांमध्ये जास्त मल्टिमीडिया समर्थन पण नेटवर्किंग व सुरक्षिततेत कमी कार्यक्षमता तर व्यावसायिक आवृत्त्यांत प्राथमिक मल्टिमीडिया पण उत्तम नेटवर्किंग व सुरक्षितता असते. +नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेली विंडोज १.० ही विंडोजची पहिली आवृत्ती होती. अ‍ॅपलशी स्पर्धा करण्यासाठी असलेल्या या संचालन प्रणालीस कमी लोकप्रियता व कार्यक्षमतेचा अभाव लाभला. ती परिपूर्ण संचालन प्रणाली नव्हती; किंबहुना ती एमएस-डॉसला विस्तारत होती. विंडोज २.०ची लोकप्रियता पूर्वाधिकाऱ्याहून किंचित जास्त होती. विंडोज २.०३ (प्रकाशन दिनांक जानेवारी १९८८) ने वापरकर्त्यांस चौकटींना एकमेकांच्यावर येऊ देण्याची मुभा दिली त्यामुळे अ‍ॅपलच्या प्रताधिकारांचे उल्लंघन झाले. +१९९० मध्ये प्रकाशित झालेली २ दशलक्षांहून जास्त प्रती पहिल्या सहा महिन्यांत विकल्या जाणारी विंडोज ३.० ही विस्तृत व्यापारी यश मिळवणारी पहिली आवृत्ती होती. तिच्यामध्ये सदस्य व्यक्तिरेखेत व एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा घडण्यात आल्या होत्या. विंडोज ३.१ ही तिची उत्तराधिकारी मार्च १, १९९२ रोजी सामान्यपणे उपलब्ध झाली. +जुलै १९९३ मध्ये मायक्रोसॉफ्टने नवीन केर्नेलवर आधारित असलेली विंडोज एनटी ही संचालन प्रणाली प्रकाशित केली. एनटी ३.१ ही विंडोज एनटीची पहिली आवृत्ती ठरली. एनटी व्यावसायिक संचालन प्रणाली मानले गेले व ती पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर करु शकणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज एनटी कुळातील विंडोज एक्सपी नंतर गृह संचालन प्रणाली ठरली. +ऑगस्ट २४, १९९५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही नवीन व महत्त्वाची ग्राहक आवृत्ती प्रकाशित केली. तिच्यात सदस्य व्यक्तिरेखेत बदल व पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर केला होता. ती विंडोज ३.१ला नाही तर कार्यगटांसाठीची विंडोज, एमएस-डॉस यांच्या जागी येण्यास प्रकाशित झाली होती व ती "प्लग अँड प्ले" क्षमता वापरणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज ९५ मध्ये झालेले बदल क्रांतिकारी होते. विंडोज ९५ चे मुख्यधारा समर्थन डिसेंबर ३१, २००० रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन डिसेंबर ३१, २००१ रोजी खंडित झाले. +त्यानंतरचे प्रकाशन विंडोज ९८ जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाले. तिच्यानंतर विंडोज ९८ची द्वितीय आवृत्ती (विंडोज ९८ एसई) प्रकाशित झाले. विंडोज ९८ साठीचे मुख्यधारा समर्थन जून ३०, २००२ रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन जुलै ११, २००६ रोजी खंडित झाले. +"व्यावसायिक" संचालन प्रणाल्यांतील विंडोज २००० ही आवृत्ती मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारी २००० मध्ये प्रकाशित झाली. २००४ मध्ये विंडोज २००० च्या स्रोतातील काही भाग आंतरजअलावर आणला गेला. हे मायक्रोसॉफ्टसाठी वाईट होते कारण जो केर्नेल विंडोज २००० मध्ये वापरला गेला होता तोच केर्नेल विंडोज एक्सपी साठी वापरण्यात आला होता. विंडोज ९८ नंतरची ग्राहक आवृत्ती विंडोज एमई (विंडोज सहस्रक आवृत्ती) होती. तिच्यात अनेक नवी तंत्रज्ञाने आणली गेली होती, उदा. "वैश्विक प्लग अँड प्ले". विंडोज एमईची हार्डवेर अडचणी, हळूपणा यांची खूप चिकित्सा करण्यात आली होती. +ऑक्टोबर २००१ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी ही आवृत्ती प्रकाशित केली. संगणक मासिकांमध्ये तिचा प्रचंड उदोउदो करण्यात आला होता. ती दोन आवृत्त्यांत प्रकाशित झाली: "गृह" व "व्यावसायिक". तिसरी आवृत्ती "मीडिया केंद्र" ही २००२ मध्ये करण्यात आली. तिच्यात डीव्हीडी व दूरदर्शन कार्यक्षमता, प्रोग्रॅम साठवणे (रेकॉर्डिंग) या गोष्टींवर भर देण्यात आला होता. विंडोज एक्सपीसाठीचे मुख्यधारा समर्थन एप्रिल १४, २००९ रोजी खंडित झाले. वाढवलेले समर्थन एप्रिल ८, २०१४ रोजी खंडित होईल. +एप्रिल २००३ मध्ये विंडोज सर्व्हर २००३ प्रकाशित झाला. त्याने मागे पडलेल्या विंडोज सर्व्हर संचालन प्रणाल्यांना विंडोज एक्सपीबरोबर आणले. त्याच्यात काही नव्या सुविधा व सुरक्षेवर प्रचंड भर होता. त्याच्यानंतरचे सर्व्हर प्रकाशन विंडोज सर्व्हर २००८ आरटू डिसेंबर २००५ मध्ये प्रकाशित झाले. +जानेवारी ३०, २००७ रोजी विंडोज व्हिस्टा प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये काही नवीन सुविधा होत्या, तसेच पुनर्निर्मित केले गेलेले शेल व सदस्य व्यक्तिरेखा, व काही प्रमाणात सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. ते वेगवेगळ्या आवृत्त्यांत उपलब्ध आहे. विंडोज व्हिस्टा हा चिकित्सेचा विषय बनून राहिला आहे. +ऑक्टोबर २२, २००९ रोजी विंडोज ७ प्रकाशित झाली. विंडोज ७ ने मल्टि-टच समर्थन, नवीन टास्कबारसहित पुनर्निर्मित विंडोज शेल अशा नवीन सुविधा दिल्या. +विंडोजच्या मूळ ग्राहक आवृत्त्या नेटवर्क जोडणीविरहित एक-वापरकर्ता संगणकांसाठी निर्माण केल्या होत्या, व सुरुवातीच्या काळात तिच्यात सुरक्षा विशेषता नव्हत्या. +काही विंडोज अ‍ॅप्लिकेशन्स आपल्याला अनुकरणामुळे विंडोज न वापरताही वापरता येतात. त्यापैकी काही: + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14499.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ae2213c2e9b8848d1af4dc66411a0213f2816db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14499.txt @@ -0,0 +1,11 @@ +विंडोज एक्सपी (इंग्लिश: Windows XP) ही मायक्रोसॉफ्टने निर्माण केलेली व खासगी संगणकांवर (गृह, व्यापारी, मीडिया केंद्रांसह) चालणारी संचालन प्रणाली[श १] आहे. २४ ऑगस्ट २००१ रोजी ती प्रथम संगणक उत्पादकांना मिळाली. संगणकावर प्रस्थापित केलेली आणि वापरावयास सोईस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय संचालन प्रणाली आहे. एक्सपी (XP) हे नाव eXPerience (अनुभव) या शब्दाचे लघुरूप आहे. निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव व्हिसलर असे होते. +विंडोज एक्सपी ही विंडोज मिलेनियम व विंडोज २००० या दोन्हींची उत्तराधिकारी असून, विंडोज एनटी केर्नेल व आर्किटेक्चरवर आधारित पहिलीच वापरसुलभ संचालन प्रणाली होती. विंडोज एक्सपीची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ला सुरू झाली. जानेवारी २००६मध्ये विंडोज एक्सपीच्या ४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या, असे एका आयडीसी विश्लेषकाचे अनुमान आहे. विंडोज एक्सपीच्या नंतर विंडोज व्हिस्टा ठोक वापरकर्त्यांना ६ नोव्हेंबर २००८पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७पासून मिळू लागली. विंडोज एक्सपीच्या मूळ निर्मात्याने या प्रणालीची किरकोळ विक्री ३० जून २००८ला थांबवली. मात्र, मायक्रोसॉफ्टने नवीन संगणकाची जोडणी करणाऱ्यांना विंडोज एक्सपी ३१ जानेवारी २००९ पर्यंत विकली. +घरगुती वापरासाठी केलेली विंडोज एक्सपी गृह आवृत्ती, व विंडोज एक्सपी व्यावसायिक आवृत्ती या दोन्ही आवृत्त्या सर्वात जास्त लोकप्रिय होत्या. या व्यावसायिक आवृत्तीत विंडोज सर्व्हर डोमेन्स व दोन भौतिक प्रक्रियाकार यांसारखी वैशिष्ट्ये होती. व ती शक्तीशाली वापरकर्ते, व्यवसाय व उपक्रम ग्राहक यांसाठी बनवण्यात आली होती. विंडोज एक्सपी मीडिया केंद्र आवृत्तीत दूरदर्शन कार्यक्रम साठवणे व पाहणे, डीव्हीडी चलचित्र पाहणे, संगीत ऐकणे या अतिरिक्त क्षमता होत्या. विंडोज एक्सपी टॅब्लेट संगणक आवृत्ती ही टॅब्लेट संगणकांवर चालण्यासाठी बनवली होती. +विंडोज एक्सपी अंततः दोन अतिरिक्त आर्किटेक्चर्ससाठी बनवली गेली, विंडोज एक्सपी ६४-बिट आवृती आयए-६४ (इटॅनियम) प्रक्रियाकारांसाठी व एक्स८६-६४ साठी असलेली विंडोज एक्सपी व्यावसायिक एक्स६४ आवृत्ती. विंडोज एक्सपी एम्बेडेड ही विंडोज एक्सपी व्यावसायिक आवृत्तीची घटक आवृत्ती, व विशिष्ट बाजारांसाठी असलेली विंडोज एक्सपी आरंभिक आवृत्ती हेही त्यातच येतात. एका उत्पादकाने २००९ मध्ये विंडोज एक्सपी संचालित सेल्युलर[मराठी शब्द सुचवा] भ्रमणध्वनी तयार केला. +विंडोज ९५, ९८, आणि विंडोज मिलेनियमपेक्षा, सी, सी++, असेंब्ली यांतून प्रोग्रॅमिंग केलेल्या एनटी-आधारित विंडोजच्या आवृत्त्या अधिक स्थिर व अधिक कार्यक्षम आहेत. विंडोजच्या पूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा वापरकर्त्यास अधिक सोपी, अशी ग्राफिकल सदस्य आंतरपृष्ठ विंडोज एक्सपीने सादर केले. त्याच वेळी, अवैध नकलांना रोखण्यासाठी विंडोजने "डीएलएल हेल" नावाची एक नवीन सॉफ्टवेर व्यवस्थापन सुविधा निर्माण केली. त्यामुळे विंडोज ९५-९८ या आवृत्त्यांची निर्मिती सोपी झाली. ही व्यवस्थापन सुविधा, आवृत्यांच्या सक्रिय उत्पादनासाठी साहाय्यभूत असणारी विंडोजची पहिलीच कृती होती. +आंतरजाल विश्लेषकांच्या मते विंडोज एक्सपी ही सप्टेंबर २००३ ते जुलै २०११ या काळात जगातली सर्वांत जास्त वापरली जाणारी संचालन प्रणाली होती. आजही ती भारतात सर्वांत जास्त वापरली जाणारी संचालन प्रणाली आहे. विंडोज ७च्या प्रकाशनानंतर एक्सपीचा वापर घटत गेला. तिचा सर्वांत जास्त वापर जानेवारी २००७ मध्ये ७६.१% होता. सध्या तो २७.३% आहे. +विंडोज एक्सपीने वापरकर्त्यांसाठी काही सोईस्कर गोष्टी दिल्या. आरंभसूची व कार्यपट्ट्या अद्ययावत केल्या गेल्या. शिवाय पुढील दृष्टिसुखद गोष्टी उपलब्ध करून दिल्या : +आधीपासून आंतरजालावर उपलब्ध असलेल्या काही थीम विंडोज एक्सपीमध्ये नव्याने घालण्यात आल्या आहेत. त्यांपकी "ल्यूना" ही विंडोज एक्सपीमधील मुख्य व आधीपसूनची थीम आहे. +संगणकाची "ब्लिस" पार्शभूमी ही नापा, कॅलिफोर्निया बाहेरील नापा दरी येथील छायाचित्र आहे. तिच्यात हिरव्या टेकड्या व निळे आकाश व त्यातील ढग आहेत. +विंडोज ९५ ते २००० प्रणाल्यांपर्यंत असलेली व्यक्तिरेखाही आवडत असेल तर वापरता येते. विंडोज एक्ल्सपीला हजारो दृश्य शैली पुरवणारी अनेक इतर सॉफ्टवेर्स आंतरजालावर उपलब्ध आहेत. +मायक्रोसॉफ्ट कधीकधी तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा काही चुका दुरुस्त करण्यासाठी सेवा पॅक प्रकाशित करते. जर एखाद्या व्यक्तीकडे विंडोज एक्सपी (कोणत्याही सर्व्हिस पॅकविना) असेल तर तिला प्रथम एसपी३ उतरवायला आधी एसपी१ व एसपी२ उतरवून घ्यावे लागते. जुने सर्व्हिस पॅक काढायची वापरकर्त्याला गरज नसते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14547.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14547.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14548.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14548.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14552.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14552.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14581.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba31f0bd919e13a4022efcd73b5e7975366d7e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14581.txt @@ -0,0 +1,37 @@ + +मायक्रोसॉफ्ट विंडोज (इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल (आलेखी) सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर, इ.स. १९८५ रोजी विंडोज नामक संचालन पर्यावरण आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अ‍ॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे [१]. ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वद टक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे. खासगी संगणकासाठी (पर्सनल कॉम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटू व मोबाईल फोनसाठी विंडोज फोन ८ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत. +मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) होय. GUI म्हणजे चित्रमय दृश्यरुप. यावर आधारित सर्व प्रोग्राम चित्रमय असतात. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टिम सोपी (युजर फ्रेंडली) वाटते. मॉनिटरवर दिसणान्या छोट्या चित्रांच्या सहाय्याने संगणकास सूचना देता येतात. विंडोजमध्ये मेमरीचे व्यवस्थापन अधिक चांगले आहे. यात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयाच्या दोन किंवा जास्त प्रोग्रामवर काम करता येते, एकाच वेळी पत्र लिहिणे, स्प्रेडशीट तयार करणे, किंवा गेम्स खेळणे अशी विविध कामे करता येतात. यासाठी आवश्यक ते प्रोग्राम उघडून ठेवले की एका प्रोग्राममधून दुस-या प्रोग्राम विंडोमध्ये सहज प्रवेश करता येतो. विंडोजवर आधारित वेगवेगळ्या कामांसाठी तयार केलेले सर्व प्रोग्राम्स बरेचसे सारखे असतात. त्यामळे हे प्रोग्राम शिकणे सोपे जाते. प्रोग्राम्स नियमबद्ध व एकमेकांशी संलग्न असतात. त्यामुळे डेटाची देवाणघेवाण सोपी जाते. +हे सुद्धा पहा: मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांची यादी +विंडोज हा शब्द एक वा अनेक मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्यांचे वर्णन करतो. या उत्पादनांचे त्यांच्या वापराच्या दृष्टीने सामान्यपणे तीन वर्ग पडतात. +विंडोजचा इतिहास आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे नेतो, जेव्हा "चेस बिशप" नावाच्या संगणकशास्त्रज्ञाने एका इलेक्ट्रॉनिक उपकरण संरचना तयार केली व "अंतरफलक व्यवस्थापक" (इंटरफेस मॅनेजर) हा प्रकल्प सुरू झाला. तो "विंडोज" या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये (अ‍ॅपल लिसा नंतर पण मॅकिंटॉशच्या आधी) घोषित झाला खरा, पण नोव्हेंबर इ.स. १९८५ पर्यंत विंडोज प्रकाशित झाली नाही. विंडोज १.०चे बाह्यावरण एमएस-डॉस एक्झिक्युटिव्ह नावाचा प्रोग्रॅम होता. गणकयंत्र, दिनदर्शिका, कार्डफाइल, क्लिपबोर्ड दर्शक, घड्याळ, कंट्रोल पॅनल, नोंदीलेखक (नोटपॅड), पेंट, रिव्हर्सी, टर्मिनल, राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते. विंडोज १.० मध्ये एकावर एक खिडकी (विंडो) आणता येत नसे. केवळ चौकटीच इतर खिडक्यांवर येऊ शकत असत. +ऑक्टोबर १९८७ मध्ये विंडोज २.० प्रकाशित झाली. तिच्यात वापरकर्ता अंतरफलक व स्मृती व्यवस्थापनामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. तिच्यामध्ये एकावर एक खिडकी आणता येऊ लागली शिवाय तिच्यात आणखी जटिल कळफलक-लघुपथ (कीबोर्ड-शॉटकट) होते. ती विस्तारलेली स्मृतीसुद्धा वापरू शके. +विंडोज २.१ विंडोज/३८६ व विंडोज/२८६ या दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली. +विंडोजच्या जुन्या आवृत्त्या केवळ ग्राफिकल यूजर इंटरफेस मानल्या जात कारण त्या जास्त प्रमाणात एम-एस डॉसवरच चालत असत व त्याचा संचिका प्रणाली सेवांसाठी उपयोग करत. तरीही, सर्वात आद्य १६-बिट विंडोजमध्ये अनेक संचालन प्रणाली फंक्शन्स व त्यांचे स्वतःचे एक्झिक्युटेबल संचिका प्रकारही स्वीकृत केले होते तसेच त्यांचे स्वतःचे उपकरण चालक (टायमर, ग्राफिक्स, प्रिंटर, माऊस, कळफलक व ध्वनी) अ‍ॅप्लिकेशन्ससाठी प्रदान केले होते. एमएस-डॉसच्या उलट विंडोज वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक चित्रमय अ‍ॅप्लिकेशन्स एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सहकारी माध्यमातून एक्झिक्युट करू देते. +विंडोज ३.० (१९९०) व ३.१ (१९९२) यांनी आभासी स्मृती व लोड करण्यायोग्य आभासी डिव्हाइस चालक यांच्या कारणास्तव रचना सुधारली. विंडोजचे प्रयोग आता सुरक्षित रीतीमध्ये चालू शकत होते, (जेव्हा विंडोज साध्या किंवा ३८६ वाढवलेल्या रीतीमध्ये चालत होती तेव्हा) ज्यामुळे त्यांना स्मृतीचे अनेक मेगाबाइट खुले झाले व सॉफ्टवेर आभासी स्मृती योजनेत भाग घेण्याचे बंधन दूर झाले. विंडोज ३.० साठी मायक्रोसॉफ्ट महत्त्वपूर्ण कार्ये सी भाषेतून असेंब्ली भाषेत लिहित असे. +विंडोज ९५ ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली. तिच्यात नवीन वापरकर्ता व्यक्तिरेखा, २५५ अक्षरांपर्यंत लांब संचिकानामांसाठी समर्थन, व आपोआप स्थापन केलेले हार्डवेर[मराठी शब्द सुचवा] ओळखणे ही नवीन साधने होती. ती ३२-बिट प्रयोग चालवू शकत असे व अनेक तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे तिची स्थिरता विंडोज ३.१ पेक्षा वाढली. तिच्यात अनेक ओईएम सेवा प्रकाशने झाली. त्यातील प्रत्येक प्रकाशन सर्व्हिस पॅकच्या तुल्यबळ होते. +मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन विंडोज ९८ जून १९९८ साली प्रकाशित झाले. मायक्रोसॉफ्टने १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती आवृत्ती प्रकाशित केली. तिचे नाव विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (सेकंड एडिशन) होते. त्याचा लघुपथ विंडोज ९८ एसई असा करण्यात आला. +फेब्रुवारी २००० मध्ये विंडोज २००० प्रकाशित झाली. तिच्यापाठोपाठ विंडोज एमई प्रकाशित झाली. (एमई हा मिलेनियम एडिशनचा लघुपथ आहे.) विंडोज एमईने विंडोज ९८ कडून गाभा अद्ययावत केला असला तरी विंडोज २००० कडून काही पैलू अद्ययावत केले व "बूट इन डॉस मोड" हा पर्याय काढला आणि प्रणाली पुनर्स्थापन हा नवीन पर्याय आणला. त्यामुळे वापरकर्त्याला संगणकाच्या सेटिंग्समध्ये तारीख बदलण्याची मुभा मिळाली. +विंडोज एनटी मालिकेतील प्रणाल्या उच्च विश्वसनीयतेच्या व्यावसायिक उपयोगांसाठी बाजारात आणल्या गेल्या. पहिले प्रकाशन होते एनटी ३.१ (१९९३), ग्राहक विंडोज आवृत्तीशी जुळावे म्हणून हा क्रमांक ठेवण्यात आला होता, त्यानंतरची प्रकाशने एनटी ३.५ (१९९४), एनटी ३.५१ (१९९५), एनटी ४.० (१९९६), व विंडोज २०००, उत्पादन सक्रीयीकरण उपलब्ध नसलेले हे शेवटचे एनटी-आधारित प्रकाशन होते. एनटी ४.० ही विंडोज ९५ची वापरकर्ता व्यक्तिरेखा वापरणारी या मालिकेतील पहिली प्रणाली होती. (आणि विंडोज ९५ चे बिल्ट-इन[मराठी शब्द सुचवा] ३२-बिट रनटाइम्स वापरणारी देखील पहिलीच.) +मायक्रोसॉफ्टने नंतर प्रकाशित केलेल्या विंडोज एक्सपीने ग्राहकांना व व्यापारी संचालन प्रणाल्यांना आपल्याकडे खेचले. ती घरगुती व व्यापारी अशा दोन्ही आवृत्त्यांत उपलब्ध होती. (नंतर ती टॅब्लेट संगणक व मीडिया केंद्र या स्वरूपातही उपलब्ध झाली.) सर्व्हर संचालन प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्टने वेळापत्रक बदलले. दीड वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या विंडोज सर्व्हर २००३ ने विंडोज सर्व्हरला विंडोज एक्सपीबरोबर आणले. लांबलचक विकासप्रक्रियेनंतर विंडोज व्हिस्टा २००६ च्या शेवटी प्रकाशित झाली. तिच्याबरोबरची सर्व्हर संचालन प्रणाली विंडोज सर्व्हर २००८ ही २००८ च्या सुरुवातीला प्रकाशित झाली. २२ जुलै २००९ रोजी विंडोज ७ व विंडोज सर्व्हर २००८ आरटू आरटीएम (रिलीज टू मॅन्युफॅक्चरिंग - उत्पादनासाठी प्रकाशित) म्हणून प्रकाशित झाल्या. विंडोज ७ ही २२ ऑक्टोबर २००९ रोजी प्रकाशित झाली. +एक्स८६ आधारित खासगी संगणकांचा जम बसण्यापूर्वी विंडोज एनटी अनेक विविध प्लॅटफॉर्मना समर्थित करे. एनटी ३.१ ते ४.० पर्यंत पॉवरपीसी, डेक अल्फा, एमआयपीएस आर४००० अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मना समर्थित करत असत, ज्यांच्यात ६४-बिट प्रक्रियाकारही असत, त्यांना प्रणाली ३२-बिट प्रक्रियाकारांप्रमाणे वागवत असे. +मायक्रोसॉफ्टने इंटेल इटॅनियमच्या (आयए-६४ म्हणूनही ज्ञात) उदयाबरोबर त्यास समर्थन देणारी विंडोज प्रकाशने काढली. विंडोज एक्सपी व विंडोज सर्व्हर २००३ च्या इटॅनियम आवृत्त्या त्यांच्या एक्स-८६ (३२-बिट) आवृत्त्यांबरोबरच प्रकाशित झाल्या. एप्रिल २५, २००५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी एक्स६४-बिट आवृत्ती व विंडोज सर्व्हर एक्स६४ आवृत्त्या प्रकाशित केल्या. विंडोज एक्सपीच्या इटॅनियम आवृत्त्यांसाठीचे समर्थन २००५ मध्ये मायक्रोसॉफ्टने काढून घेतले. विंडोज व्हिस्टा ही विंडोजची पहिली आवृत्ती आहे जिच्यात एक्स६४ व एक्स८६ आवृत्त्यांचे प्रकाशन एकदम झाले. विंडोज व्हिस्टा इटॅनियमला समर्थन देत नाही. विंडोज सर्व्हर २००८ आरटू ने ३२-बिट आवृत्ती गाळली पण विंडोज ७ ने तिला समर्थन ठेवले. +विंडोज सीई (अधिकृतरीत्या विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट) ही उपग्रह दिशादर्शक प्रणाल्यांवर व भ्रमणध्वनींवर चालणारी विंडोजची आवृत्ती आहे. विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट ही स्वतःचे केर्नेल वापरते. +मुख्य पान: विंडोज ८ +विंडोज ७ची उत्तराधिकारी असलेली विंडोज ८ सध्या विकसनशील आहे. मायक्रोसॉफ्टच्या २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या डच भाषेतील ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे विंडोज ८ आणखी दोन वर्षांनी प्रकाशित होईल. +विंडोज 10 ही सध्या उपलब्ध असलेली सगळ्यात नवीन प्रणाली आहे +विंडोज मोबाइल आता अस्तित्वात नाही +मायक्रोसॉफ्टने तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये दोन समांतर मार्ग घेतले आहेत: एक व्यावसायिक आयटी वापरकर्त्यासाठी तर दुसरा घरगुती वापरकर्त्यासाठी. दोन्ही मार्गांपैकी गृह-आवृत्त्यांमध्ये जास्त मल्टिमीडिया समर्थन पण नेटवर्किंग व सुरक्षिततेत कमी कार्यक्षमता तर व्यावसायिक आवृत्त्यांत प्राथमिक मल्टिमीडिया पण उत्तम नेटवर्किंग व सुरक्षितता असते. +नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेली विंडोज १.० ही विंडोजची पहिली आवृत्ती होती. अ‍ॅपलशी स्पर्धा करण्यासाठी असलेल्या या संचालन प्रणालीस कमी लोकप्रियता व कार्यक्षमतेचा अभाव लाभला. ती परिपूर्ण संचालन प्रणाली नव्हती; किंबहुना ती एमएस-डॉसला विस्तारत होती. विंडोज २.०ची लोकप्रियता पूर्वाधिकाऱ्याहून किंचित जास्त होती. विंडोज २.०३ (प्रकाशन दिनांक जानेवारी १९८८) ने वापरकर्त्यांस चौकटींना एकमेकांच्यावर येऊ देण्याची मुभा दिली त्यामुळे अ‍ॅपलच्या प्रताधिकारांचे उल्लंघन झाले. +१९९० मध्ये प्रकाशित झालेली २ दशलक्षांहून जास्त प्रती पहिल्या सहा महिन्यांत विकल्या जाणारी विंडोज ३.० ही विस्तृत व्यापारी यश मिळवणारी पहिली आवृत्ती होती. तिच्यामध्ये सदस्य व्यक्तिरेखेत व एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा घडण्यात आल्या होत्या. विंडोज ३.१ ही तिची उत्तराधिकारी मार्च १, १९९२ रोजी सामान्यपणे उपलब्ध झाली. +जुलै १९९३ मध्ये मायक्रोसॉफ्टने नवीन केर्नेलवर आधारित असलेली विंडोज एनटी ही संचालन प्रणाली प्रकाशित केली. एनटी ३.१ ही विंडोज एनटीची पहिली आवृत्ती ठरली. एनटी व्यावसायिक संचालन प्रणाली मानले गेले व ती पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर करु शकणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज एनटी कुळातील विंडोज एक्सपी नंतर गृह संचालन प्रणाली ठरली. +ऑगस्ट २४, १९९५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही नवीन व महत्त्वाची ग्राहक आवृत्ती प्रकाशित केली. तिच्यात सदस्य व्यक्तिरेखेत बदल व पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर केला होता. ती विंडोज ३.१ला नाही तर कार्यगटांसाठीची विंडोज, एमएस-डॉस यांच्या जागी येण्यास प्रकाशित झाली होती व ती "प्लग अँड प्ले" क्षमता वापरणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज ९५ मध्ये झालेले बदल क्रांतिकारी होते. विंडोज ९५ चे मुख्यधारा समर्थन डिसेंबर ३१, २००० रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन डिसेंबर ३१, २००१ रोजी खंडित झाले. +त्यानंतरचे प्रकाशन विंडोज ९८ जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाले. तिच्यानंतर विंडोज ९८ची द्वितीय आवृत्ती (विंडोज ९८ एसई) प्रकाशित झाले. विंडोज ९८ साठीचे मुख्यधारा समर्थन जून ३०, २००२ रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन जुलै ११, २००६ रोजी खंडित झाले. +"व्यावसायिक" संचालन प्रणाल्यांतील विंडोज २००० ही आवृत्ती मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारी २००० मध्ये प्रकाशित झाली. २००४ मध्ये विंडोज २००० च्या स्रोतातील काही भाग आंतरजअलावर आणला गेला. हे मायक्रोसॉफ्टसाठी वाईट होते कारण जो केर्नेल विंडोज २००० मध्ये वापरला गेला होता तोच केर्नेल विंडोज एक्सपी साठी वापरण्यात आला होता. विंडोज ९८ नंतरची ग्राहक आवृत्ती विंडोज एमई (विंडोज सहस्रक आवृत्ती) होती. तिच्यात अनेक नवी तंत्रज्ञाने आणली गेली होती, उदा. "वैश्विक प्लग अँड प्ले". विंडोज एमईची हार्डवेर अडचणी, हळूपणा यांची खूप चिकित्सा करण्यात आली होती. +ऑक्टोबर २००१ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी ही आवृत्ती प्रकाशित केली. संगणक मासिकांमध्ये तिचा प्रचंड उदोउदो करण्यात आला होता. ती दोन आवृत्त्यांत प्रकाशित झाली: "गृह" व "व्यावसायिक". तिसरी आवृत्ती "मीडिया केंद्र" ही २००२ मध्ये करण्यात आली. तिच्यात डीव्हीडी व दूरदर्शन कार्यक्षमता, प्रोग्रॅम साठवणे (रेकॉर्डिंग) या गोष्टींवर भर देण्यात आला होता. विंडोज एक्सपीसाठीचे मुख्यधारा समर्थन एप्रिल १४, २००९ रोजी खंडित झाले. वाढवलेले समर्थन एप्रिल ८, २०१४ रोजी खंडित होईल. +एप्रिल २००३ मध्ये विंडोज सर्व्हर २००३ प्रकाशित झाला. त्याने मागे पडलेल्या विंडोज सर्व्हर संचालन प्रणाल्यांना विंडोज एक्सपीबरोबर आणले. त्याच्यात काही नव्या सुविधा व सुरक्षेवर प्रचंड भर होता. त्याच्यानंतरचे सर्व्हर प्रकाशन विंडोज सर्व्हर २००८ आरटू डिसेंबर २००५ मध्ये प्रकाशित झाले. +जानेवारी ३०, २००७ रोजी विंडोज व्हिस्टा प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये काही नवीन सुविधा होत्या, तसेच पुनर्निर्मित केले गेलेले शेल व सदस्य व्यक्तिरेखा, व काही प्रमाणात सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. ते वेगवेगळ्या आवृत्त्यांत उपलब्ध आहे. विंडोज व्हिस्टा हा चिकित्सेचा विषय बनून राहिला आहे. +ऑक्टोबर २२, २००९ रोजी विंडोज ७ प्रकाशित झाली. विंडोज ७ ने मल्टि-टच समर्थन, नवीन टास्कबारसहित पुनर्निर्मित विंडोज शेल अशा नवीन सुविधा दिल्या. +विंडोजच्या मूळ ग्राहक आवृत्त्या नेटवर्क जोडणीविरहित एक-वापरकर्ता संगणकांसाठी निर्माण केल्या होत्या, व सुरुवातीच्या काळात तिच्यात सुरक्षा विशेषता नव्हत्या. +काही विंडोज अ‍ॅप्लिकेशन्स आपल्याला अनुकरणामुळे विंडोज न वापरताही वापरता येतात. त्यापैकी काही: + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14587.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afb334a252bca1d999c5f027b4b0d3c19cb951e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14587.txt @@ -0,0 +1,2 @@ +विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ह साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर) यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रदान करण्यात येत आहे. +रुपये रु.५,००,०००/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त), मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिल्या वर्षी ही रोख रक्कम रु.१,००,०००/- (अक्षरी रुपये एक लक्ष) होती.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14591.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b25d09d1c3afca2fe50f5c2afd119db7780cf6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14591.txt @@ -0,0 +1,5 @@ +विंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. याला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते. +विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत. +सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून नर्मदा नदीच्या खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे. +[विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर = सद्भावना(752m) +याची लांबी सुमारे 1100 किमी आहे या रांगेची सरासरी उंची सुमारे 450 ते 600 मीटर इतके आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14619.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45e9ad972aa1c7e28e00a299f9f85631fd9bd344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14619.txt @@ -0,0 +1,2 @@ +विकसित देश (किंवा औद्योगिक देश, उच्च-उत्पन्न देश, अधिक आर्थिकदृष्ट्या विकसित देश ( MEDC ), प्रगत देश[१][२] हे एक सार्वभौम राज्य आहे ज्याचे जीवनमान उच्च दर्जाचे, विकसित अर्थव्यवस्था आणि प्रगत तांत्रिक पायाभूत सुविधा आहेत. सामान्यतः, आर्थिक विकासाच्या डिग्रीचे मूल्यांकन करण्याचे निकष म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP), सकल राष्ट्रीय उत्पादन (GNP), दरडोई उत्पन्न, औद्योगिकीकरणाची पातळी, व्यापक पायाभूत सुविधांचे प्रमाण आणि सामान्य जीवनमान.[३] कोणते निकष वापरायचे आणि कोणत्या देशांना विकसित म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते हे वादाचे विषय आहेत. विकसित देशांच्या विविध व्याख्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने दिल्या आहेत; शिवाय, एचडीआय रँकिंगचा वापर आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न यांचा एकत्रित निर्देशांक प्रतिबिंबित करण्यासाठी केला जातो. विकसित देशाचा आणखी एक सामान्यपणे वापरला जाणारा उपाय म्हणजे GDP (PPP) दरडोई किमान USD$22,000 चा उंबरठा. 2022 +विकसित देशांमध्ये सामान्यतः अधिक प्रगत पोस्ट-औद्योगिक अर्थव्यवस्था आहेत, म्हणजे सेवा क्षेत्र औद्योगिक क्षेत्रापेक्षा अधिक संपत्ती प्रदान करते. ते विकसनशील देशांशी विपरित आहेत, जे औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत आहेत किंवा ते पूर्व-औद्योगिक आणि जवळजवळ संपूर्णपणे कृषीप्रधान आहेत, ज्यापैकी काही अल्प विकसित देशांच्या श्रेणीत येऊ शकतात. 2015 पर्यंत, प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये नाममात्र मूल्यांवर आधारित जागतिक GDP च्या 60.8% आणि IMF नुसार क्रय-शक्ती समता (PPP) वर आधारित जागतिक GDP च्या 42.9% समाविष्ट आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14626.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67d30ac06501ab8bf95b1c52a618d64108a98988 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14626.txt @@ -0,0 +1 @@ +विकास क्रिशन यादव (१० फेब्रुवारी, इ.स. १९९२:सिंघवा खास, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत - ) हा भारतीय मुष्टियोद्धा आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आणि २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1463.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfcc25765f4438534385d17cf02ee012f2ea36cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1463.txt @@ -0,0 +1 @@ +राकेश ओमप्रकाश मेहरा ( ७ जुलै १९६३) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या रंग दे बसंती ह्या चित्रपटासाठी मेहरा ओळखला जातो. त्याला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14639.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc1148cb647c00208234595a7a6c2b743ab02db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14639.txt @@ -0,0 +1,18 @@ +विकासनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर 'साई प्रोव्हिजन आणि जनरल स्टोर्स' नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३७ कुटुंबे राहतात. एकूण १६३० लोकसंख्येपैकी ८०५ पुरुष तर ८२५ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.९१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.०५ आहे तर स्त्री साक्षरता ५४.१४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.९९ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +जांभुगाव,अस्वाळी, खुणावडे, रामपूर, घोलवड, चिखळे, नारळीवाडी, चिंबावे, आंबेवाडी, नरपड, ठाकूरवाडी ही जवळपासची गावे आहेत.चिखळे ग्रामपंचायतीमध्ये चिखळे आणि विकासनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14665.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9981e1bc8ff91467d703d82030c3f24a1b9dfd9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14665.txt @@ -0,0 +1,155 @@ +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प + +It is proposed to start an Wikimedia India Chapter of the Wikimedia Foundation. We believe that it is important to spread the concept of free knowledge in India. +Wikimedia India Chapter page is for discussion about the proposal for Wikimedia India Chapter of Wikimedia. This chapter can help coordinate various Indian language Wikipedias and spread the Wikipedia word in India..विकिमीडिया ईंडीया चॅप्टर (प्रस्तावित)ला जरूर भेट द्या. +Mahitgar १६:२५, १६ नोव्हेंबर २००७ (UTC) +I have installed mediawiki for the dictionary project at.... +http://saraswaticlasses.net/wiki/index.php5 +I have found that only about 10% of localization is complete where as here at Marathi Wikipedia it's almost 100%. +Is it possible for anyone to submit the translated strings from wikipedia to mediawiki localization project so that the people like me who wants to install mediawiki on their own server can have a complete marathi website? +--Shantanuo १४:३३, १९ नोव्हेंबर २००७ (UTC) +नमस्कार, +आपले नवीनतम सदस्य केदार सोमण यांनी सुचवल्यावरुन मराठी विकिपीडियाने सर्वप्रथम लेख संपादन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याची रुपरेषा ठरवण्यासाठी आपली मदत अत्यावश्यक आहे. याबद्दल प्राथमिक माहिती Wikipedia:लेख संपादन स्पर्धा‎ येथे आहे. +आपले मत व मदत तेथे अपेक्षित आहे. +अभय नातू २१:५५, २२ नोव्हेंबर २००७ (UTC) +काही इंग्रजी शब्दांचे नैसर्गिक मराठीकरण करण्याचा मानस आहे. सगळ्यांकडूनच सूचेल तसा प्रतिसाद अपेक्षित आहे. +±२२:१८, ६ डिसेंबर २००७ (UTC)सुनील +Etymology:1523, "feed on buds," from M.Fr. brouster, from O.Fr. broster "to sprout, bud," from brost "young shoot, twig," probably from P.Gmc. *brustjan "to bud." Lost its final -t in Eng. on the mistaken notion that it was a pp. inflection. Figurative extension to "peruse" (books) is 1870s, Amer.Eng.[१] +Definition :Term to describe a user's movement across the web, moving from page to page via hyperlinks, using a web browser.[२] +खालील काही सुचवलेले पर्याय अनैसर्गिक किंवा विनोदी किंवा विचीत्र वाटल्यास क्षमस्व! +खालील शब्दांबद्दल आपल्या प्रतिक्रीया मनमोकळ्या आणि मुक्तह्स्ते द्याव्यात): +ब्राउस्ट या चरणे सदृश्य (व्यूत्पत्ती)शब्दातून आला असेल तर विंचरणे पासून विंचरक शब्द काय हरकत आहे आता सध्या फक्त केसांच्या बाबतीत वापरला जात असला तरी त्यात चर हा धातू क्रमण आणि विं हा उपसर्ग काहिशी अनियमितता व्यक्त करतो तेव्हा विंचरक हा शब्द ब्राउजर शब्दा करिता सर्वात जवळचा नाही काय या बद्दल सुद्धा आपले मत द्यावे? +विचरक असा शब्द पूर्वीच्या काही लेखांमध्ये वापरलेला आठवतो. +Browser: +Browsing चा इंग्रजीत अर्थ "चाळणे" असा होतो - उदा. "browsing through a book" म्हणजे "पुस्तक चाळणे". Browser चा उपयोग Web ची पाने चाळायला होतो म्हणुन "चाळक" हा शब्द योग्य होईल. पण म्हणुन तो वापरावा का? तसं म्ह्टलं तर Browsing हा एक चाळाच होउन राहिला आहे - म्हणुन Browser ला "चाळा" शब्द जास्त योग्य होइल. (to be continued...) +न्याहाळक हा शब्द मनोगत/उपक्रम आणि इतर काही संकेतस्थळावर वापरतात. पण विंचरक शब्द त्याहून चांगला आहे. विंचरक म्हणजे विंचरून काढणे, नुसते चाळणे नाही तर त्याहून अधिक.--J १८:०४, २७ डिसेंबर २००७ (UTC) +WIkipedia stats page show that there are 7 admins whereas Wikipedia:Administrators shows that there are only 5 admins. +Is there any mistake any where +Maihudon ०८:४३, २४ नोव्हेंबर २००७ (UTC) +i am bit confused which is correct and if possible any justification +करीता ki करिता + +सुभाष राऊत ०७:२५, २९ नोव्हेंबर २००७ (UTC) +I think करीता is right, as when we pronounce, ree is long. +हेरंब एम. १३:४७, २९ नोव्हेंबर २००७ (UTC) +करिता बरोबर. री लिहिणे अयोग्य!--J १८:०६, २७ डिसेंबर २००७ (UTC) +Translate the name please and also Kingdom of Yugoslavia +Maihudon ०६:२२, ३० नोव्हेंबर २००७ (UTC) +अभय नातू ०६:४२, ३० नोव्हेंबर २००७ (UTC) + +Maihudon ०६:४४, ४ डिसेंबर २००७ (UTC) +नमस्कार विकिपीडियन मंडळी, +कळविण्यास आनंद होत आहे की, मराठी विकिपीडियावर तयार होऊन बसलेले इ.स.च्या वर्षांचे ई.स. अशा अशुद्ध शीर्षकांचे वर्ग आता पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. +तद्वतच इतरही अप्रमाणित (Nonstandard) वर्ग सध्या त्यांचे अस्तित्व सांभाळून आहेत; परंतु त्यांना मार्गी लावायचे काम देखील लगोलग हाती घेत असून लवकरच पूर्णत्वास जाण्याची आशा आहे. +आपल्या सूचनांचे स्वागत आहे. +श्रीहरि ११:२४, १ डिसेंबर २००७ (UTC) + +Marathi wikipedia as of now is having @ 1700 members. I guess hardly 2% members are active (contribute). I propose that wikipedia membership should come with a expire date ( for non functional members). Non functional period can be 6 months to 1 year. I guess after 6 months the registered members will not even remember the login ID's or password. I guess to develope marathi wikipedia we need active members and not just numbers. +I also feel that members with say 100 / 500 edits should be made permanent members (No expiry). +Maihudon १०:४०, ६ डिसेंबर २००७ (UTC) + +Mahitgar १६:५९, ६ डिसेंबर २००७ (UTC) +*So as user Sankalp says to some extent we need to cross fingers with patiance untill some of the social factors do change. +I think we need to take the lead in changing them (If not me who? If not now, when?) Having more content in Marathi will force Google to take notice and re-tool their search engine to better suit Indic languages in general and Marathi in particular. They have no incentive to do it if there's not much to be indexed. +I am a strong believer in If you build it, they will come (for reference, pls see the movie Field of Dreams :-]). The more information is out there, more people tend to look for it. Even on the 'regular' web, that has been the trend. They call it the snow-ball effect. Content increase --> Traffic increase --> More content --> More traffic --> ad infinitum. +That is a basic tenet of Web 2.0 and I know it will work for the Marathi wikipedia. +Abhay Natu १७:११, ६ डिसेंबर २००७ (UTC) + +mahitgar has given interesting observations. what I meant was that may be there are certain limitations for individual users, but when you look at number of users and the number of contributors, the trend is disturbing. All I mean is that there have to be more contribution by registered members by some way or other. This new compition is very interesting and it will certainly motivate ppl/members to contribute. +I agree 100% with abhay's views If you build it, they will come. Those who are contributing should continue there work, but at the same time we need to find new ways that will make ppl to contribute more. +Maihudon १८:०१, ६ डिसेंबर २००७ (UTC) +मला वाटते की सदस्यत्व रद्द करण्याऐवजी, विरोप पाठवून अशा सदस्यांना आठवण करुन देता येईल. त्यासाठी ज्या सदस्यांनी गेल्या सहा महिन्यांत संपादन केलेले नाही अशा सदस्यांना प्रबंधकांनी विरोप पाठवावा. +कौस्तुभ समुद्र ०६:५१, २९ डिसेंबर २००७ (UTC) +Marathi Wikipedia has crossed 14,000 articles. अतुल पेठे‎ was the 14,000th article. +Abhay Natu १९:५२, ६ डिसेंबर २००७ (UTC) +ही खुपच आनंदाची बाब आहे. +lets keep this going up and up + +सुभाष राऊत २१:१४, ६ डिसेंबर २००७ (UTC) +सुभाष राऊत ०७:२५, ७ डिसेंबर २००७ (UTC) +हेरंब एम. ०७:३१, ७ डिसेंबर २००७ (UTC) +loksabha leader +loksabha opposition leader +सुभाष राऊत १०:०७, ७ डिसेंबर २००७ (UTC) +loksabha leader=लोकसभाध्यक्ष +loksabha opposition leader=लोकसभा विरोधी पक्षाध्यक्ष +हेरंब एम. १०:४५, ७ डिसेंबर २००७ (UTC) +नमस्कार +मी विकिपिडिया ची नवीन सदस्य आहे..मी थोडयाच वेळापूर्वी बा.भ.बोरकरांवर थोडी माहिती लिहिली होती. व 'जतन करा' म्हटले.नंतर जर काही वेळाने पुन्हा मला त्या माहितीत भर घालायची असेल तर मला काय करावे लागेल? खरंतर मी घातलीही होती पण ती सेव्ह झाली नाही. अशा वेळी काय करायचे? +Netra Joshi २१:१६, ७ डिसेंबर २००७ (UTC)नेत्रा जोशी +|} +192.193.221.202 ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)°°192.193.221.202 ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC) +नमस्कार मंडळी, +विकिपीडिया हा मुक्तकोश असल्याने बरेच वेळा येथे निर्हेतुकपणे वा क्वचित जाणूनबूजूनही चुकीची माहिती लिहिली जाते. अर्थात संपादक या नात्याने त्या चुकांना शुद्ध करण्याची जबाबदारी आपली (व प्रबंधक या नात्याने तर थोडी अधिकच माझी व इतर सहप्रबंधकांची) आहे. ते शक्यतो साध्य देखील केले जात आहे. परंतु जुन्या सगळ्याच बदलांचा इतिहास विकिवर राहात असल्याने असे झालेले चुकीचे बदल व नंतर त्यांची झालेली शुद्धी ह्यांच्या इत्यंभूत नोंदी जतन केल्या जातात. प्रसंगी वादाच्या मुद्द्यांवर काम होताना पूर्वी चुकीच्या वाटलेल्या गोष्टी नंतर योग्य आढळ्यास पुनर्स्थापित करण्यास या सोयीची खचितच मदत होते. परंतु अशीही उदाहरणे फार आहेत, जिथे चुका या इतिहास म्हणून लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही एवढ्या निश्चितीने त्यांना चुकपणा स्पष्ट आहे. मग अशा वेळेस अशा तद्दन चुकीच्या संपादनांना पूर्णपणे वगळण्याची सोय आहे का, जेणे करून ना त्यांची नोंद राहावी, ना इतिहास; कारण त्यामुळे विनाकारण विकि वरील मौल्यवान जागा अडून पडते. जेवढ्या संपादनांना सांभाळत बसायची गरज नाही हे स्पष्ट आहे त्यांना पूर्ण वगळण्याची सुविधा असायला हवी; ती तशी आहे का? +तसेच अतिशय चुकीच्या शीर्षकांचे अप्रस्तूत लेख प्रबंधक वगळू शकतो. परंतु त्यातही मागचा इतिहास व सगळी माहिती प्रणालीवर जतन केलेली असतेच. ती पुनर्स्थापित करता येते. येथेही तोच प्रश्न उद्भवतो की, असे लेख मूळापासून वगळून जागा मोकळी करण्याची सोय आहे का? असल्यास ती कशी वापरावी; व नसल्यास विकि फाउंडेशनला ही अंतर्भूत करण्यासाठी त्यासंदर्भात सूचना द्यावी का? +आपल्या सार्‍यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. +श्रीहरि १२:४५, १३ डिसेंबर २००७ (UTC) +नमस्कार +लिहीलेला सगळा मजकूर कधीच पूर्णतया वगळता येऊ नये हा विकिपीडियाने जाणून-बुजून घेतलेला निर्णय आहे. मिडीयाविकि प्रणालीच्या सध्याच्या आवृत्त्यंतर्गत हे शक्यही नाही. +याची अनेक कारणे आहेत. +१. सहसा चुक दुरुस्त करताना दुरुस्त करणारा त्याबद्दल कारणे व पुरावे देतो. तेही विकिपीडियावर जतन होतात. चुकीचे लिहीलेले व नंतर वगळलेला मजकूर लक्षात ठेवल्याने पुनः तसाच मजकूर कोणी लिहील्यास त्याला/तिला जुन्या मजकूर दाखवून तो चुकीचा असल्याने वगळण्यात आला हे पुराव्यानिशी लगेचच सिद्ध करता येते. पुन्हा सगळी चर्चा नव्यानिशी करावी लागत नाही. +२. असे केल्याने जी जागा अडते ती विकिपीडियाचा एकूण पसारा लक्षात घेतल्या नगण्य असते. वर दाखविलेला फायदा लक्षात घेता त्याची किंमत (जागेच्या स्वरुपात) नक्कीच समर्थनीय आहे. शिवाय, संगणकावरील दूरगामी सय (long term memory) जागा आता अगदी स्वस्त आहे व ती स्वस्तच होत जाणार (उदा. १ टेराबाइट जागेसाठी २०० पेक्षा कमी अमेरिकन डॉलर लागतात. तुलनेसाठी - संपूर्ण मराठी विकिपीडिया, त्यातील वगळलेल्या मजकूर व नोंदींसह, अर्धा गिगाबाइटही नाही.) +३. जर एखादा लेख चुकीच्या शीर्षकाने पुन्हा तयार करायला गेल्यास प्रणाली सूचना देते की 'या नावाचा जुना लेख आधी अस्तित्त्वात होता, तोच परत पुनरुज्जीवित करायचा का?' याने चुकुन असा लेख तयार करणार्‍यास तो लेख का वगळण्यात आला होता याची सूचना मिळते व त्यामुळ तोच लेख परत लिहिण्यापासून परावृत्त होतो. जर कोणी खोडसाळपणे तोच लेख परत लिहित असेल तर त्यास अडविणे शक्य नाहीच. +४. यावर चांगला उपाय म्हणजे असे लेख वगळून न टाकता त्यांपासून बरोबर शीर्षकाच्या लेखांकडे पुनर्निर्देशन करावे. +अभय नातू २०:५६, १५ डिसेंबर २००७ (UTC) +Wikipedia:Current events and purpose of the article is to keep people informed what is happening at wikipedia and wikipedia related news now article seems to have been deleted.I had posted news related to Jimmy Wales Mumbai visit now that has gone missing along with article the whole effort gets lost. +Mahitgar १४:४०, १६ डिसेंबर २००७ (UTC) +Mahitgar १४:४०, १६ डिसेंबर २००७ (UTC) +On the role of collaboration,Wales asks the audience to imagine that they are designing a restaurants, discussing the idea that we trust the people around us, we don't put people in cages in restaurants because they will be using knives. +The wiki philosophy is to allow people to do good.[५] +Mahitgar १४:५१, १६ डिसेंबर २००७ (UTC) +At Wikipedia, Illustrators May Be Paid +Mahitgar १४:५७, १६ डिसेंबर २००७ (UTC) +मुखपृष्ठावर व्यक्ती आणि वल्ली शेजारील चित्रावर टिचकी दिल्यावर वर्ग:धर्म हे पान येते. कृपया दुरूस्त करावे. धन्यवाद! +प्रिया १७:१३, १८ डिसेंबर २००७ (UTC) +consulate general +embassy +thanks in advance +i know one of them is दुतावास +सुभाष राऊत १०:०७, १९ डिसेंबर २००७ (UTC) +consulate general: दूतावास अधिकारी +embassy: दूतावास +हेरंब एम. १२:५९, १९ डिसेंबर २००७ (UTC) +अभय नातू ०६:४७, २१ डिसेंबर २००७ (UTC) +Thanks Admins for changing the category of this article from "delete| अवैश्वकोषीय मजकूर" to "बदल करण्याजोगे लेख". +Everybody, please read: मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने and suggest the things we can do to Empower our Marathi language and culture (including Marathi Wikipedia and all Marathi related activities.) +हेरंब एम. १२:१२, २३ डिसेंबर २००७ (UTC) +Wikipedia:१-१-११ प्रकल्प‎ +अभय नातू ०२:०१, २५ डिसेंबर २००७ (UTC) +मी या प्रकल्पाचे प्रबंधन करु इच्छितो. +कौस्तुभ समुद्र ०४:५५, २५ डिसेंबर २००७ (UTC) + +नमस्कार, +कृपया विकिपीडिया:कौल, १० कौल:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने हा लेख विकिपीडियावर असावा काय? पाहा व आपले मत नोंदवा. +हेरंब एम. ०८:०८, २७ डिसेंबर २००७ (UTC) +-कोल्हापुरी ०७:४२, २८ डिसेंबर २००७ (UTC) +- विकिपीडियाचा उद्देश भाषेतील माहिती वाढवणे हा आहे, यातून अप्रत्यक्षपणे भाषेचे संवर्धन होतेच पण तो मुख्य उद्देश नाही हे मान्य आहे. पण मराठीच्या संवर्धानाबद्दल असे पान असल्याने काहीच तोटा नाही, फायदाच आहे असे मला वाटते म्हणून हा प्रपंच. +- विकिपीडियाने नेहमी तटस्थ भूमिका घेतली पाहिजे हे मलाही मान्य आहे. पण हा लेख कोणाविरुद्ध भूमिका घेत नाहिये. इथे कोणाचे भांडण नाहिये, दोन विरोधी बाजू नाहियेत. या लेखात सर्व सदस्य विचार मांडून तो पूर्णपणे तटस्थ बनवू शकतात. Brainstorming करुन Tips लिहू शकतात. +- एखाद्या भाषेच्या संवर्धनाबद्दल पान असणे हे विविध भाषांतील लोकांना एकत्र काम करण्यात बाधक असेल, सामान्य शिष्टाचाराला सोडून होईल असे मला वाटत नाही. +- तरीसुद्धा जर असा लेख नसावा असे जर सार्वमत असेल तर कृपया हा लेख काढून टाकावा. शेवटी विकिपीडिया हा सदस्यांनीच चालविलेला प्रकल्प आहे and Majority wins. +- दक्षिण भारतात काही दिवस राहिल्यावर, तिथल्या भाषांची परिस्थिती व त्यांना दिले जाणारे महत्त्व, प्राधान्य पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की मराठीबद्दलही असे घडावे. पण सार्वमत मला मान्य आहे. +आपल्या मतांबद्दल धन्यवाद. +हेरंब एम. १२:१७, २८ डिसेंबर २००७ (UTC) +Thanks and regards +Mahitgar १७:१२, २९ डिसेंबर २००७ (UTC) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14669.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..197fa97bf0f8eaa0905ae09d5ed8cf52ac24bacf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14669.txt @@ -0,0 +1,130 @@ +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प + +Operator: Firilacroco +Automatic or Manually Assisted: Automatic +Programming Language(s): Python (using Pywikipedia framework) +Function Summary: Adds/modifies/removes interwiki links +Edit period(s) (e.g. Continuous, daily, one time run): Daily +Edit rate requested: 2-3 edits per minute +Already has a bot flag (Y/N): ro, en, fr, de, es, la, simple, uk, nn, sr, ru, bn, sv, ar, bs, lb, cs, mi, nl, sq, bg, ko, ka, tr, vec, ia, dv +Function Details: It adds/removes or modifies interwiki links and corrects double redirecting pages. +Hi, I hereby request for a bot flag for my bot User:Idioma-bot +Thanks --Hugo.arg०९:२१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)~ +Bot status granted. +अभय नातू २२:११, २८ मे २००८ (UTC) +Bot status granted. +अभय नातू २२:११, २८ मे २००८ (UTC) +Bonjour, +I think that before asking for a bot flag, one must create a user/talk page, for the bot and for his owner. Look at FiriBot and MediaWiki default. +--Budelberger १४:४५, २७ ऑक्टोबर २००८ (UTC) (). +मी, मंदार सोमण, हा मराठी मुक्त कोश वाढविण्यास व मदत करण्यास तयार आहे. तो वाढावा असे मला मनापासुन वाटते. पण माझ्या काही शंका आहेत. तसेच इथे काही अशुध्द शब्द आहेत, ते शुध्द करण्यास क्रुपया मला मदत करावी. +बीटा विकित मर्यादीत वाक्यांच्या भाषांतरणाकरिता तसेच इंग्रजी विकिपिडीयातील साच्यांचे भाषांतराकरिता मर्यादीत प्रमाणात गूगल ट्रान्स्लेटची इंग्रजी -हींदी सेवा उपयूक्त ठरू शकते.प्रयत्न करून ही सेवा अजून कोणकोणत्या गोष्टीत वापरता येईल याचा शोध घेऊन माहिती येथे द्यावी हि सर्व विकिसदस्यांना विनंती +गूगल ट्रान्सलेट +Mahitgar ०६:३०, ११ मे २००८ (UTC) +http://www.loksatta.com/daily/20080510/ch06.htm + +या शनिवारी लोकसत्ता मध्ये विकिपीडिया बद्दल लिहले गेले होते. +सर्वानी आपली मत्ते माडांवी. + +-सुभाष राऊत १४:०६, ११ मे २००८ (UTC) +vikipedia Marathi is great and I wish it keeps improving. I had thought that my remark will be recorded in Marathis skript. Is it not possible? Please introduce thie faciity.. +Subhash Mayekar +mayekars@gmail.com +Khup Jhan +मी प्रचालक पदासाठी विनंती इथे दिलेली आहे. कृपया आपले मत कळवावे. +धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२८, १३ मे २००८ (UTC) +मे १६ चे दिनविशेष मुखपृष्ठावरील ’दिनविशेष’ चौकटीबाहेर ओसंडून गेलेले दिसताहेत. मुखपृष्ठात डायनॅमिक रिसायझिंग करता येईल का? किंवा अन्य काही पर्याय आहेत का? +--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:२६, १६ मे २००८ (UTC) +कौलपानावर तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने कौस्तुभ मराठी विकिपीडियाचे सगळ्यात नवीन प्रचालक झालेले आहेत. +अभिनंदन. +अभय नातू २१:१९, १८ मे २००८ (UTC) + +मराठी विकिपीडियावर आजमितीस आठ प्रचालक आहेत. पैकी सगळेच कार्यरत नाहीत. यांपैकी हर्षल (सदस्य:Harshalhayat यांनी स्वतःहून प्रचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे तर सदस्य:Hemanshu हे गेल्या तीन-एक वर्षांत (?!) येथे दिसलेले नाही. +या दोन प्रचालकांचे विशेष अधिकार रद्द करावे असा माझा प्रस्ताव आहे. आपले यावरील मत कौलपानावर जरुर नोंदवावे. +अभय नातू २१:३३, १८ मे २००८ (UTC) +संकेत अंधारीकर यांनी केलेल्या पृच्छेवरुन येथे मी प्रचालकांचा अधिकार रद्द करण्याचे नियम प्रस्तावित करीत आहे. तुमचे मत कळवा. एकमत झाल्यावर हे नियम मराठी विकिपीडियाच्या नियमावलीत घातले जातील. +फारा दिवसांपूर्वी मी एक नियमावली येथे दिली होती. कदाचित जुन्या चर्चांमध्ये ती आढळेल. त्याला काहीच प्रतिसाद नाही मिळाला. +ही नियमावली मेटा वर असलेल्या नियमांनुसार होती व त्यात काही बदल मी सुचवले होती. नवीन नियमांची साधारण रुपरेषा अशी असावी. +वरील नियमांत शक्य तितके लोकशाही/बहुमताचा आदर केलेला आहे. त्याच बरोबर ठोकशाही (प्रचालकांची किंवा इतर सदस्यांची) चालणार नाही याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. यात काही बदल लागतील ते इतर सदस्यांच्या मताने केले जातील. +अभय नातू १२:११, १९ मे २००८ (UTC) +नमस्कार मी इंग्रजी विकिपिडीया रेग्युलर use करतो. मराठी विकिपिडीयाचा existance मला सुखावतो. सर्व योगदात्याचे काम खरच वाखण्याजोगे आहे. +मराठी माझी मात्रूभाषा आहे तरी मला मराठी विकिपिडीयापेक्षा इंग्रजी विकिपिडीया जास्त जवळ्चा वाटतो. याचे कारण लेखांची संख्या नसून मराठी विकिपिडीयाची क्लिष्टता आहे. +इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द तयार करताना असे काही संस्कृत संदर्भ घेतले जातात जे सामन्य वाचकच्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. इंग्रजीच्या जगक्रमणाचे रहस्य आहे ते म्हणजे त्यांची adoption system. ल़ॅटीन, फ़्रेंच, जर्मन, हिंदी अशा कितीतरी भाषांमधले शब्द त्यांनी Anglify करून इंग्रजीची व्याप्ती वाढवली. तसे मराठीतही होऊ शकते. +एक उदाहरण द्ययचे ते असे... जपानी भाषेचे. मॉर्डन जपानमधे इंग्रजीचा शिरकाव तसा नगण्यच. जपानी लोकांना याचे सर्व श्रेय जाते.परंतु त्यानी सुधा भाषेची क्लिष्टता न वाढवता जपानीफ़ाय करून इंग्रजीला प्रतिशब्द तयार केले आहेत. जसे क्रासमेतु[Craas-metu](class-mate), सोक्का[Socca]( Soccer), बीरू[Beeru](Beer) +तसेच टेबलाला आम्ही कधी मेज म्हट्ल्यचे मलातरी आठवत नाही.संस्कृतमधून प्रतिशब्द घेतल्याने कदाचित मराठी भाषा rich होईल पण वाचक-फ़्रेण्डली होईल ह्याची खात्री मला तरी नाही. कालांतराने लेखांची संख्या वाढेल. कदाचित सर्व भारतीय भाषांना मागेही टाकेल परंतु किती वाचक याचा लाभ घेतील याची शंका आहे.(सर्व संगणंक साक्षर थोडे इंग्रजी जाणतात असे गृहीत धरले तर). मिंग्लिश व इंग्रजी शब्दांचे देवनागरीकरण मराठी विकिपिडीयाचा दर्जा व experiance नक्की वर्ल्डक्लास करतील. सर्व लेखकांना मझ्या शुभेच्छा. +--Rio २२:३४, १९ मे २००८ (UTC) +सर्व विकिपीडिया सदस्य, +जून महिन्याच्या मुखपृष्ठ सदरासाठी इथे आपले मत द्या. +--कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:५३, २६ मे २००८ (UTC) +आता कुठल्याही विकिमीडिया विकिवर नवीन नोंदणी न करता प्रवेश केला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी हे पान पहा. +--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१९, २८ मे २००८ (UTC) +Thermodynamicsला उष्मागतीशास्त्र असा प्रतिशब्द आहे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:३५, ३० मे २००८ (UTC) +’उष्मागतिकी’ seems to be hindi word, see google search. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:२७, ५ जून २००८ (UTC) + +I am not questioning the reference you had provided neither i have that much understanding of language. +but for me taking it literaly, +तापवैज्ञिकी - Thermal engineering. +Maihudon १२:४५, ३० मे २००८ (UTC) +Hence उष्मागतीशास्त्र is appropriate for thermodynamics +संकेत अंधारीकर १४:५८, ३० मे २००८ (UTC) +I have a point regarding use of उष्मागतीशास्त्र for thermodynamics. If उष्मागतीशास्त्र is used for Thermodynamics then what will you use for Heat Transfer. +I personally think that उष्मागतीशास्त्र closely refers to Heat Transfer. +उष्मा for Heat +गती for Transfer +Maihudon १७:३५, ३० मे २००८ (UTC) +The word "-dynamics" itself does not imply motion but it represents study of an object which is in motion, it’s characteristics and effects on surrounding while in motion. Heat by definition in statistical thermodynamics is nothing but “energy generated by particles of matter due to their oscillatory movement” hence the name is Thermodynamics. Please do not confuse ‘transfer’ with ‘motion’ or ‘speed’. Also transfer & study of transfer (dynamics) are two different things. +संकेत अंधारीकर १८:३३, ३० मे २००८ (UTC) +I am not sure what we are discussing here. As far as I am concerned the most important basic thermodynamic property is entropy even the guiding first law of thermodynamics deals with energy conservation. So all I want to know is when we say उष्मा its heat or energy. +So I think at this stage we are stuck at Thermo ...... to be followed by dynamics. +Maihudon २०:५३, ३० मे २००८ (UTC) +Maihudon ०६:४२, ३१ मे २००८ (UTC) +मी नुकताच दुर्गा भागवत यांच्याबद्दल लेख लिहायला घेतला आहे. तरी दुर्गाबाई भागवत या नावाच्या आधीच्या लेखाबाबत योग्य ती कारवाई करावी. +सौरभदा १२:१६, २ जून २००८ (UTC) +आधी झालेल्या चर्चेप्रमाणे मी सदस्य:Hemanshu यांचे प्रचालक अधिकार रद्द करण्याबाबतची विनंती इथे केलेली आहे. तरी सर्व सदस्यांनी आपली मते इथे मांडावी ही नम्र विनंती. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२२, ३ जून २००८ (UTC) +at some places it is →फ्रान्स while at some places it is → फ्रांस. +what is correct name ... +Maihudon ०८:०२, ६ जून २००८ (UTC) +फ्रान्स हे बरोबर आहे. मूळ उच्चाराच्या जवळ जाणारे नाव. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१९, १० जून २००८ (UTC) +स्थानिक भाषांप्रमाणे उच्चार आपण त्या देशांच्या लेखात नमूद करतोच. परंतु आजवर नेहेमीच्या मराठीत लिखाणामध्ये (वृत्तपत्रे, साहित्य इत्यादी) जे बहुतांशी वापरतात तेच आपणपण वापरावे असे वाटते. म्हणून फ्रान्स असा वापर व्हावा असे वाटते. +अजयबिडवे ०९:४४, ११ जून २००८ (UTC) +मादीची जननेंद्रिये हा लेख इंग्रजी विकिपीडियावरून लोकसंख्या शिक्षण संबधीच्या लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प विषयाशी संबधीत असून त्याचा उद्देश विश्वकोशिय स्वरूपात केवळ दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध करणे एवढाच आहे. त्यामुळे नोंदीकृत सदस्यांच्याच संपादना करता हा सुरक्षित करावा अशी प्रचालकांना विनंती केली आहे.इतर सर्व सदस्यांना या लेखाचे नाव मादीची जननेंद्रिये असेच असूद्यावे मानवी स्त्रीची जननेंद्रिये असे असावे का मानवी मादीची जननेंद्रिये असे असावे याबद्दल चर्चा पानावर आपले मत नोंदवावे,तसेच यालेखात बरेच नवे पारिभाषिक शब्द वापरलेले आढळतील त्यापेक्षा अधिक चांगले चपखल[मराठी शब्द सुचवा]अथवा सुयोग्य बदल करा. +शलाका १५:२५, २१ जून २००८ (UTC) +Female reproductive system (human) अशा नावाच्या इंग्रजीतील लेखात जे चित्र दिले आहे तसे रेखाचित्र द्यायला हवे होते. मराठी विकिवर पोर्न पेज येऊ दिले व इतकेच नव्हे तर भविष्यात ते सहजी बदलू नये म्हणून सुरक्षित केले गेले आहे. हे जर अभय नातू यांनी केले असेल तर मेहेरबानी करून आपण पायउतार व्हावे. इंग्रजी भाषेतील विकीने खूप मोठा टप्पा गाठला आहे. त्यात आहे मग मराठीत "दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध" का करून देऊ नये? हा शंतनू संकुचित विचारांचा असावा (पुढे जमल्यास जातीवाचक वा ईतर उल्लेख) अशा हायकोर्ट स्टाईलचे वादविवाद न करता एक सामान्य विकिपीडियन या नात्याने मी अभय नातूंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. +---Shantanuo १६:०६, ३ जुलै २००८ (UTC) +"दर्जेदार लैंगिक शिक्षण" व पोर्न यातील फरक न कळणाऱ्या व्यक्तिला मराठी विकीचे सर्वात मोठ्या अधिकार अधिकाराचे पद मिळू नये असे मला वाटते. आपण नेहमीप्रमाणे केलेल्या बालिश युक्तिवादाचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. मराठी विकी ही आपली व्यक्तिगत मालमत्ता असल्याप्रमाणे आपले वागणे / बोलणे आहे. मी आपण सांगितल्याप्रमाणे काही योगदान करणार नाही. स्वतःच्या अधिकाराचा वापर करून माझे प्राथमिक सदस्यत्व मात्र रद्द करू नये अशी मी आपल्याला विनंती करीत आहे. भविष्यात योग्य वेळ आल्यावर मी मला जमेल तशी मदत करण्यास परत सुरुवात करीन. +---Shantanuo १७:३५, ३ जुलै २००८ (UTC) +शंतनु ओक या सदस्याच्या मागणीनुसार वरील लेखातील चित्रे तात्पुरती गुप्त केलेली आहेत. एकमत झाल्यास ती कायमची काढून टाकण्यात येतील. याबद्दल आपली मते त्या लेखाच्या चर्चा पानावर नोंदवावी. +येथे नुसतीच चर्चा व आरोप-प्रत्यारोप, राजीनाम्याच्या मागण्या, हक्काधिकार-भंग सूचना, वकिली (हेवे)दावे करण्यापेक्षा विकिपीडियावर काहीतरी करुनही दाखवा. +अभय नातू ०२:४२, ४ जुलै २००८ (UTC) +This discussion became very interesting since I observed the member who had initiated abov discussion had nothing to do with the mentioned topic but he wanted to express his displasure against most efficient and devoted marathi wiki member/admin since there are 5/6 admins and he targeted only one admin. I was looking at shantanuo's contributions, only 96 edits in 4 years. May be he is unaware of wikipedia working. +Maihudon ०३:५०, ४ जुलै २००८ (UTC) +मराठी विकिकरांनो +मराठी विकिपीडियावर सध्या असलेल्या चित्रांचे वर्गीकरण आजवर फारसे झालेले नाही. परंतु माझ्या निरीक्षणानुसार/अंदाजानुसार त्यात प्रताधिकारित चित्रांची संख्या मोठी आहे. त्यातील अगदी मोजकी चित्रे त्या-त्या चित्रांच्या प्रताधिकारी मालकाच्या पूर्वपरवानगीने (व आवश्यक ती प्रताधिकार माहिती लिहून) चढवली आहेत. बाकीच्या चित्रांमधील बर्‍याच चित्रांना अशी परवानगी घेतल्याचे समर्थन नाही आहे. तसेच, सध्या त्यातील काही चित्रांवर {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरला गेला आहे.. ज्यात Fair use तत्त्वाचा उल्लेख आहे. परंतु Fair use तत्त्व एखाद्या चित्राबाबत कसे पाळले गेले आहे याचे काहीही समर्थन लिहिले गेलेले नाही. एकंदरीत सध्याची चित्रांबद्दलची आणि त्यांच्या प्रताधिकाराबद्दलची परिस्थिती खूप विस्कळीत आहे. +कविता, लेख वगैरे प्रताधिकारित मजकुराबद्दल आपण असा मजकूर उडवून लावण्याचे धोरण अलिखित संकेतांनुसार पाळत आहोत(किंवा पाळायचा प्रयत्न करत आहोत असे म्हणणे योग्य.. कारण काही ठिकाणी अजूनदेखील प्रताधिकारित मजकूर, कविता शिल्लक असल्याचे आढळते.). परंतु त्याबाबतही आपले अधिकृत दस्तऐवजीकरण उपलब्ध नाही. वास्तविकतः इंग्लिश विकिपीडियांसारख्या परिपक्व विकिपीडियांवर त्यांची-त्यांची स्वतःची धोरणे अधिकृतरित्या ’सहाय्य पाने’ म्हणून लिहिली गेली आहेत. तसे मराठी विकिपीडियावर अजून तरी काही नाही. +यावर प्राधान्यक्रम ठरवून आपल्याला काही काम करता येईल का? +--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:१५, १० जुलै २००८ (UTC) +In respect to get the actual ,recent ,and important information about Satara We kindly want to give suggetion that update data quarterly or as possible as,for the outsiders from Satara people. +Otherwise analysis and designing of website very best.we thanking ou and congragulates you for your effort. +Satara Cityzon +Prashant diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14696.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c13e754a6a63582f0c3ad0a781eb369231da06b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14696.txt @@ -0,0 +1,15 @@ +विकिपीडिया मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! हा लेख विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून देईल. विकिपीडियामधील इतर मदतलेख मदत मुख्यालयात उपलब्ध आहेत तसेच आपल्याला काही शंका असतील तर त्या मदतकेंद्र येथे विचारा. +विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्हीसुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पानसुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरू करू शकता. +बिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि विकिपीडिया वापरून इतरांना करून द्या. +विकिपिडिया हा मुक्त माहिती स्रोत आहे माहिती वाचण्यास, वापरण्यास पैसे लागत नाहीत. अर्थात माहितीचा तारतम्याने वापर करणे अपेक्षित आहे कारण ही माहिती काही वेळा चुकीची असू शकते.मुद्रणाधिकार असलेली माहिती सुयोग्य परवानगीशिवाय येथे वापरणे अपेक्षित नसले तरी काही नवागतांच्या चुकीमुळे असे घडले तर असा मसुदा लगेच आपण स्वत:सुद्धा गाळून टाकू शकता. +लेखांमध्ये सहज परस्पर संदर्भ देता येतात. उदाहरणार्थ, तुम्ही संदर्भ येथे टिचकी मारुन संदर्भ या शब्दाबद्दल माहिती पाहू शकता. +विकिपीडियावरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबून राहण्याइतपत खात्रीलायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरुवात करता येते. +विषयांचा परीघ सामान्य ज्ञानकोशापेक्षा व्यापक असतो. अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमूहातील लोकांकडच्या छोट्यात छोट्या माहितीचे संकलन शक्य होते. +अधिकाधिक संपादनानंतर कालपरत्वे लेख परिपक्व होत जातात. +वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असू शकते. +विकिपीडियावरील लेख पुनः पुनः आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तिगणिक त्यातील एकांगीपणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्कनिष्ठता वाढू शकते. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते. +छापील मजकुरासाठी आवश्यक असलेली कागदाची मर्यादा नसल्यामुळे मजकूर त्रोटक आणि विस्तृत- दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून देता येतो. +धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे +विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे[1] स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[2] फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त[3] करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेउनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते. +उपरोल्लेखित विकिपीडियाच्या मुक्‍त ज्ञानकोशात समाविष्ट हो‍ऊ न शकणार्‍या काही गोष्टी विकीच्या इतर सहप्रकल्पात अंतर्भूत करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे. + मोबाईल ? diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1470.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7287df9e53b615e250d9544021351112db7182c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1470.txt @@ -0,0 +1,9 @@ +राकेश रोशन (उर्दू: راکیش روشن) (सप्टेंबर ६, इ.स. १९४९:मुंबई - ) हा बॉलिवूडमधील निर्माता, निर्देशक व अभिनेता आहे. +याचे मूळ नाव राकेश रोशनलाल नागरथ असे आहे. +राकेश रोशन हे "क" अक्षरा पासून चित्रपट बनवण्या साथी प्रससिद्ध आहे. करण अर्जुन, कहो न प्यार हाइन , क्रिश हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. +त्यांचे वडील संगीत दिग्दर्शक होते. + + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14712.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf612c6e70eba49a47170a41ecc127cb8a5baa4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14712.txt @@ -0,0 +1,10 @@ +विकिपीडिया (Wikipedia) हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला मुक्त ज्ञानकोशांचा समूह आहे.[१] +विकिपीडिया ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत[२] ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. +विकिपीडियाचे संकेतस्थळ विकी ही आज्ञावली (सॉफ्टवेर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रितरीत्या महाजालावर काम करू शकतात. +विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. मराठी विकिपीडिया), सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो. +विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचा निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना, ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.[३] +विकिमीडिया फाउंडेशन ही ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे. +आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.[४][५] विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषा यातील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो. +मराठी विकिपीडियावर सध्या ९७,०८२ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत, जगातील विविध भाषांत मिळून, आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख लिहीले गेले आहेत. +विकिपीडियाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपीडिया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्र वापरून शोधता येतो. +जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्लिश भाषेत केली.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1472.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7287df9e53b615e250d9544021351112db7182c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1472.txt @@ -0,0 +1,9 @@ +राकेश रोशन (उर्दू: راکیش روشن) (सप्टेंबर ६, इ.स. १९४९:मुंबई - ) हा बॉलिवूडमधील निर्माता, निर्देशक व अभिनेता आहे. +याचे मूळ नाव राकेश रोशनलाल नागरथ असे आहे. +राकेश रोशन हे "क" अक्षरा पासून चित्रपट बनवण्या साथी प्रससिद्ध आहे. करण अर्जुन, कहो न प्यार हाइन , क्रिश हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. +त्यांचे वडील संगीत दिग्दर्शक होते. + + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14731.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1745d51e16f5404b1bec7875a429a64398dd5665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14731.txt @@ -0,0 +1,36 @@ +पहारा आणि गस्त + +हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे. + +खरेतर विकिपीडियाचे सर्वांत अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे साहाय्य या गोष्टींत करतात. अर्थात हा पहारा, गस्त किंवा साहाय्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते.बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्‍याची सूचीत सम्मीलीत करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात.तर त्याही पेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चुका बरोबर करून अथवा परतवून वेळेचे योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषेतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पार करत इतर विविध प्रकल्पातही गस्त घालत मार्गक्रमण करतात. +गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंत करतात. +अनामिक सदस्यांची पाने तपासल्यानंतरची प्राथमिकता नवागत सदस्यांचे संपादन तपासण्याचे असते. +आपण एखाद्या विशीष्ट विषयातील वर्गीकृत पानातील बदलांवरसुद्धा लक्ष टेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्हाला या पानाशी संबंधित बदल विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया:पहारा_आणि_गस्त येथे पहावयास मिळतील अथवा विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/वर्ग:पहारा आणि गस्त येथे या वर्गातील सर्व लेखा संबंधित अलिकडील बदल तपासता येतात. +तसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात, +एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते. बरेच अनुभवी संपादक स्वयंचलीत सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्तसुद्धा देतात. +त्या शिवाय एखाद्या चूक शब्द योजनेचा शोधही शोधयंत्रातून घेऊन ज्या कोणत्या लेखात अशी चुकीची शब्द योजना आहे ती दुरूस्त करता येते. +लेखपानावर लावण्याकरिता {{लेखनऔचित्य}} +ह्या लेखात आत्तापर्यंत लेखन/संपादन न केलेल्या व्यक्तींनी या लेखाचा आढावा घेऊन लेख पुर्नसंपादित करण्याची/ लेख स्वतःच्या पहारासुचीत नमुदकरून वेळोवेळी गस्त घालून या विकिपीडिया लेखाचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे.संबधीत लेख इतर व्यक्तींनी सुधारणा करे पर्यंत आणि हितसंबध असणार्‍या व्यक्तिने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने संपादने करणे विश्वासार्ह पणे थांबवे पर्यंत हा साचा काढू नये. +वर्ग:लेखनऔचित्य या वर्गाने वर्गीकृत झालेल्या लेखपानांचे अलिकडील बदल पहाण्याकरिता येथे टिचकी मारा अथवा हितसंघर्ष निर्देश साचा लावलेल्या सदस्याचे सदस्य नावाचे योगदानावर लक्ष ठेवावे . हितसंबधीत सदस्याने संबधीत पानात अथ्वा त्याचप्रकारची संपादने स्पष्टीकरण न देता न थांबवल्यास .यांच्या योगदानावर लक्ष ठेवा#हितसंघर्ष येथे नोंदवा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. +शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +सदस्य चर्चा पानावर लावण्याकरिता {{हितसंघर्ष}} +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधांबद्दल आहे; एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्याकरिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वतःचे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/ पानात किंवा विभागात, संपादने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशीय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. +शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +संदेश = {{{संदेश}}} +कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. + ‎ +१) 58.68.8.188 हा अंकपत्ता 202.138.97.9चा सॉकपपेट आहे का ते चेकयूजरकडून तपासून घेणे. 58.68.8.188 या अंक पत्त्यानेही इंग्रजी आणि मराठी विकिपीडियात साधारणपणे एकाच प्रकारचा उत्पात केल्याचे भासते. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14803.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a58b9af116f278261944b7279929fd684915e44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14803.txt @@ -0,0 +1 @@ +विक्रम उसेंडी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14814.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5b49b41127027bfc874c758914792b5cccb106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14814.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅप्टन विक्रम बत्रा (९ सप्टेंबर १९७४ - ७ जुलै १९९९) हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.[ संदर्भ हवा ] +२००३ साली प्रदर्शित झालेल्या एलओसी कारगिल या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.[ संदर्भ हवा ] +२०२१ साली प्रदर्शित झालेल्या शेरशाह या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मलहोत्रा याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14823.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2884fd77ed65c7d487368b5ca63df915a0705e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14823.txt @@ -0,0 +1,3 @@ +विक्रम राठोड. +ऑगस्ट ५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14843.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38b947782ec5564a416ce280a7dc916b7f5ae24d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14843.txt @@ -0,0 +1 @@ +विक्रमजीत सिंग (क्रिकेट खेळाडू) (९ जानेवारी, २००३:नेदरलँड्स - हयात) हा  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14870.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..577e4da8b1588d809155c9c394bdcdce74c8cfce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14870.txt @@ -0,0 +1,2 @@ +विखरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14873.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..363a2e788bf3891d8653106d2ede794da37f8c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14873.txt @@ -0,0 +1,2 @@ +विखाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14884.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14884.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14891.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd5877fa6d5ff61e6aae453fcc1b4bcdfd256be7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14891.txt @@ -0,0 +1,27 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७०४ असलेले विचखेडे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ५६८.४४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १३९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६०० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा घाडवेल येथे आहे. + +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चहार्डी येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14895.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab1f62836522c84e9b24312acf698bbcaa5b310a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14895.txt @@ -0,0 +1,4 @@ +विचार साहित्य संमेलने या नावाची काही मराठी साहित्य संमेलने आहेत. त्यांतली काही ही :-(ही एकत्रित यादी फक्त याच ठिकाणी आणि याच विकिपीडियावर उपलब्ध आहे. हिचे विकिपीडिया मूल्य जाणण्यासाठी विशेष समज असण्याची गरज आहे.!!) + + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14913.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eacbd15316cf0f430093cc40cdaee525df25a794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14913.txt @@ -0,0 +1,2 @@ +विचिटा ड्वाइट डी. आयझेनहॉवर राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICT, आप्रविको: KICT, एफ.ए.ए. स्थळसूचक: ICT)हा अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील विचिटा शहरात असलेला विमानतळ आहे. याला विचिटा विमानतळ किंवा आयझेनहॉवर विमानतळ या नावांनेही ओळखले जाते. या विमानतळास अमेरिकेच्या ३४व्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमरिकेतील निवडक शहरांना प्रवासी तसेच मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14933.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18b981bd069f892a0b155c5691e875e277eb1aad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14933.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +विजय (१९४२ चित्रपट) हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14946.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfaa0b79a5539168b47d261705ce11587ae24828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14946.txt @@ -0,0 +1,6 @@ +विजय कुमार सारस्वत हे एक भारतीय शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी पूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे महासंचालक आणि भारतीय संरक्षण मंत्र्यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले आहे. [१] ते ३१ मे २०१३ रोजी निवृत्त झाले [२] आणि सध्या नीती आयोगाचे सदस्य आहेत. भारताचे नियोजन आयोग [३] आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती डॉ. [४] +सारस्वत हे पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास आणि भारतीय सशस्त्र दलात त्याचा समावेश करणारे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. ते भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत. +२५ मे १९४९ रोजी ग्वाल्हेरमधील दानाओली परिसरात जन्मलेल्या सारस्वत यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ग्वाल्हेरमधून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली, एमपी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधून अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी मिळवली आणि त्यानंतर प्रोपल्शन इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट मिळवली. उस्मानिया विद्यापीठ . [५] +सारस्वत नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे फेलो आहेत. ते समीरच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत आणि AICTEच्या संशोधन मंडळाचे सदस्य आहेत, CSIR लॅब्स आणि उस्मानिया विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. ते अध्यक्ष आहेत, दहन संस्था (भारतीय विभाग), आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (हैदराबाद शाखा). डॉ. सारस्वत हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रणालीमुळे नाकारले गेलेल्या गंभीर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात आघाडीवर आहेत, ज्यामुळे भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी झाला. त्यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध समित्यांचे नेतृत्व केले आहे. +सारस्वत यांना DRDO सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार - 1987, राष्ट्रीय वैमानिक पुरस्कार - १९९३, DRDO तंत्रज्ञान हस्तांतरण पुरस्कार - 1996 आणि कार्यप्रदर्शन उत्कृष्टता पुरस्कार - १९९९ प्राप्त झाला आहे. राष्ट्रासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, त्यांना १९९८ मध्ये पद्मश्री आणि 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित [६] आले आहे.  जानेवारी २०१० आणि डिसेंबर २०१२ मध्ये त्यांना अनुक्रमे सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सूरत, SRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चेन्नई आणि जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, हैदराबाद यांच्याकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यांना २०११ मध्ये आर्यभट्ट पुरस्कार मिळाला [७] +अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल आणि व्हीके सारस्वत यांच्या अनेक निर्णयांवर कॅगने लाल झेंडे लावल्यानंतर , संरक्षण मंत्रालयाने [८] त्यांच्या आर्थिक अधिकारांवर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. [९] २०१३ मध्ये भारत सरकारने DRDOचे प्रमुख म्हणून त्यांची मुदतवाढ नाकारली. [१०] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14949.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2c373d2fe7c83cf1cc6abd55c79b076b835d38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14949.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजय कुमार सिन्हा हे एक भारतीय राजकारणी आहेत[१] , सध्या ते बिहार विधानसभेचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. ते २०१० पासून लखीसराय मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि बिहार विधानसभेचे सदस्य आहेत.[२] +विजय कुमार सिन्हा मायनेट प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1495.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1a428428f7ab0cb942454aeb3eea0101cce980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1495.txt @@ -0,0 +1,10 @@ +राखी मजुमदार ( १५ ऑगस्ट १९४७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या राखीने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. राखीला तिच्या कारकिर्दीमध्ये १६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले ज्यांपैकी ३ पुरस्कार तिला मिळाले. तिला २००३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. ह्याच वर्षी भरत सरकारने राखीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. +प्रमुख चित्रपट :-1989 राम लखन +1990 जीवन एक संघर्ष +1991 सौगंध +1993 रुदाली,खलनायक, क्षत्रिय, दिल की बाजी, अनाडी, बाजीगर +1999 बादशाह , दिल क्या करे , खलनायक , क्षत्रिय +1994 फिरिये दाव,विवेकानंद, +1995 करण अर्जुन,किस्मत +1998 सैनिक +2003 तलाश,दिल का रिश्ता diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14951.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f71437de26893fc1a900f4e674caeb36fb9871a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14951.txt @@ -0,0 +1 @@ +विजय कुवळेकर : मराठी लेखक आणि पत्रकार. त्यांनी चित्रपटांचे लेखनही केले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14991.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79947ac011bb9aae3519557c113c1c83f9ab1e76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14991.txt @@ -0,0 +1,2 @@ + +विजय मल्ल्या ( १८ डिसेंबर, इ.स. १९५५) हे कारवारी गृहस्थ भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14996.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b32cc4e55d0055a66345239499eac6a9feef2c1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_14996.txt @@ -0,0 +1 @@ +विजय मौर्य हा एक भारतीय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे जो हिंदी चित्रपट आणि थिएटरमध्ये काम करतो. [१] तो २०१९ च्या गल्ली बॉय चित्रपटातील त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15008.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d95b6ee46ffa71c60e5d0f8d7cb8c6f23956b93b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15008.txt @@ -0,0 +1,16 @@ +विजय वसंतराव पाडळकर (जन्म : ४ ऑक्टोबर, १९४८) हे मराठीतील एक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अभिजात साहित्य व चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत.[ संदर्भ हवा ] विजय पाडळकर यांची ३५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना पाच राज्य पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.[ संदर्भ हवा ] +विजय पाडळकर यांचा जन्म बीड, (महाराष्ट्र) येथे एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील वसंतराव पाडळकर हे उप-शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणून त्यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या गावी झाले. इ.स. १९७२ साली ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून एम.कॉम.ची परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ] इ.स. १९७० साली विजय पाडळकर हे महाराष्ट्र बँकेत दाखल झाले. मात्र नोकरीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच इ.स. २००१ साली त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.[ संदर्भ हवा ] +विजय पाडळकर यांनी लेखनाला सुरुवात इ.स. १९८४ साली ’मराठवाडा’ दैनिकात ’अक्षर संगत’ हे सदर लिहून केली.या सदरातील लेखांचे संकलन ’देखिला अक्षरांचा मेळावा’ या नावाने प्रकाशित झाले व त्याला वाल्मीक पुरस्कार मिळाला. या पुस्तकामुळे आस्वादक समीक्षक म्हणून पाडळकरांचे नाव सुप्रतिष्ठित झाले. इ.स. १९९० साली पाडळकरांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या रविवार पुरवणीत जागतिक कथेचा मागोवा घेणारी ’कथांच्या पायवाटा’ ही लेखमाला लिहिली. जागतिक कथा व अभिजात साहित्य या संदर्भात पाडळकरांनी यानंतर ’मृगजळाची तळी’, ’वाटेवरले सोबत’ आणि ’रानातील प्रकाश’ ही पुस्तके लिहिली. गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर निर्माण झालेले चित्रपट या विषयांवरील पाडळकरांचे पुस्तक ’चंद्रावेगळं चांदणं’ हे इ.स. १९९५ साली प्रकाशित झाले. मराठी साहित्यात प्रथमच चित्रपट आणि साहित्य या दोन कलांचा तुलनात्मक विचार या पुस्तकाद्वारे केला गेला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.[ संदर्भ हवा ] +विजय पाडळकर यांनी इ.स. २००१ साली महाराष्ट्र बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. इ.स. २००१ च्या मेमध्ये त्यांनी फिल्म इंस्टिट्यूट ऑफ इंडिया वतीने घेण्यात येणारा चित्रपट रसास्वादाचा कोर्स (फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स) केला. या कोर्सदरम्यानचे अनुभव शब्दबद्ध करणारे त्यांचे पुस्तक, ’सिनेमाचे दिवस पुन्हा’ हे इ.स. २००५ साली प्रकाशित झाले. यानंतर पाडळकरांनी साहित्य आणि चित्रपट या विषयाचा सखोल अभ्यास करणे चालू केले. या विषयावर त्यांची "नाव आहे चाललेली" (विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या व त्यावर सत्यजित राय यांनी केलेले तीन चित्रपट यांचा अभ्यास) व ’गर्द रानात भर दुपारी’ (जपानी लेखक अकुतागावा याच्या दोन कथा व त्यांवरील अकिरा कुरोसावाने तयार केलेला चित्रपट राशोमोन) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.[ संदर्भ हवा ] प्रख्यात हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा आढावा घेणारे "गंगा आए कहाँ से" हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुलजार म्हणतात, मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सिनिमा पर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत हैं।[१] २००६ साली विजय पाडळकर यांनी गुलजार यांची टप्प्या टप्प्याने सुमारे वीस तास मुलाखत घेतली. त्या मुलाखतीवर आधारित गुलजार यांच्या संपूर्ण १६ चित्रपटांचा अभ्यास व आस्वाद पाडळकर यांनी या पुस्तकात मांडला आहे.[ संदर्भ हवा ]   +’कवडसे पकडणारा कलावंत’ हे श्रेष्ठ रशियन कथाकार आंतोन चेखव याचे जीवन व त्याच्या कथा यांचा अभ्यास करणारे पाडळकरांचे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. या पुस्तकाला प्रतिष्ठेच्या केशवराव कोठावळे पुरस्कारासोबत अनेक चांगले पुरस्कार मिळाले आहेत.[ संदर्भ हवा ] आस्वादक समीक्षात्मक लेखन करीत असतांनाच पाडळकरांनी काही स्वतंत्र कथाही लिहिल्या. या कथांचा संग्रह ’पाखराची वाट’ या नावाने प्रकाशित झाला आहे. याशिवाय व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा परस्परसंबंध शोधणारी ’अल्पसंख्य’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. इ.स. २००८ साली लोकसत्ता दैनिकाच्या रविवार पुरवणीत पाडळकरांनी ’सिनेमाटोग्राफ’ या नावाने एक सदर लिहिले, ज्यातून जगातील महान चित्रपट दिग्दर्शकांच्या कार्याची माहिती देत त्यांनी चित्रपट कलेचा इतिहास सादर केला. या सदरातील लेखांचे पुस्तक सिनेमायाचे जादूगार या नावाने लवकरच प्रकाशित होत आहे.[ संदर्भ हवा ] +हिंदी चित्रपट आणि सिनेसंगीत हे देखील विजय पाडळकरांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. हिंदी सिनेमात गीतकारांना योग्य तो मान दिला जात नाही ही खंत मनात असल्यामुळे त्यांनी नव्वद गीतकारांच्या जीवनाची व कार्याची माहिती देणारे ‘बखर गीतकारांची’ हे पुस्तक परिश्रमपूर्वक सिद्ध केले. ते मुंबईच्या ‘मैत्रेय प्रकाशनर्फे २०१४ साली प्रकाशित झाले. याच प्रकाशनातर्फे ‘देवदास ते भुवन शोम’ हा हिंदी सिनेमाच्या इतिहासाचा प्रथम खंड २०१५ साली प्रकाशित झाला.[ संदर्भ हवा ] +भ्रम आणि भ्रमनिरास या वर्तुळात मानवी जीवन फिरत असते या आशय सूत्राभोवती गुंफलेली ‘कवीची मस्ती’ ही पाडळकर यांची कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई तर्फे प्रकाशित झाली असून तिला ‘द. ता. भोसले साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे.[ संदर्भ हवा ] +साहित्य आणि चित्रपट यांच्या तुलनात्मक अभ्यासाचा पुढला टप्पा असे ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ हा पाडळकरांचा ग्रंथ २३ एप्रिल २०१६ रोजी, शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथीस प्रकाशित झाला. या पुस्तकाच्या पूर्वार्धात नाटक आणि सिनेमा या कलांचा तौलनिक अभ्यास मांडलेला असून उत्तरार्धात ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लिअर’ ही नाटके व त्यांवर आधारित चित्रपट यांची चर्चा केली आहे.[ संदर्भ हवा ] +२०१६ सालच्या डिसेंबरमध्ये पाडळकरांचे ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन पुणे’ यांच्याकडून प्रकाशित झाले असून या पुस्तकात गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या नऊ चित्रपटांची आस्वादक समीक्षा त्यांनी सादर केली आहे.[ संदर्भ हवा ] +कविता हा पाडळकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. रॉबर्ट फ्रॉस्ट याचे जीवन आणि कार्य यांचा वेध घेणारा 'कवितेच्या शोधात' हा ग्रंथ राजहंस प्रकाशन पुणे यांच्यातर्फे 2018 साली प्रकाशित झाला आहे. या पुस्तकास 'महाराष्ट्र ग्रन्थोत्तेजक संस्था, पुणे यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याच वर्षी पाडळकरांच्या 'लघुतम कथांचे 'छोट्या छोट्या गोष्टी' हे पुस्तक प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ] +श्रेष्ठ कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचा वेध घेणारे 'जी.एंच्या रमलखुणा' हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई तर्फे २०१८ साली प्रकाशित झाले. जी.एंच्या कथेवरील उत्तम समीक्षा ग्रंथात त्याची गणना केली जाते.[ संदर्भ हवा ] +प्रख्यात हिन्दी गीतकार शैलेन्द्र याचे जीवन आणि त्याचे काव्य यांचा वेधक अभ्यास सादर करणारे 'सुहाना सफर, और' हे पुस्तक रोहण प्रकाशन पुणे यांच्यातर्फे (साल ??) प्रकाशित झाले आहे. १७७ चित्रपटांसाठी लिहिलेल्या जवळपास आठशे गीतांचा खजिना आपल्यासाठी सोडून गेलेल्या महान गीतकाराचे जीवन आणि त्याचे कार्य यांचा वेध घेत त्यांच्या अजरामर गीतांचा रसास्वाद घेणारा हा आगळावेगळा ग्रंथ.[ संदर्भ हवा ] +हायकू हा जपानचा लोकप्रिय काव्यप्रकार. २०१८ साली पाडळकर अमेरिकेस गेले असताना तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर हायकूंचे वाचन केले. सुमारे ३००० हायकूंच्या वाचंनंनंतर त्यांना या साहित्य प्रकाराची इतकी भूल पडली ही त्यांतील निवडक हायकू त्यांनी मराठीत भाषांतरित करण्याचा प्रकल्प हाती घेतला. जपान मधील तीन महाकवींच्या सुमारे ५०० हायकूंचे भाषांतर सादर करणारा त्यांचा ग्रंथ 'घंटेवरले फुलपाखरू' हा २०१९ साली प्रकाशित झाला. या पुस्तकाला त्यांनी हायकूची चिकित्सा करणारी एक दीर्घ प्रस्तावनाही जोडली आहे.[ संदर्भ हवा ] +जागतिक चित्रपट सृष्टीतील काही चित्रपटांच्या कहाण्या रंजकपाणे मांडणारे 'आनंदाचा झरा' हे त्यांचे पुस्तक २०१९ सालीच प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ] +२०२१ साली, या साऱ्या पुस्तकांपेक्षा वेगळे असे एक अभिनव पुस्तक 'गोजी, मुग्धा आणि करोना' पाडलकरांनी लिहिले. प्रत्यक्षातल्या मुलीला जर पुस्तकातील मुलगी भेटली तर काय होईल या ‘काल्पनिकेभोवती’ या पुस्तकाची रचना केली आहे.’[ संदर्भ हवा ] +जी.एंच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने पाडळकरांनी त्यांना वाहिलेली अभिनव कथारूप श्रद्धांजली 'अनंत यात्री' या नावाने मे २०२३ मध्ये प्रकाशित झाली आहे. समीक्षक सुरेन्द्र दरेकर पाटील यांनी या पुस्तकाचा 'जी.ए. अभ्यासातील एक ध्यासपर्व' असा गौरव केला आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15019.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e870b7e2b56b1c87dc577553da444d7f6e1abadd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15019.txt @@ -0,0 +1 @@ +बॉबी देओल (रोमन लिपी: Bobby Deol ;), जन्मनाव विजयसिंग देओल, (रोमन लिपी: Vijay Singh Deol ;) (२७ जानेवारी, इ.स. १९६७ - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे. हिंदी चित्रपटसॄष्टीतील अभिनेता धर्मेंद्र त्याचा पिता असून अभिनेता सनी देओल त्याचा भाऊ आहे. इ.स. १९७७ साली धरमवीर या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तो चित्रपटक्षेत्रात प्रवेशला. पुढे इ.स. १९९५ सालच्या बरसात या हिंदी चित्रपटाद्वारे नायक म्हणून त्याने पुनरागमन केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15026.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15026.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15033.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eb760cd8fe6c6452c4effe7559a3872b189de89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15033.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +विजयगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15038.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05b4ca4c05dcc15b945899c1b278301ad25e45f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15038.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजयनगर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. +हे शहर विजयनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजयनगरम संस्थानावर पुसापती राजे आणि गजपती महाराजांचे राज्य होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1504.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..facb03c967f9acc1aa9c3aac27e560ff9a4a23c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1504.txt @@ -0,0 +1,3 @@ +राखी पाठीचा खाटिक (इंग्लिश:South Indian Greybacked Shrike) हा एक पक्षी आहे. +मध्य प्रदेश यांच्या सीमेपासून भारतीय द्वीपकल्पी. दक्षिणेकडील श्रीलंका या ठिकाणी असतात. +विरळ पानगळीची जंगले, शेतीचा प्रदेश आणि उद्याने. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15098.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f58d5a7e4093432070ffe76dd081615fbc48bb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15098.txt @@ -0,0 +1,3 @@ +क.सा. पदार्पण: २७ जून, १९३६ +शेवटचा क.सा.: १५ ऑगस्ट, १९३६ +दुवा: [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15104.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4884e580a1f0a025c152411f76026ad4c5ae6ab9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15104.txt @@ -0,0 +1,3 @@ +विजयालक्ष्मी रविंद्रनाथ (१८ ऑक्टोबर, १९५३:चेन्नई, तमिळ नाडू, भारत - ) या भारतीय न्यूरोवैज्ञानिक[मराठी शब्द सुचवा] आहेत. त्यांनी अल्झायमर्स डिसीझ आणि पार्किन्सन्स डिसीझ या रोगांवर संशोधन केले आहे. या बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापिका असून नॅशनल ब्रेन रीसर्च सेंटर या संस्थेच्या संस्थापिका आहेत. +विजयालक्ष्मी यांनी आंध्र विद्यापीठातून बी.एससी. आणि एम.एससी. तर मैसूर विद्यापीठातून पीएच.डी. पदव्या मिळवल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केले. +त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15112.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..130f53e67683eb45f9f78a5f60d5153ecd4663d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15112.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +विजाणू (इंग्रजी: Electron इलेक्ट्रॉन) हा अणूच्या अंतरंगातील एक पायाभूत कण आहे. विजाणूचा विद्युत प्रभार ‘उणे १’ (-१) आहे. सर्व विद्युतचुंबकीय घटना आणि रासायनिक बंध विजाणूंमुळेच घडतात.विद्युत, चुंबकत्व, रसायनशास्त्र आणि औष्णिक चालकत्व यासारख्या असंख्य शारीरिक घटनेत विजाणूची महत्त्वाची भूमिका असते आणि ते गुरुत्वीय, वीज चुंबकीय आणि कमकुवत सुसंवादात देखील भाग घेतात.एका विजाणूचे शुल्क असल्याने, त्यासभोवतालचे वीज क्षेत्र असते आणि ते विजाणू एखाद्या निरीक्षकाच्या अनुषंगाने फिरत असल्यास, ते म्हणाले की एखादा चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी निरीक्षक त्याचे निरीक्षण करेल. इतर स्त्रोतांमधून उत्पादित इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड लॉरेन्त्झ फोर्स नियमानुसार विजाणूच्या हालचालीवर परिणाम करतात.इ +विजाणूचे वस्तुमान ९.१०९ × १०−३१ किलो,[१] किंवा एका अणुवस्तुमानांकाच्या ५.४८९ × १०-४ पट असते. आईनस्टाईनच्या वस्तुमान-ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाप्रमाणे विजाणूमधील स्थितिज ऊर्जा ०.५११ × १०६ eV (विजाणू-व्होल्ट) एवढी येते.[२][३] +एका विजाणूचा वीजप्रभार -१.६०२ × १०−१९ कूलोम एवढा असतो.[१] हा वीजप्रभार इतर आण्विक कणांवरील प्रभारांची तुलना करण्यासाठी एकक म्हणून वापरला जातो.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15150.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..452b20fe87727fb8b476feba0e6f58d6be807683 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15150.txt @@ -0,0 +1 @@ +पिचर बेसबॉल खेळातील चेंडू टाकणारा खेळाडू असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15164.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d371e6a3218a1d5b424666bc1fdaa4d1152c88b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15164.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेब्रुवारी २८ हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात येतो. +विज्ञानप्रसारविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वैज्ञानिक दृष्टिकोन शोधक वृत्ती मानवतावाद आणि सुधारणा यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे या घटनेतील कर्तव्याची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनिष्ट परंपरांचा पगडा उतरवून निर्भयपणे विज्ञानवाद स्वीकारावा असे आवाहन यात केले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15165.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bb1ebd89bb67b95d3ebaf1c944d95c59da1e29a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15165.txt @@ -0,0 +1,2 @@ +विज्ञाननिष्ठ निबंध हा वि.दा. सावरकर यांनी लिहिलेला लेखसंग्रह आहे. +या दोन भागांच्या संग्रहात विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव, गोपालन हवे गोपूजन नव्हे, दोन शब्दात दोन संस्कृती यांसह अनेक लेख समाविष्ट आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15184.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e4467ec84eb6211d279a15b06f0465d2d816b30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15184.txt @@ -0,0 +1,2 @@ +विटावे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1519.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa26c202325aa6894f4aa37fdb20d5e45a9a0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1519.txt @@ -0,0 +1,9 @@ +राग ही एक मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. + +जे इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम नित करू शकत नाही. +रागाच्या व्याख्या पुढील प्रकारे करता येतील. +अ) जीवशास्त्रीय घटक- टेंपोरेल लोब आणि लिंबिक सिस्टिम कारणीभूत +ब) अनुवांशिक घटक - रागाची भावना आनुवंशिक असू शकते. +क) मानसशास्त्रीय कारणे - तीव्र स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती +या व्यक्तीमध्ये + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15212.