diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_0.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_0.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db453c66bf333ff0cccd7fe7621c195b6889259a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_0.txt @@ -0,0 +1 @@ +भिलवाडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10014.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8e3bc6b32c963711912d0a0a3412b2dc5f9e0c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10014.txt @@ -0,0 +1 @@ +मुहम्मद अहसान अली खान (१३ डिसेंबर, १९९०:अटक, पाकिस्तान - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10043.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a922a3600e5491f5460b46f0f8ca2becd17f9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10043.txt @@ -0,0 +1 @@ +वसीम मुहम्मद (१२ फेब्रुवारी, १९९४:मुलतान, पंजाब, पाकिस्तान - हयात) ही  संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10054.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..159df2f2ccf3c32a0f6263fe32050e555bd35c37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10054.txt @@ -0,0 +1,6 @@ +मुहम्मद होस्नी सय्यिद मुबारक (अरबी भाषा: محمد حسني سيد مبارك‎ ; रोमन लिपी: Muhammad Hosni Sayyid Mubarak ;) (मे ४, इ.स. १९२८ - फेब्रुवारी २५, इ.स. २०२०) हे इ.स. १९८१ ते इ.स. २०११ या कालखंडात अधिकारारूढ असलेले इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. +होस्नी मुबारक यांना इ.स. १९७५ साली इजिप्ताचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नेमले गेले. ऑक्टोबर १४, इ.स. १९८१ रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात याची हत्या झाल्यावर मुबारकने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राजकारणात शिरण्यापूर्वी ते इजिप्ती वायुसेनेचे अधिकारी होते. इ.स. १९७२ ते इ.स. १९७५ या कालखंडात त्यांनी इजिप्ती वायुसेनेचा सेनापती म्हणून पदभार सांभाळला. +मुबारकने राष्ट्राध्यक्षपद सोडावे, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी २५ जानेवारी, इ.स. २०११ पासून देशभर निदर्शने आरंभली. जनतेने चालवलेल्या आंदोलनांच्या दबावापुढे झुकत होस्नी मुबारकाने फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी आपण इ.स. २०११ सालातील अध्यक्षपदाच्या निवडणुकांत भाग घेणार नसल्याची घोषणा केली. जनतेचे आंदोलन चालूच राहिल्याने अखेरीस उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलैमान याने ११ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मुबारकने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. १८ दिवसांच्या जनआंदोलनांमुळे होस्नी मुबारकाची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आली व सैन्याकडे सत्तेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली. +फेब्रुवारी २५, इ.स. २०२०मध्ये त्यांचे निधन झाले.[१][२] + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10064.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fea3c250f6558346cbb595dd5c4a1c184d85713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10064.txt @@ -0,0 +1,12 @@ +दिनमानाचा पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रिमानाचेही तेवढेच मुहूर्त असतात. (शुभकर्मास योग्य असलेल्या काळासही मुहूर्त असे म्हणतात. हा मुहूर्त पंधराव्या भागाहून वेगळा आहे.) +मुहूर्त हा शब्द ऋग्वेदामधे दोन ठिकाणी आला आहे. दोन्ही ठिकाणी त्याचा अर्थ ’थोडा काळ, थोडे क्षण’, मुहुर्त म्हणजे दिवसाचा पंधरावा भाग असाही अर्थ सांगितला जातो. दिवसाचे पंधरा आणि रात्रीचे पंधरा अशी मुहूर्त सांगितले जातात. दोन घटिकांचा एक मुहुर्त होतो. +’जी कृत्ये काही विशिष्ट नक्षत्रे नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या नक्षत्राच्या]] ज्या देवता असतील त्याच देवता असणाऱ्या तिथीवर अथवा करणांवर आणि मुहूर्तांवर करण्यास प्रत्यवाय नसतो: त्यांच्या देवता समान असल्याकारणाने असे केल्याने कार्यसिद्धी होते, अशी समजूत आहे. +मुहूर्त म्हणजे, एखादे शुभ कृत्य करण्याला विहित असा काल. मुहुर्ताला ग्रह बारा भाव (म्हणजे कुंडलीतील १२ स्थाने) आणि राशी यांची माहिती असणे आवश्यक असते. +मुहूर्तमुक्तावलीत कोणती कृत्य कधी करावीत त्याबद्दलचे नियम सांगितले आहेत. प्राचीनकाळी नक्षत्रांचे पुण्यकारक आणि पापकारक, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, उग्र आणि क्रृर असे निरनिराळे विभाग करण्यात आले होते. नक्षत्रांचे ध्रुव आणि स्थिर तीक्ष्ण अथवा दारुण, चर आणि चल इत्यादी आणखीही विभाग केले असून ह्या संज्ञांना अनुसरून कोणती कृत्य कोणत्या प्रकारच्या नक्षत्रांवर करावी ह्यासंबधीचे नियम सांगितले आहेत. +मुहूर्तचिंतामणी ग्रंथात नक्षत्रांप्रमाणे वारांनाही ध्रुव, चर, ह्यासारख्या संज्ञा दिल्या असून त्या नावाच्या नक्षत्रांना अनुरूप असणारी कृत्ये त्यांच्याच स्वरूपाच्या वारांवर करावी असे सांगितले आहे. +अभिजित मुहूर्त, गोरज मुहूर्त, चौघडिया मुहूर्त, ब्राह्म मुहूर्त, साडेतीन मुहूर्त, वगैरे, +विवाह मुहूर्ताचे पुढील चार प्रकार होत-- +१) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त +२) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत +३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत +४) गोरज मुहूर्त -- सूर्यास्ताच्या समयी अथवा त्यानंतर.( संध्यासमयी ) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10067.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..838320f9343563741eb202e8eee3616c5ecfa3a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10067.txt @@ -0,0 +1,40 @@ +[१] +मुहूर्त विचार +तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांच्या संयोगाने शुभ व अशुभ योग होतात. त्याचप्रमाणे चंद्रबल, ताराबल षड्वर्गबल, शुभ दिन व शुभ योग यांनी अनेक कुयोगांचे व दुर्मुहूर्तांचे परिमार्जन होते. + आपल्या जीवनातील महत्त्वाच्या घटना शुभ मुहुर्तावर कराव्यात म्हणजे अरिष्ट योगामुळे होणाच्या अनेक पीडा व दोष टळतील, महत्त्वाच्या घटनांत षोडश संस्कार, वास्तु, नवीन व्यवसाय व उद्योगधंदे, महत्त्वाचे प्रवास व तीर्थयात्रा आणि सर्व महत्त्वाची कामे ही प्रामुख्याने येतात. ही कार्ये शुभ मुहुर्तावर केली असता ती सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य यास कारणीभूत होतात. त्यासाठीच शुभ मुहुर्ताजी आवश्यकता असते. + +अन्नप्राशन मुहूर्त +रिक्तानन्दाष्टदर्श हरिदिवसमथो सौरिभौमार्कवारान् +लग्नं जन्मर्क्षलग्नाष्टमगृहलवगं मीनमेषालिकंच । +हित्वा षष्ठात्समे मास्यथ ही मृगादृशां पन्चमादोजमासे +नक्षत्रैः स्यात्स्थिराख्यैः समृदुलघुचरैर्बालकान्नाशनं सत् ।। + +अन्न प्राशन – जन्मापासून ६ व्या अथवा ८ व्या महिन्यात मुलाचे आणि ५ व्या अथवा ७ व्या महिन्यात मुलीचे ऊष्टावन करावे. +तिथी - २, ३, ५, ६, १२, १३, १५ +वार - सोमवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. +नक्षत्रे - लघु – अश्विमी, हस्त, पुष्य, अभिजित, ध्रुव-रोहिणी, उत्तरात्रय. मृदु – मृग, रेवती, चित्रा, अनुराधा. +चर - स्वाती, पुनर्वसु, श्रवण, धनिष्ठा, शततारका. +लग्ने - मेष, वश्चिक व मीन लग्ने वजर्य करावीत. दिन शुद्धी पहावी. दिवसाचा पूर्वार्धच योग्य आहे. चंद्र बल असावे. + +चौल मुहूर्त +चौलसंस्कारास मुहूर्त - चौलाविषयी बालकाला जन्मापासून किंवा गर्भावस्थेपासून तिसरया वर्षी अधिकार प्राप्त होत असल्यामुळे त्या तिसरया वर्षी चौलसंस्कार करावा. काही विव्दान तर असे सांगतात की, चौलसंस्कार पहिल्या, पाचव्या किंवा दुस्या वर्षी करावा. अथवा उपनयनसंस्काराच्या वेळी करावा. तात्पर्य, या प्रशस्त वर्षापैकी जे वर्ष कुलधर्माप्रमाणे योग्य असेल, त्या वर्षी चौलसंस्कार करावा. चौलसंस्कार ७ व्या वर्षी मध्यम आणि ९ व ११ व्या वर्षी अधम समजावा. चौलाकरिता सूर्याचा उदगयनकाल प्रशस्त होय. त्यातही सूर्य जेव्हा उत्तरगोली (सायनमानाने मेष, वृषभ व मिथुन या राशीत) असेल तो काल अतिप्रशस्त समजावा. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने शुभ आहेत. त्यातही जन्मास व अधिक-क्षयमास हे त्याज्य समजावे. ज्येष्ठ अपत्याचा चौलसंस्कार ज्येष्ठ महिन्यात करु नये. शुक्लपक्ष शुभ होय. कृष्णपक्षातील शेवटचे ५ दिवस सोडून बाकीचे दिवसही शुभ मानावे. २।३।५।७।१०।११ व १३ या तिथी शुभ आहेत. चौलविषयी ब्राहम्णालारविवार, क्षत्रियाला मंगळवार, वैश्याला शनिवार व शूद्राला शनिवार असे वर्णविशेषेकरून प्रशस्त वार आहेत. गुरू, शुक्र व बुध हे तीन वार सर्वांना समान शुभ आहेत. शुक्लपक्षात सोमवारही सर्वांना शुभ मानावा. अश्र्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, घनिष्ठा, शततारका व रेवती ही नक्षत्रे प्रशस्त आहेत. अन्य मते असे आहे की, हस्त, अश्र्विनी, श्रवण, रेवती, घनिष्ठा, पुन, पुष्य, मृग व चित्रा ही ९ नक्षत्रे उत्तम, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्र, स्वाती, रोहिणी व शतता ही ६ नक्षत्रे मध्मय व बाकीची १२ नक्षत्रे निंध होत. निधन, जन्म, वैनाश, विपद, वध, प्रत्यरि या तारा वज्यृ कराव्या. अष्टमचंद्र वज्यृ करावा. लग्नकुंडलीत १०।९।१२।६।१।३।२ ही लग्ने असावी. ३।६।११ या स्थानी पापग्रह असावे. अष्टमस्थानी शुक्राखेरीज अन्य कोणतही ग्रह नसावा. केंद्रस्थानी क्षीणचंद्र, मंगळ, शनी व रवी नसावे. बुध, गुरू व शुक्र हे केंद्रस्थानी प्रशस्त होत. या चौलापासून पुढील सर्व संस्कारांना सिंहस्थ गुरू व गुरूशुक्रांचे अस्त-बाल्य-वार्घक्यकाल हे वज्यृ करावे. +गर्भे मातुः कुमारस्य न कुर्याच्चौलकर्म तु । +पन्चमासादधः कुर्यादत ऊघ्वृं न कारयेत् ।। +पन्चाब्दात्प्रागथोघ्वृं तु गर्भिण्यामपि कारतेत् । +सहोपनीत्या कुर्याच्चेत्तदा दोषो न विद्यते ।। +विवाहव्रतचूडासु माता यदि रजस्वला । +तस्याः शुद्धेः परं काय माग्डल्यं मनुरब्रवीत् ।। +अलाभे सुमुहूर्तस्य रजोदोषे हुपस्थिते । +श्रियं संपूज्य विधिवत्ततो मग्डलमाचरेत् ।। +चौलादी कर्माविषयी विशेष - ज्या पुत्राचे चौल करावयाचे त्याची माता गर्भिणी असेल तर त्या गर्भारपणाच्या काळात चौल करु नये. अन्य मुहूर्ताभावदी अडचर्णीमुळे त्या कालात करणे भागच पडेल, तर गर्भारपणाच्या पहिल्या पाच महिन्यांपर्यंतच करावे, त्यानंतर करु नये. हा कालनिषेध, पुत्राच्या वयाच्या उक्त पाच वर्षापूर्वी चौल करणे असेल, तर त्याविषयी आहे. पाच वर्षानंतर ७।९।११ या गौण वर्षी चौल करावयाचे असल्यास माता गर्भिणी असली तरी त्या गर्भारपणाच्या कालात केव्हाही विहितकाली चौल करावे किंवा उपनयनसंस्काराबरोबर चौल केले असता हा कालनिषेध मानण्याचे कारण नाही. विवाह, उपनयन व चौल ही कृत्ये त्या संस्कार्य अपत्याची माता रजस्वला असता करु नयेत, पाचव्या दिवशी मातेची शुद्धी झाल्यानंतर करावी. जर योग्य काली चांगला मुहूर्त मिळतच नसेल, तर माता रजस्वला असताही श्रीशांती करून मग ती कृत्ये करावी. पुत्राचे चौलादिसंस्कार करणारा पिता नसता त्याऐवजी मातुल, चुलता इत्यादी अन्य कोणी कर्ता असेल तर त्या कत्याची पत्नी गर्भवती किंवा रजस्वला असताही चौल संस्कार करण्याचा निषेध वरीलप्रमाणे समजावा. +चूडा वर्षातृतीयात् प्रभवति विषमेष्टार्करित्तक्घषष्ठी +पर्वोनाहे विचैत्रोदगयनसमये ज्ञेन्दुशुक्रेज्यकानाम् । +वारे लग्नांशयोच्श्रास्व भनिधनतनौ नैधने शुद्धियुक्ते +शाक्रोपेतैर्विमैत्रैर्मृदुचरलघुभैरायषट्त्रिस्खपापैः ।। +क्षीणचन्द्रकुजसौरिभास्करैर्मृत्युशस्त्रमृतिपड्गुताज्वराः । +स्युः क्रममेण बुधजीवभार्गवैः केन्द्रगैच्श्र शुभमिष्टतारया ।। +जन्मापासून २,४,६ वगैरे सम महिन्यात तसेच उत्तरायणात जावळ काढावे. आपापला कुलाचार पाळवा. +महिने - माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने प्रशस्त आहेत. +नक्षत्रे - पुनर्वसु, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, शततारका. +तिथी - २,३,५,१०,१३. +वार - सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10074.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfed2465672bc6a4a87b087cd2a134256f8fec5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10074.txt @@ -0,0 +1,5 @@ +मुक्ता साळवे या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी, ह्या एक मातंग समाजातली महिला होत्या. मुक्ता साळवे यांचा जन्म ०५ जानेवारी १८४० साली पुण्यात झाला. इ.स. १८४८ साली जोतिबा फुले आणि त्यांची पत्‍नी यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी होती. सावित्रीबाई फुले या तिच्या पहिल्या शिक्षिका. मुक्ताचा ज्ञानोदय या मासिकामध्ये १ मार्च १८५५ला "मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध" प्रकाशित झाला होता. +मुक्ता साळवेने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे. ब्राम्हणांच्या धार्मिक लबाडीबद्दल बोलताना ती म्हणते, 'ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग!' +शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञातिबांधवांना शिक्षण घेण्याचे आवाहन या निबंधात केले आहे. ती म्हणते, 'अहो दारिद्ऱ्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा. +दलित जातींवरील गुन्हेगारीच्या शिक्क्याविषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते. तिने मांगमहार स्त्रियांच्या दुःखाबद्दलही लिहिले आहे.. मांग-महार स्त्रिंयाच्या वाटयाला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना 'त्या स्त्रियांना कसे उघडयावर बाळंत व्हावे लागते, त्यावेळी त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात' याचे वर्णन तिने केले आहे.. +प्रा. हरी नरके यांनी मुक्ता साळवेंला आद्य दलित लेखिका म्हटले आहे.