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59ecd3e774bbe0e29424a817039a751c672481bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15212.txt @@ -0,0 +1,81 @@ +विठ्ठल (विठोबा (IAST: Viṭhobā), ज्याला विठ्ठल (IAST: Viṭṭhala), आणि पांडुरंग (IAST: Pāṇḍuraṅga) म्हणूनही ओळखले जाते, हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळा रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलत: एकेश्वरवादी, गैर-विधीवादी भक्ती-चालित[१][२] महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर, पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी-संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते. वारकरी कवी-संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तीगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहासलेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते १३ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.[३] + +हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते.[४][३] विठोबा, विठुराया, पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते. विठोबा, ज्याला वि(त) थल(अ) आणि पांडुरंगा म्हणूनही ओळखले जाते. त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार, कृष्णाचे रूप मानले जाते.[५]कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[४][६] +विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[३] +विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. +गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात. +त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील +संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[९] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत. +पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.[१०]आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार जन्म द्वापार युगात बुधवार दि. १३ जून इ.स.पु. -३२२८ श्रावण वद्य अष्टमी, श्रीमुख नाम संवत्सर ला पहाटे झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत. +पुराणातील श्लोकाप्रमाणे:- +वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ | +ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे || +अर्थ- +याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत. +दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.[११] +श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊन समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे. +द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला. +श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येऊन दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले. +पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला. +पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात || पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा || +महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते.[१२] +दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते.[३] प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[१३] +दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी +‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा, +कालविला दहीभात आले मिरे लवणा, +साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा, +उद्धवचिद्‌घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’ +हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो. +नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते. +विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[१५] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[१५] +संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे. +'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[१५] +देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात[३]. आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची मुक्ताईनगरहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर तर संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[३] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१६] +विठोबा हा देव भक्त भक्तांच्या भेटीला आलेला आहे व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. श्रीहरी विठ्ठल नामे अवतार घेऊन परमभक्तांना भेटून स्वरूप दाखविले होते आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते. +आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[१७] +मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५ चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे. +अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत. +पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे.[१८][१९] +पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते. त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ] +याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनाचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.[ संदर्भ हवा ] +२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[२०] +विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही - +(अपूर्ण यादी) +१) युगे अठ्ठावीस +युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । +वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । +पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । +चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।। +जय देव जय देव जय पांडुरंगा । +रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।। +तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । +कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । +देव सुरवर नित्य येती भेटी । +गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। +जय देव ।। 2।। +धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । +सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । +राई रखुमाबाई राणीया सकळा । +ओवळिती राजा विठोबा सावळा।। +जय देव ।।3।। +ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । +चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । +दिंड्या पताका वैष्णव नाचती । +पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। +जय देव ।।4।। +आषाढी कार्तिकी भक्तजन येती । +चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।। +दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। +केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। +जय देव जय देव ||5|| +२) येई हो विठ्ठले +येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ +निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ +आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ +पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥ +पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ +गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥ +विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ +विष्णूदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15226.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67cf4bd6fd44ee344dbdb48df101a0307fc5e800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15226.txt @@ -0,0 +1,3 @@ +विठ्ठल बापू ठोंबरे[१] हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावात राहणारे असून खंडोबाचा संशोधनात्मक अभ्यास करणारे संशोधक आहेत. 'भारतीय लोकदैवत खंडोबाविषयीच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या त्यांच्या संशोधन प्रबंधासाठी ठोंबरे यांना, पुणे विद्यापीठाने 'पीएच.डी.' प्रदान केलेली आहे.[२] +फलटण येथील मुधोजी विद्यालयातून विठ्ठल ठोंबरे यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आईचे व चौदाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ठोंबऱ्यांना मेंढपाळाची कामे करून माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे लागले. नंतर त्यांनी ऑफिसबॉय, स्पॉटबॉय अशी कामे करीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची 'बहिस्थ' पद्धतीने पदवी मिळवली.[३] +विठ्ठल बापू ठोंबरे यांचा 'कुलदैवत खंडोबा' हा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1524.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..127d359bb07c7a89f84eb915580c73744b09b9ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1524.txt @@ -0,0 +1,2 @@ + +अहीर भैरव हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15245.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526da6d51756adc5e63c704c6d6e8727f1f8b476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15245.txt @@ -0,0 +1,8 @@ +विठ्ठल हरी कुलकर्णी (१४ एप्रिल, १९०२ - ९ डिसेंबर, १९८२) हे एक मराठी लेखक, समीक्षक व चरित्रकार होते. त्यांनी चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास या टोपणनावांनी ही लेखन केले आहे. +ते कोकणातून बी.ए. (१९२४) व एम.ए. (१९३१) झाले. काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या इस्माईल युसुफ व रुईया काॅलेजांत त्यांनी प्राध्यापकी केली. +वि.ह. कुलकर्णींनी ज्योत्स्ना, तुतारी, प्रतिभा, विविध वृत्त या नियतकालिकांमधून सदरलेखन केले. पैकी प्रयिभा नियतकालिकात 'हास-परिहास' या सदराचे लिखाण सुहास या नावाने, तर 'चांदण्याच्या गप्पा' या 'ज्योत्स्ना'च्या सदरात 'चंद्रहास ' या टोपणनावाने केलेले त्यांचे लेखन लोकप्रिय झाले. +पाश्चात्त्य लेखक आणि विविध क्षेत्रांतील काही सुप्रसिद्ध व्यक्ती यांच्यावरील त्यांनी लिहिलेले चरित्रपर लेख 'व्यक्तिचित्रे' या नावाने सन १९३६मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकात मॅक्झिम गाॅर्की, जी.के. वेस्टर्टन, ग्रेटा गार्बो, ऑर्नोल्ड बेनेट, सर ऑर्थर काॅनन डायल, चार्ली चॅप्लीन, डाॅन ब्रॅडमन, फिलिप स्नोडन, लाॅर्ड बर्कनहेड या साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील नऊ व्यक्तीचीची चित्रणे आहेत. +विठ्ठल हरी कुलकर्णी यांनी निबंध स्वरूपाचे अभ्यासपूर्ण लेखनही केले आहे. त्यामध्ये गो.ग. आगरकर, अ.ब. कोल्हटकर (अर्वाचीन मराठी वाड्मय सेवक खंड १, १९३१), मराठी कादंबरी : १८७५ ते १९३५ (अर्वाचीन मराठी साहित्य, १९३५), मराठीतील निबंधवाङ्मय (प्रदक्षिणा, १९४१), न.चिं. केळकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने 'केळकर यांच्या वाड्मयातील विशेष' (केळकर षष्ट्यब्दीपूर्ती ग्रंथ, १९३२) आदींचा समावेश होतो. +आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांचे 'जॉर्ज बर्नाड शॉ' आणि 'अच्युत बळवंत कोल्हटकर : व्यक्ती आणि वाड्मय' हे अभ्यासपूर्णरीत्या लिहिलेले दोन मोठे चरित्रग्रंथ प्रकाशित झाले. +ऑस्कर वाईल्डच्या 'लेडी विडरमिअर्स फॅन'चे त्यांनी शोभेचा पंखा हे नाटक पुस्तकरूपाने प्रकाशित झाले नाही,.परंतु मुंबई मराठी साहित्य संघाने ते रंगमंचावर आणले. +वृत्तपत्रे, नियतकालिके यांमधून विपुल प्रमाणात लेखन करूनही 'व्यक्तिरेखा'(१९८६) व 'वि.ह. कुलकर्णी निवडक लेख' (१९८८) ही दोनच पुस्तके त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15256.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..401641c851444251cae2ed1df33604b33467a436 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15256.txt @@ -0,0 +1 @@ +विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया (९ एप्रिल, इ.स. १९७१ - ) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पोरबंदर मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून आपले पद राखले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15270.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..429cabb2bc91ca329ba76cb9c8b31ff31367edeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15270.txt @@ -0,0 +1,2 @@ +विठ्ठलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15312.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba935b3fd28cc0c16253a575edb464cc88d1338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15312.txt @@ -0,0 +1,11 @@ +विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड हे नागपूर मधील एक कसोटी क्रिकेटचे मैदान होते. +हे मैदान व्हिसीए मैदान म्हणून ओळखले जाते आणि मध्य विभागाच्या अधिपत्याखाली आहे. ह्या मैदानावरील पहिला सामना १९६९ साली खेळला गेला +आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान म्हणून ह्या मैदानाची जागा आता नवीन मैदान विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान ह्या मैदानाने घेतली आहे. सध्या हे मैदान विदर्भ आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघ वापरत आहे. +सुनील गावसकरने त्याचे एकमेव एकदिवसी शतक ह्याच मैदानावर क्रिकेट विश्वचषक, १९८७ दरम्यान न्यू झीलंड विरुद्ध केले.[१] +१९९५ साली, भारत आणि न्यू झीलंड ५व्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, मैदानातील इस्ट स्टँडची भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यु झाला आणि ७० जण जखमी झाले होते. +विदर्भ क्रिकेट असोसिएशन व्यवस्थापित देशातील दहावे कसोटी मैदान जे कदाचित एकमेव असे आंतरराष्ट्रीय मैदान आहे ज्यावर आपण रस्त्यावरून सरख मैदानावर चालत येऊ शकता आणि जे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. +इतिहासातील, पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील हॅटट्रिक चेतन शर्माने केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि एवेन चॅटफिल्ड ह्या तिघांना त्रिफळाचीत करून नागपूरमध्येच साधली होती.[२] +सुनील गावसकर त्याचे एकमेव एकदिवसीय आणि विश्वचषक शतक न्यू झीलंड विरुद्ध १९८७ क्रिकेट विश्वचषकादरम्यान केले होते. तो स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना होता आणि भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला. शतकांचा विचार करता हे मैदान सचिन तेंडुलकरसाठी दुसरे सर्वात फलदायी मैदान आहे. सचिन तेंडुलकर चेपॉक येथे चार आणि त्यामागोमाग नागपूरमध्ये तीन शतके लगावली आहेत. +२६ नोव्हेंबर १९९५ रोजी, ह्या मैदानावर एक अत्यंत दुःखदायक घटना घडली. भारत-न्यू झीलंड एकदिवसीय मालिकेतील पाचव्या सामन्यादरम्यान, इस्ट स्टँडमधील एक भिंत कोसळून नऊ लोक मरण पावले.[३] +बीसीसीआयने १९९९ मध्ये खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी एक समिती नेमली, त्याआधी खेळपट्टीची अवस्था खूपच वाईट होती. हवी तशी खेळपट्टी तयार होईपर्यंत थोडा वेळ जावा लागला. याच कारणामुळे २००३-०४ मध्ये खेळवल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवला आणि बॉर्डर-गावसकर चषकावर आपले नाव कोरले. +स्थानिक समिक्षकांनी क्युरेटरवर टीका केली की घरच्या संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांनी एक विरोधी संघाला मदत करणारी वेगवान खेळपट्टी बनवली. परंतु क्युरेटरच्या म्हणण्यानुसार त्याने फक्त खेळपट्टी समितीच्या आदेशांचे पालन केले. आजमितीला अस्सल वेगवान गोलंदाजांना वेग आणि मुव्हमेंटसाठी सहाय्य करणाऱ्या काही मैदानांपैकी एकमेव असे नागपूरचे मैदान आहे. २००४-०५ च्या हंगामातील बरेच प्रथम-श्रेणी सामने हे त्यामुळे ३ दिवसात संपले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1532.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df394fcb9683ad8cf3819a6c31719e911efc2a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1532.txt @@ -0,0 +1 @@ +राग केदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15326.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bbdff9d08eacfaf2c8dcb29809f03bd5a610041 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15326.txt @@ -0,0 +1,56 @@ +आदिवासी या भारतीय उपखंडातील जमाती आहेत [१] ज्यांना भारतातील काही ठिकाणी स्थानिक मानले जाते. [२] हा शब्द एक आधुनिक संस्कृत शब्द आहे जो 1930 च्या दशकात आदिवासी राजकीय कार्यकर्त्यांनी मूळचा दावा करून आदिवासींना स्वदेशी ओळख देण्यासाठी वापरला होता. [३] हा शब्द वांशिक अल्पसंख्याकांसाठी देखील वापरला जातो, जसे की बांगलादेशचे चकमा, नेपाळचे खास आणि श्रीलंकेचे वेदा . तथापि, भारत सरकार आदिवासींना अधिकृतपणे आदिवासी म्हणून मान्यता देत नाही. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या स्वदेशी आणि आदिवासी लोकांवरील आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कन्व्हेन्शन 107 ला मान्यता दिली (1957). 1989 मध्ये भारताने ILO कन्व्हेन्शन 169 वर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यातील बहुतांश गट भारतातील घटनात्मक तरतुदींनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहेत. +त्यामध्ये भारत आणि बांगलादेशातील लक्षणीय अल्पसंख्याक लोकसंख्या आहे, जी भारताच्या लोकसंख्येच्या 8.6% आणि बांगलादेशच्या 1.1%, किंवा 104.2 बनवते. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात दशलक्ष लोक आणि 2010 च्या अंदाजानुसार बांगलादेशात 2 दशलक्ष लोक आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आणि ईशान्य भारत आणि भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे, आणि फेनी, खागरबन, आणि खारबन येथे आदिवासी समाज विशेषतः प्रमुख आहेत., रंगमती, आणि कॉक्स बाजार . +भारतातील मूळ रहिवाशांपैकी एक असल्याचा दावा केला जात असला तरी, सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर अनेक सध्याचे आदिवासी समुदाय तयार झाले, ज्यात प्राचीन शिकारी, सिंधू संस्कृती, इंडो-आर्यन आणि ऑस्ट्रोरिया यांच्या विविध अंशांचे वंशज आहेत. तिबेटो-बर्मन भाषा बोलणारे. [४] [५] [६] +आदिवासी भाषांचे सात भाषिक गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, म्हणजे अंदमानी ; ऑस्ट्रो-आशियाई ; द्रविड ; इंडो-आर्यन ; निहाली ; चीन-तिबेटी ; आणि Kra-Dai . [७] +आदिवासी अभ्यास हे एक नवीन विद्वान क्षेत्र आहे, जे पुरातत्व, मानववंशशास्त्र, कृषी इतिहास, पर्यावरणीय इतिहास, सबल्टर्न स्टडीज, स्वदेशी अभ्यास, आदिवासी अभ्यास आणि विकासात्मक अर्थशास्त्र यावर आधारित आहे. त्यात भारतीय संदर्भाशी संबंधित वादविवाद जोडले गेले आहेत. +आदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. त्या बोलीभाषा म्हणजे ढोरी (टोकरे कोळी), कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, वाघरी, वाघरामी, पारधी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी,मावळी वगैरे. यांतील बहुतेकांना लिपी नाही, आदिवासी समूहांकडून त्या फक्त बोलल्या जातात. परंतु त्या बोलणाऱ्यांची संख्या थोडी आहे. काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदाहरणार्थ संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे. +आदिवासी समूहांची संस्कृती समृद्ध असून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गीते, नृत्यप्रकार हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. +कातकरी गीत- +मुरमीचा गण जल्म झाला पातालात | +ते गण गेला कोणाच्या वंश्याला | +वंश्याला जर गेला नसता पूंजला मिलला असता | +पन आता कार न्हाई मिळत पूजाला || +येथून गण झाला पुरा, म्हाईत असलं तर सांग रं सभेला || [८] +गोंड भजन- +अमर कंटक नाळ नर्बदाल वासी, केंज्या ग्यानी सारा जीवां पैदा किसी +आदिवासी भिल्ले कोयजाले, फाड ते होरके, बसे माझी || +नर्मदाना येर उंजीकून अल्मस्त होरे बने मातुरे +कुम्राल इंदोर नर्बदाल असकेवासी || + +महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील काही प्रसिद्ध लोकगीत +आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो +डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो +वो मे ते फैशन करीने भंगोऱ्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो +आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || +संजय किराड़े मारू नाम रे जुवानाय || टोपी पटेल मारू दोस्ती छे वो जुवानाय || २ || +आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो +डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो +वो मे ते फैशन करीने भंगोऱ्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो +आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || +गजरा ने मौसम गजरो वारु लागे वो || +वो जुवानाय सम्बिवे ले वात मारी || कायदे आई लव यु वो जानू मारी +कायदे आई लव यु वो जुवानाय मारी +आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो +डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो +वो मे ते फैशन करीने भंगोऱ्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो +आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || +काहनी काजे देखों ने काहनी काजे रोहने दोम || २ || +101 जुवानाय भंगोऱ्या मा आवी रोय +टोपी पटेल नाव् मारो ओजर मारो गाव वो || २ || +वो तुते उजर भंगोरिया मा आवेजी गन्ना ने रोस आप्नु पिसू वो || २ || +आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो +डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो +वो मे ते फैशन करीने भंगोऱ्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो +आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || +भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || +पुर्या पारिने भुर्सूनी होय गालो पर गुलाल लागाड़ी देय +पुर्या पारिने भुर्सूनी होय गालो पर गुलाल रोग्डी देय +भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || +टोपी पटेल मारू दोस्ती छे आच्छी आच्छी लड़की पटावे || २ || +भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || +भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || + +चित्र:Baiga woman and child, India.jpg|बैगा महिला +चित्र:एक आदिवासी घर.jpg|एक आदिवासी घर +चित्र:Bullock Cart used by Korku tribal in Melghat, Maharashtra.jpg|मेळघाट येथील महाराष्ट्र) + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15328.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..337422ebfb98a812b142bc5656614a3eea6ae97c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15328.txt @@ -0,0 +1,10 @@ +महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ इ.स. १९२३ मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ इ.स. १९४८ आणि मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९५६ मध्ये स्थापन झाले. +महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन राज्य कृषि मंत्रालयामार्फत होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतवैद्यक, रुग्ण शुश्रूषा विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. रायगड जिल्ह्यात लोणेरे येथे डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, तसेच नागपूर येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे. +या व्यतिरिक्त, मराठी भाषा विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे. +राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते. +महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले. +महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली. +महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत. +वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते. +श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३. +विनोद विद्यापीठ, पुणे diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15333.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869d51d827326931524f23115ce116be963d8bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15333.txt @@ -0,0 +1,5 @@ +संगणकावर साठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला विदा (इंग्रजी: Data - डेटा किंवा डाटा) म्हणतात. माहितीसाठ्याला विदागार (इंग्लिश : database - डेटाबेस) असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे; विद् या संस्कृत धातूवरून विदा हा शब्द आला आहे. जसे विद्‌पासून विद्या. +विदा अनेक घटकांची बनलेली असू शकते. जसे प्रयोग, निरीक्षणे, आकडेवारी, चित्र, शब्द, शब्दांचा क्रम, टचपॅडवर केलेल्या हालचाली, किती जोर देऊन बटणं दाबली, कुठल्या वेळेस विकिपिडियाच्या कुठल्या पानात किती बदल केला, इत्यादी. +एका विशिष्ठ पद्धतीने, सुयोग्य रचनेने साठवून ठेवलेल्या विदेस विदागार (डेटाबेस) म्हणतात. साधारणतः विदागारात तक्त्यांचा वापर होतो. त्यांना इंग्लिशमध्ये रिलेशनल डेटाबेस म्हणतात; उदाहरणार्थ, पोस्टग्रेस. दुसऱ्या प्रकारच्या विदागारांना नो-एस.क्यू.एल. म्हणतात, उदाहरणार्थ, माँगो (Mongo). विदागारात विदेची भर घालणे, त्यात बदल करणे, अथवा विदा काढणे यांसाठी विविध विदागार व्यवस्था व भाषा असतात. उदाहरणार्थ, एस.क्यू.एल भाषेतील विविध बोली. +सर्वसाधारणपणे विदा म्हणजे माहितीचे एकक. असंकलित विदेचे तुकडे खंड मानवी प्रक्रियेद्वारे अथवा संगणकाद्वारे एकत्रित करून त्यातून दुसऱ्या संगणक अथवा मानवाला समजेल अशा माहितीच्या निष्कर्षात रूपांतर करणे म्हणजेच विदेवर प्रक्रिया करणे. +संगणकात माहिती साठविण्याची अनेक माध्यमे असतात जसे हार्ड डिस्क, फ्लॉपी, सी.डी., डी.व्ही.डी., यू.एस.बी., चुंबकीय फित इत्यादी. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15345.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b09e548e151a6a3ce11d5b7f1823a8b31ffa7a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15345.txt @@ -0,0 +1,5 @@ +विदिशा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर विदिशा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +विदिशा हे सांचीपासून ९ किलोमीटरवर व भोपाळपासून ५४ किलोमीटरवर आहे. या गावात इंडो-ग्रीक राजा अ‍ॅन्टिअल्किडास याचा राजदूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे. हेलिओडोरस हा शुंग राजा भागभद्र याच्या दरबारात होता. तो विष्णूभक्त होता असे समजले जाते. भारतात मंदिर स्थापत्य हे गुप्त काळापासून म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून पाहायला मिळते. परंतु या स्तंभावर असलेल्या उल्लेखानुसार इ.स.पूर्व पहिल्या शतकातदेखील इथे विष्णूमंदिर होते असे सिद्ध होते. या स्तंभाला इथले लोक खंबाबाबा असे म्हणतात. +विदिशाहून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी उदयगिरी लेणी आहेत. त्या गुंफांत असलेली शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इसवी सनाच्या पाचव्या शतकात, गुप्‍तकाळात या गुंफा खोदल्या गेल्या. इथे असलेले भूवराहाचे शिल्प अतिशय देखणे आहे. भूदेवीला पाताळातून बाहेर आणणारा हा विष्णूचा वराह अवतार इथे अतिशय ठसठशीतपणे आणि रेखीव असा कोरलेला आहे. डावा पाय किंचित दुमडून शेषावर ठेवलेला आणि उजवा पाय ताठ असलेल्या अशा आसनात हा वराह उभा असून डाव्या खांद्यावर भूदेवी दिसते. पाठीमागील भिंतीवर या वराहाचे अभिवादन करणाऱ्या विविध देवदेवता कोरलेल्या आहेत. +या गुंफांजवळच गुप्‍त सम्राट दुसरा चंद्रगुप्‍त आणि कुमारगुप्‍त यांचे शिलालेख आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15356.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b13faf5ce514c0457e700567ba95b5c7e7fe22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15356.txt @@ -0,0 +1,12 @@ +हिंदू धर्मामध्ये विद्येची अष्टादश पीठे आहेत. +चार वेद  : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. +चार उपवेद : आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद +सहा वेदांगे : १, शिक्षा, २ कल्प, ३, व्याकरण ४, निरुक्त ५, ज्योतिष्य ६, छंद +सहा दर्शने : १, न्याय २, वैशेषिक ३, सांख्य ४, योग ५, मीमांसा ६, वेदान्त +दोन प्रकारच्या मीमांसा : १, पूर्वमीमांसा, २, उत्तरमीमांसा. +महाकाव्ये  : १ महाभारत २, रामायण. +प्रमुख स्मृति ग्रंथ : अंगिरा, अत्रि, आपस्तंब, उमव्रत, उशनस, औषनासी, कात्यायन, गार्गेय, गौतम, दक्ष, देवल, नारद, पाराशर, बृहस्पति, मनु, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, शंख, शरतातय, शातातप, संवर्त, हरीत. +प्रमुख सूत्रे : योगसूत्र, न्यायसूत्र, ब्रह्मसूत्र, कामसूत्र, व्याकरण सूत्र, ज्योतिषसूत्र, शुल्वसूत्र, श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, ब्रह्मसूत्र, माहेश्वर सूत्र, वास्तुसूत्र, वगैरे. +१८ पुराणे : +अ-ना-प-लिं-ग-कू-स्का-नि पुराणानि प्रचक्षते|| +या श्लोकानुसार अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कंद ही सात (आणि इतर ११) पुराणे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15398.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c3fae8b5c0b3058028f84c606f650905e672f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_15398.txt @@ -0,0 +1,4 @@ +विद्याधर व्यास (८ सप्टेंबर, इ.स. १९४४ - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून पलुसकर बुवांच्या उत्तर भारतीय शास्त्रीय गायन शैलीचे समकालीन प्रतिपादक आहेत. ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक असून त्यांच्यामागे संगीत महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांसारख्या थोर कलावंतांची परंपरा आहे. +विद्याधर व्यास यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. ते पं. पलुसकरांचे शिष्य पं. नारायण व्यास यांचे सुपुत्र होत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रातील स्नातकोत्तर पदवी (मास्टर्स) संपन्न केली; तसेच मुंबई येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून डॉक्टरेट मिळवली. +ते अखिल भारतीय आकाशवाणीचे उच्चतम श्रेणीचे कलावंत असून दूरदर्शनवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आपल्या ध्वनिमुद्रिका, संगीत विषयक लेख व संगीत कार्यक्रमांखेरीज ते एक उत्तम अध्यापक आहेत. इ.स. १९७३ मध्ये त्यांची जयपूर येथील शासकीय संगीत महाविद्यालय (राजस्थान संगीत संस्थान) ह्या ठिकाणी मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. इ.स. १९८४ मध्ये मुंबई विद्यापीठात त्यांनी संगीत विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. इ.स. २००४ च्या फेब्रुवारीत ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या उपकुलपती पदावर रुजू झाले. इ.स. २००७ मध्ये ऑगस्ट महिन्यात त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन संस्थेच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. इ.स. २००७ मध्ये व्यासांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. +सुनेरी मैने निर्बलके बलराम diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1547.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bb1a7bee0928f96622dcf070910e67653da010b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1547.txt @@ -0,0 +1 @@ +राग गौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_155.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a39ab5b90f7bcfc3162bc245aa0a19793b0d661c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_155.txt @@ -0,0 +1 @@ +रग्बी फुटबॉल हा फुटबॉल खेळाचा एक प्रकार आहे. रग्बी युनियन व रग्बी लीग हे दोन खेळ रग्बी वापरतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1553.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6fe2941c357ac7c30d08e651fca124587f81bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1553.txt @@ -0,0 +1 @@ +राग चारुकेशी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. यात सगळे सात स्वर असल्याने हा संपूर्ण राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1561.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6057850814995c3b7510a2a5b2c6b8f0cda2f615 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1561.txt @@ -0,0 +1,9 @@ + +राग जौनपुरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +त्याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. सुलतान शर्की हे अमीर खुश्रू यांचे शिष्य होते त्यांनी ह्या रागाची निर्मिती केली असे म्हणतात.[१] +घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे (कबीराचे भजन) +जायें तो जायें कहॉं, समझेगा कौन यहॉं (टॅक्सी ड्रायव्हर) +देवा तुझा मी सोनार (अभंग, संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव , गायक - रामदास कामत) +तुझे रूप चित्ती राहो (चित्रपट - संत गोरा कुंभार, गीत- ग. दि. माडगुळकर, संगीत आणि गायक - सुधीर फडके) +दिल में हो तुम ऑंखों मे तुम (चित्रपट - सत्यमेव जयते) +पायल की झंकार बैरनिया (भीमसेन जोशी) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1583.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37ab5c48712ff28cd4c4145d6d48022c379f6dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1583.txt @@ -0,0 +1 @@ +पिलू राग हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. हा राग विशेषतः लोकसंगीतात वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1598.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3290403a3480aca9804b014d654efdbb3df900d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1598.txt @@ -0,0 +1 @@ +राग बिहाग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1614.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f651a5f19d037e3017f635d07ea9b1426e9078cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1614.txt @@ -0,0 +1,20 @@ +राग मारवा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. +जातिः षाढव - षाढव +थाटः मारवा +वादी स्वरः रिषभ +संवादी स्वरः धैवत +गायन समयःचौथा प्रहर +विश्रांती स्थानः सा; रे१; ध; - ध; रे१; सा; +मुख्य अंगः सा ; ,नि ,ध सा ,नि रे१ ; रे१ ग म् ध ; ध म् ग रे१ ; ,नि ,ध रे१ सा ; +आरोह - अवरोहः सा ,ध ,नि रे१ ग म् धनी सा' - सा'नी ध म् ग रे१ सा ; ,नि ,ध सा ,नि रे१ सा ; +राग मारवा हा अतिशय मधूर स्वरांचा राग आहे. याच्या सादरीकरणात रिषभ आणि धैवत या स्वरांवर ठहराव घेतला जातो, ज्यातून राग मारवा स्पष्ट होतो. या रागाचं विस्तार-क्षेत्र तसं मर्यादित आहे आणि सहसा मध्यसप्तकात या रागाच्या सादरीकरणाची मांडणी केली जाते. या रागातून वैराग्याची भावना उत्पन्न होते. +अशाच जातकुळीतला आणखी एक राग म्हणजे "राग पुरिया". मारवा ऐकत असताना अनेकदा राग पुरिया ऐकतोय असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण बारकाईने ऐकल्यास चटकन लक्षात येईल की पुरिया रागामध्ये गंधार आणि निषाद या स्वरांवर अधिक ठहराव घेतला जातो आणि मारवाचे वादी - संवादी स्वर रिषभ आणि धैवत हे आहेत. +सा +नि ,ध ,नि रे१ +ग म् ध ; म् ग रे१ +नि ,ध रे१ सा +म् ध +धनी रे१'नी ध +म् ध +म् ग रे१ +ग रे१ ,नि ,ध रे१ सा diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1617.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52ee80c964e94437557807d77b0f3d5d15f150d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1617.txt @@ -0,0 +1,14 @@ + +राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत याच सारखा हिंदोलम हा राग असू शकतो. +मालकंस तीन ही सप्तकात विस्तारक्षम असा हा राग आहे. या रागात सर्व स्वर कोमल असले तरी राग स्वरूप हे शुद्ध आहे कुठल्याही रागाची छाया यावर नाही. गंभीर प्रकृतीचा राग आहे. +हा सर्वात पुरातन रागांपैकी एक राग आहे. संगीतकार नौशाद यांच्यासह एक वर्ग असे मानतो की या रागाची रचना भगवान शिव यांनी केली आहे. +तर काही लोक मानतात की याची रचना पार्वतीने केली. शिव तांडव करत असताना बेभान झाले असता त्यांना शांत करण्यासाठी हा मालकंस राग पार्वतीने गायला. +आरोह:नी सा ग' म ध' नि' सां +अवरोह: सां नि' ध' म ग' म ग' सा अथवा सां नि' ध' म ग' सा +पकड : गमधss गम गसाssनी ग सा +वादी स्वर मध्यम (म) आणि संवादी स्वर षड्ज (सा) +मालकंस गावत गुनिजन रि प वर्जित सूर गधनी कोमल अत गंभीर रस सोहत सुंदर || अंतरा || वादी मध्यम जनको संमत संवादी सूर षड्जही मानत वेळा रजनी मध्य सुहावत + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1622.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb1e3465a68a15ba4e4553a4d8536ddd2ac7f3be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1622.txt @@ -0,0 +1,13 @@ +राग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात. +स्वर - सा रे ग म प ध नि +आरोह -नी रे ग म धनी सां +अवरोह - सांनी ध प म ग रे सा +म - तीव्र मध्यम. +ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या गायनामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते. +रागात नेहमी ऐकू येणाऱ्या स्वरावली खालीलप्रमाणे. +नि रे ग,नी रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे धनी ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याणचे एक वैशिष्ट्य आहे. +यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत. +(गीताचे शब्द, चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने). +(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने). + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1627.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc5cf5e611cb22503ab02066023d21444a24eb0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1627.txt @@ -0,0 +1,4 @@ + +राग ललत किंवा ललित हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +पहा : राग पंचम ललत + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1638.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ed0552d90a30a56e1b80f3ad6822298818fe13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1638.txt @@ -0,0 +1 @@ +राग सावनी कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1658.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d55e41461aebc4bbe274d07761bd3e8cd8ef05bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1658.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा एक भरड धान्याचा प्रकार आहे. कोकण आणि डांग[१](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. +नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1659.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3a61a0b30abd5f4975b7b23f0c5c2cacd2dbb37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1659.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 42°38′25″N 18°6′30″E / 42.64028°N 18.10833°E / 42.64028; 18.10833 + +दुब्रोव्हनिक (क्रोएशियन: Dubrovnik; इटालियन: Ragusa; ग्रीक: Ραγκούσα) हे क्रोएशिया देशामधील एक लहान शहर आहे. क्रोएशियाच्या दक्षिण टोकाला एड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले दुब्रोव्हनिक हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ व बंदर आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी दुब्रोव्हनिक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1666.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938c994768e8e6b0ca68dbf370ba7a1bdf5ab62c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1666.txt @@ -0,0 +1 @@ +राघव लखनपाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1711.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3aae77429aafa466f587260a046fba8eb633458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1711.txt @@ -0,0 +1 @@ +राज अंगद बावा (१२ नोव्हेंबर, २००२ - ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याने चंडीगढ़ क्रिकेट संघासाठी २०२१-२२ मधील रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये फेब्रुवारी २०२२ पदार्पण केले, आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली.[१] तो १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२ आणि २०२१ १९ वर्षांखालील आशिया चषक या दोन्ही स्पर्धांमध्ये संघाच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयी संघासह, भारताच्या राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघाकडून खेळला आहे.[२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1715.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08d019545a59a4f0794d243340597e6c51947154 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1715.txt @@ -0,0 +1,19 @@ +राज श्रीकांत ठाकरे उर्फ स्वरराज श्रीकांत ठाकरे (जन्म:१४ जून, १९६८ - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा व "हिंदुत्व' यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या मोठ्या संख्येने येण्याला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. याला ते "येणारे लोंढे" असा शब्द वापरत. या भूमिकेमुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. +राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून इ.स. १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई मधुवंती ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्‍नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. राजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे. +ठाकरे यांचे लग्न मराठी सिनेमा छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांची कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे. त्यांना एक मुलगा अमित ठाकरे,आणि एक मुलगी उर्वशी ठाकरे आहे.त्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश स्कूल ह्या स्कॉटिश ख्रिश्चन मिशनऱ्यांनी स्थापित केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या एक प्रसिद्ध शाळेत शिकली. +[१][२][३] +ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो.[ संदर्भ हवा ] बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एकेकाळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे.[ संदर्भ हवा ] शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. २००६ च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्‍न करीन, अशा प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.[ संदर्भ हवा ] +राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा प्रश्न करत तेथील राजकारण्यांवर टीका केली. लालूप्रसाद यादव व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांचा अनुभव आहे, असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्‍न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत सामील होत नाहीत व उलट मराठीला हीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अशा प्रकारची आरोपवजा टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतींतून स्पष्टपणे केली.[ संदर्भ हवा ] +३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी चिकटवलेली भित्तीपत्रे (यूपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बम्बई है|)[ संदर्भ हवा ] व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले.[ संदर्भ हवा ] राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली. +१३ फेब्रुवारी २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टीका सहन करावी लागली व काहीतरी करायचे म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली. उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला व अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आली. परिणामी महाराष्ट्राच्या अनेक गावांतून उत्तर प्रदेशी व बिहारी कामगार आपापल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला.[४][५][६] या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसेने कामगार भरतीसाठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावे अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली.[ संदर्भ हवा ] अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.[ संदर्भ हवा ] +ऑक्टोबर २००८ मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले.[ संदर्भ हवा ] या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परीक्षा. पश्चिम रेल्वेच्या परीक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भरतीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली, तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय?[ व्यक्तिगतमत ] "महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांतून जाहिराती न देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आहे” असे लालूप्रसाद यादव यांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्‍नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबईनंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात हिंदी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.[ व्यक्तिगतमत ] [ संदर्भ हवा ] लालूप्रसाद यादव व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली.[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले.[ संदर्भ हवा ] मनसेच्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात आली.[ संदर्भ हवा ] बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी रेल्वे डबे जाळण्यात आले, व एक आगगाडी पळवून नेण्यात आली.[ संदर्भ हवा ] दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाच्या कार्यालयावर हल्ला करून मोडतोड करण्यात आली.[ संदर्भ हवा ] +या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टीका केली.[ संदर्भ हवा ] शोभा डे या मान्यवर लेखिकेने देखील आय.बी.एन. या वाहिनीवर डेव्हिल्स ॲडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले.[७]. प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकऱ्यांची भूमिका व मराठी भाषकांचे मत समजून न घेता पक्षपाती टीका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे त्यांचे मत होते.[ संदर्भ हवा ] बिहारमधील रेल्वे जाळणारे ते विद्यार्थी आणि व महाराष्ट्रात आंदोलन करणारे करणारे ते मनसेचे गुंड असा पक्षपाती प्रचार बिहारी आणि उत्तरप्रदेशी नेत्यांनी केला.[ संदर्भ हवा ]) +राज ठाकरे हे नेहमीच जनतेसाठी शेवटचा पर्याय म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रचारसभेत मुद्दे हे नेहमीच विकासाचे असतात. भारतातील सर्वात सुंदर असा विकासाचा आराखडा निर्माण करण्याचे कामही त्यांच्याच नावावर नमूद आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटमधील अनंत निर्णय मोदी सरकारने अस्तित्वात आणले व त्यावर कामही सुरू केले आहे. +आझाद मैदानावरील शहीद स्मारकाची मोडतोड करून बिहारमार्गे नेपाळला पळून जात असलेल्या गुन्हेगाराला महाराष्ट्राच्या पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन पकडून आणले. ही बिहारमध्ये मराठी पोलिसांनी केलेली घुसखोरी आहे असा आरोप करून, या घटनेचा निषेध म्हणून बिहारच्या मुख्य सचिवाने महाराष्ट्र सरकारला खडसावून पत्र लिहिले. यावर उत्तर म्हणून राज ठाकऱ्यांनी ‘यापु्ढे महाराष्ट्रातील पोलिसांना कर्तव्य बजावताना बिहारमध्ये अडवलेत तर महाराष्ट्रातल्या एकेक बिहारी माणसाला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकलवून लावू’, अशी घोषणा केली.[८] +राज ठाकरे यांच्यावरील पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्य +जेट एअरवेजमधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यायला लावले. +रेल्वे भरतीतील परप्रांतीय आंदोलन तर राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनांपकी एक आहे.या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक तरुणांना नोकरी मिळाली. +अनेक राजकीय व ज्योतिष विश्लेषकांच्या अंदाजानुसार राज ठाकरे यांचा पक्ष २०२० या वर्षी सत्तेत असेल. +अनेक शेतकऱ्यांना नेहमी वाटत आले आहे की राज ठाकरेंनी शहरांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष ठेवून काम केल्यास त्यांच्या बाजूने शेतकरीवर्गाची मोठी ताकद तयार होईल. +राज ठाकरे हे आजतागायत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे.त्यांच्या सभेला जमणारी गर्दी व इंटरनेटवर त्यांना सर्च करणारा सर्वात मोठा वर्ग त्यांचाच चाहता आहे. +२०१६ या वर्षी तर नेत्यांमध्ये गुगलवर सर्च ज्यांना सर्वात जास्त करण्यात आले त्यात राज ठाकरे हे अव्वल स्थानी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1729.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8fc61375cdbf654531089515d40f07386adc3c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1729.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजकीय संस्कृती: +सीडने व्हर्ब यांच्या मते, "अनुभवजन्य श्रद्धा,राजकीय व्यवस्थेची प्रतिके आणि मूल्य यांचा समुच्चय म्हणजे राजकीय संस्कृती होय." +जि. के टोबटर्स यांच्या मते, "राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय प्रतिक्रियांशी संबधीत असलेला आणि त्या प्रकियेची अविष्करण करणाऱ्या चालीरीती आणि पद्धतीचा समुच्चय होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1737.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82ef332cfa5cb0e5c26deafbefd895f18c0e8c6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1737.txt @@ -0,0 +1 @@ +राजकुमार चहार ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1784.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b256ecbdaf3fdbca85b29ecd2365257e1a5b1a5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1784.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजगीर (अधिकृत नाव: गिरीवराज) हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्षेत्र आहे. बिहारची पाटणा ह्या शहरापासून १०० किमीवर आहे. राजगीर ही प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर मौर्य साम्राज्य उदयास आले. राजगीरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. वसुमतिपूर, वृहद्रथपूर, गिरिब्रज, कुशाग्रपूर आणि राजगृह या नावांनी सुद्धा हे प्रसिद्ध राहिले आहे. बौद्ध साहित्यानुसार, बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे. राजगीर हेच २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे पहिले देशना स्थळ (जेथे उपदेश केला ती जागा)सुद्धा आहे. (देशना म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर एखाद्या जैन तीर्थंकराने सर्वभूतांसमोर केलेले धार्मिक प्रवचन). +राजगीरच्या आसपासच्या उदयगिरी, रत्‍नागिरी, विपुलगिरी, वैभारगिरी, सोनगिरी या टेकड्यांवर जैनांची मंदिरे आहेत. त्यांचे तीर्थंकर महावीर यांनी ज्ञानप्राप्तीनंतरचॆ पहिलाॆ प्रवचन विपुलगिरी टेकडीवर केले होते. राजगीरच्या आसपास जैनांची २६ मंदिरे आहेत, पण तेथे जाणाऱ्या वाटा चालायला अवघड असल्याने तेथ पोहोचणे सोपे नाही. +याच राजगीरमध्ये भीम आणि जरासंध यांचे मल्लयुद्ध झाले. हे मल्लयुद्ध म्हणे १८ दिवस चालू होते. शेवटच्या दिवशी भीमाने जरासंधाचा वध केला. राजगीरमध्ये जरासंधाचा आखाडा आहे. विपुलगिरी ही जरासंधाची राजधानी होती. (महाराष्ट्रातल्या संगमनेर शहराजवळील जोर्वे हे उत्खननाने मिळालेले गावही जरासंधाचे गाव म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1785.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad30297562ca770095f17a3d28c99ba3addb50ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1785.txt @@ -0,0 +1,22 @@ +शिवराम हरी राजगुरू (जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८; - लाहोर, २३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर ( जेम्स स्कॉटला मारताना चुकून )गोळ्या घालून त्यांना ठार केले. +नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. +राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. +लहानपणी १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडीलांनी व भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयत, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते. +मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. 'आपणासारिखे करिती तात्काळ' असे आझाद, अन्‌ 'दुजांसारखे होती तात्काळ' असे राजगुरू, एकत्र आले आणि त्यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६चा आकडा हेच या गुणांचे फलित होते आणि या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणेच विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार, आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की, आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती. +आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव वर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले, आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर मथुरेच्या दिशेने राजगुरू पळत सुटले. पुढील २ स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले. येथे यमुनेकाठी कपडे धुऊन वाळूतच झोपले. तिसऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला! +राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती साँडर्सच्या वधाच्या वेळी! +त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने साँडर्स याच्यासमवेत लालाजींवर जबरदस्त लाठीमार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’ त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होते, की स्कॉटला का मारावे लागले? आणि हे काम भगतसिंह करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले. त्यांना मोहिमेत सामील केले गेले. +योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले. +साँडर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्‍नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत' पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. +त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे, निर्भयतेने वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले. +पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंग, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच. सर्व क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीत होतेच, पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला, तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक चैतन्य निर्माण झाले. +सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकाऱ्यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्‍न करीत. या पोलिसांच्या प्रयत्‍नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला, शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते. +लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[१] या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. +कराची येथे काँग्रेस पक्षाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विशेषतः पत्रकारांना फाशीची माहिती देण्यात आली.न्यू यॉर्क टाइम्सने अहवाल दिला : +संयुक्त प्रांतातील कानपूर शहरात दहशतीचे साम्राज्य आणि कराचीबाहेरील तरुणाने महात्मा गांधींवर केलेला हल्ला. ही भगतसिंग आणि दोन साथीदारांना फाशी देण्याच्या भारतीयांनी दिलेले होते.[२] +राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक भारताच्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला येथे आहे. लाहोर तुरूंगात फाशी दिल्यानंतर शिवाराम राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव थापर यांचे मृतदेह गुप्तपणे येथे आणण्यात आले होते. अधिकाऱ्यानी  त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.स्मारकात श्रद्धांजली व आदरांजली वाहिली जाते.[३] +शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले..[४][५] +राजगुरू वाडा हे राजगुरूंचा जन्म झालेले त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.२,७८८ चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही वास्तू पुणे-नाशिक रोडवरील भीमा नदीच्या काठावर आहे. शिवराम राजगुरू यांचे स्मारक म्हणून ते राखले जात आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती (एचआरएसएस) ही स्थानिक संस्था २००४ पासून प्रजासत्ताक दिनी येथे राष्ट्रध्वज फडकावते.[६] +अशफाक उल्ला खान +बटुकेश्वर दत्त + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1818.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..900765476553ca4ee9576ed926d34a4d1a008a8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1818.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राजधानी या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1819.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6358e0ecbd975f2df375939fd8a280cd39256c23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1819.txt @@ -0,0 +1,71 @@ +राजधानी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची राजधानी नवी दिल्लीला इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात. +इ.स. १९६९ सालापासून सुरू असलेली राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या रेल्वेंपैकी एक मानली जाते. सर्व राजधानी एक्सप्रेस गाड्या जलदगती असून त्यांचे डबे विशेष आरामदायक असतात. सर्व डबे वातानुकुलीत असतात व प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते. +सध्या एकूण २२ राजधानी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_182.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..932eeff1b3c63586c8fda8f6a8d4fc51e58cd739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_182.txt @@ -0,0 +1,5 @@ +रघुनाथ रामचंद्र किणीकर तथा रॉय किणीकर (इ.स. १९०७ - ५ सप्टेंबर, इ.स. १९७८) हे मराठी भाषेतील कवी, नाटककार, पत्रकार होते. त्यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला. +रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काहीना काही ललित लेखन करीत असत. +रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या आहेत. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत. रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत. + +किणीकरांनी नाटक, एकांकिका, कथा, कादंबरी, अनुवाद, बालसाहित्य अशा साहित्याच्या बहुतेक प्रत्येक क्षेत्रात लिखाण केले असले तरी रात्र आणि प्रामुख्याने उत्तररात्र ह्या दोन कवितासंग्रहांच्या माध्यमातून रॉय किणीकर हे जाणकारांना जास्त परिचीत आहेत. रॉय किणीकर हे त्यांच्या शैलीबद्ध "रुबायांसाठी" ओळखले जात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1830.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e7f938677456f096f144c3ed7035884da68183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1830.txt @@ -0,0 +1 @@ +राजन सुशांत ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1836.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0203009d62ca9810ec4fc03dc201055f1c2783b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1836.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजनांदगांव भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. राजनांदगाव हे मराठी संस्थान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वल्लभभाई पटेलांनी खालसा केले, आणि तो प्रदेश, इ.स. १९४८मध्ये दुर्ग जिल्ह्यात विलीन केला. +१९७३ सालापासून हे शहर, आता राजनांदगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1854.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4eba162bc02accb952f4cd9ac1c07d50ed47b00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1854.txt @@ -0,0 +1,7 @@ + +राजपुत्र आणि डार्लिंग हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा १९७४ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला (अमेय प्रकाशन) काव्यसंग्रह आहे. प्रकाशनक्रमानुसार तो 'संध्याकाळच्या कविता'नंतर दुसरा येतो. प्रकाशनक्रमात चंद्रमाधवीचे प्रदेश हा काव्यसंग्रह तिसरा येत असला तरी राजपुत्र आणि डार्लिंगमधील कवितांचा निर्मितिकाल चंद्रमाधवीचे प्रदेशमध्ये आलेल्या कवितांच्या नंतरचा आहे, असे कवी ग्रेस यांनीच राजपुत्र आणि डार्लिंगमध्ये म्हटलेले आहे.[१] +ग्रेस यांचे सर्व ग्रंथ पॉप्युलरच्या पडवीत यावेत यासाठी राजपुत्र आणि डार्लिंगची दुसरी आवृत्ती १९९५ मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने काढली. +जी.ए. कुलकर्णीला, +ज्याने मला मित्र +मानले. +या छोटेखानी काव्यसंग्रहात राजपुत्र ही १८ खंडांची कविता, गुलाब वाळवण्याची गोष्ट ही २२ खंडांची कविता आणि डार्लिंग ही २८ खंडांची कविता अशा तीन प्रदीर्घ कविता आणि इतर काही कविता समाविष्ट आहेत. 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे' या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेनुसार ग्रेस यांनी 'डार्लिंग' ही कविता १९७२ च्या डिसेंबरात हिवाळा ऐन बहरात असताना लिहिली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1871.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f806ab25b1178c07a8cb3d2a15e72554f73840f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1871.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1874.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37a01e2c89940d9514ea020d0dfc5d0182f6a607 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1874.txt @@ -0,0 +1 @@ +राजभवन हे भारतातील राज्यांच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानांचे सामान्य नाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1891.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7814632b71232c63abee73f60d16679b980f8fda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1891.txt @@ -0,0 +1 @@ +राजमहेंद्री, राजमहेंद्रवरम किंवा राजमुंद्री हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. गोदावरी नदी या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1926.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b15418c30f262b0309692b8ebf22607f972ab9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1926.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राजवाडे अँड सन्स हा २०१५ चा मराठी भाषेतील कौटुंबिक नाट्यपट आहे.[१] या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे.[२] स्टुडिओ कॅफे कॅमेरा अंतर्गत य.म. देवस्थळी, अतुल कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.[३] यात अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव यांच्या भूमिका आहेत.[४] हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०१५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.[५] १८ डिसेंबर २०१६ रोजी स्टार प्रवाहवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झाला.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1978.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03036d6154444b391ff6ea52fd3df0b6d8990d5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1978.txt @@ -0,0 +1 @@ +राजस्थानचे डोंगरी किल्ले उत्तर भारतातील राजस्थान राज्यात पसरलेले सहा किल्ले आहेत. २०१३ मध्ये ह्या सहा किल्यांच्या समुहाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे. डोंगरी किल्ल्यांच्या मालिकेत - चित्तोडगड येथील चित्तोडगढ किल्ला, राजसामंद येथील कुंभलगड किल्ला, सवाई माधोपूर येथील रणथंबोर किल्ला, झालावाड येथील गागरोन किल्ला, जयपूर येथील अंबर (आमेर) किल्ला आणि जैसलमेर येथील जैसलमेर किल्ला यांचा समावेश आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1999.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e3d04719ea7f54f9aa83af740aa8fa3a36ecee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_1999.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_200.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..117e77c32ca8d603aab5776ebb68d196288ef0f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_200.txt @@ -0,0 +1,36 @@ +रघुवंश हे प्राचीन भारतातील संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची मेघदूत, कुमारसंभवम् ही काव्येही प्रसिद्ध आहेत. +रघुवंशम हे कालिदासाने लिहिलेले संस्कृत महाकाव्य आहे . या महाकाव्यात रघूच्या कुळात जन्मलेल्या २९ राजांचे एकवीस प्रकारचे श्लोक वापरून वर्णन केले आहे . यामध्ये दिलीप, रघु , दशरथ , राम , कुश आणि अतिथी यांचे विशेष वर्णन केले आहे. या सर्वांनी समाजात आदर्श निर्माण करण्यात यश मिळविले. यात रामाचे सविस्तर वर्णन केले आहे. +आदिकवी वाल्मिकींनी रामाला नायक बनवून आपल्या रामायणाची रचना केली , ज्याचे अनुसरण जगातील अनेक कवी आणि लेखकांनी आपापल्या भाषेत केले आणि रामाची कथा त्यांच्या पद्धतीने मांडली. कालिदासाने रामाची कथा रचली असली तरी या कथेत त्यांनी एकही पात्र नायक म्हणून उभे केले नाही. त्यांनी आपल्या 'रघुवंश' या ग्रंथात संपूर्ण राजवंशाची कथा रचली, जी दिलीपपासून सुरू होते आणि अग्निवर्णाने संपते . अग्निवर्णाच्या गरोदर पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या राज्याभिषेकानंतर महाकाव्य संपते. +रघुवंशावरील सर्वात पहिले उपलब्ध भाष्य १०व्या शतकातील काश्मिरी कवी वल्लभदेव यांचे आहे. परंतु सर्वात प्रसिद्ध भाष्य म्हणजे मल्लिनाथ (इ.स. १३५० - १४५०) यांनी रचलेली 'संजीवनी' . +कालिदासने 'रघुवंश' या कथेची १९ भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामध्ये राजा दिलीप, रघु , अज , दशरथ , राम , लव , कुश , अतिथी आणि नंतरच्या २९ रघुवंशी राजांची कथा विणली आहे. या वंशाचा अधःपतन हा त्याचा शेवटचा राजा अग्निवर्णाच्या विलासीपणामुळे झाला आहे आणि हे कार्यही येथेच संपते. +रघुवंश काव्यात कालिदासांनी रघुवंशी राजांचे वाद्य बनवून उदारमतवादी पुरुषांचे स्वरूप वाचकांसमोर ठेवले आहे. या कथेतून कवीने राजाचे चरित्र, आदर्श, राजधर्म या विषयांचे सुंदर वर्णन केले आहे. भारताच्या इतिहासातील सूर्यवंशाच्या या अध्यायाचा तो भागही आहे , ज्यामध्ये एकीकडे राजधर्म करणाऱ्या राजाची कीर्ती आणि कीर्ती देशभर पसरते, असा संदेश आहे. दुस-या बाजूने चारित्र्यहीन राजा, बदनामी आणि जीवितहानी यामुळे पतन निश्चित आहे, जरी तो कोणत्याही उच्च कुळाचा वंशज असला तरी! +या महाकाव्याच्या सुरुवातीला रघुकुलातील राजांचे महत्त्व आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करण्याच्या निमित्ताने महान कवीने अनेक प्रकारची आनंददायी उपदेशे सजीवांना दिली आहेत. रघुवंशी राजांचे थोडक्यात वर्णन जाणून घ्यायचे असेल तर रघुवंशाच्या फक्त एका श्लोकात त्याचा कळस पुढीलप्रमाणे आहे- +त्यागाय संभ्रुतार्थानाम् सत्याय मितभाषिणाम्। +यशसे विजिगीशुनाम् प्रजायै गृहमेधिनाम् ॥ +शैशवेऽभ्यस्तविद्यानाम् यौवने विषयेशिनाम् । +वार्धक्ये मुनिवृत्तिनाम् योगेनान्ते तनुत्यजाम् ॥ +( जे लोक योग्याला दान देण्यासाठी धन गोळा करतात, सत्यासाठी मितभाषी असतात, कीर्तीसाठी विजयाची इच्छा बाळगतात आणि संततीसाठी विवाह करतात, जे बालपणात शिकतात, तारुण्यात ऐहिक सुख भोगतात, म्हातारपणात ऋषीसारखे जगतात आणि शेवटी ते. ज्याने योगाद्वारे शरीराचा त्याग केला (मी राजांचे वर्णन करतो. ) +समीक्षकांनी कालिदासाचे सर्वश्रेष्ठ महाकाव्य 'रघुवंश' मानले आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका निपुण कवीचे विलक्षण कौशल्य त्यात व्यक्त होते. दिलीप आणि सुदक्षिणा यांच्या कठोर जीवनापासून सुरू झालेली ही कविता रघुवंशी राजांच्या दान, पराक्रम, त्याग आणि तपस्वीपणाची एकामागून एक कथा उलगडत जाते आणि संपते इंद्रिय अग्नि आणि त्यांच्या निधनाने. दिलीप आणि सुदक्षिणा यांचे तपस्वी आचरण, वरांतूचा शिष्य कौत्स आणि रघुचा संवाद, इंदुमती स्वयंवर, अजाचा विलाप , राम आणि सीतेचे उड्डाण, सीतेचे वैभव, संगमवर्णन, अयोध्या नगरी .रिकामेपणा वगैरेचे चित्र एकामागून एक उमटत जाते आणि वाचक विस्मित होऊन ते पाहत राहतो. अनेक कथांचे एकत्रीकरण असूनही या महाकाव्यात कवीने त्यांचा एक प्रकारे समन्वय साधला आहे, त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक प्रवाह संचारला आहे. 'रघुवंश'च्या अनेक नृत्यांच्या या प्रज्वलित नक्षत्रात आदिकवी वाल्मिकीच्या तेजस्वी रामाला कवीने तेज आणि प्रतिष्ठा दिली आहे. 'रघुवंश' हे संस्कृत महाकाव्यांमध्ये वर्णनातील जिवंतपणा, येणाऱ्या संदर्भांची सहजता, शैली आणि भावना आणि भाषा यांचा गोडवा या सर्व बाबतीत अद्वितीय आहे. +रघुवंश महाकाव्याची शैली जटिल किंवा कृत्रिम नाही, ती साधी आणि आनंददायी आहे. दागिन्यांचा मोहक वापर नैसर्गिक आणि नैसर्गिकरित्या सुंदर आहे. 'रघुवंश'च्या तेराव्या श्लोकात कवीने निवडक शब्दांत विषयाची सुंदर झांकी दाखवण्याबरोबरच इच्छित वस्तूच्या सौंदर्याचा झेंडा दाखवण्याच्या अप्रतिम युक्तीचा आश्रय घेतला आहे. गंगा आणि यमुनेचा संगम, त्यांच्या मिश्र जलप्रवाहाची छाया यांचे वर्णन करताना एकामागून एक उपमांची शृंखला सादर करून , शेवटी कवीने शिवाच्या शरीराची तसेच त्याच्या सौंदर्याची उपमा दिली आहे आणि अशाप्रकारे सौंदर्याचे वर्णन केले आहे. मर्यादेच्या बाहेर काढले आणि शाश्वतांच्या स्वाधीन केले. +रघुवंशमची सुरुवात कवीने पार्वती आणि शिवाच्या पूजेने केली आहे - +वागर्थाविव संप्रुक्तो वागर्थप्रतिपत्तये । +जगत: पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ ॥ +(वाणी आणि अर्थाच्या सिद्धीसाठी मी पार्वती आणि शिव, जगाची माता आणि पिता, वाणी आणि अर्थ म्हणून एकरूप होऊन प्रणाम करतो.) +(वाणी आणि अर्थ हे जरी एक वेगळे म्हटले तरी एकच आहे, त्याचप्रमाणे पार्वती आणि शिव ही दोन भिन्न रूपे आहेत म्हणायला मात्र ती एकच आहेत, त्यामुळे वाणी आणि अर्थ नीट समजून घेण्यासाठी मी जगाची माता आहे. पार्वतीजी आणि पिता शिवजी, ते शिव आणि पार्वती या शब्द आणि अर्थासारखे आहेत, म्हणजेच ते एकच रूप आहेत.) +रघुवंश काव्याच्या प्रारंभी, रघुकुलातील राजांचे महत्त्व आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करण्याच्या निमित्ताने महान कवीने जीवांना अनेक प्रकारची आनंददायी उपदेशे दिली आहेत. रघुवंशी राजांची वाद्ये बनवून कवीने उदार पुरुषांचे स्वरूप वाचकांसमोर ठेवले आहे, ते पुढीलप्रमाणे- +मी रघुवंशाचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला असे वाटते की सूर्यासारखे तेजस्वी ते वंश कुठे आहे, ज्याच्या सुरुवातीला 'रघु' आणि नंतरच्या काळात रामसारखे महापुरुष मोठ्या धैर्याने, शूर, उदात्त चारित्र्याने जन्माला आले. घडले आहे आणि जिथे मी खूप मंद मनाचा आहे. माझ्यासारख्या माणसाला असा रघुवंश पार करणं अगदीच अशक्य आहे हे मला चांगलंच माहीत आहे, तरीही मी धीटपणे प्रयत्न करत आहे आणि सध्या माझी परिस्थिती पेंढ्यापासून बनवलेल्या छोट्याशा घरासारखी झाली आहे.बोटी घेऊन जाताना मी विचार करतोय. विशाल आणि खोल महासागर पार करणे. +आणखी एक गोष्ट, मी मंदबुद्धीचा माणूस आहे, पण मलाही प्रसिद्ध कवींसारखी प्रसिद्धी मिळावी, हा माझा उद्देश आहे. जर लोकांनी माझ्या या प्रथेबद्दल ऐकले तर ते माझ्यावर खूप हसतील. कारण या बाबतीत माझी स्थिती एखाद्या बटू माणसासारखी आहे, जो दूरच्या उंच झाडावरची ती फळे तोडायला निघाला आहे, जी फक्त उंच माणसांना आणि लांब हातांना मिळू शकते. +पण यात समाधानाची बाब ही आहे की भूतकाळात महर्षि वाल्मिकी इत्यादी महान कवींनी त्यांच्याबद्दल सुंदर कविता लिहून माझ्यासाठी भाषणाची दारे खुली केली आहेत. त्यामुळेच या विषयाचा भेद माझ्यासाठी सोपा झाला आहे, जसे मणी आधीच बांधले आहेत, मग सुईने धागा बांधणे अगदी सोपे होते. +मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी अत्यंत मंद आहे, मला काहीच कळत नाही. तरीही मी त्या रघुवंशींचे वर्णन करू शकतो- +ज्याचे चारित्र्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत शुद्ध व पवित्र होते, जो कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच विश्रांती घेत असे, कोण या पृथ्वीचा स्वामी, जो समुद्राच्या शेवटपर्यंत पसरलेला आहे आणि ज्याचा रथ पृथ्वी आहे. तेथून थेट स्वर्गात जाण्यासाठी. जो शास्त्राच्या नियमानुसार नित्य यज्ञ करत असे, जे भिक्षुकांना त्यांच्या इच्छेनुसार आणि इच्छेनुसार दान मागायचे .द्यायचे, कोण गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यानुसार शिक्षा करायचे आणि संधी पाहूनच त्यानुसार काम करायचे. जे रघुवंशी फक्त त्यागासाठी, दानासाठी पैसे गोळा करायचे आणि जे सत्याचे पालन करण्यासाठी फार कमी बोलत. जे काही बोलले जाते ते शब्दशः पाळले जावे, जे केवळ प्रसिद्धीसाठी इतर देश जिंकायचे, त्या राज्यांना वश करायचे किंवा तिथली लूट करायचे नाही आणि जे लोक केवळ लोकांच्या फायद्यासाठी इतर देश जिंकायचे, ते म्हणजे. , त्यांची मुले मिळवण्यासाठी. तो केवळ उपभोगासाठी घरात प्रवेश करत असे, चैनीसाठी नाही. ज्यांनी बालपणात सर्वांचा अभ्यास करून त्यात पारंगत होऊन तारुण्यात संसाराची सुखे भोगायची. यानंतर तिसऱ्या अवस्थेत ते जंगलात जाऊन तपश्चर्या करत आणि शेवटी ब्रह्मदेवाचे किंवा परमात्म्याचे चिंतन करत, योगाने पार्थिव शरीराला शांत करायचे - जे रघुवंशी होते. +जे ऋषी-मुनी, ज्यांच्यात चांगले-वाईट भेद करण्याची क्षमता आहे, त्यांनाच ही कविता ऐकायला मिळू शकते, म्हणजेच रघुकुलचा हा अनुवाद. कारण सोने शुद्ध आहे की खोटे हे आगीत तापल्यावरच कळते. आता मी त्या राजवंशाचे वर्णन करतो- +ज्याप्रमाणे वेदांच्या श्लोकांमध्ये आकाराला स्थान आहे, त्याचप्रमाणे सूर्यपुत्र वैवस्वत मनू हा राजांमध्ये पहिला आहे . मनु महाराज हे एक महान ऋषी होते आणि ऋषींमध्ये ते अत्यंत आदरणीय आणि आदरणीय मानले जात होते. त्याच वैवस्वत मनूच्या तेजस्वी वंशात चंद्राप्रमाणे सर्वांना आनंद देणारा आणि अत्यंत शुद्ध चारित्र्य असलेला राजा दिलीप जन्मला. त्याच्या जन्मापासूनच जणू चंद्राने दुधाच्या सागरात जन्म घेतला आहे. +रघुवंश'ची कथा दिलीप आणि त्याची पत्नी सुदक्षिणा यांच्या वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात प्रवेशाने सुरू होते. राजा दिलीप हा श्रीमंत, सद्गुणी, हुशार आणि बलवान तसेच धार्मिक आहे. ते सर्व प्रकारे पूर्ण आहेत परंतु मुलांची कमतरता आहे. मुलाला आशीर्वाद मिळावा म्हणून , दिलीपला गाय, नंदिनीची सेवा करण्यास सांगितले जाते . नेहमीप्रमाणे नंदिनी जंगलात भटकत असते आणि तिला पहारा देण्यासाठी दिलीपही तिच्यासोबत जातो. तर एक सिंहनंदिनीला त्याचे अन्न बनवायचे आहे. दिलीप स्वतःला अर्पण करतो आणि सिंगला त्याला आपले अन्न बनवण्याची प्रार्थना करतो. सिंग प्रार्थना स्वीकारतात आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात. या उडी मारून सिंह दिसेनासा होतो. दिलीपची परीक्षा घेण्यासाठी तिने हा भ्रम निर्माण केल्याचे नंदिनी सांगते. दिलीपच्या सेवेवर खूश होऊन नंदिनी तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देते. राजा दिलीप आणि सुदक्षिणा नंदिनीचे दूध घेतात आणि त्यांना रत्न नावाचा पुत्र प्राप्त होतो. या पुण्यवान पुत्राचे नाव रघु आहे, ज्याच्या पराक्रमामुळे हा वंश रघुवंश म्हणून ओळखला जातो. +रघूच्या शौर्याचे वर्णन कालिदासांनी त्यांच्या 'रघुवंश' या ग्रंथात केले आहे. अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरण्यासाठी त्याने इंद्राशी युद्ध केले आणि तो परत आणला. विश्वजित यज्ञ पूर्ण करून त्यांनी आपली सर्व संपत्ती दान केली होती. जेव्हा त्याच्याकडे पैसे शिल्लक नव्हते, तेव्हा एके दिवशी ऋषिपुत्र कौत्स आला आणि त्याने त्याच्या गुरूला दक्षिणा देण्यासाठी 140 दशलक्ष सोन्याची नाणी मागितली. या ब्राह्मणाचे समाधान करण्यासाठी रघुने कुबेरावर हल्ला करण्याचे ठरवले. ही माहिती मिळताच कुबेर घाबरले आणि त्यांनी स्वतः तिजोरी भरली. रघूने संपूर्ण खजिना ब्राह्मणाच्या स्वाधीन केला; पण त्या ब्राह्मण पुत्राने फक्त 14 कोटी चलन स्वीकारले. +रघूचा मुलगा आजही खूप पराक्रमी झाला. तो विदर्भातील राजकन्या इंदुमतीच्या स्वयंवरात गेला आणि तिला आपली पत्नी बनवले. कालिदासांनी या स्वयंवराचे सुंदर वर्णन 'रघुवंश'मध्ये केले आहे. अजाचा पराक्रम पाहून रघुने आपले सिंहासन त्याच्या हाती दिले आणि वानप्रस्थ घेतले. रघूप्रमाणेच आजाही कुशल राजा झाला. त्यांची पत्नी इंदुमतीवर त्यांचे खूप प्रेम होते. एकदा नारदजी आनंदी मनस्थितीत आपल्या वीणासह आकाशात फिरत होते. चुकून त्यांच्या वीणाचे एक फूल तुटून बागेत फिरत असलेल्या राणी इंदुमतीच्या डोक्यावर पडून तिचा मृत्यू झाला. इंदुमतीच्या वियोगाने राजा अजने व्याकूळ झाला आणि शेवटी जलसमाधी घेतली. +कालिदास 'रघुवंश'च्या आठ वाक्यांत दिलीप, रघु आणि आजा यांच्या चरित्रावर प्रकाश टाकतात. त्यांनी नंतर दशरथ, राम, लावा आणि कुश यांची कथा आठ शब्दांत सांगितली. राम जेव्हा लंकेहून परतत होते, तेव्हा पुष्पक सीतेला विमानात दंडकारण्य आणि पंचवटीतील ठिकाणे दाखवत होते जिथे त्यांनी सीतेचा शोध घेतला होता. कालिदासांनी 'रघुवंश'च्या तेराव्या श्लोकात याचे अतिशय सुंदर आणि मार्मिक चित्रण केले आहे. कालिदासाचे भौगोलिक ज्ञान किती सखोल होते हे या वाक्यावरून दिसून येते. +अयोध्येची पूर्वीची कीर्ती आणि सध्याची स्थिती कवीने सोळाव्या मंत्रात कुशाच्या स्वप्नातून अतिशय कुशलतेने वर्णन केली आहे . +रघुवंशाच्या शेवटच्या कॅन्टोमध्ये, रघुवंशाचा शेवटचा राजा अग्निवर्णाचा उपभोग आणि विलास चित्रित करण्यात आला आहे. अग्निवर्णाच्या उद्दामपणाचा कळस म्हणजे जेव्हा लोक राजाला भेटायला येतात तेव्हा अग्निवर्णाने खिडकीबाहेर पाय पसरवले. जनतेचा अनादर राज्याच्या पतनात होतो. अग्निवर्णाचा क्षय झाला आणि क्षय झाला आणि त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. याविषयी कालिदासांचे स्पष्टीकरण असे की, अग्निवर्णाचे वडील सुदर्शन यांनी आपल्या राज्याची अशी सुंदर मांडणी केली होती की, अग्निवर्णासाठी काहीही उरले नाही तेव्हा त्याच्यामध्ये इच्छा-वासना प्रबळ झाल्या आणि तो अधोगतीच्या खाईत पडत राहिला. +अग्निवर्णाच्या गरोदर पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या राज्याभिषेकानंतर हे महाकाव्य संपते. +रघुवंशावर प्राचीन संस्कृत पंडितांचे सुमारे ४० टीकागंथ आहेत. त्यांपैकी काही हे :- +’रघुवंशा’ची कथा सांगणारी किंवा त्या महाकाव्याचा रसग्रहण करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :- diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2045.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdfc6ddae4961c1bc9a4095f7e1b9f9bee0cb507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2045.txt @@ -0,0 +1 @@ +रामदेव यादव हे देवगिरीचे महान यदुवंशी सम्राट होते. यांनी आपल्या काळात अनेक मंदिरे बांधली. यादव त्या काळातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते. ज्याचा अंत अल्लाउद्दिन खिल्जी आणि मलिक कफूरने कपटाने केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_207.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08550daa27992968e336454f228ed8d59a01b0b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_207.txt @@ -0,0 +1 @@ +रघुविंदर सौकिन हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2074.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..102a59d52e9224dbac37964c287d43620aa2bc9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2074.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2091.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be5229d32d70bb0ef2befb5faa2e3802b2cec253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2091.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजाबाई टॉवर मुंबईतील एक इमारत आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारली आहे. हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू उभारली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू ‘राजाबाई टॉवर’ या नावाने ओळखली जाते. १ मार्च, इ.स. १८६९ रोजी या वास्तूची पायाभरणी झाली आणि नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्या काळी याच्या बांधकामाचा खर्च दोन लाख रुपये झाला होता. राजाबाई टॉवर स्तंभ इमारतीचा वास्तुविशारद सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट हा होता. +राजाबाई टॉवरच्या बांधकामात वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचा मिलाफ आहे असे बांधकामाच्या पद्धतीवरून दिसून येते. बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला आहे. वास्तूच्या खिडक्यांसाठी रंगीत काचांचा (स्टेन्ड ग्लास) वापर केला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2094.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c397001f649e112308ad93cf720b069982f75d20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2094.txt @@ -0,0 +1,5 @@ +अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष]] +भाऊराव देवाजी खोब्रागडे (२५ सप्टेंबर १९२५ - ९ एप्रिल १९८४) हे सामान्यत: राजाभाऊ खोब्रागडे म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय बॅरिस्टर, आंबेडकरी समाजसेवक आणि राजकारणी होते. १९५८ ते १९८४ पर्यंत ते विविध वेळी भारतीय संसदेच्या राज्यसभा सदनाचे सदस्य होते. इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ पर्यंत ते राज्यसभेचे उपसभापती होते.[२] खोब्रागडे हे आंबेडकरवादी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते होते.[३][४][५] ते महार (अनुसूचित जाती) समुदायात जन्मले होते आणि १९५६ मध्ये भारतीय घटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[३][४][६] +खोब्रागडे यांचे प्रारंभिक शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९४३ मध्ये नागपूर विज्ञान महाविद्यालयातून इंटर सायन्स आणि १९४५ मध्ये मॉरिस कॉलेज, नागपूर येथून बीएची पदवी मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसार ते १९५० मध्ये लंडन येथील लिंकन कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले. डॉ. आंबेडकर यांनी लंडनला अभ्यासासाठी पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक होते परंतु ते स्वतःचा खर्च घेऊन लंडनला गेले होते व बाकीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होते.[६] +अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे, जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे आणि त्याचे नेते खोब्रागडे यांच्या नावावरून आहे. बॅरिस्टर राजाभाऊ यंचे नातू राजस खोबरागडे है त्यांचे कार्य पुढे नेण्याच कार्य करीत आहेत. ref name="auto2"/>[४] +भारतीय डाकने २००९ मध्ये खोब्रागडे यांना समर्पित एक टपाल तिकिट काढले होते.[७][८] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2100.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ae2297565eabd294a9b54dc41a7fc6defd117c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2100.txt @@ -0,0 +1,21 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + छत्रपती राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला. +राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अंमल खऱ्या अर्थाने संपला.[ संदर्भ हवा ] नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. +शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचा कणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजाराम महाराज सिंहासनावर बसले. हा कालावधी राजाला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजाराम महाराजांच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली. काकरखान सारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली. १० जून ते १० ऑगस्ट १६८९ या काळात राजाराम महाराजांचे वास्तव्य प्रतापगडावर होते. +नंतर छत्रपती राजाराम व त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना[ संदर्भ हवा ], जिवंत ठेवले. +जन्मताना राजाराम पायाकडून जन्मले म्हणून सर्वजण चिंतीत झाले असताना, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले.[ संदर्भ हवा ] प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.[ संदर्भ हवा ] राजाराम महाराज हे शांत, धीरगंभीर प्रकृतीचे होते. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे (स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले. +१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज पकडले गेले. गादीचे औरस वारस युवराज शाहू त्यावेळी ७ वर्षाचे पण नव्हते. त्यांना छत्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले. +राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. संभाजी महाराज अटकेत होते, काही मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकत होते. चारीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण हे सर्व प्रश्न त्यांच्यापुढे होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिवंत तर ठेवायचे, पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती होती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजाराम महाराजांच्या मागेच लागले होते. ह्यामुळे महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना "पंत प्रतिनिधी"पद (जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पाहता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अंमलात आणला. स्वराज्याभोवती मोगलांचा वेढा घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजूस वळविण्यास बोलणी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होताहोईतो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजी महाराजांच्या शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.[ संदर्भ हवा ] +छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा बराचसा भाग अगदी काहीच दिवसात मोगली अंमलाखाली आला होता.[ संदर्भ हवा ] स्वराज्य राहून राहून सातारा-परळी, विशाळगड, रत्‍नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन-पाच किल्ल्यापर्यंत मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यासदेखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत, जे संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपनाह" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाच्या लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारून निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते तेव्हा राजांनी जिंजी हस्तगत केली. +जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ ह्यामुळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदार नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडीच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ] वतनाप्रमाणे सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे. त्यामुळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याच्या न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले. +अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित "भंगले स्वप्न महाराष्ट्रा" या नाटकात या धाडसी हल्ल्याचे व संताजी - धनाजी यांच्या पराक्रमाचे दर्शनचं घडवण्यात आले आहे.[१] लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली. +धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाणे अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपनाह, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. "स्वराज्य" ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली. +पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला फ्रेंच सैन्याची मदत होती. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण आणि लढवायला मजबूत होता. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर संताजी घोरपडे स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होते. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. औरंगजेबाकडे १,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. [ संदर्भ हवा ] मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते. +सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या होत होत्या. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा(?), पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे मत आहे. पण नंतर याचे भयंकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. +सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरे) आणि शिवाजी (तिसरे). ह्यांपैकी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायतकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरे हे राजसबाई आणि राजाराम महाराज ह्यांचे पुत्र होते. +राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगतरीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहिला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याच्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला.. +राजाराम महाराज महाराष्ट्रात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2121.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a478a76b7577c2a352ee4bee3f556965c7e88195 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2121.txt @@ -0,0 +1,7 @@ +आचार्य राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत, (११ नोव्हेंबर,इस १८५१ -मृत्यू:४ जानेवारी,इस १९०८) हे संस्कृत भाषेचे प्राध्यापक,भाषाभ्यास विषयाचे अधिव्याख्याता, समाज सुधारणांमध्ये विश्वास ठेवणारे विचारवंत होते.[१] +राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत यांचा जन्म राजापूर तालुक्यातील कशेळी गावी झाला. शिक्षण मुंबईस झाले. इ.स. १८६७ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षें मेडिकल कॉलेजात घालविली. पण पुढे तो अभ्यासक्रम सोडून संस्कृतचा अभ्यास केला. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गा भागवत यांच्या आजीचे बंधू होते. ते कट्टर सुधारक व स्पष्टवक्ते होते. अस्‍पृश्य जातींच्या उन्नतीविषयी त्यांना मोठी कळकळ वाटे.[१] राजारामशास्त्री भागवत हे एक चांगले अध्यापक होते. त्यांना विद्यार्थ्याबाबत विशेष आदर वाटे. +उपक्रम संकेतस्थळावर लेखक धनंजय यांच्या मतानुसार, राजारामशास्त्रींचे बरेचसे लेखन सामाजिक विषयांबद्दल होते. त्यांनी हाताळलेले विषय मुखतः (१) चातुर्वर्ण्य आणि जातिभेद (विरोध), (२) धार्मिक कर्मकांडांत सुधारणा - मुंजी सर्वांच्या कराव्यात, मुलींच्याही कराव्यात वगैरे... अशा प्रकारचे होते....'सामाजिक मते, त्या काळासाठी प्रगतिशील होती, पण आजसाठी कालबाह्य होत चालली आहेत.' जशी जशी नवी मते पटलीत, तशी त्यांनी मते बदलली सुद्धा. सुरुवातीला विधवाविवाह धर्मबाह्य आहे, असे त्यांचे मत असून, जीवनात पुढे त्यांचा विरोध खूपच कमी झाला. [१] +[२] +श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशामधील नोंदीनुसार राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत यांच्या विद्वत्तेविषयीं पुष्कळ लोकांची खात्री होती. तथापि यांनीं विक्षिप्त म्हणून कीर्ति संपादन केली होती, ती स्वतंत्र विचार, लोकांस अप्रिय अशा मतांचें प्रतिपादन, मतांची चंचलता आणि संशोधनाची अपूर्णता इतक्या गुणसमुच्चायामुळें झाली होती, तथापि यांच्या लेखांत महत्त्वाचा भाग पुष्कळ होता.[१] +इस १८७७ सालीं भागवतत्यानीं रॉबर्ट मनी स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. रॉबर्ट मनी स्कूल मधी ते धो. के. कर्वेचें शिक्षक होते. पुढे सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये 'शास्त्री' म्हणून नेमणूक झाली. सेंट झेवियरमध्ये कॉलेजात त्यांची बढती होऊन तेथे शेवटपर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते; इस १८८४ साली 'बॉंबे हायस्कूल' नावांची संस्था निघाली, तिच्या संस्थापकांपैकी ते एक होते; इस १८८६ साली त्यानी 'मराठा हायस्कूल' नावाची एक शाळा काढली व ती थोड्याच वर्षांत लौकिकाला आणली. शेवटची पाचसात वर्षे त्यांना युनिव्हर्सिर्टींत संस्कृतचे परीक्षक नेमले होते. इस १९०२ साली आचार्य भागवत हे विल्सन भाषाअभ्यास (फॉयलॉलॉजिकल) चेअरचे अधिव्याख्याते (लेक्चरर) होते.[१] १९०५ च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पूनर् विवाहाचा +पुरस्कार केला होता. जाती वेवस्था आणि अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडु विरोध केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2140.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..196efeee4e8d1bc7954ad15526a6b029c327199e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2140.txt @@ -0,0 +1,5 @@ +संघ = भारतीय क्रिकेट +कसोट्या = -- +--, इ.स. source = +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2151.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9ba8e0e62ada2eae884ca4355a1b70b72583c58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2151.txt @@ -0,0 +1,15 @@ +राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१[१] +) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे) +राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले. +राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. +इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. +राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत. +राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. +राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स. १९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स. १९४९च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स. १९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. +राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स. १९६१ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स. १९६५च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना इ.स. १९७० मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली. +इ.स. १९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स. १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले. +३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले. +इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. राजीव गांधी यांनी पुढीलप्रमाणे उद्गार काढल्याचे म्हटले जाते,"जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे." [ संदर्भ हवा ] या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली. +राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले. +इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले. +राजीव गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_217.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b524ab4a75f161750c927a5a5bc8243bdaf1369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_217.txt @@ -0,0 +1 @@ +रघुहिवरे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. रघुहिवरे हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2173.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..637a7e33d6e4f37bd1e313f36dc1363d14694157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2173.txt @@ -0,0 +1 @@ +१९८४ ते १९८९ पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांचे नाव अनेक गोष्टींना ठेवण्यात आले आहे. २०१३ मध्ये विचारलेल्या एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नाचे उत्तर असे होते की, भारतातील ४५०हून अधिक योजना, इमारती, प्रकल्प, संस्था इत्यादींना नेहरू-गांधी कुटुंबातील तीन सदस्यांचे (जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) नाव देण्यात आलेली आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2176.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf322676923e8e7155a4c8ee3ebd82971cbc067d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2176.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजीव गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक विद्यापीठ हे विमानचालन अभ्यास आणि संशोधनासाठी उत्तर प्रदेश, भारतातील फुरसतगंज एअरफील्ड येथे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रशासनाच्या अंतर्गत आहे, जे २०१३ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केले गेले आणि २०१८ मध्ये भौतिकरित्या स्थापित केले गेले. हे भारतातील पहिले विमान वाहतूक विद्यापीठ आहे. +[१] [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2195.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9ba8e0e62ada2eae884ca4355a1b70b72583c58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2195.txt @@ -0,0 +1,15 @@ +राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१[१] +) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे) +राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले. +राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. +इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. +राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत. +राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. +राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स. १९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स. १९४९च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स. १९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. +राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स. १९६१ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स. १९६५च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना इ.स. १९७० मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली. +इ.स. १९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स. १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले. +३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले. +इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. राजीव गांधी यांनी पुढीलप्रमाणे उद्गार काढल्याचे म्हटले जाते,"जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे." [ संदर्भ हवा ] या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली. +राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले. +इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले. +राजीव गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_221.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4903ce6bf8d330c6e2e621e87b0e2249ad937279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_221.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +इ.स. १८०३ ते १८५३ हा सुमारे ५० वर्षांचा काळ नागपूरच्या भोसले घराण्यासाठी महत्त्वाचा आहे. याच काळात सार्वभौम असलेल्या नागपूर राज्याने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. भोसल्यांना आपल्या राज्याचा बराचसा प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. सरतेशेवटी इ.स. १८५३ मध्ये नागपूरचे राज्य इंग्रजी राजवटीने खालसा केले. +इ.स. १८०३ मध्ये,दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचे दरम्यान,राजे रघुजी द्वितीय यांना, मराठ्यांच्या पराजयामुळे वऱ्हाड, ओडिशा इत्यादी प्रांत इंग्रजांना सोडून द्यावे लागले.परंतु त्यांनी नागपूरचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले.सन १८१६ मध्ये, त्यांच्या मृत्यु नंतर,इंग्रजांनी या राज्यासाठी राजकारण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2215.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f94dc66172a6d1ebde99d59416d34750c32493f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2215.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजुरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2228.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e9abbed1bf4020cd2304933cf0f06173d6ac575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2228.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_225.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18de39e9ec9f82233c28f45640ffda5d2d7a9f0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_225.txt @@ -0,0 +1,2 @@ +रचना बॅनर्जी (२ ऑक्टोबर, इ.स. १९७४:कोलकाता - ) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये कामे करणाऱ्या बॅनर्जीने १९९९ सालच्या सूर्यवंशम या अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटातही अभिनय केला होता. +इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रचना बॅनर्जी चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2255.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfd674a801d81779fd406ccb7ac49e23292c728a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2255.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2274.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65fb7a9cd1e5b52c2e43928f4717aa01a1381714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2274.txt @@ -0,0 +1,17 @@ +राजेंद्र I (971 CE - 1044 CE), ज्यांना सहसा राजेंद्र द ग्रेट आणि गंगाईकोंडा चोळ ने (मध्य तमिळ: Kaṅkaikoṇṭa Cōḻaṉ; lit. 'Ganges वाहक'), आणि कदारम कोंडन (Middle. Kṭram Kodan) असे संबोधले जाते. 'केदाहचा विजेता'), हा चोळ सम्राट होता ज्याने 1014 आणि 1044 CE मध्ये राज्य केले. त्याचा जन्म तंजावर येथे राजाराजा पहिला आणि त्याची राणी वनथी यांच्याकडे झाला आणि 1012 मध्ये वडिलांसोबत सह-रीजंट म्हणून शाही सत्ता स्वीकारली जोपर्यंत 1014 मध्ये राजेंद्र चोळ सिंहासनावर आरूढ झाला. त्याच्या कारकिर्दीत, चोळ साम्राज्य भारतीय उपखंडात शिखरावर पोहोचले; हिंद महासागर ओलांडून व्यापार आणि विजयाद्वारे त्याने आपला विस्तार वाढवला, ज्यामुळे राजेंद्र दक्षिण आशियाच्या पलीकडे प्रदेश जिंकणाऱ्या काही भारतीय सम्राटांपैकी एक बनला. त्याच्या सुरुवातीच्या काळात, राजेंद्र चोळ सैन्यात सामील होता, ज्याच्या मदतीने त्याने पाश्चात्य चालुक्य आणि अनुराधापुराच्या शासकांविरुद्ध अनेक मोहिमांमध्ये लढा दिला आणि त्याला पहिला विजय मिळवून दिला. त्याने चेरा आणि पांडिया वासल राज्यांमध्ये आणि श्रीलंकेतील बंडखोरी मोडून काढली. सम्राट या नात्याने, राजेंद्रने अनुराधापुराचा विजय पूर्ण केला आणि श्रीलंकेचा मोठा भाग शाही अंमलाखाली आणला. राजेंद्रने कलिंग आणि वेंगाई या राज्यांचा पराभव करून चोळ राजवटीचा विस्तार केला आणि लक्केडिव्स आणि मालदीव बेटांवर ताबा मिळवला, ज्याला त्याने मुन्नीर पलांतिवू पन्नीरायराम ("बारा हजार बेटे आणि महासागर जेथे तीन पाण्याची भेट") असे नाव दिले. ही बेटे नंतर सामरिक नौदल तळ म्हणून वापरली गेली. त्याच्या दक्षिण-पूर्व आशिया मोहिमेदरम्यान, त्याने श्रीविजया, केदाह, तांब्रालिंगा आणि पेगू या प्रदेशात सामील करून घेतले, या प्रदेशात साम्राज्यवादी वर्चस्व प्राप्त केले आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये भारतीय प्रभाव मजबूत केला. +राजेंद्रने पाल घराण्याविरुद्ध युद्ध केले आणि बरीच संपत्ती हस्तगत केली, ज्याचा वापर त्याने चोळ साम्राज्याची राजधानी गंगाईकोंडाचोळ ापुरम शहर बांधण्यासाठी केला आणि अनेक शतके साम्राज्यातील व्यापार आणि वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे. हे शहर कृत्रिम तलाव, विस्तृत तटबंदी, शाही राजवाड्याच्या सभोवतालचे खंदक आणि बृहदीश्वर मंदिर यासाठी उल्लेखनीय होते. राजेंद्र हे शैव धर्माचे अनुयायी होते परंतु त्यांनी बौद्ध धर्माचे स्वागत केले आणि दक्षिण-पूर्व आशिया आणि दक्षिण भारतात अनेक स्तूप बांधले. +राजेंद्रच्या काळात व्यापाराचे नवीन प्रकार उदयास आले जसे की "एम्पोरिया" नावाची व्यावसायिक प्रणाली, चोळ ांनी मलाक्का सामुद्रधुनी आणि इतर अनेक किनारी भागांवर नियंत्रण मिळविल्यानंतर होते.एम्पोरिया म्हणजे त्यांच्या मागणीनुसार वस्तूंची निर्यात करणे, उदयास आले, ज्यामुळे साम्राज्यातील व्यापार फायदेशीर झाला आणि चोळ सैन्याची देखभाल करण्यात मदत झाली. ख्मेर साम्राज्य हे एक प्रमुख सहयोगी आणि व्यापारी भागीदार होते आणि त्यांनी चोळ यांना त्यांचे जाळे सांग चीनपर्यंत विस्तारण्यास मदत केली. या दुव्यामुळे राजेंद्रला चोळ सैन्यात चिनी जहाजे समाविष्ट करण्याची परवानगी मिळाली. हे जाळे पश्चिमेकडेही विस्तारले; चोळ अरब, उत्तर आफ्रिका, अनातोलिया आणि तुर्किक लोकांसोबत मसाल्याच्या व्यापारात गुंतले होते. +राजेंद्र चोळ पहिला त्याचा मुलगा राजाधिराज पहिला याने 1044 ते 1054 पर्यंत राज्य केले. +जीवन आणि स्वर्गारोहण +राजेंद्र I ची नेमकी जन्मतारीख अज्ञात आहे; त्याचा जन्म इ.स. 971 च्या सुमारास झाला असावा असा संशय आहे.तो राजाराजा पहिला आणि राणी वनथीचा मुलगा होता, ज्याला थिरिपुवाना मादवियार देखील म्हणतात. राजेंद्रला अरायन राजराजन नावाचा एक धाकटा भाऊ होता, जो चोळ सैन्याचा कमांडिंग जनरल बनला होता आणि किमान तीन बहिणी होत्या; धाकटी बहीण चालुक्य-विमलादित्य यांची राणी कुंदवई पिरातियार होती; आणि महादेवी नावाची मुलगी. राजघराण्यातील इतर महत्त्वाच्या सदस्यांमध्ये राणी आई दंतीशक्ती विटंकी - उर्फ ​​लोकमहादेवी यांचा समावेश होतो. राजेंद्रच्या जन्माचे नक्षत्र तिरुवथिराई (अर्द्रा) होते. +राजेंद्र यांना त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत (१०१२-१०१४) चोळ साम्राज्याच्या प्रशासनामध्ये उघडपणे वारस म्हणून घोषित करण्यात आले आणि औपचारिकपणे त्यांच्या वडिलांशी संबंधित होते. 1018 मध्ये, राजेंद्रने आपला मुलगा राजाधिराजाला चोळ सिंहासनाचा वारस किंवा सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले, ज्यावर राजाधिराजाने 1018 ते 1044 पर्यंत कब्जा केला. +लष्करी विजय कामगिरी +त्याच्या वडिलांच्या वतीने राजाराजा प्रथम, राजेंद्र प्रथम यांनी 1012 मध्ये आधुनिक काळातील मध्य तामिळनाडूमधील अदुथुराई आणि पश्चिम तामिळनाडूमधील वनवासी या मोहिमेत आपल्या वडिलांसाठी सह-रीजंट असताना भारतीय मुख्य भूमीवर युद्ध सुरू केले. त्यानंतर त्यांनी त्यांचे लक्ष उत्तर आंध्र प्रदेशातील कोल्लीपाक्कईकडे वळवले आणि 1013 मध्ये ते ताब्यात घेतले. 1014 मध्ये राजेंद्रने उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील इराटियापाडी इलाराइयाकम यांच्या विरुद्ध युद्धाचे नेतृत्व केले. त्‍याने त्‍याच्‍या वडिलांच्‍या वतीने मन्‍नाईकडक्कम किंवा मल्‍केद हे राजधानीचे शहरही काबीज केले, जे 1006 मध्‍ये राजराजा चोळ नच्‍या सुरुवातीच्या काळात काबीज केल्‍यानंतर ही उलथापालथ झाली. इ.स. 1014 मध्‍ये राजेराजा चोळ न प्रथमच्‍या मरणानंतर आणि राजेंद्राचे चोळ सिंहासनावर आरोहण झाले. त्याच वर्षी. दोन वर्षांच्या कालावधीनंतर, 1016 मध्ये, राजेंद्रने श्रीलंकेत नौदल पाठवले आणि अनुराधापुरा राज्य आपल्या नियंत्रणाखाली आणले.1017 मध्ये पूर्व केरळमधील मोहिमेनंतर, राजेंद्रने कुडमलाई नाडू काबीज केले. +1018 मध्ये, राजेंद्रच्या सैन्याने मालदीव आणि लक्षद्वीप बेटे काबीज केली आणि त्याच वर्षी केरळच्या पश्चिमेकडील कावरत्ती बेट संदिमाथथिवुवर कब्जा केला.1019 मध्ये, राजेंद्रने इराताईपाडी इलाराईल्लकम, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र विरुद्ध दुसरी मोहीम पाठवली. उत्तरेकडील कर्नाटकातील कल्याणी येथे नवीन राजधानीसह, जी चोळ ांनी पुन्हा गमावली परंतु पूर्व कर्नाटकातील मुसांगी येथे झालेल्या लढाईनंतर पुन्हा ताब्यात घेतली. दोन वर्षांच्या खंडानंतर, राजेंद्रने भारतीय मुख्य भूमीवरील अनेक प्रदेश ताब्यात घेतल्याने, भारताच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागांवर विजय मिळविण्यासाठी ते अधिक महत्त्वाकांक्षी बनले. त्याने 1021 मध्ये छत्तीसगडच्या दक्षिणेला सक्करक्कोट्टम ताब्यात घेऊन या दिशेने आपल्या युद्ध मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर, त्याने आपल्या सैन्याचा काही भाग उत्तरेकडील गंगा नदीकडे आणि दुसरा उत्तर-पश्चिम दिशेने पाठवला. त्याच वेळी, दोन मोहिमा पूर्ण होईपर्यंत तो सक्करक्कोट्टम येथे थांबला. +दुसरी मोहीम उत्तरपथा आणि गंगेच्या प्रदेशात उत्तरेकडील गंगा नदीच्या दिशेने सक्करकोअट्टमपासून निघाली; त्यांनी ओडिशातील ओड्डा दृश्यम आणि थंडाबुथ्थी, उत्तर छत्तीसगडमधील कोसला नाडू, झारखंडमधील ठक्काना लाडम आणि उत्तरा लाडम आणि आधुनिक बांगलादेशातील वंगला देसम हे प्रदेश काबीज केले आणि गंगेपर्यंत पोहोचले. चोळ ांची इंडियन मेनलँड मोहीम 1022 मध्ये संपली आणि या मोहिमेत त्याच्या सैन्याने जिंकलेल्या देशांचा तपशील त्याच्या 1023 च्या मीकीर्थीमध्ये समाविष्ट केला गेला. 1022 मध्ये राजेंद्र चोळ च्या सैन्याने चोळ राजधानीत परतल्यानंतर, राजेंद्रचे रॉयल गुरु, इसाना पंडितर यांनी कुलमपंडेल, तामिळनाडू येथे गंगाईकोंडा चोळ ेश्वर मंदिर बांधले. परत आल्यावर, राजेंद्रने "गंगाईकोंडान" या नवीन शीर्षकाचा दावा केला आणि गंगेच्या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या आपल्या धाकट्या भावाला "गंगाईकोंडा चोळ न" (गंगाई काबीज करणारा चोळ ) ही पदवी दिली. राजेंद्रने "गंगाईकोंडा चोळ ापुरम" नावाच्या नवीन शहराच्या बांधकामाला सुरुवात केली, "गंगाईकोंडा चोळ ेश्वरम" नावाचे नवीन शिव मंदिर आणि "चोळ ा गंगाम" नावाचे मोठे मंदिर पाण्याचे टाके, जेथे गंगा नदीतून आणलेले पवित्र पाणी मिसळले गेले. राजेंद्र राज्याच्या एस्सलम कॉपर प्लेट्सने गंगेचा प्रदेश जिंकून, राजेंद्रने गंगाईकोंडा चोळ ापुरमचे नवीन शहर, महान गंगाईकोंडा चोळ ेस्वेरर मंदिर आणि अरियालूर जिल्ह्यातील उदयर पल्यायम प्रदेशात पवित्र चोळ गंगम टाकी बांधली. त्याने बांधलेल्या "गंगाईकोंडा चोळ ेश्वरम" या मंदिरात, करुवराई (अभयारण्य) चे प्रमुख देवता "गंगाईकोंडा चोळ ेश्वर" ज्याला "पेरुवुडायर" देखील म्हणतात - लिंगमच्या रूपात देव शिव, जे शिव मंदिरांमधील सर्वात मोठे लिंगम आहे. जगभरात, 13 फूट (4.0 मीटर) उंची आणि 20 फूट (6.1 मीटर) परिघ आहे. प्रशस्तीमध्ये राजेंद्रच्या विजयांचा उल्लेख आहे. +राजेंद्र चोळ च्या तिसऱ्या राजनयिक वर्षात - पूर्वेकडील देश, गंगा आणि कदारमचा विजेता; हा शिलालेख शिवाला शरण आलेल्या राजेंद्रने दिलेल्या कर सूट अनुदानाची नोंद करण्यासाठी बनवला होता. +कुड्डालोर जिल्ह्यातील एरुंबूरचे विजयमकोंडा चोळ ेश्वरम शिव मंदिर – सध्याचे एरुंबूरजवळचे कदंबवनेश्वर मंदिर – श्री विजया आणि सुमात्राच्या अनेक प्रदेशांवर राजेंद्रच्या सैन्याच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले. वेल्लोर जिल्ह्यातील कुडीमल्लूर येथील कदारेमकोंडा चोळ ेश्वरम शिव मंदिर - सध्याचे कालवई जवळचे भीमेश्वर मंदिर - कदारेम आणि सध्याच्या मलेशियातील अनेक प्रदेशांवर राजेंद्रच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते. +राजेंद्र प्रथमची परदेशातील युद्ध मोहीम 1023 मध्ये सुरू झाली; चोळ योद्ध्यांसह जहाजांचा एक मोठा ताफा दक्षिण सुमात्रामधील श्री विजया, पालेमबांग येथे पाठवण्यात आला, जो ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर, ताफ्याने लगतची वस्ती मलयूर ताब्यात घेतली. तेथून, ताफा जवळच्या बांघा बेटावर गेला आणि मेविलिबंघम ताब्यात घेतला. त्यानंतर ताफा [[पूर्व सुमात्रन मुख्य भूमीवरील पन्नाई, त्यानंतर उत्तर सुमात्रामधील इलामुरिदेसम येथे गेला. सैन्याने पुढे मलेशियाला रवाना केले आणि आधुनिक काळातील ईशान्य मलेशियातील वल्लईपांडूर आणि उत्तर-पश्चिम मलेशियातील कादारेम ताब्यात घेतले. येथून, राजेंद्रच्या सैन्याने उत्तरेकडे प्रवास केला आणि दक्षिण-पूर्व थायलंडमधील इलांकासोकम, त्यानंतर माथामलिंगम, पूर्व थायलंड आणि दक्षिण-पश्चिम थायलंडमधील थालायतक्कोलम या लगतच्या वस्तीवर कब्जा केला. येथून, ताफा भारताकडे रवाना झाला, मार्गाने अंदमान आणि निकोबार बेटे, दक्षिणेकडील म्यानमार (बर्मा) बंदर शहर मॅग्पापालम मधील मानक्कावरेम काबीज करून चोळ देशात परतला. चोळ ांची आग्नेय-पूर्व आशियाई मोहीम 1024 मध्ये संपली आणि या मोहिमेत त्याच्या सैन्याने जिंकलेल्या जमिनींचा तपशील त्याच्या 1025 च्या मीकीर्थनच्या सुरुवातीच्या चांदीच्या कासूमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 1023 मध्ये सुमात्राच्या श्री विजया(m) वर राजेंद्रच्या विजयासह, त्याने एरुंबूर, तामिळनाडू येथे एक शिव मंदिर बांधले आणि त्याचे नाव विजयमकोंडा चोळ ेश्वरम ठेवले. +कुड्डालोर जिल्ह्यातील एरुंबूरचे विजयमकोंडा चोळ ेश्वरम शिव मंदिर – सध्याचे एरुंबूरजवळचे कदंबवनेश्वर मंदिर – श्री विजया आणि सुमात्राच्या अनेक प्रदेशांवर राजेंद्रच्या सैन्याच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले. वेल्लोर जिल्ह्यातील कुडीमल्लूर येथील कदारेमकोंडा चोळ ेश्वरम शिव मंदिर - सध्याचे कालवई जवळचे भीमेश्वर मंदिर - कदारेम आणि सध्याच्या मलेशियातील अनेक प्रदेशांवर राजेंद्रच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते. +कदारमवर विजय मिळविल्यानंतर, राजेंद्रने नवीन शीर्षक "कदारेमकोंडान" धारण केले आणि कदारम मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या त्यांच्या एका नातवाला "कदारेमकोंडा चोळ न" (कदारेम काबीज करणारा चोळ ) ही पदवी देण्यात आली. सध्याच्या कुडीमल्लूर, तामिळनाडूच्या एका प्रदेशाचे नाव "कडारेकोंडा चोळ ापुरम" होते. सध्याच्या तामिळनाडूमधील काही गावांना अजूनही तिरुवरूर आणि अरियालूर प्रदेशातील किदारंकोंडन (सध्याचे अरियालूरमधील गेदारमकोंडन) आणि कदारमकोंडा चोळ ापुरम (सध्याचे नरसिंगपुरम) ही नावे आहेत. 1023 मध्ये, मलेशियातील कदारमवर राजेंद्रच्या विजयासह, त्याने उत्तर तमिळनाडूमध्ये एक शिव मंदिर बांधले आणि त्याचे नाव कदारेमकोंडा चोळ ेश्वरम ठेवले. +भारतीय मुख्य भूमीवर आणि परदेशातील युद्धांमध्ये राजेंद्रच्या विजयानंतर, त्याने या प्रदेशात आपल्या सैन्याच्या महान शौर्याचे आणि श्रेष्ठ दर्जाचे जिवंत स्मारक म्हणून दोन "भव्य आणि अवाढव्य मंदिरे पूर्णपणे ग्रॅनाइट दगडातून" बांधली. युनेस्को जागतिक वारसा मालिका. दोन ग्रॅनाइट मंदिरे परदेशात त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि दक्षिण-पूर्व आशियातील चोळ ांच्या कामगिरीचे स्मारक म्हणून आणि त्या काळातील (१०२५ सीई) जागतिक इतिहासात मध्ययुगीन चोळ साम्राज्याच्या उच्च दर्जाचे स्मारक म्हणून बांधले गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2298.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c764c4e09c0948a30a885626020bd70f79c4959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2298.txt @@ -0,0 +1 @@ +राजेंद्र सुखानंद पटणी मराठी राजकारणी होते. हे कारंजा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2302.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be54bc45f231bfbe703f5611c5fea27185ba8973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2302.txt @@ -0,0 +1,25 @@ +डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. +व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२] +राजेंद्र प्रसाद यांचा जन्म ब्रिटिश राजवटीत बिहारमधील सिवान जिल्ह्यातील झिरादेई येथील कायस्थ कुटुंबात झाला.[३][४] त्यांचे वडील महादेव सहाय श्रीवास्तव हे संस्कृत आणि फारसी या दोन्ही भाषांचे अभ्यासक होते. त्यांची आई कमलेश्वरी देवी ही एक धर्माभिमानी स्त्री होती जी आपल्या मुलाला रामायण आणि महाभारतातील कथा सांगायची. राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या भावंडात सर्वात लहान होते आणि त्यांना एक मोठा भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी होत्या. ते लहान असतानाच त्यांची आई वारली आणि नंतर त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांची काळजी घेतली.[५][६][७] +राजेंद्र प्रसादांचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपारिक पद्धतीने झाले. त्यात उर्दू आणि फारसी या भाषाशिक्षणावर अधिक भर होता. पारंपारिक प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना छपरा येथील जिल्हा विद्यालयात पाठवण्यात आले. दरम्यान, जून 1896 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह राजवंशी देवी यांच्याशी झाला. नंतर ते त्यांचा मोठा भाऊ महेंद्र प्रसाद यांच्यासोबत शिकण्यासाठी पुढील दोन वर्षे पटना येथील टी.के.अकादमीत गेले. कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ते प्रथम आल्यानंतर त्यांना दरमहा ३० रु. शिष्यवृत्ती म्हणून मिळत होते. +राजेंद्र प्रसाद १९०२ मध्ये कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. त्यांनी मार्च 1904 मध्ये कलकत्ता विद्यापीठांतर्गत F. A. उत्तीर्ण केले आणि त्यानंतर मार्च 1905 मध्ये तेथून प्रथम श्रेणीसह पदवी प्राप्त केली.[८] त्याच्या बुद्धीने प्रभावित होऊन एका परीक्षकाने एकदा त्याच्या उत्तरपत्रिकेवर "परीक्षकापेक्षा परीक्षार्थी श्रेष्ठ आहे" अशी टिप्पणी केली.[९] नंतर त्यांनी कला शाखेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह एम.ए. उत्तीर्ण झाले. तिथे ते भावासोबत ईडन हिंदू हॉस्टेलमध्ये राहत असत. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.[१०] गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली होती आणि त्यांना सामील होण्यास सांगितले होते. आपल्या कुटुंबाबद्दल आणि शिक्षणाप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्याच्या भावनेमुळेच त्यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला, कारण त्याच काळात त्याची आई मरण पावली होती आणि त्याची बहीण वयाच्या एकोणीसव्या वर्षी विधवा झाली होती तिच्या पालकांच्या घरी परत. 1906 मध्ये पाटणा कॉलेजच्या हॉलमध्ये बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत प्रसाद यांचा मोलाचा वाटा होता. ही भारतातील अशा प्रकारची पहिली संघटना होती आणि बिहारमधून अनुग्रह नारायण सिन्हा आणि कृष्णा सिंह यांसारखे महत्त्वाचे नेते निर्माण केले ज्यांनी चंपारण चळवळ आणि असहकार चळवळीत प्रमुख भूमिका बजावली.[११] +त्यांनी कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए. (१९०६), एम. ए. (१९०८), बी. एल्. (१९०९) व एम्. एल्. (१९१५) या पदव्या मिळविल्या. मॅट्रिकपासून एम्. एल्. पदवीपर्यंत त्यांनी पहिली श्रेणी सोडली नाही. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर जगदीशचंद्र बोस व प्रफुल्लचंद्र रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडली +राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली. +तथापि, आपली निवड केल्यावर, त्याने घुसखोर विचार बाजूला ठेवले आणि नव्या जोमाने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. 1915 मध्ये, त्यांनी मास्टर्स इन लॉ परीक्षा सन्मानाने उत्तीर्ण केली आणि सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर त्यांनी कायद्यातही डॉक्टरेट पूर्ण केली. +१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट अँड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली. +राजेंद्र प्रसाद यांचा स्वातंत्र्य चळवळीत मोठा वाटा होता. प्रसाद यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी पहिल्यांदा संबंध 1906 मध्ये कलकत्ता येथे शिकत असताना आला, त्यावर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कलकत्त्यात आयोजित केले होते आणि त्यात त्यांनी स्वयंसेवक म्हणून भाग घेतला होता. औपचारिकरित्या, त्यांनी १९११ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळीही वार्षिक अधिवेशन कलकत्ता येथे झाले होते.[१२] १९१६ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनादरम्यान त्यांची आणि महात्मा गांधींची पहिल्यांदा भेट झाली. +गांधीजी बिहारच्या चंपारण जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तथ्य शोध मोहिमेवर असताना त्यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना स्वयंसेवकांसह चंपारणला येण्याचे आवाहन केले. त्याने चंपारणकडे धाव घेतली.[१३] +सुरुवातीला ते गांधीजींच्या रूपाने किंवा संभाषणाने प्रभावित झाले नाहीत. तथापि, कालांतराने, गांधीजींनी दाखवलेल्या समर्पण, दृढनिश्चया आणि धैर्याने ते खूप प्रभावित झाले. या भागात एक परका माणूस होता, ज्याने चंपारणच्या लोकांचे कारण बनवले होते. वकील म्हणून आणि उत्साही स्वयंसेवक या नात्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आपण सर्वतोपरी मदत करू असे त्याने ठरवले. गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांच्या अनेक मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जात आणि अस्पृश्यता. +महात्मा गांधींच्या समर्पण, धैर्य आणि दृढनिश्चयाने ते इतके प्रभावित झाले की 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा प्रस्ताव मंजूर होताच, त्यांनी आपल्या वकिलीच्या किफायतशीर कारकिर्दीतून तसेच विद्यापीठातील आपल्या कर्तव्यातून निवृत्ती घेतली. चळवळीला मदत करण्यासाठी. +त्यांनी गांधींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय प्रसाद याला त्यांचा अभ्यास सोडून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितले, ही संस्था त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पारंपारिक भारतीय मॉडेलवर स्थापन केली होती.[१४] +स्वातंत्र्य चळवळीच्या काळात, त्यांनी राहुल सांकृत्यायन, लेखक आणि बहुमाथ्य यांच्याशी संवाद साधला. राहुल सांकृत्यायन यांच्यावर प्रसाद यांच्या बौद्धिक सामर्थ्याचा खूप प्रभाव पडला आणि त्यांना मार्गदर्शक आणि गुरू वाटले. त्यांच्या अनेक लेखांमध्ये त्यांनी सांकृत्यानासोबतच्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला आहे आणि सांकृत्यानासोबतच्या त्यांच्या भेटींचे वर्णन केले आहे. सर्चलाइट आणि देश या क्रांतिकारी प्रकाशनांसाठी त्यांनी लेख लिहिले आणि या पेपरसाठी निधी गोळा केला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दौरे केले, स्वातंत्र्य चळवळीची तत्त्वे समजावून सांगितली, व्याख्याने दिली आणि प्रोत्साहन दिले.[१३] +बिहार आणि बंगालमध्ये 1914 च्या पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. 15 जानेवारी 1934 रोजी बिहारमध्ये भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरुंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांच्याकडे मदतकार्य सोपवले.[१५] दोन दिवसांनंतर त्यांची सुटका झाली आणि 17 जानेवारी 1934 रोजी त्यांनी बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी निधी उभारण्याचे काम हाती घेतले. 31 मे 1935 च्या क्वेट्टा भूकंपानंतर, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये क्वेटा केंद्रीय मदत समितीची स्थापना स्वतःच्या अध्यक्षतेखाली केली. +ऑक्टोबर 1934 मध्ये मुंबई अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.[१६] सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ मध्ये राजीनामा दिल्यावर ते पुन्हा अध्यक्ष झाले.[१७] 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने मुंबईत भारत छोडो ठराव मंजूर केला ज्यामुळे अनेक भारतीय नेत्यांना अटक करण्यात आली.[१८] प्रसादला पाटणा येथील सदाकत आश्रमात अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी बांकीपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. जवळपास तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका झाली.[१८] +2 सप्टेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली 12 नामनिर्देशित मंत्र्यांचे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर, त्यांना अन्न आणि कृषी खात्याचे वाटप करण्यात आले. 11 डिसेंबर 1946 रोजी त्यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 17 नोव्हेंबर 1947 रोजी जे बी कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.[१६] +स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांनी, 26 जानेवारी 1950 रोजी, स्वतंत्र भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली आणि ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. दुर्दैवाने, 25 जानेवारी 1950 च्या रात्री (भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी) त्यांची बहीण भगवती देवी यांचे निधन झाले. त्याने तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली पण तो परेड ग्राउंडवरून परतल्यानंतरच. +भारताचे राष्ट्रपती या नात्याने, प्रसाद यांनी राज्यघटनेच्या आवश्यकतेनुसार कार्य केले आणि ते कोणत्याही राजकीय पक्षापासून स्वतंत्र होते. त्यांनी भारताचे राजदूत म्हणून जगभर प्रवास केला, परदेशी राष्ट्रांशी राजनैतिक संबंध निर्माण केले. 1952 आणि 1957 मध्ये ते सलग दोन वेळा पुन्हा निवडून आले आणि ही कामगिरी करणारे ते भारताचे एकमेव राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन्स त्यांच्या कार्यकाळात प्रथमच सुमारे एक महिना लोकांसाठी खुले होते आणि तेव्हापासून ते दिल्ली आणि देशाच्या इतर भागांतील लोकांसाठी एक मोठे आकर्षण बनले आहे. +संविधानाच्या आवश्यकतेनुसार अध्यक्षांच्या अपेक्षित भूमिकेचे पालन करून प्रसाद यांनी राजकारणापासून स्वतंत्रपणे काम केले. हिंदू कोड बिलाच्या अंमलबजावणीवरून झालेल्या भांडणानंतर, त्यांनी राज्य कारभारात अधिक सक्रिय भूमिका घेतली. 1962 मध्ये, अध्यक्ष म्हणून 12 वर्षे सेवा केल्यानंतर, त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मे 1962 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाचा त्याग केल्यानंतर, ते 14 मे 1962 रोजी पाटणा येथे परतले आणि त्यांनी बिहार विदयापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे पसंत केले. भारत-चीन युद्धाच्या एक महिना आधी 9 सप्टेंबर 1962 रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. + +1962 मध्ये, राष्ट्रपती म्हणून 12 वर्षांनी, डॉ. प्रसाद सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. + +आपल्या उत्साही आणि कर्तृत्त्ववान जीवनातील अनेक गोंधळांसह त्यांनी आपले जीवन आणि स्वातंत्र्यापूर्वीचे दशक अनेक पुस्तकांमध्ये नोंदवले, त्यापैकी "चंपारण येथील सत्याग्रह" (1922), "भारत विभाजित" (1946), त्यांचे आत्मचरित्र " आत्मकथा” (1946), “महात्मा गांधी आणि बिहार, काही आठवणी” (1949), आणि “बापू के कदमों में” (1954) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2316.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c996f561efd44d375575eb2767aed48c61708d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2316.txt @@ -0,0 +1 @@ +राजेंद्र केशवलाल शाह हे साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2340.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36ae1a49f2c964399488d8487474f048d868c519 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2340.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2342.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f172bff148e3924b737a63c137b1d9599b5f0b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2342.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2357.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..917b5549d05bb3a2d140a14610f1491885d64bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2357.txt @@ -0,0 +1,10 @@ +राजेश खन्ना, जन्म नाव जतीन खन्ना, (२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरें सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे. +काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती. +त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते. +"आनंद" व "अमर प्रेम" हे विशेष उल्लेखनीय चित्रपट. +सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि. लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरुणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.खन्नाच्या फोटो सोबती असंख्य तरुणींनी लग्न लावले होते.त्यांची कार तरुणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची. +लोकप्रियतेची एवढी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाहि स्टार गाठु शकला नाही. +राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला परंतु त्याचा परिणाम राजेश खन्‍नां वर झाला नाहि.. +राजेश खन्‍ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे. +तो का झाला, त्याचे वागणे-बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2358.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65beb15e4202ef1883631b493713e89af697f044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2358.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश गुप्ता हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या वजीरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2376.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc13245e85f2dee11f30995986817a4ce80fbbcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2376.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश रंजन ( २४ डिसेंबर १९६७), पप्पू यादव म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी आहेत.[१][२] त्यांनी १९९१, १९९६, १९९९ आणि २००४ मध्ये बिहार लोकसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांचे (अपक्ष, समाजवादी पक्ष, लोक जनता पक्ष, राष्ट्रीय जनता दल उमेदवार म्हणून निवडणुका जिंकल्या आहेत. २०१५ मध्ये पप्पू यादव 'सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे' खासदार बनले.[३] पप्पू यादव सध्या जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) या पक्षाचे नेते आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2384.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ededa80be2b99102dd3ebf827d9f86f8968f066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2384.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश संभाजीराव पवार मराठी राजकारणी आहेत. हे नायगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_24.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_24.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..513bd07f5e0f5ae4fddd95ab6f62ec55e5c6c276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_24.txt @@ -0,0 +1,35 @@ +रंगनाथस्वामी निगडीकर(जन्म-१६१२; मृत्यू-१६८४) हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतु काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे. +रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी देशपांडे. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरा गावचे देशपांडे होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कऱ्हाड येथे जिवंत जलसमाधी घेतली. +संन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले. +रंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले. +माघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे साऱ्यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले. +शके १६०६ च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला (इसवी सन १६८४). त्यांची समाधी निगडी येथे आहे. +हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत. + +संत श्रेष्ठ रंगनाथ स्वामी दास पंचायतनचे वरिष्ठ ज्ञाननिष्ठ संत. रामाचे परमभक्त, तसेच पंढरीचे वारकरी, रामायण व भागवत ह्या ग्रंथावर त्यांचा समान अधिकार, स्वामींच्या गृही, शारदा आणि लक्ष्मी सख्यभावाने नांदत असत. श्रीपती व वाचस्पति दोन्ही समसमत्वे, त्याचे ठायी नांदत होते. नाथांप्रमाणे ते गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे वाङ्मय संस्कृत व प्राकृतामध्ये आहे. रामदासी व वैष्णवाचे श्रद्धास्थान. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवास, सर्व संत महंत येत असत. मोठी गर्दी होत असे. मार्गशिर्ष कृ. १० हा मुख्य दिवस असतो. +स्वामीचा आणि राहिमातपुर येथील विपटाचा पिढ्यान पिढ्या ऋणानुबंध असल्याने, सर्व विपट उत्सवास येत असत. अशाच एका उत्सवासाठी संत तुकाविप्र यांनी केलेल्या कीर्तन प्रसंगी रचलेले अभंग + +नमियेली निजरंग माऊली। समाधी या निगडी ।। धृ ॥ +केला सर्वांचा निजभावे उद्धार । सर्वस्व जाले अवतार । +नरदेह सर्वोत्तम हे सर्व । कृष्णा वेण्या थडी ।। १ ।। +भक्ती भावाने विचरोनी। संकीर्तन रंगणी।। +प्रेमे नाचतसे निजधानी । सर्वार्थ करोनी देव केला गडी ॥ २ ॥ +मार्गशिर्ष या विभूती । मासात हे तिथी ।। +कृष्ण दशमी पुण्यतिथी । संत कीर्ती उभविली देह गुढी ।। ३ ।। +तुकाविप्र या संत संगी। कीर्तन प्रेमरंगी ॥ +नाचत उभा या कलयुगी । नमुनी संत योगी धन्य होय गडी ।। ४ ।। + +निजानंद माये चित्त तुझ्या पाये। राहो ठेवोनिया सर्वकाळ ।। १।। +स्वानंद स्वरुप, आत्मानंद रूप । कोंदले अमूप प्रेमानंद ॥ २ ॥ +आनंदाची मूर्ती, देखावी नयनी । ऐसे आले मनी माऊलीच्या ॥ ३॥ +संतमाय भली प्रसन्न जाहाली। प्रेमभरे केली कृपा ऐसी ॥ ४ ॥ +प्रल्हाद पंतासी जाले वरदान । निमित्त कारण आम्हा जन्मा ॥ ५॥ +तुकाविप्र बाळ माये तूं कृपाळ । करावा संभाळ प्रेमालिंगे ॥ ६ ॥ + +बाई ग ऐशी चिन्हे  । कै  येतील माझे ठायी ॥ धृ ॥ +असोनी विदेहता। असंग गृह कांचन कांता ।। कम निष्कर्मियता। समता सर्वभूती ।। १ ।। | +नित्यानित्य विवेक दृष्टी। नित्य संकीर्तनी प्रेम वृष्टी ।। विजानंदी अभंग मीठी। क्षमा दया सहानुभूती ॥ २ ॥ +भेदाभेद विसरोनी। अद्वये नाचे किर्तनी ॥ परंगी रंगोनी। सर्वांगे प्रेम भरोनी ।। ३ ।। +स्वरूप अंबेस्वरूपानदे। तुकाविप्र नीजछंदे ।।चे कीर्तनी स्वानंदे माय निजानंदे ॥ ४ ॥ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2407.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5deffb4114776e3892b56b3683b523ab9defe90f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2407.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८२ असलेले राजोली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ५३८.०२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १५३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६१३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2411.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a32db8bc65a50ed5a9a6f00b16d1547a4b046923 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2411.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजौरी भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे. +हे शहर राजौरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2418.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f763d8f5bf99209934935034093cb8a74dfaefe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2418.txt @@ -0,0 +1 @@ +राज्य कामगार विमा ही १९५२ मध्ये सुरू झालेली भारतातील सामाजिक विम्याची योजना आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2430.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d55f33603ea687e8a5af3713ae60a264e6dd57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2430.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट् राज्य महामार्ग १६२ हा अंबेजोगाई - तांडुलजा - मुरुड - कानेगाव - उजनी - अक्कलकोट असा जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_248.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c87b239ede2b4e7745f713062d1a5c2cba2dc305 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_248.txt @@ -0,0 +1 @@ +रजनी कांत वर्मा हे २००६-०९ दरम्यान दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2480.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee70b8b7219e1129a3f685fc09961db29fc8ff90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2480.txt @@ -0,0 +1 @@ +राठवा जमाती मूळच्या अलीराजपूर जिल्ह्यातील भिल्ल जमातींतील आहेत, त्यांनी अलीराजपूरमधूनच गुजरात प्रदेशातील छोटा उदेपूर जिल्ह्यात स्थलांतर केले, ज्यात राठवा जमातींची मोठी लोकसंख्या आहे आणि या शहराचा शेवटचा राठवा राजा, कालिया भील, 1484 मध्ये मारला गेला. . भील आदिवासी समुदाय बहुतेक भारताच्या गुजरात राज्यात राहतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2485.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad5e29b1b81ec425a3c98b6caed0f2b8dc7a56a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2485.txt @@ -0,0 +1,2 @@ +राडीकलम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2491.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bd9a82effc07546cf1380a966bfcdc24e59f7cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2491.txt @@ -0,0 +1 @@ +राणमळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2492.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bd9a82effc07546cf1380a966bfcdc24e59f7cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2492.txt @@ -0,0 +1 @@ +राणमळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2522.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f980bb0b825c469aeeeafc4bea568035029831e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2522.txt @@ -0,0 +1,2 @@ +१६५८९/१६५९० राणी चेन्नम्मा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज सांगली ते बंगळूरच्या क्रांतीवीर संगोळ्ळी‌ रायाण्णा बंगळूर सिटी ह्या स्थानकांदरम्यान धावते. सांगली ते बंगळूरदरम्यानचे ७५६ किमी अंतर ही गाडी १४ तास व ५० मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या गाडीला १९व्या शतकामधील कित्तूर संस्थानाची राणी असलेल्या राणी चेन्नम्मा हिचे नाव देण्यात आले आहे.सदर गाडी पूर्वी मिरज ते बंगळूर या मार्गावर +धावत असे.२००२ मध्ये ती कोल्हापूरपर्यंत वाढविण्यात आली.दक्षिण पश्र्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी पुन्हा मिरजेपर्यंतच सोडण्यात आलेली आहे.आता या गाडीचा विस्तार दिनांक १३ मार्च २०२४ पासून सांगलीपर्यंत करण्यात आला आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_255.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b357cc751edb1d890fb2f69ed0c1f7f56ac97cc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_255.txt @@ -0,0 +1 @@ +रजनी वेणुगोपाळ (२८ मे, १९६९:हैदराबाद, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९५ दरम्यान ६ महिला कसोटी आणि ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2576.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c67d1bb75cc7f6dc7dab25a4d04a44d81cd3e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2576.txt @@ -0,0 +1,4 @@ +रात ढोकरी, रात्रिंचर बगळा, रात बगळा, राजकोक्कू किंवा अंधारी ढोकरी (इंग्लिश:Night Heron) हा एक पक्षी आहे. +याची ओळख म्हणजे हा आकाराने साधारणतः ढोकरी एवढा असतो. हा कुबडी ढोकरीचा भाऊबंद आहे. याची चोच मजबूत असते. याच्या शरीराचा वरील रंग राखी करडा असतो व पाठ तुकतुकीत काळी असते. शरीराचा खालचा भाग पांढरा असतो तसेच शेंडीच्या टोकाची काही पिसे पांढरी असतात. याचे पंख पिवळसर असून, पंखांवर उदी कड्या असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. संध्याकाळ होताच हे पक्षी आकाशातून क्वा... असा आवाज करीत उडतात. +श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटावर आढळतात. उन्हाळ्यात काश्मीर आणि नेपाळात एकोणीसशे मीटर उंचीपर्यंत आढळतात. भारतात जून ते जुलै या काळात यांची वीण होते. +झिलानी आणि खाजणीची जंगले तसेच खाड्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2591.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..333fb1f4e68cbbaa7418fb4235c3e49e12465677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2591.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रादेक स्टेपानेक (चेक: Radek Štěpánek; २७ नोव्हेंबर १९७८) हा एक चेक टेनिसपटू आहे. एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवलेल्या स्टेपानेकने आजवर भारताच्या लिअँडर पेस सोबत आजवर २ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत. +२०१० ते २०१३ दरम्यान स्टेपानेक टेनिस खेळाडू निकोल व्हैदिसोवाचा पती होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_263.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fead2cd2cf679b7346670681edef13995496157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_263.txt @@ -0,0 +1 @@ +रजनीश दुग्गल भारतीय अभिनेता व मॉडल आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2632.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98a25f4b53f425151cf2dc487a8534f27d3699a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2632.txt @@ -0,0 +1 @@ +राधाकृष्ण विखे-पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे कृषि व पणन विभागाचे माजी मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2644.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b54371a8c80afc72c3bd43a6fa72fdbd71fbf520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2644.txt @@ -0,0 +1,2 @@ +राधानगरी विधानसभा मतदारसंघ - २७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड ही दोन तालुके आणि आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळाचा समावेश होतो. राधानगरी हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे प्रकाश आनंदराव आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2667.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbdee6e87ec84ed671ad010f4ed15571b8917448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2667.txt @@ -0,0 +1,3 @@ +राधिका वेमुला ह्या दलित हक्कांसाठी आणि जातीपातीय भेदभावाच्या विरोधात काम करणाऱ्या भारतीय महिला कार्यकर्त्या आहेत.[१][२][३][४] +त्या आपला मुलगा रोहित वेमुला (आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा नेता) यांनी काम सुरू केलेले काम करत आहेत, ज्याने २०१६ हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केली होती.[५] त्या विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमधील जातीभेद संपविण्यात प्रयत्नशील आहेत.[६] +१४ एप्रिल २०१६, रोजी, आंबेडकर जयंती दिनी, राधिका वेमुला आणि त्यांचा मुलगा राजा यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबई येथील आंबेडकर भवनात बौद्ध धर्म स्वीकारला.[७] [८] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2680.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b9d99dd2e77a0721b95c47dbaf1b7d234fa3cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2680.txt @@ -0,0 +1,5 @@ +डोमकावळा तथा रानकावळा (शास्त्रीय नाव: Corvus macrorhynchos) आशियाई वनांमध्ये आढळणारा सामान्य कावळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला पक्षी. याला जंगली कौआ या नावानेही ओळखतात. +हा संपूर्णपणे काळ्या रंगाचा असतो. +मोठी चोच असणाऱ्या ह्या पक्ष्याला इंग्लिशमध्ये लार्ज-बिल्ड क्रो (शास्त्रीय नाव 'कॉर्व्हस मॅक्रोऱ्हिन्चॉस') असे म्हणतात. हा एक आशिया कावळा या प्रजातीतील आहे. उत्तरेकडील ईशान्य भागात कुरिल आणि सखालिन द्वीपकल्पातही ते आढळतात. ते परिस्थितीशी जुळवून घेत अन्नस्रोतांच्या विविध भागात टिकून राहतात. त्यामुळे ते नवीन भागांमध्ये वसाहत करण्यास तयार होतात जोहान जार्ज वॅग्लर ने प्रथम इ.स. १८२७ साली अशाच नमुन्याच्या एका प्रजातींचे वर्णन केले. मॅक्रोऱ्हिन्चॉस इंटरनेट बर्ड कलेक्शन पूर्वेच्या जंगलातील कावळा आणि भारतीय जंगल कावळा समान मानले जातात. या दोघांनाहीत जंगल कावळा म्हटले जाते. +ह्या कावळ्याची एकूण लांबी ४६ ते ५९ सें.मी इतकी आहे. गळपट्टा सामान्य कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. सर्व कावळ्यांच्या तुलनेत या लार्ज बिल्ड कावळ्याची चोच फार मोठी आणि धनुष्याकार असून वरच्या बाजूला असते, त्यांचे पंख, शेपटी, चेहरा आणि कंठ चमकदार काळे असतात. डोके, मान, खांदा निळे असून शरीराच्या मागच्या भागावर गडद किंचाळयुक्त पिसारा असतो. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_27.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_27.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..271d3126af15678478c785d633be03e4a999b161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_27.txt @@ -0,0 +1 @@ +‘रंशा’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्‍नड लेखक आहेत. ते बेळगावमध्ये राहतात. कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_271.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..124b023c3377d73306085769185f81621883099a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_271.txt @@ -0,0 +1,2 @@ +रज़िया सुल्तान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2710.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fc0dc8d5ccac1bf44135662eb85ae741e422d4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2710.txt @@ -0,0 +1,2 @@ +रानमळावाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2746.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0855c10011a5037988eac18b92873a83f20a1ac2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2746.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुजरात राज्यात 'बावडी' किंवा 'वाव' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी आहेत. या विहिरींना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात तसेच विश्रांतीसाठी मजले, छत आणि हे ठिकाण रमणीय व्हावे म्हणून कोरीव काम केलेले असते. गुजरातमधील पाटण या जिल्ह्याच्या गावी असणारी अशी विहीर 'राणीनी वाव' या नावाने प्रसिद्ध आहे. २२ जून २०१४ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश झाला.[१] +अहमदाबादपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे पाटण हे शहर जुन्याकाळी अन्हीलवाड या नावाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली. +पाटण गावाजवळून पुरातन अश्या सरस्वती नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत. पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्य सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशात आणली. +पाटण पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आता 'राणीनी वाव' (राणीची विहीर)साठी पण प्रसिद्ध आहे. +६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी ही वाव साधारण २७ मीटर खोल आहे. सात स्तर असणाऱ्या या विहिरीत काही मजले आहेत, आजूबाजूच्या भिंतीवर अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. अजूनही विहिरीला पाणी आहे परंतु सुरक्षेच्या कारणाने चौथ्या स्तरापेक्षा खाली जाता येत नाही. चौथ्या स्तरावरून विहिरीच्या समोरील भिंतीकडे पहिले असता एक शेषशायी विष्णूची अतिशय सुरेख मूर्ती दिसते. प्रेक्षक आणि विष्णू मूर्ती यांच्यामध्ये एका मजल्याचे बांधकाम येत असल्याने छोट्याश्या फटीतून ही मूर्ती बघावी लागते. +गुजरातमधील वाव या फक्त पाणी भरण्याच्या जागा नव्हत्या तर सामाजिक अभिसरणाचे केंद्र होत्या. पाणी भरायला येणारे लोक विसावण्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून उत्तम विचार आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार या बांधकामात होता. +दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव पार्वती, मातृका, सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती 'राणीनी वाव' येथे पाहायला मिळतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2760.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c61c32f570eb156745de1023d1b95784caf58672 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2760.txt @@ -0,0 +1,2 @@ +रापेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2769.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2769.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2770.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2770.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_279.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f50c9c2e6b15e3cfea977ed582c325adea1e0323 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_279.txt @@ -0,0 +1,6 @@ +स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्ती स्त्रीयांमध्ये वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी मासिक पाळीला सुरुवात होते ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण ४५ वर्षे वयापर्यंत चालू राहते. त्यानंतर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येते व बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे किंवा बीज ग्रंथीमध्ये आंतररस तयार होणे थांबल्यामुळे मासिक पाळी कायमची बंद होते. रजोनिवृत्ती हळूहळू किंवा एकदमच होऊ शकते. रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीमध्ये शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे बदल घडतात. +रजोनिवृत्ति झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे पविर्तन होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, परंतु काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तिला अंग्रेजीत मेनोपॉज़ म्हणतात ज्याचा अर्थ 'जीवनात परिवर्तन'हे आहे. हा काळ वास्तवात स्त्रीच्या जीवनातील पविर्तनकाळ असतो. या काळाचा प्रारंभ झाल्यावर चित्त मध्ये निरुत्साह, शरीरातील शिथिलता, झोप न येणे, डोके दुखणे तथा शरीरातील भिन्न भिन्न भागात दुखणे अनेक प्रकारची असुविधा, बेचैनी असणे इत्यादी लक्षण प्रकट होतात. बहुतांश महिलांच्या शरीरात स्थूलता येते. आनुवंशिक या वैयक्तिक उन्मादी प्रवृत्तितील महिलांना उन्माद, किंवा पागलपन येण्याची आशंका असते. +प्रजनन क्रिया समाप्त झाल्यावर प्रजनन अंगांमध्ये अर्बुद होण्याचे भय असते.डिंबग्रंथि आणि गर्भाशय दोघांमध्ये अर्बुद उत्पन्न होऊ शकते. गर्भाशय मध्ये घातक आणि प्रघातक दोन्ही प्रकारचे अर्बुदांची प्रवृत्ति असते. मासिकधर्मची गड़बड़ी कैंसरचे सर्वप्रथम लक्षण आहे. जास्त प्रमाणात स्राव होणे, सौत्रार्बुद (fibroid) होणे उदराच्या आकाराने वाढने अर्बुद हे कारण असू शकते.या समय गलगंड,(goitre) उत्पन्न होण्याची संभावना राहते . +भिन्न-भिन्न स्त्रियांच्यात रजोनिवृत्ति भिन्न भिन्न प्रकाराची होते. काही महिलांचे मासिकधर्म अचानक बंद होते तर काही महिलांमध्ये हळूहळू एक किंवा दोन वर्षात बंद होते. +खूप जास्त घाम येणे, जीव घाबरणे, डोके दुखणे, चक्कर येणे, स्वभाव मध्ये चिड़चिड़ापन येणे, शारीरिक कमजोरी येणे, पोटाशी संबंधित समस्या होते, पचनशक्ति कमजोर होते, जीव घाबरणे आणि उल्टियां होणे, लगातार बद्धकोष्ठताची समस्या होऊ शकते. या कालावधीत अनेक स्त्रियांना मानसिक तनावची समस्या येते. काही स्त्रियांमध्ये या कालावधी नंतर शरीरावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2791.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd14981c2a9c9225f153c2f76468b3df217cd888 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2791.txt @@ -0,0 +1,5 @@ + +राम कदम कलागौरव पुरस्कार हा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जातो. इ.स. २००९ मध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार दिला गेला. +या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर , प्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर आणि इनॉक डॅनियल यांना देण्यात आला आहे. + +५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2835.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d94dd9961e500456662d1e8fd091746aa8fa1e21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2835.txt @@ -0,0 +1,13 @@ +राम नवमी हा हिंदू देवता रामाचा वाढदिवस साजरा करणारा हिंदू सण आहे. हे हिंदू कॅलेंडरमध्ये दरवर्षी चैत्र महिन्याच्या 9 व्या दिवशी येते, सामान्यतः मार्च-एप्रिल महिन्यात. किमान 1979 पासून या सणात अनेकदा मुस्लिम-बहुल प्रदेशांसह शहरांमधून हिंदू उपासकांच्या मिरवणुकांचा समावेश होतो.[३][४][५] प्रक्षोभक मानले जाणारे हे प्रदर्शन वारंवार हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये हिंसाचाराला कारणीभूत ठरले आहे. विद्वान पॉल ब्रास म्हणतात की राम हे स्वतः संघ परिवाराचे राजकीय प्रतीक बनले आहेत आणि रामनवमीच्या मिरवणुका विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल सारख्या हिंदुत्ववादी संघटनांद्वारे "नेतृत्व किंवा उत्तेजक प्रदर्शनात बदलल्या जातात.[६] +राम हा विष्णू चा सातवा अवतार मानला जातो, जो अयोध्येचा राजकुमार म्हणून जन्माला आला होता आणि सर्व कष्टांना न जुमानता धर्म च्या तत्त्वांचे पालन करत आदर्श जीवन जगला होता. रामाचा जन्मदिवस रामनवमी जो सनातनी नवीन वर्षाच्या ९व्या दिवशी येतो (सामान्यत: मार्च-एप्रिलमध्ये) जगभरातील हिंदू साजरे करतात. हा दिवस भजन आणि कीर्तन यासारख्या पूजा (भक्तीपूजा) ने चिन्हांकित केला जातो, उपवास करून आणि रामाच्या जीवनाविषयीचे उतारे वाचून. रामायण पौराणिक कथांमध्ये उल्लेख केलेल्या विशेष स्थानांवर प्रमुख उत्सव साजरा केला जातो. यामध्ये अयोध्या (उत्तर प्रदेश), रामेश्वरम (तामिळनाडू), भद्राचलम (तेलंगणा) आणि सीतामढी (बिहार) यांचा समावेश आहे. काही ठिकाणी रथयात्रा (रथ मिरवणुकीचे) आयोजन केले जाते. +सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ची मूळ संघटना, हिंदू राष्ट्रवादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या राजकीय कल्पनेत राम केंद्रस्थानी आहे. 1925 च्या विजयादशमीच्या दिवशी, रावणावर रामाच्या विजयाच्या स्मरणार्थ आरएसएस ची स्थापना करण्यात आली आणि 1926 च्या रामनवमीच्या दिवशी त्याचे नाव "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" देण्यात आले. त्याचे पहिले सार्वजनिक मिशन रामनवमीच्या संघटनेला मदत करणे हे होते. रामटेक येथील उत्सव, त्याचे संस्थापक हेडगेवार यांनी "मोठ्या काळजीने" निवडलेला एक प्रसंग.[७] आरएसएसने स्वतःसाठी एक ध्वज देखील निवडला, जो भगव्या रंगात आणि आकारात, रामाचा ध्वज आहे असे मानले जाते आणि शिवाजींनी त्याचा वापर केला होता असे मानले जाते.[८] + +तथापि, त्याच्या अस्तित्वाच्या अनेक दशकांपासून, धर्म हा संघटन करण्याच्या आरएसएस (RSS) प्रयत्नांचा एक प्रमुख भाग नव्हता, तर एक 'राष्ट्रवादी' मोहीम होता, ज्याने हिंदूंसह 'राष्ट्र' ओळखले होते. (त्यावेळेस धार्मिक जागा हिंदू महासभेने व्यापली होती, एक राजकीय पक्ष ज्याच्याशी आरएसएसचा अस्पष्ट संबंध होता.) हे १९६४ मध्ये बदलले, जेव्हा आरएसएसने विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) ची स्थापना केली, ही एक संलग्न संघटना जी हिंदूंसाठी देखील प्रचार करेल. हिंदू धर्म म्हणून.[९] +हितवाद च्या म्हणन्यानूसार, १९६७ च्या सुमारास आरएसएसचे घर असलेल्या नागपुरात रामनवमीच्या निमित्ताने शोभा यात्रा[a] नावाची भव्य मिरवणूक सुरू झाली. पारंपारिक रथ-यात्रांपेक्षा, ज्या मंदिरांनी आयोजित केल्या जातात आणि सामान्यतः जवळपासच्या भागांपुरते मर्यादित, शोभा यात्रा या भव्य मिरवणुका असतात ज्यात संपूर्ण शहर व्यापण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यात "वाहनांचे घोडेस्वार, प्रत्येक डझनभर माणसे घेऊन जातात, घोषणाबाजी करतात आणि वारंवार शस्त्रे चालवतात".[१३] १९८७ मध्ये, बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादाच्या दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने दिल्लीसह देशव्यापी शोभा यात्रांचे आयोजन केल्याचे सांगितले जाते,[१४] जेथे शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले आणि प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या. +5 एप्रिल रोजी, रामनवमी उत्सवादरम्यान हिंदूंनी मुस्लिमांमध्ये हिंसाचार केला ज्यामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला.[१५] +पुसद, महाराष्ट्रातील रामनवमी मिरवणूक विस्कळीत झाली आणि दगडफेक करण्यात आली ज्यामुळे हिंसक दंगल झाली. या दंगलीत ७० हून अधिक दुकाने जाळली गेली आणि मालमत्तेचे नुकसान झाले.[१६] +पोलीस आणि प्रशासनाने रामनवमीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली तेव्हा हिंसाचार उसळला आणि अनेक जण जखमी झाले.[१७] +रामनवमी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी झारखंडमधील हजारीबाग शहर आणि आसपासच्या भागात दोन गटांमध्ये संघर्ष, दुकाने जाळणे आणि पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर अनेक जण जखमी झाल्यानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला.[१८] +राणीगंजमध्ये होणारी रामनवमी मिरवणूक मुस्लिम समाजातील लोकांनी लाऊडस्पीकरच्या वापरावर आक्षेप घेतल्याने विस्कळीत झाली. काही वेळातच या गरमागरम वादाला हिंसक वळण लागले आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. जमाव हिंसक होताच क्रूड बॉम्बने बॉम्बफेक सुरू झाली. अरिंदम दत्ता चौधरी पोलीस उपायुक्त (मुख्यालय), जे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, बॉम्ब हल्ल्यात जखमी झाले आणि स्फोटात त्यांचा उजवा हात जवळजवळ उडून गेला.[१९] +आसनसोल, पश्चिम बंगालमध्ये बाराकर मारवाडी विद्यालयातून रामनवमी रॅली काढण्यात आली, बहुतेक रॅली बाईकवर असताना, त्यांनी बाराकर बाजारातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाहने जाळली आणि घरावर दगडफेक केली, त्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर आमने-सामने हाणामारी झाली.[२०] +जोधपूर, राजस्थानमध्ये, 13 एप्रिल रोजी जातीय संघर्ष झाला, काही वाहने जाळण्यात आली आणि शोभा यात्राच्या जमावाने घरांवर दगडफेक केली आणि पोलिसांशी चकमक झाली आणि सूरसागर पोलिस स्टेशनच्या व्यापरीओन का मोहल्लामध्ये दोन पोलिस जखमी झाले.[२१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2856.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f02a99fa46331a024b92b0c2f3c901cf632e95a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2856.txt @@ -0,0 +1,2 @@ +राम बलराम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2864.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99ffc36b0a3238545970a0c1afd984972b8ccddf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2864.txt @@ -0,0 +1,18 @@ +हा लेख 2 महिन्यां पूर्वी सदस्य:InternetArchiveBot (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +राम मंदिर हे अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्री राम यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. [१] +हिंदू धर्मातील धारणेनुसार श्री राम हे श्री विष्णू देवतेचा अवतार मानले जातात. प्राचीन भारतीय महाकाव्य, रामायणानुसार, रामाचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. +१५ व्या शतकात मुघलांनी रामजन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. १८५० च्या दशकातच या वादाला हिंसक वळण लागले. [२] +अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती देण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली होती.[३] त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर "श्री राम" लिहिले होते. नंतर, राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली, तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंघल यांना परवानगी दिली. सुरुवातीला, केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि, ९ नोव्हेंबर १९८९ रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर ७ घनफूट खड्डा खोदून पायाभरणी केली. सिंहद्वार येथे स्थापन केले. [४] +डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश, १९९३, काही क्षेत्रांच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले.[५] २०१९ च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता.[६] श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. [२] ५ फेब्रुवारी २०२० रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. [७][८] +राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने १९८८ मध्ये तयार केली होती. [९] सोमपूर किमान १५ पिढ्यांपासून जगभरातील १०० पेक्षा जास्त मंदिरांच्या मंदिर डिझाइनचा एक भाग आहे. [१०] सोमपूरच्या रहिवाशांनी २०२० मध्ये मूळ डिझाइनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाइन तयार केले होते. हे मंदिर २३५ फूट रुंद, ३६० फूट लांब आणि १६१ फूट उंच असेल. [११] मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची दोन मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या 'नाग्रा' वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले . +मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, "रामकथा कुंज (व्याख्यान हॉल), एक वैदिक पाठशाळा (शैक्षणिक सुविधा), एक संत निवास (संत निवास) आणि यती निवास (अभ्यागतांसाठी वसतिगृह)" आणि संग्रहालये आणि इतर सुविधा असतील. [१२] एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल. [११] २०१९ मध्ये प्रयाग कुंभमेळ्यादरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. [१३] +श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मार्च २०२० मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. [१४] [१५] तथापि, २०२० च्या चीन-भारत संघर्षानंतर भारतात कोविड-१९ महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. [१६] [१७] [१८] बांधकामाच्या जागेचे सपाटीकरण आणि उत्खनन करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्ती सापडल्या. [१९] २५ मार्च २०२० रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणी हलवण्यात आली. [२०] +त्याच्या बांधकामाच्या तयारीसाठी, विश्व हिंदू परिषदेने विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक ६ एप्रिल २०२० रोजी विजय महामंत्र, श्री राम, जय राम, जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात "अडथळ्यांवर विजय" सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. [२१] +लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जवाबदारी दिली आहे आणि ते प्रकल्पाचे कंत्राटदार आहेत. [२२] [२३] सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास) माती परीक्षण, काँक्रीट आणि डिझाइन यासारख्या क्षेत्रात मदत करत आहेत. [२४] [२५] [९] भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याचे अहवालात समोर आले आहे. [२६] [९] राजस्थानातून आणलेल्या 600 हजार घनफूट वाळूचे दगड आणि बन्सी पर्वतीय दगडांनी बांधकाम पूर्ण केले जाईल. +५ ऑगस्ट, २०२० रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी तीन दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून ४० किलो चांदीची वीट ठेवली होती. [९] ४ ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली. [२७] +भूमीपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी, गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती, तालकावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांचा त्रिवेणी संगम गोळा करण्यात आला. होते. [२८] [२९] [३०] आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदा पीठे पाकिस्तानात आहेत. [३१] [३२] [३३] चार धाम या चार तीर्थक्षेत्रांवरही माती पाठवण्यात आली. [३४] युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केली होती. [३५] टाइम्स स्क्वेअरवर प्रभू रामाची प्रतिमा प्रदर्शित करण्याची योजनाही आखण्यात आली होती. [३६] हनुमानगढीच्या ७ किलोमीटर परिघातील सर्व ७००० मंदिरांनाही दिवे लावून उत्सवात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. [३७] प्रभू राम यांना आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही भूमिपूजनासाठी उत्सुक आहेत. [३८] यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. +५ ऑगस्ट, २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान गढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली. [३९] यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सिया रामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सिया रामचा जयघोष करण्याचे आवाहन केले.[४०][४१][४२] ते म्हणाले, "जय सिया रामची हाक आज केवळ प्रभू रामाच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे" आणि "राम मंदिर आपल्या परंपरांचे आधुनिक प्रतीक बनेल". [४३] [४४] ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले त्यांना नरेंद्र मोदींनीही खूप आदर दिला. [४५] मोहन भागवत यांनी मंदिर उभारणीच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींनी पारिजातचे रोपटेही लावले. [४६] +29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेद्वारे करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती तयार केली.[४७][४८][४९] +२२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरीत करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. २२ जानेवरी २०२४ पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले गेले आहे.रामसेवक यात सहभागी होत आहेत.[५०] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2882.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a14dd79e4dd3622c2e348b869dc0fc080fac47e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2882.txt @@ -0,0 +1,19 @@ +1) स्वौ जसमौट-छष्टाभ्याम्-भिस्-ङे-भ्याम् -भ्यस् -ङसि-भ्याम् -भ्यस् -ङसोसाम् -ङयोस् -सुप् +वरिल सर्व प्रत्यय विभक्ती मधील शब्दाला एकवचन व्दिवचन बहुवचनात लागतात. +2) सरूपाणामेकशेष एकविभक्तौ +एकविभक्तौ यानि सरूपाण्येव दृष्टानि तेषामेक एव शिष्यते +एका विभक्तित सारख्या दिसणाऱ्या शब्दापैकी एक शब्द शेष राहतो. बाकी शब्दांचा लोप होतो. +3) प्रथमयो : पूर्वसवर्ण : +अकः प्रथमाव्दितीययोरचि पूर्वसवर्णदीर्घ एकादेश: स्यात् +अक् प्रत्याहारत प्रथमा आणि व्दितीया विभक्तित समोर अच् असताना पूर्व आणि नंतरच्या स्थानावर पूर्व सवर्ण दीर्घ एकादेश होतो. +उदा. राम + अस् = रामास् +4) तस्माच्छसो नः पुंसि +पूर्व सवर्णदीर्घात्परो यः शसः सःस्तस्य नः स्यात पुंसि +पूर्वसवर्णदीर्घानंतर शस् यातील सकार स्थानावर नकार आदेश होतो. +5) नादिचि +आदिचि न पूर्व सवर्ण दीर्घ : +जर अवर्णासमोर इच् प्रत्याहार असेल तर तो पूर्वसवर्ण दीर्घ होणार नाही. +6) अमि पूर्व : +अकःअम्यचि पूर्व रूप एकादेश स्यात +अक प्रत्याहार पहले असेल व अम नंतर असेल तर पूर्व रूप एकादेश होतो. +उदा. रामम्/रामौ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2885.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75827b50d630bb5aa44afb25321713713fe3178d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2885.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम (जन्म: २४ जानेवारी, १९७२) हे भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार आहेत. त्यांचा जन्म लातूर येथे झाला. +आमदार राम कदम यांचे निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना विरोध केला होता. ८ नोव्हेंबर २००९ रोजी राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरुवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते.[१][२] +१९ मार्च २०१३ रोजी पोलीस उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशींना विधान भवनाच्या लॉबीत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे व मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नंतर विधासभाध्यक्षांनी २० मार्च २०१३ रोजी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत त्यांना निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर २१ मार्च २०१३ रोजी यांनी मुंबई पोलिसांपुढे शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने यांना २२ मार्चपर्यंत २०१३ पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपताच पोलिसांनी २२ मार्च २०१३ रोजी त्यांना सत्र न्यायालयात सादर केले. त्यावेळी सत्र न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2923.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b237c47c74e2a4c66e5e6a45f9b3a216d353c894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2923.txt @@ -0,0 +1,16 @@ +अटल बिहारी वाजपेयी +रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.[१] +गवई यांचा विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय सहभाग होता. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी इ.स. १९६८ ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि इ.स. १९७८ ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले.[२] +गवई हे संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य होते. इ.स. १९९८ मध्ये, ते १२व्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. १० मार्च इ.स. १९९८ ते २६ एप्रिल इ.स. १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.[३] त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते राज्यसभेचे सभासद (खासदार) होते. राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली असल्याने या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.[४] +गवईंनी तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. ते सिक्कीमचे राज्यपाल म्हणून १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६ दरम्यान कार्यरत होते, तर बिहारचे राज्यपाल म्हणून २२ जून २००६ ते ९ जुलै २००८ दरम्यान, आणि केरळचे राज्यपाल म्हणून ११ जुलै २००८ ते ७ सप्टेंबर २०११ दरम्यान कार्यरत होते.[५] +वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या २३ नोव्हेंबर १९८० रोजी बँकॉक येथील सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. गवईंनी दलित लोकांच्या उद्धारासाठी भरीव कामगिरी केली त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेद वा पंथभेद पाळून स्वःजातियांना सवलती देऊन इतरांना कधीही दूर ढकलले नाही. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. दीक्षाभूमी येथील स्तूप निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. इ.स. १९७८ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लागू करण्यात आल्या होत्या, त्याच सवलती अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातीलच बौद्ध धर्मांतरानंतर बनवलेल्या नवबौद्धांना (नवदीक्षित बौद्ध) त्या सवलती नाकारण्यात आल्या होत्या, त्यासाठी गवई यांनी दिल्लीमधील बोटक्लब मध्ये १४ दिवसांचे उपोषण केले होते, या उपोषणाच्या वेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना भेट दिली होती.[६] +अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० ऑक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. ते इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले भूषण व राजेंद्र आणि एक मुलगी कीर्ती आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, तर राजेंद्र गवई हे डॉक्टर, राजकारणी व भारिप (गवई)चे अध्यक्ष आहेत. रा.सु. गवई हे एक आंबेडकरवादी व बौद्ध धर्मीय होते.[७][८] +दादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दूर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७०ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणीत गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[९] +यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पॅंथरचा उदय झाला. +इ.स. १९९८ मध्ये, १२व्या लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार हे खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते, अन्य तिंघे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले हे होते. +बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते.. +बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैन व बौद्ध धर्मांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष. +गवईंचा मृत्यू वयाच्या ८६व्या वर्षी २५ जुलै २०१५ रोजी नागपुरातील कृष्‍णा रुग्णालयात झाला, या दवाखान्यात ते महिनाभर उपचार घेत होते. त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला.[१०][११] +गवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत: +गवईंनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी एक - +गवई यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2925.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b237c47c74e2a4c66e5e6a45f9b3a216d353c894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2925.txt @@ -0,0 +1,16 @@ +अटल बिहारी वाजपेयी +रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.[१] +गवई यांचा विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय सहभाग होता. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी इ.स. १९६८ ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि इ.स. १९७८ ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले.[२] +गवई हे संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य होते. इ.स. १९९८ मध्ये, ते १२व्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. १० मार्च इ.स. १९९८ ते २६ एप्रिल इ.स. १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.[३] त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते राज्यसभेचे सभासद (खासदार) होते. राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली असल्याने या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.[४] +गवईंनी तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. ते सिक्कीमचे राज्यपाल म्हणून १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६ दरम्यान कार्यरत होते, तर बिहारचे राज्यपाल म्हणून २२ जून २००६ ते ९ जुलै २००८ दरम्यान, आणि केरळचे राज्यपाल म्हणून ११ जुलै २००८ ते ७ सप्टेंबर २०११ दरम्यान कार्यरत होते.[५] +वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या २३ नोव्हेंबर १९८० रोजी बँकॉक येथील सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. गवईंनी दलित लोकांच्या उद्धारासाठी भरीव कामगिरी केली त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेद वा पंथभेद पाळून स्वःजातियांना सवलती देऊन इतरांना कधीही दूर ढकलले नाही. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. दीक्षाभूमी येथील स्तूप निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. इ.स. १९७८ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लागू करण्यात आल्या होत्या, त्याच सवलती अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातीलच बौद्ध धर्मांतरानंतर बनवलेल्या नवबौद्धांना (नवदीक्षित बौद्ध) त्या सवलती नाकारण्यात आल्या होत्या, त्यासाठी गवई यांनी दिल्लीमधील बोटक्लब मध्ये १४ दिवसांचे उपोषण केले होते, या उपोषणाच्या वेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना भेट दिली होती.[६] +अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० ऑक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. ते इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले भूषण व राजेंद्र आणि एक मुलगी कीर्ती आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, तर राजेंद्र गवई हे डॉक्टर, राजकारणी व भारिप (गवई)चे अध्यक्ष आहेत. रा.सु. गवई हे एक आंबेडकरवादी व बौद्ध धर्मीय होते.[७][८] +दादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दूर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७०ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणीत गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[९] +यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पॅंथरचा उदय झाला. +इ.स. १९९८ मध्ये, १२व्या लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार हे खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते, अन्य तिंघे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले हे होते. +बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते.. +बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैन व बौद्ध धर्मांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष. +गवईंचा मृत्यू वयाच्या ८६व्या वर्षी २५ जुलै २०१५ रोजी नागपुरातील कृष्‍णा रुग्णालयात झाला, या दवाखान्यात ते महिनाभर उपचार घेत होते. त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला.[१०][११] +गवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत: +गवईंनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी एक - +गवई यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2937.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c880c75b3bb93912358b520f072cf40f46bab94f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2937.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामगढ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2939.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b237e1125a10e0e6911f92337c228d178056039 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2939.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रामगढ हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. १२ सप्टेंबर २००७ रोजी हजारीबाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रामगढ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या मध्य भागात आहे. रामगढ छावणी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. रामगढ शहर राजधानी रांचीपासून ४६ किमी तर हजारीबागपासून ५५२ किमी अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2962.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bcfeca95d4f1311fb89b1ea067229862848d59f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2962.txt @@ -0,0 +1,6 @@ +रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक (जन्म : २१ ऑक्टोबर १९१७; - २६ सप्टेंबर २००२) हे मराठी गायक, संगीतकार होते. +रामभाऊंचे क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वानी नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला. नोकरी करत असतानाही त्यांची संगीताची ओढ कमी झाली नव्हती. १९४५ मध्ये एचएमव्हीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपले सुखनिधान सापडले. +शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे इ.स. १९५६ पासून पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोले आणि जे.एल. रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली. +इ.स. १९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या 'सखी मंद झाल्या तारका' ह्या गीताला राम फाटकांनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले. +रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली. +रामभाऊ फाटक यांनी 'स्वरयात्रा' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2975.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf396fb85610d1e9288dc13ee65d2b511c1ad9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2975.txt @@ -0,0 +1,13 @@ +रामचंद्र धोंडीबा भंडारे (जन्म : विटा (सांगली जिल्हा), ११ एप्रिल १९१६; - ५ सप्टेंबर १९८८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून चौथ्या लोकसभेत आणि पाचव्या लोकसभेत मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सहकारी होते. +तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते १५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. +आर डी भंडारे किंवा रामचंद्र धोंडिबा भंडारे हे महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य मतदार संघातील भारताच्या 5th व्या लोकसभेचे सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) या राजकीय पक्षाचे सदस्य होते. ते महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. 1967 मध्ये ते तेथून चौथ्या लोकसभेचे सदस्यही होते. +रामचंद्र भंडारे यांचा जन्म विटा, सांगली जिल्हा, महाराष्ट्र राज्य (ब्रिटिश युगात सातारा जिल्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये) मध्ये झाला. भंडारे यांचे वडील धोंडिबा हरीबा भंडारे यांचा जन्म दलित महार कुटुंबात झाला. जेव्हा ते लहान होते तेव्हा कुटुंब मुंबईला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. भंडारे उत्तरा वरळी प्राथमिक शाळा व कोलाबावाडी येथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी.ए., एल.एल.बी. आणि मुंबईच्या खालसा महाविद्यालयातील शासकीय कायदा महाविद्यालयातून एम.ए. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिली म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी कायदा प्राध्यापक म्हणूनही काम केले. [१] ते वकील आणि कायद्याचे प्राध्यापक होते. +त्यांनी एल्फिस्टन कॉलेज, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि मुंबई येथील खालसा कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांचे लग्न शकुंतलाबाईशी झाले होते आणि त्यांना 3 मुलगे आणि 1 मुलगी होती आणि ते वडाळा मुंबई येथे वास्तव्यास होते. यापूर्वी 1948-57 दरम्यान ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. १ 60 -19०-१. During२ दरम्यान ते मुंबई विधानसभेचे सदस्य होते आणि १ 60 -० ते during२ या काळात महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य होते आणि 1964 ते 1966 पर्यंत ते अध्यक्ष राहिले. +रामचंद्र भंडारे हे कामगार संघटनांमध्ये सक्रिय होते आणि १ 2 2२ ते १ 45 .45 या काळात मुंबई नगरपरिषदेच्या कामगार संगमचे सचिव होते. १ 194 9 to ते १ 2 From२ पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निम्न-स्तरीय ग्रामीण नोकरदार संघटनेचे अध्यक्ष होते. १ 195 2२–54 पर्यंत ते बॉम्बे टेक्सटाईल कामगार युनियनचे उपाध्यक्ष होते. १ 63 to63 ते १ 66. From पर्यंत नवाभारत मजदूर महासभेचे अध्यक्ष होते. भंडारे हे सुरुवातीपासूनच अनुसूचित जाती महासंघाचे सदस्य आहेत. ते मुंबई प्रदेश अनुसूचित जाती महासंघाचे अध्यक्ष झाले. महात्मा गांधी जेव्हा मुंबईला भेटायला आले, तेव्हा त्यांनी दलितांशी मैत्री व्यक्त करण्यासाठी वरळीतील मेहतरांचे घर सोडले. महात्मा गांधींच्या या निषेधाच्या निषेधार्थ भंडारे आणि त्यांच्या अनुयायांनी काळे झेंडे फडकवून निषेध केला. यामुळे हिंदू आणि दलित यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला. या संघर्षात भंडारे ठामपणे उभे राहिले आणि मुंबई अनुसूचित जातीतील एक अग्रगण्य नेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढली. 1946 मध्ये त्यांनी वरळी येथे ग्रंथालय स्थापन केले. त्यांनी बॉम्बेच्या प्रत्येक क्षेत्रात तमिळ समुदाय स्थापित केला. भंडारे पुढाकाराने आंबेडकरांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. 14 एप्रिल 1950 रोजी निर्धार यांनी साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. ते दोन वर्षे टिकले. +संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात मानले जाणारे झुंझार सेनानी डॉ. आर.डी. भंडारे यांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होऊ नये म्हणून, ह्या संपूर्ण भागासाठी नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागांतील नेत्यांनी सह्या केल्या. +भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली. महाराष्ट्रात ही गडबड चालू असताना स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलू यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. +मराठी भाषिकांच्या निर्मितीसाठी ३ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर.डी. भंडारे, नंतर एस. म. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक-एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपदाचे वाटप झाले. २२ डिसेंबर १९५५ रोजी राम जोशी व डॉ आर.डी. भंडारे यांच्या पूर्वनियोजित ठरावावर मतदान झाले. +हा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ६३ विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हा महत्त्वाचा विजय मिळाला होता. ८ मे १९५९ रोजी डॉ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सहकार्य करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची पूर्तता करणे असा खुलासा केला. १०६ जणांच्या हुताम्याच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या चळवळीमध्ये सर्व जाति धर्मांच्या नेत्यांचा सहभाग होता. +या चळवळीत डॉ. आर.डी. भंडारे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम.जोशी, दादासाहेब गायकवाड, अण्णा डांगे, नाना पाटील, सेनापती बापट, ना.ग.गोरे, जयंतराव टिळक अशा नेत्यांसह एकूण 11 घटक पक्षांचा यात समावेश होता. यात कांग्रेसचा समावेश नव्हता. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात वंचितांच्या प्रतिनिधित्व साठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. या तरतुदींच्या अंमलबजावणी आणि अनुसूचित जाती मधून बौद्ध धर्म स्वीकारलेले यांच्या आरक्षणाचा समस्या सोडवण्यासाठी विधानमंडळात आर.पी.आय .च्या नेत्यांनी ठराव उपस्थित केलेला होता .त्यावर तत्कालिन मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. 1961 मध्ये बि .डी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती स्थापन झाली. प्रा. भंडारे या समितीचे सदस्य होते. समितीने अभ्यास करून सुमारे साठ दृष्टांचा अहवाल आपल्या शिफारशीसह शासनास सादर केला. प्रा. भंडारे यांनी या अहवाल सोबत सुमारे 209 पणाचे पूरक टिपण सादर केले.या पूरकटिपणात भंडारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्टार्ट कमिटीच्या अहवालापासून ते घटना परिषदेतील आरक्षण व मागासवर्गीयांचे कल्याण याविषयीच्या कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. तसेच भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आर्थिक न्याय व राजकीय न्यायाच्या संकल्पना आणि आणि त्या संबंधी केलेल्या घटनेतील तरतुदी विशद केलेले आहेत. त्यानंतर मुंबई राज्यात आरक्षणाची कशी पायमल्ली केली जाते याचे उदाहरणांसह विस्तृत विवेचन केलेले आहे .अनुसूचित जाती मधून धर्मांतरित झालेल्या बौद्धांच्या स्वतंत्र आरक्षणाचे साधार आणि जोरदार समर्थन या अहवालात केलेले आहे. त्याच प्रमाणे भटक्या-विमुक्तांच्या आरक्षणची सुद्धा त्यांनी जोरदार शिफारस केलेली आहे.आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक प्रवर्गासाठी व प्रत्येक गटासाठी ठेवणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभाग प्रमुख यांचेवर सोपवावी. तंत्रशिक्षण ,व्यवसायिक शिक्षण यांच्या या सुविधा आणि वस्तीगृहाची सोय यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारशी भंडारे सरांनी अहवालात सादर केलेले आहेत. देशमुख समितीचा अहवाल आणि प्रा.भंडारे यांचे पूरक टिपण यावर महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन 11 एप्रिल 1964 रोजी शासन निर्णय घोषित केला .या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध या प्रवर्गासाठी 13 टक्के आरक्षण लागू केले तसेच विजा भजन या प्रवर्गासाठी ४ टक्के आरक्षण लागू केले. 1956 नंतर धर्मांतरीत बौद्धांना बौद्ध म्हणून स्वतंत्र मान्यता व आरक्षण या शासन निर्णयाप्रमाणे मिळाले. एका पोलीस अधिकाऱ्याने महाराष्ट्र शासनाच्या पदोन्नतीतील आरक्षण धोरणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती .या याचिकेमध्ये धर्मांतरित बौद्ध व विजाभज यांच्या आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला होता .मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याचिका अमान्य करून महाराष्ट्र शासनाचा निर्णय घटनात्मक असल्याचे घोषित केले. निकालपत्रात माननीय न्यायालयाने बि .डी. देशमुख समिती व प्रा. भंडारेंच्या पूरक यातील मुद्दे नमूद केले आहेत. याविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. विशेष म्हणजे धर्मांतरीत बौद्ध याच आणि वि .जा. भ .ज. यांच्या स्वतंत्र आरक्षणाचे श्रेय भंडारेंच्या अभ्यासपूर्ण टिपणाला द्यावे लागते. +भंडारे यांचे 5 सप्टेंबर 1988 रोजी मुंबई येथे त्यांच्या घरी निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2976.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c752a62f486c2f531dc6a770da1e77d025cdbe15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2976.txt @@ -0,0 +1,8 @@ +रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (जन्म : पुणतांबा, १२ जानेवारी १९१८; - मुंबई, ५ जानेवारी १९८२) हे एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले. +सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. . +रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले.. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते सोहराब मोदींना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले. +मीरसाहेबांना स्वरलिपी येत नव्हती आणि गाताही येत नव्हते. त्यामुळे सुचलेली चाल लिहून ठेवता येत नव्हती आणि गायकांना गाऊनही दाखवता येत नव्हती. या दोन्ही गोष्टी चितळकरांना येत होत्या. त्यामुळे मीरसाहेब आपल्या नवीन साहाय्यकावर खुश झाले. +मीरसाहेबांकडे असताना चितळकरांची ओळख पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवणाऱ्या ‘हूगन’ नावाच्या संगीत कलाकाराशी झाली. त्यांच्या संगतीने चितळकरांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती गाणी खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज अण्णांना त्यावेळी आला. +दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा त्या काळात गल्लाभरू चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असत. असेच एकदा मद्रासला एक काम अडकल्याने मीरसाहेब भगवानना म्हणाले, 'आपण राम चितळकरला-अण्णांना बोलावून घेऊ. अण्णा ती सगळी कामे पटकन करतील...' नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून त्यांनी अडकलेले काम पुढे नेले. भगवानदादांना चितळकर खूप आवडले आणि त्या दोघांची मैत्री झाली. +सी. रामचंद्र यांनी ‘माझ्या जीवनाची सरगम’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2990.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ace3b7f0e0fa90dddf348c763abeb0ed79c256a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2990.txt @@ -0,0 +1,21 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हा महात्मा गांधी चा मारेकरी होता. त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गांधीच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या.[१] गोडसे हा पुण्यातील हिंदुत्ववादी होता.[२] तसेच तो हिंदू महासभेचा सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माजी सदस्य होता.[३][४] १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या वेळी गांधींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असे त्याचे मत होते.[५][६] त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत हत्येचा कट रचला. +एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला ८ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे दोन पुत्र, मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमायाचना केल्या होत्या, परंतु त्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी फेटाळून लावल्या.[७] गोडसे याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.[८] +नथुराम विनायक गोडसे याचा जन्म १९ मे १९१०ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्याची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता. त्याचे नाव गोपाळ गोडसे. +नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात. या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६ व्या वर्षापासून संपून गेले . त्यांची रुची देशाच्या हित कार्यात लागण्यात समर्थ ठरेल असे त्यांना वाटून ते देशासाठी आणि फुटीर मुस्लिमांच्या विरोधी उभे राहिले. +यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोडले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता . +आधी सुरुवातीला नथुराम गोडसे अखिल भारतीय काँग्रेस या पक्षामध्ये होते, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन १९३०मध्ये ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले. ते "अग्रणी " आणि "हिंदू राष्ट्र " या वर्तमानपत्रांचे संपादक होते. ते आपल्या वर्तमानपत्रांतून मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा प्रखर विरोध करीत. सुरुवातीला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधीची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लिम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले. त्याआधी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षही केला होता. +१९४० मध्ये हैदराबादच्या शासक निझामाने राज्यात राहण्याऱ्या हिंदूंवर जिझिया कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदू महासभेने निषेध केला. त्या वेळेस, हिंदुमहासभेचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर यांच्या आदेशावरून हिंदू महासभेचा पहिला गट नथुराम गोडसे यांचा नेतृत्वाखाली हैदराबादला निझामाला विरोध करण्यासाठी गेला. निझामाने या सर्वांना बंदिस्त करून कठोर दंड दिला, मात्र त्यानंतर, निझामाला जिझिया कर लावण्याचा त्याचा निश्चय मागे घ्यावा लागला . +१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि त्या वेळेस झालेल्या धार्मिक दंगलींमुळे गोडसे अत्याधिक दुःखी झाले. या परिस्थितीसाठी त्यांना मोहनदास गांधी सर्वस्वी जवाबदार वाटले . +फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले २० कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींच्या या निर्णयामुळे कष्टी होऊन आणि चिडून नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधी हत्येचा कट रचला. +गांधींच्या उपोषणामुळे क्षुब्ध झालेले नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवा याने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी १९४८ मधे बॉम्ब टाकला. त्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये गांधींवर पिस्तूल झाडण्याची योजना होती. पण पिस्तूल चालले नाही आणि अंती नथुराम गोडसे आणि बाकी मित्र पळून पुण्यास आले. मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आले. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांमध्ये फिरताना त्यांनी एकाकडून एक पिस्तूल विकत घेतले. +३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४० मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद गांधी यांचा खून केला. गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.[९] खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे यांनी अजिबात प्रयत्न केला नाही. कारण त्यांना गांधींना नाही तर त्यांच्या आक्षेपार्ह विचारांना मारल्याचे समाधान एकीकडे आणि आपल्या गुन्ह्याची कबुली एकीकडे होते. +नथुराम गोडसेंवर मोहनदास गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले चालविण्यात आले होते . +खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली . +न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली फक्त थोडी - थोडकी कारणेच भारत सरकारने लोकांसमोर आणली त्यातील काही प्रमुख अशी -- +नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यांचे अंतिम शब्द असे होते, "जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.[ संदर्भ हवा ] +नथुराम गोडसे यांच्यावर मराठी-इंग्रजीत अनेक पुस्तके लिहिली गेली. हिंदी-गुजराथी भाषांत या पुस्तकांची भाषांतरे झाली आहेत. पुस्तकांची नावे :- diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2993.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..def865e25562f9a51353508df40aa7246e1f5591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_2993.txt @@ -0,0 +1,7 @@ +राम विश्वनाथ प्रभुणे तथा रामशास्त्री प्रभुणे (जन्म :माहुली-महाराष्ट्र, इ.स. १७१८; - [[माहुली[[, मृत्युदिन अज्ञात) हे १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचे सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी रघुनाथराव पेशवे तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथराव पेशव्यास जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली होती. +राम बालपणी अतिशय उनाड, दांडगे होता आणि सतत मारामाऱ्या करीत फिरत. आईवडील लहानपणीच वारले असल्याचे रामशास्त्रींचा सांभाळ त्यांचे चुलते विनायकभट यांनी केला. पण त्याचे शिक्षणात काही मन लागेना आणि दुर्गुंण वाढतच चालले हे पाहून विनायकभटांनी त्यांनी घरातून हाकलून दिले. पंधरा वर्षाचे राम साताऱ्याला अनगळ सावकाराकडे ब्राह्मणगडी म्हणून कामाला लागले. ते दिवसभर पाणक्याचे आणि आचाऱ्याच्या हाताखाली काम करीत. मालकांच्या पायांवर घागरीने पाणी ओतत असताना रामचे लक्ष सावकारांच्या भिकबाळीकडे गेले, आणि पाण्याची धार चुकली. रामला सावकाराची बोलणी खावी लागली. विद्वत्तेचे लक्षण असलेली अशी भिकबाळी आपल्याला कधीना कधी कानात घालायला मिळावी अशी आस रामच्या मनी निर्माण झाली. +एकदा अनगळ सावकाराने एका श्रावण महिन्यात रामशास्त्रींना इतर ब्राह्मण शागिर्दांबरोबर देकार घेण्यासाठी पुण्याला पाठविले. नाइलाजाने ते तेथे गेले आणि पेशव्यांसमोर उभे राहिले. पण त्या सत्यवचनी मुलाला ती दक्षिणा घेववेना. कुठलीच विद्यायेत नसलेल्या ब्राह्मणाने दक्षिणा स्वीकारणे पाप आहे. ती दक्षिणा मी घेणार नाही, असे सांगून रामशास्त्री तेथून बाहेर पडले. पेशव्यांच्या दक्षिणेला नकार देणारा हा ब्राह्मण मुलगा पेशव्यांच्या नजरेत भरला. साताऱ्याला परतल्यावर अनगळ सावकारांनी त्याची खरडपट्टी काढली. या अपमानाचे रामशास्त्रींना अतिशय दुःख झाले, आणि शिक्षणासाठी आपल्याला काशीला पाठवावे असा हट्ट त्यांनी सावकाराकडे धरला. अनगळ सावकारांनी स्वखर्चाने रामला काशीला पाठविले. तेथे वयाच्या विसाव्या वर्षी रामने अध्ययनाला सुरुवात केली. +इ.स. १७५० मध्ये, म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून महापंडित रामशास्त्री प्रभुणे अशी प्रतिष्ठा संपादन करून राम पुण्यास आले. लगेचच नानासाहेब पेशवे यांनी त्यांची पांडित्य परीक्षा घेतली आणि ते पेशव्यांच्या शास्त्रीमंडळीत दाखल झाले. रामशास्त्रींच्या स्वभावातील न्यायाधीशाला आवश्यक ते अनेक गुण ओळखून नानासाहेबांनी त्यांना पुणे दरबारचे न्यायाधीश म्हणून नेमणूक दिली. रामशास्त्रींनी अनेक खटल्यांचे योग्य ते न्यायनिवाडे केले. नानासाहेबांनंतर आलेले माधवराव पेशवे रामशास्त्रींच्या न्यायदानावर प्रसन्‍न होते. माधवारावांनी त्यांना सरन्यायाधीश केले. +पेशवाईत सुरू असलेली वेठबिगारीची प्रथा रामशास्त्रींनी बंद करविली. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर रघुनाथराव पेशवे बळजबरीने करीत असलेल्या कारभाराला विटून रामशास्त्रींनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि ते माहुलीस परतले. सवाई माधवराव पेशवे यांच्या जन्मानंतर नाना फडणीस आणि सखारामबापू यांनी रामशास्त्रींना परत बोलावून सरन्यायाधीशपदावर बसविले. पण हेच सखारामबापू जेव्हा रघुनाथराव आणि इंग्रजांशी संधान बाधू लागले, तेव्हा बापूंचे वय आणि प्रतिष्ठा हे सर्व विसरून फितुरीबद्दल रामशास्त्रींनी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली. +पुण्यात असताना रामशास्त्रींनी समाज सुधारणेचे काम हाती घेतले. सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांची विधवा कन्या बयाबाई हिला त्यांनी पुनर्विवाहाची परवानगी दिली, पण समाजाच्या दडपणाला घाबरून पटवर्धनांनी तिचा पुनर्विवाह केला नाही आणि बालविधवांना पुन्हा संसारसुख देण्याचे रामशास्त्रींचे प्रयत्‍न फसले. आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला असे वाटल्यावर त्यांनी आपल्या पत्‍नीस त्यांच्या शवाबरोबर सती न जाण्याचा उपदेश केला, आणि सतीची माणुसकीविहीन प्रथा संपविण्याचा आपल्या परीने प्रयत्‍न केला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3010.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e7f7db598e6debabfb0a0c5d02ba338feca0743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3010.txt @@ -0,0 +1,32 @@ +रामायण राम जन्मस्थान अयोध्या शहरात शरयू नदीच्या काठावर आहे असे सूचविते. हिंदू विभाग बाबरी मशीद एकदा उपस्थित दिवसांच्या अयोध्या, उत्तर प्रदेशातील उभा राहिला जेथे रामा जन्मस्थान अचूक साइट आहे असा दावा करतात की. या सिद्धांत मते, मुघल स्पॉट चिन्हांकित हिंदू पवित्र जागा पाडण्यात, आणि त्याच्या जागी एक मशिद बांधण्यात आली. लोक अशा दावे केवळ 18 व्या शतकात उगवले, हा सिद्धांत राज्य विरोध केला, स्पॉट रामा जन्मस्थळ म्हणून कोणताही पुरावा नाही आहे. मागील मंदिर इतिहास आणि बाबरी मशीद स्थान आणि की नाही, राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक-धार्मिक वादविवाद पाडण्यात किंवा ते तयार केला गेला, अयोध्या वाद म्हणून ओळखले जाते. 1992, हिंदू राष्ट्रीय करून बाबरी मशिदीच्या व्यापक हिंदू-मुस्लिम हिंसा चालना दिली. तेव्हापासून, पुरातत्त्व उत्खनन मशीद संरक्षण मंत्रालयाने खाली एक मंदिर उपस्थिती संकेत आहेत, पण रचना की नाही हे एक रामा यात्रेसाठी (किंवा मंदिरात सर्व) वादग्रस्त करण्यात आली आहे. +इतर अनेक साइट्स, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ इतर भागात ठिकाणी समावेश रामानेच्या जन्मस्थान म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. +सामग्री [लपवा] +1 बाबरी मशीद साइट +दावा 1.1 विरोधी +1.2 प्रस्तावित राम जन्मभूमि मंदिर +2 इतर ठिकाणे +3 सुद्धा पहा +4 संदर्भ +बाबरी मशीद साइटवर [संपादन] +रामायण, ज्या लवकरात लवकर भाग 1 हजार इ.स.पू. परत तारीख हिंदू उच्च, अयोध्या रामा राजधानी होते असे सूचविते. [1] हिंदू विभाग अयोध्येत आता पाडण्यात बाबरी मशीद साइटवर रामा अचूक जन्मस्थान आहे असा दावा करतात की. मशीद मीर बांकी, मुघल बादशहा बाबर एक कमांडर 1528-29 दरम्यान बांधले गेले. +रामा जन्मस्थान करण्यासाठी मशिद कनेक्शन जुने अस्तीत्वात खाते युरोपियन Jesuit, मिशनरी योसेफ Tiefenthaler, 1766-1771 दरम्यान साइटला भेट दिली होती कोण येते. जोहान सेंट पीटर्सबर्ग, रशिया फ्रेंच त्याच्या खात्यात अनुवादित आणि त्याच्या इ.स. 1788 ते इ.