सत्यशोधक" या अतुल पेठे दिग्दर्शित गो.पु. देशपांडे लिखित नाटकात मुक्ता साळवेंची भूमिका रेखाटली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10076.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..311065a0f6a6e7d00711f3c6231f3687e31072e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10076.txt @@ -0,0 +1,4 @@ +हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. भारत, चीन, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांगलादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मूग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते. हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात. +मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात. +मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.मोड आलेल्या मुगाची उसळ जेवणात केली जाते. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10104.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43f7827323bdd402982d79aec6a823383d9c3f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10104.txt @@ -0,0 +1,5 @@ +तुरेवाला सर्पगरुड किंवा मूरयला (शास्त्रीय नाव:स्पायलॉर्निस चीला) ही गृध्राद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. याला इंग्लिशमध्ये क्रेस्टेड सर्पंट ईगल तर संस्कृतमध्ये पन्नगाद असे नाव आहे. यांच्या डोक्यावरील असलेल्या तुऱ्यांमुळे या प्रजातीस तुरेवाला असे नाव आहे. या पक्ष्याला मराठीत डोंगर चील(पु.), मोरघार(स्त्री.), हुमन पाखरू(नपुं.), (भंडारा) पिंगुळी(स्त्री.), (ठाणे) गरुड(पु.), मुरयल(पु.), शिखी सर्पगरुड(पु.) असे म्हणतात. हिंदीमध्ये या पक्ष्याला डोगरा चील, फुर्ज बाज, सर्पचर, सर्पवत् गरुड अशी नवे आहेत. +साधारण ७४ सेमी आकाराचा हा गरुड बेडूक, पाली, सरडे, उंदीर, मोर, रानकोंबड़या, सरके पक्षी यांची शिकारी करण्याबरोबरच सापही पकडतो. त्याच्या खाद्यात विषारी सापांचाही समवेश होतो. हा जंगलात राहणारा पक्षी आहे. जंगलातल्या मोकळ्या जागांच्या कडेला असलेल्या झाडांवर बसून तो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हालचालीची वाट बघत असतो. तसूभर हलचाल दिसली तरी तो फांदीवरून झेपावतो आणि सुरीसारख्या धारदार नख्यांनी सज्ज अशा पंज्यामधे भक्ष्याला जायबंदी करतो. याने हतबल झालेल्या भक्ष्याचे अणकुचीदार नखे आणि बाकदार चोच यांनी तुकडे करून गिळून टाकतो. +गडद तपकिरी (उदी) रंगाचा हा गरुड संपूर्ण महाराष्ट्रात दिसतो. त्याच्या डोक्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचा तुरा असतो. खालून पिंगट उदी रंगाचा असतो. त्यावर काळे-पांढरे ठिपके व बारीक कड्या असतात. उडताना शेपटीवर पांढरा पट्टा दिसतो. तसाच पट्टा पंखांवरही असतो. नर मादी दिसायला सारखे असतात. कर्कश आवाजात शीळ घालीत जंगलाच्या टापूवर एकटा किंवा जोडीने आढळून येतात. त्याची विण डिसेंबर ते मार्च दरम्यान होते. जंगलातल्या एखाद्या उंच झाडावर काड्या-काटक्या आणि मध्यम आकाराच्या फांद्या गोळा करून घरटे केले जाते. लांबून पाहिले असता घरटे एखाद्या ढिगाऱ्यासारखे दिसते. गरुडाची मादी या घरटयात एकच अंडे घालते. घरटे असलेले झाड पडले नाही किंवा तोडल्या गेले नाही तर, वर्षानुवर्ष एकच घरटे वापरले जाते. दरवर्षी घरटयात नवीन काड्या–काटक्यांची भर घातली जाते. +हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. विशेषतः त्याच्या डोक्यावरचा काळा-पांढरा तुरा मोठा झोकदार दिसतो. त्याची ऐट वाढवतो. उंच आकाशात उडणारा सर्पगरुड त्याच्या पंखांमध्ये असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सहज ओळखू येतो. उंच उंच आकाशात घिरट्या घालत तो स्वतःच्या राज्याची देखरेख करतो आणि अधूनमधून आरोळी देतो ‘केक केक कीs किs !’ नावाप्रमनेच सर्पगरुड सापांची शिकार करतो. भक्ष्य पंनज्यात धरून ऐसपैस ओटयासारख्या घरट्यात आणून टाकतो. घरट्यातल पिल्लू भक्ष्याचे तुकडे करून गिळायला शिकतं. सुरुवातीलाकापसाच्या गोळ्यासारखा दिसणारागरुडाचा पिल्लू सावकाशीन रंगेबीरंगी दिसायला लागत. उडायलाशिकलेलं पिल्लू घरट्याचा परिसर सोडून बाहेर पडत. स्वतंत्रपणे शिकारी करायला लागतं त्याचापाशी अनुभव नसतो, त्यामुळे नवीन परिसराच्या शोधात चुकून शहरांमध्ये येतं अशा वेळी कावळे टपलेले असतात. त्यांनी पूर्वी कधीही न पाहिलेला हा पाहून पहिला, कि त्याच्या पाठलाग करायला सुरुवात करतात. त्याला दमवतात. कावळयांनपासून सुटका करून घेताना थकलेले, भागलेले असे तरुण गरुड कधीही घरादारांमध्ये येतात. जखमी होतात. अशा वेळी योग्य ते उपचार करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात सोडनं आवश्यक असतं. +सर्प गरुड विषारी सापही मारून खातो. मग सापाच्या विषारी त्याच्यावर कोणताही परिणाम का होत नाही? उत्तर तुम्ही शोधायचं आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10105.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3aa7d34250fb5c63bf87e075a61efae81e9e52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10105.txt @@ -0,0 +1,4 @@ +कार्तिकेय, कार्तिकस्वामी, मुरुगन किंवा मयूरी कंदसामी (तमिळ : முருகன்ऱ, मल्याळम : മുരുകന്‍) सुब्रह्मण्य, षडानन, स्कंद आदी नावाने देखील ओळखला जाणारा हा (कन्नड: ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ, तेलुगू: సుబ్రమణ్య స్వామి) एक हिंदू देव. आहे. कार्तिकेय शंकर आणि पार्वतीचा मोठा मुलगा तर गणपतीचा मोठा भाऊ आहे. हा देवांचा योद्धा सेनापती होता. +स्कंद षष्ठी या दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला असे मानले जाते. वर्षातील ज्या ज्या दिवशी शुक्ल पंचमीच्या दिवशीच षष्ठी असते त्या दिवशी स्कंद षष्ठी आहे असे समजतात. (अन्य षष्ठींना देखील स्कंद षष्ठी असू शकते.) +काíतकेय या देवतेचा उल्लेख इ.स. दुसऱ्या शतकापासून दिसतो. कुषाण राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर आपल्याला कार्तिकेय देव पहायला मिळतात. तसेच यौधेय राजांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेव अर्थात कार्तिकेय आढळतो. +सातारा जिल्ह्यातील अंभेरी, रहिमतपूर येथे श्री कार्तिकस्वामी यांचे नैसर्गिक वातावरणात खूप सुरेख असे मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10106.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6be836128c987120a6bcc8f035c79f20209ef8a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10106.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ - ३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुर्तिजापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील कुरणखेड हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. मुर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१] +भारतीय जनता पक्षाचे हरीश मारोतीअप्पा पिंपळे हे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10121.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e00dd01aad6818178603c457cf4406129cca80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10121.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ज्या वर्णांचे उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला, किंवा जवळच असलेल्या तालुशिखराला स्पर्श होतो त्यांना मूर्धन्य असे म्हणतात. +मूर्धा म्हणजे खरेतर मोठा मेंदू. (स्युर्मूर्धन्या ऋटुरषा । इति पाणिनी.) (ऋटुरषाणाम्‌ मूर्धा । इति अन्य संस्कृत व्याकरणकार). अर्थ असा की, ऋ, ॠ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष (आणि ळ) ही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. म्हणजे इंग्रजीत Retroflex, हिंदीत पूर्व तालव्य. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10214.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7f9a68bf521110768714afcd26179dfa38999bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10214.txt @@ -0,0 +1,3 @@ +मृत्युदाता हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10231.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36099e7eac6311e1b10751a0f495c669c057599 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10231.txt @@ -0,0 +1,12 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +मृदा आरोग्य कार्ड योजनाही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केलेली एक योजना आहे.[१] १९ फेब्रुवारी २०१५ला सुरतगड (राजस्थान) येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला ,या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्याची योजना आखली आहे.यामध्ये पीकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे व त्या शेतीनुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिल्याजाईल. जेणेकरून, शेतक्ऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल.सर्व मातींच्या नमून्यांची चाचणी देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जाईल.त्यानंतर तज्ज्ञ हे त्या मातीची ताकद व दुबळेपणा (सुक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता ) तपासतील व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतील.या तपासणीचे निकाल व शिफारसी त्या कार्डमध्ये नोंदविल्या जातील.सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरीत करण्याचा सरकारचा मानस आहे.[२] +या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या मातीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे असा आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळू शकेल. +योजनेची उद्दिष्टे +१) खते देताना पोषक द्रव्य कळावीत यासाठी शेतकऱ्याना दर ३ वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून देणे +२) मृदा चाचणी  प्रयोगशाळांच्या कार्याला बळकटी देणे . +३) मृदा परीक्षण पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे. +४) मृदा सुपीकता मोजण्याचे सामान मानक तयार करणे +या योजनेसाठी सरकारने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास व आरोग्य कार्ड जारी करण्यास १०० कोटी (US$२२.२ दशलक्ष) रुपयांची तरतूद केली आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10248.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0917794a55868a187b7353713bba581cfb2de942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10248.txt @@ -0,0 +1,72 @@ + +(न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने) +मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. हा इंग्लंडमधील मॅंचेस्टर या शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड या ठिकाणी असलेला व्यावसाइक फुटबॉल संघ आहे.१८७८ मधे न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने स्थापित झाला,१९०२ मधे या संधाने मॅंचेस्टर युनायटेड असे नामांतरण करून हा संघ १९१० रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड येथे स्थलांतरित झाला. +म्मूनिच विमान अपघाताच्या १० वर्षांनंतर, १९६८ रोजी सर मॅट बस्बी यांचा व्यवस्थअपनाखाली यूरोपियन कप जीकणारा मॅंचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश संघ बनला. नोव्हेंबर १९८६ला व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर २६ प्रमुख विजेतेपद मिळवल्यामुळे सर ॲलेक्स फर्ग्युसन हे संधाचे सर्वोत्तम व्यवस्थापक आहेत. +१९९८/९९ या एकाच वर्षी एफ.ए. प्रीमियर लीग, एफ. ए. चषक व यूएफा चॅम्पियनस लीग जिंकल्यमूळे तिहेरी विजेतेपद मिळवलेला हा ऐक अद्वितिय संघ बनला. १८ एफ.ए. प्रीमियर लीग कप, ४ लीग कप आणि ११ फ.ए. कप जिंकल्यामूळे इंग्लिश फुटबॉल इतिहासातील लिव्हरपूल बरोबरचा हा एक अद्वितीय क्लब आहे. +गेल्या दशकातील कामगीरी मुळे तसेच इंग्लिश फुटबॉलला असलेले वलय यामुळे हा क्लब जगातील सर्वाधिक श्रीमंत व सर्वाधिक चाहते असणारा क्लब बनला आहे[१]. याचे जगभर ६० कोटी पेक्षाही अधिक चाहते असून, अशिया खंडातील कित्येक देशात या क्लबचा प्रभाव आहे. या क्लबची मालमता £१.१९ अब्ज इतकी असल्यमुळे हा जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब आहे. +हा क्लब १८७८ मध्ये न्यूटन हीथ एल अँड वाय आर एफ.सी. म्हणून स्थापन झाला. प्रामुख्याने याचे सदस्य लॅंकेशायर रेल्वे डेपोचे कामगार होते. काही काळानंतर क्लबने १८९२ मध्ये फुटबॉल लीगमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान क्लबला आर्थिक नुकसान झाले व कोर्टाद्वारे क्लब बंद पाडण्यात आला. त्याच वेळेस क्लबला लक्षाधीश जॉन डेव्हिस याच्याकडून भरघोस मदत मिळाली व क्लब तरला. त्यामुळे श्री जॉन डेव्हिस हे क्लबचे आद्य मालक मानले जातात. क्लबने नव्याने सुरुवात करण्यात यावी असे ठरले व २६ एप्रिल १९०२ला मँचेस्टर युनायटेड असे नामकरण करण्यात आले. यावेळी लाल व पांढरे हे क्लबचे अधिकृत रंग म्हणून निवडण्यात आले. +या दरम्यान क्लब अजूनही तळातील लीगमध्ये खेळत होता व पहिल्या दर्ज्याच्या लीगमध्ये बढती मिळवणे हे क्लबचे पहिले लक्ष्य होते. क्लबने अनेक नवीन फुटबॉलपटूंशी भरघोस रक्कम देउन करार केला व त्याचा परिणाम १९०४ मध्ये दिसला. क्लब लीग मध्ये तिसऱ्या स्थानावर आला. १९०६ मध्ये क्लबने द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये दुसरा क्रमांक मिळवला व प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश केला. १९०८ मध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबने पहिल्यांदा प्रीमियर लीग जिंकली. पुढील हंगामाची सुरुवात त्याने चॅरिटी शील्डच्या विजयाने तर शेवट फ.ए. कप विजयाने केला. मँचेस्टर युनायटेडने प्रथम दर्जाची लीग दुसऱ्यांदा १९११ साली जिंकली परंतु १९१२ मध्ये क्लबचे सचिव मॅग्नालने रामराम ठोकला आणि तो मँचेस्टर युनायटेडचा पट्टीच्या प्रतीस्पर्धी मँचेस्टर सिटी याचा पदभार सांभाळण्यास गेला. +प्रथम महायुद्धाच्या नंतर जेव्हा फुटबॉलचा पुन्हारंभ झाला तेव्हा मँचेस्टर युनायटेडचा द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये फेकला गेला, १९२५ पऱ्यंत प्रथम दर्जाच्या लीगमध्ये पुनःप्रवेश मिळवेपर्यंत हा क्लब द्वितीय दर्जाच्या लीगमध्येच खेळत होता. तो परत १९३१ रोजी द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये गेला. १९३४ मध्ये मात्र आजतगायतचा नीचांक म्हणजेच २० पर्यत खाली घसरला. क्लबच्या प्रमुख उपकारकर्ता जे.एच. डेव्हिस यांचा मृत्युनंतर क्लबचा आर्थिक डोलारा घसरला आणि क्लब जवळ जवळ कर्जबाजारी झाला. परंतु जेम्स.डब्ल्यु. गिब्सन यांनी £२,००० गुंतवून क्लबचा अधिभार सांभाळला. १९३८-३९चा हंगाम हा द्वितीय महायुद्धा आधीचा शेवटचा हंगाम होता. ह्या हंगामात मॅन युने चौदावे स्थान पटकावले. +१९४५ ते १९६९ हा क्लबच्या इतिहासात बस्बी कालखंड (द बस्बी इयर्स) असे म्हणले जाते. १९४५ मध्ये मॅट बस्बी यांची क्लबचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली. त्यांनी न भूतो न भविष्यति अशाप्रकारे संघनिवडीची सूत्रे, इतर क्लबांशी खेळाडूंचे आदानप्रदान ही सुत्रे आपल्याकडे ठेवली. बस्बी प्रशिक्षणादरम्यान मैदानावर हजर असे. बस्बीच्या अश्या काही नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे काही वर्षातच क्लबला पुन्हा एकदा बरे दिवस पुन्हा चालू झाले. क्लबने १९४७,४८ व ४९ मध्ये सलग तीन वर्षे प्रथम दर्जाच्या लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले व १९४८ मध्ये एफ.ए. कपचे विजेतेपद मिळवले. १९५२ मध्ये आपल्या अस्तित्वाच्या ४१व्या वर्षात अखेर क्लबने लीगचे विजेतेपद मिळवले. १९५६ मध्ये एकापाठोपाठ विजेतेपद मिळवणाऱ्या संघास प्रसार माध्यमांनी बस्बी बेब्स असे टोपण नाव ठेवले कारण त्यांचे सरासरी वय २२ होते (बेब्स ह्मणजे तरुण मुली). हे सर बस्बी यांचा तरुण खेळाडूंवरील विश्वासाचे द्योतक होते. फुटबॉल असोसिएशनची आडकाठी असतानाही १९५७ मध्ये युरोपियन कप खेळणारा पहिला इंग्लिश संघ ठरला. फुटबॉल असोसिएशने आदल्या वर्षी चेल्सी क्लबला या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता. या स्पर्धेत ते उपांत्य फेरीत पोहोचले जेथे त्यांचा रेआल माद्रिदकडून त्याने पराभव पत्करला. पण त्यांचा उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी बेल्जियन विजेता क्लब आंदरलेच याला १०-० ह्या फरकाने पराभूत केले जो त्यांचा आजवरचा युरोपियन स्पर्धेतील सगळ्यात मोठा विजय आहे. +याच सुमारास मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटनेला सामोरा गेला. ६ फेब्रुवारी १९५८ रोजी रेड स्टार बेल्ग्रेड यांचा वरील उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर परतीचा प्रवासावेळी क्लबचे खेळाडु, अधिकारी आणि पत्रकार यांना घेउन जाणारऱ्या विमानाचा म्युनिच येथुन इंधन भरती केल्यानंतर उड्डाण करताना अपघात झाला. या दुर्घटनेत २३ लोकांचा बळी गेला ज्यात जॉफ बेंट, रॉजर ब्यार्ने, एडी कोलमन, डंकन एडवर्ड्स, मार्क जोन्स, डेविड पेग, टॉमी टेलर आणि बिली व्हेलन हे आठ खेळाड मृत्युमुखी पडले तर इतर अनेक खेळाडू जखमी झाले. +राखीव संघाचे व्यवस्थापक जिमी मर्फी यांनी क्लबची सुत्रे हाती घेतली आणि क्लब फ.ए. कपच्या अंतिम फेरीत पोचला. येथे त्याला बॅल्ट्न वॉडरर्सकडून हार पत्करवी लागली. क्लबची शोककथा लक्षात घेऊन युएफाने त्यांना लीग विजेते वॉलवरहॉंप्टन वॉडरर्स यांचा समवेत १९५८-५९चा युरोपियन कप खेळण्यास बोलावले. फ.एच्या परवानगी नंतरही क्लबच्या अपात्रतेमुळे फुट्बॉल लीगने त्यांना लीग स्पर्धेत भाग घेण्यस नकार दिला. बस्बी यांनी ६० च्या दशकात डेनिस लॉ व पॅट क्रेरॅंड या सारख्या खेळाडूंना संघात बोलावून आणि जॉर्ज बेस्टयांसारख्या तरुण खेळाडूंच्या पिढीस बरोबर घेऊन संघाची पुनर्बांधणी केली आणि १९६३चा फ.ए कप जिंकला.त्यानंतरच्या हंगामात त्यांनी लीगमधे दुसरे स्थान पटकावले आणि १९६५ व १९६७ च्या हंगामात लीगचे विजेतेपद पटकावले. ६० चे दशक हे इंग्लिश फुटबॉलमध्ये मॅंचेस्टरचे ठरले व यामुळेच बऱ्याच अंशी इंग्लिश फुटबॉलला पण चांगले दिवस मिळाले. इंग्लंडने १९६६ मध्ये विश्वकरंडक जिंकला, या विश्वविजेत्या संघातील अनेक जण मॅंचेस्टरचे खेळाडू होते. १९६८ यावर्षी क्लबने युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश फुटबॉल क्लब बनण्याचा मान पटकावला. बेनफिकाला ४-१ असे हरवून मॅंचेस्टर युरोपियन कप विजेता झाला. या संघात युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर-बॉबी चालटन, डेनीस लॉ, जॉर्ज बेस्ट ह्या सारख्या खेळाडूंचा समावेश होता.१९६९ मध्ये २४ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर बस्बी यांनी व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला व मॅंचेस्टरला सुवर्णकाळ देण्याऱ्या बस्बी कालखंडाचा विराम झाला. क्लबचे व्यवस्थापन राखीव संघाचे व्यवस्थापक विल्फ मॅकगिनीस ह्यांचा कडे देण्यात आले. +१९६९-७० मोसमातील आठवे स्थान आणि १९७०-७१ च्या मोसमाची खराब झालेली सुरुवात ह्यामुळे बस्बी यांना पुन्हा आमंत्रण देण्यात आले व काही काळ त्यांनी पुन्हा व्यवस्थापक म्हणून काम केले, परंतु यावेळेस त्यांनी क्लबला कायमचा रामराम ठोकला.जुन १९७१ मध्ये फ्रॅंक ओफारेल यांची व्यवस्थअपक म्हणून नेमणूक करण्यात आली पण ते फक्त १८ महिने कार्यभार सांभाळू शकले आणि डिसेंबर १९७२ मध्ये त्यांची जागा टॉमी डॉकर्थी यांनी घेतली. डॉकर्थी यांनी क्लबला द्वितीय दर्जाच्या लीग मधे जाण्यापासून वाचवले पण पुढिल मोसमत क्लब द्वितीय दर्जाच्या लीग मधे फेकला गेला यात भरीस भर म्हणून क्लबचे तीनही महान खेळाडू बेस्ट, चार्लटन व लॉ यांनीदेखील क्लबला रामराम ठोकला. ७३-७४ च्या मोसमात लॉ ने मॅंचेस्टर सिटी संघाकडून खेळताना युनायटेड विरुद्ध गोल केला व मॅंचेस्टरला लीगमधील अधोगती( रेलीगेशनचा) सामना करावा लागला. प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात क्लब यशस्वि ठरला आणि १९७६ च्या फ. ए. कपच्या अंतिम फेरितही पोहोचला परंतु अंतिम फेरित तो साउद्मप्टनकदून १-० ह्या फरकाने हरला. १९७७ मध्ये क्लब पुन्हा अंतिम फेरित पोहोचल आणि ह्या वेलेस लीव्हर्पूलला २-१ ने हरवून अंतिम फेरित जिंकला.फिजीओथेरपीस्टच्या पत्नी बरोबर असलेल्या प्रेमसंबंधांमुळे त्याला व्यवस्थापकाचे पद सोडावेलागले. +डेव सेक्स्टन ह्यांनी १९७७ च्या उन्हाळ्यात व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला.जोइ जॉर्डन, गॅर्डन मॅक् क्विन, गॉरी बेली आणि रे विल्किंस ह्या सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना क्लब मधे आणूनही उत्तम निकाल देण्यास संघ अपयशी ठरला, क्लबने १९७९-८० च्या मोसमात लीग मधे दुसरे स्थान पटकावले आनणि १९७९ च्या फ.ए. कप अंतिम फेरित आरस्नेल कडून ३-२ अशी हार पत्करली. डेव सेक्स्टन यांचा मार्गदर्शनाखाली शेवटचे सात सामने जिंकुनही त्यांना व्यवस्थापक पदावरून काढले गेले. +१९८१ मध्ये रॉय अटकिनसन यांची नेमणूक व्यवस्थापक पदावर नेमणुक झाली. लगेचच रॉय अटकिनसन यांनी खेळाडू बदनलीचा ब्रिटिश विक्रम मोडित काढला आणि ब्रायन रॅबसन या खेळाडूला वेस्ट ब्रुमविच अलबियॉन कडून विकत घेतले. +अ‍ॅटकिनसन यांच्या सुमार कामगीरीमुळे हकालपट्टी झाल्यानंतर ॲलेक्स फर्ग्युसन यांची नियुक्ती झाली व संघाला घवघवीत नाही तरी अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढले. पुढील वर्षीच १९८८ मध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत युनायटेडने प्रगती केली मात्र पुढिल वर्षीचा मोसमात युनायटेड परत ११व्या स्थानावर फेकला गेला.फर्ग्युसन देखिल हकालपट्टीच्या मार्गावर होते, परंतु १९९० च्या फ.ए.कपच्या अंतिम फेरितील क्रिस्टल पॅलेसच्या विजयाने(३-३ पूर्ण वेळेत)फर्ग्युसन बचावला असे सांगण्यात येते.पुढिल मोसमात क्लबने प्रथमव कप विनर्स कपच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि युरोपियन कप विजेते रेड स्टार बेलग्रेड यांना ओल्ड ट्रॅफरड येथे १-० ने हरवून १९९१ चे युएफा सुपर कपचे विजेतेपद पटकावले. त्यानंतरव्या लगेचच्या मोसमात क्लबने लीग कपव्या अंतीम फेरित दाखल झाला आणि एव्हढेच नाही तर नॉटिंघम फॉरेस्ट १-० ने हरवून विजेतेपदही पटकावले.१९९३ मधे क्लबने १९६७ नंतर प्रथमच लीगचे विजेतेपद पटकावले आणि पुढिल वर्षी लीग विजेतेपदा बरोबर फ.ए. कप जिंकुन क्लबच्या इतिहसात पहिल्यांदा दुहेरी विजेतेपद मिळवण्याची कामगिरी बजावली. +१९९२ मध्ये एरिक कॅंटोनाचे क्लबमध्ये आगमन झाले, कॅंटोना क्लबसाठी चांगलाच फलदायी ठरला. तसेच पॉल इन्स, डेनिस अरविन, पीटर श्मायकेल या सारख्या खेळांडूनी युनायटेडच्या यशात मोठा वाटा दिला. क्लबच्या ज्युनिअर संघाकडील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले. डेव्हिड बेकहॅम, पॉल स्कोल्स, गॅरी नेव्हिल, फिल नेव्हिल इत्यादी. या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात चांगली कामगीरी केली व इंग्लडच्या संघाला दरारा मिळवून दिला. १९९५ ९६ च्या मोसमात भरीव कामगीरी करत एफ्.ए.कप व लीगचे दुहेरी विजेते पद मिळवले. एरिक कॅंटोनाने १९९६-९७ च्या मोसमात निवृती जाहीर केली त्याच वर्षी ९७ची लीग युनायटेडने जिंकली व ९८ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले. +१९९८-९९चा मोसम युनायटेडसाठी भलताच यशस्वि ठरला. क्लबने प्रिमीयर लीग, फ.एअ. कप आणि युएफा चॅम्पियन्स लीग जिंकुन तिहेरी विजेतेपद मिळवले आणि इंग्लिश क्लब फुटबॉल मध्ये इतिहास घदवला.१९९९ च्या युएफा चॅम्पियन्स लीग मध्ये इंजुरि टाइम मध्ये १-० असे हरत असतान टेडि शेरिंघम आणि ओले गुनर सोल्कयार यांनी अंतीम क्षणी गोल मारून बायर्न म्युनिचवर नाट्यमय विजय मिळवला.हा सामना आजवरच्या सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये गणला जातो[३]. या मोसमात युनायटेडचा संघ कित्येक वेळा पिछाडीवरून येत जिंकला होता व त्यासाठी मॅंचेस्टरच्या खेळाडूंनी दाखवलेली मैदानावरील विजीगीषु वृती ही आजही फुटबॉल जगतात स्मरणीय आहे.क्लबने पालमिरेसया संघाल टोकियो येथे १-० ने हरवुन इटरकॉन्टिनेनटल कपवे विजेतेपदही मिळवले.फर्ग्युसन यांना त्यांचा फुटबॉल मधील भरिव कामगिरी बद्दल सरहि पदवी बाहाल करण्यात आली. +सन २००० मधे, क्लबने ब्राझिल येथे झालेल्या पहिल्याच फिफा क्लब वर्ल्ड कप मधे भाग घेतेला आणि १९९९-२०००,२०००-०१ च्या लीग कपचे विजेतेपद मिळवले. संघाला २००१-०२ च्या मोसमात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले मात्र २००२-०३ च्या मोसमात संघाने लीगचे पुन्हः विजेतेपद पटकावले. मिलेनीयम मैदन कार्डिफ येथे मिलवॉलला ३-० ने मात देउन २००३-०४ च्या फ.ए. कपचे विजेतेपद मिळवले.मॅंचेस्टर युनायटेड दशक भरात पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची प्रथम फेरी पार करू शकला नाही परंतु लीग मधे द्वितीय स्थान आणि २००६ च्या फुटबॉल लीग कप मधील विगन अ‍ॅथलेटिक् वरिल विजयाने मोसमावी सांगता झाली. क्लबने २००६-०७ आणि २००७-०८ च्या मोसमात पुन्हा लीग विजेतेपद पटकावले आणि २००८ च्या लुझनिकी स्टेडियम मॉस्को येथे झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीग अंतिम फेरित चेल्सीला पेनल्टित ६-५ ने हरवुन युरोपिय दुहेरि विजेतेपद पटकावले. याच मॅच मधे रायन गिग्सने ७५९ वी मॅच खेळत क्लबचा सर्वाधिक अपियर्नसचा बॉबी वालटन यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. २००८ च्या डिसेंबर महिन्यात क्लबने फिफा क्लब वर्ड कप, २००८-०९ फुटबॉल लीग कप आणि सलग तिसरी प्रिमियर लीग पटकावली. याच वर्षी रेड डेवील्स सलग दुसऱ्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरित दाखल झाले. परंतु एकतरफि झालेल्या ह्या सामन्यात क्लबला बार्सेलोनाकडुन २-० ने पराभव पत्करावा लागला. याच उन्हाळ्यात, क्लबचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डोला £८० दशलक्ष ह्या किंमतिस रेआल मद्रिद क्लबला विकण्यात आले, त्याचबरोबर कार्लोस तेवेझ हा खेळादुही क्लबचे पट्टिचे प्रतिस्पर्धी मॅंचेस्टर सिटी यांचा संघात सामिल झाला.२०१० चे साल क्लब साठी बरे नव्हते. लीग कपच्या अंतिम फेरितील अ‍ॅस्टन व्हिला वरिल विजय सोडता क्लबला बाकी कोणतेहि विजेतेपद पटकावता आले नाही. +संघाचे चिन्ह मँचेस्टर नगरपालिकेच्या मानचिन्हाचरून घेण्यात आले आहे,परंतु त्यातील आता फक्त पूर्ण उघडलेल्या शिडाचे जहाजच बाकी आहे. क्लबच्या चिंन्हातील राक्षस हा क्लबच्या टोपण नाव "रेड डेवील्स" ह्या ह्यातून घेण्यात आला. १९६० च्या दर्म्यान क्लबचे कार्यक्रमांमधे तर १९७० च्या दर्म्यान क्लबच्या चिंन्हात ह्याचा समावेश करण्यात आला. परंतु क्लबच्या शर्टावर मात्र त्याचा समावेश १९७१ मधे करण्यात आला. +१८९२ मधे काढण्यात आलेल्या फोटोत असे मानण्यात येते की खेळाडुंनी लाल-पांढरा शर्ट आणि निळी पॅंट घातली आहे. १८९४-९६ मध्ये खेळाडू हिरवा आणि सोनेरी रंगाचा गणवेश घालत असत. तदनंतर १८९६ व्या मोसमात पांढरा शर्ट आणि निळी पॅंट जर्सी म्हणून वापरण्यात आली. जेव्हा क्लबचे मॅंचेस्टर युनायटेड असे नाम करणकरण्यात आले तेव्हापासून लाल रंगाचा शर्ट, पांढरी पॅंट आणि काळे मोजे अशीच होम जर्सी मुख्यतः वापरण्यात येते. १९२२ च्या मोसमा पर्यंत क्लबच्य जर्सीत फार कमी बदल करण्यात आले परंतु त्या नंतर १९२७ च्या मोसमा पर्यंत पांढऱ्या जर्सीवर गडद लाल रंगाचा 'V' आकाराचा पट्टा होता, १९०९ च्या फ.