स. काम समावेश केला. या खात्यावर मते, औरंगजेब किंवा बाबर एकतर घर हिंदूंनी रामा जन्मस्थान मानली जात होती समावेश आहे Ramkot किल्ला पाडण्यात होते. तो पुढे एक मशिद त्याच्या जागी बांधण्यात आली होती, पण हिंदू रामा जन्मस्थान चिन्हांकित गाळ व्यासपीठ येथे प्रार्थना चालू म्हटले आहे. [2] 1810 मध्ये, फ्रान्सिस बुकॅनन साइटला भेट दिली होती, नाश रचना रामा समर्पित मंदिर, नाही घर, असे सांगितले. अनेक त्यानंतरच्या सूत्रांनी मशीद मंदिर नष्ट नंतर बांधण्यात आले की राज्य आहे. [2] +1940 करण्यापूर्वी, बाबरी मशीद मशीद-इ-जन्मस्थान ( "जन्मस्थानच्या मशिद") अशा महसूल रेकॉर्ड म्हणून अधिकृत दस्तऐवज मध्ये समावेश बोलाविले होते. [3] [4] Shykh मुहम्मद Azamat अली Kakorawi शिवराज (1811-1893) लिहिले: "बाबरीं मशिद एक उत्तम जागा होता फैजाबाद-अवध मध्ये जन्मस्थान मंदिरात Sayyid मूसा Ashiqan संरक्षणामुळे (उपासना अंतर्गत 923 एएच अप बांधले होते (?) ) आणि "[5] रामा वडील राजधानी +H.R. नेव्हिल जन्मस्थान मंदिर "बाबर करून नष्ट आणि एक मशीद बदलले होते." लिहिले आहे की, तो अयोध्येत आले, आणि एक आठवडा येथे स्थगित जन्मस्थान रामकोट होता आणि रामा जन्मस्थान चिन्हांकित "लिहिले. मध्ये इ.स. 1528 ॲंजेलो बाबर. तो प्राचीन मंदिराचा नाश केला आणि त्याच्या साइटवर अजूनही बाबरच्या मशिद म्हणून ओळखले एक मशीद बांधली. जुन्या रचना [म्हणजेच मंदिर]च्या साहित्य मुख्यत्वे काम होते, आणि स्तंभ अनेक चांगले संरक्षण होते. "[6] [7] +दावा विरोधी [संपादन] +हे सुद्धा पहा: अयोध्या वाद +इतिहासकार, बाबरी मशीद साइट रामा जन्मस्थळ अशा दावे केवळ 18 वे शतक नंतर उगवले, अशा आर एस शर्मा, राज्य म्हणून एक विभाग. [2] शर्मा अयोध्या, फक्त मध्ययुगीन हिंदू तीर्थस्थान म्हणून उदयास माहीत आहे की प्राचीन ग्रंथ एक pilgrim केंद्र म्हणून त्याचा उल्लेख करू नका असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, विष्णू स्मृती अध्याय 85:चा नव्हता; 52 ठिकाणी, अयोध्या समावेश नसेल अशा यादी आहे. [8] शर्मा की तुलसीदास, अयोध्येत इ.स. 1574 मध्ये रामचरीत लिहिले कोण, तो तीर्थस्थान म्हणून उल्लेख नाही की टिपा. +अनेक समीक्षक देखील उपस्थित-दिवस अयोध्या Saketa त्याच्या ओळख बौद्ध ग्रंथ वर्णन आधारित बौद्ध साइट मूलतः होते असा दावा करतात की. इतिहासकार Romila थापर मते, हिंदू पौराणिक खाती दुर्लक्ष करून, शहर पहिल्या ऐतिहासिक उल्लेख परत 7 व्या शतकात, चीनी यात्रेकरू Xuanzang बौद्ध साइट म्हणून वर्णन तेव्हा तारखा. [9] +प्रस्तावित राम जन्मभूमि मंदिर [संपादन] +हे सुद्धा पहा: राम जन्मभूमि न्यास +1853 मध्ये, निर्मोही अखाडा राहण्याचे सशस्त्र हिंदू साधू एक गट बाबरी मशीद साइटवर व्याप्त, आणि रचना मालकी हक्क सांगितला आहे. [10] त्यानंतर, नागरी प्रशासन मध्ये उतरला, आणि 1855, दोन भागात मशिदीच्या वाटणी. मुस्लिमांना अन्य हिंदूंना एक, आणि [11] +1883 मध्ये, हिंदू प्लॅटफॉर्मवर एक मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रशासन त्यांना तसे करण्याची परवानगी नाकारली, तेव्हा त्यांनी न्यायालयात बाब घेतला. 1885 मध्ये, हिंदू उप न्यायाधीश पंडित हरी किशन सिंग खटला फेटाळून लावली. त्यानंतर, उच्च न्यायालये खटला 1886 मध्ये, 'स्टेटस को' नावे फेटाळून लावली. डिसेंबर 1949 मध्ये, काही हिंदू मशिद राम आणि सीता मूर्ती ठेवलेल्या, आणि ते रीत्या तेथे दिसू लागले होते केला आहे. हिंदू भक्त हजारो ठिकाणी भेट देऊन सुरू असताना, सरकार मशीद ही वादग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे आणि त्याच्या वेशी बंद आहे. त्यानंतर हिंदूंनो, पूजेची जागा साइट रूपांतर करण्यासाठी परवानगी विचारत अनेक खटले. [11] +1980 मध्ये, विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आणि इतर हिंदू राष्ट्रवादी गट आणि राजकीय पक्ष साइट येथे राम जन्मभूमि मंदिर ( "श्री राम जन्मभूमी मंदिर") बांधकाम मोहीम सुरू. राजीव गांधी सरकार प्रार्थना साइटवर प्रवेश हिंदूंना परवानगी दिली आहे. [12] 6 डिसेंबर 1992 रोजी हिंदू राष्ट्रीय 2,000 मृत्यू अग्रगण्य जातीय दंगली परिणामी, मशीद पाडण्यात. [13] +2003 मध्ये, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (उपनिरीक्षक) न्यायालयीन आदेश साइट उत्खननात करण्यात आले. [14] दरम्यान अहवाल मशीद अंतर्गत 10 व्या शतकातील मंदिर उपस्थिती सूचित केले आहे. [15] मुस्लिम गट आणि इतिहासकार त्यांना आधार या निष्कर्ष वादग्रस्त आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित म्हणून त्यांना घरी पाठवले. [16] [17] अलाहाबाद उच्च न्यायालयाने मात्र, साहाय्यक उपनिरीक्षक निष्कर्ष दिला आहे. [18] 2010 मध्ये न्यायालयाने 2.77 एकर (1.12 हेक्टर) अयोध्या जमीन 1/3 राम Lalla किंवा जात सह, 3 भाग विभागली जाऊ राज्य अर्भक रामाने राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू महासभेचे प्रतिनिधित्व 1 / 3 इस्लामिक सुन्नी वक्फ बोर्ड जाऊन आणि उर्वरित हिंदू धार्मिक नाव निर्मोही अखाडा जात 1/3. [19] भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्खननात जोरदारपणे न्यायालयाने predating रचना एक भव्य हिंदू धार्मिक इमारत आहे हे पुरावा म्हणून वापरले होते. [20] +2009 मध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) साइटवर रामा एक मंदिर बांधण्यासाठी त्याच्या वचन पुनरावृत्ती, त्याच्या निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर केला. [21] [22] +इतर ठिकाणी [संपादन] +त्या रामा एक ऐतिहासिक आकृती इ.स.पू. 1000 त्याचा जन्म ठेवा होते की जे विश्वास ठेवतात. तथापि, अयोध्येत पुरातत्त्व उत्खनन तारीख आधी कोणत्याही सेटलमेंट प्रकट नाही. यामुळे, इतर ठिकाणी अनेक रामा जन्मस्थान म्हणून सुचवले गेले आहेत. [1] +नोव्हेंबर 1990 मध्ये नव्याने नेमलेल्या पंतप्रधान चन्द्रशेखर अयोध्या वाद खेळीमेळीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला. हा उद्देश दिशेने त्याने अयोध्या त्यांच्या दाव्यात पुरावा देवाणघेवाण करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम गट विचारले. मुस्लिम संघटना बाबरी मशीद कृती समिती (BMAC) प्रतिनिधीत्व पॅनल आर एस शर्मा, डी एन झा, एम Athar अली आणि सुरज भान समावेश होता. त्यांना सादर पुरावा रामा जन्मस्थान पर्यायी सिद्धांत चर्चा विद्वत्तापूर्ण लेख समाविष्ट केले आहे. हे स्रोत नमूद 8 विविध शक्य जन्मस्थान अयोध्या, नेपाळ आणि अफगाणिस्तान मध्ये बाबरी मशीद पेक्षा अन्य साइटवर समावेश आहे. एक स्रोत रामा प्राचीन इजिप्त एक फारो होती की हक्क सांगितला. [3] +अयोध्या त्याच्या 1992 पुस्तक प्राचीन भूगोल, इतिहासकार श्याम नारायण पांडे रामा अफगाणिस्तान मध्ये उपस्थित-दिवस हेरात सुमारे जन्म असा युक्तिवाद केला. [23] 1997 मध्ये पांडे बंगलोर येथे इंडियन हिस्ट्री काँग्रेस 58 अधिवेशनात "ऐतिहासिक रामा देव रामा पासून ओळखले" कागद त्याच्या सिद्धांताच्या सादर केले. त्यांचे इतिहास आणि भूगोल: 2000, राजेश कोचर तसेच रामा जन्मस्थान अफगाणिस्तान, त्याच्या पुस्तकात वैदिक लोक मध्ये सापडले. त्याच्या मते, अफगाणिस्तान Harriud नदी मूळ "शरयू" आहे, आणि अयोध्येत त्याच्या काठावर वसलेले होते. [24] +1998 मध्ये पुरातत्त्व कृष्णा राव Banawali रामा जन्मस्थान नसणे त्याची गृहीते पुढे ठेवले. Banawali भारत हरियाणा राज्यात स्थित सिंधू-सरस्वती संस्कृती पुरातत्त्व साइट आहे. राव सुमेरियन राजा रिम-पाप आणि मी बाबेलच्या राजा Hammurabi त्याच्या प्रतिस्पर्धी रावण सह रामा ओळखले. तो सरस्वती नद्या बाजूने आढळले सिंधू सील deciphered दावा केला, आणि शब्द "रामा शिवसेना" (रिम-पाप) आणि "Ravani dama" त्या सील सापडले नाहीत. तो कारणास्तव, रामा जन्मस्थान अयोध्येत नाकारले अयोध्या आणि ब ब लाल घेण्यात आलेले चर इतर रामायण साइट इ.स.पू. 1000 तोडगे पुरावा दाखवा नाही. तो कारण प्राचीन भारत-आर्य ते पुर्वेकडे स्थलांतरित नवीन स्थान नावे त्यांच्या प्राचीन स्थान नावे लागू नंतर महाकाव्य आणि पुराणांच्या लेखकांनी गोंधळून झाले की दावा केला आहे. [25] + +2015 मध्ये अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB)च्या अब्दुल रहीमला कुरेशी रामा उपस्थित-दिवस भारत किंवा पाकिस्तान वायव्य कुठेतरी जन्म झाला असा युक्तिवाद केला. अयोध्या भाग (राम जन्मभूमि भ्रम)च्या आपल्या पुस्तकात तथ्ये, तो दरम्यान माजी अधिकारी Jassu राम, असा दावा कोण रेहमान Dheri रामा जन्मस्थान होते की जे लिहिले होते ते सुचविण्यात. रेहमान Dheri उपस्थित-दिवस पाकिस्तानात डेरा इस्माईल खान जवळ स्थित आहे, आणि पूर्वीचे Jassu राम त्यानुसार "राम Dheri" म्हणतात. [26] कुरेशी उपस्थित-दिवस अयोध्या होते मूलतः साकेत म्हणतात, असा युक्तिवाद केला, हिंदू कदाचित तो पुनर्नामित "अयोध्या" 11 व्या शतकात. [27] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3037.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f147ca1d40555f61b96cce82d63fcb5d9f195751 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3037.txt @@ -0,0 +1,2 @@ + रामतीर्थ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3040.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a8db9345f9246b4ce9be02e32e47ecbcc6001c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3040.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामतीर्थ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3042.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5223641d956eedde0ab1b69077ba6b348ac01cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3042.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामतीर्थ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3073.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6cc71be18cefc658f93ff77dbff9f2663677d9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3073.txt @@ -0,0 +1,20 @@ +समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली.[१] +समर्थांच्या शिष्या वेणाबाई ह्यांनी पुढील अभंगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे : +'चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा तो हा ॥ +पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥ +सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा। दहावा जाणावा माजगांवीं॥ +बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा। सर्व मनोरथा पुरवील॥ +वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥' [२] +कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज (सातारा) येथे शके १५७१ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळू व ताग यापासून बनविलेली आहे. +येथे दोन मूर्ती आहेत. या गावी शके १५७० मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. या मूर्तीस दास मारुती म्हणतात. ही तेथील श्रीराम मंदिराच्या पुढे आहे. प्रताप मारुती ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे. +मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरचे.हे गाव कऱ्हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुना पारगाव येथे शके १५७४ मध्ये समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंचीची मूर्ती आहे. +सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे शके १५७६ मध्ये समर्थांनी मूर्ति स्थापना केली. येथील मारुतीची मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख आहे. +हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. नदी पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे. तेथील राम मंदिराच्या मागे शके १५७३ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. +येथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना - शके १५७३. +येथे शके १५६७ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास महारुद्र हनुमान म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीटर आहे. ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे. +चाफळहून उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे २.५ कि.मी. दूर माजगांवी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे. +कऱ्हाड-मसूर रस्त्यावर कऱ्हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाट्यापासून जवळच नदीच्या किनाऱ्यावर ही मूर्ती स्थापिलेली आहे. ही मूर्ती जवळपास ६ फूट उंच आहे. ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. +येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. ही जागा चाफळच्या नैर्ऋत्य दिशेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. +समर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत. +समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती - एका दृष्टिक्षेपात : -[३] +ही सर्व मारुती मंदिरे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या परिसरात आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3085.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e73c79659eb0c18dba71f389fd250a125f393878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3085.txt @@ -0,0 +1,11 @@ +राम किसन यादव ( १९६५), हे एक भारतीय योगगुरू आणि उद्योगपती आहेत. अनुयायांमध्ये बाबा रामदेव म्हणूनही ओळखले जातात.[१][२] ते प्रामुख्याने योग आणि आयुर्वेद भारतात लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. रामदेव 2002 पासून मोठ्या योग शिबिरांचे आयोजन आणि आयोजन करत आहेत. विविध टीव्ही चॅनेलवर त्यांचे योग वर्ग प्रसारित करत आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्यासोबत पतंजली आयुर्वेद लिमिटेडची सह-स्थापना केली. +2010 मध्ये, त्यांनी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु, अलीकडे ते भाजप या सत्ताधारी पक्षाचे समर्थक बनले आहेत. आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून ते नेहमी भाजप सरकारची बाजू मांडून समर्थन करत असतात.[३][४] त्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते. +राजकारण आणि चालू घडामोडींवर ते भाष्य करत असतात. अलीकडे त्यांनी कोरोना विषाणूवर औषध शोधल्याचा दावा केला होता.[५][६] पण नंतर ते पूर्णपणे बदलले. त्यांच्या या खोट्या दाव्यासाठी प्रचंड टीका झाली. +त्यांनी नवीन वैद्यकीय शास्त्र (ऍलोपथी) हे "बावळट विज्ञान" आहे असे वक्तव्य केले होते.[७] (त्यांचे मूळ शब्द: "Stupid Science" होते). यावरही त्यांच्यावर देशभर टीका झाली. तसेच आय.एम्.ए कडून रामदेववर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. नंतर उत्तर देताना रामदेव म्हणाले, "त्यांचा बाप पण मला अटक करु शकत नाही."[८] अनेक डॉक्टरांनी तीव्र निषेध केला. एकूण प्रकरणावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.[९] +आपले कार्य पार पाडण्यासाठी यांनी चार विश्‍वस्त संस्था स्थापन केल्या आहेत. +भारतातील भ्रष्टाचार आणि काळ्या संपत्तीच्या विरोधात योगगुरू स्वामी रामदेव यांनी दिल्ली येथे ४ जून २०११ रोजी सत्याग्रह केला. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे होत्या. +‘भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही लोकांनी तिला बदनाम केले. ज्यांना धर्माचे काही माहीत नाही असे लोक धर्माचा प्रचार करतात. मी धर्म मानतो, पण पाखंड मानत नाही. अनेक लोक राशीभविष्य आणि हस्तरेखांना फार महत्त्व देतात. मी आजवर कधीही मुहूर्त पाहिला नाही. जे केले तोच शुभमुहूर्त होता,’ असे ते म्हणतात. +‘राम आणि रावण, कृष्ण आणि कंस यांच्या राशी एक होत्या. तसेच रामदेव आणि राहुल गांधी यांचीही राशी एक आहे. माझ्या हातावर भाग्यरेखा नसूनही मी अनेकांचे भाग्य बदलले आहे. भूत-प्रेत, शनी, राहू, केतू हे फक्त आपल्यालाच का, आणि चीन, अमेरिका, पाकिस्तान यांना ते का नाहीत? ते असतीलच तर सीमा सुरक्षा दलाऐवजी भुताखेतांचाच वापर करायला हवा. आपण फार अंधविश्वासी असतो. धर्माच्या नावावर याचा धंदा केला जातो. पृथ्वी, सूर्य, चंद्र देवाने बनवले आहे मग त्यांच्यामुळेच बनलेला काळ हा अशुभ कसा असेल! भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही बाबा कृपा करण्याचा धंदा चालवतात. धर्मात कधीही अवैज्ञानिकता नव्हती.’ संपूर्ण जीवन हाच योग असून आपण एकाग्रतापूर्वक जे करू तो योग’, असेही रामदेव बाबांनी एका भाषणात सांगितले. +‘पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. ही गरिबी दूर झाली तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वही नष्ट होईल,’ असे मत रामदेव बाबा यांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये योग शिकवण्यासाठी जाणाण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचप्रमाणे ‘यापुढे पाकिस्तानबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांमध्येही पतंजलीची उत्पादने उपलब्ध होतील,’ अशी घोषणाही त्यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, ‘पतंजलीची जीन्स देखील येणार का असा प्रश्न हल्ली मला विचारला जातो. पतंजलीची जीन्स का नसावी? विदेशी कंपन्या भारतात येऊन १ रुपया गुंतवतात आणि शंभर रुपये घेऊन जातात. परदेशी कंपन्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याचे सांगून आपल्याला मूर्ख बनवतात. तेल, शाम्पू, साबण तयार करण्यासाठी असे काय तंत्रज्ञान लागते? त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेलच तर ते घेऊ पण उत्पादन भारतातच करू. पतंजलीने आतापर्यंत १ लाख तरुणांना रोजगार दिला असून पुढील पाच वर्षांत १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे.’ +सुरुवातीला फक्त आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या पतंजली उद्योगाने आता घरोघरी वापररल्या जाणाऱ्या साबण, दंतमंजन यांसारख्या सर्वच वस्तूंचे उत्पादन करायला सुरुवात केली. इ.स. २०१२ ते २०१६ या ४ वर्षांमध्ये पतंजली उद्योगसमूहाने सतत वार्षिक १०० टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे उत्पादन ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढून २०२० सालापर्यंत ते एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. +पतंजली आयुर्वेद या उद्योग समूहाने जवळपास १०० हुन अधिक गृहोपयोगी वस्तू बाजारात आणल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3127.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03fe4e136c752a45a1b8d10c9fa6e6ffd7323907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3127.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामनाथ कोविंद (जन्म: १ ऑक्टोबर, इ.स. १९४५) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे १४वे राष्ट्रपती होते. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून २५ जुलै २०२२ पर्यंत ते या पदावर होते. त्यापूर्वी ते बिहारमध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती या पदावर इ.स.२०१७ ते २०२२ पर्यंत कार्यरत होते. +रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपूर जिल्ह्यात परोख या गावी झाला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3130.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a00c9c3ad63b31acb8dee8184ea02440decaec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3130.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (RNG पुरस्कार) हे भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारांपैकी एक आहेत. रामनाथ गोएंका यांच्या नावावर असलेले हे पुरस्कार २००६ पासून दरवर्षी आयोजित केले जात आहेत. २०२१ मध्ये याची १४ वी आवृत्ती आयोजित केली गेली.[१] हे पुरस्कार मुद्रित पत्रकारिता तसेच प्रसारण पत्रकारिता या दोन्हींसाठी दिले जातात. २०२१ मध्ये उत्कृष्टतेसाठी एकूण १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात आले.[२][१] +भूतकाळातील विजेत्यांमध्ये कुलदीप नायर (जीवनगौरव पुरस्कार), सिद्धार्थ वरदराजन (द हिंदू), शशी थरूर, डिओने बुंशा, मुझमिल जलील (द इंडियन एक्सप्रेस), राजदीप सरदेसाई, करण थापर (सीएनएन आयबीएन), किशलय भट्टाचार्जी, रवीश कुमार (एनडीटीव्ही), उमाशंकर सिंग (एनडीटीव्ही), निधी राझदान (एनडीटीव्ही), नीलेश मिश्रा (हिंदुस्तान टाइम्स), क्रिस्टोफ जाफ्रेलॉट (द कॅरव्हॅन), मार्क टुली (बीबीसी), अर्णब गोस्वामी (टाइम्स नाऊ) आणि सुधीर चौधरी (झी न्यूझ) आणि इतरांचा समावेश आहे.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3135.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a00c9c3ad63b31acb8dee8184ea02440decaec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3135.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (RNG पुरस्कार) हे भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारांपैकी एक आहेत. रामनाथ गोएंका यांच्या नावावर असलेले हे पुरस्कार २००६ पासून दरवर्षी आयोजित केले जात आहेत. २०२१ मध्ये याची १४ वी आवृत्ती आयोजित केली गेली.[१] हे पुरस्कार मुद्रित पत्रकारिता तसेच प्रसारण पत्रकारिता या दोन्हींसाठी दिले जातात. २०२१ मध्ये उत्कृष्टतेसाठी एकूण १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात आले.[२][१] +भूतकाळातील विजेत्यांमध्ये कुलदीप नायर (जीवनगौरव पुरस्कार), सिद्धार्थ वरदराजन (द हिंदू), शशी थरूर, डिओने बुंशा, मुझमिल जलील (द इंडियन एक्सप्रेस), राजदीप सरदेसाई, करण थापर (सीएनएन आयबीएन), किशलय भट्टाचार्जी, रवीश कुमार (एनडीटीव्ही), उमाशंकर सिंग (एनडीटीव्ही), निधी राझदान (एनडीटीव्ही), नीलेश मिश्रा (हिंदुस्तान टाइम्स), क्रिस्टोफ जाफ्रेलॉट (द कॅरव्हॅन), मार्क टुली (बीबीसी), अर्णब गोस्वामी (टाइम्स नाऊ) आणि सुधीर चौधरी (झी न्यूझ) आणि इतरांचा समावेश आहे.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3136.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7542f10c2020f21fb9dcb8602a3d1ca51ba03b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3136.txt @@ -0,0 +1,7 @@ +रामनाथ गोएंका (२२ एप्रिल, इ.स. १९०४:दरभंगा, बिहार, भारत- ऑक्टोबर ५, १९९१) हे इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते होते.रामनाथ गोएंका एक भारतीय वृत्तपत्र प्रकाशक होते. १९३२ मध्ये त्यांनी इंडियन एक्स्प्रेस सुरू केली आणि विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या प्रकाशनातून इंडियन एक्सप्रेस ग्रुप तयार केला. २००० या टुडे मासिकाने त्यांचे नाव "१०० लोक हू आकार देणाऱ्या भारत या यादीमध्ये ठेवले. रामनाथ गोएंका यांच्या नावाने ओळखले जाणारे रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड हे भारतीय पत्रकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक बनले आहेत. +रामनाथ गोयंकाचा जन्म २२ एप्रिल १९०४ रोजी बिहारमध्ये,बसंतलाल गोएंका यांच्या घरी झाला. +त्यांनी पेरिया नाईकर स्ट्रीट येथे, मूळच्या मांडवा जवळच्या गावातून आलेल्या चौधरी नावाच्या कुटूंबासह आश्रय घेतला. +भारताच्या आणीबाणीच्या काळात रामनाथ गोयंका हे काही स्वतंत्र उद्योजक आणि पत्रकारांपैकी एक होते जे इंदिरा गांधींचा विरोध दर्शविणाऱ्या सरकारकडून उभे होते. +ते तिरुपतीच्या तीर्थयात्रेवर जात असत. +५ ऑक्टोबर १९९१ रोजी गोयनका यांचे मुंबईत निधन झाले. १९९७ मध्ये रामनाथ गोयनकाच्या वारसांनी इंडियन एक्सप्रेस ग्रुपचा दोन वेगळ्या कार्यात भाग पाडला. उत्तरेकडील विभाग विवेक गोएंकाच्या ताब्यात होता, तर दक्षिणेकडील तो मनोज सॉंथलियाच्या कौटुंबिक शाखेत गेला. +[१] [२] [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3150.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c368482ed2aee972fcf7e152fa66399b96eadb18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3150.txt @@ -0,0 +1 @@ +रामनारायण रुईया महाविद्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातील एक नामवंत महाविद्यालय आहे. मुंबईतील माटुंगा उपनगरात हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना जून, १९३७ साली झाली. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3151.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..834c57b33138394c1a1b8d2a97aa2e6dee3734d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3151.txt @@ -0,0 +1 @@ +रामनिवास गोयल हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या शाहदरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3155.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47bad911cbe3e997b0b5142e1aa64a5ce081d562 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3155.txt @@ -0,0 +1 @@ +रामपाचोडवरम विधानसभा मतदारसंघ - ५३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. रामपाचोडवरम हा विधानसभा मतदारसंघ अरकू लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3166.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02088dd87c09e261002ff3f97a439c5d9931c4e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3166.txt @@ -0,0 +1 @@ +रामपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3169.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a432fffbbbdbe071ca250809409940c6320388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3169.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर रामपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3172.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a432fffbbbdbe071ca250809409940c6320388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3172.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर रामपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3188.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e2828203b1a56470c1d1c1d4c7e313301452acd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3188.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_32.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_32.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea1e24900ae571dcd8e232be0caa5b08e967fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_32.txt @@ -0,0 +1,2 @@ +रंगनाथानंद तथा शंकरन कुट्टी (१५ डिसेंबर, १९०८ - २५ एप्रिल, २००५) हे हिंदू संन्यासी होते. हे रामकृष्ण संघ आणि मिशनचे १३ वे अध्यक्ष होते. +त्यांचा जन्म त्र्र्र्रिक्कूर या त्रिचूर, केरळ जवळील खेड्यामधे झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3200.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21d8af29ee8d71a96c9b016d0535e55f8f83cbc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3200.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3260.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b20df727905f0a4c54061770afd0151e7c051f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3260.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°99′N 77°83′E / 34.650°N 78.383°E / 34.650; 78.383 गुणक: latitude minutes >= 60गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध अक्षांश + +रामविरपोर हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील लेह तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3264.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caca6f07d3fa56d559cbe9e9942f8ba0cc4a7e2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3264.txt @@ -0,0 +1 @@ +विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. राज्य मराठी विकास संस्थेतील विभागीय समन्वयकांना अशा कार्यशाळांत मार्गदर्शन करता यावे आणि त्यांना मराठी विकिपीडियात संपादने करता यावीत ह्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3301.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c6ab3768235f174fe7a3b0ff2a0663f69791c5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3301.txt @@ -0,0 +1,16 @@ +रामानुजाचार्य : (१०१७ –११३७). आद्य शंकराचार्यांनंतर दक्षिणेत तीनशे वर्षांनी अकराव्या शतकात रामानुजाचार्य जन्मले. त्यांनी त्यांच्या आधी सु. दीड हजार वर्षे प्रचलित असलेल्या वैष्णव संप्रदायाला ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहून वेदान्ताचा आधार दिला आणि भक्तिमार्गाला ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा अधिक माहात्म्य प्राप्त करून दिले. कर्म व ज्ञान यांनी चित्त शुद्ध होते आणि भक्तियोगानेच मोक्षाधिकार प्राप्त होतो, असा शंकराचार्यांपेक्षा काहीसा वेगळा सिद्धांत त्यांनी स्थापन केला. दक्षिणेत तमिळनाडूमध्ये रामानुजाचार्यांच्या आधीपासून सु. ६०० वर्षे आळवार नावाच्या वैष्णव साधुसंतांचा संप्रदाय सुरू होता. त्यांचे तमिळ भाषेतील उच्च धार्मिक आशयाचे ‘प्रबंध’ होते. त्या प्रबंधांना वेदांच्या इतकेच प्रामाण्य होते म्हणून त्यांना ‘द्राविड वेद’ अशी पदवी प्राप्त झाली होती. या आळवारांच्या संतमालिकेत नम्माळवार  किंवा शठकोपमुनी यांना सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. त्यांच्या प्रबंधाचा तिरुवायमोळि वा दिव्य प्रबंधम् असा निर्देश होतो. महाराष्ट्रात गेल्या सातशे वर्षांत ज्ञानदेव-नामदेव, एकनाथ-तुकाराम ही जशी संतमालिका प्रसिद्ध आहे तशीच रामानुजाचार्यांच्या आधी सु. ६०० वर्षांमध्ये दक्षिणेत अनेक संतकवींची मालिका निर्माण झाली. आचार्यही अनेक झाले. नाथमुनी (नववे-दहावे शतक), यामुनमुनी (सु. ९१८ – सु. १०३८) आणि त्यानंतर रामानुजाचार्य आणि वेदान्तदेशिक वा वेंकटनाथ (सु. १२६९ –सु. १३७१) झाले. यामुनमुनींचे सिद्धित्रय, आगमप्रामाण्य, गीतार्थसंग्रह, महापुरुषनिर्णय, चतुःश्लोकी व स्तोत्ररत्न हे संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शांकर वेदान्तामध्ये ⇨गौडपादाचार्यांना जे स्थान आहे, तेच स्थान वैष्णव संप्रदायात यामुनमुनींना आहे. रामानुजांना भाष्यकार म्हणून व वैष्णव संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ म्हणून स्थान प्राप्त झाले त्यांच्या पाठीमागे यामुनमुनींची प्रेरणा होती. +आळवार संतांच्या परंपरेमध्ये शूद्रातिशूद्रांचाही अंतर्भाव झालेला दिसतो. मुक्ताबाईसारख्या महिला संतही या आळवारांच्या मालिकेत चमकून गेल्या आहेत. गोदा किंवा ⇨आंडाळ हिच्या १७३ कविता तमिळ भाषेमध्ये अप्रतिम म्हणून गणल्या जातात. तिने मनाने देवालाच वरले होते. + +तिरुप्पाण आळवार हा पंचम जातीत म्हणजे दलितात जन्मलेला चोखामेळ्यासारखा संत होता. हा सतत वीणाधारी आणि भजनात निरंतर दंग असलेला संत होता. तिरुप्पाण आळवाराची एक मोठी सूचक गोष्ट सांगण्यात येते, ती अशी : श्रीरंगम् येथे तिरुप्पाण आळवार कावेरी नदीच्या घाटावर बसून वीणेवर भक्तांच्या कविता गात बसे. एकदा तो श्रीरंगनाथस्वामींच्या मंदिरासमोर द्वारमार्गावर वीणेच्या तारा छेडीत भजनात दंग झाला होता येणाऱ्या जाणाऱ्यांचे भान राहिले नाही तेव्हा मंदिराचा लोकसारंगमुनी हा पुजारी मंदिराकडे जाऊ लागला असताना, मंदिराच्या दरवाज्यात बेभान होऊन गाणाऱ्या तिरुप्पाण आळवाराला बाजूला होण्यास त्याने सांगितले कारण तो अस्पृश्य असावा असे लक्षात आले. तो भजनात दंग असल्याने त्याला हे ऐकू आले नाही. लोकसारंगमुनीने त्याला दगड हाणला आणि जोराची शिवीगाळ केली. तो बिचारा काही न बोलता अधिक मार बसू नये म्हणून भिऊन पळाला. हे घडत असताना मंदिराचे दरवाजे आपोआप बंद झाले. ही वेळ देवपूजेची होती. यावेळी दरवाजे सताड उघडे रहावयाचे. लोकसारंगमुनीने दरवाजे जोरात हलवले. आतून कोणी बंद केले असतील म्हणून बाहेरून हाका मारल्या. आतून उत्तर आले नाही आणि दरवाजेही उघडले नाहीत. लोक जमले, सर्वांनी प्रयत्न केला. दरवाजे उघडेनात. आतून आकाशवाणी ऐकू आली, ‘मी रंगनाथस्वामी मला दगड मारला, शिवी दिली. म्हणून मी दरवाजा बंद केला आहे. कावेरीच्या घाटावर एक महापुरुष माझ्या नामस्मरणात तल्लीन झाला आहे. त्याला खांद्यावर घ्या, मंदिराची प्रदक्षिणा करा, तर हे दरवाजे उघडतील, नाहीतर दरवाजे उघडणे शक्य नाही’. लोकसारंगमुनी घाटावर धावत गेला आणि तिरुप्पाण आळवाराला खांद्यावर बसण्याची त्याने विनंती केली. त्याने उत्तर दिले, ‘मी अस्पृश्य, अतिशूद्र आहे. मी त्या द्वारमार्गावर भजन करीत बसलो, हा माझा अपराध आहे. मी तुमच्या देहाला दूषित करू इच्छित नाही’. तिरुप्पाण आळवाराचे हे बोलणे न मानता क्षमा मागून लोकसारंगमुनीने तिरुप्पाणला खांद्यावर घेतले, प्रदक्षिणा केली रंगनाथस्वामीचे दरवाजे आपोआप उघडले गेले. तेव्हापासून तिरुप्पाणला ‘मुनिवाहन’ अशी पदवी प्राप्त झाली. +आळवार संत महाराष्ट्रातील वारकरी संतांप्रमाणेच वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या जातिजमातींमध्ये जन्मून प्रसिद्धीस आले. त्यांच्यात संतकवी आणि संतपंडित वा आचार्य निर्माण झाले. यामुनाचार्य आळवार संतांच्या मालिकेतीलच संतपंडित होत. यामुनाचार्यांचे शिष्य महापूर्ण (नम्बी) यांच्या दोन बहिणी कांतिमती व द्युतिमती वडील बहीण कांतिमती ही रामानुजांची माता होय आणि आसुरीकेशवाचार्य हे पिता होत. मद्रास शहरापासून सु. ४५ किमी. अंतरावर नैर्ऋत्य दिशेस श्रीपेरुंबूदूर (भूतपुरी) या छोट्या गावात रामानुजांचा जन्म झाला. महापूर्णांच्या धाकट्या बहिणीने-द्युतिमतीने-कमलनयनभट्ट यांच्याशी विवाह केला. तिला गोविंद नावाचा मुलगा झाला. +रामानुजांच्या जन्मापूर्वीची हकीकत अशी : आसुरीकेशवाचार्यांना दीर्घकालपर्यंत संतती झाली नाही. त्यांनी अनेक यज्ञ केले याचे निदर्शक म्हणून त्यांना ‘सर्वक्रतु’ अशी पदवी प्राप्त झाली. सागरतीरावर वृंदारण्यात श्रीपार्थसारथी म्हणजे श्रीकृष्ण याची आराधना करण्याकरता त्यांनी अनेक यज्ञ केले. या स्थानाला हल्ली ट्रिप्लिकेन म्हणतात. त्यांना स्वप्नात पार्थसारथी श्रीकृष्णाचे दर्शन झाले. ‘तुझी पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल’, असे आश्वासन पार्थसारथीने त्यांना दिले. + चैत्र शुद्ध पंचमी शके ९३९ रोजी रामानुजांचा जन्म झाला. त्याच सुमारास द्युतिमतीलाही पुत्र झाला. महापूर्ण किंवा शैलपूर्ण हे संन्यासी झाले होते परंतु त्यांनी जवळ जाऊन आपल्या बहिणींच्या पुत्रांचे अवलोकन केले. लहान बालक रामानुज याच्या शरीरावरील दिव्य चिन्हे पाहून वैष्णव पंथाचा पुरस्कर्ता महापुरुष जन्मला, हे त्यांच्या लक्षात आले. असा महापुरुष जन्मेल असे नम्माळवार शठकोपमुनी यांनी भविष्य वर्तविले होते, ते त्यांना आठवले. +रामानुजांचे उपनयन झाल्यावर शिक्षण सुरू झाले. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न होते. तरी रामानुजांचे शिक्षण दुसऱ्या एका विद्वान गृहस्थांकडे झाले. कांचीपुरीमध्ये कांचीपूर्णनामक वैष्णव संत राहत होते. पूनुमुलाई या जवळच्या गावातील लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेण्याची त्यांची परिपाठी होती. श्रीपेरुंबूदूर या गावातून त्या मंदिराकडे वाट होती. ती वाट रामानुजांच्या घरावरून जात होती. कांचीपूर्ण हे सिद्धपुरुष होते. विद्वान ब्राह्मणही त्यांना साधुपुरुष म्हणून वंदन करीत. एके दिवशी रामानुजांना पाठशाळेतून परत येत असताना कांचीपूर्णांचे दर्शन झाले. रामानुजांनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु कांचीपूर्णांनी तो नमस्कार नाकारला आणि म्हटले, ‘मी खालच्या जातीतला आहे, मी शूद्र आहे. तू ब्राह्मण आहेस, तू असा नमस्कार मला करू नकोस’. रामानुज उत्तरले, ‘मी हे दुर्दैव समजतो, की मला तुमच्या चरणांचा स्पर्श तुम्ही होऊ देत नाही. मी यज्ञोपवीत धारण केले, म्हणून मी ब्राह्मण आहे हे खरे नाही. तिरुप्पाण आळवार अंत्यज होते परंतु ब्राह्मणांनाही वंदनीय होते’. त्या दिवसापासून कांचीपूर्ण व रामानुज यांचे चांगले सख्य झाले. +वयाच्या सोळाव्या वर्षी रामानुजांचे रक्षकांबाळ या मुलीशी लग्न झाले. त्याच वर्षी त्यांचे वडील आसुरीकेशवाचार्य वारले. रामानुज सहकुटुंब कांचीपुरीला राहण्यास आले कारण कांचीपूर्ण हे वैष्णव संत कांचीपुरीतच राहत होते. कांचीपुरीला तेथील सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ, विद्वान, अद्वैतवादी यादवप्रकाश (अकरावे शतक) यांच्यापाशी रामानुजांच्या अध्ययनास सुरुवात झाली. यादवप्रकाश मायावादी नव्हते. त्यांच्या सिद्धांताला ⇨शुद्धाद्वैतवाद अशी संज्ञा देता येते. ह्या शुद्धाद्वैतवादाप्रमाणे परब्रह्माची नित्य परिवर्तन पावणारे आणि परिवर्तन न पावणारे अशी दोन रूपे. नित्य बदलणारे विश्व हे परब्रह्माचे एक स्वरूप आणि सच्चिदानंद केवलब्रह्म हे परिवर्तन न पावणारे दुसरे स्वरूप आहे. रामानुजांना यादवप्रकाशांचा हा शुद्धाद्वैतवाद मान्य झाला नाही परंतु रामानुजांनी यादवप्रकाशांपाशी आपले अध्ययन सुरू ठेवले. गुरु-शिष्यांचे मतभेद होत. कित्येक वेळा ते मतभेद पराकाष्ठेचे असत. रामानुज आपली बाजू मांडत असताना गुरूंची मती कुंठित करीत. कांची येथील एका सरदाराच्या मुलीला भूतबाधा झाली होती. यादवप्रकाशांकडे आपल्या कन्येला घेऊन सरदार आले. परंतु यादव-प्रकाशांचे मंत्रतंत्र विफल झाले. अत्यंत तेजस्वी शिष्य म्हणून रामानुजांची प्रसिद्धी झाली होती. त्यांच्याकडे कन्येला घेऊन ते सरदार आले. रामानुजांच्या चरणस्पर्शाबरोबर त्या कन्येची भुताटकी झटक्यासरशी उतरली. +यादवप्रकाशांनी एके दिवशी आपले पाय दाबण्याकरिता रामानुजांना बोलावून घेतले. रामानुज सेवा करीत असताना गुरूंशी शास्त्रचर्चाही करीत. छांदोग्यउपनिषदात  ‘तस्य यथा कप्यासं पुण्डरीकमेवमक्षिणी’ असे देवाच्या डोळ्यांचे वर्णन आले आहे. ‘कपीच्या कमरेखालच्या भागाप्रमाणे असलेल्या कमळाप्रमाणे शोभणारे डोळे’, असा अर्थ यादवप्रकाशांनी सांगितला. रामानुजांनी ही कमरेखालच्या भागाची उपमा देवाच्या डोळ्यांना शोभत नाही म्हणून निराळा अर्थ सांगितला. ‘कपि’ म्हणजे सूर्य ‘कप्यासं’ म्हणजे सूर्याप्रमाणे विकसित आणि त्या विकसित कमळाप्रमाणे डोळे, असा अर्थ केला. ‘कपि’ शब्दाचा ‘क’ म्हणजे जल, त्याचे पान करणारा म्हणजे सूर्य असाही अर्थ त्यांनी केला. यादवप्रकाशांना रामानुजांच्या विचारकुशलतेचा हेवा वाटला. असे पदोपदी मतभेद व्हायचे. तैत्तिरीय उपनिषदातील ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ याचा सरळ अर्थ विशिष्टाद्वैत सिद्धांताशी जमणारा नाही. त्याचा सरळ अर्थ – ‘सत्य, ज्ञान आणि अनंत ब्रह्म’ यात ‘ब्रह्मच ज्ञान आहे’ हे विधान विशिष्टाद्वैताशी जुळत नाही. कारण ब्रह्माचा म्हणजे परमेश्वराचा ज्ञान हा गुण आहे, असे विशिष्टाद्वैतमताने म्हणावे लागते. यादवप्रकाशांच्या हे लक्षात आले, की हा आपला प्रखर बुद्धिमान विद्यार्थी अद्वैतवेदान्ताचे खंडन करणारा विजयी पंडित होणार आहे. हे मोठे संकटच आहे. म्हणून या जगातून त्याला कायम रजा द्यावी. प्रयाग यात्रेला शिष्यगणांसह त्यांनी प्रस्थान मांडले. त्यात रामानुजाला आणि त्याचा मावसभाऊ गोविंद याला बरोबर घेतले. काही शिष्यांशी गुप्त खलबत करून प्रयागला त्रिवेणीच्या संगमात रामानुजांना जलसमाधी द्यावी, असे ठरविले परंतु हे खलबत गुप्त राहिले नाही. ते गोविंदाला कळले. गोविंदाने अत्यंत प्रिय मित्र असलेल्या आपल्या मावसभावाला म्हणजे रामानुजांना, कोणालाही न कळू देता हे संकट सांगून पळ काढावयास लावले. रामानुजांनी पळ काढला. बऱ्याच वेळाने रामानुज दिसेनात म्हणून यादवप्रकाशांनी शोध सुरू केला, पत्ता लागला नाही. रामानुज आडवाटेने जंगलांमधून दक्षिणेकडे निघाले. फार हाल झाले नशिबाने पारध्याचे कुटुंब जंगलात भेटले. त्या कुटुंबाने कांचीपुरीपर्यंत मार्गदर्शन करीत त्यांना सोबत केली. या संकटातून रामानुज उत्तीर्ण झाले. कांचीपुरीत कांचीपूर्ण या संतांना भेटले. कांचीपूर्णांनी सांगितले, की यादवप्रकाशांबद्दलचा राग मनातून काढून टाक. ही घटना सुचवते, की तुझ्यावर देवाची कृपा आहे. कालांतराने यादवप्रकाशही यात्रा संपवून सुखरूप परतले. +शिक्षण चालू असतानाच रामानुजांची एक प्रज्ञावंत, प्रतिभाशाली तत्त्वज्ञ म्हणून कांचीपुरीमध्ये ख्याती झाली. ही कीर्ती श्रीरंगम् येथील वैष्णव भक्त यामुनाचार्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना हेही कळले, की अद्वैतसिद्धांतापेक्षा द्वैतसिद्धांतच म्हणजे जीव आणि ईश्वर हे एक नव्हेत हा सिद्धांत, उपनिषदांद्वारे रामानुज सिद्ध करतात त्यामुळे यादवप्रकाशांपासून त्यांना दूर व्हावे लागले. रामानुज हे विष्णुकथा आणि कीर्तन यांच्यामध्ये पूर्ण रममाण होतात, वैष्णव भक्तांचे भाव भजनरंगी रंगत असताना त्यांच्यात स्पष्ट दिसतात, गहिवरून येतात, रोमांचित होऊन अश्रुपात होतो, भोवतालच्या जगाचे भान नाहीसे होते आणि सर्व जग त्यांना विष्णुमय दिसते. ही सगळी हकीकत कांचीपूर्णांनी यामुनाचार्यांना निवेदन केली. आचार्य यामुनांनी यादवप्रकाशांच्या शिष्यांच्या मेळाव्यात रामानुजांना पाहिले होते. भेट घेतली नाही पण आशीर्वाद देऊन ते श्रीरंगम्‌ला परतले. + यादवप्रकाशांशी उपनिषदांच्या अर्थासंबंधी पदोपदी मतभेद व्हायला लागल्यामुळे यादवप्रकाशांनी रामानुजांना आपली पाठशाळा बंद केली. तेव्हापासून कांची येथे हस्तिशैलावरील नारायणाच्या पूजेमध्ये ते रममाण झाले. तेथे नारायण मंदिरातच यामुनाचार्यांचे शिष्य, रामानुजांचे मामा, महापूर्ण यांच्या मुखातून यामुनांचे स्तोत्ररत्न रामानुजांच्या श्रवणपथावर आले. वैष्णव संप्रदायाचे म्हणजे आळवारांचे भक्तियोग आणि प्रपत्ती यांसंबंधांचे विचार सतत ऐकावयास मिळू लागले. म्हणून यामुनांचे दर्शन घेण्याकरता त्यांना उत्कंठा लागली. रामानुज महापूर्णांबरोबर श्रीरंगम् येथे यामुनाचार्यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेले परंतु त्यावेळी नेमकी यामुनाचार्यांची जीवनज्योती मालवली होती. अंत्येष्टी व्हावयाची होती. देहाचे दर्शन झाले. रामानुजांना देहाचे दर्शन घेत असताना उजव्या हाताची तीन अंगुले मिटलेली दिसली. त्याचा गूढार्थ उमगला. ती मिटलेली तीन बोटे तीन अपेक्षा सूचित करीत होती : (१) जनतेला आळवार संतांचा वैष्णव मार्ग शिकविण्याकरिता द्राविड वेद म्हणजे आळवारांचे दिव्य प्रबंधम् शिकवायचे आणि प्रपत्तीचा सिद्धांत जनमनावर बिंबवायचा (२) वैष्णव संप्रदायाप्रमाणे विशिष्टाद्वैतवादी भाष्य ब्रह्मसूत्रावर लिहावयाचे आणि (३) वैष्णव संप्रदायाच्या स्पष्टीकरणाचे अनेक ‘प्रबंध’ स्वतः व पराशरादी शिष्यांच्या द्वारे निर्माण करावयाचे. या तिन्ही अपेक्षा पूर्ण करीन, असे रामानुजांनी यामुनाचार्यांच्या शवापुढे जाहीर केल्याबरोबर मिटलेली तिन्ही बोटे सरळ झाली. रामानुज कांचीला परतले. तेथे यामुनांचे शिष्य कांचीपूर्ण यांच्या सहवासात काळ घालवू लागले. कांचीपूर्ण शूद्र होते. तरी त्यांच्यापाशी वैष्णव दीक्षेची रामानुजांनी मागणी केली. कांचीपूर्णांनी ‘मी शूद्र आहे, मी ब्राह्मणाला दीक्षा देऊन त्याचा गुरू बनू शकत नाही’ असे सांगितले. रामानुजांना हे केव्हाच पटले नाही. कांचीपूर्णांना ते गुरू मानून त्यांच्या संगतीत राहू लागले. नंतर श्रीरंगम्‌ला जाऊन तेथे वैष्णव संप्रदायाची दीक्षा महापूर्णांपासून प्राप्त करून घेतली. या दीक्षाविधीचे पाच भाग म्हणजे पाच संस्कार आहेत. ताप, पुण्ड्र, नाम, मंत्र आणि याग हे ते पाच संस्कार होत. कपाळ आणि बाहू यांच्यावर तप्तमुद्रा, मस्तकावर आणि बाहूंवर चंदनाचा उभा लेप, नवे नामधारण, मंत्रग्रहण आणि याग म्हणजे हवन करावयाचे. पंचसंस्कार झाल्यावर महापूर्ण आणि रामानुज हे दोघेही सहकुटुंब एकत्र राहू लागले. रामानुजांची पत्नी सुंदर पण घमेंडखोर होती. ती महापूर्णांच्या पत्नीशी भांडायला लागली. कुणी दारात भिक्षुक आला, तर ती त्याचा कित्येक वेळ सत्कार न करता तिरस्कार करीत असे. ती सोवळेओवळे व जातिभेद कडक रीतीने पाळत होती पण रामानुजांना ते सर्व अमान्य होते. रामानुजांच्या लक्षात आले, की या पत्नीबरोबर आदर्शरूपात गृहस्थाश्रम चालवता येणार नाही म्हणून ऐन उमेदीतच सुमारे ३२ व्या वर्षी, पत्नीला युक्तिप्रयुक्तीने त्यांनी माहेरी कायम पाठविले आणि संन्यास घेतला. यादवप्रकाशांच्या कानावर ही संन्यासाची वार्ता गेल्यावर तेच रामानुजांचे शिष्य बनले. पंचसंस्कारांमध्ये ‘गोविंददास’ असे अभिधान यादवप्रकाशांना दीक्षेच्या वेळी रामानुजांनी दिले. गोष्ठीपूर्णनामक एक वैष्णव संत होते. रामानुज त्यांच्याही चरणाशी बसून काही गूढ आध्यात्मिक सिद्धांत आणि मंत्र शिकले. ‘नमो भगवते वासुदेवाय’ इ. मंत्र कोणाला ऐकू जाऊ नयेत, असा मंत्रोपदेश करणाऱ्या गुरूंचा निर्बंध होता. हा निर्बंध रामानुजांना पूर्ण अमान्य होता. ते मोठ्या मंदिरांच्या गच्चीवरून उच्च तारस्वराने मंत्रोच्चार करीत भजन करू लागले. त्या भजनात जातपात न मानता जनता सामील होऊ लागली. योगमार्गातील ही गुप्ततेची प्रथा रामानुजांनी मोडली. तेव्हापासून भक्तिसंप्रदायातील भजनांमध्ये उच्च स्वराने मंत्रजप होऊ लागला. शंकराचार्यांप्रमाणेच रामानुज अद्वैती पंडितांशी वादसभा करून विजय मिळवू लागले. यज्ञमूर्ती नावाच्या अद्वैती विद्वानाशी त्यांनी अनेक दिवस वाद करून त्याला विशिष्टाद्वैती वैष्णव संप्रदायाचा अंगीकार करावयास लावला. +ब्रह्मसूत्रावरची शंकराचार्य पूर्वकालीन मायावादी नसलेली भाष्ये वा टीका यांचे अध्ययन करून नवे भाष्य लिहावे, असा विचार करून रामानुज बोधायनवृत्ति नावाचे ब्रह्मसूत्रभाष्य मिळवण्याकरता काश्मीरला गेले. तेथील शारदा मठात बोधायनवृत्ति आहे, असे कळले होते. आपल्या बरोबर त्यांनी कुरेश वा कूरनाथ या शिष्याला घेतले. कारण त्याची स्मरणशक्ती उत्कृष्ट एकपाठी होती. ग्रंथ मिळाला नाही, तरी ग्रंथ वाचून तेथल्या तेथे परत करावयाचा, असे मनाशी ठरविले होते. कुरेशालाच श्रीवत्सांकमिश्रही म्हणत. अनेक रात्री जागून कुरेशाने बोधायनवृत्तीचे अध्ययन केले. शारदा मठाचे ग्रंथपाल बोधायनवृत्तीची पोथी देण्यास तयार नव्हते. त्यांनी ती परत मागून घेतली. रामानुजांनी त्या बोधायनवृत्तीचे सार ध्यानात धरून श्रीभाष्यास प्रारंभ केला. कुरेशाला ते तोंडाने सांगत आणि कुरेश लिहीत असे. कुरेशाच्या स्मरणशक्तीचा प्रत्यय भाष्य सांगत असताना रामानुजांना पदोपदी येऊ लागला आणि त्यांनी श्रीभाष्य पूर्ण केले. वेदान्तदीप आणि वेदान्तसार या ब्रह्मसूत्रभाष्यावरील संक्षिप्त टीकासुद्धा रामानुजांनी लिहिल्या. वेदार्थसंग्रह, ‘गद्यत्रय’ (शरणागति-गद्य, श्रीरंग-गद्य आणि श्रीवैकुंठ-गद्य) व भगवद्आराधनाकर्मावर नित्यग्रंथ हे स्वतंत्र निबंध आणि गीताभाष्य त्यांनी लिहिले. रामानुजांनी उपनिषदांवर भाष्य लिहिले नाही. त्यांच्या संप्रदायातील रंगरामानुज या पंडिताने विशिष्टाद्वैतमताप्रमाणे उपनिषदांवर टीका लिहिल्या. +वैष्णव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे आणि भक्तियोगाचे तर्कशुद्ध विवेचन केल्यानंतर प्रथम दक्षिणेच्या आणि त्यानंतर उत्तरेच्या विजययात्रा रामानुजांनी केल्या. नंतर श्रीरंगम् येथे ते परतले. त्या वेळी तेथे पहिला कुलोत्तुंग किंवा कृमिकंठ (कार. १०७० – ११२०) हा चोल राजा राज्य करीत होता. तो कट्टर शैवपंथी आणि वैष्णवांचा द्वेष्टा होता. त्याने महापूर्ण आणि कुरेश यांच्या डोळ्यांना इजा करून अंध केले. श्रीरंगम्‌हून संन्यासवेष टाकून साध्या वेषात रामानुज बाहेर पडले. त्यांनी होयसळवंशी बिट्टिदेव या जैन राजाला वैष्णव दीक्षा दिली आणि विष्णुवर्धनदेव असे त्याचे नवे नामकरण केले. या राजाच्या मदतीने मेलकोटे येथे मंदिर बांधून तेथे बारा वर्षे वसती केली. श्रीरंगम्‌चा चोल राजा पहिला कुलोत्तुंग निवर्तल्यावर रामानुजाचार्य श्रीरंगम्‌ला परत आले. तेथेच ११३७ मध्ये (माघ शुद्ध दशमी शके १०५९) त्यांनी अखेरची समाधी घेतली. रामानुजांचा जीवनकाल १२० वर्षांचा आहे. +या दीर्घ जीवनकालात शेकडो शिष्य त्यांना मिळाले. त्यांनी वैष्णव भक्तिमार्गाचा संप्रदाय देशभर प्रसृत केला पिढ्यानपिढ्या आतापर्यंत तो चालू राहिला. जैन व बौद्ध जनांना संप्रदायात त्यांनी समाविष्ट केले. ते स्वतः शूद्र गुरूंचे शिष्य बनले. ते अस्पृश्य मित्रांच्या झोपडीमध्येही दीर्घकालपर्यंत परमार्थचर्चेत काळ घालवीत होते. ७४ मठांच्या पीठांवर त्यांचे पूजोत्सव, अभिषेक झाले. ७०० गोसावी, १२,००० संन्यासी, ३०० संन्यासिनी त्यांच्या अनुयायांमध्ये होत्या. अनेक राजे व धनिक यांच्या शिष्यगणांमध्ये समाविष्ट झाले होते. कुरेश, दाशरथी, नडाडूर अम्माळ आणि पराशर भट्ट हे त्यांचे पंडित शिष्य शास्त्रार्थचर्चेत पुढाकार घेऊन शंकासमाधान करीत. धार्मिक कर्मकांड एका शिष्याकडे, दुसऱ्या शिष्याकडे मुदपाकखाना, तिसऱ्याकडे द्रव्यनिधी, चवथ्याकडे भोजनालय अशा प्रकारे या श्रेष्ठ पारमार्थिक आचार्यांचे धर्मपीठ मोठ्या इतमामाने या दीर्घ जीवनात चालू राहिले.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3302.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..323fa233f705fe91725d06766397387241f90c4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3302.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामापुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3303.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65539674e5ccee686346a5ba91ab25710fe392d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3303.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3339.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b5998f99fe64f3a4e88538d9c273994ec70397d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3339.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3343.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3343.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3344.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c08bd80e04b830bddccd5eca937f9f36db89562c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3344.txt @@ -0,0 +1 @@ +रामेश्वर तेली हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3379.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c603bbd5e90554bba0adffe068729218d6d73585 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3379.txt @@ -0,0 +1,53 @@ + + +रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांचा संख्येत वाढ झ़ाली आहे. +किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. +ह्याचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. +सभासद बखर म्हणते - +याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. :- +१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर. +'देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि' हे बघून महाराज खुशीने म्हणाले… 'तख्तास जागा हाच गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. +शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. +शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. +कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की - +१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात. +२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे. +३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. +४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात. +५. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. +६. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. +७. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. +८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई. +९. स्तंभ : गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. +१०. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. +११. मेणा दरवाजा : पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. +१२. राजभवन : राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. +१३. रत्‍नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. +१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्‍ने जडाव केली.’ +१५. नगारखाना : सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. +१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे. +१७. शिरकाई देऊळ : महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. +१८. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’ +१९. महाराजांची समाधी : मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680)या दिवशी रायगड येथे झ़ाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याचा महाद्वाराचा बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात. +२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो. +२१. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती. +२२. टकमक टोक : बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. +२३. हिरकणी टोक : गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे. +२४. वाघ्या कुत्र्याची समाधी : इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली. +पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडचा दोरवाटेचा (रोप वेचा) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा.' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत. +जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो. +या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याचा झ़ुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते. +शाळा महाविद्यालयांचा आणि अनेक पर्यटन कंपन्यांचा सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते. +गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे. +गडावर खाण्याची सोय आहे पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत. +गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यांत मुबलक गडावर जाण्याच्या वाटा +गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. +१. पायवाट +२. यांत्रिक दोरवाट/रज्जूमार्ग +विश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3381.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f81f24ea9f8bd08c3b8960af39ccd6963147f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3381.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +रायगड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3388.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e5efb7a48e09857a5afa26c947ae30d71c58bc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3388.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3394.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..399855f92e68634afc1a6b096e99b06e40601c6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3394.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायगढ भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. +हे शहर रायगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3401.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f90e5a33b5117b06b944aeaa6b279061bfc0bdeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3401.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3402.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..048823a8028eb483a6b699143cb93dbab9b5d2c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3402.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3469.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e25989c346a2a40e085fcb05c6f238eb053d514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3469.txt @@ -0,0 +1,5 @@ +रायन रॉबर्ट वॅटसन (नोव्हेंबर १२, इ.स. १९७६:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +वॅटसन उजखोरा फलंदाज आहे व उजव्या हाताने मध्यमगती तसेच ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3476.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f47e48def905d81e33d60ad9347c3e063dce33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3476.txt @@ -0,0 +1 @@ +रेने कार्ल विल्हेल्म जोहान जोसेफ मारिया रिल्के हा रायनर मारिया रिल्के (जर्मन : [ˈʁaɪnɐ maˈʁiːa ˈʁɪlkə]; डिसेंबर ४, इ.स. १८७५ - डिसेंबर २९, इ.स. १९२६) या नावाने अधिक प्रसिद्ध असणारा बोहेमियाई-ऑस्ट्रियाई कवी होता. जर्मन भाषेतील सर्वात महत्त्वपूर्ण कवींपैकी तो एक मानला जातो. पारंपरिक आणि आधुनिक काव्याच्या संक्रमणाशी नाते सांगणाऱ्या कविता रिल्केने लिहिल्या. इंग्रजी जगतात त्याची ड्युईनो एलिजिज ही काव्यकृती व लेटर्स टू अ यंग पोएट व निम्न-आत्मचरित्रात्मक नोटबुक्स ऑफ माल्टे लॉरिड्स ब्रिग ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3492.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff0bde417e139bc44d3ea6013734e488d9201ef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3492.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3510.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d660cabc5e922121bd80d284478138f7d4683c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3510.txt @@ -0,0 +1,4 @@ +रायपूरतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +रायपुर तांडा है गांव किनवट पासून पुर्वेस आहे किनवट आदिलाबाद रोड़ वर जवरला फांटा वरून 15 की मी आहे +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. +रायपुर तांडा येथे बंजारा लोक वस्ती आहे हे गांव सुनाती नाईक यानी वसविले आहे मुख्य व्यवसाय शेती आहे बंजारा समाज सिद्धु संस्कृति नुसार आपले सन उत्सव करतात diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_352.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6826257e4978c2e4c449c1dd788d1835c58b55a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_352.txt @@ -0,0 +1,5 @@ +रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.[१][२] विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.[३][४] +या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. +सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत: +साचा:रणजी ट्रॉफी, २०१९-२० गट क +साचा:रणजी ट्रॉफी, २०१९-२० प्लेट गट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3546.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36162d05840a06d329bb6d4dadc6cb31661f5675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3546.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कानडा रागाचा एक प्रकार. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3566.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c27565aec9668c2f763588da6d6eb2ba7e52d269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3566.txt @@ -0,0 +1,3 @@ +राली काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +राली काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3577.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..455728a9b817b584de7f2644d832af2ccb497c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3577.txt @@ -0,0 +1 @@ +राल्फ शुमाखर (मराठी लेखनभेद: राल्फ शूमाखर, राल्फ शूमाकर ; जर्मन: Ralf Schumacher ;) (जून ३०, इ.स. १९७५ - हयात) हा जर्मन फॉर्म्युला वन चालक असून फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सात वेळा अजिंक्यपद मिळवलेल्या मिखाएल शुमाखराचा धाकटा भाऊ आहे. त्याने इ.स. १९९७ ते इ.स. २००७ या ११ वर्षांमधील फॉर्म्युला वन हंगामांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्याने १८० आरंभांमधून २७ वेळा शर्यती पुऱ्या केल्या, तर ६ शर्यती जिंकल्या. इ.स. २००८ साली राल्फ शुमाखर फॉर्म्युला वन ग्रांप्रीतून निवृत्त झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3588.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ce1d37d32839b0c54dbd55285db08d38cb49946 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3588.txt @@ -0,0 +1,2 @@ +राळेगण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3591.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a2971e2730d9b266c686d14a86becdcaee9810 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3591.txt @@ -0,0 +1,2 @@ +राळेगांव विधानसभा मतदारसंघ - ७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, राळेगाव मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. बाभुळगाव, २. कळंब आणि ३. राळेगाव ही तालुके आणि ४. केळापूर तालुक्यातील रुंझा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे अशोक रामाजी उईके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3606.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d2a09ff2fc1be48ae3bd76f2f5f1723cb52ac31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3606.txt @@ -0,0 +1,12 @@ +रावटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर कुकडे गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१] +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७७ कुटुंबे राहतात. एकूण ९२७ लोकसंख्येपैकी ४७२ पुरुष तर ४५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५३.०८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६३.९७ आहे तर स्त्री साक्षरता ४२.११ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.६९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात. +आंबेढे, बऱ्हाणपूर, सोमाटे, मेंढवण, आकोळी, खानिवडे, शिगाव, खुताड, वाळवे, कुकडे, बोरशेती ही जवळपासची गावे आहेत.रावटे ग्रामपंचायतीमध्ये रावटे आणि आकोळी गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3607.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c933c98ec8e3ce9f865250f0b8dfa3190e21436c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3607.txt @@ -0,0 +1,8 @@ + रावडस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3608.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3548e5183dc5eec9fd8fe483151881ae09d02f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3608.txt @@ -0,0 +1,2 @@ +रावडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3618.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d2a09ff2fc1be48ae3bd76f2f5f1723cb52ac31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3618.txt @@ -0,0 +1,12 @@ +रावटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर कुकडे गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१] +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७७ कुटुंबे राहतात. एकूण ९२७ लोकसंख्येपैकी ४७२ पुरुष तर ४५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५३.०८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६३.९७ आहे तर स्त्री साक्षरता ४२.११ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.६९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात. +आंबेढे, बऱ्हाणपूर, सोमाटे, मेंढवण, आकोळी, खानिवडे, शिगाव, खुताड, वाळवे, कुकडे, बोरशेती ही जवळपासची गावे आहेत.रावटे ग्रामपंचायतीमध्ये रावटे आणि आकोळी गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_362.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db692b3f9e97c6f1a8e7a6ab98be6f0fad259646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_362.txt @@ -0,0 +1,5 @@ +रणजीतराम वावाभाई मेहता (२५ ऑक्टोबर १८८१ ते ४ जून १९१७) हे ब्रिटिश भारतातील गुजराती भाषेतील लेखक होते. +मेहता यांचा जन्म २५ ऑक्टोबर १८८१ रोजी सुरत येथे वावाभाई यांच्या घरी झाला. त्याने आपले शालेय शिक्षण अहमदाबाद येथे पूर्ण केले जेथे त्याचे वडील अहमदाबाद म्युनिसिपल कमिटीचे मुख्य अभियंता होते.[१] त्यांनी १९०३ मध्ये गुजरात कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले आणि आठ महिने फेलो म्हणून काम केले. १९०६ ते १९१७ पर्यंत त्यांनी प्रा. गज्जर आणि प्रभाशंकर पट्टणी, भावनगर राज्याचे दिवाण होते. १९०५ मध्ये त्यांनी उमरेठ येथील हायस्कूलचे प्राचार्य म्हणून काम केले होते.[२][३] +त्यांनी १९०४ मध्ये गुजरात साहित्य सभा आणि १९०५ मध्ये गुजराती साहित्य परिषदेची स्थापना केली.[४][५] ४ जून १९१७ रोजी जुहू बीचवर समुद्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. गुजराती साहित्य आणि संस्कृतीचा सर्वोच्च पुरस्कार, रणजीराम सुवर्ण चंद्रक, त्यांच्या नावावर आहे.[३] +त्यांचा मुलगा अशोक मेहता (१९११ ते १९८४) हे भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी राजकारणी होते.[१][६][७] +मेहता यांनी निबंध, कादंबरी, नाटक आणि लघुकथा अशा साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये काम केले. रणजितकृती संघ हा त्यांच्या लेखनाचा संग्रह, के.एम. मुन्शी यांनी १९२१ मध्ये मरणोत्तर प्रकाशित केला. रणजीरामना निबंधो हा त्यांच्या निबंधांचा संग्रह देखील १९२३ मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाला. गुजरात साहित्य परिषदेने १९८ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रणजीतराम गद्यसंचय १-२ म्हणून त्यांचे संपूर्ण कार्य प्रकाशित केले. गुजराती साहित्य अकादमीने रणजीतराम वावभाई आणि तेमणू साहित्य प्रकाशित केले आहे. त्यांची अहमद रुपांडे (१९०८) ही हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांच्यातील प्रेमकथा होती.[८] १९०५ मध्ये त्यांनी गुजराती साहित्य परिषदेत सादर केलेल्या पेपरमध्ये लोकगीत आणि लोककथा हे गुजराती शब्द लोककलेसाठी तयार केले होते.[९] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3628.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc405bad5c0393199bd7188214785dc5862ef036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3628.txt @@ -0,0 +1,9 @@ + रावरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +आनंदगाव, पन्हाळे, कुवे, निवोशी, बापेरे, इसवली, खानवली, लावगण, भडे, पनोरे, रुण ही जवळपासची गावे आहेत.रावरी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3635.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f995a4cc3c0e9edf17f34f2f60bcfc386a425d2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3635.txt @@ -0,0 +1 @@ +रावळपिंडी हे पाकिस्तानमधील एक प्रमुख शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3644.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecb8cddf73187acc5f7a8297d4e6d3c17ceeff05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3644.txt @@ -0,0 +1,4 @@ +रावसाहेब दादाराव दानवे (इ.स. १९५५ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान सभेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले. +रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते त्या बँकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.[१] + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3684.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..996e0e5e95215d7634d7c1fdd32dda154c66cbb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3684.txt @@ -0,0 +1 @@ +रशीद अहाद (२० मार्च, १९९०:मलेशिया - ) हा  मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3696.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c66255d30ea6c7b567818489eb91299dcbb9767c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3696.txt @@ -0,0 +1 @@ +रशीद लतिफ (१४ नोव्हेंबर, १९६८:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००३ दरम्यान ३७ कसोटी आणि १६६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3699.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..278c5adc3a4905d64389c7a6ce5aed7944ab0674 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3699.txt @@ -0,0 +1 @@ +राशीचक्र हे शरद उपाध्ये लिखित एकपात्री विनोदी नाटक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3713.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea996c066584ddd7a4d8d576d3f71e73f26d79b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3713.txt @@ -0,0 +1,8 @@ +राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. इ.स. १९३० सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी भरवले जातात. सुरुवातीस ब्रिटिश एम्पायर खेळ, नंतर इ.स. १९५४ पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ व इ.स. १९७० पासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ ह्या नावंनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली राष्ट्रकुल खेळ हे नाव ह्या स्पर्धेला दिले गेले. +कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था ह्या खेळांचे आयोजन करण्यास जबाबदार आहे. राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिंपिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ घेतले जातात. +राष्ट्रकुल परिषदेचे ५४ सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये ७१ देश भाग घेतात. अनेक ब्रिटिश परकीय प्रदेश तसेच युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड व वेल्स हे घटक देश वेगवेगळे संघ पाठवतात. + +2022= बर्मिंगहॅम इंग्लड +१० १९५८–१९६२ +टीपा: + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3738.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56b70b4b41a7478b6f8595e2d627ebac6324a578 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3738.txt @@ -0,0 +1,3 @@ +राष्ट्रवाद एक व्यक्ती सह ओळख किंवा एक राष्ट्र संलग्न होत समावेश एक समज, पंथ किंवा राजकीय विचारसरणी आहे. राष्ट्रवाद सामाजिक वातानुकूलन आणि राज्य निर्णय आणि कृती समर्थन वैयक्तिक आचरण समाविष्ट असलेल्या देशभक्तीच्या संबंधित बांधकाम, सह कॉन्ट्रास्ट करून, राष्ट्रीय ओळख यांचा समावेश आहे. दाविस, राष्ट्रवादाचा उदय आणि विकास राजकीय किंवा सामाजिक दृष्टीकोनातून, उगम आणि राष्ट्रवाद तसं काही नाही आधारावर दोन मुख्य दृष्टीकोन आहेत. एक जन्म एक ओढ आधारित सुस्पष्ट समुहामध्ये आयोजित मानवांना प्राचीन आणि ह्याला उत्क्रांत प्रवृत्ती प्रतिबिंब म्हणून राष्ट्रवाद वर्णन आदिकालापासून दृष्टीकोन आहे. इतर अस्तित्वात करण्यासाठी आधुनिक समाजाच्या रचनात्मक अटी आवश्यकता असलेले अलीकडील अभुतपुर्व म्हणून राष्ट्रवाद वर्णन आधुनिक दृष्टीकोन आहे.[१] +इतिहास +राष्ट्रवादाचा उदय प्रथम युरोपमध्ये झाला. युरोप मध्ये राष्ट्रवादाच्या विकास करण्यापूर्वी, लोक धर्म अथवा एखाद्या विशिष्ट नेता ऐवजी त्यांच्या राष्ट्रांमध्ये साधारणपणे निष्ठावंत होते. राष्ट्रवाद ही संकल्पना प्रथम जोहान गॉटफ्रीड हडर यानी वापरली.मार्क्सवाद राष्ट्रवादाच्या कोणत्याही सिद्धांत प्रदान करण्यात अयशस्वी झाला. जगातील कामगारांना एक व्हा असे म्हणणारे मार्क्स आणि एंजल्स असे म्हणत होते कि कामगारांना कोणताहि देश नसतो.अगदी जवळजवळ अर्धा शतक औद्योगिकीकरण आणि कृषि अर्थव्यवस्था नंतर तिसऱ्या जगातील बहुतेक देशांमध्ये राष्ट्रवाद लढाई मध्ये पायचीत आहे.एकूणच मार्क्सवादी असे मानतात की भांडवलशाहीच्या विकासात राष्ट्रवादाचे योगदान जास्त आहे. राष्ट्रवाद राष्ट्रवाद ही व्यापक संकल्पना असून काळातील बदल प्रमाणे राष्ट्रवाद या संकल्पनेस बदल होत जातात भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा वांशिक एकदा असणारा लोकसमुदाय हा एक राष्ट्राचा भाग असतो राष्ट्रवादी एक मानसिक भावना आहे ज्या माध्यमातून एका विशिष्ट भागात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये एकात्मतेची भावना निर्माण केली जाते diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3748.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce24a2432e25e61e6a4f0a084b7050584b5bdc3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3748.txt @@ -0,0 +1,4 @@ +राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ] +इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. +२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.[२] +१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3781.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4edb05004f2433a6d6ccf2e22ca0b2ddc1d4027 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3781.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय क्रिकेट अकादमी हे बल्गेरियाच्या सोफिया शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +२३ सप्टेंबर २०२० रोजी बल्गेरिया आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_379.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f6cfb0af2bcb1dad709bc4df367c2a0508d45f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_379.txt @@ -0,0 +1,2 @@ +[[]], इ.स. +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3828.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89845c5b7fd7c6f1eebf74f3e6cb371bcb7d3a9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3828.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय जनता दल (संक्षिप्त RJD) हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे, जो बिहार, झारखंड आणि केरळ राज्यांमध्ये सक्रिय आहे. या पक्षाची स्थापना १९९७ मध्ये लालू प्रसाद यादव यांनी केली होती. पक्षाचा आधार हा पारंपारिकपणे इतर मागासवर्गीय, दलित आणि मुस्लिम आहे आणि तो खालच्या जातींचा राजकीय चॅम्पियन मानला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3830.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf6515dd369c1de5a1382befd44d377a4f2521b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3830.txt @@ -0,0 +1,7 @@ + +राष्ट्रीय ज्ञान आयोग ही भारतातील शिक्षण विषयक अभ्यास करून कालानुरूप करावयाचे बदल सूचवणारी संस्था आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या इ.स. २००८ अहवालात व्यावसायिक शिक्षणाच्या खास शिफारशी असून, या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी मोठी तरतूद केली आहे. हे शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद आहे. +==स्थापना==राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना १३ जून २००५ साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स‌म पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय सल्लागार संस्था म्हणून केली. +==अध्यक्ष व समीती==अध्यक्षांसह आठ सदस्य आहेत +==कार्यकाल==राष्ट्रीय ज्ञान आयोगाचा कार्यकाल २ ऑक्टोबर २००५ पासून ते २ ऑक्टोबर २००८ पर्यंत तीन वर्ष ठरवण्यात आला होता,जो नंतर ३१ मार्च २००९ पर्यंत वाढविण्यात आला. + +कार्ये---राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क (एनकेएन)चे लक्ष्य एक मजबूत आणि मजबूत आंतरिक भारतीय नेटवर्क स्थापित करणे आहे जे कनेक्टिव्हिटी सुरक्षित आणि सुरक्षित करण्यात सक्षम असेल. विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा, कृषी आणि प्रशासनाशी संबंधित सर्व हितधारकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणले जाईल. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3831.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..723e32d0557676a98bf33a28ab003476d5ea5cf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3831.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय डिझाईन संस्थान (इंग्रजी:National Institute of Design) हे भारतातील प्रमुख डिझाईन संस्थान आहे. हे संस्थान अहमदाबाद, गुजरात येथे स्थापित असून भारतात बंगळूर, गांधीनगर, विजयवाडा येथे त्यांच्या शाखा आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3838.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd76ba1a6059b04c470c49d86cc3e822a10e18fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3838.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (आंध्र प्रदेश) (संक्षिप्त NITANP ) हे तडेपल्लीगुडेम, आंध्र प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3871.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e10ddd311e298495ad422398fda7fcb9643d8ff8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3871.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (उत्तराखंड) (संक्षिप्त NITUK ) हे श्रीनगर, उत्तराखंड, उत्तराखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3896.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fb8895abe184668f016cf300d72454d96f557e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3896.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (हमीरपूर) (संक्षिप्त NITH ) हे हमीरपूर, हिमाचल प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3926.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4fb0731f73fb4643c142e5bd21c48f32912edc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3926.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे भारतीय टपाल कार्यालयात गुंतवणुकीद्वारा दिले जाणारे प्रमाणपत्र आहे. या योजनेतील गुंतवणुक ही ५ वर्षासाठी असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक भारतीय यात गुंतवणुक करतात. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3947.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6da6c4842b2c33d2b4d3cfbf321c69901b14899 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3947.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय महामार्ग १ (National Highway 1) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर व लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकनानुसार हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग १ डी ह्या नावाने ओळखला जात असे. सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग श्रीनगरला लेहसोबत जोडतो. हिमालयामधील दुर्गम भागातून वाट काढणारा हा महामार्ग भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेच्या जवळून धावतो. बारामुल्ला, सोनमर्ग, झोजी ला, द्रास, कारगिल इत्यादी स्थाने ह्याच महामार्गावर स्थित आहेत. +लडाखला उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या २ महामार्गांपैकी हा एक आहे (दुसरा: लेह-मनाली महामार्ग). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3956.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0acc470a9d025c2411d3b0af7264bac7b23364ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_3956.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय महामार्ग १-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७४ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील बातोत ह्या गावाला, त्याच राज्यातील खानाबल ह्या शहराशी जोडतो[१] व हा संपूर्ण महामार्ग फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यात धावतो. डोडा, किश्तवार व सिमथानपास ही रा. म. १-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. +हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4012.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e72951a02a255463c282a8cb4009449391986adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4012.txt @@ -0,0 +1,13 @@ +रा. म. १-ए - पठाणकोट +रा. म. २० - पठाणकोट +रा. म. १ - अमृतसर +रा. म. ९५ - Talwandi Bhai +रा. म. ६४ - भटिंडा +रा. म. १० - Malaut +रा. म. ११ - बिकानेर +रा. म. ८९ - बिकानेर +रा. म. ११४ - पोखरण +रा. म. ११२ - बाडमेर +रा. म. १४ - राधनपूर + +राष्ट्रीय महामार्ग १५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५२६ किमी धावणारा हा महामार्ग पठाणकोटला समखियाळी ह्या शहराशी जोडतो. अमृतसर, भटिंडा, गंगानगर, बिकानेर, जैसलमेर व बारमेर ही रा. म. १५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4065.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dc7c56cd1180f9e0befd5a09d3779af2ba48686 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4065.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २१-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हरयाणामध्ये १६ किमी आणि हिमाचल प्रदेशमध्ये ४९ किमीची लांबी असलेला हा महामार्ग पिंजोरला स्वरघाटशी जोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4086.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..089e98fe6ed2b9ba1df93e3d81a64aba9e7aff1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4086.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २२ (National Highway 22) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4090.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5a9414f7cad175021773912586cd7fbe0f14486 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4090.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २२१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता आंध्र प्रदेश मधील विजयवाडा शहराला छत्तीसगढमधील जगदलपूरशी जोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_41.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_41.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..963c69804a7f5967b551cc57d402ed99850cee8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_41.txt @@ -0,0 +1,10 @@ +रंगपूर विभागाचे नकाशावरील स्थान +रंगपूर (बंगाली: রংপুর বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस भारताचे आसाम राज्य, पूर्वेस मेघालय, पश्चिमेस पश्चिम बंगाल तर दक्षिणेस मयमनसिंह व राजशाही हे विभाग आहेत. २०१० साली राजशाही विभागाचे विभाजन करून ह्या नव्या विभागाची निर्मिती करण्यात आली. रंगपूर नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली रंगपूर विभागाची लोकसंख्या सुमारे १.५७ कोटी होती. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4102.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e372d039dc11777b3ecc6c460ec80102b1ba04b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4102.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २२८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ३७४ किमी लांबीचा हा रस्ता अहमदाबाद जवळील साबरमती आश्रमला दांडीशी जोडतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4127.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5f3c948c8d7c9fcb05dd8437003f6b2b83a82a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4127.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २८-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4158.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baff012c7d6d70a857b90a00f02aebac54061c7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4158.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३६ (National Highway 36) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4169.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8cb0641c9099b44a0e877520b824c3c4f017f47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4169.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३८ (National Highway 38) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_417.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2395578e59bb261a874fe393665fe98855b2d556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_417.txt @@ -0,0 +1,2 @@ +रतनबारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4172.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcc5f703c0f325f0c1dce7f107813c435555dcd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4172.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ३९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4176.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a476c4743227c5e19273113ea8e61e5d4289359d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4176.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १५३ किमी धावणारा हा महामार्ग कर्नाटक राज्यातील बेळगांव ह्या शहराला, गोवा राज्यातील पणजी ह्या शहराशी जोडतो[१]. बेळगांव, अनमोड, फोंडा व पणजी ही रा. म. ४-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4195.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438fac2782a1acd25439e937042a2123cf2409b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4195.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4219.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33381df5a6d7eb69dc89a85f98f3e6091668f946 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4219.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ७७ किमी धावणारा हा महामार्ग ओडिशा राज्यातील हरिदासपूर ह्या गावाला, त्याच राज्यातील पारादीप ह्या बंदर असलेल्या गावाशी जोडतो[१]. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4245.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11d060b881c3e1b2847be714cb61ee9eb771b744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4245.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ५६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4248.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0320fed1567de5e9db8057adedccef8f6ba72448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4248.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५६-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4273.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc57bbe1c4266aa5e3488ff61f225d24ff568eb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4273.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ९२६ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरासोबत जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबाद व विजयवाडा ही रा. म. ६५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. २०१० पर्यंत हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १३ ह्या नावाने ओळखला जात असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4327.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e802c00ec6535c9f1cd74bfe8fe15fe01fcce015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4327.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ८-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4335.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ecede281638cb75f82c4ed9eefad59ac5f38cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4335.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ८-बी हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. गुजरातमध्ये २०६ किमीची लांबी असलेला हा रस्ता बामणबोर जवळ रा.मा. ८अ पासून पोरबंदरपर्यंत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_434.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ba112f3b454627b4ac66faa7549bc5e89037ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_434.txt @@ -0,0 +1,2 @@ +रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी. एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी. कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करून रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी. +http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/chatpatitbatate diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4369.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f4ab1519dc0ef08ec0df4126cf33f02f2bf41e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4369.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ९६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4379.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37189015af5567397d61cf013b110c7059e5c8e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4379.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र तथा नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटर किंवा एनआयसी ही भारत सरकारची माहिती-विज्ञान सेवा पुरविणारी संस्था आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4393.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34ccdd7eaccaeb709d64703751b43b76ff33ea31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4393.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (इंग्रजी: National Centre for Radio Astrophysics (NCRA) - नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स (एनसीआरए)) पुणे विद्यापीठाच्या आवारातील आयुकाच्या शेजारील रेडिओ खगोलभौतिकीच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था टाटा मुलभूत संशोधन संस्थेचा (टिआयएफआर) एक भाग आहे. एनसीआरए मध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी यामधील अनेक विषयांवर संशोधन होते ज्यामध्ये सक्रिय दीर्घिका, आंतरतारकीय माध्यम, पल्सार, विश्वनिर्मितीशास्त्र आणि विषेशत: रेडिओ खगोलशास्त्र आणि रेडिओ उपकरणशास्त्र यांचा समावेश आहे. एनसीआरए ने जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या पुण्यापासून ८० किमी अंतरावरील खोडद येथे मीटर तरंगलांबीतील जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली असून ती दुर्बीण ही संस्था चालवते. त्याचबरोबर एनसीआरए ऊटी रेडिओ टेलिस्कोप ही वृत्तचित्तीच्या आकाराची तामिळनाडू राज्यातील उदगमंडलम येथील रेडिओ दुर्बीण सुद्धा चालवते.[२] +या केंद्राचे मूळ १९६० च्या दशकातील टिआयएफआर येथील रेडिओ खगोलशास्त्र गटामध्ये आहे, ज्याची स्थापना गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली झाली. या गटाने ऊटी रेडिओ टेलिस्कोपची निर्मिती केली. लवकरच १९८० च्या दशकात जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या नव्या रेडिओ दुर्बिणीची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आली. ही दुर्बीण बनवण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याने या गटासाठी पुणे विद्यापीठाच्या आवारात नवीन केंद्र बनवण्यात आले. या काळात रेडिओ खगोलशात्र गटाचे राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रामध्ये रूपांतर झाले.[३] +एनसीआरए मधील संशोधन कमी वारंवारतेच्या रेडिओ खगोलशास्त्राभोवती केंद्रित आहे. यामध्ये अनेक क्षेत्रात संशोधन केले जाते, जसे सौरभौतिकी, पल्सार, सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, आंतरतारकीय माध्यम, ताऱ्याच्या महास्फोटानंतरचे अवशेष, दीर्घिकेचे केंद्र, जवळील दीर्घिका, उच्च-ताम्रसृतीवरील दीर्घिका इत्यादी.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4404.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d87b350d31bcb39e9503bd477b84052a4d33aff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4404.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही भारतीय विषाणू संशोधन संस्था महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे स्थित आहे. या संस्थेचे आधीचे नाव 'विषाणू संशोधन केंद्र' असे होते. पुण्याच्या इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी स्वाईन फ्लू या आजाराची लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिज ही संस्थाही लस तयार करण्याच्या मोहिमेत कार्यरत आहे. [१] +संकेतस्थळ Archived 2013-03-31 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4414.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e6e0006f67459d0f70fe1431cf78a5ce933e030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4414.txt @@ -0,0 +1,10 @@ +कृषी व ग्रामीण गैर कृषी विभागाला वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने संसदेच्या विशेष कायद्याने नाबार्डची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या मालकीने करण्यात आली, कृषी पतपुरवठयासाठी रिझर्व्ह बँकेचे कृषी पत विभाग व ग्रामिण नियोजन आणि पतकक्ष कार्यरत होते . तसेच रिझर्व्ह बँकेने १९६३ मध्ये कृषी पुनर्वित्तची स्थापना केली होती, १९७५ मध्ये रिझर्व्ह बँकेने कृषी पुनर्वित्त मंडळाचे रूपांतर कृषी पुनर्वित्त व विकास  महामंडळ असे केले केले . १९७९ मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती श्री.बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती , या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा १९८१ संसदेत पास करण्यात आला ,वरील कृषी पतविभाग ,ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातुन १२ जुलै १९८२ मध्ये भारतात नाबार्ड (इंग्लिश NABARD National Bank for Agriculture and Rural Development) या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली .पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे. +उद्दिष्टे +१) कृषी,लघुउद्योग ,कुटीरउद्योग ,ग्रामोद्योग  ,हस्तद्योग ,व इतर ग्रामिण अर्थव्यवस्थाना वित्तपुरवठा होण्याच्या उद्देशाने पतनियोजन करणे. +२) ग्रामीण क्षेत्राला लघुमुदतीची व दीर्घमुदतीची कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना पुर्नवित्तपुवठा करणे . +३) भारत सरकारने निर्देशित  एखाद्या  वित्तीय संस्थेला प्रत्यक्ष कर्जपुरवठा करणे . +भांडवल +१) स्थापनेवेळी नाबार्डचे भांडवल १०० कोटी रु . होते नंतर ते २००० कोटी रु. करण्यात आले. +२) नाबार्डमध्ये सर्वाधिक भांडवल रिझर्व्ह बँकेचे  होते अलीकडे रिझर्व बँकेने या भांडवलातील ७१.५%वाटा (१४३०कोटी रु. ) भारत सराकारकडे वर्ग केला आहे ,तर रिझर्व्ह बँकेकडे फक्त १% वाटा राहिला आहे. +नाबार्डचे मुख्यालय मुंबईत असून २८ प्रादेशिक कार्यालये व एक उपकार्यालय आहे , नाबार्डची ६ प्रशिक्षण केंद्रे कार्यारत आहेत . नाबार्डचा कारभार संचालकांच्या मंडळाकडून पाहिला जातो.नाबार्डच्या २ संलग्न संस्था नाबार्ड कंसल्टंसी सर्व्हिसेस आणि नाबर्ड फायनशिल सर्व्हिसेस कार्यरत आहेत +राज्य सरकार दोन संचालक नियुक्त करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4433.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0653b3e33b44a16ba7561b1949fe41cf6702404d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4433.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय सागर संशोधन संस्था ही १ जानेवारी १९६६ रोजी पणजी, गोवा येथे स्थापना झालेली भारत सरकारची संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4454.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9746bc7e8ef63d287e29fb5e38ba159c34bc5474 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4454.txt @@ -0,0 +1,2 @@ +रास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_446.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7fa8fc7a9b36e664bf423b5b0996d2a71e5c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_446.txt @@ -0,0 +1,7 @@ +रतिचित्रण (इंग्रजी: Pornography / Porn, पॉर्नोग्राफी / पॉर्न) किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय. +रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, दृष्य, किंवा दृष्य खेळ. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच सेक्स शो आणि स्ट्रीपटीझ हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही. +रतिचित्र नमुना रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर रतिचित्रण कलाकार किंवा रतिसितारा रतिचित्रपटात काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात. +रतिचित्रण पुष्कळवेळा अश्लीलतेच्या कारणाने मुद्रणवेळेस मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते. +२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. घरगुती दृश्य आणि आंतरजालाच्या सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली. +एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार दोन तृतीयांश स्त्रिया रतिचित्रण पहातात.[१] आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०%हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.[२] +सामान्यत: रतिचित्रणास कायदाकायदे, धर्म आणि स्त्रीवादी ह्यांच्याकडून विरोध होतो, तथापि केवळ ह्या गटाकडूनच विरोध होतो असे नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_448.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7fa8fc7a9b36e664bf423b5b0996d2a71e5c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_448.txt @@ -0,0 +1,7 @@ +रतिचित्रण (इंग्रजी: Pornography / Porn, पॉर्नोग्राफी / पॉर्न) किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय. +रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, दृष्य, किंवा दृष्य खेळ. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच सेक्स शो आणि स्ट्रीपटीझ हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही. +रतिचित्र नमुना रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर रतिचित्रण कलाकार किंवा रतिसितारा रतिचित्रपटात काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात. +रतिचित्रण पुष्कळवेळा अश्लीलतेच्या कारणाने मुद्रणवेळेस मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते. +२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. घरगुती दृश्य आणि आंतरजालाच्या सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली. +एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार दोन तृतीयांश स्त्रिया रतिचित्रण पहातात.[१] आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०%हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.[२] +सामान्यत: रतिचित्रणास कायदाकायदे, धर्म आणि स्त्रीवादी ह्यांच्याकडून विरोध होतो, तथापि केवळ ह्या गटाकडूनच विरोध होतो असे नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4495.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf91362688328786e6dcc841abed13326e2e4a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4495.txt @@ -0,0 +1,2 @@ +रास्ते का पत्थर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4501.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f66212f1c42a6583240c7087c8ac919a34c8cdc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4501.txt @@ -0,0 +1,2 @@ + राहटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_451.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa84e40488dd6e7426bce361821ab9fc7675b96f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_451.txt @@ -0,0 +1,3 @@ +मरियम जीना, पूर्वाश्रमीचे नाव रतनबाई पेटिट (फेब्रुवारी २०, इ.स. १९०० - फेब्रुवारी २०, इ.स. १९२९) ही पाकिस्तानचे जनक महंमदअली जीना यांची दुसरी पत्नी होती. यांचा जन्म मुंबईच्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात झाला. वयाच्या १८व्या वर्षी यांनी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या महंमदअलींशी प्रेमविवाह केला. +रतनबाई यांची महंमदाली जीनांशी पहिली भेट दार्जिलिंग येथे एका कौंटुंबिक सहलीदरम्यान झाली. जीना हे रतनबाई यांच्या वडिलांचे मित्र म्हणून या सहलीत सहभागी झाले होते. रतनबाई यांच्या वडिलांना रतनबाई व जीना यांच्या प्रेमाची बातमी कळल्यावर त्यांनी या गोष्टीस विरोध केला. त्यावेळी रतनबाई यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी होते. रतनबाईच्या वडिलांनी जीना यांनी त्यांना भेटू नये असा बंदीहुकूम मिळवला. रतनबाई १८ वर्षांच्या झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांचे घर सोडून जीनांबरोबर विवाह केला. यावेळी त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला व त्यांचे नाव बदलून मरियम असे ठेवले गेले. +काही काळानंतर मरियम आणि जीना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. इ.स. १९२८ मध्ये मरियम जीनांपासून वेगळ्या राहायला लागल्या. त्यांना आंत्रदाहाचा[१] आजार होता. त्यासाठी त्या वेदनाशामक म्हणून मॉर्फिन घेत असत. फेब्रुवारी, इ.स. १९२९ मध्ये मॉर्फिनच्या अतिसेवनामुळे मरियम यांचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4524.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e88acb53f8e0e6646a01ca5effe70f3f59db860 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4524.txt @@ -0,0 +1,9 @@ +राहीबाई पोपेरे (जन्म : इ.स. १९६४) या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.[१] +राहीबाईसह घरात एकूण आठ भावंडे होती व राहीबाई हे त्यांच्या आईचे पाचवे अपत्य होत्या. अल्पवयात त्यांच्या आईचा मृत्यू झाला. राहीबाईंचे वडील शेतकरी होते व त्यांची चार-पाच एकर कोरडवाहू शेती होती. सासरदेखील शेतकरी कुटुंबातील होते. तेथेही कोरडवाहू शेती होती. [२] +अधिक उत्पादनासाठी शेतीमध्ये हायब्रीड बियाणे वापरात होते पण त्यांचा नातू आजारी पडू लागला तेव्हा मूळ कारणाचा शोध घेतला आणि लक्षात आले की सेंद्रिय बियाणे वापरली तर आरोग्य उत्तम राहते. आणि म्हणून तसा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर कार्याला सुरुवात झाली. बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यात बाइफ संस्थेचेही साहाय्य लाभले. त्यांनी देशी बियाणाची बँक सुरू केली. रानभाज्यांच्या बियासुद्धा या बँकेमार्फत पुरविल्या जातात.[२] +राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.[३] +राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.[ संदर्भ हवा ] +राहीबाईंनी कळसूबाई शिखर परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी 'कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन समिती'ची स्थापना केली.[२] नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही बियाणांचे जतन व संवर्धन त्यांनी केले आहे. +त्यांच्या प्रेरणेमुळे आज नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर गावरान वाणाची शेती केली जाते.[२] +महाराष्ट्राचे तत्कालीन महसूलमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी बीजबँकेच्या नवीन इमारतीस साहाय्य पुरविले.[२] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_455.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e219825d4148539229edd3be3706d4ebaa0643d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_455.txt @@ -0,0 +1,4 @@ +या संपूर्ण लेखास कृपया संदर्भ देण्यास मदत करा ही विनंती. +आयुर्वेदिक पद्धतीने रत्‍नांवर प्रक्रिया करून त्यापासून औषध बनवून व ते रोग्यास देऊन किंवा ज्योतिष्यशास्त्रानुसार रोग्यास विशिष्ट रत्‍न धारण करावयास लावून करण्यात येणाऱ्याया रोगचिकित्सेस रत्‍नचिकित्सा म्हणतात. +यात काही विशिष्ट पद्धतीने त्या रत्‍नांचे भस्म तयार करण्याची पद्धत आहे. जसे- मौक्तिकभस्म, माणिक्यभस्म, गोमेदमणि भस्म, तार्क्ष्य भस्म, वैडूर्य भस्म, पुष्पराग भस्म, नीलम भस्म, राजावर्त भस्म, वैक्रांतभस्म, प्रवाळ भस्म इत्यादी. +एखाद्या रोग्याच्या शरीरात एखाद्या विशिष्ट रसायनाची कमतरता एखाद्या विशिष्ट रत्‍नाच्या धारणाने कमी होते अशी धारणा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4563.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fecb3178d68c3e5c523843c5f3946b6bc7a5394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4563.txt @@ -0,0 +1,9 @@ + +राहुल देशपांडे (१० ऑक्टोबर, इ.स. १९७९; पुणे, महाराष्ट्र - हयात) लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला वसंतोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक वसंतराव देशपांडे त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले. +राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत. +देशपांडे यांनी संगीत मानापमान या संगीतनाटकाचे पुनरुज्जीवन केले. तसेच त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये केलेले खाँसाहेब प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. +तसेच "राहुल देशपांडे" यांनी "मी वसंतराव" हा त्यांच्या आजोबांच्या आयुष्याचा प्रवास उलगडणारा चित्रपटांमधे वसंतराव यांची भूमिका केली. त्या चित्रपटाचे संगीत देखील त्यांनी केले. हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे परंतु त्यांनी खूप जास्त समर्पक संगीत केले आहे. त्यासाठी त्यांच्या या चित्रपटाला जवळपास "सहा" पुरस्कार मिळाले व राहुल देशपांडे यांना "राष्ट्रीय" पुरस्काराने गौरविण्यात आले. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4566.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2bcc29f309977af02349e8028a8298d54267232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4566.txt @@ -0,0 +1,3 @@ +राहुल द्रविड हा भारताचा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये त्याने शतके (एका डावात १०० किंवा त्याहून अधिक धावा) झळकाविली आहेत. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4570.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94564172bb46f6426ab53e63923b4c328efd1e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4570.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिवसेना (२०१४ पर्यंत) +राहुल नार्वेकर (जन्म: ११ फेब्रुवारी १९७७) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे १७ वे अध्यक्ष आहेत. भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वांत तरुण व्यक्ती आहेत.[१][२] +राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली. शिवसेनेत ते प्रवक्तेपदावर होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली त्यांना विधान परिषदेवर आमदर म्हणून पाठवलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ते भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.[३] +राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपकडून नगरसेवक आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4595.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b539124b1b2ee1c303773e7eb37eb42ed0d7501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4595.txt @@ -0,0 +1,7 @@ +राहुलदेव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन (२७ जून इ.स. १९३९ - ४ जानेवारी इ.स. १९९४) हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते. +सचिनदेव बर्मन १९४४ साली कलकत्त्याहून मुंबईत आले. त्यावेळी राहुलदेव पाच वर्षांचा होता. मात्र, चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला येथे ठेवण्यात अर्थ नाही, या निर्णयापर्यंत सचिनदेव आले आणि त्यांनी माय-लेकांना पुन्हा कलकत्त्याला धाडले. कलकत्त्यात लहानाचा मोठा झालेल्या राहुलदेवला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याचा दिवस सायकल चालवणे, पोहणे, मित्रांसोबत भटकणे यातच संपत असे. कुठेही न शिकता त्याने माऊथ ऑर्गनवर प्रभुत्व मिळवले. वेळ काढून कलकत्त्यात येणारे सचिनदेव मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत. हा मुलगा तर फारच उनाड झाला आहे, मोठेपणी तो काय करणार, असा त्यांचा नेहमीचा सूर असे.. सचिनदांचा हा दृष्टिकोन राहुलदेवच्या शाळेतील बक्षीससमारंभामुळे बदलला. या कार्यक्रमात सचिनदेवांच्या प्रमुख उपस्थितीत राहुलने व्यासपीठावरून माऊथ ऑर्गन सफाईदारपणे वाजवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सचिनदेवांनी त्याला विचारले, पुढे काय करायचे ठरवले आहेस, यावर ‘मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचे आहे’ हे राहुलचे उत्तर सचिनदेवांसाठी अनपेक्षित होते. +या प्रसंगानंतर सचिनदेवांनी राहुलला प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला व पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी धाडले. त्यानंतर राहुलदेवने दाखवलेला झापाटा विलक्षण होता. +वयाच्या १६व्या वर्षी मुंबईत दाखल झालेला राहुल लगेचच वडिलांचा साहाय्यक म्हणून काम करू लागला. एवढेच नव्हे तर त्या वयात त्याने स्वरबद्ध केलेल्या 'ए मेरी टोपी पलटके आ' (फंटूश) आणि 'सर जो तेरा चकराए' (प्यासा) या चालींचा सचिनदेवांनी उपयोग केला. सचिनदेवांचा भर लोकगीतांवर तर राहुलदेवांना कोणताही संगीतप्रकार वर्ज्य नव्हता, साहजिकच ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटापासून पंचमच्या करामतीमुळे सचिनदेवांच्या गाण्यांची शैली कमालीची बदलली. +सचिनदेवांना साहाय्य करण्यात राहुलदेवांची उमेदीतील अनेक वर्षे वाया गेली. सचिनदांनी नाकारलेला 'भूत बंगला' हा चित्रपट त्याला मिळाला, परंतु मेहमूदने त्यापूर्वी ‘छोटे नबाब’ची निर्मिती सुरू केली आणि तो राहुलदेव बर्मन यांचा पहिला सिनेमा ठरला. ‘आराधना’च्या गाण्यांच्या निर्मितीत पंचमचा सिंहाचा वाटा असूनही त्या गाण्यांच्या तबकड्यांचे अनावरण सचिनदेवांच्या निवासस्थानी झाले, तेव्हा राहुलचे कोणीही कौतुक केले नाही, पूर्ण कार्यक्रमभर तो एका कोपऱ्यात उभा होता. स्वतंत्रपणे संगीत देण्याची हीच वेळ आहे, या निर्णयापर्यंत तेव्हा तो आला. +वडील आणि मुलगा आता स्पर्धक झाले. पंचम एकेक शिखर सर करत असताना सचिनदेव मात्र झाकोळले जाऊ लागले. ‘१ ऑक्टोबर १९७४, या सचिनदेवांच्या वाढदिवसाच्या रात्री न चुकता घरी फेरी राहुलदेव रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो. दाराची बेल वाजवणार तोच माझ्या कानावर 'आप की कसम' आणि 'अजनबी' या चित्रपटांतील गाणी पडली. वडील माझी गाणी ऐकतायत हे कळल्यानंतर राहुलदेवांनी संकोचून बाहेरच थांबणे पसंत केले. गाण्यांचा आवाज थांबल्यानंतर ते. घरात शिरले. त्यानंतर सचिनदेव म्हणाले, 'पंचम माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे हे मी मान्य करतो, असा मुलगा लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही' + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4606.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6a98a2e8f8d24ae58830da543e36a8b961b9386 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4606.txt @@ -0,0 +1,5 @@ +राहुल बजाज (जून १०, इ.स. १९३८ कलकत्ता , १२ फेब्रुवारी २०२२, पुणे[२]) यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या मातापित्यांच्या पोटी, कलकत्ता येथे १० जून १९३८ रोजी  मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना २००१ साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. +रूपा घोलप या महाराष्ट्रीयन तरुणीशी १९६१ साली राहुल यांचा विवाह झाला. रूपा या त्या काळातील सौंदर्यवती व नवोदित मॉडेल होत्या. राहुल व रूपा यांना राजीव (जन्म - १९६६), संजीव (जन्म - १९६९), सुनयना केजरीवाल (जन्म-१९७१) ही तीन मुले आहेत. हे भारतामधील एक उद्योजक आहेत. बजाज ऑटो या कंपनीचे ते संचालक आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यानच्या काळात राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. त्यांची मुलगी सुनयना यांचा विवाह तेमाझेक इंडिया चे माजी प्रमुख मनीष केजरीवाल यांच्याशी  झाला. +राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल नेहरू यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते. बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेले आहे. राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले. +राहुल यांचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित अश्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन  या शाळांमधून झाले. त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स ) ही पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता बजाज इलेक्ट्रॉनिकस मध्ये उमेदवारी केली. १९६४ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची   व्यवस्थापन क्षेत्रातील  (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली. +१९६५ साली ते बजाज ग्रुप चे चेरमन झाले. २००५ साली  चेरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक झाले. राहुल बजाज हे २००६ ते २०१० या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. २०१६ च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या  यादीमध्ये राहुल बजाज हे ७२२ व्या क्रमांकावर होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4613.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c416a69e569ef4d7609f4dbbd322760313bae84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4613.txt @@ -0,0 +1,2 @@ +राहोड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4625.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eaef3c9ed5dd96d598e7171adac35f5e50ceb0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4625.txt @@ -0,0 +1,6 @@ +रिंगण ही प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यथे जाणा-या वारी मधील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे.[१] +वारी मार्गावर काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित होते. मोकळ्या माळरानावर किंवा मोठ्या मैदानावर साधारणपणे याचे आयोजन केले जाते.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व सोबत असतात. रिंगण कार्यक्रमात या अश्वाचे महत्व विशेष असते. +विविध दिंडी मधून वारीला अजाणारे वारकरी आपापल्या नियोजित जागी वर्तुळात उभे रहायचे असते. मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो. वारकरी गोलातच उभे राहून गजर सुरू करतात. ताल, मृदुंग अशी वाद्ये वाजविली जातात. हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावतो. त्याच्या मागे वारकरी धावतात. रिंगण पूर्ण झाले की वारकरी झिम्मा, फुगड्या , मनोरे याचा आनंद घेतात.[२] +संत ज्ञानेश्वर महाराज पालखी-[३] +संत तुकाराम म्हाराज पालखी-[४] +संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांचे रिंगण होय.या सोहळ्यात बकर-यांचे रिंगण पिंपळी येथे होते. त्यानंतर इंदापूर येथे हे दुसरे रिंगण होते. हे रिंगण पहायला भाविक गर्दी करतात.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4653.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c4dd1bcf4c7ae8efebefe48f55cca0f82451d22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4653.txt @@ -0,0 +1,3 @@ +रिओ टिंटो (इंग्रजी:Rio Tinto) एक जगातील बहुराष्ट्रीय खनिज उत्खनन कंपनी आहे. +विवेक तुळपुळे (इंग्रजी:Vivek Tulpule) नावाचे एक मराठी अर्थतज्ज्ञ या खनिज कंपनीचे प्रमुख अर्थ सल्लागार आहेत. +Construction, Forestry, Mining and Energy संघटना (CFMEU). यांनी कंपनीला संघटितपणे विरोध केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4685.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4685.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4696.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e6a7e3e156fb886585aa5fd970f93e8f77946c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4696.txt @@ -0,0 +1,28 @@ +रिकास्टिंग विमेन:एस्सेज इन कलोनियल हिस्टरी हे १९८९ चे पुस्तक आहे. हे पुस्तक कुमकुम संगारी व सुदेश वैद यांनी संपादित केलेले असून काली फॉर विमेन इन इंडिया आणि Rutgers University press in the United States यांनी प्रकाशित केलेले आहे. या लेख संग्रहांच्या माध्यमातून राजकीय अर्थव्यवस्था,कायदा,धर्म आणि संस्कृती यांचा पितृसत्तेशी असणारा सहसंबंध तसेच, परिवर्तनवादी चळवळींचा वेगळा इतिहास आणि वर्ग व लिंगभाव यांचे नाते स्पष्ट होते. भारतातील स्त्रीवादी चळवळीचे एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणून हे पुस्तक बघितले जाते. स्त्रीवादी दृष्टीकोनातून इतिहास पुर्नलेखनावर झालेल्या कुठल्याही चर्चेतून हे म्हटले गेले की, इतिहास लेखन ही अचूक आणि पारदर्शी प्रक्रिया नसते. इतिहास लेखन ही प्रस्थापित प्रक्रिया असून इतिहासकार त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावतात. +इतिहासाचे पुनर्लेखन करण्याबद्दल स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून झालेली मांडणी महत्त्वाची आहे कारण त्यातून इतिहास लेखन ही प्रक्रिया सहज होणारी किंवा पारदर्शी नसते हे मांडले गेले. इतिहास लेखन ही प्रस्थापित प्रक्रिया असून इतिहासकार त्यामध्ये माध्यस्थाची भूमिका बजावतात. इतिहासकारचे सामाजिक स्थान (जात, लिंगभव, वर्ग), त्याची/ तिची सैद्धांतिक भूमिका आणि समकालीन संदर्भ यामधून इतिहास किंवा ऐतिहासिक नक्की कशाला म्हणायचे आणि इतिहास म्हणून कशाचे लेखन करायचे हे निश्चित होत असते. +जॉन स्कॉट याच्या मते स्त्रियांच्या इतिहासाचा अभ्यास तीन पद्धतींने करता येऊ शकतो. +१. समावेशनाचा इतिहास :- या पद्धतीमध्ये इतिहासाला प्रश्न विचारले गेलेले नाहीत. या इतिहासामध्ये कर्तृत्त्ववान स्त्रियांचा समावेश झालेला दिसतो. सुरुवातीच्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये कर्तृत्त्ववान स्त्रियांचाच समावेश करत, स्त्री योद्ध्या व कवयित्री यांवर प्रकाश टाकत,स्त्रियांना अवकाश मिळाल्यास त्याही पुरूषांप्रमाणे कृती करू शकतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. +२. योगदानाचा इतिहास :- या पद्धतीमध्ये अशी मांडणी करण्यात आली आहे कि,स्त्रिया या केवळ इतिहासामध्ये उपस्थित नव्हत्या तर इतिहास निर्माण करणाऱ्या होत्या जसे कि, क्रांतिकारी व राष्ट्रवादी चळवळीतील स्त्रियांचे योगदान. +३. दडपनुकीचा इतिहास - यामध्ये दडपनुकीतूनच आदर्श स्त्रीची प्रतिमा उभी केली जाते. स्त्रिया हा इतिहासातील विश्लेषणाचा स्वतंत्र कोटीक्रम म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. +स्त्रीवादी इतिहास लेखन हा निवडीचा मुद्दा नाही. रीकास्टिंग वुमेन हे सदर पुस्तक याचे उत्तम उदाहरण असून यामध्ये वसाहतकालीन भारताचा अभ्यास करण्यासाठी लिंगभाव ही संकल्पना विश्लेषणाच्या पातळीवर वापरली आहे. सामाजिक सुधारणांच्या आपल्या समजुती देखील त्यातून दूर होण्यास मदत होते. रिकास्ट म्हणजे तपास; वसाहतीक भारतातील सामाजिक सुधारणांबद्दल असणाऱ्यात समजुती पुन्हा तपासून बघण्यासाठी स्त्रीवादी इतिहासकारांनी तत्कालीन स्त्रीयांचे प्रश्न या मुद्द्यापासून सुरुवात केली. ज्यामधून एक वेगळ्याच प्रकारचा लिंगभाव इतिहास पुढे येण्यास सुरुवात झाली. जसे की या मांडणी मधून प्रकाशात आणले गेले की, तत्कालीन सामाजिक सुधारणावादी चळवळचे नेतृत्व हे मध्यमवर्गीय उच्च जातीयांचे तसेच लिंगाभाव संवेदनहिन होते. तसेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांचे जे विभाजन केले गेले होते त्याला देखील प्रश्नांकीत केले गेले. यासाठीच स्त्रीवादी इतिहासकारांनी लिंगाभाव हा विश्लेषणाचा कोटीक्रम आणि वर्णन करण्याची संकल्पना यामध्ये फारकत केली आहे. यामुळेच इतिहासाचे विश्लेषण करताना स्त्रिया हा एक संपूर्णतः वेगळा कोटीक्रम असणे आवश्यक असल्याचे प्रस्थापित झाले. +पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, वसाहतकालीन भारतातील पितृसत्तेची संरचना समजून घेण्यासाठी जी आवश्यकता निर्माण झाली त्यातून हे पुस्तक करण्याची गरज भासली. तसेच त्याची पुढील इतर दोन महत्त्वाची करणे आहेत. +१. हे पुस्तक येण्याआधी दोन दशकांपर्यंत जी समजूत होती की, वसाहतोत्तर भारतामध्ये स्त्रीयांची परिस्थिति सुधारेल त्याला तडा दिला गेला. +२. सुधारणा व विकास यांचे जे राष्ट्रवादी मॉडेल होते त्याच्या वैधतेला प्रश्नांकीत केले गेले. +बदलत्या काळानुसार झालेल्या सामाजिक बदलांचे राजकारण अभ्यासाने हा स्त्रीवादी विश्लेषणाचा महत्त्वाचा विषय ठरला. म्हणूनच स्त्रियांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास यातील फरक लेखकांनी स्पष्टपणे मांडला आहे. ज्यामधून पुढे जाऊन त्यांनासुद्धा हे लक्षात आले की, प्रत्येक सामाजिक वास्तव ही लिंगाभाव आधारित विषमतेने युक्त आहे. +वर्ग संरचना आणि वर्चस्ववादी विचारसारणी मजबूत करण्यासाठी लिंगभाव हा कळीचा मुद्दा ठरतो आणि त्यामधूनच विविध पित्तृसत्तांमध्ये असणारा फरक आणि त्याचा वर्गाशी असणारा संबंध हे या पुस्तकातून मांडले आहे. सामाजिक पुनर्रचनेची प्रक्रिया व विविध पितृसत्ता पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया या दोन्ही समांतर होत्या. वसाहतकालीन भारतामध्ये जमीन पुनरवाटप धोरण राबविले गेले ज्यामुळे जमीनदार हे अधिक ताकदवान बनले तर शेतमजुर हे अजून दारिद्रयात लोटले गेले. या दोन्ही वर्गातील स्त्रियांना त्याचे परिणाम भोगावे लागले; ज्यामुळे त्यांचा पुढील काळात झालेल्या शेतकरी चळवळींमध्ये सहभाग दिसून येतो. पुरूषांचे जमीनीवरील मालकी हक्क व उत्पादनाच्या स्त्रोतांवर नियंत्रण हे कायम राहीले. यामध्यमातूनच वसाहतकालीन कायद्यांमधून विवाह, परंपरा आणि दत्तक प्रथा यासंदर्भातील पितृसत्ताक चालीरितींना वैधता बहाल केली गेली. +लेखक अधोरेखित करतात की, तत्कालीन मध्यम वर्गीय स्त्रियांसाठी केल्या गेलेल्या सुधारणा या प्रत्यक्षात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि त्यासोबत जोडलेली वर्ग-जातीची अस्मिता यांच्यासाठी होत्या. खाजगी व सार्वजनिक जग कशाला म्हणायचे याची देखील पुनर्व्याख्या केली गेली. राष्ट्रवाद्यांसाठी पाश्चिमात्य भौतिकता याविरुद्ध एतद्देशीय खाजगी जग हे पर्यायी होते. या पुस्तकाचे अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे आदर्श स्त्रीची प्रतिमा ही पुन्हा रचली गेली जी प्रामुख्याने उच्च जातीय स्त्री केंद्री व साहजिकच कनिष्ठ जातीय स्त्रियांच्या विरोधी होती. त्यामुळे या दोन्ही समूहातील स्त्रियांसाठी सार्वजनिक जग म्हणजे नक्की कोणते, त्याची उपलब्धता हे पुन्हा ठरविले गेले. +लेखक पुन्हा नमूद करतात की, परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही पितृसत्ताक विचारधारेने युक्त असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या विरोधातील द्वैत म्हणून बघण्यापेक्षा त्यातील गुंतागुंत ही विश्लेषण करण्यात महत्त्वाची समजणे आवश्यक आहे. +पुस्तकातील पहिला लेख उमा चक्रवर्ती यांचा असून त्यांनी राष्ट्रवाद्यंच्या वसाहतकालीन इतिहासामध्ये आलेल्या प्राचीन भारतामध्ये स्त्रीयांचे स्थान हे गौरवस्पद होते या मिथकाला छेद दिला आहे. त्या नमूद करतात की, हे मिथक जारी मान्य केले तरी ते फक्त आर्य स्त्रियांसाठी सत्य होते;ना की वैदिक दासींसाठी. १९ व्या शतकातील राष्ट्रवाद्यंसाठी हिंदू उच्च जातीय स्त्रिया या ‘आदर्श स्त्री’ कोटिक्रमात बसणाऱ्यात होत्या. +वसाहत काळात याप्रकरच्या ज्या पुनरचना केल्या गेल्या त्यावर तत्कालीन राष्ट्रवादाचा प्रभाव होता जसे की, राष्ट्राची व्याख्या, सत्ता इ. स्वातंत्र्यपूर्व भारतीय राष्ट्रवादामध्ये स्त्रियांचं राजकीय सहभाग हा महत्त्वाचा मानला गेला. १९ व्या शतकाच्या शेवटी सांस्कृतिक राष्ट्रवादावर अधिक भर दिला गेला. समाजात सांस्कृतिक वर्चस्व असणारे समूह व त्याआधारे त्यांची स्वतःची सत्ता कायम करणे यातून राष्ट्राची संकल्पना ठरवली जाऊ लागली. या काळामध्ये सांस्कृतिक वर्चस्व हे अधिक महत्त्वाचे ठरल्याने सामाजिक सुधारणांना विरोध केला जाऊ लागला. जसे की, त्या पूर्वीच्या शतकामध्ये सामाजिक सुधारणांच्या केंद्रस्थानी स्त्रीयांचे प्रश्न होते. जणू काही त्यापूर्वी स्त्रीयांचे प्रश्न हे अस्तित्वातच नव्हते. याला पार्थ च्याटर्जी यांनी त्यांच्या लेखामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांवरील राष्ट्रवादी उपाय असे म्हणाले आहे. +पुस्तकाच्या लेखकांनी प्रस्तावनेमध्ये स्वतहून नमूद केले आहे त्याप्रमाणे; ही पुस्तक सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही ही त्याची कमतरता आहे. त्यातील लेख हे प्रामुख्याने हिंदू वर्चस्ववादी विभिन्न समुहाशी संबंधित असून मुख्यत्वाने उत्तर भारतातील व मध्यम वर्गीयांचे आहेत. या पुस्तकाच्या मर्यादा असल्या तरी देखील स्त्रीयांचे सामाजिक स्थान, त्याचे भौतिक संदर्भ, अभ्यास क्षेत्रातील व्यस्त/विरोधी प्रतिनिधित्व यासंदर्भात स्त्रीयांचे बदलत जाणारे स्थान याची महत्त्वपूर्ण मांडणी केली आहे. पितृसत्तेची नव्याने पुनर्स्थापना कशी केली जाते हे अभ्यासण्यासाठी हे पुस्तक पुस्तक उपयुक्त आहे. +David Kopf यांनी The Journal of Interdisciplinary HistoryDavid Kopf या जर्नल मध्ये या पुस्तकाची चिकित्सा केलेली आहे. Recasting women या पुस्तकाने १९ व्या शतकातील बंगालमधील पुनरुत्थानाच्या इतिहास लेखनाचे नवे पद्धतीशास्त्र मांडले आहे. तसेच, सती बंदी, बाल विवाह बंदी, बहुपत्नीत्व बंदी,विधवा पुर्नविवाहास उत्तेजन, स्त्री शिक्षण यांसारखे कायदे ब्रिटिशांनी केलेय़ा कायद्यांची चिकित्सा जहाल स्त्रीवादी कश्या पद्धतीने करतात हे या पुस्तकातून पुढे येते. +राजकीय अर्थव्यवस्था +पितृसत्ता +लिंगभाव +स्त्रीवादी इतिहास +Sangari Kumkum; Sudesh Vaid, eds. (1989), Recasting Women: Essays in Colonial History, Kali for Women, ISBN 9788189013790 + +Kopf, David (1992). "Reviewed Work: Recasting Women: Essays in Indian Colonial History" (PDF). The Journal of Interdisciplinary History (MIT Press) 22: 563–565 +पितृसत्ता +लिंगभाव +उमा चक्रवर्ती diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4698.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b23be94f0c0cb1eedacc285e435bb8aa74f1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4698.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) +रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात. +२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4714.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6442f341cb76e19dc4397bc70c2b5b0b23f391e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4714.txt @@ -0,0 +1,5 @@ +रिगली फील्ड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात असेलले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो कब्स संघाचे घरचे मैदान आहे. रिगली फील्डची रचना १९१४मध्ये त्यावेळेसच्या फेडरल लीगमधील शिकागो व्हेल्स संघासाठी करण्यात आली होती. त्यावेळी या मैदानाला वीघमन पार्क असे नाव होती. रिग्ली कंपनी या च्युइंग गम बनविणाऱ्या कंपनीच्या मालक विल्यम रिग्ली जुनियरने १९२१मध्ये कब्स आणि पर्यायाने हे मैदानही विकत घेतले. त्यावेळी याचे नाव कब्स पार्क असे ठेवले गेले. १९२७मध्ये याा रिगली फील्ड असे नाव दिले गेले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४१,६४९ इतकी आहे. +रिगली पार्क याच नावाचे वेगळे मैदान लॉस एंजेलसमध्येही आहे. +नॅशनल फुटबॉल लीगचा शिकागो बेर्स हा संघ १९२१-७० दरम्यान खेळत असे. +नॉर्थ अमेरिकन सॉकर लीगचा शिकागो स्टिंग संघ १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस काही सामने रिगली फील्ड वर खेळत असे.[१] +२००५ पासून रिगली फील्ड वर अनेकदा संगीत मैफली होतात. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4718.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f492fe38e4a77b96b602a06e78802a49bc74aee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4718.txt @@ -0,0 +1 @@ +रिगोबेर्ट सॉंग बहानाग (१ जुलै, इ.स. १९७६ - ) हा  कामेरूनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. १९९३ ते २०१०पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला सॉंग आता दूरचित्रवाणीवर खेळाचे समालोचन करतो. कॅमेरून राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, अध्यक्ष पॉल बिया यांच्या सूचनेनुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_473.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21693a07f5c7537454a3818ddcf3e59e2c825a14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_473.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्नाकर यशवंत गायकवाड ( ३० मे १९५२) हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आहेत.[१] महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी २९ जुलै १९४४ रोजी ही सामाजिक संस्था स्थापन केली होती.[२] +अमरावती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गडचिरोली, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय सचिव, ते परिवहन मंत्रालय आणि उत्पादन शुल्क विभागचे प्रधान सचिव होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4738.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9524d8c71266cd60e0c7499528b4d57daa364b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4738.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड ॲलन केटलबोरो (१५ मार्च, इ.स. १९७३:शेफील्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. पंचगिरी सुरू करण्याआधी केटलबोरो यॉर्कशायर आणि मिडलसेक्स काउंटी संघांकडून प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4740.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8a7e3f434d6c046238de2fc9af049eaf2e7d867 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4740.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड आगमिरे (१९ मे, १९९९:युगांडा - ) हा  युगांडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ५ डिसेंबर २०१९ रोजी आयसीसी चॅलेंज लीग स्पर्धेतील प्रथम फेरीत केन्याविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले. +त्याने २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेत लेसोथोविरुद्ध १९ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4748.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ccb11924351c18e8b5d800826bcbc406a65ad9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4748.txt @@ -0,0 +1,4 @@ +रिचर्ड निक्सन (इंग्लिश: Richard Milhous Nixon) (९ जानेवारी, इ.स. १९१३ - २२ एप्रिल, इ.स. १९९४) हा अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९६९ ते ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा इ.स. १९५३ ते इ.स. १९६१ या कालखंडात ड्वाइट डी. आयझेनहॉवर याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेचा ३६वा उपराष्ट्राध्यक्ष होता, तर तत्पूर्वी अमेरिकन संसदेत कॅलिफोर्नियाचा प्रतिनिधी (इ.स. १९४७ ते इ.स. १९५०) व सेनेटसदस्य (इ.स. १९५० ते इ.स. १९५३) होता. वॉटरगेट प्रकरणात याच्याविरोधात महाभियोग चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर याने ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा हा अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष आहे. +कायद्याचा पदवीधर असलेल्या निक्सनाने आरंभी काही काळ वकिली केली. पुढे तो अमेरिकी नौदलात रुजू झाला व दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागराच्या आघाडीवर लढला. +आपल्या पहिल्या अध्यक्षीय राजवटीत निक्सनाने व्हियेतनाम युद्धास वाढणारा वाढता देशांतर्गत विरोध लक्षात घेऊन व्हियेतनामातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, इ.स. १९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हिएत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. इ.स. १९७२ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत निक्सन मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीसाठी निवडून आला. +दुसऱ्या मुदतीत मात्र निक्सन प्रशासनास अडचणींना सामोरे जावे लागले : योम किप्पुर युद्धात इस्राएलास अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे अरब राष्ट्रांनी अमेरिकेशी तेलव्यापार बंद केला. याच सुमारास वॉशिंग्टन डी.सी.तील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या घुसखोरीतूनु उद्भवलेले प्रकरण मोठ्या थरापर्यंत वाढून वॉटरगेट प्रकरण उघडकीस आले. निक्सन प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करूनही प्रकरण हाताबाहेर गेले व त्यामुळे निक्सन प्रशासनाने राजकीय आधार मोठ्या प्रमाणात गमावला. महाभियोग चालवला जाऊन अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे १८ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी निक्सनाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अध्यपदावर आलेल्या जेराल्ड फोर्ड याने मात्र निक्सनास उद्देशून वादग्रस्त ठरलेला माफीनामा जाहीर केला. निवॄत्तीनंतर निक्सनाने आपल्या राजकीय अनुभवांवरून पुस्तके लिहिली व परदेश दौरे केले. त्यामुळे आधीची डागाळलेली प्रतिमा धुऊन "अनुभवी, ज्येष्ठ मुत्सद्दी" म्हणून प्रतिमा सुधारण्यात त्याला यश आले. १८ एप्रिल, इ.स. १९९४ रोजी पक्षाघाताचा घटका येऊन त्याचा मॄत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4749.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b763624ee3a564804291c5ca12959aa29900565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4749.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड मार्क एली एलिसन (सप्टेंबर २१, इ.स. १९५९:विलेसबोरो, केंट, इंग्लंड - ) हा १९८४ ते १९८६ दरम्यान  इंग्लंडकडून ११ कसोटी आणि १४ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4770.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a22a8a31e030ce686df03e13b61994d409e4f0de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4770.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड चार्ल्स डिक मोत्झ (जानेवारी १२, इ.स. १९४० - एप्रिल २९, इ.स. २००७) हा  न्यूझीलंडकडून १९६१ आणि १९६९ दरम्यान ३२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4771.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..badb498a9e575fcdd66437b6cc106ba158ce92f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4771.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड ब्रुस चेनी उर्फ डिक चेनी (Richard Bruce Cheney; ३० जानेवारी १९४१ (1941-01-30), लिंकन, नेब्रास्का) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४६वा उपराष्ट्राध्यक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असलेला चेनी २००१ ते २००९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९८९ ते १९९३ दरम्यान जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशच्या प्रशासनामध्ये संरक्षण सचिव होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4779.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4779.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4791.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9207a1477b00dbc836cd6dd7dacc90f09e0f5715 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4791.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड पहिला (८ सप्टेंबर, इ.स. ११५७ - ६ एप्रिल, इ.स. ११९९) हा ६ जुलै, इ.स. ११८९ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. हा हेन्री दुसरा आणि ॲक्विटेनच्या एलीनोरचा मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4805.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74beced4905f9322edbc77c05f31f28ed3c941e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4805.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड बुझागलो (३० डिसेंबर, १९६५:जिब्राल्टर - हयात) हा  जिब्राल्टरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषक मध्ये त्याने जिब्राल्टरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4865.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4865.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4876.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5422ce6f5793027ee969c0457d8515f59568bb3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4876.txt @@ -0,0 +1 @@ +रिझवान उझ झमान (४ सप्टेंबर, १९६१:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८१ ते १९८९ मध्ये दरम्यान ११ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4881.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..defa337745d2b8e565a113f6f8dd0d11f7c38ee7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4881.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिझे (तुर्की: Rize ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. रिझे ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4883.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..645563ca0699bbe40f60b6c18b0608884c027faa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4883.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +रिझोल्युशन्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, पंचविसावे भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील एक्केचाळीसवे भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4900.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777b712c930347b3a0424cd5dcbf9db213d42217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4900.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिटा वर्मा (जन्म १५ जुलै १९५३, पाटणा) या भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.[१] त्या भारत सरकारमधील माजी खाण आणि खनिज राज्यमंत्री आहेत. त्या एसएसएलएनटी वुमेन्स कॉलेज, धनबाद येथील इतिहासाच्या प्राध्यापक आहे.[२] +वर्मा यांनी पाटणा विद्यापीठात शिक्षण घेतले आणि रांची विद्यापीठात त्या इतिहास शिकवत होत्या. १९९१ मध्ये बिहारमधील धनबाद मतदारसंघातून त्या १०व्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये त्याच मतदारसंघातून त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. त्यांचे पती रणधीर प्रसाद वर्मा होते, जे १९७४ च्या बिहार कॅडरचे आईपीएस होते. त्यांनी धनबाद येथे बँक लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी करताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले जेथे ते पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4906.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be94308f8f1859930e1ecd81f548d23f3109c4c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4906.txt @@ -0,0 +1,2 @@ +रीठा (संस्कृत:अरिष्ट, फेनिल) ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. डोक्यास लावण्याच्या शिकेकाईतील एक घटक आहे. +रिठा हा वृक्ष सॅपिंडेसी कुळातला हा वृक्ष सदाहरित वनांत आढळतो. या वृक्षाचे मूळ स्थान दक्षिण भारत आहे. याची उंची साधारणत: २० ते ३० फुटांपर्यंत असते.याची फुले पाकळ्या असलेली व पांढऱ्या रंगाची असतात. फळे पिकल्यावर पिवळसर हिरवी दिसतात. याच्या फळामध्ये काळ्या रंगांची गुठळी निघते .ही गूठळी साधारणपणे कपडे धुण्यासाठी वापरतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4918.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c256a0dbda4a6d963fef1223180da12cf7debd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4918.txt @@ -0,0 +1 @@ +रिडल्स इन हिंदुइझम (मराठी: हिंदू धर्मातील कोडे) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक इंग्लिश ग्रंथ आहे. इ.स. १९५६च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.[१] पहिल्यांदा इ.स. १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथात ग्रंथकाराने हिंदू धर्मातील अतार्किक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. मात्र त्यांनी राम-कृष्णादी पौराणिक देवतांवर केलेले विवेचन विवादास्पद ठरले होते. मराठी, हिंदीसह अनेक भारतीय व विदेशी भाषांमध्ये ग्रंथ अनुवादित झालेला आहे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_492.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e1073799ac34b4a7e99483f864037a7ad7876c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_492.txt @@ -0,0 +1,207 @@ +रत्‍नागिरी विमानतळ (आहसंवि: RTC, आप्रविको: VARG)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी येथे असलेला विमानतळ आहे. +या विमानतळावरून सध्या (२०१६ साली) एकही प्रवासी विमान सुटत नाही. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4948.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9ec36688daaa5e742cb449d3ad0a96e6f36e068 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4948.txt @@ -0,0 +1,5 @@ +रितेश अग्रवाल हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत.[१] ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. २०१३ मध्ये वयाचा २० व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.[२][३] +रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला. तेथेच प्राथमिक शिक्षणा घेतल्यावर ते अधिक शिक्षणासाठी राजस्थान मधील कोटा येथे गेले. रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता. त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत, किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती. तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवले की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील. +२०१२ मध्ये त्यांनी आपल्या ओरॅव्हल स्टेज़ (Oravel Stays) नावाच्या कंपनीची सुरुवात केली. काहीच महिन्याने नवीन चालू झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना ३० लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांचा कंपनीला जे यश मिळाले त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा ह्या कंपनीचे मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरॅव्हल स्टेज़ कंपनी तात्पुरती बंद केली.[४][५] +रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद केली तरी त्यांनी हार मानली नव्हती, त्यांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावर त्यांनी विचार केला. २०१३ साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तीचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूम्सचा अर्थ असा होतो कि, तुमची स्वतःची रूम. ओयो रूम्सचा उद्धेश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेल्स मध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंद पडले तरच ते ओयो शी जोडले जात असे. +आता १५००० पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. २०१६ मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांचा कंपनी मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मधेच एका प्रतिष्ठित मॅगाझीन ने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली युवकांचा यादीमध्ये पहिल्या ५० लोकांचा यादी मध्ये स्थान दिले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4963.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5f7c818259f16bccb45f2602593a3b007115c14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4963.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रीना अग्रवाल ही एक अभिनेत्री असून सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेत काम करत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4988.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f9dbcb962983504edce2eab9161f250a8445872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4988.txt @@ -0,0 +1 @@ +रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: डेमोक्रॅटिक पक्ष). हा पक्ष ग्रँड ओल्ड पार्टी किंवा जी.ओ.पी. ह्या नावाने देखील ओळखला जातो. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भूमिकांमुळे रिपब्लिकन पक्ष अमेरिकन राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4998.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a78e7c28de7549e69bb499b9763ba43b0f1a296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_4998.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिप्ली काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5009.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..580728b745ba2aa9dcb4b2d090da783a6c2352ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5009.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिमडोह हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5018.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aba4b20ff9c726724e72ce497c32f346ac135968 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5018.txt @@ -0,0 +1 @@ +स्थावर मालमत्ता तथा रियल इस्टेट जमीन, त्यावरील इमारती, पीके, खनिजे, पाणी यांसारखी नैसर्गिक साधने या व तत्सम मालमत्तेस दिलेली संज्ञा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5025.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cecc163c7e82ae8fcf66354aa2518a793182950 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5025.txt @@ -0,0 +1,4 @@ +रिऍलिटी सौथ ही अलाबामा-आधारित रिअल इस्टेट कंपनी असून अलाबामामध्ये २७ ठिकाणी १००० पेक्षा जास्त विक्री सहयोगी आहेत. ही कंपनी बर्कशायर हॅथवे कुटुंबातील सदस्य आहे.[१][२] +रिऍलिटी सौथ ची स्थापना १९५५ मध्ये जॉन्सन-रास्ट अँड हेज, ब्रिघम-विलियम्स, फर्स्ट रिअल इस्टेट आणि रे अँड कंपनी यांच्या विलीनीकरणाने झाली. २००२ मध्ये, हे बर्कशायर हॅथवेच्या होल्डिंग होमसर्व्हिसेस ऑफ अमेरिकाने विकत घेतले. १९५५ मध्ये स्थापन झाल्यापासून, रिऍलिटी सौथ ने १२५००० पेक्षा जास्त खरेदीदार आणि विक्रेत्यांना सेवा दिली आहे.[३] +२०१४ मध्ये, कंपनीला रिअल इस्टेट सेटलमेंट प्रोसिजर ऍक्ट च्या कथित उल्लंघनासाठी $५००००० दंड भरण्याचा आदेश देण्यात आला होता, ज्या विशिष्ट दाव्यासह रिऍलिटी सौथ ने अयोग्यरित्या आग्रह केला होता आणि काही प्रकरणांमध्ये, ग्राहकांना रिऍलिटी सौथ च्या स्वतःच्या शीर्षक विमा कंपनीचा वापर करणे आवश्यक होते, शीर्षक दक्षिण. कोणतीही चूक कबूल न करता, रिऍलिटी सौथने संमती ऑर्डरला सहमती दिली ज्यामध्ये त्यांना $५००००० दंड भरावा लागेल आणि शीर्षक विमाधारकांच्या अधिक स्पष्ट निवडीसाठी परवानगी देण्यासाठी त्यांच्या ग्राहकांच्या कागदपत्रांमध्ये बदल करावा लागेल.[४] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5027.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c90092204ce4c8543931f0feda8a2349a154019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5027.txt @@ -0,0 +1 @@ +रिया सेन ( २४ जानेवारी १९८३) ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5054.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bda5137ca25e20d2a31a79d4d1c3fa89f49df71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5054.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाँते रियो-नितेरोई तथा अध्यक्ष कोस्टा ई सिल्वा पूल, हा गुआनाबारा खाडीवरील बॉक्स गर्डर पूल आहे. हा रियो दि जानेरो राज्यातील रिओ दी जानेरो आणि नितेरोई शहरांना जोडतो. ब्राझील मेट्रो लाइन १ पुलानंतर हा सध्या लॅटिन अमेरिकेतील दुसरा सर्वात लांब पूल आहे. 2020 नुसार हा जगातील ४८ वा सर्वात लांब पूल आहे. 1974 मध्ये पूर्ण झाल्यापासून ते 1985 पर्यंत हा जगातील दुसरा-लांब पूल होता, जो लेक पाँटचार्ट्रेन कॉजवे नंतर दुसरा होता. +अधिकृतपणे, हा फेडरल हायवे BR-101 चा भाग आहे. 1 जून 1995 पासून, Ecoponte ने पुलाचे व्यवस्थापन केले तेव्हापासून ते 1 जून 2015 पर्यंत 20 वर्षांच्या सवलती अंतर्गत Ponte SA च्या व्यवस्थापनाखाली होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_506.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf28eda232b2fec559398b83f3bbe01ee5900e4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_506.txt @@ -0,0 +1 @@ +रत्‍नाळीकर हे एक मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5074.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5addd2e4fe61db41f46989c70ac7cdae02ef4ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5074.txt @@ -0,0 +1,8 @@ +रियो डी जानेरो ([४] शब्दशः अर्थ, जानेवारी महिन्याची नदी), किंवा फक्त रिओ,[५] हे ब्राझील देशातील एक शहर आणि रिओ डी जानेरो राज्याची राजधानी आहे. ब्राझीलमधील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे (साओ पाउलो नंतर) आणि अमेरिका खंडातील सहावे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे शहर बीटा जागतिक शहर म्हणून GaWC द्वारे सूचीबद्ध केले आहे आणि रिओ डी जनेरियोचा भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेला आहे. [६] +१५६५ मध्ये पोर्तुगीजांनी स्थापन केलेले हे शहर सुरुवातीला पोर्तुगीज साम्राज्याच्या कॅप्टनसीचे आसन होते. १७६३ मध्ये, ते पोर्तुगीज साम्राज्याच्या ब्राझील राज्याची राजधानी बनले. १८०८ मध्ये पोर्तुगीज रॉयल कोर्ट ब्राझीलला गेले तेव्हा रिओ दि जानेरो हे पोर्तुगालच्या राणी मारिया प्रथमच्या दरबाराचे स्थान बनले. १८२२ पर्यंत ब्राझीलचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत रिओ हे प्लुरीकॉन्टिनेंटल राजेशाहीची राजधानी म्हणून राहिले. हे इतिहासातील मोजक्याच उदाहरणांपैकी एक आहे की वसाहत करणाऱ्या देशाची राजधानी अधिकृतपणे त्याच्या वसाहतींपैकी एका शहरात स्थलांतरित झाली. नंतर १८८९ पर्यंत हे शहर स्वतंत्र राजेशाही असलेल्या ब्राझीलच्या साम्राज्याची राजधानी होते. पुढे १९६० मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला हस्तांतरित करण्यात आली. +R$ ३४३ अब्ज एवढा आकार असलेली रिओ शहराची जीडीटी या देशातील दुसऱ्या क्रमांकाची जीडीपी आहे, [७] आणि २००८ मध्ये ते जगातील ३०व्या क्रमांकाची होती. [८] या शहरात ब्राझिलियन तेल, खाणकाम आणि दूरसंचार कंपन्यांचे मुख्यालय आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांचे घर असलेले रिओ हे ब्राझीलमधील संशोधन आणि विकासाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. २००५ च्या माहितीनुसार राष्ट्रीय वैज्ञानिक उत्पादनाच्या १७ टक्के वाटा रिओचा आहे. [९] ब्राझीलमधील बहुतेक राज्यांच्या राजधानींपेक्षा या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. [१०] +रिओ दी जानेरो हे दक्षिण गोलार्धातील सर्वात जास्त भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. त्याची नैसर्गिक ठिकाणे, कार्निव्हल, सांबा, बोसा नोव्हा, आणि बॅल्नेरियो समुद्रकिनारे [११] यांसाठी हे ओळखले जाते. समुद्रकिना-यांव्यतिरिक्त, काही प्रसिद्ध खुणांमध्‍ये कोर्कोवाडो पर्वतावरील क्राइस्‍ट द रिडीमरचा महाकाय पुतळा आहे, ज्याला जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक असे नाव दिले आहे. इतर प्रसिद्ध ठिकाणांमध्ये त्याच्या केबल कारसह शुगरलोफ माउंटन  ; सांबोड्रोमो, एक कायमस्वरूपी भव्य-रेखा असलेला परेड मार्ग जो कार्निव्हल दरम्यान वापरला जातो; आणि जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेले माराकाना स्टेडियम प्रसिद्ध आहेत. २०१६ उन्हाळी ऑलिम्पिक आणि २०१६ उन्हाळी पॅरालिम्पिकचे यजमानपद रिओ दी जानेरो हे होते, त्यामुळे या स्पर्धांचे यजमानपद मिळवणारे हे पहिले दक्षिण अमेरिकन शहर आणि पोर्तुगीज भाषिक शहर बनले आणि तिसऱ्यांदा ऑलिम्पिक दक्षिण गोलार्धातील शहरात आयोजित करण्यात आले. [१२] माराकाना स्टेडियममध्ये १९५० आणि २०१४ फिफा विश्वचषक, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन कप आणि XV पॅन अमेरिकन गेम्सची फायनल झाली. २०२४ मध्ये, शहर G20 शिखर परिषद आयोजित करेल. [१३] [१४] +या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.या नावाचा पोर्तुगीज भाषेत अर्थ जानेरीओची नदी असा होतो.या शहराचे दुसरे उपनाव अ सिदादे मार्विलोह्सा अर्थात अद्भुत शहर असे सुद्धा प्रचलित आहे. +हे शहर पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली दोन शतक ब्राझील देशाची राजधानी होते. +हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनाऱ्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे. +रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5079.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5addd2e4fe61db41f46989c70ac7cdae02ef4ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5079.txt @@ -0,0 +1,8 @@ +रियो डी जानेरो ([४] शब्दशः अर्थ, जानेवारी महिन्याची नदी), किंवा फक्त रिओ,[५] हे ब्राझील देशातील एक शहर आणि रिओ डी जानेरो राज्याची राजधानी आहे. ब्राझीलमधील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे (साओ पाउलो नंतर) आणि अमेरिका खंडातील सहावे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे शहर बीटा जागतिक शहर म्हणून GaWC द्वारे सूचीबद्ध केले आहे आणि रिओ डी जनेरियोचा भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेला आहे. [६] +१५६५ मध्ये पोर्तुगीजांनी स्थापन केलेले हे शहर सुरुवातीला पोर्तुगीज साम्राज्याच्या कॅप्टनसीचे आसन होते. १७६३ मध्ये, ते पोर्तुगीज साम्राज्याच्या ब्राझील राज्याची राजधानी बनले. १८०८ मध्ये पोर्तुगीज रॉयल कोर्ट ब्राझीलला गेले तेव्हा रिओ दि जानेरो हे पोर्तुगालच्या राणी मारिया प्रथमच्या दरबाराचे स्थान बनले. १८२२ पर्यंत ब्राझीलचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत रिओ हे प्लुरीकॉन्टिनेंटल राजेशाहीची राजधानी म्हणून राहिले. हे इतिहासातील मोजक्याच उदाहरणांपैकी एक आहे की वसाहत करणाऱ्या देशाची राजधानी अधिकृतपणे त्याच्या वसाहतींपैकी एका शहरात स्थलांतरित झाली. नंतर १८८९ पर्यंत हे शहर स्वतंत्र राजेशाही असलेल्या ब्राझीलच्या साम्राज्याची राजधानी होते. पुढे १९६० मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला हस्तांतरित करण्यात आली. +R$ ३४३ अब्ज एवढा आकार असलेली रिओ शहराची जीडीटी या देशातील दुसऱ्या क्रमांकाची जीडीपी आहे, [७] आणि २००८ मध्ये ते जगातील ३०व्या क्रमांकाची होती. [८] या शहरात ब्राझिलियन तेल, खाणकाम आणि दूरसंचार कंपन्यांचे मुख्यालय आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांचे घर असलेले रिओ हे ब्राझीलमधील संशोधन आणि विकासाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. २००५ च्या माहितीनुसार राष्ट्रीय वैज्ञानिक उत्पादनाच्या १७ टक्के वाटा रिओचा आहे. [९] ब्राझीलमधील बहुतेक राज्यांच्या राजधानींपेक्षा या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. [१०] +रिओ दी जानेरो हे दक्षिण गोलार्धातील सर्वात जास्त भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. त्याची नैसर्गिक ठिकाणे, कार्निव्हल, सांबा, बोसा नोव्हा, आणि बॅल्नेरियो समुद्रकिनारे [११] यांसाठी हे ओळखले जाते. समुद्रकिना-यांव्यतिरिक्त, काही प्रसिद्ध खुणांमध्‍ये कोर्कोवाडो पर्वतावरील क्राइस्‍ट द रिडीमरचा महाकाय पुतळा आहे, ज्याला जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक असे नाव दिले आहे. इतर प्रसिद्ध ठिकाणांमध्ये त्याच्या केबल कारसह शुगरलोफ माउंटन  ; सांबोड्रोमो, एक कायमस्वरूपी भव्य-रेखा असलेला परेड मार्ग जो कार्निव्हल दरम्यान वापरला जातो; आणि जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेले माराकाना स्टेडियम प्रसिद्ध आहेत. २०१६ उन्हाळी ऑलिम्पिक आणि २०१६ उन्हाळी पॅरालिम्पिकचे यजमानपद रिओ दी जानेरो हे होते, त्यामुळे या स्पर्धांचे यजमानपद मिळवणारे हे पहिले दक्षिण अमेरिकन शहर आणि पोर्तुगीज भाषिक शहर बनले आणि तिसऱ्यांदा ऑलिम्पिक दक्षिण गोलार्धातील शहरात आयोजित करण्यात आले. [१२] माराकाना स्टेडियममध्ये १९५० आणि २०१४ फिफा विश्वचषक, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन कप आणि XV पॅन अमेरिकन गेम्सची फायनल झाली. २०२४ मध्ये, शहर G20 शिखर परिषद आयोजित करेल. [१३] [१४] +या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.या नावाचा पोर्तुगीज भाषेत अर्थ जानेरीओची नदी असा होतो.या शहराचे दुसरे उपनाव अ सिदादे मार्विलोह्सा अर्थात अद्भुत शहर असे सुद्धा प्रचलित आहे. +हे शहर पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली दोन शतक ब्राझील देशाची राजधानी होते. +हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनाऱ्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे. +रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5082.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..922c62bb994dda8f84da2664e185e0548db63f04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5082.txt @@ -0,0 +1,29 @@ +रियो नेग्रो (स्पॅनिश: Provincia de Río Negro; अर्थ: काळी नदी) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. + + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5111.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bedea59064fe364583cfc335bf30951b7d55d662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5111.txt @@ -0,0 +1 @@ +रायली रॉस्को रॉसू (९ ऑक्टोबर, इ.स. १९८९:ब्लूमफॉंटेन, ऑरेंज फ्री स्टेट, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5116.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94655b39a0b2dccb18bf6954e42dae538f67d5f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5116.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिले हेकुरे (३१ ऑक्टोबर, १९९४:पापुआ न्यू गिनी - हयात) हा  पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5131.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6b6223c6e40acdf4145f6efa7083b5a796d917a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5131.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिव्हरसाईड मैदान इंग्लंडच्या ड्युरॅम काउंटी मधील चेस्टर-ल-स्ट्रीट येथे स्थित असलेले मैदान आहे. हे मैदान ड्युरॅम काउंटी क्रिकेट क्लब यांचे घरचे मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. +प्रायोजकत्वाच्या कारणामुळे अधिकृतपणे एमिरेट्स रिव्हरसाईड म्हणून संबोधले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_521.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b93d7c1269214f445f220f50ae4e38cfa56eb38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_521.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्ना पाठक शाह ( १८ मार्च १९५७) या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्या हिंदी थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील कामांसाठी ओळखल्या जातात. रंगभूमीवरील त्यांच्या विस्तृत कार्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेतील नाटकांच्या मालिकांचा समावेश आहे. १९८० च्या दशकात त्या प्रसिद्ध टीव्ही मालिका इधर उधर मधील त्यांच्या भूमिकेनंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या.[१] +सिटकॉम मालिका साराभाई वर्सेस साराभाई (2004-2006) मधील माया साराभाई या स्नॉबिश सोशलाईटच्या भूमिकेने त्यांना प्रचंड ओळख आणि प्रसिद्धी दिली. त्यांच्या इतर प्रमुख भूमिकांमध्‍ये चित्रपट जाने तू या जानेना (2008), अॅक्शन कॉमेडी चित्रपट गोलमाल 3 (2010), फॅमिली थरारपट कपूर अँड सन्स (2016), बुरखा (2017), आणि ब्लॅक-कॉमेडी चित्रपट लिपस्टिक अंडर माय यांचा समावेश आहे. या सर्वांनी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले. त्या रोमँटिक कॉमेडी एक मै और एक तू (2012) आणि कॉमेडी-ड्रामा खूबसूरत (2014) मध्ये देखील दिसल्या. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्याशी त्यांनी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना दोन मुले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5213.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9ce36e53c37dc25b7781e9207498dfad4b80cb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5213.txt @@ -0,0 +1,5 @@ +बर्कशायरच्या इंग्लिश काउंटीमधील रेडिंगमधील शाळांची ही यादी आहे. + * आल्फ्रेड सटन प्राथमिक शाळा +  +*ही शाळा वेस्ट बर्कशायर येथे स्थित आहे परंतु रीडिंगमधील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देते + विकिमिडिया कॉमन्सवर रीडिंग, बर्कशायर शी संबंधित संचिका आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5216.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49516a61c57928802b4b29fa408cca85e3faf80b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5216.txt @@ -0,0 +1,3 @@ +जानेवारी ४, इ.स. ८७१च्या दिवशी वेसेक्सच्या एथेलरेडने स्वतः व आपला भाऊ आल्फ्रेडच्या सैन्यासह डेन्मार्कच्या सैन्यावर आक्रमण केले. हे डेनिश सैन्य ब्रिटनवर चाल करून आले होते व रीडिंगजवळ तळ ठोकून बसले होते. +आक्रमकांना घालवून देण्यासाठी केलेल्या या लढाईत ब्रिटिश सैन्याची वाताहत झाली व पराभूत होऊन रणांगण सोडून त्यांनी पळ काढला. +हेही पहाः रीडिंगची लढाई (इ.स. १६८८) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5231.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f00e7fea3ae2bbb715c05355eb21343c1b772bec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5231.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 39°31′38″N 119°49′19″W / 39.52722°N 119.82194°W / 39.52722; -119.82194 + +रिनो हे अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (लास व्हेगासखालोखाल) शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्नियाच्या सीमेजवळ वसले आहे. +येथे अनेक कायदेशीर जुगार-अड्डे (कॅसिनो) आहेत. येथून जवळच लेक टाहो हे खोल पाण्याचे सरोवर आहे. +हे शहर वाशो काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5237.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..663946f968a5603dcdcf399849dca492409e4a77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5237.txt @@ -0,0 +1,8 @@ + +रीमा नानावटी या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांना मिराई चॅटर्जी आणि रेना झाबवाला सारख्या नेत्यांसह सेल्फ-एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन ऑफ इंडिया (सेवा) [१]च्या नेत्या म्हणून त्यांच्या मानवतावादी सेवांसाठी ओळखले जाते. तिला भारत सरकारने २०१३ मध्ये समाजसेवा क्षेत्रातील योगदानासाठी चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.[२] +रीमा नानावटी यांचा जन्म २२ मे १९६४ रोजी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झाला. त्यांनी गुजरात विद्यापीठातून विज्ञान पदवी प्राप्त केली. [३] नागरी सेवेच्या करिअरची निवड करत त्यांनी नागरी सेवा परीक्षा (आय ए एस. ) उत्तीर्ण केली. [३] तथापि, त्यांची नोकरी केवळ एकच वर्ष टिकली कारण त्यांनी पूर्णवेळ समाजसेवा करण्यासाठी सरकारी नोकरी सोडली. [१] [४] +रीम नानावटी यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा १९८६ मध्ये दिला. त्यानंतर सेल्फ-एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन ऑफ इंडिया (सेवा) ही संस्थेत सामील झाल्या. इला भट्ट या एक गांधीवादी आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत ज्यांनी ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. स.न. १९९९ मध्ये रीम नानावटी संघटनेच्या सरचिटणीस झाल्या. त्यांनी गावातील गरीब लोकांवर लक्ष केंद्रित करून गुजरातमधील अधिक जिल्ह्यांपर्यंत सेल्फ-एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन ऑफ इंडिया (सेवा) संस्थेचा विस्तार वाढवून सार्वजनिक सेवा उपक्रमांची मालिका सुरू केली. [१] त्यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेमधील बहिणींनी उत्पादित केलेला माल ४०,००० घरांमध्ये नेण्यासाठी मदत गट आणि एक किरकोळ वितरण नेटवर्क, रुडी सुरू केले. [१] [३] +स.न. २००१ मध्ये, रीमा नानावटी यांनी गुजरात सरकार आणि २००१ मधील गुजरात भूकंप पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी एक उपक्रम, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट (आय एफ ए डी) यांच्या संयुक्त विद्यमाने जीविका प्रकल्प सुरू केला. [३] एका वर्षानंतर, त्यांनी २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांना मदत करण्यासाठी शांता नावाचा मदत कार्यक्रम सुरू केला. [१] [३] त्यांनी सेल्फ-एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन ऑफ इंडिया (सेवा)ला गुजरातच्या पलिकडे पोहचवले आहे आणि या संघटनेचे उपक्रम आता जम्मू -काश्मीर ते आसाम पर्यंत देशभरात पसरले आहेत. ते युद्धग्रस्त अफगाणिस्तान, भूतान आणि श्रीलंका मध्ये देखील काम करत आहेत. [१] [३] त्यांचे सध्याचे काम सेवा ट्रेड फॅसिलिटेशन सेंटर (एफ. टी. सी.)चा विस्तार करणे आहे, संघटनेची ही शाखा गावातील कारागिरांच्या विकासासाठी काम करते. [४] [५] [६] +स.न. २०१३ मध्ये, भारत सरकारने रीमा नानावटी यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री देऊन सन्मानित केले. [२] +विकिलिक्स केबल ४१०९१ ने उघड केले की त्यांनी मायकल एस ओवेन (यूएस कॉन्सुल जनरल-सीजी)ला सांगितले की सेल्फ-एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संघटना "सरकारच्या" रोषाला "प्रतिकार" करत आहे. [७] तथापि, गुजरातच्या लेखापरीक्षण अहवालाच्या मुख्य सचिवांनी सेवेद्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. [८] यामुळे गुजरात सरकार आणि सेल्फ-एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन ऑफ इंडिया (सेवा) संस्थेमध्ये कटु संबंध निर्माण झाले. +  diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5245.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c28c6f5000394a60a773eb691462c288eb118e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5245.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +रीयल लाईफ हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, बावीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ६४वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5264.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7ed1d5ea25a2b97828d6b1ae9bb4188b8d790ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5264.txt @@ -0,0 +1,9 @@ +लॉरा जीन रीस विदरस्पून (जन्म: २२ मार्च १९७६, न्यू ऑर्लिअन्स, लुईझियाना, अमेरिका) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह ती विविध पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. टाइम मासिकाने तिला २००६ आणि २०१५ मध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आणि फोर्ब्सने २०१९ आणि २०२१ मध्ये तिला जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये सूचीबद्ध केले. २०२१ मध्ये, फोर्ब्स मासिकाने तिला जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून घोषित केले आणि २०२३ मध्ये , $४४० दशलक्ष अंदाजे निव्वळ संपत्तीसह तिला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक म्हणून नाव देण्यात आले. +विदरस्पूनने तिची कारकीर्द किशोरवयात सुरू केली, तिने द मॅन इन द मून (१९९१) मधून स्क्रीनवर पदार्पण केले. तिला १९९९ मध्ये क्रूल इंटेन्शन्स चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिकेसह आणि ब्लॅक कॉमेडीसाठी यश मिळाले. कॉमेडी लीगली ब्लॉन्ड (२००१) आणि २००३ चा त्याचा पुढचा भाग लीगली ब्लॉंड २: रेड, व्हाइट अँड ब्लॉंड यामध्ये एल वुड्सची भूमिका केल्याबद्दल आणि रोमँटिक कॉमेडी स्वीट होम अलाबामा (२००२) मध्ये भूमिका केल्याबद्दल तिला व्यापक ओळख मिळाली. वॉक द लाइन (२००५) या संगीतमय बायोपिकमध्ये जून कार्टर कॅश (अमेरिकन देशी गायक आणि गीतकारच्या) भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला.[१] विदरस्पूनने चित्रपटात स्वतः गायन केले आणि तिची गाणी थेट प्रेक्षकांसमोर सादर करावे लागले. तिला गायन प्रशिक्षक रॉजर लव्ह यांच्या मदतीने या भूमिकेसाठी गाणे शिकण्यासाठी सहा महिने घालवावे लागले. अकादमी पुरस्कारासोबत तिने गोल्डन ग्लोब्स, ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार जिंकले. +बऱ्याच काळानंतर तिचा एकमेव बॉक्स-ऑफिस यशस्वी रोमँटिक नाट्यपट वॉटर फॉर एलिफंट्स (२०११) होता. कारकिर्दीच्या मंदीच्या काळात, विदरस्पूनने वाईल्ड (२०१४) या नाट्यपटाची निर्मिती आणि अभिनय करून पुनरागमन केले, ज्यासाठी तिला दुसरे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले.[२] ह्यामध्ये तिने पॅसिफिक क्रेस्ट ट्रेलच्या १००० मैलाच्या पदयात्रेवरच्या अमेरिकन लेखिका चेरिल स्ट्रायडचे चित्रण केले होते.[३] +त्यानंतर तिच्या "हॅलो सनशाईन" कंपनीच्या अंतर्गत अनेक महिला-नेतृत्वातील साहित्यिक रूपांतरांमध्ये तिने मुख्यतः टेलिव्हिजनमध्ये निर्मिती आणि अभिनय केला आहे. यामध्ये एचबीओ नाटक मालिका बिग लिटिल लाईज (२०१७-१९), ऍपल टीव्ही+ नाटक मालिका द मॉर्निंग शो (२०१९ पासून सुरू), आणि हुलीवरीललिटील फायर्स एव्ह्रीव्हेयर (२०२०) यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्यासाठी, तिने २०१७ चा उत्कृष्ट मर्यादित मालिकेसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. तिने गॉन गर्ल (२०१४) आणि व्हेअर द क्रॉडॅड्स सिंग (२०२२) आणि डेझी जोन्स अँड द सिक्स (२०२३) या लघुपट रुपांतरणांची निर्मिती देखील केली आहे. +विदरस्पूनकडे "रीस बुक क्लब"[४] आणि "ड्रेपर जेम्स" (कपड्यांची कंपनी) देखील आहे.[५] ती मुलांसाठी आणि महिलांसाठी अनेक संघटनांमध्ये गुंतलेली आहे. ती चिल्ड्रन्स डिफेन्स फंड (CDF) च्या बोर्डावर काम करते आणि २००७ मध्ये एव्हॉन उत्पादनांची ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली, ती महिलांच्या कारणांसाठी समर्पित धर्मादाय एव्हॉन फाऊंडेशनच्या मानद अध्यक्ष म्हणून काम करते. +विदरस्पून लहान असताना तिचे कुटुंब जर्मनीतील वीसबाडेन शहरात आणि नॅशव्हिल, टेनेसी येथे राहिले होते.[६] तिचे वडीलांनी, जॉन ड्रेपर विदरस्पूनने, युनायटेड स्टेट्स आर्मी रिझर्व्हमध्ये लेफ्टनंट म्हणून काम केले होते. २०१२ पर्यंत ते कान-नाक-घसा तज्ञ म्हणून खाजगी रुग्णालयामध्ये होते.[७][८] तिची आई, मेरी एलिझाबेथ "बेट्टी" विदरस्पून, वँडरबिल्ट विद्यापीठात नर्सिंगची प्राध्यापक होती आणि तिने बालरोग नर्सिंगमध्ये पीएचडी केली होती.[९][१०] तिचे पालक अद्याप कायदेशीररित्या विवाहित आहेत, जरी ते १९९६ मध्ये वेगळे झाले.[११] +मार्च १९९७ मध्ये विदरस्पून अभिनेता रायन फिलिपला तिच्या २१ व्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटली.[१२] त्यांनी ५ जून १९९९ रोजी दक्षिण कॅरोलिनामध्ये लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी एवा एलिझाबेथ फिलिप, (जन्म ९ सप्टेंबर १९९९) आणि मुलगा डेकॉन रीझ फिलिप, (जन्म २३ ऑक्टोबर २००३). ऑक्टोबर २००६ मध्ये, विदरस्पून आणि फिलिप यांनी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांचा विवाह अधिकृतपणे ५ ऑक्टोबर २००७ रोजी संपला व फिलिप आणि विदरस्पून त्यांच्या मुलांचा संयुक्त ताबा घेतात.[१३][१४] +विदरस्पून २००७ ते २००९ पर्यंत तिचा सहकलाकार जेक जिलेनहाल याच्याशी संबंधात होती.[१५][१६] फेब्रुवारी २०१० मध्ये, ती टॅलेंट एजंट आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट एजन्सीमधील मोशन पिक्चर टॅलेंटचे सह-प्रमुख जिम टोथ यांच्याशी नातेसंबंधात असल्याची नोंद झाली.[१७][१८] त्यांनी २६ मार्च २०११ रोजी कॅलिफोर्नियामध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे, टेनेसी जेम्स टॉथ, ज्याचा जन्म २७ सप्टेंबर २०१२ रोजी झाला.[१९] मार्च २०२३ मध्ये, विदरस्पून आणि टॉथ यांनी लग्नाच्या ११ वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली.[२०] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5270.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..037ff05551c2ca61e597b7992adff34d8bc3f6cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5270.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 49°26′28″N 1°5′47″E / 49.44111°N 1.09639°E / 49.44111; 1.09639 + +रोआँ ही फ्रान्स देशातील नॉर्मंदी ह्या प्रदेशाची राजधानी आहे. हे शहर फ्रान्सच्या वायव्य भागात सीन नदीच्या काठावर वसले आहे. रोआँ हे फ्रान्समधील ३६वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5277.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7db8700d2be477c170001049f24427da1f82e734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5277.txt @@ -0,0 +1,4 @@ +१९° ४७′ ३१″ N, ७४° ३०′ ०५″ E +रुई महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे. +रुई गाव शिर्डी शहरानजीक वसलेले आहे. पिंपळवाडी, निघोज, सावळीविहीर बुद्रुक, शिंगवे आणि कोकमठाण ही शेजारील गावे आहेत. +गावाची लोकसंख्या ५२११ असुन २६९६ पुरुष आणि २५१५ स्त्रिया आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5282.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ead1c240515f040ed6881d1da547d8d645b6ccb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5282.txt @@ -0,0 +1 @@ +रुई मनुएल सेझार कोस्टा (मार्च २९, इ.स. १९७२:लिस्बन, पोर्तुगाल - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5304.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffa75d5e2e5c9690fd2b5e790bde76feaaaf6c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5304.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७४५ असलेले रुखनखेडा प्रा.अडवत हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील २३०.३७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १३२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६५५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ४४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा अडावद येथे आहे. माध्यमिक शाळा अडावद येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अडावद येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - सहकारी बँका, स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5356.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ed344252768db8b0d8279e9544dbb0c1e8caac3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5356.txt @@ -0,0 +1 @@ +रुथ एमिली वेस्टब्रूक (१२ जुलै, १९३०:इंग्लंड - ७ एप्रिल, २०१६:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६३ दरम्यान ११ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5390.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecd981ba74abbd53146135ac187c031d910a0ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5390.txt @@ -0,0 +1 @@ +रुद्रसेना दुसरा (इ.स.३८०-इ.स.३८५) वाकाटक राजवंशाच्या प्रवरापुरा-नंदीवर्धन शाखेचे राजा होते. त्यांचे राज्य फार अल्पकाळासाठी होते. त्यांनी गुप्त सम्राट दुसऱ्या चंद्रगुप्तची मुलगी प्रभावतीगुप्तशी लग्न केले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे प्रभावतीगुप्तने त्यांचे पुत्र दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन हे सर्व अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या नावावर दीर्घकाळ राज्य केले. [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5404.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..919769b9457d111b84b84e82633691bd4125e288 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5404.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्वेचुआ ही दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा आहे. ही इंका साम्राज्यची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिले, कोलंबिया, इक्वेडोर व पेरू या देशांत ही बोलली जाते. +या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्म व क्रियापद अशी असते. तसेच अनेक संधी व समास असतात. +बोलिव्हिया, व पेरू ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5413.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df37ff26fc89436ddba6ed2ff8358997ccf458b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5413.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय रुपयावरील लेख येथे आहे. +रुपया हा भारतीय उपखंडातील काही देशातील चलनी नाणे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5414.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df37ff26fc89436ddba6ed2ff8358997ccf458b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5414.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय रुपयावरील लेख येथे आहे. +रुपया हा भारतीय उपखंडातील काही देशातील चलनी नाणे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5428.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3d48b27eafa593bfc9f0a2c0702b2d2b0121a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5428.txt @@ -0,0 +1 @@ +रुपांजली शास्त्री (१४ नोव्हेंबर, १९७५:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९९-२००० दरम्यान एक कसोटी आणि १२ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. शास्त्री मध्य प्रदेश, एर इंडिया आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_543.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dea494d7a2d56194daaa0f743c2f35d66c29d0c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_543.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्नापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5434.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..304fd318f051e2a7b6afada752c2b1a561d26d2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5434.txt @@ -0,0 +1,3 @@ +रुपाली रामदास रेपाले (जन्म February फेब्रुवारी 3 1982 मुंबई), ही [भारतीय] खुल्या पाण्याची लांब पल्ल्याची जलतरणपटू आणि ट्रायथिलेट आहे. १५ ऑगस्ट १९९४ रोजी तिने १६ तास ७ मिनिटांत इंग्लिश चॅनेल पोहून पार केला. [१] [२] आणि ती त्या वर्षातील सर्वात तरुण यशस्वी जलतरणपटू (१२ वर्ष) बनली. [३] तिच्या जलतरण कारकिर्दीत जिब्राल्टर स्ट्रेट, पल्क स्ट्रेट, बास स्ट्रेट, कुक स्ट्रेट, [४] रॉबेन आयलॅंड चॅनेल आणि मुंबई-धरमतर चॅनेल असे एकूण सात पल्ले तिने पोहून पूर्ण केले आहेत. [५] [६] +रुपाली रीपाले यांचा जन्म मुंबईत झाला, ती रामदास आणि रेखा रेपाळे यांची मुलगी. ग्रामीण भागातील पुण्यात जन्मलेले दोन्ही पालक सत्तरच्या दशकात लग्नाच्या आधी मुंबईत भांडुप येथे स्थायिक झाले. रुपालीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी मिळविली. [७] रुपालीने अगदी लहान वयातच पोहण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यात प्राविण्य मिळवले. अगदी लहान वयातच तिने उल्लेखनीय प्रगती केली. तासन् तास् पोहणाऱ्या रुपालीची तयारी तिच्या प्रशिक्षकांच्या लक्षात आली. आणि नंतर तिच्या वडिलांच्या पाठिंब्याने तिने लवकरच लांब पल्ल्याच्या आणि नंतर मोकळ्या समुद्री पाण्यात प्रशिक्षण घेणे सुरू केले. पोहण्याव्यतिरिक्त ती ट्रायथलॉन इव्हेंटमध्येही भाग घेते आणि त्यामध्ये बरेच प्राविण्य मिळवले आहे. [८] +रुपाली या जलशुद्धीकरण उपकरण बनविणाऱ्या "रुपाली इंडस्ट्रीज"च्या संस्थापक आणि संचालक आहेत, [१६] वेळ मिळेल तेव्हा स्थानिक जलतरण तलावात प्रशिक्षण देणे त्यांना आवडते.   diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5438.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245a8b642644922f1d85edcccd94100670f77b8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5438.txt @@ -0,0 +1 @@ +रुपर्ट क्लार्क तथा रुपी (सप्टेंबर १०, इ.स. १९७५ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5440.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5631a10cf5d02c322bea3b2fd69f0ef486b4fbd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5440.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०६२ असलेले रुपीनगट्टा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ९०६.०४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ५१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २३४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ९२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा पयडी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा पेंढरी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा पेंढरी येथे आहे. पदवी महाविद्यालय पेंढरी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5448.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cda0ad9737cbc4264862ac1d03fe753598bd692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5448.txt @@ -0,0 +1,6 @@ +रुफस डूज ज्युडी ॲट कार्नेगी हॉल हा कॅनडा-अमेरिकन गायक-गीतकार रुफस वेनराइटचा सहावा अल्बम (आणि पहिला थेट अल्बम) आहे जो डिसेंबर 2007 मध्ये जेफन रेकॉर्ड्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला. या अल्बममध्ये जून 14-15, 2006 रोजी त्याच्या विक्री झालेल्या अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ज्युडी गारलँड यांना कार्नेगी हॉलमध्ये श्रद्धांजली वाहणा li ve्याथेट रेकॉर्डिंगचा समावेश आहे. [१] स्टीफन ओरेमस यांनी आयोजित केलेल्या 36 तुकड्यांच्या ऑर्केस्ट्राच्या पाठिंब्याने, व्हेनराईटने 23 एप्रिल 1961 रोजी गारलँडची मैफली पुन्हा तयार केली, ज्याला बऱ्याचदा "व्यवसायातील इतिहासातील सर्वात महान रात्र" समजले जाते. [२] गारलँडचा 1961 मधील डबल अल्बम, 25 पेक्षा जास्त अमेरिकन पॉप आणि जाझ मानकांसह ज्युनी येथील कार्नेगी हॉलचा पुनरागमन कामगिरी अत्यंत यशस्वी ठरली. सुरुवातीला त्यांनी बिलबोर्ड चार्टवर 95 आठवडे घालवले आणि पाच ग्रॅमी पुरस्कार ( वर्षाच्या अल्बमसह, सर्वोत्कृष्ट अल्बम कव्हर) मिळवले., सर्वोत्कृष्ट एकल गायन कामगिरी - महिला आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी योगदान - लोकप्रिय रेकॉर्डिंग ). [३] [४] +त्यांच्या अल्बमसाठी, वाइनराईटला ग्रॅमी अवॉर्ड्सने देखील ओळखले होते, २०० Best मध्ये सर्वोत्कृष्ट पारंपारिक पॉप व्होकल अल्बमसाठी नामांकन मिळवले. [५] श्रद्धांजली मैफिली लोकप्रिय असताना आणि समीक्षकांकडून अल्बमला चांगला प्रतिसाद मिळाला असताना अल्बमची विक्री मर्यादित होती. कार्नेगी हॉलमधील रुफस डूज्यू हे तीन देशांमध्ये मानांकन मिळवू शकले. बेल्जियममध्ये 84 84 व्या क्रमांकावर, नेदरलँडमधील 88 number व्या क्रमांकावर आणि अमेरिकेच्या बिलबोर्ड २०० वर १ 17१ क्रमांकावर आहे. [६] [७] [८] +अल्बमवरील पाहुण्यांमध्ये वॅनवाईटची बहीण मार्था वाईनराईट (" स्टॉर्मी वेदर "), त्याची आई केट मॅकगॅरिगल (पि यानो, " ओव्हर इंद्रधनुष्य ") आणि गारलँडची एक मुलगी लोर्ना लुफ्ट (" आपण गेल्यानंतर गेली ") यांचा समावेश आहे. अल्बमशी संबंधित, 25 फेब्रुवारी 2007 लंडन पॅलेडियम येथे चित्रित श्रद्धांजली मैफिली रुफस म्हणून डीव्हीडीवर रिलीज झाली ! रुफस! रुफस! जुडी नाही! जुडी! जुडी !: लंडन पॅलेडियममधून थेट 4 डिसेंबर 2007 रोजी. +पिचफोर्क मीडियाच्या म्हणण्यानुसार, वेनराईटने 11 सप्टेंबर नंतरच्या आठवड्यात आणि काही महिन्यांत कार्नेगी हॉल अल्बम ऐकण्यास सुरुवात केली, काही स्वस्त शोबीझ चीअरची लालसा केली, परंतु काहीतरी अधिक खोलवर शोधून तो जखमी झाला ". [९] त्यानंतरच्या दहशतवाद आणि इराकवरील स्वारीवरील युद्धामुळे वाईनराईटला "अमेरिकन कोणत्याही गोष्टीबद्दल मानसिक आघात आणि मोहभंग" झाला. [१०] "अमेरिका किती महान असायचा" याची आठवण करून दिली, असा दावा करून अमेरिकन इतिहासातील अशांत काळात अल्बमबद्दल त्यांनी केलेल्या कौतुकाची उदाहरणे वैनराईट यांनी दिली. + त्या अल्बम असो, कितीही गडद गोष्टी दिसत असल्या तरी त्याने सर्व काही उजळ केले. तिच्या आवाजाच्या निर्दोषतेमुळे ती जगाला हलकी करण्याची क्षमता तिच्यात होती. तिचे मटेरियलचे अँकर साहजिकच तिच्या संगीताबद्दलच्या भक्तीमुळे होते. आपणास असे कधीच वाटत नाही की तिने कधीही गायलेल्या गाण्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास नव्हता. +"गाण्याचे आवर्तन म्हणून हे पुन्हा करणे मजेदार ठरेल" असे वॅन राईटने आपल्या कारमध्ये चालवताना पाहिले. [१०] त्यानंतर लवकरच त्याने न्यू यॉर्कमधील नाट्यनिर्मिती जारेड गेलर (जो नंतर डेव्हिड फॉस्टरबरोबर श्रद्धांजली मैफिलीचे सह-निर्माण करेल) यांच्याकडे कल्पना घेऊन एक स्वप्न साकार करण्याच्या अपेक्षेने व्यक्त केले. [११] सुरुवातीला गेलर यांना ती कल्पना "वेडा" वाटली, परंतु तो आणि वेनराईट पर्यायांवर चर्चा करत राहिले. अखेरीस, जेलरने वर्षात आगाऊ कार्नेगी हॉल बुक करण्यासाठी व्हेनराईटच्या शेड्यूलमध्ये या दोघांना उत्पादन करण्यास सहाय्य करण्याचे कबूल केले. एकदा ठिकाण आरक्षित झाल्यावर प्रकाश, मायक्रोफोन स्थान आणि प्रवर्धन यासारख्या स्टेजिंग घटकांवर चर्चा झाली. स्टीफन ओरेमस यांनी 36-तुकड्यांच्या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर म्हणून स्वाक्षरी केली आणि फिल रॅमोन यांनी या रेकॉर्डिंगची जबाबदारी स्वीकारली. [१२] [१३] तालीम एप्रिल २०० in मध्ये सुरू झाली आणि तालीम कक्षांमध्ये सराव करणे सोपे झाले असते तर जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमधील लिंच आणि ज्यू हेरिटेज म्युझियम ऑफ ज्यू हेरिटेज यासारख्या मोठ्या थिएटर्सचा उपयोग केला गेला कारण "रुफस हे काम करण्यासाठी एक भावना इच्छित होता. स्टेजवरील सामग्री ". आर्थिक निर्बंधांच्या परिणामी, पूर्ण ऑर्केस्ट्रा तालीम शोच्या दोन दिवस आधी आणि प्रत्येक कामगिरीचा दिवस (मैफिलीच्या काही महिन्यांपूर्वी वाद्यांच्या लहान गटांसह सराव सुरू झाला) होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5453.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bdcad89d0c7608e48ae7e9ed0c34560deeab511 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5453.txt @@ -0,0 +1,3 @@ +रुबिना छेत्री किंवा रुबिना क्षेत्री (२६ नोव्हेंबर, १९९३ - ) ही  नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते. +छेत्री नेपाळच्या संघाची नायिका आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5459.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d43f1c28fb4410a9e76936156393afc11670729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5459.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२ जुलै, १९९७ (1997-07-22) (वय: २६) +रुबिया हैदर झलिक (जन्म २२ जुलै १९९७) ही बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेशच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी यष्टिरक्षक आणि डावखुरी फलंदाज म्हणून खेळते.[२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5469.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acba7f26bb214fd214607ae4e6cb60145ce72c35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5469.txt @@ -0,0 +1,6 @@ +रुबी एफ. सिया (१८४४ - १९५५) ही एक चिनी शिक्षिका होती. आयोवातील कॉर्नेल कॉलेजची पहिली चिनी पदवीधर होती. ती १९१० च्या वर्गाची सदस्य होती. +तिचा जन्म फूचो (फुझोऊ) येथे झाला होता. ती सिया हेंग - तोऊ या मेथडिस्ट मंत्री आणि शिक्षिकेची मुलगी होती.[१][२] तिचा काका सिया सेक ओंग हा देखील मेथडिस्ट मंत्री आणि शिक्षक होता.[३] प्रथम १९०० मध्ये उत्तर अमेरिकेत प्रवास केला आणि १९१० मध्ये मेथडिस्ट चर्च - संलग्न कॉर्नेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यारितीने ती या शाळेची पहिली चिनी पदवीधर बनली.[४] तिला १९१८ मध्ये मानद पदव्युत्तर पदवी आणि १९३६ मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली.[५][६] १९११ आणि १९१२ मध्ये बाल्टीमोर महिला महाविद्यालय आणि १९२० आणि १९२१ मध्ये अमेरिकेच्या भेटीदरम्यान टीचर्स कॉलेज कोलंबिया विद्यापीठ अभ्यासक्रम घेतला होता. +अमेरिकेत असताना ती ' द चायनीज स्टुडंट्स मंथली' याची सहयोगी संपादक होती.[७][१] ते मासिक जागतिक चिनी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात योगदान देणारे होते.[८] तिच्या चुलत बहीणीचे माबेल सिया हिचेही शिक्षण आयोवामध्ये झाले होते. +सियाने १९०४ मध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत चीनला प्रवास केला.[९] तिच्या महाविद्यालयीन वर्षांमध्ये चर्चच्या कार्यक्रमांमध्ये तीने सहयोग दिला होता.[१०] महाविद्यालयानंतर चीनला परतल्यावर, सियाने पारंपारिक अपेक्षा ओळखून शिक्षणात आधुनिकीकरण आणि [११] मुलींच्या शिक्षणासाठीची बाजु जोरदार मांडली. उदाहरणार्थ, महिलांनी घरगुती जबाबदाऱ्या अधिक शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी तिने रसायनशास्त्र, पोषण आणि शरीरविज्ञान अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले.[१२] ती ह्वा नान कॉलेज[१३] फूचो येथील मेथोडिस्ट मिशनरी महिला महाविद्यालयात [१४] संगीताची शिक्षिका आणि संचालक होती.[१५][१६] ती फूचो वुमन्स पॅट्रिओटिक सोसायटीची संस्थापक होती.[१७] +सिया १९२० ते १९२१ पर्यंत कॉन्फरन्स प्रतिनिधी आणि व्याख्याता म्हणून अमेरिकेत परतली.[५][१८] ती १९३६ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळेस तिने आंतरराष्ट्रीय मेथोडिस्ट परिषदेत भाग घेतला होता.[१९] तेथे तिने व्याख्याने दिली, आणि तिच्या महाविद्यालयासाठी निधी गोळा केला.[४] तिने १९४० आणि १९४१ मध्ये अमेरिकेत आणखी एक व्याख्यान दौरा केला.[२०][२१] +सियाचे १९५५ मध्ये शांघाय शहरात निधन झाले. त्यावेळेस ती सुमारे सत्तर वर्षांची होती.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5477.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aacce038e7696579a8e42c77f61eb242418a5206 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5477.txt @@ -0,0 +1 @@ +रुबेन्स रुबिन्हो गॉन्साल्वेस बॅरिकेलो (२३ मे, १९७२ - ) हा ब्राझीलचा फॉर्म्युला वन चालक आहे. याने १९९३-२०११ दरम्यान ११ ग्रां प्री शर्यती जिंकल्या तर ६८ वेळा पहिल्या तीन क्रमांकात आला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5485.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edcd2953e04f8877e9f404900e2b714d012fa5d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5485.txt @@ -0,0 +1 @@ +हे रामायणातील सुग्रीवाची पत्नीचे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5505.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8cbb0af6d8242d98741ec991a3f7cf7392cfd68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5505.txt @@ -0,0 +1 @@ +रुवान सेनानी कलपागे (१९ फेब्रुवारी, १९७०:कँडी, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९९२ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी आणि ८६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5518.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dca5b400a60b913447a8f4602c8c849920fa9551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5518.txt @@ -0,0 +1 @@ +रुस्टेनबर्ग दक्षिण आफ्रिकेतील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5607.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c690e8d2d166862b88ee20466a6a9a2ee616232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5607.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतातील पंजाब राज्यातील एक शहर व जिल्हा आहे. (पंजाबी: ਰੋਪੜ ; रोमन लिपी: Ropar) नवीन नाव : रूपनगर (पंजाबी:ਰੂਪਨਗਰ) . हे शहर रूपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. चंडीगडपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर हे शहर आहे. +भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड येथे इ.स. २००८ पासून सुरू करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5627.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b91a553a2ad3c01661b3362c452d5568e613f23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5627.txt @@ -0,0 +1,2 @@ +रुपाली भोसले ( २९ डिसेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. रुपाली आई कुठे काय करते! या मालिकेसाठी ओळखली जाते. रुपाली हिने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[१] +तिने आपल्या करिअरची सुरुवात मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मराठी कार्यक्रमातून केली. नंतर तिने २००७ मध्ये रिस्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5629.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8377dfe57b51d035ea3c2a5657e3f96cd8d62797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5629.txt @@ -0,0 +1,8 @@ + रूपावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5633.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7398959542c1986cda3a21deace5e861a6efcfcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5633.txt @@ -0,0 +1,2 @@ +सुलोचना ऊर्फ रूबी मेयर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.[१] +१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5657.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a2e10cd4995d525066e7d4e44ea21507dd004aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5657.txt @@ -0,0 +1,6 @@ +रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे (फेब्रुवारी १६, इ.स. १८७६: मुर्डी, महाराष्ट्र - मे ६, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरुपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले. +रघुनाथ परांजप्यांचा जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १८७६ रोजी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण 'ट्रायपॉस' परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रॅंग्लर असे म्हणतात. +इ.स. १९०२ ते इ.स. १९२७ या काळात रॅंग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रॅंग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रॅंग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रॅंग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रॅंग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. +रॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत. +इ.स. १९६५ साली एटीफोर नॉट आऊट नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी मे ६, इ.स. १९६६ रोजी वृद्धापकाळाने रॅंग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले. +गणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रॅंग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आढळते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5675.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5836efcd60e61a696790b19e7b0d93850e453a3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5675.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॅपिड सिटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: RAP, आप्रविको: KRAP, एफ.ए.ए. स्थळसूचक: RAP) हा अमेरिकेतील साउथ डकोटा राज्यातील रॅपिड सिटी शहरात असलेला विमानतळ आहे.[१] शहरापासून ९ मैल नैऋत्येस असलेला हा विमानतळ माउंट रशमोर पासून ३१ मैल अंतरावर आहे. +येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. स्कायवेस्ट एरलाइन्स, अलेजियंट एर आणि मेसा एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5677.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83f22ce2ec67e7bb340896428969cc51e9a6b227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5677.txt @@ -0,0 +1,10 @@ +रॅफल्स हॉटेल (इंग्लिश: Raffles Hotel) हे सिंगापूर शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. १८८७ साली आर्मेनियन उद्योगपत्यांनी बांधलेल्या ह्या हॉटेलला सिंगापूराचा संस्थापक थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स ह्याचे नाव देण्यात आले आहे. ही रॅफल्स हॉटेल्स आणि रेसोर्ट्सची सर्वोत्तम दर्जाची मालमत्ता आहे व फाईर्मौंत रॅफल्स हॉटेलस इंटरनॅशनलची सहभागीदारी आहे.[१] +हे हॉटेल १८३० मध्ये बीच हाऊस बांधून प्रथम सुरू झाले. सन १८७८ मध्ये ही इमारत डॉ.चार्ल्स एममेरसोन यांनी भाड्याने घेतली आणि एममेरसोन’स हॉटेल म्हणून हे ओळखले जाऊ लागले. सन १८८३ मध्ये डॉ चार्ल्स यांचा मृत्यू झाला व हे हॉटेल बंद पडले. त्यानंतर डॉ.चार्ल्स यांचा भाडे करार संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर १८८७ पर्यन्त रॅफल्स इन्स्टिट्युटने त्याचा वापर बोर्डिंग हाऊस म्हणून केला.[२] +पहीला भाडे करार संपताच सरकीस बंधूंनी ही मालमत्ता भाड्याने घेतली आणि त्याचे हाय एंड हॉटेल मध्ये परावर्तीत केले. कांही महिन्यांनंतर म्हणजेच १ डिसेंबर १८८७ मध्ये त्यांनी १० खोल्यांचे हॉटेल सुरू केले. बीच जवळ असल्याने आणि या हॉटेलचे उच्चतम सेवेची प्रसिद्दी असल्याने आणि राहण्याची व्यवस्था चांगली असल्याने येथे गिऱ्हाइकात हे प्रसिद्द आहे. +या हॉटेलचे पहिले १० वर्षात मुलाच्या बीच हाऊस मध्ये नवीन तीन इमारतींची भर पडली. सन १८९० मध्ये प्रथम दोन दुमजली विंग उभारल्या, प्रतेक विंग मध्ये २२ अथीती सूट, त्यानंतर लवकरच सन १८९४ मध्ये सरकीस बंधूंनी ३ बीच रोड वरील शेजारील इमारत भाड्याने घेतली, तिचे रेंनोवेशन केले आणि पाम कोर्ट विंग पूर्ण केले. या नवीन सहभागाने या हॉटेलच्या ७५ खोल्या झाल्या. +कांही वर्षांनंतर मुळंचे बीच हाऊसचे जागेवर नवीन इमारत बांधली. तिचा आराखडा रिजेन्ट अल्फ्रेड जॉन बीडवेल्ल ऑफ स्वान आणि मकलेरिण या वास्तुविशारदाणी बनविलेला होता. ही इमारत १८९९ मध्ये पूर्ण झाली. या मुख्य इमारतीत त्या देशातील विविध प्रकारच्या कलाकुसरीची वैशिष्टे रेखाटली होती. तसेच त्यात विध्युत पंखे आणि लाइट्स लावलेले होते. रॅफल्स हॉटेल हे त्या विभागातील विध्युत लाइट असणारे पहीले हॉटेल होते. +सन १९८७ मध्ये म्हणजेच मूळं हॉटेल सुरू झालेल्या दिवसापासून १०० वर्षांनंतर सिंगापूर सरकारने रॅफल्स हॉटेलची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली.[३] +सिंगापूर शहाराचे मध्यवर्ती ठिकाणी ब्रास बासह कॉम्प्लेक्स आणि सिव्हिलयन वॉर मेमोरियल जवळ आहे. हे पंचतारांकित हॉटेल हाजी लेन आणि चायना टाऊन हेरिटेज केंद्राजवळ आहे. +या हॉटेल मध्ये १०३ वातानुकूलित खोल्या आहेत. त्यात रेफ्रीजरेटर, मिनिबार, मनोरंजनासाठी LCD टेलीविजन, इंटरनेट, बाथरूम, टॉयलेट, हेयर ड्रायर, टेलिफोन, मेज इ. सुविधा आहेत. +येथे स्पा, अल्पोपअहार, भोजन, २४ तास इन व चेक आऊट, व्यवसाय केंद्र, व्हरांड्यात दैनिक, पूल, पार्किंग आहेत. येथे १५ रेस्टारंट्स आहेत.[४] +या हॉटेल मध्ये बेसिक सुविधा, खानपान, व्यवसाय सेवा, वैयक्तिक सेवा, शरीर स्वास्थ्य सेवा, प्रवाशी सेवा, खोली सुविधा यांचा समावेश आहे.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5681.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..328f99f9e44033a35816aaf3aa76ea3908d5b7af --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5681.txt @@ -0,0 +1,2 @@ +रँडम ऍक्सेस मेमरी अर्थात रॅम हा संगणकाचा माहिती साठवण्याचा एक भाग आहे.[१] हा भाग संगणकामध्ये स्मृती सारखा काम करतो. रॅंडम एकसेस म्हणजे साठवलेली माहिती कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. रॅमला पुरवण्यात येणारी उर्जा खंडित केल्यास रॅमवर साठवलेली सर्व माहिती नष्ट होते.याविपरीत हार्ड-डिस्क्, कॉम्पॅक्ट् डिस्क् (CD), डि. व्हि. डि. (DVD) मधील माहिती ऊर्जा खंडित केल्यानंतर मिटवली जात नाही. +रॅमचे मुख्यता दोन प्रकार आहेत जे म्हणजे स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. स्टॅटिक रामचा उपयोग कॅचे मेमरी म्हणून होतो तर डायनामिक रॅमचा उपयोग वेगवेगळे प्रोग्राम संगणकामध्ये चालवण्यासाठी होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5689.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2e175e3e5772583f4580cd0b1b8627e17f153a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5689.txt @@ -0,0 +1 @@ +रॅम्बो सर्कस ही भारतातील नावाजलेली सर्कस आहे. सुजित, दिलीप व प्रवीण वाळिंबे हे या सर्कसचे मालक आहेत. या सर्कसमध्ये एकूण १५० स्त्री व पुरुष कलावंतांचा समावेश असून, सुमारे २०० अन्य कर्मचारी आहेत. याशिवाय सर्कसमध्ये चार हत्ती, दोन उंट, आठ घोडे, एक तट्ट, ऑस्ट्रिलियन कुत्री व पोपट आदी प्राणी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5694.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc147498a7f57bd0e57509a0c89390431283fd9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5694.txt @@ -0,0 +1,55 @@ +गुणक: 35°49′8″N 78°38′41″W / 35.81889°N 78.64472°W / 35.81889; -78.64472 + +रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे. +रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5710.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fdb0c6ae2a1393bd5da7fee05febf0d8097576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5710.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रे डगलस ब्रॅडबेरी (इंग्लिश: Ray Bradbury) (२२ ऑगस्ट, इ.स. १९२० - ५ जून, इ.स. २०१२) हे अमेरिकन विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा लेखक होते. ते त्यांच्या फॅरनहाइट ४५१ (इ.स. १९५३) या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या विज्ञानकथांचे संग्रह द मार्शियन क्रॉनिकल्स (इ.स. १९५०) आणि द इल्लुस्ट्रेटेड मॅन (इ.स. १९५१) हे सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर व कथांवर आधारित चित्रपट बनविले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5718.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9abb2d286d6f36c22a86c7774c4488ab9d82b6a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5718.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5719.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7de0829cb9b124ccef6d82685ebfde323f4c24c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5719.txt @@ -0,0 +1,21 @@ +रेमंड ऍलन लिओटा (इटालियन: [liˈɔtta]; डिसेंबर १८, १९५४ - मे २६, २०२२) एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता होता. फील्ड ऑफ ड्रीम्स (१९८९) मधील शूलेस जो जॅक्सन आणि मार्टिन स्कॉर्सेसच्या गुडफेलास (१९९०) मधील हेन्री हिल या भूमिकेसाठी तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. तो प्राइमटाइम एम्मी पुरस्कार विजेता अभिनेता होता आणि त्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन आणि दोन स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार नामांकन मिळाले होते. +लिओट्टाने प्रथम जोनाथन डेमे चित्रपट समथिंग वाइल्ड (१९८६) मधील रे सिंक्लेअरच्या भूमिकेसाठी लक्ष वेधले, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मोशन पिक्चर नामांकनासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. डॉमिनिक आणि यूजीन (१९८८), अनलॉफुल एंट्री (१९९२), कॉप लँड (१९९७) हॅनिबल (२००१), ब्लो (२००१), जॉन क्यू (२००२), किलिंग देम सॉफ्टली (२०१२), द यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका करणे सुरू ठेवले. प्लेस बियॉन्ड द पाइन्स (२०१२), किल द मेसेंजर (२०१४), मॅरेज स्टोरी (२०१९), आणि सोप्रानोस प्रीक्वेल थिएटरिकल चित्रपट द मेनी सेंट्स ऑफ नेवार्क (२०२१). +ते ER मधील त्यांच्या टेलिव्हिजन कामासाठी देखील ओळखले जात होते ज्यासाठी त्यांना २००४ मध्ये ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी द रॅट पॅक (१९९८) या दूरचित्रवाणी चित्रपटात फ्रँक सिनात्रा आणि लोर्का आणि टॉम मिशेल यांच्या भूमिकेत काम केले होते. टेक्सास रायझिंग (२०१५) ज्यासाठी त्याने स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार नामांकन मिळवले. त्याने जेनिफर लोपेझसोबत शेड्स ऑफ ब्लू (२०१६-२०१८) या नाटक मालिकेतही काम केले. ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी (२००२) या व्हिडिओ गेममध्ये त्याला टॉमी वर्सेटी म्हणूनही ओळखले जात असे. +लिओटा यांचा जन्म १८ डिसेंबर १९५४ रोजी नेवार्क, न्यू जर्सी येथे झाला. एका अनाथाश्रमात सोडून दिल्यावर, त्याला सहा महिन्यांच्या वयात टाउनशिप क्लर्क मेरी (नी एडगर) आणि ऑटो-पार्ट्स स्टोअरचे मालक अल्फ्रेड लिओटा यांनी दत्तक घेतले होते. त्याचे दत्तक पालक इटालियन आणि स्कॉटिश वंशाचे होते. आल्फ्रेड एक कर्मचारी संचालक आणि स्थानिक डेमोक्रॅटिक पार्टी क्लबचे अध्यक्ष होते. त्याचे दत्तक पालक प्रत्येकाने स्थानिक राजकीय पदासाठी अयशस्वीपणे धाव घेतली; आपल्या वडिलांच्या धावपळीसाठी फ्लायर्स वाटप करण्यासाठी परेडमध्ये उपस्थित राहिल्याचे आठवते. +लिओट्टाला लिंडा नावाची एक बहीण होती, तिला देखील दत्तक घेण्यात आले होते. तो म्हणाला की त्याला माहीत आहे की त्याला लहान मूल म्हणून दत्तक घेतले होते, आणि बालवाडीसाठी दाखवा आणि सांगा अहवाल सादर केला. त्याने २००० च्या दशकात त्याच्या जैविक आईचा शोध घेण्यासाठी एका खाजगी गुप्तहेराची नेमणूक केली, ज्यांच्याकडून त्याला समजले की तो बहुतेक स्कॉटिश वंशाचा आहे. त्याला एक जैविक बहीण, एक जैविक सावत्र भाऊ आणि पाच जैविक सावत्र बहिणी होत्या. +लिओटा युनियन, न्यू जर्सी येथे एका रोमन कॅथोलिक कुटुंबात वाढला, जरी त्याचे कुटुंब विशेषतः धार्मिक नव्हते. त्यांनी चर्चला हजेरी लावली आणि त्याला प्रथम जिव्हाळा मिळाला आणि त्याची पुष्टी झाली, परंतु कुटुंबाने जास्त प्रार्थना केली नाही. तो अधूनमधून त्याच्या दैनंदिन जीवनात प्रार्थनेचा वापर करत होता, एका मुलाखतकाराला सांगत होता, "... जर मी ठीक आहे तर मी प्रार्थना करेन... जर मला एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ वाटत असेल तर मी "आमच्या वडिलांचा" आणि "जय" म्हणेन. मेरीस "आजपर्यंत." १९७३ मध्ये, त्यांनी युनियन हायस्कूल मधून पदवी प्राप्त केली आणि नंतर त्यांना युनियन हायस्कूल हॉल ऑफ फेम असे नाव देण्यात आले. +कॉलेज संपल्यानंतर लिओटा न्यू यॉर्क शहरात राहायला गेली. त्याला शुबर्ट ऑर्गनायझेशनमध्ये बारटेंडर म्हणून नोकरी मिळाली आणि सहा महिन्यांत त्याने एजंट म्हणून काम केले. त्याच्या सुरुवातीच्या भूमिकांपैकी एक सोप ऑपेरा अनदर वर्ल्डवर जॉय पेरिनी म्हणून होता, ज्यावर तो १९७८ ते १९८१ या काळात दिसला. तो शो सोडून लॉस एंजेलिसला गेला. १९८३ च्या 'द लोनली लेडी'मधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. समथिंग वाइल्ड (१९८६) ही त्यांची पहिली प्रमुख भूमिका होती, ज्यासाठी त्यांना त्यांचे पहिले गोल्डन ग्लोब नामांकन मिळाले, हे नामांकन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मोशन पिक्चरसाठी आहे. १९८९ मध्ये, लिओट्टाने फील्ड ऑफ ड्रीम्स या कल्पनारम्य/नाटक चित्रपटात बेसबॉल खेळाडू शूलेस जो जॅक्सनचे भूत चित्रित केले. +१९९० मध्ये, लिओट्टाने मार्टिन स्कॉर्सेसच्या सर्वत्र प्रशंसनीय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी अकादमी पुरस्कार विजेत्या गुडफेलास चित्रपटात वास्तविक जीवनातील मॉबस्टर हेन्री हिलची भूमिका साकारली. १९९२ मध्ये, त्याने अनलॉफुल एन्ट्री या थ्रिलरमध्ये मनोरुग्ण पोलीस म्हणून काम केले. नो एस्केप या विज्ञान-कथा/अ‍ॅक्शन चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला. १९९६ मध्ये, त्याने साय-फाय/थ्रिलर अनफर्गेटेबलमध्ये काम केले. लिओट्टाने जेम्स मॅंगॉल्डच्या १९९७ च्या कॉप लँड चित्रपटात त्याच्या वळणासाठी टीकात्मक प्रशंसा मिळवली आणि १९९८ मध्ये फिनिक्समध्ये एक सक्तीचा जुगारी म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल त्याला टीकात्मक प्रशंसा मिळाली. +लिओट्टाने 1998 च्या टीव्ही चित्रपट द रॅट पॅकमध्ये गायक फ्रँक सिनात्राची भूमिका केली होती (ज्यासाठी त्याला स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार नामांकन मिळाले होते). डिसेंबर 2001 मध्‍ये सिटकॉम जस्ट शूट मीमध्‍ये त्याने स्‍वत:ची भूमिका केली. जानेवारी 2002 मध्‍ये त्‍याने 2002 च्‍या व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो: वाइस सिटीसाठी टॉमी वर्सेट्टीचा आवाज दिला. तो 2004 मध्ये ER या दूरचित्रवाणी नाटकात दिसला, त्याने "टाईम ऑफ डेथ" या भागामध्ये चार्ली मेटकाल्फची भूमिका केली. +ER भूमिकेने लिओटाला ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्यासाठी एमी मिळवून दिले (लिओटाने नंतर स्वतः ला फसवले आणि बी मूव्हीमध्ये एमी जिंकला). लिओट्टाने 2006 च्या सीबीएस टेलिव्हिजन मालिकेत स्मिथ भूमिका केली, जी तीन भागांनंतर शेड्यूलमधून काढली गेली. 2012 मध्ये लिओटा "व्हॉट अ क्रोक!" साठी पूर्णपणे बोलका भूमिकेत दिसला. डिस्ने चॅनल कॉमेडी मालिका Phineas & Ferb चा भाग. +लिओट्टाने 2001 मध्ये अँथनी हॉपकिन्स आणि ज्युलियन मूर यांच्या विरुद्ध हॅनिबल चित्रपटात न्याय विभागाचे अधिकारी पॉल क्रेंडलरची भूमिका केली होती. तसेच 2001 मध्ये ब्लो या चित्रपटात त्याने ड्रग डीलर जॉर्ज जंगच्या वडिलांची भूमिका केली होती. 2002 मध्ये तो जो कार्नाहन-दिग्दर्शित नार्क चित्रपटात डिटेक्टिव लेफ्टनंट हेन्री ओकच्या भूमिकेत दिसला, या भूमिकेमुळे इंडिपेंडंट स्पिरिट अवॉर्ड नामांकन आणि फिनिक्स फिल्म क्रिटिक्स सोसायटी अवॉर्ड्ससाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुषासाठी नामांकन मिळाले. +तो 2003 मध्ये जॉन कुसॅक आणि अल्फ्रेड मोलिना यांच्यासोबत, गडद भयपट-थ्रिलर आयडेंटिटीमध्ये दिग्दर्शक जेम्स मॅंगॉल्डसोबत पुन्हा एकत्र आला. 2005 मध्ये, त्यांनी नॅशनल जिओग्राफिक चॅनेलसाठी इनसाइड द माफिया कथन केले. 2006 मध्ये तो स्मोकिन' एसेसमध्ये दिसला - नार्कचे दिग्दर्शक कार्नाहान यांच्यासोबत पुन्हा एकत्र आले, ज्यामध्ये त्यांनी डोनाल्ड कॅरुथर्स नावाच्या एफबीआय एजंटची मुख्य भूमिका साकारली.[25] 2004 मध्ये, लिओट्टाने ब्रॉडवेमध्ये फ्रँक लॅन्जेलेन स्टीफन बेल्बर सामना खेळताना पदार्पण केले.[26][27][28] न्यू यॉर्क टाइम्सच्या बेन ब्रँटलीने लिओटाचे वर्णन "आकर्षक" असे केले परंतु "त्याच्या ब्रॉडवे पदार्पणासाठी त्याच्याकडे काम करण्यासारखे फारसे काही नाही."[२९] त्याच वर्षी तो यूकेमधील हेनेकिनच्या जाहिरातीत दिसला. जाहिराती शेवटी ऑफकॉमने "जाहिराती संहितेचा भंग केल्याच्या कारणास्तव खेचून आणल्या की मजबूत अल्कोहोल चांगले आहे." +2007 मध्ये लिओटा जॉन ट्रॅव्होल्टासोबत वाइल्ड हॉग्स या चित्रपटात आणि बॅटल इन सिएटलमध्ये शहराचा महापौर म्हणून दिसला. 2008 मध्ये त्याने क्युबा गुडिंग ज्युनियर सोबत हिरो वॉन्टेड मध्ये एक गुप्तहेर म्हणून काम केले. तसेच 2008 मध्ये, त्याने SpongeBob SquarePants भाग "What Ever Happened to SpongeBob?" मध्ये पाहुण्यांची भूमिका साकारली. एपिसोडमध्ये, तो बबल पॉपिन बॉईज नावाच्या टोळीच्या म्होरक्याला आवाज देतो, जो स्मृतीभ्रंश स्पंजबॉबला मारण्याचा प्रयत्न करतो (टॉम केनीने आवाज दिला).[31][32][33] 2009 मध्ये तो हॅरिसन फोर्डच्या सहकलाकाराच्या क्रॉसिंग ओव्हरमध्ये दिसला. लिओट्टाने 2009 च्या जोडी हिल कॉमेडी ऑब्झर्व्ह अँड रिपोर्टमध्ये डिटेक्टीव्ह हॅरिसनची भूमिका केली होती स्थानिक पोलिसांकडून सेठ रोगेनची नेमसिस म्हणून. 2011 मध्ये, त्याने चॅनिंग टाटमच्या विरुद्ध द सन ऑफ नो वन आणि त्याच्या कारकिर्दीत प्रथमच अल पचिनोसोबत काम केले. +2010 च्या दशकात, लिओटा डेट नाईट विथ स्टीव्ह कॅरेल, चार्ली सेंट क्लाउड विथ झॅक एफ्रॉन, स्नोमेन या स्वतंत्र नाटक आणि द रिव्हर सॉरोमध्ये दिसला, ज्यात लिओटा ख्रिश्चन स्लेटर आणि विंग र्हेम्स यांच्यासमवेत गुप्तचर म्हणून काम करत होते. त्याने ब्रॅड पिट आणि जेम्स गँडोल्फिनी सोबत 2012 च्या अँड्र्यू डोमिनिक चित्रपट किलिंग देम सॉफ्टली[35] आणि 2013 च्या एरियल व्रोमेन चित्रपट द आइसमन मध्ये रॉय डीमियोच्या पात्रात लिओटा सोबत काम केले.[36] मपेट्स मोस्ट वॉन्टेड (2014) मध्ये त्याची सहाय्यक भूमिका होती. +लिओट्टाने अभिनेत्री आणि निर्माती मिशेल ग्रेस यांच्याशी फेब्रुवारी 1997 मध्ये लग्न केल्यानंतर ते एका बेसबॉल गेममध्ये भेटले, जिथे तिचा माजी पती मार्क ग्रेस शिकागो शावकांसाठी खेळत होता. 2004 मध्ये घटस्फोट घेण्यापूर्वी या जोडप्याला कारसेन नावाची मुलगी होती. +जे लेनोच्या गॅरेजच्या एका भागावर, लिओट्टाने उघड केले की फ्रँक सिनात्राच्या मुली नॅन्सी आणि टीना सिनात्रा यांनी एकदा लिओटाला घोड्याचे डोके मेलमध्ये पाठवले होते. 1998 च्या एचबीओ टेलिव्हिजन चित्रपट द रॅट पॅकमध्ये लिओट्टाने त्यांची भूमिका साकारलेली पाहण्यासाठी लिओटा काम करत असलेल्या एका लघु मालिकेत त्यांच्या दिवंगत वडिलांची भूमिका करण्यास मनाई करत असताना हा विनोद होता. +फेब्रुवारी 2007 मध्ये, पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये दोन पार्क केलेल्या वाहनांमध्ये त्याच्या कॅडिलॅक एस्केलेडला क्रॅश केल्यानंतर प्रभावाखाली गाडी चालवल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्याने कोणतीही स्पर्धा न करण्याची विनंती केली. +वेस्टर्न टेक्सास रायझिंगच्या शूटिंगच्या अनुभवावरून, लिओटाने घोडेस्वारी चालू ठेवली आणि सप्टेंबर 2014 मध्ये म्हटले: "मला [शोमध्ये] घोडेस्वारी करण्याचे वेड होते. मला आता ते आवडते. मला कधीच हा छंद नव्हता. तो कदाचित माझा नवीन असेल छंद." +2018 मध्ये, एनबीसी क्राईम ड्रामा शेड्स ऑफ ब्लूमध्ये एफबीआयने लक्ष्य केलेल्या भ्रष्ट पोलीस म्हणून जेनिफर लोपेझसह त्याच्या भूमिकेवर चर्चा करताना, लिओटा लाँग आयलँड साप्ताहिकाच्या पत्रकाराला म्हणाले: +तुम्हाला शक्य तितक्या वेगवेगळ्या शैली करायच्या आहेत आणि मी तेच करत आलो आहे. मी मपेट्ससोबत चित्रपट केले आहेत. मी सिनात्रा केली. मी चांगले लोक आणि वाईट लोक केले. मी हत्तीसोबत चित्रपट केला. मी ठरवले की मी येथे वेगवेगळे भाग करून पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी आलो आहे. हे खरोखरच काय आहे. कारकीर्द हेच असले पाहिजे. +डेंजरस वॉटर्सच्या चित्रीकरणादरम्यान 26 मे 2022 रोजी सँटो डोमिंगो, डॉमिनिकन रिपब्लिक येथे वयाच्या 67 व्या वर्षी लिओट्टाचा झोपेत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या वेळी, त्याने जेसी निटोलोशी लग्न केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5721.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1de3db8b94b27e1af731fc2d221909f7b92061f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5721.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९१३ असलेले रेंगागाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३००.९६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ८० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा, कनिष्ठ माध्यमिक शाळा , माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय , मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5729.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d05db16ea7984ff9a6af9fef84b3a1c5d6eec02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5729.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेंडिमुरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5733.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44deaf262ddc718247de4c7164ee7142947dc817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5733.txt @@ -0,0 +1,8 @@ + रेंबावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_577.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1307b8f4b668b94717e5d541ec898665e9e57cff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_577.txt @@ -0,0 +1 @@ +रनाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5774.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05b4e37cc9074a0858593f9b511215018c860dc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5774.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेखा रमेश नार्वेकर (माहेरच्या राजलक्ष्मी नेवगीकर) एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. या सावंतवाडीचे कीर्तनकार तात्यासाहेब नेवगीबुवा यांच्या कन्या होत. त्यांचे आई आणि वडील दोघेही राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. तात्यासाहेबांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग होता. रेखा नार्वेकर कवडसे या दिवाळी अंकाच्या १९८१ ते १९८४ या काळात संपादिका होत्या. +लग्नानंतर रेखा नार्वेकर मुंबईत कुलाब्यात रहायला आल्या. तिथे त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5784.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a326ace20f6876b09bd216243aca92b74d5fef08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5784.txt @@ -0,0 +1,3 @@ +रेगन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रेगन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5791.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34503ae93187239684d6e301965521c64bbc22c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5791.txt @@ -0,0 +1 @@ +रेगिना कॅल्सिओ हा इटलीतील रेगियो कालाब्रिया शहरातील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९१४ मध्ये स्थापलेला हा क्लब इटलीच्या सेरी आ या अव्वल साखळीत खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5817.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b43050e4f5204ebbea5adf6767bf20d0b8ce05e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5817.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रेचेल स्टार (नोव्हेंबर २६, इ.स. १९८३:बर्लसन, टेक्सास, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5838.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..273df2241ce21e386c41cfc586836f70dec149fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5838.txt @@ -0,0 +1,3 @@ +रेजिनाल्ड अर्स्किन टिप फॉस्टर (एप्रिल १६, इ.स. १८७८:मॅल्व्हेर्न, वूस्टरशायर, इंग्लंड - मे १३, इ.स. १९१४:लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. +या दोन्ही खेळात इंग्लंडचे नेतृत्व करणारा फॉस्टर एकमेव खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5853.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..267118f83712fab21109f9eb2b0bab97b072c085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5853.txt @@ -0,0 +1 @@ +रेजिनाल्ड हॅरी मायबर्ग हँड्स (२६ जुलै, १८८८:केपटाउन, केप वसाहत - २० एप्रिल, १९१८:फ्रान्स) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१४ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5871.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5871.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5895.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7514476130ae2930a984c59233778fed1c18700 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5895.txt @@ -0,0 +1,3 @@ +रेड चिलीज एंटरटेनमेंट ही अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी २००२ मध्ये स्थापन केलेली भारतीय व्हिज्युअल इफेक्ट्स, निर्मिती आणि वितरण कंपनी आहे [२] बंद पडलेल्या ड्रीम्ज अनलिमिटेड मधून ही कंपनी तयार करण्यात आली होती. मुंबईत स्थित असलेल्या स्टुडिओचे क्रियाकलाप भारतातील आणि जगभरातील चित्रपटांचे सर्जनशील विकास, निर्मिती, विपणन, वितरण, परवाना, व्यापार आणि सिंडिकेशन या क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत. [३] गेल्या अनेक वर्षांमध्ये रेड चिलीजने अनेक हिंदी चित्रपटांचे हक्क विकत घेतले आहेत. +२००६ मध्ये, RCE ने व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ सुरू केला [४] जो रेड चिलीज VFX म्हणून ओळखला जातो. कंपनीची इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्स (२००८) आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबागो नाइट रायडर्स (२०१५) आणि इंटरनॅशनल लीग टी२० च्या अबू धाबी नाइट रायडर्स (२०२२) मध्ये देखील ५५% भागीदारी आहे. +संजीव चावला कंपनीचे माजी सीईओ होते, तर गौरी खान निर्माती आणि शाहरुख खान संस्थापक आणि सीएमडी म्हणून काम करतो. फेब्रुवारी २०१३ मध्ये, कोलकाता नाइट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली. [५] [६] [७] [८] गौरव वर्मा [९] रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्ये निर्माता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) म्हणून काम करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5897.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c751850f87156634821f37b596b71526cb63b31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5897.txt @@ -0,0 +1,4 @@ +रेड बुल अरेना (जर्मन: Red Bull Arena) हे जर्मनी देशाच्या लाइपझिश शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. भूतपूर्व पूर्व जर्मनी देशामधील हे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम होते. इ.स. २०१० पर्यंत हे स्टेडियम झेंट्रालस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले. +२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत. +२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले: + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5914.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f9edd987b7b6ec220383313128d88e9e817e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5914.txt @@ -0,0 +1,4 @@ +रेड लेक काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रेडवूड फॉल्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,४२५ इतकी होती.[२] +खालचे सू आरक्षण या काउंटीमध्ये आहे. +रेडवूड काउंटीची रचना ८ फेब्रुवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या रेडवूड नदीचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5933.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afe8fcdcbdfcb4ecdfb3d1659d92d6a1d9a832b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5933.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रेडीओ जय भिम ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा (आंबेडकरवाद) व भिमगीते, तसेच शासकीय नोकरीच्या जाहिराती, नोकरी मार्गदर्शने, स्थानिक बातम्या, आरोग्य, देशभक्ती गीते, चर्चा, चालू घडामोडी इत्यांदींचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल ॲप देखील आहे.[१] +एस५३बी, जुहू, मुंबई ४०००२२. महाराष्ट्र, भारत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5949.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f647b1da8d57e932194a7e437790fed3b5122f86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5949.txt @@ -0,0 +1 @@ +‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. आकाशवाणीवरून उद्घोषणा, बातम्या, भाषणे, मुलाखती, चर्चा, संवाद, नभोनाट्य, संगीतविषयक कार्यक्रम, श्रुतिका, रूपक, समालोचन असे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध वयोगटांसाठी प्रक्षेपित केले जातात. आकाशावाणीमध्ये महत्त्वाचा असतो तो निवेदक. आकाशावाणीचे अद्ययावतताहे महत्त्वाचे वैशिष्ट्य आत्मसात करत निवेदाचा नवीन बाज, नव्या संकल्पनेत रेडिओजॉकीच्या रूपात आपल्यासमोर आला आहे. १९२०-३० च्या दशकात सुरू झालेला रेडिओ (आकाशवाणी)चा प्रवास १९८० च्या दशकात स्थिरावला. २३ जुलै, १९७७ रोजी चेन्नई येथे एफ. एम. प्रसारण सुरू झाले. १९९३ पर्यंत ‘रेडिओ सिटी बेंगलोर’ (बेंगळूर) हे भारतातील पहिले खाजगी एफ. एम. रेडिओ स्टेशन ठरले. ‘द टाईम्स ग्रुपने’ ‘रेडिओ मिर्ची’ स्टेशन ४ ऑक्टोबर, २००१ रोजी इंदौर येथे सुरू केले. महाराष्ट्रात खाजगी एफ. एम. केंद्र २००२ मध्ये सुरू झाले. आता ‘रेदिओ मिर्ची’, ‘रेडीओ सिटी’, ‘रेड एफ. एम.’, ‘एफ. एम. गोल्ड इत्यादी वाहिन्यांवर २४ तास मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यातही तरुणांना आकर्षित करणारी गाणी सतत ऐकवली जातात. नवनवीन ‘बॉलीवूड हिट’ ह्यांचा मसाला असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तीच-तीच गाणी कितीतरी वेळा ऐकवली जातात. बदल असतो तो मध्ये-मध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकेचा म्हणजेच रेडिओजॉकीचा . आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे ओघवत्या व प्रभावी शैलीत निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तित्वाला ‘रेडिओजॉकी (आरजे) असे म्हणतात. अगोदरच रेकॉर्ड केलेल्या संगीताची ओळख करून देणाऱ्या रेडिओ व्यक्तित्वाना ‘डिस्क जॉकी’ म्हणून ओळखले जाते. रेडिओजॉकीला मराठीत ‘उद्घोषक’ असे म्हणतात.रेदिओजोकीचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5962.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10564200da8e553191cf407e555bde1586875f8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5962.txt @@ -0,0 +1,5 @@ +  +रेडिओ सिलोन ( सिंहला: ලංකා ගුවන් විදුලි සේවය लंका गुवान विदुली सेवा, तमिळ: இலங்கை வானொலி , ilankai vanoli ) हे श्रीलंका (पूर्वीचे सिलोन) येथील रेडिओ स्टेशन आहे आणि आशियातील पहिले रेडिओ स्टेशन आहे.युरोपमध्ये आकाशवाणी प्रसारण सुरू झाल्यानंतर फक्त तीन वर्षांनी,१९२३ मध्ये ब्रिटिश वसाहतीच्या तार विभागाने प्रायोगिक तत्त्वावर प्रसारण सुरू केले होते. +रेडिओ सिलोनचा इतिहास जाणून घेण्याकरिता १९२५ साली डोकवावे लागेल,१६ डिसेंबर १९२५ रोजी वेलिकडा, कोलंबो येथून कोलंबो रेडिओ चे पहिले प्रक्षेपण एक किलोवॅट आउटपुट पॉवरचा मध्यमतरंग रेडिओ ट्रान्समीटर वापरून करण्यात आले. BBC लाँच झाल्यानंतर अवघ्या ३ वर्षांनी सुरू झालेले कोलंबो रेडिओ हे आशियातील पहिले आकाशवाणी केंद्र आणि जगातील दुसरे सर्वात जुने आकाशवाणी केंद्र आहे. [१] [२] [३] [४] +जनसंवादाचे हे नवीन माध्यम त्यानंतरच्या काही वर्षांतच वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाले नाही तर राष्ट्रीय स्वरूपाचे माध्यम म्हणूनही विकसित झाले, ज्यामुळे १९४९ मध्ये सिलोन सरकारचा एक वेगळा विभाग म्हणून “रेडिओ सेवा” आयोजित करण्यात आली (सध्याचे श्री. लंका ) . त्यानंतर, १९६७ मध्ये, सिलोन प्रसारण महामंडळ कायद्याद्वारे प्रसारण विभागाचे राज्य महामंडळाच्या सध्याच्या वैधानिक स्वरूपात रूपांतर करण्यात आले. श्रीलंकेच्या संसदेचा क्र. ३७ १९६६ [५] [६], [७] ज्यामुळे नवीन संस्थेच्या कामकाजात वाढीव स्वायत्तता आणि लवचिकता सुनिश्चित होते. +२२ मे १९७२ रोजी राज्याचे श्रीलंका प्रजासत्ताक या स्थितीत संक्रमण झाल्यानंतर संस्थेने त्याचे सध्याचे नाव, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन प्राप्त केले. SLBC (म्हणजे श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) तेव्हापासून राज्य कॉर्पोरेशनच्या समान कायदेशीर स्थितीत चालू आहे आणि सध्या श्रीलंका सरकारच्या माहिती आणि मीडिया मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात सूचीबद्ध आहे. [८] [९] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5980.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edc56e160183231e8e083f00d66dbd06c113ce2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_5980.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८° ३१′ ००″ N, ७६° ३६′ ००″ E +हे महाराष्ट्र राज्यातल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे रेणुका देवीचे मंदिर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिरावरून शहराचे "रेणापूर" असे पडले. इथे एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या मध्ये "चांदनी चौक" हा लातूरभर प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6009.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..908f17723ffbe90a8e5f76816fc00957cbf710e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6009.txt @@ -0,0 +1 @@ +केडगाव हे अहमदनगर शहराच्या जवळ असलेले एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6027.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9e51a5aaaecc7237a699e5eafa570a464bd41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6027.txt @@ -0,0 +1 @@ +वाळू हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे खडकाच्या घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रिया नदीमध्ये सतत सुरू असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी व्यास या दरम्यान असतो. वाळूचा समावेश भारतात 'गौण खनिज' या वर्गात केला जातो. याच्या वापरासाठी वेगवेगळे नियम व कायदे केले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6036.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..768725a77447200c9ce3c9006edf4bd0427efedc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6036.txt @@ -0,0 +1,7 @@ +पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater harvesting) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे.पावसाचे पाणी घराच्या,इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी योग्य असते. कापणीचे पाणी, पिण्याचे पाणी हे दीर्घ मुदतीची साठवण करून वापरले जाऊ शकते. +सहा कॅरिबियन देशाच्या मिशन्सनंतर असे दिसून आले आहे नंतरच्या वापरात आणण्यासाठी पावसाचे पाणी साठवल्याने मातीच्या किंवा पाण्याच्या टंचाईमुळे काही किंवा सर्व वर्षांसाठी होणारा कापणीचा धोका कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, अतिवृष्टीच्या हंगामात पुरांमुळे माती वाहून जाण्याची जोखीम कमी होण्याची शक्यता असते. लहान शेतकऱ्यांना, विशेषतः हिमाच्छादित प्रदेशात शेती करणाऱ्यांना पावसाच्या पाण्याची साठवण करण्यापासून बहुतेक फायदे होऊ शकतात. त्यांना वाहतूक कॅंप्ले (?) जाऊ शकते आणि मातीची धूप कमी होण्यास मदत होते. +चीन,अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये छतावरील पावसाचे पाणी साठवण्याकरता पिण्याचे पाणी, घरगुती पाणी, पशुपालकांसाठी पाणी, लहान सिंचनासाठी पाणी आणि भूजल पातळी पुन्हा भरण्याचा मार्ग वापरला जातो. चीनमधील गांसु प्रांत आणि अर्धवाह्य उत्तरपूर्व ब्राझीलमध्ये सर्वात मोठ्या छप्पर पावसाचे पाणी साठवण प्रकल्प चालू आहेत. थायलंडच्या सुमारे ४०% लोकसंख्या पावसाच्या पाण्याची साठवण करते. १९८० च्या दशकात पावसाचे पाणी साठवण्याच्या प्रक्रियेस सरकारने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. १९९० च्या दशकात संकलन टंकांसाठी सरकारी निधी संपल्या नंतर खाजगी क्षेत्रातील लोकांनी खाजगी घराण्यांनी पायउतार केले आणि खाजगी घरांना अनेक दशलक्ष टॅंक प्रदान केले, त्यापैकी बरेच आजही वापरतात. हे जगभरातील पाण्याच्या स्वयंपूर्णतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. +आंध्र प्रदेश, भारत, भूजल तक्ता सामान्य ग्राउंड स्तरापेक्षा सुमारे ७ मीटर कमी आहे. पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या विविध पद्धतींमुळे, मान्सूनच्या हंगामात पावसाचे पाणी वापरून ४ मीटरने जमिनीवर पाणी ठेवू शकते. भूजल पुनर्भरण हे महत्त्वाचे आहे कारण पाण्याचा तुटवडा न करता पाणी तुटपुंजेच जमिनीवर पाणी जाऊ शकते. +https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-rain-water-saving-and-harvesting-2277039.html +http://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D/[permanent dead link] +https://en.wikipedia.org/wiki/Rainwater_harvesting diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6037.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98919b9bb4176180d8382d61f27926e4d9bf4b21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6037.txt @@ -0,0 +1,22 @@ +रन्-त्सोंग (नवी चिनी चित्रलिपी: 仁宗; जुनी चिनी चित्रलिपी: 仁宗; फीनयीन: rénzōng; उच्चार: रऽऽन-त्सोंऽऽऽङ्ग) (मे ३० इ.स. १०१० - एप्रिल ३० इ.स. १०६३) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला चौथा सम्राट होता. त्याने इ.स. १०२२ ते इ.स. १०६३ या कालखंडात राज्य केले. + +उत्तरी सोंग +थायत्सू (太祖)  · +थायत्सोंग (太宗)  · +चन्-त्सोंग (真宗)  · +रन्-त्सोंग (仁宗)  · +यींगत्सोंग (英宗)  · +षन्-त्सोंग (神宗)  · +च-जोंग (哲宗)  · +हुईजोंग (徽宗)  · +छीन्-जोंग (欽宗)  · +दक्षिणी सोंग +काओत्सोंग (高宗)  · +स्याओचोंग (孝宗)  · +क्वांगत्सोंग (光宗)  · +निंगत्सोंग (寧宗)  · +लित्सोंग (理宗)  · +तुत्सोंग (度宗)  · +गोंगत्सोंग (恭宗)  · +तुआनजोंग (端宗)  · +ह्वायत्सोंग (懷宗) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_604.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..987c0570468a8739ce44b7906b0a857439640019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_604.txt @@ -0,0 +1,2 @@ +रफिक बाहा एल दिन अल हरिरी (अरबी: رفيق بهاء الدين الحريري‎; १ नोव्हेंबर १९४४ - १४ फेब्रुवारी २००५) हे लेबेनॉन देशामधील एक उद्योगपती व दोन वेळा पंतप्रधान होते. १९९२ ते १९९९ व २००० ते २००४ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेल्या हरिरींना लेबेनॉनमधील गृहयुद्धानंतर बैरूत शहराचे पुनर्वसन करण्याचे श्रेय दिले जाते. +१४ फेब्रुवारी २००५ रोजी बैरूतमध्ये हरिरीची बॉम्बहल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6062.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b7f46bee5db56b37412e25faedbc7fc7e18a0cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6062.txt @@ -0,0 +1 @@ +रेने फ्रांस्वा आर्मांड सली प्रुडहॉम (मार्च १६, इ.स. १८३९:पॅरिस - सप्टेंबर ६, इ.स. १९०७:शॅटेने-मलाब्री, फ्रांस) हा फ्रांसचा साहित्यिक होता. याला पहिले साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6074.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28069f7963dc6d9e78afe761d7e9564fa9e8facd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6074.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +रेने बॉन्ड ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_609.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..075990d346a36e63a6ef3d4b532203e042252255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_609.txt @@ -0,0 +1 @@ +रफीक रसिफ जुमादीन (१२ एप्रिल, १९४८:त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९७२ ते १९७९ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6134.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6cff5c9c111a6296b6807a5b0ae2d608c9b70f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6134.txt @@ -0,0 +1 @@ +रेमंड रोमान थिएरी पोलान्स्की तथा रेमंड लाइबलिंग (१८ ऑगस्ट, १९३३ - ) हा फ्रेंच-पोलिश चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6158.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a302b0b0d037855c580557193ec0bc441d3b82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6158.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +रेयूनियों (फ्रेंच: Réunion) हा हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला फ्रान्सचा प्रांत आहे. रेयूनियों आफ्रिका खंडाच्या पूर्वेला तर मॉरिशसच्या नैऋत्य दिशेला आहे. रेयूनियोंच्या ८,०२,००० लोकसंख्येपैकी २१% लोक भारतीय वंशाचे आहेत. विशेषतः तामिळ, गुजराती व बिहारी समाजाचे लोक येथे मोठ्या संख्येने राहतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_616.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..772abab7341e54672797e07f726254788f810a96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_616.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°02′N 6°50′W / 34.033°N 6.833°W / 34.033; -6.833 + +रबात ही मोरोक्को देशाची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6162.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e6ec3ce3d37f0874b438c6f022b82baa8d130ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6162.txt @@ -0,0 +1,7 @@ +रेल फेन्स सायफर हा एक ट्रान्सपोसिशन सायफर[मराठी शब्द सुचवा] आहे. कूटसंदेश पाठविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. +या सायफर मध्ये, जो संदेश (म्हणजेच प्लेनटेक्स्ट) आपल्याला कूटबद्ध (एनक्रिप्ट) करायचा आहे, तो खाली-वर तिरप्या पद्धतीने लिहिला जातो. ह्याची खोली (म्हणजेच डेप्थ) पूर्वनिर्देशित असते. अशा पद्धतीने लिहून झाल्यावर, तो संदेश ओळीनुसार पाठवला जातो.  +आपण रेल फेंस सायफर सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. +'WE ARE DISCOVERED. FLEE AT ONCE' हा संदेश अशाप्रकारे एनक्रिप्ट केला जातो - +संदेश पाठविताना तो असा दिसतो - +रेल फेन्स हा फारसा भक्कम सायफर नाही. मर्यादित प्रमाणात असलेल्या रेल्स मुळे, ह्यात संदेश शोधून काढणे सोपे असते. +रेल फेंस सायफरला झिगझॅग सायफर असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_617.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..682064bbc48c476f6d36ca2f8b9fac65dcc1bc4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_617.txt @@ -0,0 +1 @@ +रबाळे हे नवी मुंबईमधील एक उपनगर (नोड) आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6179.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80cc530658a8c89f8a5eb6fc3883d84bee5ffc69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6179.txt @@ -0,0 +1,70 @@ +रेल्वे बोर्ड हे भारतीय रेल्वेची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना १६ एप्रिल १८५३ रोजी झाली. याचे मुख्यालय दिल्लीला आहे. + + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6190.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a549298fd22311620a88078530555ca28a056101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6190.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेवंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6216.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90403641d63d6cae322130ffc698f0d2801413d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6216.txt @@ -0,0 +1,2 @@ +२४° ३१′ ००″ N, ८१° १७′ ००″ E +रेवा (हिंदीत रीवा) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर रेवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6225.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b1e8421bc4e3ddca75e48c7ffd1587c41f299cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6225.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख रेवारी जिल्ह्याविषयी आहे. रेवारी शहराबद्दलचा लेख येथे आहे. +रेवारी हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र रेवारी येथे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6226.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bb0ecd750858656ec922c8bd37443d19268674c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6226.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेवातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6237.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..895c3b4c4cf9a6f38be21622cf67877428d5e959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6237.txt @@ -0,0 +1 @@ +देवदत्त नारायण टिळक (१८९१ - ??) हे मराठी लेखक होते. हे लक्ष्मीबाई टिळक आणि ना.वा. टिळक यांचे पुत्र होत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_624.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b69b6109ecf74b43cc30eac56e4c3e31987beeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_624.txt @@ -0,0 +1,4 @@ +रबी-अल-अव्वाल ( अरबी: رَبِيع ٱلْأَوَّل प्रारंभिक रबी, ज्याला रबी' उल-अव्वल ( अरबी: رَبِيع ٱلْأُولَىٰ 'पहिला रब्बी' ) किंवा रबी'१ ला हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना आहे. रबी अल-अव्वाल या शब्दाचा अर्थ "वसंतचा पहिला महिना किंवा वसंत ऋतूची सुरुवात " असा होतो, जो पूर्व-इस्लामिक अरबी दिनदर्शिका मध्ये त्याच्या स्थानाचा संदर्भ देतो. + +या महिन्यादरम्यान, बहुसंख्य मुस्लिम लोक, इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस १२ रब्बी उल अव्वाल ईद मिलद्दून नबी साजरा करतात. मुस्लिमाच्या मते, मुहम्मद पैगंबर यांचा जन्म व मृत्यू एकाच दिवशी झाला असे देखील मानले जाते. इतर मुस्लिमांचा असा विश्वास नाही की हा उत्सव आवश्यक आहे किंवा कुराण किंवा अस्सल हदीसमध्ये देखील इस्लामिकदृष्ट्या परवानगी आहे असे पुरावे दिलेले आहेत आणि ख्रिसमस या प्रेषित इसा यांच्या वाढदिवसाचे अनुकरण म्हणून विकसित झाले आहेत. मुहम्मद यांचा नेमका जन्मदिवस ते या महिन्याचा १२ तारखेला होता. +इतर कार्यक्रम: diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6246.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..343e3752fc556db754cf39b2ae8e6c6b4ec747e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6246.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. पट्टा पद्धतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात ३ एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकयांना देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. पट्टा पद्धतीने तुतीची आंतरमशागत मजूंराएवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करून घेता येते. यामुळे मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेऊन उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने ४५० टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या २४ दिवसांपैक सुरुवातीचे १० दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल. +22.शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या १४ दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. तसेच महिन्यात रविवारप्रमाणे चार दिवस सुट्टी उपभोगता येते. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पद्धतीने होत असून त्याचा दर रु. ६५/- ते रु.१३०/- प्रती किलो आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6271.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3ee8b50157b23fc749293326d950c132e11239b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6271.txt @@ -0,0 +1,7 @@ +रेसिडंसी टॉवर्स,चेन्नई हे फोर स्टार आरामदाई हॉटेल आहे. हे भारत देशाचे चेन्नई येथिल टी.नगर येथे आहे. याचा बांधकाम खर्च ५०० मिल्लियन आहे. हे हॉटेल म्हणजे या शहरातील दोन क्रमांकाचे रेसिडेंसी हॉटेल आणि चार क्रमांकाचे चेन मधील हॉटेल आहे.[१] +सूद आणि सूद हे आप्पास्वामी ग्रुप मध्ये रशियन कॉन्सुलेट कडून २६ ग्राऊंड जमीन ताब्यात घेतल्यानंतर तेथे व्यापारी केंद्र विकशीत करण्यासाठी एकत्र आले. पण पुन्हा त्यांनी तो विचार बाजूला ठेवून तेथे फोर स्टार हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला.[२] +हे हॉटेल २६ ग्राऊंड जमिनीवर बांधले. या हॉटेलचे १६ मजले आहेत. त्यात १७६ खोल्या, ११ पायाभूत सूट, रेस्टारंट्स, सभा ग्रह, वाहन तळ सुविधा, व्यवसाय केंद्र, ६ बकेट हॉल त्यात १०० ते १००० लोक सामाऊ शकतील, दोन एक्झिक्युटिव क्लब मजले, एक सूट मजला, स्वास्थ्य केंद्र, पोहण्याचा तलाव, स्पा, इ.बाबी आहेत.[३] जून २००३ मध्ये या होटलच्या दक्षिण बाजूचे दक्षिण आरोमास मध्ये केळीच्या पानावर स्पेशल आहार देण्याचे सुरू केले आहे. +सर्व खोल्या सुंदर पद्दतीने सजविलेल्या, सर्व सुविधां असणाऱ्या आहेत की ज्या तरुणांना भावतात. सर्व सुविधायुक्त म्हणजेच क्लब रूम्स, डिलक्स रूम्स, सूट रूम्स, आदर्श रूम्स आहेत. +सर्व खोल्यातून कॉफी आणि चहा बनविण्याची सोय आहे. फ्लॅट स्क्रीन टी.व्ही., टेलिफोन, Wi-Fi सुविधा, टेबल लॅम्पं, हेयर ड्रायर, टेंप, कंट्रोल, डायरेक्ट डायलिंग, लिखाण मेज, इ. सुविधा आहेत.[४] +आवारातील सुविधामध्ये किड्स पूल, जिम, स्पा, ब्युटी सलून, पोहण्याचा तलाव, २४ तास स्वागत कक्ष, प्रवासी टेबल, वाहन तळं, सभाग्रह सुविधा, मोफत दैनिक, व्यवसाय सेवा इ. सुविधा आहेत. +मेन स्ट्रीट रेस्टारंट, रुफ टॉप रेस्टारंट, बाइक आणि बॅरल मध्ये पब, अरोमा, या ठिकाणी दाक्षिन्यात्य, उत्तर भारतीय, महाराष्ट्रीय,आणि आंतरराष्ट्रीय सर्व प्रकारचे पदार्थ आणि मदीरा यांची सुविधा आहे.[५] कोस्टल फूड ही उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6276.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132ebb2cd6bca1abf479a541fcb98957bd67d99d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6276.txt @@ -0,0 +1 @@ +विशिष्ट खाद्यपदार्थ बनवण्याच्या सूचना संचाला पाककृती असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6281.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc87b08645a208de1154480cd82e4889b8a7d071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6281.txt @@ -0,0 +1 @@ +रेसेप तय्यिप एर्दोगान (तुर्की: Recep Tayyip Erdoğan) तुर्कस्तानचा पंतप्रधान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6308.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b438b9caf308ba97a8b9df972ebf06186d11df9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6308.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉक आयलंड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. मिसिसिपी नदीकाठी असलेले हे शहर रॉक आयलंड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. +हे शहर जवळच्या मोलाइन, बेट्टेनडॉर्फ आणि डॅव्हेनपोर्ट सह क्वाड सिटीझचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6311.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28f2877ea614b1ee92d00d42f8366ffaf62da133 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6311.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रॉक ऑन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तर व प्राची देसाई ह्यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6318.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9812ea1ad444474a7c90fff8d0e17b933e2ee158 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6318.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉककॅसल काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6338.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3515aa2e1db6b17f0c2a0260a163dcf7bfdb8d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6338.txt @@ -0,0 +1,5 @@ +रॉकी हा १९७६ मधील अमेरिकन क्रीडापट (स्पोर्ट्स ड्रामा) आहे. हा चित्रपट जॉन जी. एविल्डसेन दिग्दर्शित केला आहे तर सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी लिहिलेला आहे. रॉकी चित्रपट मालिकेतील हा पहिला भाग आहे आणि यात टालिया शायर, बर्ट यंग, कार्ल वेदर्स, आणि बर्गेस मेरेडिथ हे कलाकार आहेत. चित्रपटात रॉकी बाल्बोआ (स्टॅलोन) हा एक अशिक्षित, अर्धवेळ क्लब फायटर आणि कर्ज गोळा करणारा नायक आहे, ज्याला अपोलो क्रीडद्वारे आयोजित जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळते. +स्टॅलोनने तीन दिवसांत पटकथा लिहिल्यानंतर रॉकीचे मार्च १९७५ मध्ये काम सुरू झाले. स्टॅलोनने मुख्य भूमिकेत त्याच्याशिवाय चित्रपट बनवण्यास नकार दिल्यानंतर हा चित्रपट गुंतागुंतीच्या निर्मिती प्रक्रियेत शिरला; युनायटेड आर्टिस्ट्स या निर्मिती संस्थेने अखेरीस स्टॅलोनला चित्रपटाच्या हक्कांसाठी सहा आकड्यांचा करार नाकारल्यानंतर भूमिका देण्यास सहमती दर्शविली. जानेवारी १९७६ मध्ये मुख्य छायाचित्रणाची सुरुवात झाली; चित्रीकरण प्रामुख्याने फिलाडेल्फियामध्ये होते. या चित्रपटात दाखवलेली अनेक ठिकाणे, जसे की रॉकी स्टेप्स या आता सांस्कृतिक खुणा मानल्या जातात. [१] अंदाजे $१ दशलक्षपेक्षा कमी उत्पादन खर्च असूनही रॉकी खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. +२१ नोव्हेंबर १९७६ रोजी न्यू यॉर्क शहरात रॉकीचे प्रमुख प्रदर्शन झाले आणि ३ डिसेंबर रोजी युनायटेड आर्टिस्ट्सद्वारे अमेरिकेत चित्रपटगृहांत प्रदर्शन झाले. रॉकी हा १९७६ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला, ज्याने जगभरात अंदाजे $२२५ दशलक्ष कमाई केली. स्टॅलोनचे लेखन, अभिनय आणि कथेबद्दल या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली; इतर पुरस्कारांमध्ये चित्रपटाला दहा अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह तीन पुरस्कार जिंकले. +अनेक प्रकाशनांनी या चित्रपटाला आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून स्थान दिले. तसेच हा चित्रपट आतापर्यंत बनवलेल्या सर्वात प्रतिष्ठित क्रीडा चित्रपटांपैकी एक आहे. रॉकी आणि त्याचे मध्यवर्ती गीत हा पॉप-सांस्कृतिक आविष्कार बनला आहे. १९७० च्या दशकातील अमेरिकन लोकप्रिय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या रॉकीने अनेक चित्रपट मालिका, व्हिडिओ गेम आणि व्यवसायिक उत्पादनांची मालिका तयार केली. +२००६ मध्ये, लायब्ररी ऑफ काँग्रेसने "सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा सौंदर्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण" म्हणून युनायटेड स्टेट्स नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये जतन करण्यासाठी रॉकीची निवड केली. [२] [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6361.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6973cc3a349a46ffbc4d8ebbe786d3d5b2b5eb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6361.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोक्झॅन डॉसन (११ सप्टेंबर १९५८ (1958-09-11)) एक अमेरिकी अभिनेत्री आहे, जी "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "बिलाना टोरेस" या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6388.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ce7ed65af6eb6540ecf63a269877073d96cd7d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6388.txt @@ -0,0 +1,9 @@ + +रॉजर फेडरर (जर्मन: Roger Federer) हा स्वित्झर्लंड देशाचा एक टेनिसपटू आहे. याला ग्रिन कोर्टचा बादशहा या नावाने सुद्धा संबोधले जाते. अनेक टेनिस तज्ज्ञांच्या व क्रीडा समिक्षकांच्या मते फेडरर टेनिसच्या इतिहासातील आजतगायतचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. फेडररने आजवर सर्वाधिक (१८) एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या केवळ ७ पुरुष टेनिस खेळाडूंमध्ये फेडररचा समावेश होतो. २००४ ते २००८ दरम्यान फेडरर सलग २३७ आठवडे एटीपीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता (एकूण २८५ आठवडे). २०१२ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून त्याने जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान मिळवले. आजवर २८ ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांचे सामने खेळलेला फेडरर सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या किमान ५ वेळा गाठणारा टेनिस इतिहासातील एकमेव पुरुष खेळाडू आहे. +फेडररने आजवर १७ मास्टर्स टेनिस स्पर्धा (दुसऱ्या क्रमांकावर) जिंकल्या असून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने स्टॅनिस्लास वावरिंकासोबत स्वित्झर्ल्डंसाठी पुरुष दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक तर २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये एकेरी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. +फेडररला आजवर सर्वाधिक वेळा (सलग ४ वेळा) लॉरियस वार्षिक क्रीडापटूचा खिताब मिळाला आहे. २०१२ साली आजवरचे जगातील सर्वोत्तम १०० टेनिस खेळाडू ह्या टेनिस वाहिनीने काढलेल्या यादीत फेडरर सर्वोच्च स्थानावर आहे. तसेच २०११ साली नेल्सन मंडेला ह्यांच्याखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विश्वासू व सन्माननीय व्यक्ती असा कौल फेडररला चाहत्यांनी दिला.[१][२] रफायेल नदाल व नोव्हाक जोकोविच सोबत फेडररची प्रतिस्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रतिस्पर्धांपैकी एक मानली जाते. रॉजर फेडरर एक ग्रेट टेनिस प्लेयर आहे. +रॉजर फेडररचा जन्म ८ ऑगस्ट १९८१ रोजी बासेल जवळील आर्लेसहाइम येथे झाला. त्याचे वडील रॉबर्ट फेडरर हे स्विस तर आई लिनेट ड्युरांड दक्षिण आफ्रिकेत जन्मलेली डच व फ्रेंच वंशाची आहे.[३] रॉजर फेडरर स्वित्झर्लंड व दक्षिण आफ्रिका ह्या दोन्ही देशांचा नागरिक असून तो जर्मन, फ्रेंच व इंग्लिश भाषांमध्ये निपुण आहे. लहानपणी फेडरर टेनिससोबत बॅडमिंटन, क्रिकेट व बास्केटबॉल हे खेळ खेळायचा. आजही अनेक मुलाखतींमध्ये आपण क्रिकेट खेळाचे चाहते आहोत असे तो सांगतो. तो भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरला दोन वेळा भेटला आहे. +फेडररने ११ एप्रिल २००९ रोजी अनेक वर्षांची प्रेयसी मर्का हिच्यासोबत विवाह केला. मर्का ही स्वतः एक व्यावसायिक टेनिस खेळाडू असून फेडररशी तिची ओळख २००० उन्हाळी ऑलिंपिक दरम्यान झाली. २००२ साली मर्का दुखापतीमुळे टेनिसमधून निवृत्त झाली व ती फेडररसाठी काम करते. फेडरर व मर्काला दोन जुळ्या मुली व दोन जुळी मुले आहेत. +फेडरर जगातील अनेक परोपकारी संस्थांना मदत करतो. त्याने आजवर हरिकेन कत्रिना, इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी, २०१० हैती भूकंप इत्यादी नैसर्गिक संकटपीडित लोकांना मदत करण्यासाठी प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा आयोजित केल्या आहेत. २००३ साली त्याने खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी व गरीबांना मदत करण्यासाठी रॉजर फेडरर फाउंडेशनची स्थापना केली. +सध्या जगातील सर्वात विख्यात व प्रतिष्ठित लोकांच्या यादीत फेडररचा ३१ वा क्रमांक आहे.[४] +फेडररचे एकेरी टेनिसमधील आजवरचे प्रदर्शन अद्वितीय आहे. तो आजवर विक्रमी २४ वेळा ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांमध्ये पोचला आहे व १७ वेळा विजयी झाला आहे. त्याने ७ वेळा विंबल्डन, ५ वेळा यूएस ओपन, ४ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन तर एकदा फ्रेंच ओपन जिंकल्या आहेत. २००३ ते २०१० ह्या आठ वर्षांमध्ये दर वर्षी त्याने किमान एक स्पर्धा जिंकली तसेच २००४, २००६ व २००७ साली त्याने चार पैकी ३ ग्रँड स्लॅम जिंकल्या. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये त्याने आजवर विक्रमी २४४ एकेरीचे सामने जिंकले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6398.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48ba214482d053fb20004efb46a8322bb011d0f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6398.txt @@ -0,0 +1 @@ +रॉजर मेरेडिथ हॅरिस (२७ जुलै, १९३३:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९५९ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6449.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fdbc36b0b37cf167a12552976c388dc660c38d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6449.txt @@ -0,0 +1,4 @@ +रॉन किकिनिस हे एक अमेरिकन चिकित्सक आणि शास्त्रज्ञ आहेत जे इमेजिंग इन्फॉर्मेटिक्स, इमेज गाइडेड सर्जरी आणि मेडिकल इमेज कंप्युटिंग या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये ते रेडिओलॉजीचे प्राध्यापक आहेत.[१] किकिनिस या बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागातील सर्जिकल प्लॅनिंग प्रयोगशाळेच्या संस्थापक संचालक आहेत. ते रेडिओलॉजी विभागात बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्स रिसर्चचे उपाध्यक्ष आहेत.[२] +किकिनिस यांनी एक चिकित्सक (१९८२ मध्ये झुरिच विद्यापीठातून एम .डी. पदवी प्राप्त करून) आणि स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे संगणक दृष्टीचे संशोधक म्हणून प्रशिक्षित केले. त्याच्या अभ्यासादरम्यान, त्याने वैद्यकीय इमेजिंग, इमेज प्रोसेसिंग, व्हिज्युअलायझेशन आणि मानवी-संगणक संवादाचा वापर करून डॉक्टरांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि रुग्णांची काळजी सुधारण्यात स्वारस्य निर्माण केले.[३] +१९८८ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये स्थलांतरित होऊन, त्यांनी फेरेंक ए. जोलेझ यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिघम आणि महिला रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात प्रवेश घेतला. १९९० मध्ये, किकिनिसने मधील रेडिओलॉजी विभागात सर्जिकल प्लॅनिंग प्रयोगशाळा ची स्थापना केली. ही एक शैक्षणिक प्रयोगशाळा आहे जी मूलभूत आणि अनुवादात्मक संशोधनावर लक्ष केंद्रित करते. किकिनींनी रेडिओलॉजी, शस्त्रक्रिया आणि अंतर्गत औषधांच्या क्षेत्रातील इतर वैद्यकीय वैशिष्ट्यांसह क्लिनिकल सहयोगासाठी एक केंद्र म्हणून ची स्थापना केली.[४] +Kikinis च्या नेतृत्वाखाली, आणि जगभरातील शेकडो चिकित्सक, संगणक शास्त्रज्ञ आणि इतर संशोधकांसह सहयोगी संशोधन प्रकल्पांमध्ये भाग घेतला आहे. मध्ये प्रगत विशिष्ट तंत्रज्ञान आहे जसे की इमेज सेगमेंटेशन डेटा सेट नोंदणी, मेडिकल व्हिज्युअलायझेशन, इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग, सर्जिकल नेव्हिगेशन आणि यूजर इंटरफेस; विशिष्ट वैद्यकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना तयार केले; आणि पारंपारिक शैक्षणिक प्रकाशनाव्यतिरिक्त मुक्त स्त्रोत सॉफ्टवेर विकासाद्वारे त्यांचा प्रसार केला.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6481.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87c7970fb51039c2ec2065f58ee22ee78489179a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6481.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबिन रियकी (१ सप्टेंबर, १९९६:हेग, नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6496.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e183b89476b29b03200f7397e4466fe765bd2c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6496.txt @@ -0,0 +1 @@ +बॉब डिलन तथा रॉबर्ट ॲलन झिमरमन (२४ मे, इ.स. १९४१:डुलुथ, मिनेसोटा, अमेरिका - ) हा अमेरिकन गीतकार आणि संगीतकार आहे. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला डिलन विसाव्या शतकातील पाश्चात्य संगीतावर प्रभाव असणाऱ्यांपैकी एक गणला जातो. त्यानी रचलेली अनेक गीते अमरिकेतील नागरी हक्क आंदोलन आणि व्हियेतनाम युद्धविरोधी आंदोलनांमध्ये वापरली गेली. डिलनने कंट्री, फोक, ब्लूझ, रॉक अँड रोल, गॉस्पेल अशा अनेक प्रकारचे संगीत रचले आहे. २०१२मध्ये बराक ओबामाच्या हस्ते डिलनला प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6501.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ece106435448bdc8886f409d6c5a2f01fbd90b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6501.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट ऍडम बेल्ट्रॅन (१९ नोव्हेंबर १९५३ (1953-11-19)) एक अमेरिकी अभिनेता आहे, जो "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "चकोटे" या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6505.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..763070b8401ea26d7b163ae9a6a646c5c273f088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6505.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट एडवर्ड टेड टर्नर तिसरा (नोव्हेंबर १९, इ.स. १९३८:सिनसिनाटी, ओहायो, अमेरिका - ) हा अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर आहे. टर्नरने सीएनएन तसेच डब्ल्यूटीबीएस या दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांची स्थापना केली. याशिवाय अटलांटा ब्रेव्ह्ज हा बेसबॉल संघ तसेच टे़ड्स मॉन्टाना ग्रिल ही रेस्टॉरंट साखळी याच्या मालकीची आहे. +टर्नरने संयुक्त राष्ट्रांना एक अब्ज अमेरिकन डॉलर दान केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6516.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8278de2bb5cf913515cd08f8daee04986239c392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6516.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉबर्ट केनेथ क्राफ्ट (जन्म ५ जून १९४१) हा एक अमेरिकन अब्जाधीश व्यापारी आहे. कागद आणि पॅकेजिंग, क्रीडा आणि मनोरंजन, रिअल इस्टेट विकास आणि खाजगी इक्विटी पोर्टफोलिओमध्ये मालमत्ता असलेल्या क्राफ्ट ग्रुपचे ते अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.[१] १९९४ पासून, ते नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) च्या न्यू इंग्लंड देशभक्तांचे मालक आहेत. क्राफ्टकडे १९९६ मध्ये स्थापन झालेल्या न्यू इंग्लंड रिव्होल्यूशन ऑफ मेजर लीग सॉकर (एमएलएस) आणि २०१७ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या एस्पोर्ट-आधारित बोस्टन उठावाची मालकी देखील आहे. २०२२ पर्यंत, त्यांची एकूण संपत्ती $८.३ अब्ज आहे.[२] +क्राफ्टचा जन्म ब्रुकलाइन, मॅसॅच्युसेट्स येथे झाला, सारा ब्रायना आणि हॅरी क्राफ्ट यांचा मुलगा. रॉबर्टने एडवर्ड भक्ती शाळेत शिक्षण घेतले आणि ब्रुकलाइन हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. लहानपणी त्यांनी बोस्टनमधील ब्रेव्हज फील्डच्या बाहेर वर्तमानपत्रे विकली. हायस्कूल दरम्यान, तो बहुतेक खेळांमध्ये भाग घेऊ शकला नाही कारण त्याचा शालेय शिक्षणानंतरचा हिब्रू अभ्यास आणि सब्बाथ पाळण्यात व्यत्यय आला.[३] +क्राफ्टने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात रँड-व्हिटनी ग्रुपमधून केली, ही वॉर्सेस्टर-आधारित पॅकेजिंग कंपनी त्याचे सासरे जेकब हिएट यांनी चालवली. १९६८ मध्ये त्यांनी लीव्हरेज्ड बायआउटद्वारे कंपनीवर नियंत्रण मिळवले. ते अजूनही या कंपनीचे अध्यक्ष आहेत. १९७२ मध्ये, त्यांनी आंतरराष्ट्रीय वन उत्पादने, भौतिक कागदाच्या वस्तूंचे व्यापारी स्थापन केले. दोन एकत्रित कंपन्या युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या खाजगीरित्या आयोजित पेपर आणि पॅकेजिंग कंपन्या बनवतात. क्राफ्टने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि वाहतुकीच्या वाढीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक व्यापाराचा विस्तार होईल या विचारातून त्यांनी कंपनी सुरू केली.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6550.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f7565644a0b62cb26bc504e91276581a9ed022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6550.txt @@ -0,0 +1 @@ +बॉब हॉक ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6552.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55cd539bd15881fc0fb616f9c80f72526bd7c04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6552.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट जॉन डाउनी जुनियर (४ एप्रिल १९६५; मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे. याने आयर्न मॅन चित्रपट शृंखलेत तसेच इतर काही चित्रपटांत आयर्नमॅनची भूमिका केली आहे. याशिवाय डाउनीने शेरलॉक होम्स आणि ट्रॉपिक थंडर सारख्या अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6570.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8887db7888c3157b593f11f50386d1f8919c65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6570.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट रीड डोव्हर (४ जून, १८७६:केप वसाहत - १५ सप्टेंबर, १९६४:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९९ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6608.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e0f7e652814d57248b7561a4aec661bb67afd7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6608.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट गॅब्रियेल मुगाबे (फेब्रुवारी २१, १९२४:कुटामा, दक्षिण ऱ्होडेशिया - सप्टेंबर ६, २०१९ ) हे झिंबाब्वेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होते (इ.स. २००८). ते १९८० पासून झिंबाब्वेच्या १९ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत राष्ट्रप्रमुखपदी होते. १९८० पासून १९८७ पर्यंत ते झिंबाब्वेचे पंतप्रधान होते. १९८७ पासून त्यांच्याकडो झिंबाब्वेचे पहिले कार्यकारी प्रमुखपदही होते.. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6626.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14bacf302dbadf5060ac56020c9c62c0c0577f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6626.txt @@ -0,0 +1,4 @@ +१७ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +रॉबर्ट विल्यम टेलर ऊर्फ बॉब टेलर (जुलै १७, इ.स. १९४१ - हयात) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. १९७१ ते १९८१ सालांदरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळताना टेलर यष्टिरक्षण करत असे. टेलर १९६१ ते १९८१ सालांदरम्यान डर्बीशायर क्रिकेट संघाकडून काउंटी क्रिकेटही खेळत असे. ५७ कसोटी व ६३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने यष्ट्यांमागे १,४७३ झेल पकडले. संपूर्ण कारकिर्दीत यष्ट्यांमागून २,०६९ बळी टिपण्याची त्याची कामगिरी क्रिकेट-इतिहासात आजवरचा सर्वोच्च विक्रम आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6634.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0233328305f78d4fd8adca8e226fdc0ec4ce47b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6634.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट सिम्सन (ऑक्टोबर १४, इ.स. १६८७ - ऑक्टोबर १, इ.स. १७६८) हा स्कॉटलंडचा गणितज्ञ होता. हा ग्लासगो विद्यापीठातील प्राध्यापक होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6638.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3646b2288793ed4dca3cbda22ca5ce52a2678d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6638.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट स्कोव्ह (२० मे, इ.स. १९९६ - ) हा डेन्मार्कचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6640.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d0b51f8407c849d8b89bf02aeab21f50fd1ebb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6640.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट हचिंग्स गॉडार्ड (५ ऑक्टोबर, १८८२:वूस्टर, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १० ऑगस्ट, १९४५:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका)[१] हे अमेरिकन अभियंता, भौतिकशास्त्रज्ञ आणि रॉकेटतज्ज्ञ होते. यांनी जगातील पहिले द्रव इंधन वापरणारे रॉकेट तयार केले.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6655.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13790130bf31e3699ba391641e13f369c9fa420d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6655.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट्‌सगंज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6664.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab11719bea53435161100590dfe20cc280c25d82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6664.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबिन कूक हे अमेरिकन डॉक्टर आणि कादंबरीकार आहेत. यांच्या कादंबऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6710.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef210a1c62a8fcc4f0f4e897d61ecf03d875b4c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6710.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रॉबेर्ता व्हिंची (इटालियन: Roberta Vinci) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6711.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a1a3bc111be82eb50f1cbed538649de8d7713d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6711.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोबेर्तो बॅजियो (फेब्रुवारी १८, इ.स. १९६७:काल्दोन्यो, इटली - ) हा  इटलीचा फुटबॉल खेळाडू आहे. +बॅजियो इटलीकडून तीन फुटबॉल विश्वचषकांत खेळला आहे व तिन्ही स्पर्धांमध्ये गोल करणारा तो एकमेव इटालियन खेळाडू आहे. बॅजियोला इ.स. १९९३मध्ये युरोपमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू व फिफाचा श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचा बहुमान मिळाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6716.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4270c871b50c499947e0fdc242050bb5ce9919c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6716.txt @@ -0,0 +1 @@ +रॉय ॲडम्स हा दक्षिण आफ्रिकेचा प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा  दक्षिण आफ्रिकाकडून २००८चा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळला.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6721.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a58d1530e4dffb0ff62a11e6612f86260f5cebb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6721.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉय ऑलिव्हर डिस्नी (२४ जून, इ.स. १८९३:शिकागो, अमेरिका - २० डिसेंबर, इ.स. १९७१[१]) हा एक अमेरिकन उद्योजक होता. याने आपला भाऊ वॉल्ट डिस्नीसोबत वॉल्ट डिस्नी कंपनीची स्थापना केली. +रॉय डिस्नी एलियास डिस्नी आणि फ्लोरा कॉल डिस्नी यांचा मोठा मुलगा होता. अठराव्या वर्षी रॉयने कॅन्सस सिटी स्टार या वर्तमानपत्रकंपनीची दैनिके टाकण्याचा व्यवसाय विकत घेतला. कॅन्सस सिटीमधील २७वी गल्ली ते ३१वी गल्ली व प्रॉस्पेक्ट ॲव्हेन्यू ते इंडियाना ॲव्हेन्यू या भागात वर्तमानपत्र पोहचविण्याचा त्यांना अधिकार होता. ते सकाळी कॅन्सस सिटी टाइम्सच्या ७०० तर संध्याकाळी कॅन्सस सिटी स्टारच्या ६०० प्रती पोचवीत.[२] +१९१२मध्ये रॉय मॅन्युअल ट्रेनिंग हायस्कूलमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याने आपला वर्तमानपत्र व्यवसाय सोडला व उन्हाळ्यात एका शेतावर काम केले. त्यानंतर त्याने फर्स्ट नॅशनल बँक ऑफ कॅन्सस सिटीमध्ये लेखनिकाची नोकरी केली.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6729.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7765755eb38cdae6f643339d0d8a5f93c8ce9a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6729.txt @@ -0,0 +1 @@ +रॉय टॅटरसॉल (१७ ऑगस्ट, १९२२:इंग्लंड - ९ डिसेंबर, २०११:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ ते १९५४ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6732.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a58d1530e4dffb0ff62a11e6612f86260f5cebb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6732.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉय ऑलिव्हर डिस्नी (२४ जून, इ.स. १८९३:शिकागो, अमेरिका - २० डिसेंबर, इ.स. १९७१[१]) हा एक अमेरिकन उद्योजक होता. याने आपला भाऊ वॉल्ट डिस्नीसोबत वॉल्ट डिस्नी कंपनीची स्थापना केली. +रॉय डिस्नी एलियास डिस्नी आणि फ्लोरा कॉल डिस्नी यांचा मोठा मुलगा होता. अठराव्या वर्षी रॉयने कॅन्सस सिटी स्टार या वर्तमानपत्रकंपनीची दैनिके टाकण्याचा व्यवसाय विकत घेतला. कॅन्सस सिटीमधील २७वी गल्ली ते ३१वी गल्ली व प्रॉस्पेक्ट ॲव्हेन्यू ते इंडियाना ॲव्हेन्यू या भागात वर्तमानपत्र पोहचविण्याचा त्यांना अधिकार होता. ते सकाळी कॅन्सस सिटी टाइम्सच्या ७०० तर संध्याकाळी कॅन्सस सिटी स्टारच्या ६०० प्रती पोचवीत.[२] +१९१२मध्ये रॉय मॅन्युअल ट्रेनिंग हायस्कूलमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याने आपला वर्तमानपत्र व्यवसाय सोडला व उन्हाळ्यात एका शेतावर काम केले. त्यानंतर त्याने फर्स्ट नॅशनल बँक ऑफ कॅन्सस सिटीमध्ये लेखनिकाची नोकरी केली.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6740.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1f6958c25c51f91980233d812e20a33ba7629f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6740.txt @@ -0,0 +1 @@ +रॉय सॅम्युएल मिलर (२४ डिसेंबर, १९२४:किंग्स्टन, जमैका - २१ ऑगस्ट, २०१४:फ्लोरिडा, अमेरिका) हा  वेस्ट इंडीजकडून १९५३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6745.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47acf3d82a81b5e5e1d2e5dc39e042c3078491a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6745.txt @@ -0,0 +1,5 @@ +रॉय ल्युक डायस (ऑक्टोबर १८, इ.स. १९५२:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +डायस १,००० कसोटी धावा काढणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6752.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..885b5e6c68039e89278ad65793bed2b2b21750ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6752.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉय हॉजसन (इंग्लिश: Roy Hodgson; ९ ऑगस्ट १९४७ (1947-08-09); क्रॉयडन, इंग्लंड) हा एक माजी इंग्लिश फुटबॉलपटू व इंग्लंड फुटबॉल संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २०१२ सालापासून इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या हॉजसनने ह्यापूर्वी १९९२-९५ दरम्यान स्वित्झर्लंड, २००२-०४ दरम्यान संयुक्त अरब अमिराती व २००६-०७ दरम्यान फिनलंड ह्या राष्ट्रीय फुटबॉल संघांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले होते. ह्या व्यतिरिक्त हॉजसन इंटर मिलान, ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी., एफ.सी. कोपनहेगन, उदिनेस काल्सियो, फुलहॅम एफ.सी., लिव्हरपूल एफ.सी. व वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या युरोपमधील आघाडीच्या क्लबांचा देखील प्रशिक्षक राहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6771.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5408f6737a62aeb2160ee08bcba355b7bca84ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6771.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉयल जॉर्डेनियन (अरबी: الملكية الأردنية) ही जॉर्डन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६३ साली स्थापन झालेल्या रॉयल जॉर्डेनियनचे मुख्यालय अम्मानच्या क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये २६ विमाने आहेत. +सध्या रॉयल जॉर्डेनियनमार्फत जगातील ६० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. +[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_678.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d81764445c9be341b569939bcc50a5c384778e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_678.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पहा : १. मराठी साहित्य संमेलने; २. पहिले संमेलन diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6841.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a061c26c23e0f21a217aafb00c88b95e4a3acaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6841.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉक्सेन होल तथा रोआतान टाउन हे होन्डुरासच्या रोआतान बेटावरील शहर आहे. हे इस्लास देला बाहिया या प्रांताची राजधानी असून २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,०७० होती. या शहराची स्थापना इ.स. १८३५मध्ये झाली. याला कॅप्टन जॉन कॉक्सेन या चाच्याचे नाव दिलेले आहे. +हुआन मनुएल गाल्वेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_688.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52ee827d80db73efbb9f7395b84f0e7bef463314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_688.txt @@ -0,0 +1,5 @@ +रमाडा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा राजस्थानच्या उदयपूर शहरातील पंचतारांकित हॉटेल आहे. हे रिसॉर्ट विराजमान आहे. या रिसॉर्ट मध्ये भूतकालीन जीवनातील प्रणयरूपी वलये ताजीतवानी होतात. मेवाड प्रांतातील वास्तुशास्त्रीय कलेचे आधुनिक साधंनातील कांचेवरील आणि संगमरवरावरील रेखाटलेली दुर्मिळ रेखाचित्रे आणि अगदी अद्वितीय पद्दतीने साकारलेले कलात्मक पेंटिंग व नीटनेटकेपणे सजविलेले विलोभनीय असे आणि दंतकथेतील आराखड्या प्रमाणे अवलोकणीय असे हे रिसॉर्ट आहे.[१] याला नैसर्गिक सुविधा असी प्राप्त झालेली आहे की रिसॉर्टचा दरबार हॉल, व्हरांडा, टेरेस दिमाखदार झालेले आहेत. बांधकामात वापरलेले दंतकथामय साहित्य आणि तांत्रिक बाबींचा वापर म्हणजे ते ठिक्री वर्क आहे. +रामदा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा हे रामपूर सर्कलचे खोडियात रोडवर आहे. हे सिटी पॅलेस आणि जगदीश मंदिरापासून 5 किमी अंतरावर आहे. मेवाड या राजधांनीच्या शहराला सुंदर आणि भव्य असे राजवाडे, स्वच्छं तलाव, बगीचे, मंदिरे यांची वैभवशाली ऐतिहासिक देणगी लाभलेली आहे.[२] या शहरात सिटी पॅलेस,लेक पिचोळा,जगदीश मंदिर,जग मंदिर,फतेह सागर लेक,सज्जनगढ पॅलेस,सहेलियोन की बारी, भारतीय लोक कला संग्रहालय,गुलाब बाग,सुखाडीय सर्कल, ही महत्त्वाची पर्यटकांची आकर्षणे आहेत. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक पासून हे रिसॉर्ट साधारण 6.5 किमी अंतरावर आहे आणि महाराणा प्रताप विमानतळापासून साधारण 27.5 किमी अंतरावर आहे. +या हॉटेल मध्ये आतिल जागेत व बाहेरील मोकळ्या वातावरणात सभा व्यवस्था आहे. सभेसाठी समाधानकारक आणि उत्कृष्ट सभा सुविधा आहेत. मेरीडियान हा हॉल असा आहे की तेथे 250 अतिथि व्यवस्थित सामाऊ शकतील एवढी बैठक व्यवस्था आहे.[३] बाहेरील सभा व्यवस्थेत सज्जन टेरेस व मान्सून डेक की जेथून विस्मयकारक म्हणजेच अगदी आरवली पर्वताचे टेकड्यापर्यंतचे देखावे तुम्ही नजरेत सामाऊ शकता. अंबर हॉल हॉटेलचे दरबारचे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तो संध्यासमईचे सभेसाठी अतिशय आदर्श आहे. रिसॉर्ट मध्ये पूर्ण दिवसभर भोजन उपलब्ध आहे. मीरा स्वंयंपाक घरामध्ये तुम्ही हवे ते इच्छेनुसार मागणी करू शकता. खास भारतीय पदार्थासाठी झुमा आहे. पेय व्यवस्थेत सर्व वाईन्स, मिक्स्ड स्पिरीट,कॉक टेल्स उपलब्ध आहेत. खोल असा आदर्शवत पोहण्याचा तलाव हवेपासून सुरक्षा देतो. येथे स्वास्थ्य केंद्र आहे आणि स्पा थेरपी खोली ही आहे. येथे चलन बदल, प्रवाशी मेज, व्हयालेट पार्किंग, धोबी, बोलविता क्षणी डॉक्टर,क्लॉक रूम इ. सुविधा आहेत. +या रिसॉर्ट मध्ये सभेसाठी, लग्न कार्यासाठी, व्यवसाइकासाठी, वैयक्तिक बांबीसाठी हॉल सुविधा आहेत त्या अतिशय आरामदायक, आणि सर्व सुविधांनी संपन्न आहेत.[४] एकावेळी 30 ते 250 अथिती सामावतील असे विविध आदर्श हॉल आहेत. याशिवाय स्वास्थ्य केंद्र, किड्स क्लब,सायकलिंग,ॲक्वा स्पोर्ट्स, तिरंदाजी, मुख्य आचाऱ्या बरोबर भोजन बनविण्याचे प्रशिक्षण, क्यारम, टेबल टेनिस,टेबल फुसबॉल, 24 तास स्वागत कक्ष, बार, रेस्टोरंट,कॉफी हाऊस या सुविधा आहेत. +या हॉटेल मध्ये सुइट्स, प्रीमिअम रम, सुपर डिलक्स रुम आणि डिलक्स रुम अश्या 4 प्रकारच्या खोल्या आहेत त्या सर्व सुविधांनी संपन्न आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6887.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..892c4c0ecde00c6f46e0950e2a278de2ff640477 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6887.txt @@ -0,0 +1,10 @@ +रोजगाराची संकेतस्थळ ही एक अशी संकेतस्थळ आहे जी विशेषतः रोजगार किंवा व्यवसायसंबंधित व्यवहार करते. अनेक रोजगाराच्या वेबसाईट्सची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की विविध कंपनींचे अधिकारी कंपनीची रिक्त पदे भरण्यासाठी, नोकरीविषयक जाहिराती त्यांच्या अटी व पात्रता या वेबसाईटवर देतात आणि त्यांनाच सामान्यतः जॉब बोर्ड म्हणून ओळखले जातात. इतर रोजगारांच्या संकेतस्थळवर कंपनीला इतर कर्मचाऱ्यांनी देलेले अभिप्राय, कारकीर्द आणि नोकरीविषयक सल्ला, आणि कंपनी तसेच नियोक्त्यांची माहिती देलेली असते. या वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातींसाठी एखादा नोकरीच्या शोधात असलेला उमेदवार त्याच्या शैक्षणिक अहर्तेनुसार रोजगाराच्या जाहिराती शोधून त्यासाठी स्वताचा अर्ज भरू शकतो किंवा स्वताचा सीव्ही तेथे अपलोड करू शकतो. +नोकरी शोधणाऱ्यांना त्यांचे रिझ्यूम पोस्ट करण्यासाठी आणि नियोक्तेसाठी नोकरीच्या संधींची जाहिरात टाकण्यासाठी 40 प्रमुख कंपन्यांद्वारे समर्थित एक गैर-लाभकारी संस्थेच्या रूपात ऑनलाईन कारकीर्द सेंटर विकसित करण्यात आले होते.[१][२] +१९९४मध्ये रॉबर्ट जे. मॅक्गॉवर्नने कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळवर नोकरीविषयक जाहिराती टाकण्यासाठी तसेच येणाऱ्या इनकमिंग ई-मेलचे व्यवस्थापन करण्यासाठी नेटस्टार्ट नावाचे सॉफ्टवेर कंपन्यांना विकले. गुंतवणुकीच्या भांडवलामध्ये दोन दशलक्ष डॉलर्सची विक्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे वेब पोर्टल बनविले ज्यावर त्यांनी सॉफ्टवेर वापरणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य दिले.[३][४] १९९८मध्ये त्यांच्या सॉफ्टवेर, कारकीर्दबिल्डर [५]च्या नावाखाली काम करण्यासाठी नेटस्टार्ट ने त्याचे नाव बदलले. कंपनीला तिचा विस्तार करण्यासाठी, न्यू एंटरप्राइझ असोसिएट्स यांसारख्या गुंतवणुकदार कंपन्यांकडून आणखी 7 मिलियन डॉलर्सचा निधी प्राप्त झाला. [६] +१९९५ मध्ये ६ प्रमुख वर्तमानपत्र, त्यांच्या छोट्या जाहिराती ऑनलाइन दाखवण्यासाठी या वेबसाईटला जोडले गेले. ही वेबसाईट कारकीर्दपाथ डॉट कॉम या नावाने होती आणि त्यात लॉस एंजेल्स टाइम्स, बोस्टन ग्लोब, शिकागो ट्रिब्युन, न्यू यॉर्क टाइम्स, सॅन जोस मर्क्यूरी न्यूझ आणि वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रांच्या जाहिराती पोस्ट केल्या जात असत.[७] +१९९८ मध्ये सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हॉटजॉब्स डॉट कॉमने सुपर बाउल स्पॉट खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु फॉक्सने खराब दर्जा असल्याचे कारण देत जाहिरात नाकारली. +१९९९ मध्ये, मॉन्स्टर डॉट कॉम ने चार दशलक्ष डॉलर्स मोजून ३० सेकंदाच्या ३ जाहिराती सुपर बाऊलच्या वेळेत दाखविल्या.[८] त्यानंतर लवकरच, मॉन्स्टर डॉट कॉम ऑनलाईन रोजगार देण्याच्या क्षेत्रात अव्वलस्थानी पोहोचले. हॉटजब्स डॉट कॉमची जाहिरात यशस्वी झाली नाही परंतु ऑगस्टमध्ये कंपनीला आयपीओ साठी पुरेसे प्रोत्साहन मिळाले. +जुलै मध्ये नाईट रिडर आणि ट्रिब्युन कंपनीद्वारे संयुक्तरित्या खरेदी केल्यावर, कारकीर्दबिल्डरने स्पर्धक वेबसाईट कारकीर्दपाथ डॉट कॉम आणि त्यानंतर हेडहंटर डॉट नेट अधिग्रहित केले ज्यांनी आधीच कारकीर्दमोझॅक विकत घेतले होते. या आक्रामक विलीनीकरणा नंतरसुद्धा, कारकीर्दबिल्डर हे नंबर एक रोजगार साइट जॉब्स ऑनलाइन डॉट कॉम, नंबर दोन मॉन्स्टर डॉट कॉम आणि नंबर तीन हॉटजॉब्स डॉट कॉमच्या मागे होते. +मॉन्स्टर डॉट कॉमने 2001 मध्ये हॉटजॉब्स डॉट कॉमची खरेदी करण्यासाठी $३७४ मिलियनची बोली लावली, परंतु याहूच्या अनपेक्षित ४३० दशलक्ष डॉलर्स देण्याच्या ऑफर मुळे ते अयशस्वी ठरले. याहूने यापूर्वी जॉब बोर्ड पोर्टलच्या व्यवसायात प्रवेश करण्याची योजना जाहीर केली होती, परंतु नंतर त्यांनी आधीच प्रस्थापित केलेल्या ब्रँडची खरेदी करून ते चालविण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2010 मध्ये, मॉन्स्टरने २२५ दशलक्ष डॉलर्स देऊन याहू कडून हॉटजॉब्स् हस्तगत केले.[९] +अनेक ऑनलाइन रोजगार शोध इंजिने आणि जॉब्स बोर्डांनी वापरकर्त्यांना आपले रेझ्युमे आणि संपर्क तपशील पोस्ट करण्यास प्रोत्साहित करतात. हे वेबसाईट ऑपरेटर्ससाठी (जे नियुक्त्यांना रेझ्युम बँक प्रवेशाची विक्री करतात) जरी आकर्षक असले, नोकरी शोधणारे वैयक्तिक माहिती अपलोड करण्यामध्ये सावधगिरी बाळगतात, कारण त्यांची माहिती कोठे दिसेल यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नसते. त्यांचे रेझ्युमे वर्तमान मालक किंवा इतर वाईट गोष्टींद्वारे पाहिले जाऊ शकतात किंवा एखाद्या गुन्हेगाराकडून ती माहिती वापरली जाऊ शकते.[१०][११] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6896.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9c422dc44ae00f64b30654ccd28ddaec1c89bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6896.txt @@ -0,0 +1 @@ +वारणाकोलासूरिया रोझ प्रियांका डोवे (जन्म नाव:फर्नांडो; जन्म २८ जुलै १९७९) ही श्रीलंकेची माजी क्रिकेट खेळाडू आणि सध्याची क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6898.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95346dab0af70f818ffe328135d52483c6260d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6898.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोझ बोल हे वेस्ट एंड, हँपशायर, इंग्लंड येथे एम२७ मोटरवे आणि टेलिग्राफ वूड्सच्या मध्ये असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान हँपशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे, जे येथे २००१ पासून खेळतात. +हँपशायरसाठी बदली मैदान म्हणून हे मैदान बांधण्यात आले, यापुर्वी साउथहँप्टन येथील काउंटी मैदान हे त्यांचे १८८५ पासूनचे घरचे मैदान होते. हँपशायर ह्या मैदानावर त्याचा पहिला प्रथम-श्रेणी सामना ९-११ मे २०११ दरम्यान वूस्टरशायरविरूद्ध खेळले, ज्या सामन्यात हँपशायरने १२४ धावांनी विजय मिळवाल. तेव्हा पासून तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले जाते. मैदानावर एकदिवसीय क्रिकेटशिवाय २००४ चँपियन्स ट्रॉफीचे काही सामने खेळवले गेले होते. दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांशिवाय येथे २०११ आणि २०१२ मध्ये येथे कसोटी सामने सुद्धा खेळवण्यात आले आहेत. +कसोटी क्रिकेट खेळवण्याच्या उद्दीष्टाने २००९ पासून मैदानाचा पुनर्विकास सुरू झाला होता. ज्यादरम्यान मैदानाची प्रेक्षकक्षमता वाढवण्यात आली. २०११ मध्ये हँपशायरला आर्थिक चणचण जाणवू लागली आणि त्यामुळे मैदान इस्टलेघ बोरो काउन्सिलला £6.5 दशलक्ष इतक्या किंमतीमध्ये २०१२ साली विकले गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_690.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c380b22f8b62f5370d0d49e780a7beb9f240586 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_690.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 32°04′09″N 34°49′27″E / 32.06917°N 34.82417°E / 32.06917; 34.82417 + +रमात गान (हिब्रू: רָמַת גַּן‎, अरबी: رمات غان‎) हे इस्रायल देशातील एक मोठे शहर आहे. रमात गान इस्रायलच्या उत्तर भागात तेल अवीवच्या पूर्वेस वसले आहे. रमात गान हे जगातील आघाडीचे हिऱ्यांचे उलाढाल केंद्र असून इस्रायलमधील सर्वात उंच इमारत मोशे अवीव टॉवर येथेच आहे. + विकिव्हॉयेज वरील रमात गान पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6918.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e73e936b4dfdef0418c63b488e9ae83ba030cb6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6918.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोझा विद्याधर देशपांडे (जन्म : १९२९; - मुंबई, १९ सप्टेंबर २०२०) या मराठी लेखिका, साम्यवादी नेत्या आणि माजी खासदार होत्या. त्या श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत. त्यांच्या पतीचे नाव विद्याधर लक्ष्मण देशपांडे (ऊर्फ बानी देशपांडे).. तेही एक मराठी लेखक होते. वेदान्त रहस्य हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक होय. +रोझा देशपांडे ह्या सन १९८० ते १९८७ च्यादरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या. त्या पाचव्या लोकसभेच्या सदस्य होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6937.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301e075e80dbb26ac6ef0b7c26e48034854b45f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6937.txt @@ -0,0 +1,4 @@ +'रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती' यांच्यातर्फे साहित्य परिषदेच्या सहकार्याने दोन दिवसांचे 'रोटरी मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १० आणि ११ मे २०१४ रोजी पुणे शहरातील सहकारनगरच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हे साहित्य संमेलन होणार असून, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद यांची पर्वणी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. प्रकाश पायगुडे हे स्वागताध्यक्ष आणि साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आहेत. +संमेलनाच्या उद‍्घाटनाच्या कार्यक्रमात (१० मे) हृदय शल्यविशारद डॉ. रणजित जगताप, डॉ. सिद्धार्थ नडगे यांना रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. शिकारपूर यांचे 'आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य' या विषयावर व्याख्यान, अभिराम भडकमकर यांची मुलाखत, प्रा. दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम होणार आहे. साहित्य नाटक आणि चित्रपट या विषयावरील परिसंवादात लेखक राजन खान, दिग्दर्शक कांचन नायक, अभिनेत्री शर्वरी जमेनीस, पटकथालेखक संजय पवार सहभागी होणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात हास्यकवी संमेलन होईल. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन, गीतकार प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि रोटरी सदस्यांचा साहित्य रंजन हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रवेशमूल्य आहे. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6959.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76413b8b4cdc58615fd546280908ed700e80a90c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6959.txt @@ -0,0 +1,14 @@ +रोडरोलर (यास रस्त्यावरील खडी दाबण्याचे यंत्र असेही म्हणतात किंवा फक्त रोलर) हे मानवनिर्मित मातीकाम, खडीकरण, फाड्या(दगड), डांबर, काँक्रीट इत्यादीचे रस्ता वा पायव्यादरम्यान दाबकाम करण्यासाठीचे अभियांत्रिकी वाहन आहे. +जगातील काही भागात अद्यापपावेतो रोडरोलरला त्याच्या प्रणोदनाच्या पद्धतीस दुर्लक्षुन स्टीम रोलरच म्हणतात, कारण तो सर्वप्रथम वाफेच्या जोरावर चालत (वाफचलित) असे. +प्रणोदन[विशिष्ट अर्थ पहा] +पहीला रोलर हा घोड्याद्वारे ओढण्यात येणारा रोडरोलर होता.त्याचा वापर बागकामासाठी होत असे. +कारण रोलरची परिणामकारकता त्याच्या वजनावर अवलंबुन असते म्हणुन १८व्या शतकाच्या मध्यानंतर घोड्याची जागा स्व-बलावर चालणाऱ्या वाहनांनी घेतली. असे प्रथम वाहन हे वाफचलित रोलर होय. दोन दट्टे असणाऱ्या अनुरेखनास पसंत केल्या जात असे. एकल दट्ट्याचे वाफचलित रोलर हे चलनबाह्य व सामान्यतः वापरले जात नव्हते कारण,त्याच्या वाफेच्या बलाच्या झटक्याने रस्त्यावर लाटासदृश्य अंकन होत असे. अमेरिकेतील काही कंपन्या १९५० च्या दशकात त्याचा वापर करीत असत तर इंग्लंड मध्ये त्याचा वापर १९७० च्या दशकापर्यंत सुरू होता. +जसजसे,२०व्या शतकात, अंतर्ज्वलन इंजिनांचे तंत्रज्ञान सुधारले,वाफचलित रोडरोलरची जागा घासलेट, पेट्रोल आणि डिझेल चलित इंजिनांनी घेतली. सर्वप्रथम निर्माण झालेला अंतर्ज्वलन इंजिनचलित रोडरोलर हा त्याच्या पूर्वीच्या वाफचलित रोडरोलर सदृष्यच होता. त्यांनी, इंजिनाची ताकद चाकांपर्यंत पोचण्यासाठी तीच(वाफेच्या इंजिनाची)स्पर गिअर[मराठी शब्द सुचवा] प्रक्षेपण प्रणाली वापरली. काही कंपन्याना ती प्रणाली आवडली नाही कारण त्या काळी काही घासलेटवर चालणारे रोलर हे सुरू होण्यास अत्यंत त्रासदायक असत. +सध्या, वापरात असलेले सर्व रोलर हे चालण्यासाठी डिझेलचाच वापर करतात. +रोडरोलर हे त्याचे वजन पृष्ठभाग दाबण्यासाठी वापरते. प्राथमिक स्तराची 'दबाई' ही हवा भरलेले टायर समोर व त्यामागे असणाऱ्या, दोन जोडगोळीच्या टायरद्वारे केली जाते. टायरची लवचिकता व चाकांच्या वर-खाली हालचालीस सुलभतेमुळे रोलरला खडबडीत पृष्ठभागांवरसुद्धा काम करणे सोपे होते. लोह-पिंप सदृष्य चाके असणाऱ्या रोलरचा त्यावर अंतीम हात फिरविल्यामुळे मग गुळगुळीत व समतल पृष्ठभाग तयार होतो. +रोलर हे भरावाच्या दबाईसाठीही वापरले जातात. अशा यंत्रांच्या चाकांना विशिष्ट असे गुटके असतात (शीपफुट-मेंढखुर). त्याने पृष्ठभाग गुळगुळीत होत नाही. या मेंढखुर सदृष्य गुटक्यांच्या अल्प क्षेत्रफळामुळे रोलरचे वजन त्याठिकाणी एकवटुन चांगली दबाई होते. +रोलर हे एका साध्या १०० पाउंड लोह-पिंप सदृष्य चाकास एका माणसाद्वारे ओढण्याची सोय असणारे यापासुन ते २० मेट्रिक टन वजन असलेले, बसुन चालविता येण्याजोगे व पुढे ५४ टन वजनाचे या पर्यंतही असु शकतात. काही रोलरच्या चाकात त्याचे वजन वाढविण्यासाठी पाणी भरण्याचीसुद्धा सोय असते. +याच्या दंडगोलांची रुंदी २४ ते ८४ इंच राहु शकते: +चित्रपट उत्पादकांना रोड रोलर फारच आवडतो. अनेक आंग्ल चित्रपटात त्याचा वापर केल्या गेला आहे.त्यपैकी काही चित्रपटः +वगैरे. +भारतातील दूरदर्शनवरील एक हास्य कलाकार जसपाल भट्टी यांना पण रोडरोलर फार आवडतो. त्यांनी त्यांच्या पत्नीस सरकारी वाहनात बसवुन नेण्याचे वचन तिला रोडरोलरवर फिरवुन आणुन पाळले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6964.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc0b71c8fd738362d89ebbbbd0ed006b06d465b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_6964.txt @@ -0,0 +1 @@ +रोदोल्फो पिझारो (१५ फेब्रुवारी, इ.स. १९९४ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7006.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4098a44ce257ce0d150b9359a86f753aacf60e49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7006.txt @@ -0,0 +1 @@ +रोनाल्ड तारी (१ जानेवारी, १९९४:व्हानुआतू - ) हा  व्हानुआतूकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7019.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a9620e3a8154488cd43e7584392abee43ce1131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7019.txt @@ -0,0 +1,3 @@ +† खेळलेले सामने (गोल). + +(Correct as of एप्रिल २५ इ.स. २००८) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7040.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7040.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7045.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3370f2d3409d5b7af49da323ba92485ae34d14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7045.txt @@ -0,0 +1 @@ +रोबोट्स (इंग्लिश: Robots) हा एक इ.स. २००५ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ब्लू स्काय स्टुडिओ या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस वेज यांनी केले तर लेख डेव्हिड लिंडसे-अबायरे, लोवेल गँझ आणि बाबलू मांडेल यांचे होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_706.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8df123cdd06e72ededdb78bcc120d0fba2df38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_706.txt @@ -0,0 +1,2 @@ +रमीन शमीम (१९ जानेवारी, १९९६:कराची, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] +ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7099.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fbbfaf2409f4523ae19a137853ede936584824a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7099.txt @@ -0,0 +1 @@ +रोमानी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील भाषा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7105.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67acb44ba219ca4549861bf4c8ff0af48b9c7f5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7105.txt @@ -0,0 +1 @@ +रोमान्श ही स्वित्झर्लंड देशाच्या ४ अधिकृत भाषांपैकी एक आहे. स्वित्झर्लंडच्या ग्राउब्युंडन राज्यात मुख्यतः ही भाषा वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7119.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..867d28cf2c835fe1bdb7f53dab12113ad0a01e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7119.txt @@ -0,0 +1,13 @@ +रोमियो आणि ज्युलियेट ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे: +रोमिओ ज्युलिएट - हिंदी चित्रपट +१. निर्माता संजय लीला भन्साळी +२. निर्माती हेमा मालिनी +३. निर्माते दरबार ड्रीम्स +४. निर्माते (?); संगीत दिग्दर्शक खय्याम +पुस्तके वगैरे : +१.रोमिओ आणि ज्यूलिएट (मराठी गद्य कादंबरी - मंगेश पाडगावकर) +२. कथारूप शेक्सपियर (मराठी कथासंग्रह - प्रभाकर देशपांडे-साखरेकर) +४. शेक्सपियरच्या नाट्यकथा (रमेश मुधोळकर) +५.शेक्सपीअरची शोकनाट्ये (परशुराम देशपांडे) +६.शेक्सपीअरच्या प्रेमव्यथा (विजय पाठारे) +७. रोमिओ ज्युलिएट (नृत्यनाट्य- बिरजू महाराज) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7131.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596ba8561a5e6d24c044e42f66aed88320f9c084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7131.txt @@ -0,0 +1 @@ +रुमानिया फुटबॉल संघ हा रुमानिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. रुमानिया आजवर ७ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7132.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6584c39352f0bbacdca8ebbbccdde1c0502660e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7132.txt @@ -0,0 +1 @@ +रोमेनिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये रोमेनियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर रोमानियाच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र आहेत.[४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7136.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7a539d36c98c77ff0260dfc5fff58e592a3602e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7136.txt @@ -0,0 +1 @@ +रोमेनियाची लढाई दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४४मध्ये रोमेनियात झालेल्या लढाया होत्या. सोवियेत संघाने अक्ष राष्ट्रांना शामील असलेल्या रोमेनियावर हल्ला केला. जरी सुरुवातीचे हल्ले फसले असले तरी त्यांतील काही निर्णायक पराभवांनंतर रोमेनियाने पक्ष बदलला व सोवियेत संघाशी हातमिळवणी करून अक्ष सेनेला रोमेनियातून हाकलून दिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7171.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af6b7c6d2b18cff3caffd1c331c6bc6b421a45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7171.txt @@ -0,0 +1 @@ +रोलर हॉकी हाकीचा एक प्रकार आहे चाकांच्या चाकाचा वापर करून कोरड्या पृष्ठभागावर. अन्यथा, कोणतीही कोरडी पृष्ठभाग गेम होस्ट करण्यासाठी वापरली जाऊ शकते, विशेषतः रोलर रिंक, मॅकॅडॅम किंवा सिमेंट. एकत्रित, रोलर हॉकी जगातील जवळजवळ 60 देशांमध्ये खेळली जाते.[१][२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7178.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2932ea930a0c204f98a76f4f5c95ab564675a44a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7178.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रेंच ओपन (फ्रेंच: Les internationaux de France de Roland-Garros) ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे. +ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. सध्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते. +येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, व्हीनस विल्यम्स इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या रॉजर फेडररला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे ब्यॉन बोर्ग, रफायेल नदाल, इव्हान लेंडल, जस्टिन हेनिन इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे. +खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रफायेल नदालने सर्वाधिक वेळा (९ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे. +गुणक: 48°50′49.79″N 2°14′57.18″E / 48.8471639°N 2.2492167°E / 48.8471639; 2.2492167 +{वर्ग:पॅरिस]] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7179.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f55df346c72f18cfbbc274ff3ccced68ff99726e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7179.txt @@ -0,0 +1 @@ +रोलॉफ व्हान देर मर्व (३१ डिसेंबर, १९८४:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून खेळलेला आणि आता  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7186.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feaf965fdf01034994deb319d25c230fc13fc616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7186.txt @@ -0,0 +1 @@ +रोल्फ स्ट्युअर्ट ग्रँट (१५ डिसेंबर, १९०९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - १८ ऑक्टोबर, १९७७:ओंटारियो, कॅनडा) हा  वेस्ट इंडीजकडून १९३५ ते १९३९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7190.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d793d901ab6d658ebb528adb47602e5a6765ed95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7190.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोल्स-रॉइस ही आलिशान गाड्या उत्पादक कंपनी आहे. १९९८ साली ती बीएमडब्ल्यू या कंपनीला विकण्यात आली पण तिचे चिन्ह व नाव कायम राहिले. +कंपनी समाजात प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांनाच गाड्या विकतात diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7191.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96b9f169fad1092958f9ff54ea9cb5fdcaf7308b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7191.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोवन सेबास्टियन ॲटकन्सन (६ जानेवारी, इ.स. १९५५ - ) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याने मिस्टर बीन हे प्रसिद्ध विनोदी पात्र निभावले आहे. याशिवाय हा जॉनी इंग्लिश चित्रपटशृंखलेतील मुख्य अभिनेता आहे. +ॲटकन्सन विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंता आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_72.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_72.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5a6080ae147ca3af5b6e1e3524214e5ffd76cfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_72.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 16°48′N 96°09′E / 16.800°N 96.150°E / 16.800; 96.150 + +यांगून हे म्यानमार देशातील (ब्रम्हदेशातले) सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इ.स.१९४८ सालापासून यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च इ.स. २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7201.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b1b0902cd808617282bccc7d9b1c840e5ec6a60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7201.txt @@ -0,0 +1 @@ +रोवियो एंटरटेनमेंट मर्यादित ही एक फिनीश कंपनी असून ती अ‍ँग्री बर्डस् या खेळाच्या निर्मितीबद्दल प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7202.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c36a6c826f0dba0f2837be4c2e016c8067f038e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7202.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +रोव्हमन पॉवेल (२३ जुलै, इ.स. १९९३:जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7207.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b3d18910d80788661a1e55c76dae38e9511d61a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7207.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोशनलाल नागरथ तथा रोशन (जुलै १४, इ.स. १९१७ - नोव्हेंबर १६, इ.स. १९६७) हा बॉलिवूडमधील संगीतकार होता. +याचा एक मुलगा राजेश रोशन सुद्धा बॉलिवूड संगीतकार आहे तर दुसरा मुलगा राकेश रोशन अभिनेता आहे. रोशनचा नातू हृतिक रोशनही चित्रपट अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7230.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6de0f47b016c7c2c543c0c3e6334f9f58b26db8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7230.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोशमाळ बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7232.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dfa22206a664d1ed4eb153c978074aa0273408a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7232.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7245.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..789894c1732f98ad0de4bb5b9e3bc08201e613b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7245.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 57°11′N 39°25′E / 57.183°N 39.417°E / 57.183; 39.417 + +रोस्तोव (रशियन: Ростов) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तमधील एक लहान शहर आहे. इ.स. ८६२ साली स्थापन झालेले रोस्तोव हे रशियामधील सर्वात जुने शहर मानले जाते. हे शहर मॉस्कोच्या ईशान्येस २०२ किमी अंतरावर स्थित आहे. +मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील रोस्तोव हे एक स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7250.