ए. कप मधे घालण्यात आलेल्या जर्सीशी ह्या जर्सीचे खूप साधर्म्य होते. +न्युटन हिथ सुरुवातीच्या काळात नोर्थ रोड वरिल एअका मैदानात खेळत असे परंतु फुटबॉल लीग मधे प्रवेश करळ्याची इछा असलेल्या क्लबच्या अधिकाऱ्यांना ही सोय अपुरी वाटत असे.ह्या मैदानत १८८७ मधे काही सुधारणा करण्यात आल्या. न्युटन हिथने १८९१ मध्ये किमान आर्थिक ठेवीचा वापर करून दोन ग्रॅन्ड स्टॅन्ड विकत घेतले.नॉर्थ रोड मधे झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांची प्रेक्षकांची उपस्थिती गणली जात नसे पण सर्वाधिक लेखी उपस्थिती ही ४ मार्च १८९३ मधे संदरलॅन्डविरुद्ध झालेल्या पथम दर्जाच्या सामन्या दरम्यान १५,००० एव्हढी होती. साधारण एव्हढिच उपस्थिती गॉरटन व्हिला दरम्यानच्या ५ सप्टेंबर १८८९ सामन्यात देखिल होती. +जुन १८९३ मध्ये, नोर्थ रोडच्या मालकांनी क्लबला नोर्थ रोडचे मैदान सोडण्यास सांगितले,मॅन्चेस्टरचे डिन आणि कॅनन यांचा मते प्रेक्षकांना मैदानात येन्यासाठी पैसे देण्यास भाग पाडणे अयोग्य होते, क्लबचे सेक्रेटरी ए.एच. अ‍ॅलबट यांनी क्लेटन येथील बँक स्ट्रिट मैदान वापरासाठि मिळवले. सुरुवातिस तेथे बसण्यातठी कोणतेही स्टॅन्ड नव्हते, पण १९९३-९४ च्या मोसमा पऱ्यंत २ स्टॅन्ड बसवण्यात आले, एक मैदानच्या एका बाजुस संपूर्ण मैदानच्या लांबी एव्हढा तर दुसरा गोलच्या मागे 'ब्रॅडफॉर्ड एन्ड' येथे ठेवण्यात आला. ब्रॅडफॉर्ड एन्डच्या समोरच्या बाजुस म्हणजेच 'क्लेटन एन्ड' येथे मैदान बांधण्यात आले. बँक स्ट्रिट येथील न्युटन हिथ ह्या नावाते क्लबची पहिली मॅच १ सप्टेंबर १८९३ रोजी झाली, ज्यावेळेस १०,००० लोकांनी अ‍ॅल्फ फारमनला ३-२ विजयात हॅट्रिक मारताना पहिले. बाकिचे स्टॅन्ड ३ आठवड्या नंतरच्या नॉटिंघम फॉरेस्टच्या सामन्यासाठि पूर्ण करण्यात आले.ऑक्टोबर १८९५ मधे, मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्या आधी क्लबने बॉटन रगबी लीग क्लब कडून २,००० आसन क्षमतेचा स्टॅन्ड विकत घेतला आणि अजून एक स्टॅन्ड 'रिजर्व साइड'(मैदानातील भाग) येथे ठेवण्यात आला. परंतु हवामाना मुळे मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्याची हजेरी १२,००० एव्हढिच होती. +१९०२ मध्ये जेव्हा बँक स्ट्रिट येथील मैदान तातपुर्ते बंद करण्यात आले तेव्हा, क्लब कप्तान हॅरि स्टॅफोर्ड याने क्लबचा ब्रिस्टॉल सिटी विरुद्धचा पुढिल सामना आणि हारपुर्ह्ये येथील तातपुर्त्या मैदानासाठी पुरतील एव्हढे पैसे गोळा केले.क्लबमधिल आर्थिक गुंतवणुकिनंतर, नवीन अध्यक्ष जे.एच.डेव्हिस यांनी £५०० देवुन १,००० आसन क्षमतेचा नवा स्टॅन्ड उभारला. चार वर्षातच, संपूर्ण मैदानाची आसनक्षमता ५०,००० एव्हढी झाली होती आणि संपूर्ण मैदानास छत होते, त्यातिल काही लोक बघण्या साठीच्या सज्जातुन सामना बघु शकत असत. +मॅन्चेस्टर युनायटेडच्या पहिला लीग चषक आणि एक वर्षा नंतर जिंकलेला पहिला फ.ए. कप मुळे बँक स्ट्रिट येथील मैदान डेव्हिस ह्यांचा महत्त्वाकांक्षेस योग्य नव्हते. फेब्रुवारी १९०९, पहिल्या फ.ए. कपच्या ६ आठवडे आधी ओल्ड ट्रॅफोर्ड हे मॅन्चेस्टर युनायटेडचे अधिक्रुत मैदान म्हणून ठरवण्यात आले.ओल्ड ट्रॅफोर्ड येथील जागा £६०,००० विकत घेतल्यानंतर वास्तुविशारद आर्चिबाल्ड लेट्च ह्यांना £३०,००० नवीन मैदान बांधण्यासाठी एव्हढा जमाखर्च देण्यात आला. मुळ व्यवस्थेनुसार मैदानाची आसनक्षमता १००,००० एवढी ठरवण्यात आली परंतु आर्थिक अडचणींमुळे आसनक्षमता ७७,००० एवढी करण्यात आली.मेसर्स ब्रामेल्ड आणि स्मिथस ऑफ मॅन्चेस्टर यांनी हे मैदान बांधले. मैदानातील विक्रमी हजेरीची नोंद २५ मार्च १९३९ रोजी फ.ए.कपच्या उपांत्यपूर्व फेरितील वॉलवरहॅप्टन वॉन्डरर्स विरुद्ध ग्रिम्सबी टाउन ह्या सामन्यात ७६,९६२ एवढी झाली. +द्वितीय महायुद्धातील बॉम्बफेकित मैदानाचा बराचसा भाग नश्ट झाला, साउथ स्टॅन्ड मधील सेन्ट्रल टनेलसोडता उरवरित भाग नश्ट झाला होता.द्वितीय महायुद्धा पश्चात 'वॉर डॅमेज कमिशनने' क्लबला नुकसानभरपाइ म्हणून £२२,२७८ दिले. मैदानाची दुरुस्ती चालु असताना क्लबचे यजमान सामने मॅन्चेस्टर सिटीचे मैदान 'मेन रोड' येथे खेळवण्यात आले. मॅन्चेस्टर युनायटेडला प्रतिवर्ष £५,००० एव्हढा आकार भरावा लागत असे. त्यानंतरच्या सुधारणांमधे छप्पर लावण्याचे काम झाले, प्रथम 'स्ट्रिटफोर्ड एन्ड' नंतर नॉर्थ आणि साउथ एन्डला छप्पर लावण्यात आले. छप्पर स्तंभांच्या आधारे बसवण्यात आले ज्याचामुळे प्रेक्षकांना सामना बघताना त्रास होत असे. ह्या स्तंभांची जागा कंसाक्रुती(कॅन्टिलीव्हर)रचनेने घेतली. कंसाक्रुती छप्पर सर्वात शेवटी स्ट्रिटफोर्ड एन्डला बसवण्यात आले जे १९९३-९४ व्या मोसमासठी पूर्ण करण्यात आले.२५ मार्च १९५७ रोजी सर्वप्रथम क्रुत्रिम प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला.१८० फुट (५५ मी) उंचीचे ४ बांधण्यासाठी प्रत्येकी £४०,००० एव्हढा खर्च आला.प्रत्येक प्रकाशझोतात ५४ वैयक्तिक दिव्यांचा वापर करण्यात आला. १९८७ मधे हे प्रकाशझोत काढून टाकण्यात आले आणि प्रत्येक स्टॅन्डच्या छपरामधे दिव्यांच्या रोशणाइची सोय करण्यात आली जी आजही कार्यरत आहे. +टेलर रिपोर्टच्या तरतुदिंनुसार 'ऑल सिटर स्टेडियमची' गरज होती. त्यामुळे मैदानाची आसनक्षमता १९९३ मधे ४४,००० एव्हढिच राहिली.१९९५ मधे नॉर्थ स्टॅन्डची पुनर्बांधणी करून तीन स्तरिय स्टॅन्डमधे रूपांतर करण्यात आले त्यामुळे मैदानाची आसनक्षमता ५५,००० एव्हढी झाली. १९९८-९९ च्या शेवटा पर्यंत इस्ट आणि वेस्ट स्टॅन्ड मधे दुसऱ्या स्तर बांधण्यात आला ज्या मुळे मैदानाची आसनक्षमता ६७,००० पर्यंत वाढली आणि जुलै २००५ ते मार्च २००६ दर्म्यान उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पुर्व भागात ८,००० खुर्च्यांचा समावेश करण्यात आला.ह्या भागाचा प्रथम वापर २६ मार्च २००६ला करण्यात आला जेच्हा हजेरि ६९,०७० एव्हढि होती जो एक प्रिमीयर लीग विक्रम होता, विक्रमात हळूहळू वाढ होत तो सर्व कालीन श्रेश्ठ ७६,०९८ पऱ्यंत पोहोचला जेव्हा मॅन्चेस्टर युनायटेडने बॅकबर्न रोव्हर्सचा ३१ मार्च २००७ला ४-१ ह्या फरकाने पराभव केला.ह्या वेळेस (०.१५ टक्के खुर्च्या) म्हणजेच ७६,२१२ पैकी ११४ खुर्च्या रिकाम्या होत्या.२००९ च्या खुर्च्यांच्या अधिक्रुतीकरणामुळे आसनक्षमता २५५ ने कमी होऊन ७५,९५७ एव्हढी झाली. +मॅन्चेस्टर युनायटेड हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. क्लबची यजमान सामन्यां मधील सरासरि उपस्तिथी युरोपखंडात सर्वाधिक आहे. किमान २४ देशातील २००हून अधिक अधिक्रुतरित्या मान्यता मिळालेल्या मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टर्स क्लबच्या शाखांमधे मॅन्चेस्टर युनायटेडचा चाहता वर्ग विखुरलेला आहे. ह्या चाहत्या वर्गाचा फायदा मॅन्चेस्टर युनायटेड प्रतिवषी होणाऱ्या अंतरराष्ट्रिय उन्हाळी दौऱ्यांतुन घेतो. फडणविशी पेढी खेळ उद्योग सल्लागार डेलोइट ह्यांचा भाकिता प्रमाणे मॅन्चेस्टर युनायटेडचे जगभरात ७५ दशलक्ष चाहते आहेत, त्याचप्रमाणे इतर भाकितांप्रमाणे हाच आकडा ३३३ दशलक्षच्या घरात जातो.चाहता वर्गाचे प्रतिनीधित्व दोन स्वतंत्र संस्थांमार्फत होते; इंडिपेन्डंट मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस असोसिएशन,एम.युफ.सी फॅन्स फोरम मार्फत क्लबशी सलोख्याचे संबंध रागुन आहेते आणि मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस ट्रस्ट. २००५ मधे ग्लेझर कुटंबाकडे क्लब हस्तांतरित झाल्या नंतर क्लबच्या एका चाहत्या चर्गाने फ.सी.युनायटेड ओफ मॅन्चेस्टर ह्या फुटिर क्लबची स्थापना केली.ओल्ड ट्रॅफर्डचा पश्चिम स्टॅन्ड -"द स्टिटफोर्ड एन्ड"- हा क्लबच्या निस्सिम चाहत्यांचा परंपारिक भाग मानला जातो. +मॅंचेस्टर युनायटेडच्या सध्याच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांमधे लिव्हरपूल एफ.सी., मॅंस्टर सिटी, लीडस युनायटेड यांचा समावेश होतो. मॅंचेस्टर युनायटेड वि. लिव्हरपूल हा सामना इंग्लिश फुटबॉलमधील सर्वात अटीतटीच्या सामन्यांमध्ये गणला जातो. रायन गिग्जच्या मते हा सामना म्हणजे "इंग्लिश फुटबॉल मधील सर्वाधिक लोकप्रिय सामना" आहे, कारण दोन्ही संघांनी इंग्लिश फुटबॉल मधील वेगवेगळ्या कालखंडंवर अधिराज्य गाजवलेले आहे. औद्योगिक कालखंडादरम्या वायव्य इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी मॅंचेस्टर आणि लिव्हरपूल या दोन्ही शहरांतील स्पर्धा या सामन्याद्वारे प्रकट होत असल्याे मानले जाते. या सामन्याच्यावेळी अनेकदा गुंडगिरी आणि नासधूस झाल्याचे अनेक दाखले आहेत; १९९६ च्या एफ.ए.कप अंतिम सामन्या नंतर मॅन्चेस्टर युनायटेडचा विजयी संघ चषक घेण्यासाठी वेंबली मैदानाच्या पायऱ्या चढत असताना एका अनोळखी व्यक्तीने एरिक कॅन्टोनाला थोबाडीत लगावली तर सर ॲलेक्स फर्ग्युसन यांना बुक्का मारण्याचा प्रयत्न केला. २००६ च्या एफ.ए. कप मॅच दरम्यान अ‍ॅलन स्मिथला घेउन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर काही लिव्हरपुलच्या चाहत्यांनी हल्ला केला होता. +मॅन्चेस्टर युनायटेड आणि लीडस् युनायटेड मधील चढाओढ रोझेस रायव्हलरी म्हणून अनौपचारिकरित्या ओळखले जाते. ह्या प्रतिस्पर्धित्वाची पाळेमुळे वॉर ओफ रोझेस मध्ये आहेत. हे युद्ध लॅंकेस्टर आणि यॉर्कच्या सरदारांमध्ये लढले गेले होते. मॅन्चेस्टर युनायटेडचे चाहते स्वतःला लॅंकेशायरचे तर लीड्स युनायटेड यॉर्कशायरचे प्रतिनिधी मानतात. +मॅंचेस्टर युनायटेडला एक जागतिक ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते; २००९ च्या एका लेखा प्रमाणे क्लबचे व्यापारचिन्ह आणि मालमत्ता ही £ ३२९ दशलक्ष एवढी आहे ज्यामुळे त्याचे ब्रॅन्ड ताकद मापन AAA (अतिशय ताकदवान) आहे. फोर्बस मासिकाने जगातिल सर्चोतम दहा खेळ संघात मॅंचेस्टर युनायटेडला न्युयॉर्क यॅंकिजच्या मगोमाग दुसरे स्थान दिले आहे,मॅंचेस्टर युनायटेडच्या ब्रॅन्डचे मुल्यमापन $२८५ दशलक्ष (क्लबच्या $१.८३५ अब्ज मुल्यमापनाच्या १६ टक्के). डेलॉइट फुटबॉल मनी लीग नुसार क्लब रेआल मद्रिद आणि बार्सेलोनाच्या मगोमाग तिसऱ्या स्थानावर आहे. +मॅंचेस्टर युनायटेडच्या जागतिक ब्रॅन्डचे श्रेय हे सर मॅट बस्बी यांनी म्युनिच एअयर डिझास्टर नंतर केलेल्या संघाची पुनर्बांधणी आणि त्यानंतर मिळालेल्या यशास देण्यात येते. या संघाचा जगभरात उदोउदो करण्यात आला. ह्या संघात बॉबी चालटन,नॉबि स्टाइल्स्(इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य) तसेच डेनिस लॉ आणि जॉर्ज बेस्ट यांचा समावेश होता. चढाइदार पद्धतीने खेळणाऱ्या या संघाने इंगलीश जनमानसाच्या मनाचा ताबा घेतला. बचाव पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या इटालीयन फुटबॉलच्या परस्पर विरोधी ह्या पद्धतीने लोकांच्या मनात चांगलेच घर केले.१९६० च्या दशकातील सरकारच्या उद्योगधंधात ढवळाढवळ न करण्याऱ्या उदार धोरणाशी ह्या संघाची सांगड घातली जाऊ लागली. +जॉर्ज बेस्ट हा त्याचा केशरचनेमुळे "पाचवा बिटल" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मैदाना बाहेर प्रसार मध्यमांमधे प्रसिद्धी मिळालेला पहिला फुटबॉल खेळाडू बनला. +मॅंचेस्टर युनायटेड हा लंडन शेअर बाजारात नोंदणी केला गेलेला पहिला फुटबॉल संघ ठरला ज्यातुन क्लबने मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा केले आणि त्यातुन क्लबने आपले व्यावहारिक डावपेचांचा अजून विस्तार केला. तीव्र नुकसानाशी सलग्न असलेल्या ह्या फुटबॉल जगतात आपल्या व्यवहारिक आणि खेळजगतातील यशाने क्लबने मोठ्या प्रमाणात फायदा कमावला.मॅंचेस्टर युनायटेड ह्या जागतिक ब्रॅन्डची ताकद ही त्याच्या खेळाडुंना मिळणाऱ्या मैदाना बाहेरील प्रसार मध्यमांच्या प्रसिद्धीमुळे अधिकच वाढत गेली, ह्यामधे सर्वाधिक डेव्हिड बेकहॅमचा समावेश होतो, ज्याने स्वतःचा असा जागतिक ठसा उमटवला. ह्या मैदाना बाहेरील मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे मैदानातील घडामोडिंवर अधिकाधिक लक्ष दिले जाऊ लागले आणि त्यातुन प्रयोजक सुसंधी मिळत गेल्या ज्याच्या किंमतवर दुरदर्शन माध्यमांचा सर्वाधिक परिणाम होतो. +लीग मधील उच्च स्थानामुळे दुरदर्शन हक्कांमधे मोठा वाटा मिळतो म्हणुनच सततच्या यशाने क्लबला अधिकाधिक फायदा होत गेला. प्रिमीयर लीगची सुरुवात झाल्यापासून मॅंचेस्टर युनायटेडला 'बि.स्काय.बि' प्रसारण हक्कातुन मिळालेल्या महसुलाचा सर्वाधिक वाटा मिळालेला आहे.कुठल्याहि इंग्लिश क्लब पेक्षा मॅंचेस्टर युनायटेडने सतत व्यापारविषयक मिळालेल्या उत्पनात अग्रेसर रहिला आहे;२००५-०६ च्या मोसमात क्लबचे व्यावहारिक उत्पन्न £५१ दशलक्ष होते. ह्याची तुलना चेल्सीच्या £४२.५ दशलक्ष, लीव्हरपुलच्या £३९.३ दशलक्ष,आर्सेनलच्या £३४ दशलक्ष आणि न्युकॅसल युनायटेडच्या £२७.९ शी तुलना करता कित्येक पटिने अधिक होते.नाइके ही खेळसाहित्याशी निगडीत कंपनी एक महत्त्वाची प्रायोजक आहे.२००२ मधे केलेल्या १३ वर्षाच्या £३०३ दशलक्ष कराराने ह्या कंपनीने क्लबशी दृढसंबंध प्रस्थापीत केले आहेत.मॅंचेस्टर युनायटेड आर्थिक आणि क्लब सभासदत्व,वन युनायटेड,द्वारे क्लबशी आस्था असलेले लोक क्लबसंबंधीचे सामान आणि योजनांचा लाभ उठवु शकतात.त्याहुनही मॅंचेस्टर युनायटेड निगडीत प्रसार माद्ध्यमांच्या सोयी-ज्याप्रमाणे क्लबसाठि अर्पण केलेला टि.व्ही चॅनल'एम.यु.टि.व्ही'-हे क्लबचा चाहता वर्ग ओल्ड ट्रॅफोर्डच्या बाहेर पसरवण्यास मदत करत आहेत. +१९८२-८३ व्या मोसमाच्या सुरुवातीस प्राथमिक £५००,००० च्या करारानुसार शार्प इलेक्टॉनिक्स हे क्लबचे पहिले शर्ट प्रायोजक झाले. हे संबंध १९९९-२००० च्या मोसमा पर्यंत टिकले जेव्हा वोडाफोनने चार वर्षाचा £३० दशलक्ष मंजुर केला.