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e0413a2bdb5a90e192d639649af684fba903c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7250.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोस्तोव अरेना रशियाच्या रोस्तोव दॉन शहरातील फुटबॉल मैदान आहे.[१][२] २०१८मध्ये बांधलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४५,००० आहे. हे मैदान एफसी रोस्तोव या फुटबॉल क्लबचे घरचे मैदान आहे. +२०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने येथे खेळले गेले होते.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7254.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e0413a2bdb5a90e192d639649af684fba903c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7254.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोस्तोव अरेना रशियाच्या रोस्तोव दॉन शहरातील फुटबॉल मैदान आहे.[१][२] २०१८मध्ये बांधलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४५,००० आहे. हे मैदान एफसी रोस्तोव या फुटबॉल क्लबचे घरचे मैदान आहे. +२०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने येथे खेळले गेले होते.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_727.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ec38410ae38c793325bc6581e7312587dfd13e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_727.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश चंदर कौशिक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7280.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d32470abacb28e58f83bbb465dc7262f9b7fbdfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7280.txt @@ -0,0 +1 @@ +रोहन पंडित (जन्म १३ जानेवारी १९८१) हा भारतीय क्रिकेट पंच आहे.[१] रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यांमध्ये तो उभा राहिला आहे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_729.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b2a260a58b797b0a7ab6ae1c284960fa88bbca7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_729.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश चंद्र लाहोटी हे भारताचे पस्तिसावे सरन्यायाधीश होते. हे १ जून २००४ पासून १ नोव्हेंबर २००५ या कालावधीत सरन्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_73.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_73.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8e5581e454fa6c5a618f0902588e9726503fe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_73.txt @@ -0,0 +1,2 @@ +रंगेल रंगराव हे नाट्यछटाकार दिवाकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. हे नाटक थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकावर बेतलेले आहे. 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' हे नाटक शेक्सपियरचे आहे असे एकेकाळी समजले जात होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7303.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8a2426367234e2a4e7131414232a63f2f95fdfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7303.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोहाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7311.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa072017bbcf23bff3853c975a50cb00b566c2ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7311.txt @@ -0,0 +1,2 @@ + रोहिंजण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7322.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..784b0ee2ce7f3a06c1a3ba44a747d928708b26ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7322.txt @@ -0,0 +1 @@ +रोहिणी हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_733.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9258f8503c11c7e866915fb927bbd231c186402 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_733.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश जिगाजिनागी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7330.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5054d3f0ea218efc98ed6f4c6d21fca985ef87f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7330.txt @@ -0,0 +1,15 @@ + +रोहिणी खेवलकर या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पुढारी आहेत. त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत.[३] त्या २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ्मु्क्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत भाजप तर्फे निवडणूक लढल्या होत्या [४] +रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत[५].त्या शिक्षणाने एक वकील आहेत . त्यांना रोहीणी खडसे-खेवलकर या नावानेे सुद्धा ओळखले जाते.त्यांच्या बहिणीचे नाव शारदा चौधरी आहे. त्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून एल्एल.बी.चे शिक्षण घेतले आहे.त्यांना एक ज्येष्ठ बहीण व दोन अपत्ये आहेत. त्यांच्या वहिनी रक्षा निखिल खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांचा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध पराभव झाला. +रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या व शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पराभूत केले.[६] +ती जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष होती. [७] +२०१९ महारष्ट्रा विधांसभा निवडणुक- +''मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक निकाल 2019''' + +खेवलकर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष होती आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना , घोडसगाव या कारखान्याची संचालक आहे.[९] +२३ ऑक्टोंबर २०२० रोजी खेवलकरने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.[१०] +१.https://lokbharatnews.com/?p=9213 +१. https://abpmajha.abplive.in/election/rohini-khadse-khevalkar-is-bjp-candidate-from-muktainagar-who-is-rohini-khadse-702862/amp Archived 2019-10-28 at the Wayback Machine. + +२. +https://lokbharatnews.com/?p=9213[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7333.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e127b3f11562cd402cf61823d6cb730ce9a74811 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7333.txt @@ -0,0 +1,9 @@ +रोहिणी नीलकंठ खाडिलकर (जन्म : मुंबई, १ एप्रिल १९६३; - ) या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर (वूमन इंटरनॅशनल मास्टर - WIM) किताब असलेल्या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी बुद्धिबळातील भारतीय महिला अजिंक्यपद पाच वेळा, तर आशियाई महिला अजिंक्यपद दोन वेळा जिंकले आहे. [१]त्यांना १९८० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू ठरल्या. +बुद्धिबळपटू म्हणून प्राविण्य मिळवलेल्या 'खाडिलकर भगिनी' त्रिकुटापैकी रोहिणी खाडिलकर एक आहेत. त्यांच्या मोठ्या बहिणी वासंती आणि जयश्री यांनीसुद्धा राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद मिळवले होते. +त्यांचे वडील नीलकंठ खाडिलकर हे 'नवा काळ' या वृत्तपत्राचे संपादक होते. +१९७६ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी खाडिलकर राष्ट्रीय महिला बुद्धिबळ विजेत्या बनल्या. ही स्पर्धा सलग तीन वेळा जिंकणाऱ्या त्या पहिल्या खेळाडू होत. त्यांना हे अजिंक्यपद एकूण पाच वेळा मिळाले. +रोहिणी खाडिलकर १९८१मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्य राहिल्या आणि त्यांनी १२ पैकी ११.५ गुण मिळवले. त्याच वर्षी त्यांना महिला आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळाला. नोव्हेंबर १९८३ मध्ये कोलालम्पूर, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी पुन्हा आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. +१९७६ मध्ये भारतीय बुद्धिबळ पुरुष अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. पुरुषांच्या स्पर्धेतील त्यांच्या सहभागामुळे खळबळ माजली.[२] उच्च न्यायालयात या सहभागाला आव्हान देण्यात आले. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष, मॅक्स उवे यांना महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रतिबंध करता येणार नाही, असा आदेश द्यावा लागला. या स्पर्धेत खाडिलकरांनी गुजरातचे गौरांग मेहता, महाराष्ट्राचे अब्दुल जब्बार आणि पश्चिम बंगालचे ए.के. घोष यांचा पराभव केला. +रोहिणी खाडिलकर यांनी ब्युनॉस आयर्स (१९७८), व्हॅलेटा (१९८०), ल्युसर्न (१९८२), थेसालोनिकी (१९८४) आणि दुबई (१९८६) येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनी विभागीय अजिंक्यपद दोनदा जिंकले- एकदा दुबई येथे आणि एकदा मलेशिया येथे. आणि त्या जगातील आठव्या क्रमांकाच्या खेळाडू झाल्या. १९८९ मध्ये लंडन येथील संगणकाला हरवणाऱ्या त्या पहिल्याच आशियाई खेळाडू आहेत. +भारताच्या प्रतिनिधी म्हणून रोहिणी यांनी ५६ वेळा विविध देशांना भेटी दिल्या. भारताच्या बुद्धिबळ राजदूत म्हणून सरकारने त्यांना पुरस्कृत केले होते. त्यांनी तेव्हा साम्यवादी असलेल्या युगोस्लाव्हिया, पोलंड आणि सोव्हिएत रशियालासुद्धा भेटी दिल्या. +१९९३ मध्ये बुद्धिबळाच्या खेळातून निवृत्ती घेतल्यावर त्या महाराष्ट्रातील 'सायंकाळ' या सायंदैनिकाच्या पहिल्या महिला संपादक बनल्या. त्या नवा काळ या वृत्तपत्राच्या सहाय्यक संपादक आहेत. तसेच १६ डिसेंबर १९९८ पासून सायंकाळच्या संपादक आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7337.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f2ee5289afb75da8f665baeacfb03132f96f08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7337.txt @@ -0,0 +1,5 @@ +  +रोहिणी बालकृष्णन या भारतीय जैव ध्वनितज्ञ आहेत. त्या भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेसच्या वरिष्ठ प्राध्यापिका आणि अध्यक्षा आहेत. त्यांचे संशोधन प्राणी संप्रेषण आणि बायोकॉस्टिक्सच्या लेन्सद्वारे प्राण्यांच्या वर्तनावर केंद्रित आहे.[१][२] +रोहिणी बालकृष्णन यांची जीवशास्त्रात पदवी आहे. तसेच प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी १९९१ मध्ये मुंबई, भारतातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) मधून वर्तन अनुवांशिक विषयात पीएचडी प्राप्त केली. त्या वेरोनिका रॉड्रिग्ज यांची पीएच.डीसाठीची पहिली विद्यार्थिनी होती. वेरोनिका रॉड्रिग्ज या एक भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ आहेत.[३][४] त्यानंतर त्यांनी वर्तणुकीशी संबंधित इकोलॉजी क्षेत्रात प्रवेश केला. प्राण्यांमधील ध्वनिक संप्रेषणाचा अभ्यास केला आणि मॅकगिल विद्यापीठ, कॅनडा येथे १९९३ ते १९९६ पर्यंत पोस्टडॉक्टरल संशोधन केले. त्यानंतर जर्मनीच्या एर्लांगन विद्यापीठात (१९९६-१९९८) दुसरे पोस्टडॉक केले.[२] त्यांनी १९९८ मध्ये भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे प्रवेश घेतला जेथे त्या सध्या पर्यावरण विज्ञान केंद्राची प्राध्यापिका आणि अध्यक्षा आहेत.[२] +रोहिणी बालकृष्णन यांच्या सध्याच्या संशोधनाचा उद्देश ध्वनिक संप्रेषणाचा वापर करून प्राण्यांच्या वर्तनाची कारणे आणि परिणाम समजून घेणे हा आहे. त्यांची प्रयोगशाळा दक्षिण भारतातील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये वसलेल्या अनेक फील्ड साइट्समधील वर्तन आणि पर्यावरणीय दबावांचा अभ्यास करते.[५] हे काम प्रामुख्याने कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानातील क्रिकेट आणि वटवाघुळांवर,[६] मुदुमलाई वन्यजीव अभयारण्यातील हत्ती[७] आणि बिलीगिरी रंगास्वामी मंदिर अभयारण्यातील गाणाऱ्या पक्ष्यांवर केंद्रित आहे.[८] ग्रेटर रॅकेट-टेलेड ड्रोंगोमध्ये व्होकल कम्युनिकेशनचा अभ्यास करणारी तिची लॅब पहिली होती.[९] ध्वनिक संप्रेषण आणि वर्तन वापरून, तिचे संशोधन अनेक थीम शोधते: सिग्नल मेकॅनिक्स आणि ध्वनी-उत्पादक क्रिकेटचे शरीरविज्ञान आणि प्राप्त करणाऱ्या कीटकांचे श्रवणविषयक वर्तन. तिचे कार्य चारा आणण्याच्या रणनीती आणि शिकारी-शिकार परस्परसंवाद तसेच पुनरुत्पादक निवडी आणि जोडीदार निवड यावर देखील लक्ष देते. [१०] संशोधनाव्यतिरिक्त, तिला ओळख सुलभ करण्यासाठी विविध प्रजातींच्या ध्वनिक सिग्नल्सचे डेटाबेस विकसित आणि प्रमाणित करण्यात देखील रस आहे. हे नॉन-इनवेसिव्ह सॅम्पलिंगसाठी अनुमती देणाऱ्या वातावरणात स्थापित स्वयंचलित रेकॉर्डर वापरून नियतकालिक जैवविविधता निरीक्षण सक्षम करते. तिच्या टीमने २०० हून अधिक हत्तींच्या कॉलची लायब्ररी बनवली आहे आणि पक्ष्यांच्या ९० पेक्षा जास्त प्रजातींचे रेकॉर्डिंग केले आहे.[७][८] +मेक्सिको आणि केरळमध्ये सापडलेल्या क्रिकेटच्या दोन प्रजातींना तिच्या सन्मानार्थ ओकॅन्थस रोहिणी आणि टेलीओग्रिलस रोहिणी असे नाव देण्यात आले आहे.[११][१२] रोहिणी बालकृष्णन यांनी बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्था कॅम्पसमध्ये प्रोझ्वेनेला बेंगलोरेन्सिससह अनेक नवीन प्रजातींचा क्रिकेटचा शोध लावला आहे.[१२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7358.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bd4029efaab84d2550fc3a73fb913815cd01dbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7358.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोहित बक्षी हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. त्याने बालाजी टेलिफिल्म्सच्या सोप ऑपेरा कहीं तो होगा [१] मध्ये पियुष रहेजाची भूमिका केली होती आणि झी टीव्हीवर प्रसारित झालेल्या महारक्षक: देवी या अलौकिक टीव्ही मालिकेत दुहेरी भूमिका केली होती.[२] +२०१३ मध्ये त्याने डेहराडून डायरी या थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  त्याने सिया के राममध्ये भगवान शिवची भूमिका साकारली होती.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7359.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253d2818ba5988d11164856ea7a2c14bb001b8f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7359.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोहित राऊत हा एक मराठी गायक आहे. झी टी.व्ही. या हिंदी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमात याने भाग घेतला होता. यासोबतच झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अंतिम ५ स्पर्धकांमध्ये त्याने स्थान पटकावले होते. +रोहित याने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. रोहित याने लातूर येथील गुरुवार संगीत महाविद्यालय येथे संगीताचे शिक्षण घेतले आहे. दुनियादारी या चित्रपटातून त्याने प्लेबॅक गायक म्हणून पदार्पण केले असून गेली अनेक वर्षे रोहित राऊत गायन आणि संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. अगदी लहान वयापासून या क्षेत्रात नाव कमावत असून आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणून त्याने ओळख प्राप्त केली आहे. मोगरा फुलला या चित्रपटाद्वारे त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7360.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253d2818ba5988d11164856ea7a2c14bb001b8f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7360.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोहित राऊत हा एक मराठी गायक आहे. झी टी.व्ही. या हिंदी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमात याने भाग घेतला होता. यासोबतच झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अंतिम ५ स्पर्धकांमध्ये त्याने स्थान पटकावले होते. +रोहित याने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. रोहित याने लातूर येथील गुरुवार संगीत महाविद्यालय येथे संगीताचे शिक्षण घेतले आहे. दुनियादारी या चित्रपटातून त्याने प्लेबॅक गायक म्हणून पदार्पण केले असून गेली अनेक वर्षे रोहित राऊत गायन आणि संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. अगदी लहान वयापासून या क्षेत्रात नाव कमावत असून आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणून त्याने ओळख प्राप्त केली आहे. मोगरा फुलला या चित्रपटाद्वारे त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7361.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d315b7b488319b3f107f1cf39b2aff17f68de81f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7361.txt @@ -0,0 +1,7 @@ +रोहित राजेंद्र पवार (२९ सप्टेंबर, १९८५:बारामती, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. [१] ते पवार परिवारातील सदस्य आहेत. +रोहित पवार यांचा जन्म २९ सप्टेंबर, १९८५ रोजी बारामती, महाराष्ट्र येथे राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्या घरी झाला. ते अप्पासाहेब पवार आणि भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. [२] [३] बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. 2007 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून "बॅचलर ऑफ मॅनेजमेंट" मध्ये पदवी प्राप्त केली. [४] रोहित पवार यांचा विवाह कुंती पवार (मगर) यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत. +रोहित पवार बारामती ऍग्रो लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. [५] याशिवाय ते सप्टेंबर २०१८ पासून [६] २०१९ पर्यंत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष होते. +रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. 2017 साली ते बारामती तालुक्यातील शिर्सुफळ - गुणवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली. [७] [८] [९] त्यांनतर ते पक्षात सक्रिय झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. [१०] +ऑक्टोबर 2019 मध्ये ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 135824 मतांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला. +रोहित पवार हे पवार घराण्यातील चौथ्या पिढीतील व्यक्ती आहेत, जे राजकीय पदावर आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7369.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9a7d19f244c1f340a12d48f33f208be9022cf8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7369.txt @@ -0,0 +1,14 @@ +रोहिदास हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. हा किल्ला पूर्ण किल्ला नसून हरिश्चंद्रगडावरील तीन शिखरांपैकी एक आहे. + +पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. त्यातील एक शिखर रोहिदास नावाने ओळखले जाते +हरिश्चंद्र आणि तारामती हे इतर दोन शिखरवजा बालेकिल्ले आहेत. +सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे. +कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरून खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे. +हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्वेला इंग्रजी यू आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. +पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीड तास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. +येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. +हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे. +मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहेत. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते. +हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो. +हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुलीगड, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात. +गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7370.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e96b97972871bfd09da1d9b5afef3e2a30c38f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7370.txt @@ -0,0 +1,2 @@ +या रक्तवाहिन्या हृदयापासून उगम होऊन अन्य अवयवांकडे जातात. रोहिणी ही शुद्ध रक्त वाहून नेणारी रक्त वाहिनी असते.(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी-पल्मोनरी आर्टरी) त्या चित्रात लाल रंगाने दर्शविल्या जातात. या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब असतो. हृदयाचे आकुंचन होताना असणारा उच्चतम दाब प्रकुंचनीय दाब म्हणून ओळखला जातो. +शरीरातील रक्त हृदयाकडून इतर भागाकडे वाहून नेणा‍ऱ्या रक्तवाहिनीस रोहिणी असे म्हणतात. रोहिणीमधील रक्त दाबाने वाहते. बहुदा, रोहिणीमधील रक्तामध्ये २० मिलि प्रति शंभर मिलिलिटर एवढा प्राणवायू असतो. फुफ्फुस्रोहिणीमधील रक्तामध्ये १५ मिलि प्रतिशंभर मिलिलिटर प्राणवायू असतो. पाच टक्के कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसरोहिणीमध्ये असतो. रोहिणीच्या भित्तिका तीन थरांच्या आणि जाड असतात. नीला याच तीन थरांनी बनलेली असते.पण नीलेच्या भित्तिका त्यामानाने पातळ असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7373.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e178623f3040fb5014ad80bb2c440856e36ae871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7373.txt @@ -0,0 +1 @@ +रोहेलखंड किंवा रुहेलखंड हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्याचा एक भाग आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7396.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a02093d9bd1aceaca474076083cd7e6cf1e21509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7396.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोहोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7420.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf8c53b4fe8c5c68f63ad739ab5db68f44ff14c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7420.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते. +जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7449.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20d4d909971f4acea2d49b625a78b175cc47b191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7449.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ऱ्वांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. ऱ्वांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला कॉंगो हे देश आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_745.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e85a9192d5ebbe4b6249a05c2675371ab29027d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_745.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ डिसेंबर, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7463.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be292ba12827112f12f862ddc6be605c7f8c9e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7463.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 48°06′53″N 1°40′46″W / 48.11472°N 1.67944°W / 48.11472; -1.67944 + +ऱ्हेन (फ्रेंच: Rennes; ब्रेतॉन: Roazhon) हे पश्चिम फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाची तसेच इल-ए-व्हिलेन विभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +फ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील ऱ्हेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला दोन तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ऱ्हेनमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत. +फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ऱ्हेन एफ.सी. हा येथील प्रमुख संघ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7465.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9ef98f24c54d7110ed3cb06141be3a482a5cbbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7465.txt @@ -0,0 +1 @@ +ऱ्हॉन्डा जॉय केन्डाल (१७ मार्च, १९६२:ऑस्ट्रेलिया - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ आणि  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये ३ अर्थात एकूण १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7468.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a88424c1aceeef347024e4666b82fb7da0ba2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7468.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऱ्होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island; उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले ऱ्होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. +ऱ्होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेटिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही ऱ्होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऱ्होड आयलंडच्या एकूण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_749.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e52e05e69fee1fefb7cc9ee9262e4f7b252dd15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_749.txt @@ -0,0 +1,3 @@ +रमेश बैस (जन्म २ ऑगस्ट १९४७) हे सध्या महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.[१] या नियुक्तीपूर्वी, बैस २०२१ ते २०२३ पर्यंत झारखंडचे राज्यपाल आणि २०१९ ते २०२१ पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल होते.[२][३] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यासह त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध राजकीय पदांवर काम केले आहे. १९८९ मध्ये रायपूरमधून ९व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते पहिल्यांदा भारतीय संसदेत निवडून आले आणि ११व्या (१९९६), १२व्या (१९९८), १३व्या (१९९९), १४व्या (२००४), १५व्या (२००९) आणि १६व्या (२०१४) लोकसभेपर्यंत सलगपणे पुन्हा निवडून आले. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेवर बैस एकूण सात वेळा निवडून आले आहेत. +रमेश बैस यांची १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.[४][५] +रमेश खोमलाल बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर, मध्य प्रदेश (आता छत्तीसगडमध्ये) झाला. त्यांचं शालेय शिक्षण भोपाळमध्ये झालं. १ मे १९६८ रोजी त्यांनी रामबाई यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. बैस हे व्यवसायाने शेतकरी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7510.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..762b5ca89617c6e9a0e7186ce1951c0d070df6aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7510.txt @@ -0,0 +1 @@ +लँकेस्टर अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शहर आहे. याच नावाच्या काउंटीचे हे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,३२२[१] it ranks eighth in population among Pennsylvania's cities.[२] तर महानगराची लोकसंख्या ५,०७,७६६ होती.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7514.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe05286fc4b05e6b52839085395741f7e5441026 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7514.txt @@ -0,0 +1,3 @@ +लँकेस्टर काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लँकेस्टर काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7529.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dbf6e25c73f7b8083986443f7297513c6f5bf20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7529.txt @@ -0,0 +1,2 @@ +(La) (अणुक्रमांक ५७) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_754.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c07cf38f7cc2090e12ee76a01d4d0e0c1fb50aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_754.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश मेंडीस (७ जुलै, १९९५:श्रीलंका - हयात) ही  श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7564.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c812c78c6ec716cf48147c312569a3ddebc7e46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7564.txt @@ -0,0 +1,2 @@ +इव्हनिंग स्टँडर्ड, द स्टँडर्ड तथा लंडन इव्हनिंग स्टँडर्ड हे इंग्लंडच्या लंडन शहरातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक आहे. हे सोमवार ते शुक्रवार प्रकाशित होते. ऑक्टोबर २००९मध्ये रशियन उद्योगपती अलेक्झांडर लेबेदेव्हने हे नियकालिक विकत घेतल्यानंतर हे विनामूल्य दिले जाऊ लागले. +याचे पहिले प्रकाशन १८२७मध्ये झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7567.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e925a5735d63a1c7c5b91dfcef07fd28668d806e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7567.txt @@ -0,0 +1 @@ +गॅटविक विमानतळ (Gatwick Airport) (आहसंवि: LGW, आप्रविको: EGKK) हा युनायटेड किंग्डम देशाच्या वेस्ट ससेक्स काउंटीमधील एक विमानतळ आहे. लंडन शहराच्या २९.५ मैल (४७.५ किमी) दक्षिणेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार लंडन हीथ्रोखालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_757.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6794e28e6cbbaf1705f57c81eba85fcda3dd35d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_757.txt @@ -0,0 +1,4 @@ +रमेश रासकर हे अमेरिकेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक असून एमआयटी मीडिया लॅब्सच्या कॅमेरा कल्चर संशोधन गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त पेटंट आहेत. +रमेश रासकर यांचा नाशिकमध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. पुढे अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या परीक्षेमध्ये ते महाराष्ट्रात पहिले आले. त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुण्यात शिकत असताना त्याकाळी नुकताच प्रकाशित झालेला ज्युरासिक पार्क हा सिनेमा रासकर यांनी पाहिला. त्यातील संगणक ग्राफिक्स पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांना त्या क्षेत्रात आवड निर्माण झाली. त्याकाळी भारतात या क्षेत्रात शिकण्याच्या खूप कमी संधी उपलब्ध असल्याने त्यांनी अमेरिकेतील सर्वोत्तम संगणक ग्राफिक्स विभाग असलेल्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथून पीएचडी पदवी मिळवली.[१] +रासकर २००७ साली एमआयटी मीडिया लॅब्समध्ये रुजू झाले. रासकर यांनी त्या प्रयोगशाळेत फेम्टो-फोटोग्राफीचे तंत्र वापरून दर सेकंदाला एक हजार अब्ज (~१०१२) फ्रेम या वेगाने छायाचित्रे घेऊ शकणारा अतिशय गतिमान असा फेम्टो-कॅमेरा विकसित केला. हा वेग इतका जास्त आहे की, त्यामुळे प्रकाश किरणांचा/फोटॉन्सचा एखाद्या माध्यमातील प्रवाससुद्धा पाहता येऊ शकतो.[२] त्यांनी लेसर प्रकाशाचे बर्स्ट्‌स वापरून कोपऱ्यांच्या भोवती पाहू शकणारा कॅमेरादेखील विकसित केला आहे.[२][३] याव्यतिरिक्त स्मार्टफोनद्वारे चष्म्याचा नंबर शोधणे, पुस्तक न उघडताच त्यातील मजकूर वाचणे, एक्स-रे शिवाय शरीराच्या अंतर्भागाचे निरीक्षण करणे आणि दाट धुक्यातून गाडी सहजपणे चालवणे इत्यादींसाठीचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे.[४] +त्यांना २००४ साली टेक्नॉलॉजी रिव्ह्यू कडून टीआर१०० हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ३५ वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्वोत्तम १० संशोधकांना देण्यात येतो.[५] सप्टेंबर २०१६ मध्ये रासकर यांना प्रतिष्ठेचा लेमेलसन एमआयटी पुरस्कार जाहीर झाला आहे.[६][७] ५ लाख डॉलर (३.३५ कोटी रु.) ही या पुरस्काराची रक्कम आहे.[८] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7575.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad9b68968d64cb2853308847a5573f31c51b70f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7575.txt @@ -0,0 +1,5 @@ + +लंडनचा बरो न्यूहॅम (इंग्लिश: London Borough of Newham) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहराचा एक बरो आहे. हा बरो सिटी ऑफ लंडनपासून ५ मैल अंतरावर थेम्स नदीच्या उत्तर काठावर वसला आहे. न्यूहॅम बरो इंग्लंडमधील सर्वात विभिन्न लोकवस्तीचा मानला जातो. येथील १२ टक्के लोक भारतीय वंशाचे तर २४ टक्के लोक मुस्लिम धर्मीय आहेत. +लंडनमध्ये भरवल्या जाणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आलेले ऑलिंपिक मैदान ह्याच बरोच्या स्ट्रॅटफर्ड जिल्ह्यात स्थित आहे. + +गुणक: 51°31′N 0°02′E / 51.517°N 0.033°E / 51.517; 0.033 diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7605.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de4a96fe84f77c2c820efc3edd4fde0103f46c43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7605.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +लकडाऊन बी पॉझिटिव्ह हा २०२२ चा भारतीय मराठी-भाषेतील कौटुंबिक विनोदी नाटक आहे जो संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित[१][२] आणि इश्नव मीडिया हाऊस निर्मित आहे.[३] लकडाऊन २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7614.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77ee5c0bf80e2398e3815dab416bde66d007d235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7614.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लक्झेंबर्गची शाही राजसत्ता (लक्झेंबर्गिश: Groussherzogtum Lëtzebuerg, फ्रेंच: Grand-Duché de Luxembourg, जर्मन: Großherzogtum Luxemburg) हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +इ.स. १८१५ सालापासून स्वतंत्र असलेल्या लक्झेंबर्गमध्ये संविधानिक एकाधिकारशाही स्वरूपाची राजवट असून सध्या राजसत्ता (डची) असलेला हा जगातील एकमेव देश आहे. लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असून येथील दरडोई उत्पन्न जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्झेंबर्ग संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना, बेनेलक्स इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद असून युरो हे येथील अधिकृत चलन आहे. + +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7621.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24fa8ec98f2745328664848ddbc7b597de5c95ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7621.txt @@ -0,0 +1,2 @@ +टी२०आ किट +लक्झेंबर्ग राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्झेंबर्गचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7640.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47ee5a059da53b1ef236117eef07611e750e1f73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7640.txt @@ -0,0 +1,2 @@ +लक्ष्मण कडिरगमार (१२ एप्रिल १९३२ - १२ ऑगस्ट २००५) हे श्रीलंकेचे राजकारणी होते. १९९४ ते २००१ आणि २००४ ते २००५ मधील त्यांच्या मृत्यु परियंत ते श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री होते. कडिरगमारांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलमच्या (एल.टी.टी.ई.) आंतरराष्ट्रीय बंदीसाठी बरेच प्रयत्न केले. +१२ ऑगस्ट २००५ रोजी, कडिरगमार यांना एल.टी.टी.ई. स्निपरने गोळ्या घातल्या जेव्हा ते कोलंबो येथील सिनॅमन गार्डन्समधील त्याच्या खाजगी निवासस्थानातील स्विमिंग पूलमधून बाहेर पडत होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7650.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea581b75773e97cb6318e92cf603e3c18ca3faaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7650.txt @@ -0,0 +1,4 @@ +लक्ष्मण नारायण जोशी (५ मार्च, इ.स. १८७३:पुणे - १ जुलै, इ.स. १९४७:पुणे) हे एक मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक, लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार होते. त्यांनी शेक्सपियरच्या तीन नाटकांचे मराठीत रूपांतर केले आहे. +इ.स. २००७मध्ये ल.ना. जोशींच्या निधनाला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरील लेखकाच्या वंशजांचा प्रताधिकार संपला. याचा लाभ घेऊन, डायमंड प्रकाशनाने त्यांची तीन पुस्तके पुनःप्रकाशित केली आहेत, यावरून त्यांचे लेखन किती कालातीत होते हे समजून यावे. +मॅट्रिकपर्यंत पुण्यात शिक्षण झाल्यावर जोशी यांनी मुंबईत काही काळ पशुवैद्यकाचे शिक्षण घेतले. मुंबईत असतानाच ते ’इंदुप्रकाश’ व गुराखी’ या पत्रांतून लेखन करू लागले. १८९९ साली पुण्यात रँड व आवर्स्ट यांचे खून झाले, त्याविषयी जोशी यांनी ’गुराखी’त लेख लिहिले. त्याबद्दल त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण वेळ लेखन करायचे असे ठरविले. निरनिराळ्या एकवीस विषयांवर जोशी यांनी सुमारे दीडशे पुस्तके लिहिली. पंडित सातवळेकरांच्या वैदिक वाङ्‌मय प्रकाशनाच्या कार्यात ल.ना. जोशी यांनी मोठे संपादकीय साह्य केले. +ल. ना. जोशी खुप diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7653.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b6f0638361e93f713744c3a6c30c5e704eee27e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7653.txt @@ -0,0 +1,8 @@ +लयभास्कर लक्ष्मण पर्वतकर तथा खाप्रुमामा इ.स. १८७९ - ३ सप्टेंबर, इ.स. १९५३[ दुजोरा हवा] हे एक तबलावादक होते. त्यांना १९३९ साली लयभास्कर ही पदवी देण्यात आली होती. +खाप्रुमामा यांचा जन्म १८७९ साली गोव्यातील 'पर्वत' नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. +खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरून त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते.[ संदर्भ हवा ] +१९१९ साली पं. विष्णू पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या लयकारीमुळे अनेक संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.[ संदर्भ हवा ] +१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' ही पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' ही पदवी देण्यात आली.[ संदर्भ हवा ] त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे.[ संदर्भ हवा ] +लयीच्या ज्ञानामुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरून त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत.[ संदर्भ हवा ] उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरून समेवर आणणे त्यांना सहज जमत असे.[ संदर्भ हवा ] +त्यांनी अनेक नवीन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा).[ संदर्भ हवा ] +खाप्रुमामा यांच्या आठवणी diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7666.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a0f79a68fdfc0c1845d6c0f4c3140677e0a675d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7666.txt @@ -0,0 +1,3 @@ +लक्ष्मण शिवरामकृष्णन. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7678.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69311d62882a9817e753c353130bb8f8fa2d379c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7678.txt @@ -0,0 +1,6 @@ +तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.[१] +जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.[२] स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले. +संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.[२] +अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते.[२] + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7690.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fed7d70ec8cc12f106d36648a49c6ecabee03296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7690.txt @@ -0,0 +1,7 @@ +लक्ष्मी अग्रवाल (जन्म १ जून १९९०) एक भारतीय ऍसिड हल्ला पीडित आहे, ऍसिड हल्ला पीडितांच्या हक्कांसाठी एक प्रचारक आणि एक टीव्ही होस्ट आहे. लक्ष्मी अग्रवालवर २००५ मध्ये नवी दिल्ली येथे वयाच्या १५व्या वर्षी नईम खान नामक ह्या मुस्लिम लव जिहादीने हा हल्ला केला होता. +२०१९ मध्ये, तिला स्टॉप ऍसिड सेलच्या मोहिमेसाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय आणि युनिसेफ यांच्याकडून आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये तिला फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार मिळाला.[१] +छपाक हा चित्रपट तिच्या जीवनावर आधारित असून दीपिका पदुकोण तिच्या भूमिकेत आहे.[२] +लक्ष्मीचा जन्म नवी दिल्ली येथे एका गरीब कुटुंबात झाला. +२००५ मध्ये, जेव्हा लक्ष्मी १५ वर्षांची होती आणि ७ वी इयत्तेची विद्यार्थिनी होती, तेव्हा तिच्या शेजारी काम करणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला, नईम खान, जो ३२ वर्षांचा होता. त्याने लक्ष्मीला प्रपोज केले पण तिने त्याला नकार दिला. तिने याबद्दल कोणालाही माहिती दिली नाही कारण तिच्या कुटुंबाने तिला दोष दिला असता आणि तिचा अभ्यास थांबवला असता .१० महिन्यांनंतर, लक्ष्मी सकाळी १०:४५ वाजता खान बाजारातून चालत होती, जेव्हा तिला नईमकडून एक संदेश आला की तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. तिने प्रतिसाद दिला नाही. काही वेळातच कामरान (नईमचा मोठा भाऊ) आणि त्याची मैत्रीण राखीने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. कामरानने मोटरसायकल चालवताना मागून लक्ष्मीचे नाव पुकारले. लक्ष्मीने तिच्या नावाचा प्रतिसाद म्हणून मागे पाहिले तेव्हा राखीने मागच्या सीटवरून थेट तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. लक्ष्मी थोडीशी बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यानंतर तिने वर जाण्याचा आणि मदत मागण्याचा प्रयत्न केला पण अनेक रस्ते अपघात झाले. अरुण सिंग नावाच्या एका व्यक्तीने पीसीआरला फोन केला, पण त्याने तिची त्वचा ऍसिडने वितळताना पाहिली, त्याला समजले की कदाचित पोलिसांची वाट पाहण्यास उशीर होईल. जळजळ कमी होण्याच्या आशेने दुसऱ्या कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकले, यामुळे ऍसिड खाली सरकले आणि तिची मान जळाली. अरुण, मग कसा तरी तिला तिच्या कारच्या मागच्या सीटवर बसवलं. यामुळे नंतर सीट कव्हर्समध्ये बर्न होल झाले. त्याने तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. पोलीस थेट रुग्णालयात पोहोचले. अरुणने मग लक्ष्मीला तिच्या कुटुंबाबद्दल आणि ती कुठे राहत होती याबद्दल विचारले. तो तिच्या घरी पोहोचला, तिच्या कुटुंबाला माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या घरातून रुग्णालयात नेले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसह तिने अनेक ऑपरेशन केले. हल्ल्यानंतर ४ दिवसांनी, नईम खानला अटक करण्यात आली, परंतु एका महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला. त्याने लगेच लग्न केले. तथापि, व्यापक विरोध आणि माध्यमांचे लक्ष वेधल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.[३][४] +लक्ष्मी अग्रवाल हे सामाजिक कार्यकर्ते आलोक दीक्षित यांच्याशी रिलेशनशिपमध्ये होते. तथापि, २०१५ पासून ती तिच्या जोडीदारापासून विभक्त आहे, जेव्हा ते एकत्र होते, तेव्हा लक्ष्मीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. "आम्ही मरेपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपण लग्न न करता समाजाला आव्हान देत आहोत. आमच्या लग्नात लोकांनी यावे आणि माझ्या लूकवर टिप्पणी द्यावी अशी आमची इच्छा नाही. लोकांसाठी वधूचे रूप सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही कोणताही समारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे” लक्ष्मी म्हणाली. त्यांच्या कुटुंबियांनी हे नातेसंबंध स्वीकारले आहेत आणि विवाहित विवाह न करण्याचा त्यांचा निर्णय देखील आहे.[५] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7710.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad4a159c211c6c33aa1b114136a45994a5ba7106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7710.txt @@ -0,0 +1 @@ +हा एक गळ्यात घालायचा पारंपरिक लोकप्रिय दागिना आहे. ह्या दागिन्यात असणाऱ्या विविध पदकांवर लक्ष्मीदेवीचे चित्र कोरलेले असते. लक्ष्मीहार हा संपूर्ण सोन्यापासून बनलेला असतो. याचा आकार गोल आणि त्याला सोन्याची साखळी असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7725.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2320336cb3c28e82cc27db4569b5f142cd09b93d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7725.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट २०, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7748.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e284219971c159f16d190c74cf1dd444f5a9379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7748.txt @@ -0,0 +1,75 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +विरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच (झांशीची राणी लक्ष्मीबाई), (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. +झांशीची राणी यांची तत्कालीन राजमुद्रा: +रानी‌ लक्ष्मीबाई सवंत १९१० ( फारसी व‌ उर्दू ) भाषेत. हिंदी व‌ मराठी अर्थ "राणी लक्ष्मीबाई वर्ष १८५४" +नवीनतम राजमुद्रा जयते : श्रीमंत रितेशराजे ठाकूर व‌ कवीवर्य मनिष अहिरे द्वारा निर्मित २०२२ +||स्वराज्यरक्षिनी‌ फिरंगमर्दीनी||राज्ञी लक्ष्मी जयते विरांगणी||‌‌‌‌ |‌|शस्रधारिनी समर भवानी||गंगाधर भार्या झांशी सम्राज्ञीनी|| +१० जून १८५७ रोजी राणी लक्ष्मीबाई स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडची सम्राज्ञी झाल्या आणि झाशीच्या राज‌दरबारात महाराणी लक्ष्मीबाईंचे नाव गुंजले. ज्याला गारद किंवा बिरूदावली म्हटले जाते. जेव्हा जेव्हा झाशीची राणी शाही पोशाखात विशेषतः महाराष्ट्रीय नऊवारी साडी, खांद्यावर शेला किंवा‌ निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगरखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या तेव्हा त्यांना ही बिरुदावली दिली जायची. +प्रस्तुत बिरुदावली ही महाराणी लक्ष्मीबाईंची नवीनतम बिरुदावली आहे. ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाईंचे विशेष गुण आणि राजवैभवाचे चित्रण करण्यात आले आहे. +झाँसी राज दरबार बिरुदावली १८५७-५८ +सावधाSSSSSन +तांबे वीरकन्या +नेवाळकर राजलक्ष्मी +बुन्देलखण्ड +धराधरीश्वरी +राजराजेश्वरी +सिंहासनाधीश्वरी +अखंड लक्ष्मी अलंकृत +न्यायालंकारमंडित +शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत +राजनितिधुरंधर +झाँसी की महारानी +अखंड सौभाग्यवती +वज्रचुडेमंडित +श्रीमंत +राजमाता +विरांगणा +श्री रानी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर जू देवी +की जय हो जय हो । +महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे भट्ट. ते रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. साताराच्या धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामींनी तांबेना सेवेत रुजू करून घेतले होते. मूळपुरूषाची समाधी मंदिराच्या परिसरात आहे. नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली, कोट, कोलधे , खेडकुळी या भागात राहिली. तर कृष्णाजी, बळवंतराव, मोरोपंत आणि सदाशिव हे पुणे , काशी, बिठूर आणि झाशी ला वास्तव्यास राहिले. आज काही वंशज नागपूर व साताऱ्यात आहे. तांबेचा पानिपत युद्धात ही सहभाग होता. +राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८३५ झाला. +जन्मतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १८९२ श्रीनृप शालिवाहन शक १७५७ मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १६१ कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी वार गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर १८३५ रात्री ३.४० काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश. +तांबे व्यवसायानिमित्त पुणे व सातारा येथे स्थायी झाले. तर नेवाळकर मुळनिवासी कोट ग्राम, रत्‍नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली व कालांतराने झाशी संस्थानची सुभेदारी दिली. इ.स. १८१८ नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंशपरंपरागत घेऊन "महाराजा" ही पदवी धारण केली. +धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. महाराणी लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धोरणीपणाने लष्करी पोषाखात वावरण्याचे ठरवले. +१९ मे इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. +दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग राणी लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. +महाराज गंगाधरराव नेवाळकर व महाराणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. २१ नोव्हेंबर इ.स. १८५३ मध्ये महाराज गंगाधररावांचे निधन झाले. +ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. +परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले. +झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते. +१८५३ साली महाराणी लक्ष्मीबाई यांनी‌ महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी‌ राजमहालाच्या अंगणात महिला सेना तयार केली. ह्या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. १८५७-५८ च्या स्वातंत्र्य युद्धात ह्या नारी सेनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. +नारी सेनेचे मुख्य सेनानी‌ +राणी लक्ष्मीबाई - मुख्य अध्यक्ष +झलकारीबाई कोळी - महिला सरसेनापती +जुही देवी‌ - महिला तोफ संचालक +मोतीबाई - महिला‌ तोफ संचालक व गुप्तचर +काशीबाई कुनवीण - महिला तोफ संचालक व तलवारबाज +मुन्दरबाई खातून सुल्तान - महिला तोफ संचालक, अश्वरोही, तलवारबाज आणि धनुष्यबाण वीर +सुंदराबाई (सुंदर) - महिला तोफ संचालक व तलवारबाज +मानवतीबाई हैहयवंशी - महिला सैनिक +मालतीबाई लोधी - महिला सैनिक +ललिताबाई बक्षी - महिला सैनिक +इ.स. १८५७चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले. +अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले. +दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस निःशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले. +उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज,नालदार,भवानीशंकर,कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. "गौसखान" याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष. +शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.[१] +राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे "खुदाबक्ष आणि गौसखान" इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’ +झाशी पराभवानंतर ३ एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावास पाठीशी बांधून किल्यावरू खादी उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच , काल्पी पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांबरोबर ३०-३१ मे १८५८ रोजी ग्वाल्हेरला आल्या. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ कोटा की सराय येथे येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा सारंगी नावाची घोडी घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्र राव देशमुख, काशीबाई कुनविन, गुलमोहम्मद, बांदा नवाब बहादुर अली द्वितीय आणि युवराज दामोदर राव यांनी मुखाग्नी दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. +इ.स. १७ जून १८५८ (शालिवाहन शक १७८० जेष्ठ शु. सप्तमी) रोजी संध्याकाळी विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्वर्गसिधारी गेल्या. +१८ जूनला इंग्रज सरकारने राणी लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले. आणि म्हणून आज पर्यंत १८ जूनला त्यांची पुण्यतिथी साजरी होते. +१९ जून १८५८ रोजी वर्तमान पत्राद्वारे भारत व जगभरात राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूची‌ बातमी पसरली. युद्धकाळातील सर्व इंग्रज अधिकाऱ्यांचे महाराणी व्हिक्टोरिया द्वारे सन्मानित करण्यात आले. तसेच झांशी सह व ग्वाल्हेरचे अधिकार पुन्हा जियाजीराव शिंदे उर्फ सिंधिया यांस देण्यात आले. +मृत्यूतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १९१५ श्रीनृप शालिवाहन शक १७८० मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १८४ जेष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी वार गुरुवार दिनांक १७ जून १८५८ कोटा की सराय, फुलबाग, ग्वाल्हेर,मध्य प्रदेश. +ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. +``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।। +ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।। +राणी लक्ष्मीबाईंचे असली चित्र +राणी लक्ष्मीबाईंच्या सावत्र आई चिमनाबाई खानवलकर उर्फ यमुनाबाई मोरोपंत तांबे यांच्यानुसार १८५० व १८५७ साली आग्रा येथून एक चित्रकार आलेला त्याने राणी लक्ष्मीबाईंचे काही चित्र काढले. +१) इ.स. १८५० साली महाराजा गंगाधरराव यांच्या आदेशावरून हस्ती दंताच्या फलकावर वधूवेषातील राणी लक्ष्मीबाईंचे चित्र काढले. हे चित्र इ.स. १८६१ साली इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात ठेवले गेले. कालांतराने ह्या चित्राचे फोटो मागवून राणीचे भाचे गोविंदराव तांबे यांनी महाराष्ट्रीय शैलीत चित्र काढून घेतले. हे चित्र आज ही महाराष्ट्रातील नेवाळकर व तांबे कुटुंबाकडे रत्‍नागिरी येथे आहे. इ.स. २०२१ व इ.स. २०२२ साली ह्या चित्राला रंगविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी समाजसेवक राणी झाशी इतिहासकार कुमार रितेशराजे ठाकूर यांनी केले. +२) इ.स.१८५७ साली नोव्हेंबर महिन्यात राणी लक्ष्मीबाईंचे प्रसिद्ध सारंगी नावाच्या सफेद घैडीवर बसलेले चित्र रेखाटले गेले. ते आज इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात आहे. +३) इ.स.१८६१ साली रतन कछवाहा नावाच्या झाशी राजचित्रकाराणे इंदूरच्या धनाढ्य बलिया सरदार यांच्या सांगण्यावरून एक काल्पनिक चित्र रेखाटले. त्यात राणी लक्ष्मीबाई ह्या ढाल व तलवार हाती घेतलेल्या योद्धा रूपात आहेत. +४) राणी लक्ष्मीबाईंचे सर्वत्र सिंहासनावर बसलेले चित्र पसरवले जाते. खर तर हे चित्र राणी लक्ष्मीबाईंचे नसून मराठा तंजावर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांची कन्या राजकुमारी मुक्तांबाबाई राणीसाहेब छत्रपती यांची आहे. मुळचित्र हे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_775.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0b9d06bff649c1d3a31f5001b73403311001207 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_775.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश बागवे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे पुणे छावणी मतदारसंघातून निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7755.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c595bbaa3eb8508ecc2ced82e3085cb8ea448f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7755.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी लक्ष्मीबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या विचारे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांची विवाह इ.स. १६५६ मध्ये झाला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7773.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c269394f2096147fdfe105c92fbf5a3b891d1ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7773.txt @@ -0,0 +1,12 @@ +१०° ३४′ १२″ N, ७२° ३८′ २४″ E +गुणक: 10°34′N 72°38′E / 10.57°N 72.63°E / 10.57; 72.63 +लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे, ही साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनिकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शियम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत. +स्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकिर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लाम धर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर)मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात. त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेटांवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले. +ओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातही ॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो. पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला. +सर्व बेटांवरील लोकांचे इस्लामीकरण केल्यानंतरही पुढे काही वर्षे चिरक्कलच्या (छिराकल) हिंदू राजाचेच अधिराज्य या बेटांवर होते. सोळाव्या शतकाच्या मध्यात चिरक्कलच्या राजाकडून कननोरच्या अरक्कल (अली राजा) या मुस्लिम घराण्यातील राजाच्या हातात बेटांची सत्ता आली. अरक्कलची कारकीर्द खूपच जुलमी व असह्य होती. तिला कंटाळून सन १७८३मध्ये अमिनी बेटावरील काही लोक मोठ्या धैर्याने मंगलोरला टिपू सुलतानकडे गेले व अमिनी गटातील बेटांची सत्ता स्वतःकडे घेण्याची विनंती त्यांनी टिपू सुलतानला केली. टिपू सुलतानने अरक्कलच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण बोलणी केली, तेव्हा विचारविनिमय होऊन अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. अशा प्रकारे बेटांची विभागणी दोन अधिराज्यांत झाली. पाच बेटे टिपू सुलतानाच्या अधिसत्तेखाली आली व उरलेली तशीच अरक्कलच्या अधिसत्तेखाली राहिली. +श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. त्यावेळी बेटाचा राज्यकारभार मंगलोरहून चाले. सन १८४७मध्ये एका तीव्र चक्रीवादळाचा तडाखा ॲन्ड्रोथ बेटाला बसला. तेव्हा चिरक्कलच्या राजाने बेटावरील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व त्यांना मदत देण्यासाठी ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन यानेही राजाबरोबर ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. ॲन्ड्रोथला गेल्यावर तेथील लोकांच्या सर्वच मागण्या पुरविणे राजाला अशक्य वाटले, तेव्हा विल्यमने कर्जाच्या स्वरूपात काही मदत राजाला देऊ केली. ही मदत पुढे चार वर्षेपर्यंत चालू ठेवली. कर्जाची रक्कम खूपच वाढली. इंग्रजांनी राजाकडे कर्ज परतफेडीची मागणी केली; परंतु परतफेड करणे राजाला अशक्य होते. तेव्हा १८५४मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे सर्व बेटांवर ब्रिटिशांचे अधिराज्य आले. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटे घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडले असे म्हटले जाते. +देशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला ४,२०० चौ. कि.मी.चे खाजणक्षेत्र, २०,००० किमी२चे जलक्षेत्र व सात लाख किमी२चे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. या समूहातल्या कोणत्याही बेटाची समुद्रसपाटीपासूनची उंची दहा मीटरपेक्षा अधिक नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सुमारे पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील, असा अंदाज राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे. या बेटांवर कोणतीही पर्वतश्रेणी नाही किंवा बेटावरून कोणतीही नदी वाहत नाही. +लक्षद्वीप बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६० सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. पुळणींच्या जवळ थॅसिआ हेंप्रिचीन व साइमॉड्सीए आयसोएटिफोलिया असे दोन भिन्न प्रकारांचे सागर गवत आढळते. सागरामुळे होणारे क्षरण व पुळणींवर होणारे गाळाचे संचयन यांवर या गवतामुळे मर्यादा घातल्या गेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये सागरी प्राणिजीवन समृद्ध आहे. भूभागावर गुरेढोरे व पाळीव खाद्यपक्षी आढळतात. सामान्यपणे आढळणारे थराथसी (स्टर्ना फुस्काटा) व कारिफेटू (ॲन्वहस स्टॉलिड्स) हे समुद्रपक्षी आहेत. हे बेट पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. +ही लक्षद्वीपची राजधानी असून येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. याच बेटावर मत्स्यालय व जलजीवालय आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासास लक्षद्वीपमध्ये खूप वाव आहे; परंतु भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता; तथापि वरील निर्बंध थोड्या प्रमाणात सौम्य करण्यात आल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळालेली आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सन १९८७-८८मध्ये ३१६ परदेशी पर्यटकांनी तसेच भारताच्या मुख्य भूमीवरील १,६३० पर्यटकांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली. खारकच्छच्या उथळ व नितळ पाण्यात वाढणारे प्रवाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. अगत्ती बेटावर धावपट्टी तयार करण्यात आली असून एप्रिल १९९८पासून भारताची मुख्य भूमी व अगत्ती यांदरम्यान वायुदूतसेवा कार्यान्वित झाली आहे. बंगारम बेटावर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे. +कवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमात्र मोठे शहर आहे. +१) मराठी विश्वकोश diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7824.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1acf900b1841357fe892b0354a1c075ac61903bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7824.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बिहार राज्यातील लखीसराई जिल्ह्याविषयी आहे. लखीसराई शहराबद्दलचा लेख येथे आहे. +लखीसराई हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र लखीसराई येथे आहे. +या जिल्ह्याची रचना ३ जुलै, १९९४ रोजी मुंगेर जिल्ह्याच्या लखीसराई विभागातून करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7825.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d0a18036987589944e3eccbbbd26316587e762c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7825.txt @@ -0,0 +1,30 @@ +राजे लखुजीराव जाधव +(जन्म : अंदाजे इ.स. १५७०; - इ.स. १६२९) +बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवाजी महाराज यांच्या आधीच्या काळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कुळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वाशीमचे उदाराम देशमुख, पोतले आणि फलटणचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कुळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखुजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडची देशमुखी मिळवली होती. खिलजी (दिल्लीसुलता) राजांच्या राजवटीत यादव राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या, जिजाबाई पोटी तीनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आलला. शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.[ संदर्भ हवा ] +राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्युसमयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० सालचा म्हणता येईल. +विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना इ सन १५७० साली पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला, त्यावेळी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करून दिली. पुढे इसवी सन १६०५मध्ये राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीरपद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधव हे मुघलाकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी, मीर-ए-समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र, नातू व सोयऱ्यांना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी, आणि नातू युवराज राजे यशवंतराव व (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खून केला. त्यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.[ संदर्भ हवा ] + +विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मूळ देवगिरीच्या यादव राजवटीतील सरदाराची एक शाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. मग त्यांचे सरदारही पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखुजी जाधव यांनीच जाधव घराण्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. लखुजींचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखुजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. लखुजीराव यांचे साथीदार आठरापागड जातीतून होते.त्यात अधिक पराक्रमी सैन्य "वंजारी" समाजातून होते. सध्या "कायंदे" आडनाव असलेल्या कुळातील बाळाजी कांदे हे लखुजीरावांचे अंगरक्षक होते आणि त्यांनी आपला प्राण सेवेत अर्पण केला. + +पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . +कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. +वंशज शाखा = सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख) ,जवळखेड व मेहुणा राजा या असून सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा),शिंदे-पळसे(जि.नाशिक),वाशीम जिल्हा मोठेगांव,रिसोड,वाकद, भुईंज(जि. सातारा), जाधव-सरनोबत कोल्हापूर, करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),वडाळी (ता. कन्नड,जि.औरंगाबाद), माळेगांव बुद्रुक (ता.बारामती जि.पुणे),मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (ता. कोपरगांव, जि. अहमदनगर ),सारवडी(जिल्हा जालना),वाघोली(जिल्हा पुणे,वाडी(जिल्हा नांदेड), अक्कलकोट(तालुका अक्कलकोट,जिल्हा सोलापूर) ,भूम(तालुका भूम,जिल्हा उस्मानाबाद),पाटेवाडी +सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत... +संदर्भ - राजेजाधवरावांची बखर (द बाकी महाजन संपादित), मूळ मोडी बखर, जहांगीर नामा, शहाजहान नामा, राजे जाधवराव घराण्याच्या वंशपरंपरागत वंशावळी,[ संदर्भ हवा ] +वंशज- राजे विजयसिंह जाधवराव ( देऊळगाव राजा ) , राजे अभयसिंह जाधवराव, राजे नरेश जाधवराव ( उमरद देशमुख ) , राजे समीर जाधवराव, राजे हर्षवर्धन जाधवराव ( नांदेड सिटी , पुणे) +!!! राजे लखुजीराव जाधवराव यांचे मुघलांविरुद्धची कामगिरी  !!! +   राजे लखुजीराव जाधवराव यांनी निजामशाही तर्फे इ सन १५९५ ते १६२१ या कालखंडात जवळपास सात लढे दिले आणि या सातही लढ्यात दिल्लीच्या मोगलांविरुद्ध मराठा बर्गियांचे प्रमुख या नात्याने मोठा पराक्रम गाजवला, म्हणुनच मोगलांना या काळात दक्षिणेत पाय रोवता आला नाही.. हा लढा दिल्लीचा बादशहा अकबर, बादशहा जहांगीर या दोघांच्या काळात घडून आला.. +१) पहिला लढा :- इ सन १५९५ साली शहजादा मुरादने अहमदनगर किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी चांदबिबी ने अहमदनगरचे संरक्षण केले. या संघर्षात राजे लखुजीराव यानी चांदबिबीस दक्षिणी मराठा गटाचे नेतृत्व करताना मोलाची मदत केली. +२) दुसरा लढा :- मोगलांनी इ सन १६०० मध्ये अहमदनगर वर दुसरी स्वारी केली, यावेळी चांदबिबीने गोवळकोंडा, विजापुरच्या फौजा, मलिक अंबर, लखुजीराव राजे, त्यांचे पुत्र व बंधु, मालोजीराजे, विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे आदी मराठा सरदारांनी मोगलांशी समर्थपणे लढा दिला. परंतु निजामशाही वजीर हमीदखानाने चांदबिबीचा खुन केला. त्यामुळे निजामशाही राजधानी अहमदनगर मोगलांच्या ताब्यात गेली. या काळात वरील मंडळीनी निजामशहाच्या एका वारसास गादीवर बसवुन "परंडा " ही नवीन राजधानी स्थापित केली. +३) तिसरा लढा :- जहांगीर दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर त्याने इ सन १६०६ साली दख्खनचा अधिकार खानेखानान यास दिला. मोगल सैन्य व दक्षिणेतील मराठा लखुजीराजे जाधवराव , विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे, उदाराम देशमुख (ब्राह्मण)  आदी मराठा सैन्याच्या संघर्षात त्यांची जहागिरी असलेल्या बालाघाट, वऱ्हाड व खानदेश प्रांत ओसाड पडत असल्यामुळे मलिक अंबरने खानेखानानाशी मित्रत्वाने वागणे चालु केले. +४) चौथा लढा :- निजामशहाने मलिक अंबर व दक्षिणी मराठा सैन्याच्या मदतीने दक्षिणेतील मिळवलेले प्रांत पुन्हा मिळवण्यासाठी जहांगीरने इ सन १६०९ साली शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान व बरीच सरदार मंडळी पाठवली, परंतु मलिक अंबरने मराठा बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, त्यांचे पुत्र व बंधु, विठोजीराजे भोसले, शहाजीराजे, बाबाजी काटे व उदाराम देशमुख आणि आदिलशाहीच्या मदतीने मोगलांचा पराभव करून अहमदनगर चा किल्ला, तसेच देवगिरीचा किल्ला जिंकून घेतला. यासमयी मराठ्यांच्या चपळ, काटक व जलद हालचाली करणाऱ्या घोडेस्वारांचा मुख्य उपयोग झाला. या विजयानंतर निजामशहाने राजधानी जुन्नर येथुन देवगिरी येथे स्थापीत केली.. +        इ सन १६०९-१० साली देवगिरी किल्ल्यावर शहाजी महाराज साहेब व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह पार पडला. या समयी या दोन्ही घराण्यात कुठलेही वैमनस्य नव्हते. +५) पाचवा लढा :- जहांगिरने शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान यास इ सन १६११ मध्ये मोठे सैन्य आणि युद्धसामग्री देऊन दख्खनमध्ये परत पाठवले. त्यांच्या मदतीस गुजराथमधील अब्दुलाखान, राजा रामदास, खान आलम, सैफखान, अलिमर्दान बहादुर जफरखान आदी सरदार व वऱ्हाड मधील राजा मानसिंह, खानजहां, अमीरुल उमरा आदी सरदार पाठवले या दोन्ही सैन्याने एकमेकांशी संपर्कात राहुन निजामशाही प्रांतावर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. परंतु अब्दुल्ला खानाने हा आदेश न मानता नासिक प्रांतातुन आपले सैन्य घुसवले. परंतु निजामशहाने व अंबरने बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, शहाजी महाराज साहेब, संभाजीराजे भोसले, खेलोजीराजे भोसले, बाबाजी काटे आणि आदिलशाही व कुतुबशाही या एकत्रित सैन्याने गनिमी कावा पद्धतीने मोगलांचा पराभव केला.. #वाकियत_यी_जहांगिरी_या_ग्रंथात_जहांगिरने_या_लढ्यास_बर्गियांचा_मराठ्यांचा_लढा_असेच_नाव_दिले_आहे#    +६) सहावा लढा :- इ सन १६१५ साली जहांगिरने दक्षिणेत शहजादा परिवझच्या अपयशानंतर शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास निजामशाहीचा प्रांत हस्तगत करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी रवाना केले. या लढ्यात मलिक अंबर व मराठा सैन्यात वितुष्ट आल्यामुळे मलिक अंबरास  माघार घ्यावी लागली व मोगलांशी तडजोड करून दौलताबादच्या किल्ल्या व्यतिरिक्त निजामशाहीचा या भागातील सर्व प्रांत मोगलांना द्यावा लागला. +           इ सन १६१६ साली मलिक अंबरशी वितुष्ट आल्यामुळे निजामशाहीतील प्रतिभाशाली नेत्यांचा समुह, शाही व्यक्ती, तसेच मराठा बर्गियांचे प्रमुख राजे लखुजीराव जाधवराव, व त्यांचे पुत्र व बंधु, बाबाजी काटे देशमुख, तसेच आदम खान, याकुत खान आदी मंडळी शहनवाझ खानाकडे बाळापुर येथे येऊन भेटले. या समयी मोगल व अंबर यांच्यामध्ये लढाई झाली, त्यात मलिक अंबर ला दारुण पराभव पत्करावा लागला.. या लढाईस रोशनगावची लढाई म्हणतात.. +      जहांगिरने आपल्या आत्मचरित्रात, "मराठा मोठे काटक व शुर होते, तसेच मोठे धैर्यवान, तसेच दक्षिण प्रांताचे वाघाचे केंद्र होते. " असे मराठ्यांबाबत लिहुन ठेवले आहे... यावरुनच इरफान हबीब या इतिहासकाराने लिहुन ठेवले आहे, " मोगलांचा दक्षिणेतील विजयरथ हा मराठ्यांनी च रोखला असुन मराठ्यांनी आपली ताकद उत्तरोत्तर वाढवतच नेली. " +७) सातवा लढा :- इ सन १६१७-२० :- जहांगिरने शहजादा खुर्रम यास निजामशाही जिंकण्यासाठी इ सन १६१७ साली दुसऱ्यांदा दक्षिणेत पाठवले, परंतु राजे लखुजीराव जाधवराव, त्यांचे पुत्र दत्ताजीराजे, अचलोजीराजे, बहादुरजीराजे, राघोजी राजे, नातु यशवंतराजे व बंधु भुतजीराजे, तसेच शहाजी महाराज साहेब व त्यांचे बंधू शरीफजीराजे, संभाजीराजे , खेलोजीराजे व त्यांचे बंधु मंडळ यांच्या सहकार्याने मलिक अंबर याने इ सन १६१६ च्या कराराने मोगलांना दिलेला मुलुख इ सन १६१७-२० या काळात परत मिळवला. या काळात सदरील मराठ्यांच्या पराक्रमामुळे शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास एकही विजय मिळवता आलेला नाही. #या_काळात_मलिक_अंबरने_सदरील_समस्त_मराठा_मंडळीच्या_मदतीने_मोगलांना_अहमदनगर__वऱ्हाड_खानदेश_बुर्हाणपुर प्रांतातुन हाकलून दिले, #तसेच_मराठ्यांनी_आपले_सैन्य_नर्मदा_पार_करून_मांडु_भोवतील_प्रांतावर_आक्रमण_केले"#. #यासमयी_मराठ्यांचे_साठहजार_घोडेस्वार_सामिल_होते# +८) राजे लखुजीराव जाधवराव हे निजामशाहीत "मीर- ए - झमान म्हणजेच वजीर पदावर असल्याची नोंद इंग्रजकालीन व मुगल कागदपत्रात मिळते. +९) इ सन १५९५- १६२१ या काळात साली राजे लखुजीराव जाधवराव यांची ताकद वाढतच गेली..यामुळे मलिक अंबर त्यांचा द्वेष करत असे. यांच्या मधील वितुष्ट वाढतच गेले आणि इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव यानी मलिक अंबर यास तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी झाला... हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर याच काळात निजामशाहीत दक्षिणी मराठा जाधवराव व राजे भोसले यांचेच प्राबल्य राहिले असते... +१०) राजे लखुजीराव जाधवराव याना दखनी जदुराय हा किताब पहिल्यापासूनच होता आणि त्यांनी सलग २६ वर्ष मोगलांविरुद्ध प्रखर लढा दिला... या लढ्यात प्रामुख्याने राजे जाधवराव, राजे भोसले, काटे देशमुख, हंबीरराव, धारराव, आदी मराठा घराणे सामिल होते..  या सात लढ्यामुळेच शिवपुर्वकाळात मोगल दक्षिण जिंकु शकले नाहीत... या काळात मराठा बर्गियांचे प्रमुख म्हणून राजे लखुजीराव जाधवराव यांची भूमिका महत्वाची होती... शहाजी महाराज साहेब व राजे लखुजीराव जाधवराव हे एकमेकांशी काटे देशमुख यांच्याद्वारे संपर्कात राहत असत व सर्व रणनिती आखत असत. या दोघांनी या काळात मराठा  एकत्रीकरण व मराठा सत्ता उत्थापनाचे महत्त्वाचे कार्य केले... म्हणुनच मराठा सत्तेचे एक चाक म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांची हत्या निजामशहाने म्हणजे एका मुस्लिम शासकाने घडवून आणली आणि त्याचवेळी शहाजी महाराज साहेब यांच्या विरोधात देखील शिवनेरीवर फौजा पाठविण्यात आल्या होत्या.... +#राजे_लखुजीराव_जाधवराव diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7843.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..395f3b0afb920ae884569b175682abce340d97db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7843.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +लगे रहो मुन्नाभाई हा संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला व अतिशय वेगळ्या वाटेवरचा चित्रपट म्हणून चांगलाच गाजला. महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पुनर्जीवन करण्यात व एकूणच आजच्या पीढीत गांधीजींबाबत आत्मीयता व त्यांच्या विचारांवर विचार करण्यास या चित्रपटाने हातभार लावला. हा चित्रपट मुन्नाभाई चित्रपट शृंखलेतील दुसरा चित्रपट आहे. पहिला चित्रपट मुन्ना भाई एम.बी.बी.एस. होता ज्यात या चित्रपटातील मुन्नाभाई व सर्किट ही पात्रे आहेत परंतु कथानकाचा पहिल्या भागाशी काहीही संबंध नाही. +या चित्रपटात मूळात व्यवसायाने गुंड असलेला मुन्नाभाई एका मुलीच्या प्रेमात पडतो व तिला इंप्रेस करण्यासाठी तो गांधीजींचे अनुयायी असल्याचे भासवतो. आपले मूळ स्वरूप समजू नये या साठी तो गांधींजीच्या चरित्राचे अध्ययन करतो. त्यामध्ये गढून गेल्यानंतर त्याला सातत्याने गांधीजी जवळ असल्याचे भास होतात व गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडून तो अहिंसेचे सल्ला घेत असतो. हळूहळू त्याच्या या सल्यांचे सर्वत्र कौतुक होते व मुळात गुंड असलेला मुन्नाभाई मध्ये परिवर्तन घडून येते. +कथेचा नायक मुरलीप्रसाद शर्मा उर्फ मुन्नाभाई हा व्यावसायिक गुंड असतो. जागा खाली न करणाऱ्यांना धमकावून ती खाली करून घेणे हा त्याचा मुख्य धंदा. याकामी सर्किट नावाचा मित्र मदत करत असतो. मुन्नाभाईला रेडिओ वरील एका कार्यक्रमातील जानव्ही या मुलीचा आवाज खूप आवडत असतो व मनोमन तिच्यावर प्रेम करत असतो. एकेदिवशी रेडिओवरील ही मुलगी गांधी जयंती प्रश्णमंजुषा आयोजित करते व जो कोणी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल त्याला तिच्याबरोबर रेडिओवर गप्पा मारायची संधी मिळेल असे जाहीर करते. त्याप्रमाणे मुन्नाभाई तयारी करतो व गांधीजीवर जाणणाऱ्या सर्व प्राध्यापक लोकांना धमाकावून घरी आणतो व रेडिओवरील प्रश्णमंजूषा सहजपणे जिंकतो. जानव्हीला पाहाताच मुन्नाभाईला ती अजून आवडते. जानव्हीला ही मुन्नाभाईचा विनोदी स्वाभाव आवडतो व मुन्नाभाईची सध्याच्या पीढीत न आढळणारी गांधीजींबद्दल आस्था पाहून कौतुक करते व मुन्नाभाईला आपल्या ती काम करत असलेल्या वृद्धाश्रमात गांधीजीवर भाषण देण्यास आमंत्रित करते. तिच्या प्रेमात घायळ झालेला मुन्नाभाई दोन् तीन दिवस सलग एका ग्रंथालयात बसून गांधींजींची सर्व पुस्तके वाचून काढतो. ती पुस्तके वाचून झाल्यानंतर त्याला गांधीजी समोर दिसतात, सुरुवातील मुन्नाभाई घाबरतो परंतु गांधीजी त्याला चांगल्या कारणांसाठी नक्कीच मदत करतील व फक्त मुन्नाभाईलाच दिसतील असे आश्वासन देतात. मुन्नाभाईला हवेत गप्पा मारताना सर्किट त्याला पाहून चक्रावतो परंतु मुन्नाभाईच्या दराऱ्याने तो मुन्नाभाईच्या हो मध्ये हो मिळवत साथ देतो. +ठरल्याप्रमाणे मुन्नाभाई जानव्हीच्या वृद्धाश्रमात पोहोचतो व गांधीजी ठरल्याप्रमाणे अदृश्य स्वरूपात मागून त्याला भाषणात साथ देतात आपल्या गांधीजीबाबतच्या विचारांने सर्वानाच भारावून टाकतो.मुन्नाभाई हळू हळू सर्वत्र गांधीगीरीच्या सल्यांसाठी प्रसिद्ध होऊ लागतो. याकामी जानव्ही त्याला रेडिओवर त्याचे कार्यक्रम घेउन मदत करते. काहीजण त्याला कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारतात, मागे अदृश्य स्वरूपातील गांधीजी सातत्याने त्याला मदत करत असतात अश्याप्रकारे मुन्नाभाई गांधीगिरीसाठी प्रसिद्ध होतो. +जानव्हीच्या वृद्धाश्रमाची जागा एका बिल्डरकडे गहाण असते. हा बिल्डर मुन्नाभाईलाच जागा खाली करण्यासाठी काम देत असतो. परंतु मुन्नाभाई गांधीगीरीमध्ये अडकल्याने मुन्नाभाईच्या अनुपस्थितीमध्ये सर्किट वृद्धाश्रमाची जागा बळाचा वापर करून सर्व वृद्धांना बाहेर काढतो. मुन्नाभाईला हे कळते व दुःख होते आपण जिच्या प्रेमासाठी मरतो आहोत तिचेच घर आपल्या व्यवसायाने उजाडल्याचे दुःख होते. परंतु तिची जागा बिल्डरकडून घेण्यासाठीही तो बिल्डर विरुद्ध गांधीगीरीचाच वापर करतो. एके दिवशी गांधीगिरी नुसारच तो जानव्हीला आपले खरे स्वरूप काय आहे ते सांगतो व तिचे घर आपल्या माणसांकडूनच खाली झाल्याचे सांगतो. त्यामुळे जान्हवी दूर जाते व मुन्नाभाईला काही काळ स्वत बद्दल घृणा होते. परंतु तो आपले गांधीगिरीचे काम चालू ठेवतो. व बिल्डरला गांधीगिरीद्वारे सातत्याने छळायचे काम करतो. परंतु बिल्डर ही अतिशय हट्टी असतो व अजिबात नमत नाही. +एका पत्रकार परिषदेत, बिल्डर मुद्दाम मुन्नाभाईच्या डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर मुन्नाभाईचे गांधीप्रेम नसून त्याला होणारे भास आहेत हे तो सिद्ध करतो. त्यामुळे मुन्नाभाईची प्रसिद्दी लोप पावते व त्याचे बिल्डरकडून जमीन परत घेण्याचे मनसुबेही धुळीस मिळतात. मुन्नाभाई निराश होतो व गांधीगीरी सोडून पुन्हा पहिल्या मार्गाला लागतो. चित्रपटाच्या शेवटला तो पुन्हा एकदा जान्हवीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. जान्हवीला त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देते. त्याच वेळेस बिल्डरचेही मन परिवर्तन होते. व सर्व काही सुरळीत होउन जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7877.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f209912a009090ecef185752244adc31ff4edc6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7877.txt @@ -0,0 +1,4 @@ + +४.६ अब्ज वर्षांपूर्वी, सूर्यमालेच्या निर्मितीच्यावेळी ग्रह न होऊ शकलेले गुरू अणि मंगळाच्या कक्षांमधल्या रिकाम्या जागेत फिरत असणाऱ्या अशनींना लघुग्रह म्हणतात. ९४५ कि.मी. व्यासाचा सेरेस हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे. १०० कि.मी.पेक्षा अधिक व्यास असलेले एकूण ७ लघुग्रह आहेत. आतापर्यंत सुमारे २०,००० लघुग्रह शोधले गेले आहेत. सर्फ़्व लघुग्रहांचे मिळून एकूण वस्तुमान पृथ्वीच्या चंद्राइतके आहे. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7920.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84d2f727a155b4b7f17a409ad2e08b8f83b5edb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7920.txt @@ -0,0 +1 @@ +लता मंडल (बांग्ला: লতা মণ্ডল; १६ जानेवारी, इ.स. १९९३:ढाका, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7929.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f6dfa20040ac211d4bd95adc92f7ac935b2e57b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7929.txt @@ -0,0 +1 @@ +लताबाई चंद्रकांत सोनावणे या मराठी राजकारणी आहेत. या चोपडा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7933.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54987d52ae66d2eeff13f48542ee39fd715f573c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7933.txt @@ -0,0 +1,2 @@ +लडाख हा भारत देशाच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा मतदारसंघ. आयराज्यामधील १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ह्या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. +माहिती diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7940.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a986b233b1dda973125729a6692102f04a65391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7940.txt @@ -0,0 +1,5 @@ +लडाख स्काउट्‌स हे भारतीय सेनेतील एक सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या लडा +लडाख स्काउट्‌स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +लडाख स्काउट्‌स दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7944.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a34512877e0a31a1c355fd2c8ba087dd4f48970d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7944.txt @@ -0,0 +1,2 @@ +लपतळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7950.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da597d5785d269380dbd9851f51237cc6bd26c09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7950.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°34′N 101°53′W / 33.567°N 101.883°W / 33.567; -101.883 + +लबक (इंग्लिश: Lubbock) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. टेक्सासच्या वायव्य भागात वसलेले लबक ह्या राज्यातील ११व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7952.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cec562ca1731b42397a0fd1d6edb9dd2c34d7292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7952.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°18′N 76°82′E / 34.300°N 77.367°E / 34.300; 77.367 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश + +लमयारू हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील खालसी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7974.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..793bdf0ab897550562bd547bb81f38383559fb21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7974.txt @@ -0,0 +1 @@ +लयाल मौनीर अब्बौद (Layal Mounir Abboud) (अरबी: ليال عبود:layāl ʿab'boud; १५ मे, १९८२:कनिसेह, टायर जिल्हा, लेबेनॉन - ) ही लेबनॉनचा पॉप गायिका, लोकसंगीतकार, ध्वनि-गीतकार, नर्तिका आणि उद्योगपती आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7976.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..793bdf0ab897550562bd547bb81f38383559fb21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7976.txt @@ -0,0 +1 @@ +लयाल मौनीर अब्बौद (Layal Mounir Abboud) (अरबी: ليال عبود:layāl ʿab'boud; १५ मे, १९८२:कनिसेह, टायर जिल्हा, लेबेनॉन - ) ही लेबनॉनचा पॉप गायिका, लोकसंगीतकार, ध्वनि-गीतकार, नर्तिका आणि उद्योगपती आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7992.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a59dce61758b8ce8d236e3d9a5a5aaca22fdc48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_7992.txt @@ -0,0 +1 @@ +ललित वसंत सिल्वा कालूपेरूमा (२५ जून, १९४९:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९७५ ते १९८३ दरम्यान २ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_800.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cafb58735820e1a88d1d44b8306381fa234426f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_800.txt @@ -0,0 +1,2 @@ +रवणकोळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8012.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a80b046c25ca0c006db8fac7eb92d20bcdd02d32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8012.txt @@ -0,0 +1,62 @@ +JJwiki108.208 (चर्चा) १३:१८, ४ मार्च २०२१ (IST) +ललित सोनोने यांचा  जन्म अमरावती जिल्ह्या नजीक च्या  धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथे ११-१०-१९३८ला झाला. आजोबांच्या काळापासूनच त्यांच्या घरात निरामय असे धार्मिक वातावरण होते म्हणून वडिलांना भजनाचा छंद  होता. ते चांगले तबलावादकहि  होते. अश्या वातावरणात सूर ,ताल  व शब्द त्यांच्या मनात खोलवर रुजू होत  गेले.[१] +कविभूषण अण्णासाहेब खापर्डे यांच्या नंतर कविवर्य मधुकर केचे , गझलसम्राट सुरेश भट,शरदचंद्र सिंन्हा ,उ.रा.गिरी ,तुळशीराम काजे ,मनोहर तल्हार , बाबा मोहोड, श्याम सोनारे या कवींच्या सहवासात त्यांना काव्यलेखना कडे विशेष आकर्षण झाले आणि  छंदबद्ध कविता लिहिण्यास त्यांनी सुरुवात  केली. +होस्टेलवरच असतांना  टाकळगांवचे जगन वंजारी हे त्यांचे मित्र बनले. ते त्यांचे नातेवाईकही होते. साहित्याची आवड लागत गेली  व वाचन सुरू झाले . +१९५८ला अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात बी.ए च्या  प्रथम वर्षला शिकत असतांना महाविद्यालयात सुरेश भट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कवीसंमेलनात त्यांनी आपली कविता सादर केली या कवितेला मिळालेली सुरेश भटांची दाद व "तू छान कविता लिहितोस .आता नव्याने काळजाचा ठाव घेणारी गझल लिहायला लाग " हा सल्ला  त्यांना  प्रोत्साहन देणारा ठरला . +वर्ष १९६३ ते ६७ ह्या काळात  वडील व आई यांचे निधन झाले त्यामुळे नैराश्याग्रस्थ होऊन त्यांनी काव्यलेखनाला विराम देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचे जीवलग मित्र साहित्यिक व पत्रकार जगन वंजारी हे त्यांना भेटायला त्यांच्या गावी आले व "तू शब्दसृष्टीचा कलावंत आहेस. तुला तुझ्या कवितेचे महत्त्व वाटत नसले तरी माझ्यासारखे कित्तेक रसिक तुझ्या कवितेवर जीव  ओवाळून टाकतात " असे म्हणून त्यांनी ललित सोनोने यांना पुन्हा गझल व कविता लिहिण्यास मनवले व ते पुन्हा जोमाने कविता लिहायला लागले. +त्यांनी  १९८९ साली आपला पहिला कवितासंग्रह 'चांदनवेल ' प्रकाशित केला.अर्धांगिनीच्या मृत्यू नंतर त्यांना एकाकीपण  जाणवू लागले मात्र या पुढे जाऊन २०१२ मध्ये  'एक वलय दुःखाचे ' हा  गझलसंग्रह प्रकाशित केला . +अलीकडेच त्त्यांची कविता अमरावती विद्यापीठाच्या  बी.कॉमच्या ३ ऱ्या वर्षीच्या अभयसक्रमातही  सामील करण्यात अली. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध अ.भा.मराठी गझल साहित्य संमेलना पासून येत गेला होताच त्यांचे ललित सोनोने बद्दलचे मनोगत एक वलय दुःखाचे या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. +जेव्हा जगन वंजारी साहित्य जत्रा चालवायला लागले तेव्हा त्यांनी सोनोनेंच्या बऱ्याच  कविता व गझला प्रकाशित करून त्यांना  भरपूर प्रसिद्धी दिली  डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दै .लोकमतने काढलेल्या एका खास पुरवणीच्या कव्हर पेज वर त्यांची 'ज्ञानसूर्य ' ही गझल प्रकाशित झाली. +दिनांक १ फेब्रुवारी २०२१ला त्याच्या राहत्या गावी गुंजी येथे त्याचे दीर्घ आजाराने निधन झाले . +क्रांतिचे तेजाब तू तेजातुनी सांडून गेला ! +सावल्या गावकुसाबाहेरच्या होत्या अभागी, +जीर्ण भिंती क्षुद्रतेच्या खालती पाडून गेला ! +पेटाता ज्वालामुखी तू पेटुनी उठला असा की, +ही अमानुषता रुढींची येथल्या गाडून गेला ! +तू लिहूनी टाकिला इतिहास रक्ताने मुक्यांचा , +अन महाडाच्या तळ्याचा ऊर ओसंडून गेला ! +द्यावया पुर्णत्व हे अस्तित्व लुटल्या माणसांना , +बांधलेला पाश स्पर्शाचे जुने तोडून गेला ! +फेडिले तू पांग घटनाशिल्प कोरून मायभूचे, +दिव्य मुक्तिलेख भाळी आमच्या मांडून गेला ! +जन्मलो तेव्हाच होता साचला अंधार नेत्री , +तूच प्रज्ञा शील करुणेचा दिवा धाडून गेला ! +मोडले आयुष्य पण तू वाकला नाही जरासा , +येथले आकाश अन् पातळ तू जोडून गेला! +सरु नये कधी पुन्हा असा मला सुवास दे ! +लपून आरसा तुझा खुणावतो किती मला , +सदैव डोळियांपुढे तुझाच दिव्या भास दे ! +कळायचे कासे तुला ऋतूविणा फुलरणे , +तुझा वसंत सारखा मिठीत बार मास दे ! +रिते अबोल ओठ हे अधीर केवढे तरी , +हळूच अमृतातला मधुर एक घास दे ! +शाहरले कशामुळे तुझ्या मनातले झरे , +करून चिंब तू मला जळातला विलास दे ! +अजून शुक्र चांदणी नभात का तुझ्या झुरे ? +पहाटचा तुझ्यात मी प्रकाश या जिवास दे ! +चंद्रपाखरू झुलते ग +निळ्या तळ्यावर +संथ जलावर +भरली घागर कळते ग +किरणांचे बन हलते ग +काळीज अलगद उलते ग +पहाटवेडा धुंद केवडा +नागीण पिवळी डुलते ग +सुगंध वादळ सलते ग +मनात येई भलते ग +चंचलवेळी +स्पर्श नव्हाळी +यौवन कवळे खुलते ग +नाचण पाय उचलते ग +घुंगुर गीत उकलते ग +जीब झुंकारून +ताणू शृंगारून +नाद बावरी चलते ग +प्रीती खुळी किलबिलते ग +मिठीत ओळख भुलते ग +चिंब कळ्यातून +दंब डोळ्यातून +स्वप्न रुपेरी फलते ग +ललित सोनोने यांची पुस्तके +लालीत सोनोने निधन बातमी +कविता diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8059.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e304acd8580b8cdec6dbc29aaa54a2f85fe0726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8059.txt @@ -0,0 +1 @@ +लवंगी मिरची ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील राधाम्मा कुथुरू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8071.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e456c1a3bfc6f4218c3c5433228dc507c644883c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8071.txt @@ -0,0 +1,2 @@ +लवाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8087.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22a0ab9016c0aebefa37d5fe817e9145f36d68f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8087.txt @@ -0,0 +1,3 @@ +लव्हिंग काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लव्हिंग काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8108.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41ad4bdb2aac485ffbc3086b34a4d55a41f40620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8108.txt @@ -0,0 +1 @@ +लष्करी वाहने ही युद्धाच्या परिस्थितीत वापरण्यासाठी बनवलेली अनेक भौगोलिक परिस्थितींमध्ये चालणारी, खास दणकट बांधणीची वाहने असतात. बहुदा डीझेल या इंधनाचा वापर यात होतो. या वाहनंची डीझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात तसेच यांचा पल्लाही लांब असतो. लष्करी मालवाहतूकीचे ट्रक मध्ये ही डीझेलचा वापर होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8119.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..018934ece9d0a9fa0bd3a6ef6e786c969bc40040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8119.txt @@ -0,0 +1,40 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8127.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44b374a1ca557b0ab56837b20544a36da9b4a788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8127.txt @@ -0,0 +1,3 @@ +Mansoa alliacea, किंवा लसूण वेल एक उष्णदेशीय वनस्पतींची प्रजाती आहे. ही इतर वृक्षांवर चढणारी एक प्रकारची वेल असते. या वेलीचे मूळ उत्तर दक्षिण अमेरिकेचे आहे.[१] आणि पुढे तिचा प्रसार मध्य अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाला आहे.[२] अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या मेस्टीझोसमध्ये या वेलीला अजो सचा, स्पॅनिश-क्वेचुआ नावाने ओळखले जाते, ज्याचा अर्थ "जंगली लसूण" आहे. +मानसोआ अलियासिआची परदेशात निर्यात केली गेली आहे, आणि पुर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि भारत यांच्या अनुकूल हवामानात वाढते. [३] [४] वेस्ट इंडीजमध्ये याची लागवड केली जाते. [१] +लसूण वेलीचा उपयोग औषधी म्हणून अमेझोनच्या खोऱ्यात खूप काळापासून स्थानिक लोकांकडून केला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रानेही लसूण वेलीच्या सर्वच भागांमध्ये औषधी गुणधर्म आणि रसायने असल्याचेही मान्य केलेले आहे. सामान्य लसूणाला संपूर्णपणे पर्याय म्हणून लसूण वेलीच्या पानांचा आणि फ़ुलांचा वापर औषधात आणि पाककृतींमध्येही केला जातो [५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8178.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3037196d7ccee501212b2aa83f445b11253f6f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8178.txt @@ -0,0 +1,3 @@ +'ला पाझ काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पार्कर येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,५५७ इतकी होती.[२] +ला पाझ काउंटीची रचना १९८३मध्ये युमा काउंटीच्या उत्तर भागातून केली गेली. या काउंटीला येथे पूर्वी असलेल्या ला पाझ गावाचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8182.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8558e4c159d25a0a8522f5b8882ef8cc7dc3462 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8182.txt @@ -0,0 +1,2 @@ +ला प्लाटा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५१,३३४ होती.[१] ड्युरँगो शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे..[२] +या काउंटीची रचना १८७४मध्ये झाली. या काउंटीला येथील ला प्लाटा नदीचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8193.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b483aaaa7f70905e9db4ae53a5c38ef32d23ee82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8193.txt @@ -0,0 +1,3 @@ +ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे. + +साचा:स्पेनचे प्रांत diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8199.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec31a34babc621c323e9365631fbfd5b9c9e338d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8199.txt @@ -0,0 +1 @@ +ला सैबा हे होन्डुरासच्या अतलांतिदा प्रांताचे राजधानीचे शहर आहे. हे शहर कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या आखाताच्या किनारी आहे. याची स्थापना २३ ऑगस्ट, इ.स. १८७७ रोजी झाली. येथे आढळणाऱ्या सैबा वृक्षाचे नाव या शहरास देण्यात आले आहे. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी येथे कार्निव्हल असतो. त्यावेळी २ लाख वस्ती असलेल्या या शहरात ५ लाख पर्यटक भेट देतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8210.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e83109c9f997e17d748e08e7376acb56805d3fd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8210.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाँगमाँट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. बोल्डर आणि वेल्ड काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९८,७११ होती.[१] +या गावाला येथून दिसणाऱ्या लाँग्स पीक डोंगराचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8249.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b8930ce5b4fe5fd859c8fa1ca0e62e9827fb619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8249.txt @@ -0,0 +1,6 @@ +लाइटिंग अप द स्काय हा अमेरिकन रॉक बँड गॉडस्मॅकचा आठवा स्टुडिओ अल्बम आहे. हा अल्बम इ.स. २०२३ च्या सुरुवातीला रिलीज होणार आहे.[१] +व्हेन लीजेंड्स राईजच्या फॉलो-अपची बातमी ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाली. जेव्हा फ्रंटमन सुली एर्नाने कॅनडाच्या आय हार्ट रेडिओ ला दिलेल्या मुलाखतीत उघड केले की बँड अल्बमसाठी गीतलेखन प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे.[२] काही महिन्यांनंतर, २३ मार्च २०२० रोजीच्या व्हिडिओ संदेशात आणि सिरिअस एक्सएम च्या ट्विटर खात्याद्वारे शेअर केलेल्या, ड्रमर शॅनन लार्किन आणि मुख्य गिटार वादक टोनी रॅमबोला यांनी पुष्टी केली की बँड अल्बमसाठी संगीत लिहित आहे.[३] थोड्याच वेळात, आणि सिरिअस एक्सएम च्या ट्रंक नेशन वर बोलत असताना, फ्रंटमॅन सुली एर्नाने कबूल केले की, त्याचा बँड काही कल्पना संकलित करत असताना, त्याला काहीही लिहिण्याची प्रेरणा मिळत नाही. तरीही, त्याने चाहत्यांना आश्वासन दिले की नवीन अल्बम लवकरच पूर्ण होईल. +४ मे २०२१ रोजी द व्हीआर सेशन्सच्या "रिफ ऑन इट" वरील कार्यक्रमात, सुली एर्ना यांनी उघड केले की बँडने अल्बमसाठी अवघ्या तीन आठवड्यांत १२ गाणी लिहिली आहेत. बँड गीत लिहिण्याच्या आणि मांडण्याच्या प्रक्रियेत आहे.[५] जवळजवळ एक वर्षानंतर, २३ एप्रिल २०२२ रोजी, ड्ब्ल्युजेआरआर ला दिलेल्या मुलाखतीत, सुली एर्ना म्हणाली की बँडने नवीन अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण केले आहे. हा अल्बम उन्हाळ्याच्या मध्यापासून रिलिज होईल अशी अपेक्षा आहे. हा अल्बम या बँडचा शेवटचा अल्बम असू शकतो.[६] +कोणतीही अधिकृत ट्रॅक सूची जारी केलेली नाही. परंतु अल्बममध्ये खालील गाणी असल्याची पुष्टी केली आहे [१] + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8266.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea8939a7576b5dc438813ff26f22aa4622122bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8266.txt @@ -0,0 +1,3 @@ +लाइमस्टोन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लाइमस्टोन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8291.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679209e69e15622b861e405cd1d14ab98030448e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8291.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाओझी (नामभेद : लाओ त्से, लाओ तू, लाओ-त्सू, लाओत्झे, लाओसी, लाओशिअस) (जन्म ख्रिस्तपूर्व सहावे शतक) हा प्राचीन चीनमधील एक तत्त्वज्ञ होता. ताओ ते चिंगचा कर्ता म्हणून तो सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ताओ ते चिंगशी असलेल्या संबंधामुळे परंपरेने तो तात्त्विक ताओ धर्माचा संस्थापक मानला जातो. +लाओझीच्या ऐतिहासिक काळाविषयी आणि अस्तित्वाविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरी लाओझी चिनी संस्कृतीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8294.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20569decd52600d37cde570efc8a8309374410c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8294.txt @@ -0,0 +1,20 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत. +चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत लान शांग साम्राज्य होते. त्यानंतरच्या कालखंडात फ्रेंच वसाहतवादी साम्राज्य|फ्रेंचांनी वसाहत म्हणून राज्य केल्यानंतर१९४९ साली लाओसला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर दीर्घ काळ चाललेले यादवी युद्ध १९७५ साली पाथेट लाओ ही साम्यवादी आघाडी सत्तेत येताच संपुष्टात आले. मात्र विविध गटातटांच्या नेतृत्वात अंतर्गत धुसफूस त्यानंतरही चालू राहिली. +इ.स. १९९० च्या दशकात खासगीकरणाला चालना देण्याच्या शासकीय धोरणामुळे लाओसमध्ये आर्थिक सुधारणा घडून येत आहेत. तसे असले तरीही राज्यव्यवस्थेच्या व्याख्येनुसार लाओस समाजवादी प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्ष ह शासनव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी असला तरीही पंतप्रधान हा प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. बौद्ध धर्म हा लाओस देशाचा प्रमुख धर्म असुन विविध अहवालानुसार देशातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण ६५% ते ९८% आहे. +लाओसचा इतिहास इ.स. १३५३च्या सुमारास फा न्गुम राजाच्या काळापासून ज्ञात आहे. फा न्गुम हा खौन बौलोमचा वंशज समजला जातो. याचे लान शांग साम्राज्य १८व्या शतकापर्यंत सत्तेवर होते. त्यानंतर लाओस थायलंडच्या आधिपत्याखाली आले. +१९व्या शतकामध्ये लाओस ही एक फ्रेंच वसाहत बनली/तो फ्रेंच अधिपत्याखाली आला.१९४९साली लाओसला स्वातंत्र्य मिळाले. +या देशाच्या वायव्येला चीन व म्यानमार,पूर्वेला व्हिएतनाम,पश्चिमेला थायलंड,दक्षिणेकडे कंबोडिया आहे. +उत्तर लाओस,मध्य लाओस,दक्षिण लाओस हे लाओसचे प्रमुख तीन विभाग आहेत. +बौद्ध धर्म हा लाओस देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) असुन देशाची तब्बल ९८% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. केवळ २% लोक हे अन्य धर्मीय आहे. + ब्रुनेई + मलेशिया + म्यानमार + फिलिपाईन्स + कंबोडिया + सिंगापूर + थायलंड + इंडोनेशिया + लाओस + व्हिएतनाम diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8325.