वोडाफोनने हाच करार चार वर्षां वाढवण्यासाठी £३६ दशलक्ष मोजले परंतु २ वर्षातच चॅम्पियन्स लीग मधील करारावर लक्ष केद्रित करण्यासाठी करार मोडित काढला. +२००६-०७ च्या मोसमाच्या सुरुवातीस, अमेरिकन इंशुरंन्स ग्रुप म्हणजेच 'ए.आय.जि' ने पाच वर्षाचा £५६.५ दशलक्ष करार मंजुर केला आणि हा करार जगातील सर्वात मौल्यवान करार ठरला.२०१०-११ च्या मोसमाच्या सुरुवातीस अमेरिकन पुनर्विमा कंपनी 'एओन' हे क्लबचे मुख्य प्रायोजक ठरले आणि चार वर्षाचा £८० दशलक्ष करार हा फुटबॉल जगतातील सर्वाधिक किफायतशीर करार ठरला. +क्लबचे गणवेश बनवणारी उम्ब्रो ही पहिली कंपनी ठरली. १९७५ मध्ये क्लबने पाच वर्षां करिता अ‍ॅडमिरल स्पोर्ट्सवेरशी करार केला.१९८०ला आदिदासला करार देण्यात आला.१९९२ला उम्ब्रोने आपना क्लब बरोबर दुसरा अध्याय सुरू केला.उम्ब्रोचा हा करार १० वर्षा टिकला. त्यानंतर नायकीने २०१५ पऱ्यंतचा £३०२.९ दशलक्ष विक्रमी करार केला; पहिल्या २२ महिन्यातच क्लबच्या ३.८ दशलक्ष जर्सी विकल्या गेल्या. नायकी आणि एओन बरोबरच, क्लबचे कमी दर्जाचे "प्लॅटिनम" प्रायिजक आहेत ज्यात ऑडि आणि बडवाइझर यांचा समावेश होतो. +क्लबने ३० जुलै २०१२ रोजी, अमेरिकन वाहन उत्पादक 'जनरल मोटर्स' बरोबर सात वर्षाचा शर्ट प्रायोजकतेचा करार केला. ह्या करारा नुसार २०१४-१५ च्या मोसमापासून युनायटेच्या शर्टावर जनरल मोटर्सचा ब्रॅन्ड, 'शेवरले'चे नाव छापन्यात येइल आणि हा जगातील सर्वाधिक मुल्याचा प्रायोजन करार बनेल. ह्या करारा नुसार, जनरल मोटर्स युनायटेला प्रती मोसम $८० मिलियन ह्याप्रमाणे सात वर्षात $५५९ मिलियन देण्याचे कबुल झाले आहे. वाढत्या किंमत्तीमुळे नायकीने २०१४-१५ च्य मोसम नंतर करार न करण्याचे टरवले. २०१५-१६ च्या मोसमापासुनचा करार आडिडासने पटकावला. युनायतेडची जागतिक प्रसिद्धी लकशात घेता, १० वर्षांसाठि अ‍ॅडिडासने  £७५० मिलियन देण्याचे कबुल केले. अर्थातच, हादेखील जगतातील सर्वाधिक मुल्याच करार ठरला. +सुरुवातीच्या काळात क्लबला लॅकॅशीयर आणि यॅर्कशीयर रेल्वे कंपनी कडून अर्थसहाय्य केले जात असे परंतु १८९२ रोजी क्लब 'मर्यादित' कंपनी झाला आणि आपला समभाग £१ प्रति शेयर या दराने प्रदेशिक चाहत्यांना विकु लागला. क्लबचे भावी अध्यक्ष जे.एच.डेव्हिस ह्यां समवेत चार प्रादेशिक व्यापाऱ्यांनी क्लबमधे £५०० गुंतवले आणि क्लबला कर्जबाजारि होण्यापासून वाचवले.१९२७ मध्ये अध्यक्ष जे.एच.डेव्हिस ह्यांच्या मृत्युनंतर क्लबला पुन्हा दिवाळखोरिला सामोरे जावे लागले पण ह्यावेळी £२००० गुंतवुन जेम्स.डब्लु.गिब्सन ह्यांनी क्लबचा कार्यभार सांभाळला.१९४८ रोजी गिब्सन ह्यांनी आपला मुलगा अ‍ॅलन ह्याला क्लबच्या विश्वस्थांनमधे बढती दिली आणि पुढे ३ वर्षांनी त्यांचा मृत्यु झाला.क्लबची मालकी गिब्सन कुटुंबाकडेच राहिली पण क्लबचे अध्यक्ष माजी खेळाडू हॅरॉल्ड हार्डमन झाले. +म्युनीच एर डिझास्टर नंतर काही दिवसातच सर मॅट बस्बी ह्यांचे जवळचे मित्र लुइस एडवर्डस् ह्यांना क्लबच्या विश्वस्थांमधे स्थान मिळाले आणि त्यांनी क्लबचे समभाग विकत घेण्यास सुरूबात केली; £४०,००० च्या मोबदल्यात त्यांनी क्लबचे अंदाजे ५४% समभाग विकत घेतले जानेवारि १९६४ मध्ये क्लबवर ताबा मिळवला.जानेवारि १९७१ मध्ये लिलीयन गिब्सन ह्यांच्या मृत्यु नंतर त्यांचे समभाग अ‍ॅलन गिब्सन ह्यांचाकडे गेले आणि त्यांनी १९७८ मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांचे पुत्र मार्टिन ह्यांना ते विकले;१९८० मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांच्या मृत्युनंतर मार्टिन एडवर्डस् हे क्लबचे नवे अध्यक्ष झाले.१९८४ मध्य मीडिया टायकुन रॉबर्ट मॅक्सवेल ह्यांनी क्लब विकत घेण्याचा प्रयत्नकेला पण एडवर्डस् ह्यांना हवी असलेली किंमत न मिळाल्याने त्यानी क्लब विकला नाहि. १९८९ मध्ये एडवर्डस ह्यांनी मायकल नायटन ह्यांना क्लब £२० दशलक्षला विकण्याचा प्रयत्न केला पण विक्री पूर्ण होऊ शकली नाही. त्या ऐवजी त्यांचा क्लबच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. +जुन १९९१ मध्ये मॅंचेस्टर युनायटेडचा शेयर बाजारात समावेश करण्यात आला ज्यामुळे £६.७ दशलक्ष उभरले गेले आणि १९९८ मध्ये अजून एका विक्रि बोलीस सामोरे जावे लागले ह्यावेळेस रुपर्ट मरडॉच ह्यांच्या ब्रिटिश स्काय ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन कडून. ह्यामुळे चाहत्यांनी शेयरहोल्डर्स युनायटेड अगेन्स्ट मरडॉच ह्या संस्थेची स्थापना झाली- आता हिच संस्था मॅंचेस्टर युनायटेड सपोर्टर्स ट्रस्ट म्हणून ओळखली जाते- ह्या संस्थेने क्लबच्या चाहत्यांना क्लबचे समभाग विकत घेऊन क्लबला अयोग्य स्वीकार बोलीपासून वाचवण्यास उत्तेजीत केले.मॅंचेस्टर युनायटेडच्या संचालक मंडळाने £६२३ दशलक्ष बोली स्विकारली पण एप्रिल १९९९ मध्ये बोलीतील शेवटचा अडथळा म्हणजेच 'मोनॉपोलीज अँड मर्जर्स कमिशन' ह्यानी ह्या विक्रीस स्थगिली दिली. काही वर्षातच क्लबचे व्यवस्थापक सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन आणि त्यांचे घोड्यांच्या शरियतीतील मित्र जॉन मॅग्नियर व जे.पि.मॅक्मनुस(ज्यांचा कडे क्लबचे सर्वाधिक समभाग होते) ह्यांचात मतभेद झाले. हे मतभेद हे रॉक ओफ जिब्रालटर ह्या घोद्याच्या मालकीवरून झाले होते.जॉन मॅग्नियर आणि जे.पि.मॅक्मनुस ह्यांनी सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन ह्यांना क्लबच्या व्यवस्थापक पदावरून हाकालण्याचा प्रयत्न केला. ह्याला प्रत्युतर म्हणून क्लब व्यवस्थापनाने गुंतवणुकदारांना ह्या दोघांचे समभाग विकत घेण्यास सांगितले आणि ह्या आयरिश माणसांचे बहुमत मोडित काढ्ण्याचा प्रयत्न केला. +२००५ मध्ये मालकम ग्लेझर ह्यांनी मॅग्नियर आणि मॅक्मनुस ह्यांचे २८.७% समभाग विकत घेतले आणि रेड फुटबॉल ह्या संस्थे मार्फत एका उच्च पतीच्या स्वीकार बोली मार्फत क्लब विकत घेतला. ह्यावेळेस क्लबची किंमत £८०० दशलक्ष म्हणजेच $१.५ अब्ज इतकी होती. जुलै २००६ मध्ये क्लबने £६६० दशलक्ष कर्ज परतफेड केल्याचे जाहीर केले, ज्यामुळे क्लबच्या वार्षिक व्याजात ३०% घट होऊन £६२ दशलक्ष झाला. जानेवारी २०१० मध्ये क्लबचे कर्ज £७१६.५ दशलक्ष होते म्हणुनच क्लबने £५०४ दशलक्ष ($१.१७ अब्ज) बॉन्ड इशु विकुन क्लबला तारण्याच प्रयत्न केला. ह्यामुळे त्यांना जागतिक बँकां कडून घेललेल्या बहुत्तंश (£५०९ दशलक्ष) कर्जाची परतफेड करता आली. ह्या बॉन्ड वरिल वार्षिक व्याज दर- जे १ फेब्रुवारि २०१७ला पूर्ण होत आहेत - £४५ दशलक्ष आहे. क्लब वरिल कर्जा मुळे क्लबच्या चाहत्यांनी २५ जानेवारी २०१०ला ओल्ड ट्रॅफोर्ड आणि क्लबच्या सराव मैदाना सम्प्र निदर्शने केली. चाहत्यांच्या एका वर्गाने सामना बघण्यास जाणाऱ्या चाहत्यांना हिरव्या आणि सोनेरि रंगांचे कपडे घालण्यास प्रव्रुत्त केले. हे रंग न्युटन हिथचे आहेते.३० जानेवारीला आलेल्या एका अहवाला नुसार मॅंचेस्टर युनायटेडस् सपोर्टर्स ट्रस्टने क्लबच्या श्रीमंत्त चाहत्यांशी बैठक बोलवुन, ग्लेझर्स कडून क्लब विकत घेण्या संबंधी बोलणी झाली. +इ.स २० जानेवारी २०१७ अधिकृत संकेतस्थळ. +मॅन्चेस्टर कप हे मॅन्चेस्टर युनायटेडचे पहिले जेतेपद होय. १८८६ साली क्लबने न्युटन हीथ या नावा खाली हे जेतेपद जिंकले. क्लबने पहिले लीग जेतेपद १९०८ साली जिंकले तर त्याच्या पुढिलच वर्षी फ.ए कपच्या पहिल्या जेतेपदाचा मान पटकावला. १९९० च्या दशकात क्लबने सर्वाधिक जेतेपदे पटकावली ; ५ प्रिमीयर लीग, ४ फ.ए कप, १ लीग कप, ५ चॅरिटी शील्ड (एकात संयुक्त जेतेपद), १ युएफा चॅंपियन्स लीग, १ युएफा कप विनर्स कप, १ इंटरकॉंटिनेंटल कप. +सर्वाधिक प्रथम दर्जाची जेतेपदे (२०), सर्वाधिक फ.ए कप (१२), सर्वाधिक फ.ए कप अंतिम फेरिलील सहभाग (१८) अशा एका हुन एक मानांची नोंद क्लबच्या नावावर आहे. सर्वाधिक २४ पैकि १३ प्रिमीयर लीग जेतेपदे पटकावण्याचा मान देखिल मॅन्चेस्टर युनायटेडचाच आहे. १९६८ रोजी युरोपियन कप जिंकुन युरोपियन स्तरा वरिल जेतेपद पटकावणारा पहिला ईंग्लश क्लब देखिल मॅन्चेस्टर युनायटेडच होता. २०११ चे कम्युनिटी शील्डचे जेतेपद क्लबचे सर्वाधिक अलिकडचे जेतेपद. +युएफा युरोपा लीग हे एअकमेव जेतेपद क्लबने आतापऱ्यंतच्या इतिहासात कधीच पटकावले नाहि परंतु १९८४-८५ साली झलेल्या स्पर्धेते आणि १९६४-६५ साली ह्या स्पर्धेची पूर्वप्रवर्तक स्पर्धा "इंटर सिटीज् फेयर्स" कप ह्या स्पर्धेते उपांत्यपूर्व फेरि पर्यंत क्लबने मजल मारली आहे. +लीग +कप +१९०८-०९, १९४७-४८, १९६२-६३, १९७६-७८, १९८२-८३, १९८४-८५, १९८९-९०, १९९३-९४, १९९५-९६, १९९८-९९, २००३-०४, २०१५-१६ +साचा:BBC Football Info +साचा:प्रिमियर लीग फुटबॉल इंग्लंड हंगाम +साचा:युएफा चॅंपियन्स लीग २००७-०८ + +एजॅक्स • +आर्सेनल • +बार्सेलोना • +बायर लिवरकुसेन • +बायर्न म्युनिक• +बोरूस्सीया डोर्टमुंड • +पी.एस.व्ही. एंडोवन • +इंटर मिलान • +युव्हेन्टस• +लिव्हरपूल • +मँचेस्टर युनायटेड • +ए.सी. मिलान • +लिऑन • +मार्सेली• +पॅरीस सेंट-जर्मन • +एफ.सी. पोर्टो • +रेआल माद्रिद • +व्हॅलेन्सिया diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10250.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0917794a55868a187b7353713bba581cfb2de942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10250.txt @@ -0,0 +1,72 @@ + +(न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने) +मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. हा इंग्लंडमधील मॅंचेस्टर या शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड या ठिकाणी असलेला व्यावसाइक फुटबॉल संघ आहे.१८७८ मधे न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने स्थापित झाला,१९०२ मधे या संधाने मॅंचेस्टर युनायटेड असे नामांतरण करून हा संघ १९१० रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड येथे स्थलांतरित झाला. +म्मूनिच विमान अपघाताच्या १० वर्षांनंतर, १९६८ रोजी सर मॅट बस्बी यांचा व्यवस्थअपनाखाली यूरोपियन कप जीकणारा मॅंचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश संघ बनला. नोव्हेंबर १९८६ला व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर २६ प्रमुख विजेतेपद मिळवल्यामुळे सर ॲलेक्स फर्ग्युसन हे संधाचे सर्वोत्तम व्यवस्थापक आहेत. +१९९८/९९ या एकाच वर्षी एफ.ए. प्रीमियर लीग, एफ. ए. चषक व यूएफा चॅम्पियनस लीग जिंकल्यमूळे तिहेरी विजेतेपद मिळवलेला हा ऐक अद्वितिय संघ बनला. १८ एफ.ए. प्रीमियर लीग कप, ४ लीग कप आणि ११ फ.ए. कप जिंकल्यामूळे इंग्लिश फुटबॉल इतिहासातील लिव्हरपूल बरोबरचा हा एक अद्वितीय क्लब आहे. +गेल्या दशकातील कामगीरी मुळे तसेच इंग्लिश फुटबॉलला असलेले वलय यामुळे हा क्लब जगातील सर्वाधिक श्रीमंत व सर्वाधिक चाहते असणारा क्लब बनला आहे[१]. याचे जगभर ६० कोटी पेक्षाही अधिक चाहते असून, अशिया खंडातील कित्येक देशात या क्लबचा प्रभाव आहे. या क्लबची मालमता £१.१९ अब्ज इतकी असल्यमुळे हा जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब आहे. +हा क्लब १८७८ मध्ये न्यूटन हीथ एल अँड वाय आर एफ.सी. म्हणून स्थापन झाला. प्रामुख्याने याचे सदस्य लॅंकेशायर रेल्वे डेपोचे कामगार होते. काही काळानंतर क्लबने १८९२ मध्ये फुटबॉल लीगमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान क्लबला आर्थिक नुकसान झाले व कोर्टाद्वारे क्लब बंद पाडण्यात आला. त्याच वेळेस क्लबला लक्षाधीश जॉन डेव्हिस याच्याकडून भरघोस मदत मिळाली व क्लब तरला. त्यामुळे श्री जॉन डेव्हिस हे क्लबचे आद्य मालक मानले जातात. क्लबने नव्याने सुरुवात करण्यात यावी असे ठरले व २६ एप्रिल १९०२ला मँचेस्टर युनायटेड असे नामकरण करण्यात आले. यावेळी लाल व पांढरे हे क्लबचे अधिकृत रंग म्हणून निवडण्यात आले. +या दरम्यान क्लब अजूनही तळातील लीगमध्ये खेळत होता व पहिल्या दर्ज्याच्या लीगमध्ये बढती मिळवणे हे क्लबचे पहिले लक्ष्य होते. क्लबने अनेक नवीन फुटबॉलपटूंशी भरघोस रक्कम देउन करार केला व त्याचा परिणाम १९०४ मध्ये दिसला. क्लब लीग मध्ये तिसऱ्या स्थानावर आला. १९०६ मध्ये क्लबने द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये दुसरा क्रमांक मिळवला व प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश केला. १९०८ मध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबने पहिल्यांदा प्रीमियर लीग जिंकली. पुढील हंगामाची सुरुवात त्याने चॅरिटी शील्डच्या विजयाने तर शेवट फ.ए. कप विजयाने केला. मँचेस्टर युनायटेडने प्रथम दर्जाची लीग दुसऱ्यांदा १९११ साली जिंकली परंतु १९१२ मध्ये क्लबचे सचिव मॅग्नालने रामराम ठोकला आणि तो मँचेस्टर युनायटेडचा पट्टीच्या प्रतीस्पर्धी मँचेस्टर सिटी याचा पदभार सांभाळण्यास गेला. +प्रथम महायुद्धाच्या नंतर जेव्हा फुटबॉलचा पुन्हारंभ झाला तेव्हा मँचेस्टर युनायटेडचा द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये फेकला गेला, १९२५ पऱ्यंत प्रथम दर्जाच्या लीगमध्ये पुनःप्रवेश मिळवेपर्यंत हा क्लब द्वितीय दर्जाच्या लीगमध्येच खेळत होता. तो परत १९३१ रोजी द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये गेला. १९३४ मध्ये मात्र आजतगायतचा नीचांक म्हणजेच २० पर्यत खाली घसरला. क्लबच्या प्रमुख उपकारकर्ता जे.एच. डेव्हिस यांचा मृत्युनंतर क्लबचा आर्थिक डोलारा घसरला आणि क्लब जवळ जवळ कर्जबाजारी झाला. परंतु जेम्स.डब्ल्यु. गिब्सन यांनी £२,००० गुंतवून क्लबचा अधिभार सांभाळला. १९३८-३९चा हंगाम हा द्वितीय महायुद्धा आधीचा शेवटचा हंगाम होता. ह्या हंगामात मॅन युने चौदावे स्थान पटकावले. +१९४५ ते १९६९ हा क्लबच्या इतिहासात बस्बी कालखंड (द बस्बी इयर्स) असे म्हणले जाते. १९४५ मध्ये मॅट बस्बी यांची क्लबचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली. त्यांनी न भूतो न भविष्यति अशाप्रकारे संघनिवडीची सूत्रे, इतर क्लबांशी खेळाडूंचे आदानप्रदान ही सुत्रे आपल्याकडे ठेवली. बस्बी प्रशिक्षणादरम्यान मैदानावर हजर असे. बस्बीच्या अश्या काही नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे काही वर्षातच क्लबला पुन्हा एकदा बरे दिवस पुन्हा चालू झाले. क्लबने १९४७,४८ व ४९ मध्ये सलग तीन वर्षे प्रथम दर्जाच्या लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले व १९४८ मध्ये एफ.ए. कपचे विजेतेपद मिळवले. १९५२ मध्ये आपल्या अस्तित्वाच्या ४१व्या वर्षात अखेर क्लबने लीगचे विजेतेपद मिळवले. १९५६ मध्ये एकापाठोपाठ विजेतेपद मिळवणाऱ्या संघास प्रसार माध्यमांनी बस्बी बेब्स असे टोपण नाव ठेवले कारण त्यांचे सरासरी वय २२ होते (बेब्स ह्मणजे तरुण मुली). हे सर बस्बी यांचा तरुण खेळाडूंवरील विश्वासाचे द्योतक होते. फुटबॉल असोसिएशनची आडकाठी असतानाही १९५७ मध्ये युरोपियन कप खेळणारा पहिला इंग्लिश संघ ठरला. फुटबॉल असोसिएशने आदल्या वर्षी चेल्सी क्लबला या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता. या स्पर्धेत ते उपांत्य फेरीत पोहोचले जेथे त्यांचा रेआल माद्रिदकडून त्याने पराभव पत्करला. पण त्यांचा उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी बेल्जियन विजेता क्लब आंदरलेच याला १०-० ह्या फरकाने पराभूत केले जो त्यांचा आजवरचा युरोपियन स्पर्धेतील सगळ्यात मोठा विजय आहे. +याच सुमारास मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटनेला सामोरा गेला. ६ फेब्रुवारी १९५८ रोजी रेड स्टार बेल्ग्रेड यांचा वरील उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर परतीचा प्रवासावेळी क्लबचे खेळाडु, अधिकारी आणि पत्रकार यांना घेउन जाणारऱ्या विमानाचा म्युनिच येथुन इंधन भरती केल्यानंतर उड्डाण करताना अपघात झाला. या दुर्घटनेत २३ लोकांचा बळी गेला ज्यात जॉफ बेंट, रॉजर ब्यार्ने, एडी कोलमन, डंकन एडवर्ड्स, मार्क जोन्स, डेविड पेग, टॉमी टेलर आणि बिली व्हेलन हे आठ खेळाड मृत्युमुखी पडले तर इतर अनेक खेळाडू जखमी झाले. +राखीव संघाचे व्यवस्थापक जिमी मर्फी यांनी क्लबची सुत्रे हाती घेतली आणि क्लब फ.ए. कपच्या अंतिम फेरीत पोचला. येथे त्याला बॅल्ट्न वॉडरर्सकडून हार पत्करवी लागली. क्लबची शोककथा लक्षात घेऊन युएफाने त्यांना लीग विजेते वॉलवरहॉंप्टन वॉडरर्स यांचा समवेत १९५८-५९चा युरोपियन कप खेळण्यास बोलावले. फ.एच्या परवानगी नंतरही क्लबच्या अपात्रतेमुळे फुट्बॉल लीगने त्यांना लीग स्पर्धेत भाग घेण्यस नकार दिला. बस्बी यांनी ६० च्या दशकात डेनिस लॉ व पॅट क्रेरॅंड या सारख्या खेळाडूंना संघात बोलावून आणि जॉर्ज बेस्टयांसारख्या तरुण खेळाडूंच्या पिढीस बरोबर घेऊन संघाची पुनर्बांधणी केली आणि १९६३चा फ.ए कप जिंकला.त्यानंतरच्या हंगामात त्यांनी लीगमधे दुसरे स्थान पटकावले आणि १९६५ व १९६७ च्या हंगामात लीगचे विजेतेपद पटकावले. ६० चे दशक हे इंग्लिश फुटबॉलमध्ये मॅंचेस्टरचे ठरले व यामुळेच बऱ्याच अंशी इंग्लिश फुटबॉलला पण चांगले दिवस मिळाले. इंग्लंडने १९६६ मध्ये विश्वकरंडक जिंकला, या विश्वविजेत्या संघातील अनेक जण मॅंचेस्टरचे खेळाडू होते. १९६८ यावर्षी क्लबने युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश फुटबॉल क्लब बनण्याचा मान पटकावला. बेनफिकाला ४-१ असे हरवून मॅंचेस्टर युरोपियन कप विजेता झाला. या संघात युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर-बॉबी चालटन, डेनीस लॉ, जॉर्ज बेस्ट ह्या सारख्या खेळाडूंचा समावेश होता.१९६९ मध्ये २४ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर बस्बी यांनी व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला व मॅंचेस्टरला सुवर्णकाळ देण्याऱ्या बस्बी कालखंडाचा विराम झाला. क्लबचे व्यवस्थापन राखीव संघाचे व्यवस्थापक विल्फ मॅकगिनीस ह्यांचा कडे देण्यात आले. +१९६९-७० मोसमातील आठवे स्थान आणि १९७०-७१ च्या मोसमाची खराब झालेली सुरुवात ह्यामुळे बस्बी यांना पुन्हा आमंत्रण देण्यात आले व काही काळ त्यांनी पुन्हा व्यवस्थापक म्हणून काम केले, परंतु यावेळेस त्यांनी क्लबला कायमचा रामराम ठोकला.जुन १९७१ मध्ये फ्रॅंक ओफारेल यांची व्यवस्थअपक म्हणून नेमणूक करण्यात आली पण ते फक्त १८ महिने कार्यभार सांभाळू शकले आणि डिसेंबर १९७२ मध्ये त्यांची जागा टॉमी डॉकर्थी यांनी घेतली. डॉकर्थी यांनी क्लबला द्वितीय दर्जाच्या लीग मधे जाण्यापासून वाचवले पण पुढिल मोसमत क्लब द्वितीय दर्जाच्या लीग मधे फेकला गेला यात भरीस भर म्हणून क्लबचे तीनही महान खेळाडू बेस्ट, चार्लटन व लॉ यांनीदेखील क्लबला रामराम ठोकला. ७३-७४ च्या मोसमात लॉ ने मॅंचेस्टर सिटी संघाकडून खेळताना युनायटेड विरुद्ध गोल केला व मॅंचेस्टरला लीगमधील अधोगती( रेलीगेशनचा) सामना करावा लागला. प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात क्लब यशस्वि ठरला आणि १९७६ च्या फ. ए. कपच्या अंतिम फेरितही पोहोचला परंतु अंतिम फेरित तो साउद्मप्टनकदून १-० ह्या फरकाने हरला. १९७७ मध्ये क्लब पुन्हा अंतिम फेरित पोहोचल आणि ह्या वेलेस लीव्हर्पूलला २-१ ने हरवून अंतिम फेरित जिंकला.फिजीओथेरपीस्टच्या पत्नी बरोबर असलेल्या प्रेमसंबंधांमुळे त्याला व्यवस्थापकाचे पद सोडावेलागले. +डेव सेक्स्टन ह्यांनी १९७७ च्या उन्हाळ्यात व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला.जोइ जॉर्डन, गॅर्डन मॅक् क्विन, गॉरी बेली आणि रे विल्किंस ह्या सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना क्लब मधे आणूनही उत्तम निकाल देण्यास संघ अपयशी ठरला, क्लबने १९७९-८० च्या मोसमात लीग मधे दुसरे स्थान पटकावले आनणि १९७९ च्या फ.ए. कप अंतिम फेरित आरस्नेल कडून ३-२ अशी हार पत्करली. डेव सेक्स्टन यांचा मार्गदर्शनाखाली शेवटचे सात सामने जिंकुनही त्यांना व्यवस्थापक पदावरून काढले गेले. +१९८१ मध्ये रॉय अटकिनसन यांची नेमणूक व्यवस्थापक पदावर नेमणुक झाली. लगेचच रॉय अटकिनसन यांनी खेळाडू बदनलीचा ब्रिटिश विक्रम मोडित काढला आणि ब्रायन रॅबसन या खेळाडूला वेस्ट ब्रुमविच अलबियॉन कडून विकत घेतले. +अ‍ॅटकिनसन यांच्या सुमार कामगीरीमुळे हकालपट्टी झाल्यानंतर ॲलेक्स फर्ग्युसन यांची नियुक्ती झाली व संघाला घवघवीत नाही तरी अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढले. पुढील वर्षीच १९८८ मध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत युनायटेडने प्रगती केली मात्र पुढिल वर्षीचा मोसमात युनायटेड परत ११व्या स्थानावर फेकला गेला.फर्ग्युसन देखिल हकालपट्टीच्या मार्गावर होते, परंतु १९९० च्या फ.ए.कपच्या अंतिम फेरितील क्रिस्टल पॅलेसच्या विजयाने(३-३ पूर्ण वेळेत)फर्ग्युसन बचावला असे सांगण्यात येते.पुढिल मोसमात क्लबने प्रथमव कप विनर्स कपच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि युरोपियन कप विजेते रेड स्टार बेलग्रेड यांना ओल्ड ट्रॅफरड येथे १-० ने हरवून १९९१ चे युएफा सुपर कपचे विजेतेपद पटकावले. त्यानंतरव्या लगेचच्या मोसमात क्लबने लीग कपव्या अंतीम फेरित दाखल झाला आणि एव्हढेच नाही तर नॉटिंघम फॉरेस्ट १-० ने हरवून विजेतेपदही पटकावले.१९९३ मधे क्लबने १९६७ नंतर प्रथमच लीगचे विजेतेपद पटकावले आणि पुढिल वर्षी लीग विजेतेपदा बरोबर फ.ए. कप जिंकुन क्लबच्या इतिहसात पहिल्यांदा दुहेरी विजेतेपद मिळवण्याची कामगिरी बजावली. +१९९२ मध्ये एरिक कॅंटोनाचे क्लबमध्ये आगमन झाले, कॅंटोना क्लबसाठी चांगलाच फलदायी ठरला. तसेच पॉल इन्स, डेनिस अरविन, पीटर श्मायकेल या सारख्या खेळांडूनी युनायटेडच्या यशात मोठा वाटा दिला. क्लबच्या ज्युनिअर संघाकडील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले. डेव्हिड बेकहॅम, पॉल स्कोल्स, गॅरी नेव्हिल, फिल नेव्हिल इत्यादी. या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात चांगली कामगीरी केली व इंग्लडच्या संघाला दरारा मिळवून दिला. १९९५ ९६ च्या मोसमात भरीव कामगीरी करत एफ्.ए.कप व लीगचे दुहेरी विजेते पद मिळवले. एरिक कॅंटोनाने १९९६-९७ च्या मोसमात निवृती जाहीर केली त्याच वर्षी ९७ची लीग युनायटेडने जिंकली व ९८ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले. +१९९८-९९चा मोसम युनायटेडसाठी भलताच यशस्वि ठरला. क्लबने प्रिमीयर लीग, फ.एअ. कप आणि युएफा चॅम्पियन्स लीग जिंकुन तिहेरी विजेतेपद मिळवले आणि इंग्लिश क्लब फुटबॉल मध्ये इतिहास घदवला.१९९९ च्या युएफा चॅम्पियन्स लीग मध्ये इंजुरि टाइम मध्ये १-० असे हरत असतान टेडि शेरिंघम आणि ओले गुनर सोल्कयार यांनी अंतीम क्षणी गोल मारून बायर्न म्युनिचवर नाट्यमय विजय मिळवला.हा सामना आजवरच्या सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये गणला जातो[३]. या मोसमात युनायटेडचा संघ कित्येक वेळा पिछाडीवरून येत जिंकला होता व त्यासाठी मॅंचेस्टरच्या खेळाडूंनी दाखवलेली मैदानावरील विजीगीषु वृती ही आजही फुटबॉल जगतात स्मरणीय आहे.क्लबने पालमिरेसया संघाल टोकियो येथे १-० ने हरवुन इटरकॉन्टिनेनटल कपवे विजेतेपदही मिळवले.फर्ग्युसन यांना त्यांचा फुटबॉल मधील भरिव कामगिरी बद्दल सरहि पदवी बाहाल करण्यात आली. +सन २००० मधे, क्लबने ब्राझिल येथे झालेल्या पहिल्याच फिफा क्लब वर्ल्ड कप मधे भाग घेतेला आणि १९९९-२०००,२०००-०१ च्या लीग कपचे विजेतेपद मिळवले. संघाला २००१-०२ च्या मोसमात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले मात्र २००२-०३ च्या मोसमात संघाने लीगचे पुन्हः विजेतेपद पटकावले. मिलेनीयम मैदन कार्डिफ येथे मिलवॉलला ३-० ने मात देउन २००३-०४ च्या फ.ए. कपचे विजेतेपद मिळवले.मॅंचेस्टर युनायटेड दशक भरात पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची प्रथम फेरी पार करू शकला नाही परंतु लीग मधे द्वितीय स्थान आणि २००६ च्या फुटबॉल लीग कप मधील विगन अ‍ॅथलेटिक् वरिल विजयाने मोसमावी सांगता झाली. क्लबने २००६-०७ आणि २००७-०८ च्या मोसमात पुन्हा लीग विजेतेपद पटकावले आणि २००८ च्या लुझनिकी स्टेडियम मॉस्को येथे झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीग अंतिम फेरित चेल्सीला पेनल्टित ६-५ ने हरवुन युरोपिय दुहेरि विजेतेपद पटकावले. याच मॅच मधे रायन गिग्सने ७५९ वी मॅच खेळत क्लबचा सर्वाधिक अपियर्नसचा बॉबी वालटन यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. २००८ च्या डिसेंबर महिन्यात क्लबने फिफा क्लब वर्ड कप, २००८-०९ फुटबॉल लीग कप आणि सलग तिसरी प्रिमियर लीग पटकावली. याच वर्षी रेड डेवील्स सलग दुसऱ्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरित दाखल झाले. परंतु एकतरफि झालेल्या ह्या सामन्यात क्लबला बार्सेलोनाकडुन २-० ने पराभव पत्करावा लागला. याच उन्हाळ्यात, क्लबचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डोला £८० दशलक्ष ह्या किंमतिस रेआल मद्रिद क्लबला विकण्यात आले, त्याचबरोबर कार्लोस तेवेझ हा खेळादुही क्लबचे पट्टिचे प्रतिस्पर्धी मॅंचेस्टर सिटी यांचा संघात सामिल झाला.२०१० चे साल क्लब साठी बरे नव्हते. लीग कपच्या अंतिम फेरितील अ‍ॅस्टन व्हिला वरिल विजय सोडता क्लबला बाकी कोणतेहि विजेतेपद पटकावता आले नाही. +संघाचे चिन्ह मँचेस्टर नगरपालिकेच्या मानचिन्हाचरून घेण्यात आले आहे,परंतु त्यातील आता फक्त पूर्ण उघडलेल्या शिडाचे जहाजच बाकी आहे. क्लबच्या चिंन्हातील राक्षस हा क्लबच्या टोपण नाव "रेड डेवील्स" ह्या ह्यातून घेण्यात आला. १९६० च्या दर्म्यान क्लबचे कार्यक्रमांमधे तर १९७० च्या दर्म्यान क्लबच्या चिंन्हात ह्याचा समावेश करण्यात आला. परंतु क्लबच्या शर्टावर मात्र त्याचा समावेश १९७१ मधे करण्यात आला. +१८९२ मधे काढण्यात आलेल्या फोटोत असे मानण्यात येते की खेळाडुंनी लाल-पांढरा शर्ट आणि निळी पॅंट घातली आहे. १८९४-९६ मध्ये खेळाडू हिरवा आणि सोनेरी रंगाचा गणवेश घालत असत. तदनंतर १८९६ व्या मोसमात पांढरा शर्ट आणि निळी पॅंट जर्सी म्हणून वापरण्यात आली. जेव्हा क्लबचे मॅंचेस्टर युनायटेड असे नाम करणकरण्यात आले तेव्हापासून लाल रंगाचा शर्ट, पांढरी पॅंट आणि काळे मोजे अशीच होम जर्सी मुख्यतः वापरण्यात येते. १९२२ च्या मोसमा पर्यंत क्लबच्य जर्सीत फार कमी बदल करण्यात आले परंतु त्या नंतर १९२७ च्या मोसमा पर्यंत पांढऱ्या जर्सीवर गडद लाल रंगाचा 'V' आकाराचा पट्टा होता, १९०९ च्या फ.ए. कप मधे घालण्यात आलेल्या जर्सीशी ह्या जर्सीचे खूप साधर्म्य होते. +न्युटन हिथ सुरुवातीच्या काळात नोर्थ रोड वरिल एअका मैदानात खेळत असे परंतु फुटबॉल लीग मधे प्रवेश करळ्याची इछा असलेल्या क्लबच्या अधिकाऱ्यांना ही सोय अपुरी वाटत असे.ह्या मैदानत १८८७ मधे काही सुधारणा करण्यात आल्या. न्युटन हिथने १८९१ मध्ये किमान आर्थिक ठेवीचा वापर करून दोन ग्रॅन्ड स्टॅन्ड विकत घेतले.नॉर्थ रोड मधे झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांची प्रेक्षकांची उपस्थिती गणली जात नसे पण सर्वाधिक लेखी उपस्थिती ही ४ मार्च १८९३ मधे संदरलॅन्डविरुद्ध झालेल्या पथम दर्जाच्या सामन्या दरम्यान १५,००० एव्हढी होती. साधारण एव्हढिच उपस्थिती गॉरटन व्हिला दरम्यानच्या ५ सप्टेंबर १८८९ सामन्यात देखिल होती. +जुन १८९३ मध्ये, नोर्थ रोडच्या मालकांनी क्लबला नोर्थ रोडचे मैदान सोडण्यास सांगितले,मॅन्चेस्टरचे डिन आणि कॅनन यांचा मते प्रेक्षकांना मैदानात येन्यासाठी पैसे देण्यास भाग पाडणे अयोग्य होते, क्लबचे सेक्रेटरी ए.एच. अ‍ॅलबट यांनी क्लेटन येथील बँक स्ट्रिट मैदान वापरासाठि मिळवले. सुरुवातिस तेथे बसण्यातठी कोणतेही स्टॅन्ड नव्हते, पण १९९३-९४ च्या मोसमा पऱ्यंत २ स्टॅन्ड बसवण्यात आले, एक मैदानच्या एका बाजुस संपूर्ण मैदानच्या लांबी एव्हढा तर दुसरा गोलच्या मागे 'ब्रॅडफॉर्ड एन्ड' येथे ठेवण्यात आला. ब्रॅडफॉर्ड एन्डच्या समोरच्या बाजुस म्हणजेच 'क्लेटन एन्ड' येथे मैदान बांधण्यात आले. बँक स्ट्रिट येथील न्युटन हिथ ह्या नावाते क्लबची पहिली मॅच १ सप्टेंबर १८९३ रोजी झाली, ज्यावेळेस १०,००० लोकांनी अ‍ॅल्फ फारमनला ३-२ विजयात हॅट्रिक मारताना पहिले. बाकिचे स्टॅन्ड ३ आठवड्या नंतरच्या नॉटिंघम फॉरेस्टच्या सामन्यासाठि पूर्ण करण्यात आले.ऑक्टोबर १८९५ मधे, मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्या आधी क्लबने बॉटन रगबी लीग क्लब कडून २,००० आसन क्षमतेचा स्टॅन्ड विकत घेतला आणि अजून एक स्टॅन्ड 'रिजर्व साइड'(मैदानातील भाग) येथे ठेवण्यात आला. परंतु हवामाना मुळे मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्याची हजेरी १२,००० एव्हढिच होती. +१९०२ मध्ये जेव्हा बँक स्ट्रिट येथील मैदान तातपुर्ते बंद करण्यात आले तेव्हा, क्लब कप्तान हॅरि स्टॅफोर्ड याने क्लबचा ब्रिस्टॉल सिटी विरुद्धचा पुढिल सामना आणि हारपुर्ह्ये येथील तातपुर्त्या मैदानासाठी पुरतील एव्हढे पैसे गोळा केले.क्लबमधिल आर्थिक गुंतवणुकिनंतर, नवीन अध्यक्ष जे.एच.डेव्हिस यांनी £५०० देवुन १,००० आसन क्षमतेचा नवा स्टॅन्ड उभारला. चार वर्षातच, संपूर्ण मैदानाची आसनक्षमता ५०,००० एव्हढी झाली होती आणि संपूर्ण मैदानास छत होते, त्यातिल काही लोक बघण्या साठीच्या सज्जातुन सामना बघु शकत असत. +मॅन्चेस्टर युनायटेडच्या पहिला लीग चषक आणि एक वर्षा नंतर जिंकलेला पहिला फ.ए. कप मुळे बँक स्ट्रिट येथील मैदान डेव्हिस ह्यांचा महत्त्वाकांक्षेस योग्य नव्हते. फेब्रुवारी १९०९, पहिल्या फ.ए. कपच्या ६ आठवडे आधी ओल्ड ट्रॅफोर्ड हे मॅन्चेस्टर युनायटेडचे अधिक्रुत मैदान म्हणून ठरवण्यात आले.ओल्ड ट्रॅफोर्ड येथील जागा £६०,००० विकत घेतल्यानंतर वास्तुविशारद आर्चिबाल्ड लेट्च ह्यांना £३०,००० नवीन मैदान बांधण्यासाठी एव्हढा जमाखर्च देण्यात आला. मुळ व्यवस्थेनुसार मैदानाची आसनक्षमता १००,००० एवढी ठरवण्यात आली परंतु आर्थिक अडचणींमुळे आसनक्षमता ७७,००० एवढी करण्यात आली.मेसर्स ब्रामेल्ड आणि स्मिथस ऑफ मॅन्चेस्टर यांनी हे मैदान बांधले. मैदानातील विक्रमी हजेरीची नोंद २५ मार्च १९३९ रोजी फ.ए.कपच्या उपांत्यपूर्व फेरितील वॉलवरहॅप्टन वॉन्डरर्स विरुद्ध ग्रिम्सबी टाउन ह्या सामन्यात ७६,९६२ एवढी झाली. +द्वितीय महायुद्धातील बॉम्बफेकित मैदानाचा बराचसा भाग नश्ट झाला, साउथ स्टॅन्ड मधील सेन्ट्रल टनेलसोडता उरवरित भाग नश्ट झाला होता.द्वितीय महायुद्धा पश्चात 'वॉर डॅमेज कमिशनने' क्लबला नुकसानभरपाइ म्हणून £२२,२७८ दिले. मैदानाची दुरुस्ती चालु असताना क्लबचे यजमान सामने मॅन्चेस्टर सिटीचे मैदान 'मेन रोड' येथे खेळवण्यात आले. मॅन्चेस्टर युनायटेडला प्रतिवर्ष £५,००० एव्हढा आकार भरावा लागत असे. त्यानंतरच्या सुधारणांमधे छप्पर लावण्याचे काम झाले, प्रथम 'स्ट्रिटफोर्ड एन्ड' नंतर नॉर्थ आणि साउथ एन्डला छप्पर लावण्यात आले. छप्पर स्तंभांच्या आधारे बसवण्यात आले ज्याचामुळे प्रेक्षकांना सामना बघताना त्रास होत असे. ह्या स्तंभांची जागा कंसाक्रुती(कॅन्टिलीव्हर)रचनेने घेतली. कंसाक्रुती छप्पर सर्वात शेवटी स्ट्रिटफोर्ड एन्डला बसवण्यात आले जे १९९३-९४ व्या मोसमासठी पूर्ण करण्यात आले.२५ मार्च १९५७ रोजी सर्वप्रथम क्रुत्रिम प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला.१८० फुट (५५ मी) उंचीचे ४ बांधण्यासाठी प्रत्येकी £४०,००० एव्हढा खर्च आला.प्रत्येक प्रकाशझोतात ५४ वैयक्तिक दिव्यांचा वापर करण्यात आला. १९८७ मधे हे प्रकाशझोत काढून टाकण्यात आले आणि प्रत्येक स्टॅन्डच्या छपरामधे दिव्यांच्या रोशणाइची सोय करण्यात आली जी आजही कार्यरत आहे. +टेलर रिपोर्टच्या तरतुदिंनुसार 'ऑल सिटर स्टेडियमची' गरज होती. त्यामुळे मैदानाची आसनक्षमता १९९३ मधे ४४,००० एव्हढिच राहिली.१९९५ मधे नॉर्थ स्टॅन्डची पुनर्बांधणी करून तीन स्तरिय स्टॅन्डमधे रूपांतर करण्यात आले त्यामुळे मैदानाची आसनक्षमता ५५,००० एव्हढी झाली. १९९८-९९ च्या शेवटा पर्यंत इस्ट आणि वेस्ट स्टॅन्ड मधे दुसऱ्या स्तर बांधण्यात आला ज्या मुळे मैदानाची आसनक्षमता ६७,००० पर्यंत वाढली आणि जुलै २००५ ते मार्च २००६ दर्म्यान उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पुर्व भागात ८,००० खुर्च्यांचा समावेश करण्यात आला.ह्या भागाचा प्रथम वापर २६ मार्च २००६ला करण्यात आला जेच्हा हजेरि ६९,०७० एव्हढि होती जो एक प्रिमीयर लीग विक्रम होता, विक्रमात हळूहळू वाढ होत तो सर्व कालीन श्रेश्ठ ७६,०९८ पऱ्यंत पोहोचला जेव्हा मॅन्चेस्टर युनायटेडने बॅकबर्न रोव्हर्सचा ३१ मार्च २००७ला ४-१ ह्या फरकाने पराभव केला.ह्या वेळेस (०.१५ टक्के खुर्च्या) म्हणजेच ७६,२१२ पैकी ११४ खुर्च्या रिकाम्या होत्या.२००९ च्या खुर्च्यांच्या अधिक्रुतीकरणामुळे आसनक्षमता २५५ ने कमी होऊन ७५,९५७ एव्हढी झाली. +मॅन्चेस्टर युनायटेड हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. क्लबची यजमान सामन्यां मधील सरासरि उपस्तिथी युरोपखंडात सर्वाधिक आहे. किमान २४ देशातील २००हून अधिक अधिक्रुतरित्या मान्यता मिळालेल्या मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टर्स क्लबच्या शाखांमधे मॅन्चेस्टर युनायटेडचा चाहता वर्ग विखुरलेला आहे. ह्या चाहत्या वर्गाचा फायदा मॅन्चेस्टर युनायटेड प्रतिवषी होणाऱ्या अंतरराष्ट्रिय उन्हाळी दौऱ्यांतुन घेतो. फडणविशी पेढी खेळ उद्योग सल्लागार डेलोइट ह्यांचा भाकिता प्रमाणे मॅन्चेस्टर युनायटेडचे जगभरात ७५ दशलक्ष चाहते आहेत, त्याचप्रमाणे इतर भाकितांप्रमाणे हाच आकडा ३३३ दशलक्षच्या घरात जातो.चाहता वर्गाचे प्रतिनीधित्व दोन स्वतंत्र संस्थांमार्फत होते; इंडिपेन्डंट मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस असोसिएशन,एम.युफ.सी फॅन्स फोरम मार्फत क्लबशी सलोख्याचे संबंध रागुन आहेते आणि मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस ट्रस्ट. २००५ मधे ग्लेझर कुटंबाकडे क्लब हस्तांतरित झाल्या नंतर क्लबच्या एका चाहत्या चर्गाने फ.सी.युनायटेड ओफ मॅन्चेस्टर ह्या फुटिर क्लबची स्थापना केली.ओल्ड ट्रॅफर्डचा पश्चिम स्टॅन्ड -"द स्टिटफोर्ड एन्ड"- हा क्लबच्या निस्सिम चाहत्यांचा परंपारिक भाग मानला जातो. +मॅंचेस्टर युनायटेडच्या सध्याच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांमधे लिव्हरपूल एफ.सी., मॅंस्टर सिटी, लीडस युनायटेड यांचा समावेश होतो. मॅंचेस्टर युनायटेड वि. लिव्हरपूल हा सामना इंग्लिश फुटबॉलमधील सर्वात अटीतटीच्या सामन्यांमध्ये गणला जातो. रायन गिग्जच्या मते हा सामना म्हणजे "इंग्लिश फुटबॉल मधील सर्वाधिक लोकप्रिय सामना" आहे, कारण दोन्ही संघांनी इंग्लिश फुटबॉल मधील वेगवेगळ्या कालखंडंवर अधिराज्य गाजवलेले आहे. औद्योगिक कालखंडादरम्या वायव्य इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी मॅंचेस्टर आणि लिव्हरपूल या दोन्ही शहरांतील स्पर्धा या सामन्याद्वारे प्रकट होत असल्याे मानले जाते. या सामन्याच्यावेळी अनेकदा गुंडगिरी आणि नासधूस झाल्याचे अनेक दाखले आहेत; १९९६ च्या एफ.ए.कप अंतिम सामन्या नंतर मॅन्चेस्टर युनायटेडचा विजयी संघ चषक घेण्यासाठी वेंबली मैदानाच्या पायऱ्या चढत असताना एका अनोळखी व्यक्तीने एरिक कॅन्टोनाला थोबाडीत लगावली तर सर ॲलेक्स फर्ग्युसन यांना बुक्का मारण्याचा प्रयत्न केला. २००६ च्या एफ.ए. कप मॅच दरम्यान अ‍ॅलन स्मिथला घेउन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर काही लिव्हरपुलच्या चाहत्यांनी हल्ला केला होता. +मॅन्चेस्टर युनायटेड आणि लीडस् युनायटेड मधील चढाओढ रोझेस रायव्हलरी म्हणून अनौपचारिकरित्या ओळखले जाते. ह्या प्रतिस्पर्धित्वाची पाळेमुळे वॉर ओफ रोझेस मध्ये आहेत. हे युद्ध लॅंकेस्टर आणि यॉर्कच्या सरदारांमध्ये लढले गेले होते. मॅन्चेस्टर युनायटेडचे चाहते स्वतःला लॅंकेशायरचे तर लीड्स युनायटेड यॉर्कशायरचे प्रतिनिधी मानतात. +मॅंचेस्टर युनायटेडला एक जागतिक ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते; २००९ च्या एका लेखा प्रमाणे क्लबचे व्यापारचिन्ह आणि मालमत्ता ही £ ३२९ दशलक्ष एवढी आहे ज्यामुळे त्याचे ब्रॅन्ड ताकद मापन AAA (अतिशय ताकदवान) आहे. फोर्बस मासिकाने जगातिल सर्चोतम दहा खेळ संघात मॅंचेस्टर युनायटेडला न्युयॉर्क यॅंकिजच्या मगोमाग दुसरे स्थान दिले आहे,मॅंचेस्टर युनायटेडच्या ब्रॅन्डचे मुल्यमापन $२८५ दशलक्ष (क्लबच्या $१.८३५ अब्ज मुल्यमापनाच्या १६ टक्के). डेलॉइट फुटबॉल मनी लीग नुसार क्लब रेआल मद्रिद आणि बार्सेलोनाच्या मगोमाग तिसऱ्या स्थानावर आहे. +मॅंचेस्टर युनायटेडच्या जागतिक ब्रॅन्डचे श्रेय हे सर मॅट बस्बी यांनी म्युनिच एअयर डिझास्टर नंतर केलेल्या संघाची पुनर्बांधणी आणि त्यानंतर मिळालेल्या यशास देण्यात येते. या संघाचा जगभरात उदोउदो करण्यात आला. ह्या संघात बॉबी चालटन,नॉबि स्टाइल्स्(इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य) तसेच डेनिस लॉ आणि जॉर्ज बेस्ट यांचा समावेश होता. चढाइदार पद्धतीने खेळणाऱ्या या संघाने इंगलीश जनमानसाच्या मनाचा ताबा घेतला. बचाव पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या इटालीयन फुटबॉलच्या परस्पर विरोधी ह्या पद्धतीने लोकांच्या मनात चांगलेच घर केले.१९६० च्या दशकातील सरकारच्या उद्योगधंधात ढवळाढवळ न करण्याऱ्या उदार धोरणाशी ह्या संघाची सांगड घातली जाऊ लागली. +जॉर्ज बेस्ट हा त्याचा केशरचनेमुळे "पाचवा बिटल" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मैदाना बाहेर प्रसार मध्यमांमधे प्रसिद्धी मिळालेला पहिला फुटबॉल खेळाडू बनला. +मॅंचेस्टर युनायटेड हा लंडन शेअर बाजारात नोंदणी केला गेलेला पहिला फुटबॉल संघ ठरला ज्यातुन क्लबने मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा केले आणि त्यातुन क्लबने आपले व्यावहारिक डावपेचांचा अजून विस्तार केला. तीव्र नुकसानाशी सलग्न असलेल्या ह्या फुटबॉल जगतात आपल्या व्यवहारिक आणि खेळजगतातील यशाने क्लबने मोठ्या प्रमाणात फायदा कमावला.मॅंचेस्टर युनायटेड ह्या जागतिक ब्रॅन्डची ताकद ही त्याच्या खेळाडुंना मिळणाऱ्या मैदाना बाहेरील प्रसार मध्यमांच्या प्रसिद्धीमुळे अधिकच वाढत गेली, ह्यामधे सर्वाधिक डेव्हिड बेकहॅमचा समावेश होतो, ज्याने स्वतःचा असा जागतिक ठसा उमटवला. ह्या मैदाना बाहेरील मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे मैदानातील घडामोडिंवर अधिकाधिक लक्ष दिले जाऊ लागले आणि त्यातुन प्रयोजक सुसंधी मिळत गेल्या ज्याच्या किंमतवर दुरदर्शन माध्यमांचा सर्वाधिक परिणाम होतो. +लीग मधील उच्च स्थानामुळे दुरदर्शन हक्कांमधे मोठा वाटा मिळतो म्हणुनच सततच्या यशाने क्लबला अधिकाधिक फायदा होत गेला. प्रिमीयर लीगची सुरुवात झाल्यापासून मॅंचेस्टर युनायटेडला 'बि.स्काय.बि' प्रसारण हक्कातुन मिळालेल्या महसुलाचा सर्वाधिक वाटा मिळालेला आहे.कुठल्याहि इंग्लिश क्लब पेक्षा मॅंचेस्टर युनायटेडने सतत व्यापारविषयक मिळालेल्या उत्पनात अग्रेसर रहिला आहे;२००५-०६ च्या मोसमात क्लबचे व्यावहारिक उत्पन्न £५१ दशलक्ष होते. ह्याची तुलना चेल्सीच्या £४२.५ दशलक्ष, लीव्हरपुलच्या £३९.३ दशलक्ष,आर्सेनलच्या £३४ दशलक्ष आणि न्युकॅसल युनायटेडच्या £२७.९ शी तुलना करता कित्येक पटिने अधिक होते.नाइके ही खेळसाहित्याशी निगडीत कंपनी एक महत्त्वाची प्रायोजक आहे.२००२ मधे केलेल्या १३ वर्षाच्या £३०३ दशलक्ष कराराने ह्या कंपनीने क्लबशी दृढसंबंध प्रस्थापीत केले आहेत.मॅंचेस्टर युनायटेड आर्थिक आणि क्लब सभासदत्व,वन युनायटेड,द्वारे क्लबशी आस्था असलेले लोक क्लबसंबंधीचे सामान आणि योजनांचा लाभ उठवु शकतात.त्याहुनही मॅंचेस्टर युनायटेड निगडीत प्रसार माद्ध्यमांच्या सोयी-ज्याप्रमाणे क्लबसाठि अर्पण केलेला टि.व्ही चॅनल'एम.यु.टि.व्ही'-हे क्लबचा चाहता वर्ग ओल्ड ट्रॅफोर्डच्या बाहेर पसरवण्यास मदत करत आहेत. +१९८२-८३ व्या मोसमाच्या सुरुवातीस प्राथमिक £५००,००० च्या करारानुसार शार्प इलेक्टॉनिक्स हे क्लबचे पहिले शर्ट प्रायोजक झाले. हे संबंध १९९९-२००० च्या मोसमा पर्यंत टिकले जेव्हा वोडाफोनने चार वर्षाचा £३० दशलक्ष मंजुर केला.वोडाफोनने हाच करार चार वर्षां वाढवण्यासाठी £३६ दशलक्ष मोजले परंतु २ वर्षातच चॅम्पियन्स लीग मधील करारावर लक्ष केद्रित करण्यासाठी करार मोडित काढला. +२००६-०७ च्या मोसमाच्या सुरुवातीस, अमेरिकन इंशुरंन्स ग्रुप म्हणजेच 'ए.आय.जि' ने पाच वर्षाचा £५६.५ दशलक्ष करार मंजुर केला आणि हा करार जगातील सर्वात मौल्यवान करार ठरला.२०१०-११ च्या मोसमाच्या सुरुवातीस अमेरिकन पुनर्विमा कंपनी 'एओन' हे क्लबचे मुख्य प्रायोजक ठरले आणि चार वर्षाचा £८० दशलक्ष करार हा फुटबॉल जगतातील सर्वाधिक किफायतशीर करार ठरला. +क्लबचे गणवेश बनवणारी उम्ब्रो ही पहिली कंपनी ठरली. १९७५ मध्ये क्लबने पाच वर्षां करिता अ‍ॅडमिरल स्पोर्ट्सवेरशी करार केला.१९८०ला आदिदासला करार देण्यात आला.१९९२ला उम्ब्रोने आपना क्लब बरोबर दुसरा अध्याय सुरू केला.उम्ब्रोचा हा करार १० वर्षा टिकला. त्यानंतर नायकीने २०१५ पऱ्यंतचा £३०२.९ दशलक्ष विक्रमी करार केला; पहिल्या २२ महिन्यातच क्लबच्या ३.८ दशलक्ष जर्सी विकल्या गेल्या. नायकी आणि एओन बरोबरच, क्लबचे कमी दर्जाचे "प्लॅटिनम" प्रायिजक आहेत ज्यात ऑडि आणि बडवाइझर यांचा समावेश होतो. +क्लबने ३० जुलै २०१२ रोजी, अमेरिकन वाहन उत्पादक 'जनरल मोटर्स' बरोबर सात वर्षाचा शर्ट प्रायोजकतेचा करार केला. ह्या करारा नुसार २०१४-१५ च्या मोसमापासून युनायटेच्या शर्टावर जनरल मोटर्सचा ब्रॅन्ड, 'शेवरले'चे नाव छापन्यात येइल आणि हा जगातील सर्वाधिक मुल्याचा प्रायोजन करार बनेल. ह्या करारा नुसार, जनरल मोटर्स युनायटेला प्रती मोसम $८० मिलियन ह्याप्रमाणे सात वर्षात $५५९ मिलियन देण्याचे कबुल झाले आहे. वाढत्या किंमत्तीमुळे नायकीने २०१४-१५ च्य मोसम नंतर करार न करण्याचे टरवले. २०१५-१६ च्या मोसमापासुनचा करार आडिडासने पटकावला. युनायतेडची जागतिक प्रसिद्धी लकशात घेता, १० वर्षांसाठि अ‍ॅडिडासने  £७५० मिलियन देण्याचे कबुल केले. अर्थातच, हादेखील जगतातील सर्वाधिक मुल्याच करार ठरला. +सुरुवातीच्या काळात क्लबला लॅकॅशीयर आणि यॅर्कशीयर रेल्वे कंपनी कडून अर्थसहाय्य केले जात असे परंतु १८९२ रोजी क्लब 'मर्यादित' कंपनी झाला आणि आपला समभाग £१ प्रति शेयर या दराने प्रदेशिक चाहत्यांना विकु लागला. क्लबचे भावी अध्यक्ष जे.एच.डेव्हिस ह्यां समवेत चार प्रादेशिक व्यापाऱ्यांनी क्लबमधे £५०० गुंतवले आणि क्लबला कर्जबाजारि होण्यापासून वाचवले.१९२७ मध्ये अध्यक्ष जे.एच.डेव्हिस ह्यांच्या मृत्युनंतर क्लबला पुन्हा दिवाळखोरिला सामोरे जावे लागले पण ह्यावेळी £२००० गुंतवुन जेम्स.डब्लु.गिब्सन ह्यांनी क्लबचा कार्यभार सांभाळला.१९४८ रोजी गिब्सन ह्यांनी आपला मुलगा अ‍ॅलन ह्याला क्लबच्या विश्वस्थांनमधे बढती दिली आणि पुढे ३ वर्षांनी त्यांचा मृत्यु झाला.क्लबची मालकी गिब्सन कुटुंबाकडेच राहिली पण क्लबचे अध्यक्ष माजी खेळाडू हॅरॉल्ड हार्डमन झाले. +म्युनीच एर डिझास्टर नंतर काही दिवसातच सर मॅट बस्बी ह्यांचे जवळचे मित्र लुइस एडवर्डस् ह्यांना क्लबच्या विश्वस्थांमधे स्थान मिळाले आणि त्यांनी क्लबचे समभाग विकत घेण्यास सुरूबात केली; £४०,००० च्या मोबदल्यात त्यांनी क्लबचे अंदाजे ५४% समभाग विकत घेतले जानेवारि १९६४ मध्ये क्लबवर ताबा मिळवला.जानेवारि १९७१ मध्ये लिलीयन गिब्सन ह्यांच्या मृत्यु नंतर त्यांचे समभाग अ‍ॅलन गिब्सन ह्यांचाकडे गेले आणि त्यांनी १९७८ मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांचे पुत्र मार्टिन ह्यांना ते विकले;१९८० मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांच्या मृत्युनंतर मार्टिन एडवर्डस् हे क्लबचे नवे अध्यक्ष झाले.१९८४ मध्य मीडिया टायकुन रॉबर्ट मॅक्सवेल ह्यांनी क्लब विकत घेण्याचा प्रयत्नकेला पण एडवर्डस् ह्यांना हवी असलेली किंमत न मिळाल्याने त्यानी क्लब विकला नाहि. १९८९ मध्ये एडवर्डस ह्यांनी मायकल नायटन ह्यांना क्लब £२० दशलक्षला विकण्याचा प्रयत्न केला पण विक्री पूर्ण होऊ शकली नाही. त्या ऐवजी त्यांचा क्लबच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. +जुन १९९१ मध्ये मॅंचेस्टर युनायटेडचा शेयर बाजारात समावेश करण्यात आला ज्यामुळे £६.७ दशलक्ष उभरले गेले आणि १९९८ मध्ये अजून एका विक्रि बोलीस सामोरे जावे लागले ह्यावेळेस रुपर्ट मरडॉच ह्यांच्या ब्रिटिश स्काय ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन कडून. ह्यामुळे चाहत्यांनी शेयरहोल्डर्स युनायटेड अगेन्स्ट मरडॉच ह्या संस्थेची स्थापना झाली- आता हिच संस्था मॅंचेस्टर युनायटेड सपोर्टर्स ट्रस्ट म्हणून ओळखली जाते- ह्या संस्थेने क्लबच्या चाहत्यांना क्लबचे समभाग विकत घेऊन क्लबला अयोग्य स्वीकार बोलीपासून वाचवण्यास उत्तेजीत केले.मॅंचेस्टर युनायटेडच्या संचालक मंडळाने £६२३ दशलक्ष बोली स्विकारली पण एप्रिल १९९९ मध्ये बोलीतील शेवटचा अडथळा म्हणजेच 'मोनॉपोलीज अँड मर्जर्स कमिशन' ह्यानी ह्या विक्रीस स्थगिली दिली. काही वर्षातच क्लबचे व्यवस्थापक सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन आणि त्यांचे घोड्यांच्या शरियतीतील मित्र जॉन मॅग्नियर व जे.पि.मॅक्मनुस(ज्यांचा कडे क्लबचे सर्वाधिक समभाग होते) ह्यांचात मतभेद झाले. हे मतभेद हे रॉक ओफ जिब्रालटर ह्या घोद्याच्या मालकीवरून झाले होते.जॉन मॅग्नियर आणि जे.पि.मॅक्मनुस ह्यांनी सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन ह्यांना क्लबच्या व्यवस्थापक पदावरून हाकालण्याचा प्रयत्न केला. ह्याला प्रत्युतर म्हणून क्लब व्यवस्थापनाने गुंतवणुकदारांना ह्या दोघांचे समभाग विकत घेण्यास सांगितले आणि ह्या आयरिश माणसांचे बहुमत मोडित काढ्ण्याचा प्रयत्न केला. +२००५ मध्ये मालकम ग्लेझर ह्यांनी मॅग्नियर आणि मॅक्मनुस ह्यांचे २८.७% समभाग विकत घेतले आणि रेड फुटबॉल ह्या संस्थे मार्फत एका उच्च पतीच्या स्वीकार बोली मार्फत क्लब विकत घेतला. ह्यावेळेस क्लबची किंमत £८०० दशलक्ष म्हणजेच $१.५ अब्ज इतकी होती. जुलै २००६ मध्ये क्लबने £६६० दशलक्ष कर्ज परतफेड केल्याचे जाहीर केले, ज्यामुळे क्लबच्या वार्षिक व्याजात ३०% घट होऊन £६२ दशलक्ष झाला. जानेवारी २०१० मध्ये क्लबचे कर्ज £७१६.५ दशलक्ष होते म्हणुनच क्लबने £५०४ दशलक्ष ($१.१७ अब्ज) बॉन्ड इशु विकुन क्लबला तारण्याच प्रयत्न केला. ह्यामुळे त्यांना जागतिक बँकां कडून घेललेल्या बहुत्तंश (£५०९ दशलक्ष) कर्जाची परतफेड करता आली. ह्या बॉन्ड वरिल वार्षिक व्याज दर- जे १ फेब्रुवारि २०१७ला पूर्ण होत आहेत - £४५ दशलक्ष आहे. क्लब वरिल कर्जा मुळे क्लबच्या चाहत्यांनी २५ जानेवारी २०१०ला ओल्ड ट्रॅफोर्ड आणि क्लबच्या सराव मैदाना सम्प्र निदर्शने केली. चाहत्यांच्या एका वर्गाने सामना बघण्यास जाणाऱ्या चाहत्यांना हिरव्या आणि सोनेरि रंगांचे कपडे घालण्यास प्रव्रुत्त केले. हे रंग न्युटन हिथचे आहेते.३० जानेवारीला आलेल्या एका अहवाला नुसार मॅंचेस्टर युनायटेडस् सपोर्टर्स ट्रस्टने क्लबच्या श्रीमंत्त चाहत्यांशी बैठक बोलवुन, ग्लेझर्स कडून क्लब विकत घेण्या संबंधी बोलणी झाली. +इ.स २० जानेवारी २०१७ अधिकृत संकेतस्थळ. +मॅन्चेस्टर कप हे मॅन्चेस्टर युनायटेडचे पहिले जेतेपद होय. १८८६ साली क्लबने न्युटन हीथ या नावा खाली हे जेतेपद जिंकले. क्लबने पहिले लीग जेतेपद १९०८ साली जिंकले तर त्याच्या पुढिलच वर्षी फ.ए कपच्या पहिल्या जेतेपदाचा मान पटकावला. १९९० च्या दशकात क्लबने सर्वाधिक जेतेपदे पटकावली ; ५ प्रिमीयर लीग, ४ फ.ए कप, १ लीग कप, ५ चॅरिटी शील्ड (एकात संयुक्त जेतेपद), १ युएफा चॅंपियन्स लीग, १ युएफा कप विनर्स कप, १ इंटरकॉंटिनेंटल कप. +सर्वाधिक प्रथम दर्जाची जेतेपदे (२०), सर्वाधिक फ.ए कप (१२), सर्वाधिक फ.ए कप अंतिम फेरिलील सहभाग (१८) अशा एका हुन एक मानांची नोंद क्लबच्या नावावर आहे. सर्वाधिक २४ पैकि १३ प्रिमीयर लीग जेतेपदे पटकावण्याचा मान देखिल मॅन्चेस्टर युनायटेडचाच आहे. १९६८ रोजी युरोपियन कप जिंकुन युरोपियन स्तरा वरिल जेतेपद पटकावणारा पहिला ईंग्लश क्लब देखिल मॅन्चेस्टर युनायटेडच होता. २०११ चे कम्युनिटी शील्डचे जेतेपद क्लबचे सर्वाधिक अलिकडचे जेतेपद. +युएफा युरोपा लीग हे एअकमेव जेतेपद क्लबने आतापऱ्यंतच्या इतिहासात कधीच पटकावले नाहि परंतु १९८४-८५ साली झलेल्या स्पर्धेते आणि १९६४-६५ साली ह्या स्पर्धेची पूर्वप्रवर्तक स्पर्धा "इंटर सिटीज् फेयर्स" कप ह्या स्पर्धेते उपांत्यपूर्व फेरि पर्यंत क्लबने मजल मारली आहे. +लीग +कप +१९०८-०९, १९४७-४८, १९६२-६३, १९७६-७८, १९८२-८३, १९८४-८५, १९८९-९०, १९९३-९४, १९९५-९६, १९९८-९९, २००३-०४, २०१५-१६ +साचा:BBC Football Info +साचा:प्रिमियर लीग फुटबॉल इंग्लंड हंगाम +साचा:युएफा चॅंपियन्स लीग २००७-०८ + +एजॅक्स • +आर्सेनल • +बार्सेलोना • +बायर लिवरकुसेन • +बायर्न म्युनिक• +बोरूस्सीया डोर्टमुंड • +पी.एस.व्ही. एंडोवन • +इंटर मिलान • +युव्हेन्टस• +लिव्हरपूल • +मँचेस्टर युनायटेड • +ए.सी. मिलान • +लिऑन • +मार्सेली• +पॅरीस सेंट-जर्मन • +एफ.सी. पोर्टो • +रेआल माद्रिद • +व्हॅलेन्सिया diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10300.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46cb3699c7778dd2c1c4080b416bf99bd60a5c9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10300.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅककर्टेन काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅककर्टेन काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1035.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df11ae0b88ef298d6a68fac3f3c48741ee6f9dd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1035.txt @@ -0,0 +1,9 @@ +मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. +हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिंपस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते साउथ पोल - ऐटकेन बेसिन या सद्ध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत. +१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरिक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ ऑप्टिकल इल्यूजन मुळे ते दिसतात असे स्पष्टीकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फोनिक्स मार्स लॅंडरला मंगळावर आढळले होते. +मंगळावर शोध शतकांपासून पासून चालू आहे, १६०० पासून तेलेस्कॉपेच्या शोधानंतर मंगळवारच्या घडामोडी मनुष्याला बारकी ने पाहता आल्या पृथ्वी वरून मंगळाच्या वातावरण आणि संभावित जीव जंतूचा शोध सोपा झाला आहे मंगळावर बरेच शोध्यान पाठवलेले आहे विसाव्या षटका पासून मानाग्लावर मनुष्य ज्ञान खूप वाढला आहे मुख्य क्षेत्रा बद्दल माहिती आणि तिथल्या परिस्थितीची माहिती ग्रह विज्ञान खूप किचकट आहे म्हणून मार्स एक्ष्प्लोरतिओन मध्ये खूप निस्श्फल्लता आल्या मुख्यातर सुरुवातीच्या शोधन मध्ये जवळ जवळ two -third अवकाशयान मंगळावर पोहचू शकले नाहीत आणि काही पोहचून पण काही शोध करू शकले नाही आहे पण सगळी कामगिरी चुकली नाही उधरानार्थ twin mars exploration रोवेर्स खूप वर्षांपर्यंत आपला काम करीत होते. ६ ऑगस्ट २००६ पासून दोन रोवेर्स मंगळावरील माहिती पृथ्वी वर पाठवत आहे आणि तीन orbitors ग्रह वर पाहणी करत आहे - Mars Odyssey, Mars Express, and Mars Reconnaissance Orbiter. आज पर्यंत एकही sample गोळा करण्यासाठी यान मंगळावर पाठवला नाही आहे आणि एक यान (Fobos-Grunt)sample आणू शकले नाही आहे. +नासा ने Mars Odyssey २००१ मध्ये मंगळाच्या क्क्सश्या सोडले आहे. ह्या याना ने Gamma Ray Spectrometer ने मंगळावर बाहेरील क्षेत्रात ह्य्द्रोगेनचे प्रमाण जास्त असल्याची माहिती घेतली हे ह्य्द्रोगेन मुख्यातर बार्फाच्या माध्यमात असल्याचे समजले जाते. +Mars Expressचे कार्य २००३ पासून चालू आहे हे कार्य European Space Agency (ESA) सांभाळत आहे. त्यांनी Beagle २ पण मंगळावर पाठवले आहे. ज्याच्या बद्दल माहिती आहे कि हे यान february २००४ मध्ये हरवला आहे. २००४ च्या सुरुवातीला ह्या याना ने मंगळावर methaneचा शोध लावला. ESA ने २००६ मध्ये मंगळावर auroraeचा शोध लावला. january २००४ मध्ये नासाचे यान Spirit (MER-A) मंगळावर पोहचले. ह्या याना ने आपले कार्य पूर्ण केले मंगळवारच्या वैज्ञानिक शोधनपैकी एक महत्त्वाचा शोध होता. कि मंगळावर पूर्वी कधी तरी पाणी होतं हे दोन अवकाशयान यानी शोध लावला. मंगळासंबंधीच धूळ वादळ आणि वारा वादळांनी बरेच यान नाष्ट केले आहे. त्यापैकी एक spirit rover आहे जे कि २०१० पर्यंत कर्यारात होतं. मार्च १०, २००६ लआ Mars Reconnaissance Orbiter मंगळाच्या कक्षेत पोहोचला जो कि दोन वर्षाच्या मोहिमेवर आहे हे यान मंगळाच्या भूभाग आणि हवामानची माहिती देतं जी माहिती पुढच्या यानच्या कामात येईल. ह्या यानाने मंगळाच्या पहिल्या अव्धावची चित्र पाठवली असे वैज्ञानिक माहिती आहे. Mars Science Laboratoryचे कार्य नोव्हेंबर २६, २०११ला चालू झाले आणि त्याने Curiosity Rover मंगळावर ऑगस्ट ६,२०१२ला पाठवला ,हे यान बाकी सगळ्या यानांपेक्षा प्रगतीशील आहे . हे यान ९०metre per hourच्या गतीने उडू शकतं ह्या प्रयोगात laser रसायन तंत्र आहे जे कि खडक निर्मितीची माहिती देतं. ७ metres पर्यंत +सप्टेंबर १५,२००८ रोजी नासाने मेव्हन या २०१३ मधील मंगळाच्या वातावरणाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी नियोजित केल्याची घोषणा केली. मेटनेट या फिनिश-रशियन मोहिमेदरम्यान मंगळाच्या पृष्ठभागावर दहाहून अधिक छोटी-छोटी स्वयंचलित वाहने उतरविण्यात येतील. याद्वारे मंगळाचे वातावरण, भौतिकशास्त्र व हवामानशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी दूरवर पसरलेले एक जाळे तयार करण्यात येईल. या मोहिमेची नांदी म्हणून २००९ किंवा २०११ मध्ये एक किंवा काही थोडे लॅंडर प्रक्षेपित करण्यात येतील. हे लॅंडर रशियाच्या फोबॉस-ग्रंट यानाच्या पाठीवर वाहून नेले जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेतील इतर प्रक्षेपणे २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्यात करण्यात येतील. २००४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी "व्हिजन फॉर स्पेस एक्स्प्लोरेशन" याची घोषणा केली. यामध्ये मंगळावरील मानवी मोहीम हे प्रमुख ध्येय म्हणून नमुद केले होते. नासा आणि लॉकहीड मार्टिन संस्थेने ओरायन या अवकाशयानाची (ज्याला पूर्वी क्र्यू एक्स्प्लोरेशन वेहिकल म्हटले जात असे) बांधणी सुरू केली आहे. याद्वारे २०२० पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम पाठविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. ओरायनची चंद्रावरील मोहीम त्याच्या पुढील मंगळावरील मोहिमेचा एक टप्पा असेल. सप्टेंबर २८, २००७ रोजी नासाचे व्यवस्थापक मायकल डी.ग्रिफिन यांनी सांगितले की २०३७ पर्यंत मंगळावर माणूस उतरवण्याचे नासाचे ध्येय आहे. +इस्रोची अपेक्षा आहे की ते २०३० ते २०३५ दरम्यान मंगळावर माणसास उतरवू शकतील. तत्पूर्वी मंगळावर अधिकाधिक मोठी याने पाठविण्यात येतील, ज्यांची सुरुवात एक्झोमार्स व मार्स सॅंपल रिटर्न मोहीम यांच्यापासून होईल. Martian System मंगळ हा मनुष्याचा आवडता विषय राहिला आहे. प्रत्येक दुर्दर्शिचीत्र मंगळाच्या जमिनीवर रंगाचा बदल दाखवत आहे, हंगामी वनस्पती मुळे होत आहे. असे पूर्वीची बरीच माहिई मुले मंगला बद्दल मनुष्याचा कल वाढत गेला. नंतर मंगळाच्या दोन चंद्र बद्दल माहिती मिळाली Phobos आणि Deimos, ध्रुवीय बर्फ ज्याला आता ओल्य्म्पूस मोन्स म्हंटले जाते. हे सूर