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dd4f3fa2963d7a86650019fa6cff01d850d3e78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8325.txt @@ -0,0 +1 @@ +लाखणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8376.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fa0690918356dc344d0afb705b8022e55911497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8376.txt @@ -0,0 +1,29 @@ +लाट तथा अब्दुललाट हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील गाव आहे. +या गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ २२५३ हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३३४० कुटुंबे व एकूण १६२७१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर इचलकरंजी ९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ८३६१ पुरुष आणि ७९१० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३२६८ असून अनुसूचित जमातीचे १६२१ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७३४९[१] आहे. +गावात १४ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, ७ शासकीय प्राथमिक शाळा,६ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा, एक शासकीयमाध्यमिक शाळा व तीन शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहेत.गावात एक खाजगी उच्च माध्यमिक शाळा आहे. गावात दोन शासकीय पदवी महाविद्यालयेआहेत. +समाजातील अनाथ आणि वंचित मुलांसाठी कुलभूषण बिरनाळे यांनी २००९ साली बालोद्यान हे वसतिगृह सुरू केले. २०१७ साली येथे सुमारे ५० मुले-मुली राहून शिक्षण घेत आहेत. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय इचलकरंजी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक इचलकरंजीत आहे. गावात एक शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र शिरोळ येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा इचलकरंजीत ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात उसतोडणी मजुरांसाठीच्या मुलांसाठी विद्योदय मुक्तांगण परिवारामार्फात हंगामी सेवांकुर साखर शाळा सध्या चालू करण्यात आली आहेत.तसेच जीवन कौशल्य शाळा चालू करण्यात आली आहे. +कल्लेश्वर हे येथील ग्रामदैवत आहे. +गावात प्रत्येक वर्षी दिवाळीच्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. +सर्वात जवळील सर्वसाधारण आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहेत. +गावात एक प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. गावात एक क्षयरोग उपचार केंद्र आहे. गावात एक ॲलोपॅथी रुग्णालय आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.गावात एक दवाखाना आहे. गावात एक पशुवैद्यकीय रुग्णालय व एक कुटुंबकल्याण केंद्र आहे. गावात आरोग्यविषयक शिबिरे घेतली जातात. +गावात ५ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहेत. गावात एक निवासी व बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. गावात एक एमबीबीएस पदवीधर वैद्यक व्यावसायिक आहे. गावात ४ इतर पदवीधर वैद्यक व्यावसायिक आहेत. गावात औषधाची ६ दुकाने आहेत. +गावात शुद्धीकरण केलेल्या व न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या व ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदी/कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.सध्या काही महिन्यांपासून दूधगंगा या नदीपासून शुद्ध पेयजल योजना सुरू केली आहे. +गावात बंद व उघडी गटारव्यवस्था आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृहही आहे. गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान आहे. शैक्षणिक सुविधा जास्त असल्याने गावात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जाते. गावात दरदिवशी ग्रामपंचायतीचे सेवक गावातील स्वच्छता करतात. +गावात पोस्ट व तार ऑफिस आहे. गावाचा पिन कोड ४१६१३० आहे.गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे.गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. +गावात खाजगी कुरियर उपलब्ध आहे.गावात शासकीय बससेवा आणि खाजगी बससेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा,टमटम,टॅक्सी उपलब्ध आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध आहे. गावात व्यापारी बँक, सहकारी बँक व शेतकी कर्ज संस्था आहेत. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान आहे. +गावात मंडई/ कायमचे बाजार व आठवड्याचा बाजार आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती नाही. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी वेगळ्या जागेची सोय आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना व पोषण आहार केंद्र आहे.गावात अंगणवाडी आहे. गावात 'आशा' स्वयंसेविका आहे.गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र आहे. गावात चित्रपटगृह नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सुभाष वाचनालय हे सार्वजनिक ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र आहे. गावात जन्म व मृत्यू नोंदणी केंद्र आहे. +घरगुती, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व १८ तासांचा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) वापरासाठी उपलब्ध आहे.गावात दर सोमवारी विजेची कपात केली जाते. +अब्दुललाट ह्या गावात एकूण २२५३ हेक्टर क्षेत्रापैकी जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +अब्दुललाट हे गाव पंचगंगा नदीच्या काठावर वसले आहे. गावाचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने तसेच वरच्या भागातील अनेक शहरांचा मैला, कत्तलखाने, चर्मोद्योग, औद्योगिक वसाहती, साखर उद्योग इ. मुळे दुषित पाणी पुरवठा[२] होवून विविध आजारांना जनतेला सतत तोंड द्यावे लागते. पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना [३] बनविण्यात आली असून त्यात या गावाचा समावेश केला आहे. +अब्दुललाट या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): ऊस,सोयाबीन,भुईमुग,समाधान निर्धूर चुली, ऊसाची रोपे +मराठी लेखक आणि सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे लाट गावचे रहिवासी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8377.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41592f57d07d0eb3f87655fc2fded58de9d83920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8377.txt @@ -0,0 +1 @@ +लाटणे (बेलणं) हे उपकरण भारतीय स्वयंपाकघरात पोळी बनवण्यास वापरले जाते. लाटणे बहुदा लाकूड वा धातूचे असते. भारतीय लाटणे आकाराने दंडगोल, लांबीला सुमारे एक फूट व व्यासाने ३ - ४ सेमी असते. यास दोन्ही बाजूस मुठी असतात. पाश्चात्य लाटणे ढकलदंड (रोलर) स्वरूपात असून सामान्यतः एका मुठीचे असते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8390.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebb561ac68efabddf9d792226bc36e3fa5e55a53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8390.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाठी म्हणजे भरीव बांबूपासून बनविलेली एक काठी असते.त्याची उंची साधारणतः बापरणाऱ्याच्या उंचीपेक्षा सव्वा ते दीडपट असते. भरीव बांबूस आगीवर किंचीत भाजून व मग त्यास तेल चोपडून ही लाठी तयार करतात.आत्मरक्षणासाठी याचा पूर्वी उपयोग होत असे.बहुदा, याचे टोकास धातूने मढविलेले असे. +१. लाठी चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविणारा व्हीडीओ diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8412.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e984235a5a24b497d86828d143f39b77643a5458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8412.txt @@ -0,0 +1 @@ +लाडाची मी लेक गं! ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_842.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799ad33968dc22226d79260e81757f3c90106f57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_842.txt @@ -0,0 +1 @@ +रवि श्रीकृष्ण त्रिपाठी (जन्मनाव: रविकांत त्रिपाठी ४ फेब्रुवारी १९७८) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. रवी ने आजवर स्वतःचे अनेक आल्बम काढले आहेत तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. इंडियन आयडॉल हा रियलिटी शो मध्ये ह्याना प्रसिद्धी मिळाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8447.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..160d36c1f64b81e24543aacad344dbd7fc619ad5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8447.txt @@ -0,0 +1,2 @@ +लात्व्हियन ही लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लिथुएनियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे. +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_847.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaceef3bfdeaf9746927567ba34024697c7badd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_847.txt @@ -0,0 +1 @@ +रविंदू फर्नांडो (जन्म ३ नोव्हेंबर १९९९) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8472.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9b9ebfbe223766a02d6d3b7996a2c5ce1d9ee1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8472.txt @@ -0,0 +1,3 @@ +लानो काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लानो काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8533.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8533.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8574.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd1e8206da2e04c51a0b2f97c70796e49be03c58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8574.txt @@ -0,0 +1,2 @@ +लारा मारित्झ (७ जानेवारी, इ.स. २००१:दक्षिण आफ्रिका - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१] +मारित्झ आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ मे, २०१७ रोजी  भारतविरुद्ध खेळली diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8587.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8077a4c052481daf2c1cfe1f99305f74265aca81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8587.txt @@ -0,0 +1,2 @@ +लार्कस्पर ही अमेरिकेच्या, कॉलोराडोराज्यामधील डग्लस काउंटीतील छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २०६ होती. दरवर्षी जून-ऑगस्टमध्ये शनिवार व रविवार रोजी येथे कॉलोराडो रिनैसान्स फेस्टिवल ही जत्रा भरते.[१] विल्यम ब्राइटच्या मते या गावाला आसपास सापडणाऱ्या मैदानी लार्कस्पर ( डेल्फिनियम गेयेरी ) या वनस्पतीवरून नाव देण्यात आले आहे. [२] +लार्कस्पर टपाल कार्यालय १८७१ पासून कार्यरत आहे [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_86.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_86.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69576f8392635442aa6915004b74cff9536159fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_86.txt @@ -0,0 +1 @@ +रंजनबेन धनंजयभाई भट्ट (१० ऑगस्ट, इ.स. १९६२:रायमा-हान्सोट, भरूच जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. त्या इ.स. २०१४ च्या लोकसभा उप-निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील वडोदरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. या मतदारसंघातून नरेन्द्र मोदी हे निवडून आले होते. अलाहाबादमधूनही निवडून आल्यावर मोदी यांनी वडोदरा मतदारसंघातून राजीनामा दिला आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भट्ट निवडून आल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_861.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af064bd4ccdac36b9a45f2d271c2f86b20775f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_861.txt @@ -0,0 +1,5 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +रविंदर सिंग (रवी) बोपारा (मे ४, इ.स. १९८५:फॉरेस्ट गेट, न्यूहॅम, लंडन - ) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. +बोपारा काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्सकडून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8624.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8c07859c4c75a1af8b9701acdb749327836c94a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8624.txt @@ -0,0 +1 @@ +लाल बहादूर शास्त्री स्टेडियम हैदराबादमधील क्रिकेट मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_863.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11b0335ac5bb3fff971205278c3ccf6b29bded0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_863.txt @@ -0,0 +1,7 @@ +रवींद्र महाजनी (१९४९ - १४ जुलै, २०२३) हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता होते. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या इ.स. १९७५ सालच्या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले[२]. त्याने भूमिका साकारलेले लक्ष्मी (इ.स. १९७८), दुनिया करी सलाम (इ.स. १९७९), गोंधळात गोंधळ (इ.स. १९८१), मुंबईचा फौजदार (इ.स. १९८५) हे चित्रपट विशेष गाजले. +महाजनीने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्याने इ.स. १९९७ सालच्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची दिग्दर्शन व निर्मिती केली[२]. +महाजनी यांचा जन्म बेळगाव (कर्नाटक) मध्ये १९४९ साली एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हणमंत उर्फ ह.रा. महाजनी हे मराठी पत्रकार होते. महाजनी दोन वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. ह.रा. महाजनी हे लवकरच ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. महाजनी यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. मोठेपणी नाटक-चित्रपटात काम करायचे, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. त्यांनी खालसा महाविद्यालय येथून बी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या सोबत महाविद्यालयात तेव्हा रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर ही मंडळी शिकत होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर चित्रपटात जाण्याचे या सर्वांचे धेय होते. त्या वेळी ही मंडळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विविध नाटके आणि कार्यक्रम करायचे.[३] +शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत आपले प्रयत्न सुरू केले. त्यांचे वडील वारले आणि घरची आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर पडल्याने काही काळ त्यांनी छोटी-मोठी कामे केली, अगदी टॅक्सी देखील चालवली. ‘लोकसत्ता’च्या संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून आप्तस्वकीय आणि नातेवाइकांकडून टीका देखील झाली.[३] +मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना योग्य अशी पहिली संधी मिळाली आणि त्यांनी त्यात साकारलेली मुख्य भूमिका गाजली. नंतर कालेलकर यांनी खास त्यांच्यासाठी ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहून काढले. व्ही. शांताराम यांनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटातील मुख्य भूमिका दिली. १९७४ मधील हा चित्रपट तेव्हा चांगला गाजला. या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षांचा संघर्ष संपवला. ‘झुंज’ चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश मिळवले आणि महाजनीं मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे कलाकार झाले. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ या व इतर चित्रपटात महाजनींनी काम केले. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्‍वभूमीच्या चित्रपटांची चलती असताना खास महाजनींसाठी शहरी रूपाला शोभून दिसतील, अशा कथा लिहिल्या गेल्या. १९७५ ते १९९० या काळात महाजनी मराठी चित्रपटातील मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. महाजनींनी ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या मराठी नाटकांचे अनेक प्रयोग देखील केले.[३] +इ.स. १९९० नंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाची निर्मिती आणि आणि दिग्दर्शन देखील त्यांनी केले. २०१५ नंतर त्यांनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' या मराठी चित्रपटांतून काही भूमिका केल्या होत्या.[३] +त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी एवढा संसार असताना देखील महाजनी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत एकटे रहात होते. शुक्रवार १४ जुलै २०२३, रोजी त्यांचे राहत्या घरी कलेवर सापडले. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांनी कयास लावला.[४].रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर एकटेच रहात होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8652.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b52e1bfc009c62ee89182ba04ef39abff50e8a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8652.txt @@ -0,0 +1 @@ +१९६० सालापासून छत्तीसगड व लगतच्या महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यांत लाल श्याम महाराजांच्या प्रेरणेने “जंगल बचाव - मानव बचाव” ही चैतन्यपूर्ण चळवळ सुरू होती. १९१९ साली जन्मलेले लाल श्याम महाराज छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील मोहाला - पानाबरस इलाख्याचे जमीनदार होते आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून दोनदा राज्य विधानसभेत आणि एकदा लोकसभेत निवडून आले होते. ही चळवळ त्यांनी १९६० सालच्या रायपूरच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पाणी, जंगल व जमिनीवर आदिवासींचा हक्क मागणाऱ्या ४०,००० आदिवासींचा मोर्चा नेल्यापासून सुरू झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मोर्चातील आदिवासींना भेटले आणि त्यांनी त्यांच्या मागण्या पुऱ्या केल्या जातील असे वचन दिले. हे वचन पाळण्यात आले नाही आणि लाल श्याम महाराजांनी १९६४ साली या वचनभंगाबाबत टीकेची झोड उठवली आणि लोकसभेचा राजीनामा दिला. परंतु १९८८ झाली त्यांचे देहावसान होईपर्यंत ते आदिवासींच्या हितासाठी झगडत राहिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8663.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14d55d7e44dcaca0cf13b327d540a50039bc27e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8663.txt @@ -0,0 +1 @@ +लालगंज भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या रायबरेली जिल्ह्यातील शहर आहे. येथून जवळ रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8670.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c155a6f05a3ec5e6dc94fbff2dbff99085ed6d38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8670.txt @@ -0,0 +1 @@ +लालगुडी गोपाल ऐयर जयरामन (१७ सप्टेंबर, १९३० - २२ एप्रिल, २०१३) हे भारतीय गायक आणि संगीतकार होते. कर्नाटक शैलीत गाणारे व व्हायोलिन वाजविणारे जयरामन यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8676.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ab1329139f9b3369db5adeb9146c2e2d3a26e4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8676.txt @@ -0,0 +1,2 @@ +अनजान हे लालजी पाण्डेय यांचे टोपणनाव होते. अनजान हे सुप्रसिद्ध गीतकार होते. विशेष उल्लेखनीय गाणी म्हणजे खैके पान बनारसवाला(डॉन (१९७८)) व रोते हुए आते हैं सब (मुकद्दर का सिकंदर). +अनजान वाराणसीचे असून त्यांच्या गीतांमध्ये बरेचदा भोजपुरीचा वापर जाणवतो. त्यांचे सुपुत्र समीर हे सुद्धा एक प्रसिद्ध गीतकार आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8694.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4210dff15f927ead596b7bc5ea0592a130afba10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8694.txt @@ -0,0 +1,10 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाले असल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे.[१] +ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. +सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली फक्त स्त्रिया आणि लहान मुलांसाठी असलेल्या 'जिजामाता' उद्यानात उभारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही.[२] + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_87.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_87.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eeabbd51c21b4405e517293fde5d500f52f8ffb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_87.txt @@ -0,0 +1,3 @@ +रंजना देशमुख (-, १९५५ - मार्च ३, २०००; मुंबई) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांची ती नात होय. इ.स. १९७०-१९८० च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. +प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजनाची मावशी होय. आपल्या मावशीप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनाला राज्यसरकारचा १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. सन १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. +इ.स. १९८७ साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. इ.स. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8723.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8723.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8743.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b25e3ca05cd52f914badbc82524fdae6750fafc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8743.txt @@ -0,0 +1,28 @@ +लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे.[१] लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.[२] +लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते.[३]भक्ती रसयुक्त लावणी मागे पडली .'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे.[४] लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. +लावणी ही भारताच्या महाराष्ट्र प्रांतातली लोकप्रिय संगीताची एक शैली आहे[५]. +महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी होय. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित शृंगार श्रेणीतील लावण्या या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख लोकनाट्य फडांनी सादर करून लोकप्रियता मिळवली.[६]  लावणी ही पारंपारिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे. लावणीमध्ये ढोलकी व तुणतुणे या वाद्याचा साथीने सादर केली जाते. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठेच योगदान आहे.  महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशात लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया या नऊवारी साड्या परिधान करून लावणी म्हणतात. ही गाणी खटकेबाज ,प्रासयुक्त ,गेय असतात.तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात लावणी अस्तित्वात असली तरी पेशवाईत तिला वैभव प्राप्त झाले.लावणीला अलिकडे चांगली प्रतिष्ठा मिळाली आहे.तिचे स्वरुपही बदलले आहे. +भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत. लावणी हा नृत्यप्रकार मुख्यतः महाराष्ट्र या राज्यात बघायला मिळतो. +सुरेखा पुणेकर यांनी सुरू केलेल्या 'नटरंगी नार' या बैठकीच्या लावणी प्रयोगांनंतर खरेतर लावणीला महिला वर्गाचे आणि अभिजन वर्गाचे एक कलाप्रकार म्हणुन पुन्हा समर्थन मिळाले.पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली.[७] +'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला.[८] त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला, हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान्‌पिढ्या गायली जात आहे. +आधुनिक चित्रपटात लावणी हा कलाप्रकार मनोरंजनासाठी समाविष्ट केला गेला आहे.लावणीच्या पारंपरिक नृत्याला आधुनिक नृत्याची जोडही देण्यात आली आहे असे दिसते.[९] +'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यांत लावणीचा समावेश होता. महाराष्टातील संतांचे संस्कार हे तंतांवर होते. बाराव्या, तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतिपर्वात अनेक संत उदयाला आले ते भिन्न जातीपातीचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, तुलसीदास, महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकाराम,रामदास,एकनाथ, गोरोबा, सावता, चोखा, कान्होपात्रा, नरहरी अशी अनेक संत मंडळी विविध सामाजिक स्तरातील होती. संतांचा हा कार्यकाळ थेट १७ व्या शतकापर्यंतचा मानला जातो. +त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यांत प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहिरांनी अनेक गण, लावण्या रचल्या. त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, कवी बशीर मोमीन (कवठेकर), भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी आदी कलावंतांनी गण, गौळणी, लावण्या, कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य पुरवले. ४००० हून अधिक लावण्या, गण, गवळण, पोवाडे आणि लोकगीतांच्या लेखनातून त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. महाराष्ट्र शासनाने बशीर मोमीन कवठेकर यांना सन २०१८ च्या "तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित केले आहे.[१०] +'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे. कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते.[११] संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदयकाळ मानला जातो. +शृंगारिक लावणीचे एक उदाहरण म्हणून, लावणी कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांची, १९९० च्या दशकातील, सुरेखा पुणेकर यांनी गायलेली एक लोकप्रिय लावणी खाली उद्धृत केली आहे. +शृंगार करूनी सेज सजविली l रंग महाली चला l +सजना पुढ्यात घ्याना मला llधृll +हि ज्वानी माझी ऐन भराला आली l शरीराचा बदलला रंग, गालावर लाली ll +मदनाची ही कळी उमलली निसर्गाची त्या कला ll१ll सजना..... +लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. +प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छक्कड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणा-या सुलोचना चव्हाण याना आपल्या सांगीतिक योगदानासाठी पद्मश्री पुस्र्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[१२] +कांताबाई सातारकर यांनी तमाशा सादरीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिकाही रंगमंचावर सादर केल्या आहेत.[१३] +अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवातून तसेच शासनाच्या लावणी महोत्सवातून अलीकडच्या काळात ज्या लावणी नर्तकी प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यात राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर आदींचा उल्लेख करावा लागेल.सुरेखा पुणेकर यांनीही लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे असे दिसते.[१४] +लावणी ही जसा शृंगार रसाचा परिपोष करते तसेच ती भक्तीरस ही दाखविते. चला जेजुरीला जाऊ या सारखी लावणी ही भक्तीरस प्रधान आहे.[१५] +तमाशा फडामधे सादर करण्यात आलेली, श्री बशीर मोमीन (कवठेकर) लिखित, एक लोकप्रिय लावणी खालील प्रमाणे आहे: +मध्यानी रात्र झाली, आवचित जागआली l +सहीना विरह मजला, मी झाले अर्ध मेली ll +सांगू कशी मी तुजला, वैरीण रात्र गेली llधृ ll +इश्काची इंगळी डसली, त्यानेच गोष्ट फसली l +झाला उरात भडका, येईना झोप कसली ll +सहीना यातना त्या- मरणाचे घाव झेली ll१ ll diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8788.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..148deb046b53c92514c8539458f060155a8b3f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8788.txt @@ -0,0 +1,5 @@ +लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.[१] +१२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.[२] +लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. +लॅस्को येथील चित्रे युरोपातील उत्त्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती नुसार येथील गुहाचित्रे ही १७,३०० वर्षांपूर्वीची आहेत.[३][४] +लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली.[५] परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8789.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..148deb046b53c92514c8539458f060155a8b3f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8789.txt @@ -0,0 +1,5 @@ +लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.[१] +१२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.[२] +लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. +लॅस्को येथील चित्रे युरोपातील उत्त्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती नुसार येथील गुहाचित्रे ही १७,३०० वर्षांपूर्वीची आहेत.[३][४] +लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली.[५] परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8800.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4dc449ce09d11180b40d0ee10187a825ab7f33e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8800.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +लहिरु गमागे  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8828.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c00c26f9cecae1a8c1cf8207d3ab039552087d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8828.txt @@ -0,0 +1,4 @@ +एखाद्या धान्यापासून किंवा कडधान्यापासून लाह्या बनवल्या जातात. विशेषतः मका किंवा ज्वारीपासून बनवलेल्या लाह्या खाल्ल्या जातात. धान्याचे किंवा कडधान्याचे दाणे भिजवून खूप तापवलेल्या भट्टीतल्या वाळूत भाजले की दाणा फुटतो व त्याची लाही बनते. या लाह्या वजनाने हलक्या असतात. याचा उपयोग खाद्यपदार्थात केला जातो. काही हिंदू व्रतवैकल्यांमध्येही यांचा उपयोग होतो. +नागपंचमीला +हरभऱ्यापासून फुटाणे करणे म्हणजेच हरभऱ्याची लाही करणे तसेच तांदुळाच्या साळीपासून बनवलेल्या लाहीला साळीच्या लाह्या म्हणतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेवैद्य दाखवण्यासाठी साळीच्या लाह्या वापरल्या जातात. +पॉप क‍‌ॉर्न म्हणजे मक्याची लाही. हल्ली गहू, वाटाणा याच्याही लाह्या बाजारात मिळतात diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8831.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77acec426134d2b35766fbae58f0c17784e3430e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8831.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिंक लाइट रेल ही अमेरिकेच्या सिअ‍ॅटल शहर आणि परिसरातील रेल्वे वाहतूक आहे. ही जलद परिवहन सेवा तीन वेगवेगळ्या भागांत आहे. यांतील किंग काउंटीमधील १ लाइन (पूर्वीची सेंट्रल लिंक) हा २६ मैल (४२ किमी) लांबीचा मार्ग सिअ‍ॅटल आणि सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो. २ लाइन हा किंग काउंटीच्या पूर्व भागातील मार्ग बेलव्ह्यू आणि रेडमंड यांच्या मध्ये आहे तर टी लाइन (पूर्वीचा टॅकोमा लिंक मार्ग) हा ४ मैल (६.४ किमी) लांबीचा मार्ग पीयर्स काउंटीमध्ये टॅकोमा शहराच्या मध्यवर्ती भागापासून साउंडर रेल्वे मार्गावरील टॅकोमा डोम स्थानका दरम्यान धावतो. २०२३मध्ये लिंक लाइट रेलवर २ कोटी ३९ लोक प्रवाशांनी प्रवास केला होता. यातील बहुसंख्य प्रवासी १ लाइन वर होते. लिंक लाइट रेल वरील गाड्या दर ६ ते २४ मिनिटांनी धावतात. +२ लाइनचा पहिला टप्पा २७ एप्रिल, २०२४ रोजी साउथ बेलेव्ह्यू आणि रेडमंड टेक्नॉलॉजी स्थानकां दरम्यान सुरू झाला२०२५ पर्यंत हा मार्ग सिअ‍ॅटल आणि पूर्वेला रेडमंडच्या मध्यवर्ती भागापर्यंत विस्तारित केला जाईल. २०४४ पर्यंतच्या आराखड्यानुसार साउंड ट्रान्झिट लिंक लाइट रेल प्रणाली ११६ मैल (१८७ किमी) ची असेल आणि त्यावर ७० स्थानके असतील.Map +२०२४मध्ये लिंक लाइट रेल वर ३९ स्थानके आहेत. यांपैकी १९ १ लाइनवर, ८ २ लाइनवर तर १२ टी लाइनवर आहेत.[१][२][३][४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8852.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f299272271ac5b220a7c27deda77d465be648c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8852.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिंकन काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लिंकन काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8867.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3338a23dd5421326de7eca7eecc63ead921c211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8867.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लिंकनशायर (इंग्लिश: Lincolnshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. लिंकनशायरच्या आग्नेयेस नॉरफोक, दक्षिणेस केंब्रिजशायर, नैऋत्येस रटलँड, पश्चिमेस नॉटिंगहॅमशायर व लेस्टरशायर, वायव्येस साउथ यॉर्कशायर व उत्तरेस ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर ह्या काउंट्या तर पूर्वेस उत्तर समुद्र आहेत. लिंकनशायर ही एक औपचारिक काउंटी असून लिंकन हे येथील मुख्यालय आहे. +प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेली ही काउंटी इंग्लंडच्या इतर भागांच्या तुलनेत काहीशी पिछाडीवर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_888.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c454d1a4cc77b58baeb59396dd6eced4b95d18e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_888.txt @@ -0,0 +1 @@ +रवीना टंडन (२६ ऑक्टोबर, इ.स. १९७६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां इत्यादी तिचे काही चित्रपट आहेत. १९९० च्या दशकामध्ये रविना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. परंतु २००१ सालच्या दमन ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच मधुर भांडारकरच्या २००३ मधील सत्ता ह्या चित्रपटामधील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_889.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb45cd0de4160b84a98f8a4d93576e832c11f3d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_889.txt @@ -0,0 +1,2 @@ +रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:कल्याण, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे डोंबिवली मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. [१] ते महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री होते. +२०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आलेली आहेत. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8890.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c06f6784f42bfa6c7efdc20683a26db707562a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8890.txt @@ -0,0 +1,5 @@ +लिंग ओळख ही स्वतःच्या लिंगभावाची वैयक्तिक भावना आहे. [१] लिंग ओळख एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी नियुक्त केलेल्या लिंगाशी संबंधित असू शकते किंवा त्यापेक्षा वेगळी असू शकते. [२] बहुतेक व्यक्तींमध्ये, लिंगाचे विविध जैविक निर्धारक एकरूप असतात आणि व्यक्तीच्या लिंग ओळखीशी सुसंगत असतात. [३] लिंग अभिव्यक्ती सामान्यत: एखाद्या व्यक्तीची लिंग ओळख दर्शवते, परंतु हे नेहमीच नसते. [४] [५] एखादी व्यक्ती विशिष्ट लिंग भूमिकेशी सुसंगत वागणूक, दृष्टीकोन आणि सादरीकरण व्यक्त करू शकते, परंतु अशा अभिव्यक्तीतून त्यांची लिंग ओळख दिसून येत नाही. लिंग ओळख हा शब्द रॉबर्ट जे. स्टोलर यांनी 1964 मध्ये तयार केला आणि जॉन मनी यांनी लोकप्रिय केला. [६] [७] [८] +बहुतेक समाजांमध्ये, पुरुष आणि मादी यांना नियुक्त केलेल्या लिंग गुणधर्मांमधील मूलभूत विभागणी असते, [९] एक लिंग बायनरी ज्याचे बहुतेक लोक पालन करतात आणि ज्यामध्ये लिंग आणि लिंगाच्या सर्व पैलूंमध्ये पुरुषत्व आणि स्त्रीत्वाच्या अपेक्षांचा समावेश होतो: जैविक लिंग, लिंग ओळख, आणि लिंग अभिव्यक्ती. [१०] काही लोक त्यांच्या जैविक लिंगाला नियुक्त केलेल्या लिंगाच्या पैलूंपैकी काही, किंवा सर्व, पाळत नाहीत; [११] त्यापैकी काही लोक ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी किंवा जेंडरक्वियर आहेत. काही समाजांमध्ये तृतीय पंथी ही आहेत. +लिंग ओळख सहसा वयाच्या तीन वर्षांनी तयार होते. [१२] [१३] तीन वयानंतर, लिंग ओळख बदलणे अत्यंत कठीण आहे. [१३][स्पष्टीकरण हवे] त्याच्या निर्मितीवर परिणाम करणारे जैविक आणि सामाजिक हे दोन्हीही घटक आहेत. +लिंग ओळख कशी आणि केव्हा तयार होते याबद्दल अनेक सिद्धांत आहेत आणि या विषयाचा अभ्यास करणे कठीण आहे कारण मुलांच्या अपरिपक्व भाषा संपादनासाठी संशोधकांना अप्रत्यक्ष पुराव्यांवरून गृहीतकांची आवश्यकता असते. [१४] जॉन मनी यांनी सुचवले की १८ महिने ते २ वर्षांपर्यंत मुलांमध्ये लिंगाबद्दल जागरूकता असू शकते आणि त्यांना काही महत्त्व असू शकते; लॉरेन्स कोहलबर्ग यांनी असा युक्तिवाद केला की वय ३ पर्यंत लिंग ओळख तयार होत नाही. [१४] हे सर्वमान्य आहे की मूळ लिंग ओळख ३ वर्षाच्या वयापर्यंत घट्टपणे तयार होते. [१४] [१२] [१५] या टप्प्यावर, मुले त्यांच्या लिंगाबद्दल ठाम विधाने करू शकतात [१४] [१६] आणि त्यांच्या लिंगासाठी योग्य मानल्या जाणाऱ्या क्रियाकलाप आणि खेळणी निवडण्याचा त्यांचा कल असतो [१४] (जसे की मुलींसाठी बाहुल्या आणि चित्रकला, आणि साधने आणि खडबडीत घरे. मुलांसाठी), [१७] जरी त्यांना अद्याप लिंगाचे परिणाम पूर्णपणे समजलेले नाहीत. [१६] तीन वयानंतर, लिंग ओळख बदलणे अत्यंत कठीण आहे. [१३] +मार्टिन आणि रुबल विकासाच्या या प्रक्रियेची संकल्पना तीन टप्प्यांप्रमाणे करतात: (१) लहान मुले आणि प्री-स्कूलर म्हणून, मुले परिभाषित वैशिष्ट्यांबद्दल शिकतात, जे लिंगाच्या सामाजिक पैलू आहेत; (२) पाच ते सात वर्षांच्या आसपास, ओळख एकत्रित होते आणि कठोर होते; (३) या "कठोरतेच्या शिखरावर" नंतर, तरलता परत येते आणि सामाजिकरित्या परिभाषित लिंग भूमिका काही प्रमाणात शिथिल होतात. [१८] बार्बरा न्यूमनने त्याचे चार भाग केले आहेत: (१) लिंग संकल्पना समजून घेणे, (२) लिंग भूमिकेचे मानके आणि स्टिरियोटाइप शिकणे, (३) पालकांशी ओळखणे आणि (४) लिंग प्राधान्य तयार करणे. [१६] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8903.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55ef1321e00c4806624790bb1e20d841661be61c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8903.txt @@ -0,0 +1,2 @@ + लिंगाटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8926.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4660b30f3d38b976a8f398e941d014c2fb64d682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8926.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 48°18′11″N 14°17′26″E / 48.30306°N 14.29056°E / 48.30306; 14.29056 + +लिंत्स हे ऑस्ट्रिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व ओबरओस्टराईश ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8934.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b64d5debf04eb77a79e07e43a62d492b0ed0fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8934.txt @@ -0,0 +1 @@ +लिंडसे टकेट (६ फेब्रुवारी, १९१९:डर्बन, दक्षिण आफ्रिका - ५ सप्टेंबर, २०१६:ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ ते १९४९ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8945.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..470e01d5e15e57cf5ded44acf8defd1b022481d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8945.txt @@ -0,0 +1 @@ +लिंडसे ॲन रीलर (१८ मार्च, १९६१:उत्तर ऱ्होडेशिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८८ दरम्यान १० महिला कसोटी आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8952.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0b6dbb34b7d5655432462bc7094b148755a4ad9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8952.txt @@ -0,0 +1 @@ +लिंडा फ्रेसर (३० ऑक्टोबर, १९५३:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८७ दरम्यान ३ कसोटी आणि १३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8956.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..855f22ec4090c4b60fdacf5a52c75d53bdedc855 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8956.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिंडा लिंडसे (२७ जानेवारी, १९५९:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +हिची बहिण चेरिल हेंशीलवूडसुद्धा न्यू झीलंडकडून महिला क्रिकेट खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8965.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4660b30f3d38b976a8f398e941d014c2fb64d682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8965.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 48°18′11″N 14°17′26″E / 48.30306°N 14.29056°E / 48.30306; 14.29056 + +लिंत्स हे ऑस्ट्रिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व ओबरओस्टराईश ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8987.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ac624529ef962482f0fd3089bc0195c9a0784d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_8987.txt @@ -0,0 +1,6 @@ + +लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत. +१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. +लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला. +बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे. +२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_902.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d738903b2979498a22ddf8ef0de445d0e4d89e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_902.txt @@ -0,0 +1,14 @@ +पंडित रविशंकर (जन्म एप्रिल ७, इ.स. १९२०, मृत्यु- डिसेंबर ११, इ.स. २०१२), हे एक भारतीय संगीतज्ञ व सुप्रसिद्ध सतारवादक होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे गिनेस रेकॉर्ड (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) त्यांच्या नावावर आहे. +रवीन्द्र शंकर यांचे (घरातील टोपण नाव - रबू) मूळ गाव बांग्लादेशाच्या नडाईल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील काशी शहरात झाला. वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमांगिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. +रविशंकर यांचे पहिले लग्न त्यांचे संगीत गुरू अलाउद्दीन खान यांची मुलगी अन्नपूर्णा देवी यांच्या सोबत इ.स. १९४१ मध्ये झाले आणि इ.स. मध्ये शुभेन्द्र उर्फ शुभो शंकरचा जन्म झाला. इ.स. १९६२ मध्ये रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यात घटस्फोट झाला. इ.स. १९४० साली त्यांचे संबंध एक नर्तकी असलेल्या कमला शास्त्री सोबत होते, ते इथून पुढे सुरू झाले.[१] +न्यू यॉर्क संगीत समारोहच्या निर्माती स्यू जोन्सशी झालेल्या अफेअरमुळे इ.स. १९७९ मध्ये गायिका नोरा जोन्सचा जन्म झाला. यामुळे रविशंकर आणि कमला शास्त्री इ.स. १९८१ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर इ.स. १९८६ पर्यंत रविशंकर स्यू जोन्स बरोबर राहिले.[१] +इ.स. १९७० पासून परिचित असलेल्या सुकन्या राजन यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून त्यांची मुलगी अनुष्का शंकर यांचा जन्म इ.स. १९८१ मध्ये झाला. त्यामुळे इ.स. १९८९ मध्ये त्यांनी हैदराबादच्या चिलकूर मंदिरात सुकन्या राजनशी लग्न केले.[२][१] +१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले. +रविशंकर यांनी १९३९ साली अहमदाबाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच त्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,धरती के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहॉंसे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. +इ.स. १९४९ साली रविशंकर दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. इ.स. १९५० ते इ.स. १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपूर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले. +पंडित रविशंकर यांनी मुंबईत इ.स. १९६२ साली व लॉस ॲन्जेलिस येथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापन केली. +रविशंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्त्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जाझ संगीताचे कार्यक्रम केले. अभिजात पाश्चात्त्य संगीत व भारतीय लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर त्यांनी काम केले. +इ.स. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर इ.स. १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. +इ.स. १९६५ साली बीटल्सपैकी एक, जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढण्यास मदतरूप ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवि शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रविशंकरांनी कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यांत भाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत. +इ.स. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणाऱ्या जॉर्ज हॅरिसन आयोजित न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध कन्सर्ट फॉर बांग्लादेश या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली. +पाश्चात्त्य संगीतविश्वातील विख्यात असामी व व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन यांच्या सोबत केलेले सतार-व्हायोलिन कॉंपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी नेऊन ठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात कॉंपोझिशन म्हणजे जपानी बासरी साकुहाचीचे प्रसिद्ध वादक ज्यॅं पियेरे रामपाल, गुरू होसान यामामाटो व कोटो (पारंपरिक जपानी तंतुवाद्य - कोटो)चे गुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉंपोझिशन. १९९० सालचे विख्यात संगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना पॅसेजेस ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय रचना. २००४ साली पंडित रविशंकर हे फिलिप ग्रासच्या ओरायन रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9037.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f16073f2e2b0bb04b534fcf7916b88408accc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9037.txt @@ -0,0 +1 @@ +लेनर्ड लेन बायचॅन (१२ मे, १९४६:गयाना - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९७५ ते १९७६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9039.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b77f577c1c378951f300c52255c1f4f2b69cb41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9039.txt @@ -0,0 +1,2 @@ +सेकंड लेफ्टनंट लिओनार्ड जेम्स मून (फेब्रुवारी ९, इ.स. १८७८:केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड - नोव्हेंबर २३, इ.स. १९१६:सालोनिका, ग्रीस) हा  इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9040.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fd6bdcc7770dfa6e8f471943db02470b49b456b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9040.txt @@ -0,0 +1 @@ +लिओनार्ड लिटन लेन विल्किन्सन (५ नोव्हेंबर, १९१६:इंग्लंड - ३ सप्टेंबर, २००२:यॉर्कशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३८ ते १९३९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9052.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e1038c77c23575f2e9d3fa523fcf90b65046974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9052.txt @@ -0,0 +1,4 @@ +लेओनार्दो फिबोनाची तथा पिसाचा लियोनार्दो (मराठी लेखनभेद: लिओनार्डो फिबोनास्सी; इटालियन: Fibonacci) (इ.स. ११७०; पिसा - इ.स. १२४० [१]) हा बाराव्या शतकात होऊन गेलेला एक इटालियन गणितज्ञ होता. +फिबोनाचीने भारतीय अंकपद्धती अरब विद्वानांकडून शिकून घेऊन त्याचा युरोपामध्ये प्रसार केला. गणितात अंकांची नवी क्रमवारी शोधून त्याने प्रत्येक क्रमांक हा मागील दोन आकड्यांच्या बेरजेइतका असतो असे दाखवून दिले. फिबोनाचीने "लिबेर अबाची" (अर्थ: "मोजणीचे पुस्तक") आणि "लिबेर क्वाद्रातोरुम" (अर्थ: "वर्गांचे पुस्तक") या गणिती ग्रंथांची निर्मिती केली. +याने फिबोनाची श्रेणीचा शोध लावला. +याला लियोनार्दो पिसानो, लियोनार्दो बोनाची किंवा लियोनार्दो फिबोनाची या नावाने ही ओळखत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9060.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9060.txt @@ -0,0 +1,3 @@ +लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१] +प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत. +रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9061.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9061.txt @@ -0,0 +1,3 @@ +लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१] +प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत. +रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9069.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9069.txt @@ -0,0 +1,3 @@ +लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१] +प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत. +रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9074.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..404481fd6f531130eb69dd1dd7fdc8567d302ffe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9074.txt @@ -0,0 +1 @@ +लिओनी केली बेनेट (८ डिसेंबर, १९९३:रॉटरडॅम, नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्स क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ही ५ एकदिवसीय आणि १ टीट्वेंटी सामने खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9076.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa8f482334ddbacc9d2bb6bf16fcef8da69d9320 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9076.txt @@ -0,0 +1,5 @@ +लायोनेल ओल्विन बर्नार्ड कान (३ ऑक्टोबर, इ.स. १९७२ - ) हा  बर्म्युडाकडून २६ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +याने एका अर्धशतकासह ५९० एकदिवसी धावा काढल्या. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9089.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d846ac2aeb5d528690c81b33c1f84d540f5fdba3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9089.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिकिंग काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लिकिंग काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_910.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d722d55cc5dcac7235100094eb725f4ac9b351f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_910.txt @@ -0,0 +1,6 @@ + रविशंकर शर्मा (जन्म : ३ मार्च, १९२६ दिल्ली  ; - ७ मार्च, २०१२), हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार होते. ते मूळचे दिल्लीचे. लहानपणी हातात येईल ती वस्तू घेऊन ते ताल धरत. कलेच्या ओढीने ते १९५० साली मुंबईत दाखल झाले. रस्त्यावर रहात आणि मालाड रेल्वे स्टेशनवर झोपत. मुंबईतील अनेक चित्रपट स्टुडिओंचे हेलपाटे घालून घालून निराश झाल्यावर, शेवटी त्यांना हेमंत कुमार या संगीत दिग्दर्शकांनी उमेदवारी देऊ केली. सुरुवातीला हेमंतकुमार यांनी त्यांना ’आनंदमठ’मध्ये वंदे मातरम या गाण्यात कोरस म्हणून गाण्याची संधी दिली. नंतर रवि, हे हेमंतकुमार यांचे साहाय्यक बनले. साहाय्यक संगीतकार म्हणून काम केलेल्या चित्रपटांपैकी नागिन हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट. उमेदवारी दरम्यान रवीने, देवेंद्र गोयल याने बनवलेल्या वचन या हिंदी चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांच्या ’वचन’ ने संगीताच्या जोरावर एकाच चित्रपटगृहात सतत २५ आठवडे चालू राहण्याचा पराक्रम केला. त्यानंतर हेमंत कुमारांनी रवीला उमेदवारीतून मुक्त केले. +गीतांना दिलेल्या साध्या, सोप्या, सरळ चाली हे संगीतकार रवींचे वैशिष्ट्य होते. ते स्वतः उत्तम कवी आणि गायकही होते. आधी चाल आणि मग काव्यरचना हा प्रकार त्यांना पटत नसे. +वैयक्तिक आयुष्य : +संगीतकार रवी १९४६मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांची पत्‍नी १९८६मध्ये निर्वतली. त्यांच्यापासून दुरावलेल्या [१] त्यांच्या मुलाने मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरशी लग्न केले आहे. +रवि यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेले चित्रपट : +रवी यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली गाणी * मिली ख़ाक मे मुहब्बत * चौदहवीं का चॉंद हो (दोन्ही एकाच चित्रपटातील) * नसीब में जो लिखा था * रहा गर्दिशोंमें हरदम * भरी दुनियॉंमें हरदम (तिन्ही दो बदन मधली) * diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9102.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8ea52f04921cb0cfc203fc96ea26b469f0ca53a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9102.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऊ हा इतर प्राण्यांच्या रक्तावर उपजीविका करणारा एक किडा आहे. या शब्दाचे अनेकवचन उवा असे होते. +उवांच्या अंड्यांना लिखा असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9130.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9130.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9134.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6ab66ab4de47528b846a9d65b918f0c97e22aec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9134.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाइटकॉइन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. लिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. परंतु हे बिटकॉईन इतके लोकप्रिय नाही. +लाइटकॉइन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9138.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d097ae4168e035ec949ae55036e0bba9c1edd592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9138.txt @@ -0,0 +1 @@ +लिटील इंडिया, सिंगापूर हा सिंगापुरातील भारतीय वांशिक भाग आहे. लिटल इंडिया सिंगापूर नदीच्या पूर्वेस वसला असून, नदीच्या पश्चिमेस वसलेल्या चायना टाउनला लागून व कांपोंग ग्लामच्या उत्तरेस आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9142.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3802cd079ca949781f3796c708950b66d899495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9142.txt @@ -0,0 +1,7 @@ +स्प्रूस नदी,[१] ज्याला लिटल रेड रिव्हर देखील म्हणतात. ही कॅनडाच्या सस्काचेवान प्रांतातील उत्तर -मध्य प्रदेशातील एक नदी आहे. ही प्रिन्स अल्बर्ट नॅशनल पार्कमधील वास्केसिउ हिल्स[२] येथे सुरू होते आणि सामान्यतः बोरियल जंगले, हिमनदी कोरलेल्या टेकड्या आणि दऱ्या,[३] मस्केग आणि प्रेयरी यांच्या पूर्वेकडील उत्तर सास्काचेवान नदीच्या मार्गाने दक्षिणेकडे वाहते. +नामेकस, मॅकफी, अँग्लिन, एम्मा, क्रिस्टोफर आणि हॅल्केट यांसारख्या मनोरंजक सुविधांसह अनेक तलाव त्याच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. एंग्लिन तलावाची निर्मिती नदीच्या प्रवाहाजवळ स्प्रूस नदी धरण बांधून झाली. +प्रिन्स अल्बर्ट नॅशनल पार्कमधील शेजारच्या स्टर्जन नदी [४] च्या उगमाच्या अगदी दक्षिणेला, वास्केसिउ हिल्समधील ७१० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या एका अनामित तलावापासून स्प्रूस नदी सुरू होते. स्टर्जन नदी स्प्रूस नदीच्या दक्षिणेला उत्तर सास्काचेवान नदीच्या समांतर प्रिन्स अल्बर्टच्या पश्चिमेला संपते. त्याच्या उगमापासून, स्प्रूस नदी दक्षिणेकडे ६० मीटरपेक्षा जास्त उंचीवर दरीत जाते. तेथून, ते दरीच्या पाठोपाठ पूर्वेकडे बीअट्रॅप लेक आणि बीअट्रॅप क्रीक येथील नैसर्गिक बंदराच्या दिशेने जाते. बिअट्रॅप क्रीक[५] उत्तरेकडे वास्केसियु तलावात वाहते. तो चर्चिल नदीच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. पोर्टेजपासून, प्रिन्स अल्बर्ट नॅशनल पार्कच्या पूर्व सीमेवर आणि ग्रेट ब्लू हेरॉन प्रांतीय उद्यानाच्या पश्चिम सीमेवरील अँग्लिन लेक आणि स्प्रूस नदी धरणाच्या दिशेने खोऱ्यानंतर स्प्रूस नदी दक्षिणेकडे वळते. धरणाच्या दक्षिणेला, स्प्रूस नदी प्रिन्स अल्बर्ट नॅशनल पार्कमधून बाहेर पडते आणि बकलँड क्रमांक ४९१ च्या आरएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी तीन भारतीय अभयारण्यांमधून (लिटल रेड रिव्हर १०६डी, मॉन्ट्रियल लेक १०६बी, आणि लिटल रेड रिव्हर १०६सी) जाते. लिटिल रेड रिव्हर इंडियन रिझर्व्हपासून दक्षिणेला, स्प्रूस नदीला लिटल रेड रिव्हर असेही म्हणतात. एकदा आरएममध्ये, नदी प्रिन्स अल्बर्टच्या पूर्वेकडील टोकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणि बेटमन बेटाजवळील उत्तर सास्काचेवान नदीत जाण्यापूर्वी वाहपॅटन इंडियन रिझर्व्ह आणि लिटल रेड रिव्हर पार्क[६] मधून दक्षिणेकडे वळून जाते.[७] +स्प्रूस नदीच्या वास्केसिउ हिल्समधील मुख्य पाण्यापासून उत्तर सास्काचेवान नदीच्या मुखापर्यंतच्या उपनद्या खालीलप्रमाणे आहेत: +स्प्रूस नदीचे धरण (53°39′59″N 106°00′31″W / 53.6663°N 106.0085°W / 53.6663; -106.0085 ),[१२] प्रिन्स अल्बर्ट नॅशनल पार्कच्या दक्षिण-पूर्व सीमेवर वसलेले आहे. स.न १९६० मध्ये कॅनडाच्या सरकारच्या उत्तर व्यवहार विभागाद्वारे स्प्रूस नदीच्या बाजूने नदीच्या बाजूने प्रवाहाचे नियमन करण्यासाठी बांधले गेले. एम्मा आणि क्रिस्टोफरच्या मनोरंजक तलावांमध्ये वळवण्यासाठी अतिरिक्त पाणी प्रदान करा. सुमारे २.५ किमी (१.६ मैल) वरच्या बाजूला स.न १९३९ मध्ये बांधलेले आणखी एक धरण होते. स.न १९६० चे स्प्रूस नदी धरण हे १९३९ च्या धरणाच्या जागी बांधण्यात आले कारण ते वाहून जाण्याची शक्यता होती. स्प्रूस नदी धरणाच्या इमारतीने टॉवर रोड धरण देखील ओव्हरफ्लो केली जी अँग्लिन लेकच्या जेकबसेन खाडीच्या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरली होती. धरण बांधल्यानंतर, अँग्लिन सरोवराच्या पाण्याची पातळी मूळ पातळीपेक्षा १ मी (३ फूट ३ इंच) ने वाढली. +स्प्रूस नदी धरण २४३ मी (७९७ फूट) आहे लांब आणि ६.१ मी (२० फूट) उंच आहे. हे धरण चार २.४३ मी (८ फूट ० इंच) ने बनलेले काँक्रीट स्पिलवेसह बांधलेले धरण आहे रुंद स्टॉप-लॉग बे एक किसलेले कल्व्हर्ट १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवते जेणेकरून .१४ मी३ (४.९ घन फूट) नदीच्या प्रवाहाला अनुमती मिळेल.[१३] हायवे ९५३ वरून धरणात जायला प्रवेश आहे. +सामान्यतः नदीत आढळणाऱ्या माशांमध्ये वॉले आणि नॉर्दर्न पाईक यांचा समावेश होतो.[१४] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9156.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de423b96c7438d07cf2356b74aa851cb88031bbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9156.txt @@ -0,0 +1 @@ +लिटलटन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9160.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..659c4dfe82f25727e9de2d272d9b9b1ab8572bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9160.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिडिया सोफी ग्रीनवे (ऑगस्ट ६, इ.स. १९८५:फार्नबोरो, केंट, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून सात कसोटी व ३२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेली खेळाडू आहे. +ग्रीनवे डाव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9167.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5865afbf6b033abdf7568d4cf3c53fc3c4a5d5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9167.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे. +लिथुएनियाच्या वायव्येस बाल्टिक समुद्र, उत्तरेला लात्व्हिया, आग्नेयेला बेलारूस व नैऋत्येला पोलंड हा देश व कालिनिनग्राद ओब्लास्त हा रशियाचा भाग आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9169.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09688ad0f0e70861d904d802cc3ce3b2da56a57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9169.txt @@ -0,0 +1 @@ +लिथुएनियन लिटाज हे लिथुएनिया देशाचे अधिकृत चलन होते. १ जानेवारी २०१५ रोजी हे चलन बरखास्त करून लिथुएनियाने युरोचा स्वीकार केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9204.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8a9803d4ae2e2dc2cccb23f8f69968c9c4a05fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9204.txt @@ -0,0 +1,18 @@ + +लिनक्स (इंग्लिश: Linux) हा एक युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम (संचालन प्रणाली)चा गाभा (इंग्लिश: Kernel) आहे. लिनक्स ही मुक्त सॉफ्टवेर आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. +लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली लिनक्स वितरणेही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या 'लिनस टोरवाल्ड्स'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेर्स, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेर, ही ग्‍नू प्रकल्पाने विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव ग्‍नू/लिनक्स हे आहे. (खालील लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा) +लिनक्स सुरुवातीला इंटेल-३८६ मायक्रोप्रोसेसरवर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या व्यक्तिगत संगणक, महासंगणक, तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.गूगल कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. आय.बी.एम. , एचपी, अधिक विकसित करीत आहेत. सेवा संगणक क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा विंडोज आणि युनिक्स यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात. +लिनक्स गाभा प्रथम फिनलंडच्या लिनस टोरवाल्ड्स या विद्यार्थ्याने लिहिला. त्याच्याकडे सुरुवातीला अँड्रु टॅनेनबॉम यांनी लिहिलेली मिनिक्स कार्यप्रणाली होती. पण टॅनेनबॉम ती वाढवू इच्छित नव्हते. म्हणून लिनसने त्याला पर्यायी लिनक्स प्रणाली विकसित केली. +ज्यावेळी लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनसने प्रसिद्ध केली त्यावेळी ग्‍नू प्रकल्प बऱ्याच प्रमाणात विकसित झाला होता. संगणक प्रणालीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या भागांपैकी केवळ गाभ्याच्या भागाचे काम पूर्ण व्हायचे होते. लिनक्स गाभ्याच्या प्रोग्रॅमने ही महत्त्वाची गरज पूर्ण केली. त्यामुळे लिनक्स लगेचच नवीन ग्‍नू संगणक प्रणालीचा गाभा म्हणून वापरण्यात आली. लिनक्स ही नंतर ग्‍नू सार्वजनिक परवान्याच्याखाली आणण्यात आली. +टक्स पेंग्विन लिनक्सचे प्रतीक आहे. +स्वतः लिनस टोरवाल्ड्सच्या म्हणण्याप्रमाणे [१][२] 'लिनक्स' हा उच्चार योग्य आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये 'लिनक्स' हा उच्चार प्रचलित आहे. मात्र, बऱ्याच वेळा (विशेषतः भारतात) 'लायनक्स' हा उच्चार केला जातो. +'ग्‍नू' प्रकल्प आणि 'मुक्त सॉफ्टवेर' चळवळीची प्रणेती 'फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन' ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पूर्ण संगणकप्रणालीसाठी 'लिनक्स' पेक्षा 'ग्‍नू/लिनक्स' (इंग्लिश: GNU/Linux) हे नाव अधिक योग्य आहे. फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, लिनक्स हा संपूर्ण संगणकप्रणालीतील केवळ एक छोटासा भाग आहे व ग्‍मू प्रकल्पाचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. अशा प्रकारे कार्याच्या तौलनिकदृष्ट्या संपूर्ण संगणकप्रणालीस 'ग्‍नू/लिनक्स' नाव दिल्याने ग्‍नू प्रकल्पाच्या कामाची वाजवी दखल घेतली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्‍नू नावाचा उल्लेख केल्याने लोकांमध्ये मुक्त सॉफ्टवेर संकल्पनेची जागरूकता वाढते. +काही लोक हा फ्री सॉफ्टवआर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेरपेक्षा 'मुक्तस्रोत' (इंग्लिश: Open Source) हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात. +इ.स. २०११ च्या सुरुवातीस लिनक्स व ग्‍नू/लिनक्स ही दोनही नावे प्रचलित होती. सॉफ्टवेर प्रोग्रॅमर्समध्ये ग्‍नू/लिनक्स हे नाव अधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण माध्यमांमध्ये (वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन) लिनक्स हे नाव जास्त वापरले जाते. लोकप्रिय लिनक्स वितरणांपैकी डेबिअन वितरण हे आपल्या नावामध्ये ग्‍नू/लिनक्स नाव वापरते. इतर अनेक वितरणे त्यांच्या नावामध्ये केवळ लिनक्स वापरतात. +लिनक्स वितरण हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्‍नू'(GPL)साठी दिलेल्या मुक्त परवानग्यांमुळे कोणीही स्वतःचे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरित करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे डेबिअन, रेड हॅट, उबुंटू, मँड्रिवा, बॉस ऑपरेटिंग सिस्टिम इत्यादी आहेत. +'मोर दॅन अ गिगाबकः एस्टिमेटिंग ग्‍नू/लिनक्सेस साइझ' या लेखामध्ये रेडहॅट लिनक्स ७.१ या वितरणाच्या अभ्यासात असे दिसून आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १०८ कोटी डॉलरइतका खर्च आला असता. + +नंतरच्या एका अभ्यासात ('काउंटिंग पटेटोज: द साइझ ऑफ डेबियन २.२') डेबिअन २.२ या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १९० कोटी डॉलर इतका खर्च आला असता. +पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत. +सेवा संगणक क्षेत्रात लिनक्स, अपॅची वेब सर्व्हर, 'मायएसक्यूएल' डेटाबेस व पीएचपी/पर्ल/पायथॉन स्क्रिप्टिंग भाषा ) या सॉफ्टवेरांचा संच एलएएमपी (इंग्लिश: LAMP) या लघुनामाने प्रसिद्ध आहे. +लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9207.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc2feb602815d13054e1ad5380d1576f4a12cac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9207.txt @@ -0,0 +1,2 @@ +लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याचा मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. +तोरवाल्ड्स यांना ॲन्ड्‌ऱ्यू टॅननबॉम यांनी विकसित केलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्‍न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्‍नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9248.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..951101b1c6f9757eb6941b9c4141e448b70bc1c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9248.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिबर्टी काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9250.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8962e12bb0153c82a16a48d438a2df0810b9a6c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9250.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिबर्दादे (पोर्तुगीज: Liberdade - リベルダーデ) हे ब्राझिलच्या साओ पाउलो शहराचे एक उपनगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,८६० होती. येथील बहुतांश लोक जपानी वंशाचे आहेत. +या भागाला पूर्वी काम्पो दा फोर्का (फाशीचे मैदान) असे नाव होते. येथे गुलाम व गुन्हेगारांना मृत्युदंड दिला जात असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9281.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..629ba982087b744609934fce53dc6b34914038e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9281.txt @@ -0,0 +1,4 @@ +लिमोन हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताकाठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पश्चिमेस हेरेदिया, कार्तागो आणि पुंतारेनास प्रांत तर दक्षिणेस पनामा आहेत. +लिमोन कोस्ता रिकाचा मोठ्या प्रांतांपैकी एक प्रांत आहे. याचा विस्तार ९,१८९ किमी२ असून २०११मध्ये येथील लोकसंख्या ३,८६,८६२ होती. +फळांचे मळे हा ग्वानाकास्तेचा मुख्य व्यवसाय आहे. येथील केळ्याचा बागांतून केळी जगभर निर्यात होतात. +हा प्रांत सहा कांतोनमध्ये विभागलेला आहे. प्रांताचे प्रशासकीय केंद्र पुएर्तो लिमोन येथे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9286.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf571860ba7a837e44ca9cce0fcfb24ca01b23c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9286.txt @@ -0,0 +1 @@ +लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स हे गिनेस बुक ऑफ रेकॉर्डप्रमाणेच एखाद्या क्षेत्रात उच्चांक करणाऱ्या भारतातील व्यक्तीची नावे नोंदवणारे प्रकाशन आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9297.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ac624529ef962482f0fd3089bc0195c9a0784d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9297.txt @@ -0,0 +1,6 @@ + +लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत. +१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. +लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला. +बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे. +२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9321.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19a9ff72d5472fc66e6b0e3e01e770a322c0c01a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9321.txt @@ -0,0 +1,26 @@ +लियॉन एम. लेडरमान हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9335.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b77f577c1c378951f300c52255c1f4f2b69cb41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9335.txt @@ -0,0 +1,2 @@ +सेकंड लेफ्टनंट लिओनार्ड जेम्स मून (फेब्रुवारी ९, इ.स. १८७८:केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड - नोव्हेंबर २३, इ.स. १९१६:सालोनिका, ग्रीस) हा  इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9357.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..968712f54baf047e012ee52c72e70e5a390a8623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9357.txt @@ -0,0 +1,3 @@ +लियोपोल्ड कॅफे मुंबईच्या कुलाबा भागातील होटेल आहे. कुलाबा पोलीस ठाण्याशी असलेले हे होटेल कुलाबा कॉजवेपासून जवळ आहे. +याची सुरुवात १८७१मध्ये झाली होती. +नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी दहशतवाद्यांनी येथे हल्ला चढवला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_939.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..357d5c0bcf99e4b75aace2bb9237fb0972a3bcb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_939.txt @@ -0,0 +1,3 @@ +रवी शंकर प्रसाद ( ३० ऑगस्ट १९५४) हे एक भारतातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. +पेशाने वकील असलेल्या प्रसाद ह्यांनी १९७० च्या दशकादरम्यान जयप्रकाश नारायण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. ते २००० साली राज्यसभेवर निवडून गेले व अटलबिहारी वाजपेयी मंत्रीमंडळामध्ये कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री बनले. +२०१४ लोकसभा निवडणुकांनंतर रवी शंकर प्रसाद नरेंद्र मोदी सरकारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9391.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb44959a6ee12a4d317812b67e15d2a976496fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9391.txt @@ -0,0 +1 @@ +लिलीबेयमची लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात रोमनांचा निर्णायक विजय झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9414.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81e8da17cde17d2a3a3e0f10b55c5bf959c470d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9414.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 49°51′0″N 24°1′0″E / 49.85000°N 24.01667°E / 49.85000; 24.01667 + +लिव्हिव (युक्रेनियन: Львів; उच्चार ; पोलिश: Lwów; रशियन: Львов; जर्मन: Lemberg; लॅटिन: Leopolis) हे युक्रेन देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंडच्या सीमेजवळ वसले असून ते लिव्हिव ओब्लास्तचे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +इ.स. १२५६ साली स्थापण्यात आलेले लिव्हिव शहर आजवर अनेक महासत्तांचा भाग राहिले आहे. १३३९ - १७७२ दरम्यान पोलंडचे राजतंत्र, १७७२ - १९१८ दरम्यान ऑस्ट्रियन साम्राज्य, १११८ - १९३९ दरम्यान दुसरे पोलिश प्रजासत्ताक ह्यांनी लिव्हिववर सत्ता चालवली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर सोव्हिएत संघाने लिव्हिववर कब्जा मिळवला व लिव्हिव युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले. ऑपरेशन बार्बारोसादरम्यान जुलै १९४१ मध्ये नाझी जर्मनीने लिव्हिव काबीज केले व जुलै १९४४ पर्यंत तेथे राज्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लिव्हिव पुन्हा सोव्हिएत युक्रेनच्या अधिपत्याखाली आणण्यात आले. +ऐतिहासिक काळापासून लिव्हिवमध्ये पोलिश व ज्यू लोकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य राहिले आहे. दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्ट दरम्यान येथील जवळजवळ सर्व ज्यूंची कत्तल करण्यात आली व महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने येथील बहुसंख्य पोलिश लोकांना हाकलून लावले. ह्याचा परिणाम म्हणजे सध्या येथे केवळ ०.९ टक्के पोलिश व ०.३ टक्के ज्यू राहिले आहेत. +पोलिश फुटबॉलची सुरुवात लिव्हिवमध्ये झाली असे मानण्यात येते. युएफा यूरो २०१२ साठी निवडण्यात आलेल्या ८ यजमान शहरांपैकी लिव्हिव एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9436.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4beeb014d6a717ff80c373082d87f915e307cff0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9436.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लिसा थॅचर (जानेवारी १, इ.स. १९५९:रेडवूड सिटी, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9448.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe62371879339b4ba35bd1252cf4b70b17556e34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9448.txt @@ -0,0 +1 @@ +लिसिनियस (लॅटिन:गैयस व्हॅलेरियस लिसिनियानस लिसिनियस ऑगस्टस; अं. २६३ - इ.स. ३२५) हा रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9459.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a931e20139bc94f466878676f85f218c09c6598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9459.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसऱ्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनो व व्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +१८६८ सालापासून ब्रिटिश साम्राज्याचे मांडलिक राष्ट्र राहिल्यानंतर १९६६ साली लेसोथोला स्वातंत्र्य मिळाले. सध्या लेसोथो राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार आहे. येथील राजाला औपचारिक महत्त्व असून सर्व संविधानिक अधिकार संसद सांभाळते. लेसोथोची अर्थव्यवस्था शेती, खाणकाम, उत्पादन इत्यादी उद्योगांवर अवलंबून असून येथील ४० टक्के लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात. +ह्या भागातील इतर देशांप्रमाणे लेसोथोदेखील एड्सच्या मगरमिठीत अडकला आहे. २००९ मधील पाहणीनुसार येथील २३.६ टक्के लोकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे व येथील सरासरी आयुर्मान केवळ ४२ वर्षे आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू असून ह्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. +लेसोथो आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात स्थित असून तो चारही बाजूने दक्षिण आफ्रिका देशाने वेढला गेला आहे. संपूर्णपणे १,००० मीटर (३,३०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर वसलेला लेसोथो हा जगातील एकमेव स्वतंत्र देश आहे. ह्या उंचीमुळे येथील हवामान शीतल असते. +राजकीय दृष्ट्या लेसोथो १० जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे. +लेसोथोची लोकसंख्या अंदाजे २०.६७ लाख इतकी असून येथील २५ टक्के जनता शहरी तर ७५ टक्के ग्रामीण आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9462.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c234c5cf5e5ed577b3c810369a50d59c271feb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9462.txt @@ -0,0 +1 @@ +लिस्बन पोर्तेला विमानतळ (पोर्तुगीज: Aeroporto da Portela) (आहसंवि: LIS, आप्रविको: LPPT) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. पोर्तेला विमानतळ पश्चिम युरोपामधील एक आघाडीचा व सर्वात अद्ययावत विमानतळांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9463.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c234c5cf5e5ed577b3c810369a50d59c271feb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9463.txt @@ -0,0 +1 @@ +लिस्बन पोर्तेला विमानतळ (पोर्तुगीज: Aeroporto da Portela) (आहसंवि: LIS, आप्रविको: LPPT) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. पोर्तेला विमानतळ पश्चिम युरोपामधील एक आघाडीचा व सर्वात अद्ययावत विमानतळांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9465.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c234c5cf5e5ed577b3c810369a50d59c271feb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9465.txt @@ -0,0 +1 @@ +लिस्बन पोर्तेला विमानतळ (पोर्तुगीज: Aeroporto da Portela) (आहसंवि: LIS, आप्रविको: LPPT) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. पोर्तेला विमानतळ पश्चिम युरोपामधील एक आघाडीचा व सर्वात अद्ययावत विमानतळांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9472.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7191b7d6821b88ba28fa0c1f01495c9a73523d53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9472.txt @@ -0,0 +1 @@ +लिस्सी सॅम्युएल (११ डिसेंबर, १९६७ - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून एक एकदिवसीय सामना खेळलेली खेाडू आहे.[१] ही उजव्या हाताची फलंदाजी मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9515.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37e7b2722e5147fd9eec7d300ba9dd3c7f97db11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9515.txt @@ -0,0 +1,2 @@ +ली म्युंग-बाक (कोरियन: 이명박; १९ डिसेंबर १९४१) दक्षिण कोरियाचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. म्युंग-बाकच्या २००८ ते २०१३ दरम्यानच्या कारकिर्दीत दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली छाप व प्रभाव बळकट केला. उत्तर कोरियाच्या बाबतीत म्युंग-बाकने विरोधी दोरण बाळगुन त्या देशासोबत सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9539.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9539.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9555.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc2feb602815d13054e1ad5380d1576f4a12cac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9555.txt @@ -0,0 +1,2 @@ +लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याचा मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. +तोरवाल्ड्स यांना ॲन्ड्‌ऱ्यू टॅननबॉम यांनी विकसित केलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्‍न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्‍नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9557.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6614f98a0a1f588c644264cb5c318646383b71e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9557.txt @@ -0,0 +1 @@ +लिना क्रिश्चनसेन (थाई भाषा:ลีน่า คริสเต็นเซ็นต์) ही थायलंडची अभिनेत्री व गायिका आहे. २००८ सालच्या नागेश कुकुनूरने दिग्दर्शित केलेल्या बाँम्बे टू बँकॉक ह्या हिंदी चित्रपटात तिने श्रेयस तळपदेसोबत नायिकेची भूमिका केली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9567.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..546b69562ceb7d609cabfb89018fb0c4fda57863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9567.txt @@ -0,0 +1 @@ +लीना मोहाडीकर या एक मराठी लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9588.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49c0f1e57de83dc8a50bbb546f8830e2654f41b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9588.txt @@ -0,0 +1 @@ +लीला ग्रेस विल्यम्स (१८ मार्च, १९४७:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ११ महिला कसोटी, १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_96.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_96.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f054a90d5ce97ad702e70509499b3b54e4ddb4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_96.txt @@ -0,0 +1,2 @@ +रंभा ही इंद्राच्या दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. +रामायणातील संदर्भाप्रमाणे ती कुबेराचा पुत्र नलकुबेर याची पत्नी होती. रावणाने तिचे अपहरण करून तिच्यावर बळजबरी केली. यावर रूष्ट होऊन नलकुबेराने रावणाला शाप दिला की 'यापुढे जर त्याने एखाद्या स्त्रीशी तिच्या इच्छेविरूद्ध संबंध ठेवला तर त्याच्या डोक्याचे सात तुकडे होऊन त्याला मरण येईल.' यामुळेच रावणाच्या ताब्यातील सीता सुखरूप राहिल्याचे सांगितले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9610.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81cbb2cfe79e859b5e5ba460fd22e5c9a4341c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9610.txt @@ -0,0 +1,8 @@ + +प्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल येथे उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. [१]शालेय जीवनात व्हायोलिनवादनात त्यांनी उत्तम प्रगती केली. +इ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. लंडनमधील ‘सेंट पॉल गर्ल्स स्कूल’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे पॅरिसमध्ये कुचबिहारच्या राणीसमवेत रहात असताना खलील देउशी ह्या इराणी नर्तकाबरोबर मेनका ह्यांनी पौर्वात्य नृत्ये सादर केली. नंतर कथ्थक नृत्यशैलीकडे त्याचे मन  आकृष्ट झाले. भारतात परतल्यावर लेडी मेनका ह्यांनी कथ्थकचे अध्ययन सुरू केले. +पंडित सीताराम मिश्र, महाराज बिहारीलाल मिश्र, गुरू रामदत्त मिश्र, अच्छन महाराज व लच्छू महाराज ह्या गुरूंकडे त्यांनी कथ्थकची तालीम घेतली. तसेच कथ्थकमधील लखनौ घराण्यातील नृत्यशैलीत विशेष प्रावीण्य मिळविले. तेव्हाच त्यांनी गुरू करुणाकरन् मेनन यांच्याकडे कथकलीचे व गुरू नबकुमार सिन्हा यांच्याकडे मणिपुरीचे अध्ययन केले.त्यांनी आपल्या संगीताच्या अध्ययनाची पार्श्वभूमी आणि कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या नृत्यशैलींचा व्यासंग ह्यांची सुरेख सांगड घालून स्वतःचे असे एक आगळे नृत्यनाट्याचे तंत्र व शैली निर्माण केली. कथ्थक हे मूलतः एकपात्री  नृत्य समजले जाते. त्यात नाट्याची भर घालून त्यांनी कथ्थकवर आधारित असे पहिले नृत्यनाट्य तयार केले.मुंबई येथे इ.स १९२६ मध्ये त्यांनी पहिला नृत्यप्रयोग सादर केला. ह्या कार्यक्रमाला सुविख्यात रशियन नर्तकी आन्न पाव्हलॉव्ह ह्या हजर होत्या. +कृष्णलिला, देव विजय नृत्य व मेनकालास्यम् ही त्यांची आंरभीची नृत्यनाट्ये होत. ही नृत्यनाट्ये प्रामुख्याने कथ्थकवर आधारित होती आणि ती ४५ मिनिटांची होती . नंतर त्यांनी सतत दोन वर्षे परिश्रम घेऊन मालविकाग्निमित्रम्‌ हे संपूर्ण अडीच तासांचे नृत्यनाट्य सादर केले. त्यात त्यांनी कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या शैलींचा मिलाफ केला होता. नृत्यनाट्यातील कथावस्तू, वेशभूषा, संगीत इ. विविध अंगांसाठी त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांत परिपूर्णता साधण्याचात्यांचा प्रयत्न असे. +मेनका यांनी इ.स. १९३८ मध्ये भारतीय नृत्यपरंपरांच्या सखोल अभ्यासासाठी खंडाळा येथे एक नृत्यालय स्थापन केले. कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या परंपरांतील विद्वान गुरू व संगीतज्ञ यांना पाचारण करून त्यांनी ते एक आदर्श गुरुकुल बनविले होते. नृत्यशिक्षणाबरोबर आणखी इतर शिक्षणाचीही व्यवस्था तिथे करण्यात आली होती. +त्यांनी त्याचे पती साहेबसिंग सोखी यांच्या प्रोत्साहनाने अभिजात भारतीय नृत्याच्या प्रसाराकरिता अविरत मेहनत घेतली.त्यांनी अनेकवेळा भारतभर  नृत्यप्रसाराकरता दौरे केले. ‘बंगाल म्यूझिक असोसिएशन’ ने त्यांना सुवर्णपदक अर्पण करून त्यांचा नृत्यसेवेचा गौरव केला. कराची, हैदराबाद, लाहोर, कोलंबो इ. शहरातर्फे त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यानंतर  त्यांनी ब्रह्मदेश, मलाया, इंडोनेशिया वगैरे देशात दौरे केले. इ.स. १९३६ मध्ये त्यांनी यूरोपमधील शहरांतून विपुल प्रमाणात नृत्यकार्यक्रम सादर केले व बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय नृत्य ऑलिंपिकमध्ये तीन सन्मान पदके मिळवून आपल्या नृत्यजीवनातील यशाचा कळस गाठला. ह्या ऑलिंपिकमध्ये जगातील सतरा राष्ट्रांनी भाग घेतला होता. मेनका यांनी  सर्वांत जास्त पदके पटकवण्याचा मान मिळवून भारताला मोठा गौरव प्राप्त करून दिला. युरोपच्या दौऱ्यानंतर भारतीय नृत्यात प्रथमच मेनका यांनी आकर्षक नेपथ्याचा सुयोग्य वापर केला. +उदय शंकर यांच्या बरोबरीनेच मेनका ह्यांनी भारतीय नृत्याचा प्रसार भारतात व भारताबाहेर करण्यात हातभार लावला. नृत्यकलेचे शिक्षण  घेण्यास घरंदाज मध्यमवर्गीय मुलींना त्याकाळी समाजामध्ये बराच विरोध होता. ह्याविरुद्ध जाऊन  मेनका ह्यांनी बंड करून मध्यमवर्गातील घरंदाज स्त्रियांना नृत्याचे प्रांगण खुले केले. त्यांच्या बहुमोल कार्याचे खरे मूल्यमापन म्हणजे त्यांनी गुरू कृष्णन कुट्टी, गुरू बिपिन सिन्हा यांसारखे नर्तक, राम गांगुली यांसारखे संगीतदिग्दर्शक व विष्णू शिरोडकरांसारखे तबलावादक महाराष्ट्राला मिळवून दिले. तसेच दमयंती जोशी, शेवंती, मालती पांडे, कमला कीर्तिकर, शिरीन वजिफदार यांसारख्या नामंवत नर्तकींची परंपराही तयार केली. मेनका यांच्या कथ्थक नृत्यप्रणालीचा वारसा भारतात त्यांच्या दमयंती जोशी यासारख्या शिष्या चालवला. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9612.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d699905ad0d784ee93a09de166631ffe985d8f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9612.txt @@ -0,0 +1,2 @@ +लीलाधरभाई खोडाजी वाघेला (१७ फेब्रुवारी, इ.स. १९३५:पाटण जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील पाटण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +हे बनास संदेश या साप्ताहिकाचे स्थापक असून २५ वर्षे संपादक आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9622.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..820975c47c5cfdc1689b5d804b1af55f90cff653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9622.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 53°12′N 5°48′E / 53.200°N 5.800°E / 53.200; 5.800 + +लीयुवार्डेन (डच: Leeuwarden) ही नेदरलँड्स देशामधील फ्रीसलंड ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर नेदरलँड्सच्या उत्तर भागात स्थित आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9634.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9634.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9660.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7265f90d24ccfb51d02e2294545c64b0209416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9660.txt @@ -0,0 +1 @@ +अलेक्सांद्र देशापेले (फ्रेंच: Louis-Charles Mahé de La Bourdonnais; १७९५, रेयूनियों - १८४०, लंडन) हा एक फ्रेंच बुद्धिबळपटू होता. त्याला १९व्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ बुद्धिबळ खेळाडू मानले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9712.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b925e9c204b04335ca834b7d8cfdc9dfb6366b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9712.txt @@ -0,0 +1 @@ +लुइस आल्बेर्तो हारा कँतियाना तथा लुचो हारा (ऑक्टोबर २५, इ.स. १९६५:सांतियागो, चिले - ) हा चिलेचा गायक आणि अभिनेता आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9714.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02f6cf0721e1d2114d6c5204ef5b122514c75209 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9714.txt @@ -0,0 +1 @@ +लुई ऑन्री दि बूर्बों (१८ ऑगस्ट, १६९२ - २७ जानेवारी, १७४०) हा फ्रांसच्या राजघराण्याच्या धाकल्या पातीचा प्रमुख होता. हा लुई पंधराव्याच्या सत्ताकाळात १७२३ आणि १७२६ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9726.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..043c772666f0370883f2ad17f43e816aba5b4977 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9726.txt @@ -0,0 +1 @@ +आठवा लुई (५ सप्टेंबर, ११८७ - ८ नोव्हेंबर, १२२६) हा तेराव्या शतकातील फ्रान्सचा राजा होता. फिलिप पाचव्याचा मुलगा असलेल्या लुईने १२१४पासून लष्करी हालचालींमध्ये भाग घेउन अनेक लढाया जिंकल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9735.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ad2ef26cfe5b29d474c7347fa226779cca022dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9735.txt @@ -0,0 +1 @@ +लुई उंटेरमायर (इंग्लिश: Louis Untermeyer ;) (ऑक्टोबर १, इ.स. १८८५ - डिसेंबर १८, इ.स. १९७७) हा अमेरिकन कवी, समीक्षक आणि संपादक होता.[१] हा अमेरिकन काँग्रेसचा चौदावा पोएट लॉरेट[मराठी शब्द सुचवा] होता.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9759.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75f1c1b7b2a783036819d2690cb49e446423b966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9759.txt @@ -0,0 +1,2 @@ +अँजूचा लुई पहिला (जुलै २३, इ.स. १३३९:शॅटू दि व्हिंसेनेस, फ्रांस - सप्टेंबर २०, इ.स. १३८४) हा अँजूचा काउंट व नेपल्सचा राजा होता. +हा फ्रांसच्या जॉन दुसऱ्याचा दुसरा मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9776.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12382f0c5a68d8030abe6ff17f1acefd0f38c6ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9776.txt @@ -0,0 +1,3 @@ +लुई विर्थ (ऑगस्ट २८, १८९७ - मे ३, १९५२) हे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि शिकागो स्कूल ऑफ सोशियोलॉजीचे सदस्य होते. त्याच्या स्वारस्यांमध्ये शहरी जीवन, अल्पसंख्याक गट वर्तन आणि मास मीडिया यांचा समावेश होता आणि तो अग्रगण्य शहरी समाजशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जातो. +ते आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रीय संघटनेचे (1949-1952) पहिले अध्यक्ष होते[१][२][३] आणि अमेरिकन समाजशास्त्रीय संघटनेचे (1947) 37 वे अध्यक्ष होते.[४] + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_98.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_98.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c056c626e7bd790839f2f22b1d6a05aa86237489 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_98.txt @@ -0,0 +1,4 @@ +रंभा तथा विजया लक्ष्मी (तेलुगू: రంభ, तमिळ: ரம்பா) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांतून अभिनय केला आहे. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9822.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..213e8d6be4be0b149d6b0a89adec9486fb0238a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9822.txt @@ -0,0 +1 @@ +लुईस ब्राऊन (२५ जुलै, इ.स. १९७८ - ) ही आयव्हीएफ (IVF) तंत्राचा उपयोग करून जन्माला आलेली पहिली मानव टेस्टट्यूब बेबी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9824.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97693246da310ccf853dbd003a5b6acaabdc3ef2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9824.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुईस नोरीन मॅककार्थी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९९२:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते. +हिचा भाऊ बॅरी मॅककार्थी  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय तर ड्युरॅम काउंटीकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9838.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2544cdf52f93df99038d726d71fcc304d7040682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9838.txt @@ -0,0 +1,36 @@ +२६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9852.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ac3e42a8fe9854e3b9316175d80700b78be188 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9852.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुकास ओलुओच न्डान्डासन (७ ऑगस्ट, १९९१ - ) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. देशांतर्गत, त्याने यापूर्वी नैरोबी जिमखाना क्लबचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु २०११ च्या हंगामापासून, तो पूर्व आफ्रिकन स्पर्धांमध्ये कोस्ट पेकीकडून खेळत आहे. +ओलुओचचा मोठा भाऊ, निक ओलुओच हा एक यष्टिरक्षक आहे जो पूर्व आफ्रिकन टूर्नामेंटमध्ये कोंगोनिसकडून खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9858.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41435f6234ed399f122124bf256eaa93a19f5b50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9858.txt @@ -0,0 +1 @@ +लुकास बार्कर (२३ जून, १९९५:गर्न्सी - हयात) हा  गर्न्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9860.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb4e02aed417e17e3b481f4d9a6545a6c9655fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9860.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुकासफिल्म लि. (इंग्रजी: Lucasfilm Ltd. LLC) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे, जिची स्थापना निर्माता जॉर्ज लुकास यांनी १९७१ मध्ये सॅन राफेल, कॅलिफोर्निया येथे केली होती. कंपनीचे बहुतांश कामकाज 2005 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे हलविण्यात आले होते. [२] २०१२ पासून ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे आणि ती स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स फ्रँचायझी तयार करण्यासाठी तसेच चित्रपटांसाठी स्पेशल इफेक्ट्स, ध्वनी आणि संगणक अॅनिमेशन विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. +स्टार वॉर्स: एपिसोड १ (१९९९), स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स (२०१५), रोग वन: अ स्टार वॉर्स स्टोरी (२०१६), स्टार वॉर्स: द लास्ट जेडी (२०१७) आणि स्टार वॉर्स: द राइज ऑफ स्कायवॉकर (२०१९) हे कंपनीचे चित्रपट सर्व काळातील सर्वाधिक कमाई करणार्‍या ५० चित्रपटांपैकी आहेत. यापैकी द फोर्स अवेकन्स हा युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी डिझ्नीने लुकासफिल्म कंपनी रोख $४.०५ अब्जांमध्ये आणि $१.८५५ अब्ज स्टॉक मध्ये विकत घेतली. [३] [४] [५] [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9892.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74990752f50cf3d0e83ff01855ff5a4ec9d5fa85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9892.txt @@ -0,0 +1,26 @@ +लुडविग एडुआर्ड बोल्ट्झमन (२० फेब्रुवारी, इ.स. १८४४ - ५ सप्टेंबर, इ.स. १९०६) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9893.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..852a31a352bfb3852821e83c0f59f3fab991dc1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9893.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुडविग एर्हार्ड (जर्मन: Ludwig Erhard; ४ फेब्रुवारी, इ.स. १८९७ - ५ मे, इ.स. १९७७) हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ दरम्यान पश्चिम जर्मनी देशाचा चान्सेलर होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9908.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7b8592f30cd2bdffc21057661cf8103fa6183d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9908.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुडो हा एक मनोरंजक खेळ आहे. +हा एक घरगुती खेळ आहे. हा खेळ प्रामुख्याने लहान मुला-मुलींमध्ये प्रचलित आहे. हा खेळ जरी लहान वयोगटात प्रसिद्ध असला तरी ते सगळ्याच वायोगटातील लोक खेळतात. ह्या खेळासाठी निदान दोन आणि जास्तीत जास्त चार खेळाडू आवाश्यक असतात. आज हा खेळ भ्रमणध्वनी वरही उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9927.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c641c9afc40302bd86a6cdaaf0c32a371acd3233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9927.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत. +ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9943.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56056aa49fa8012c4c8e29223c48ba6aa0535731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9943.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुबान चक्रीवादळ हे अरबी समुद्रात उठलेले एक चक्रीवादळ आहे. सध्या याची गती ११० किमी प्रति तास झालेली आहे, त्यामुळे याची पूर्वीची तीव्रता वाढली आहे.ते सध्या भारतीय उपखंडापासून दूर जात आहे.[१] ते सध्या येमेनच्या दिशेने सरकले आहे.[२][३][४]यादरम्यानच, तितली चक्रीवादळ हे भारतात उपद्रव करीत आहे. +या वादळाचा लक्षद्वीप वगळता, भारताला फारसा धोका नाही पण, गोव्यात याचा थोडाफार फरक जाणवेल.तेथे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9946.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d21dd56980ac6624eac1ee30127132f15fa5d30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9946.txt @@ -0,0 +1,18 @@ +लुबुस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लुबुझ प्रांत; पोलिश: Województwo lubuskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. + +ओपोल्स्का · +कुयास्को-पोमोर्स्का · +झाखोज्ञोपोमोर्स्का · +डॉल्नोश्लोंस्का · +पोट्कर्पाट्स्का · +पोडाल्स्का · +पोमोर्स्का · +माझोव्येत्स्का · +मावोपोल्स्का · +लुबुस्का · +लुबेल्स्का · +वार्मिन्स्को-माझुर्स्का · +वूत्श्का · +व्यील्कोपाल्स्का · +श्लोंस्का · +श्वेंतोकशिस्का प्रांत diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9948.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..584aed2ee2fbeec188be0b8ba0e70da09538112c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9948.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 51°14′53″N 22°34′13″E / 51.24806°N 22.57028°E / 51.24806; 22.57028 + +लुब्लिन (पोलिश: Lublin , युक्रेनियन: Люблін, यिडिश: לובלין) ही पोलंड देशामधील लुबेल्स्का प्रांताची राजधानी व पोलंडमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पोलंडच्या पूर्व भागात राजधानी वर्झावाच्या १७० किमी आग्नेयेस स्थित आहे. +हे अनुकूल शहर "पूर्व गेट" म्हणून पोलंड मध्ये मानली जाते. तो पासून वॉर्सा ते 90 मिनिटे स्थित. +आणि जवळपासच्या Świdnik मध्ये एक अगदी नवीन विमानतळ "विमानतळ लुब्लिन" (LUZ), लुब्लिन केंद्र सुमारे 10 किमी आला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9958.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c73e0bc1f95b6271ede8fdc7ded0b3a5c723246c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9958.txt @@ -0,0 +1 @@ +लुसाका ही झांबिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या सुमारास शहराची लोकसंख्या १७ लाख तर महानगराची लोकसंख्या २४ लाख होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9968.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..632503fda0726111c182ed03372e971fa13f685b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9968.txt @@ -0,0 +1 @@ +लुसी कॅथेरिन ओ'रायली (९ नोव्हेंबर, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9992.txt b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_1/wiki_s8_9992.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल).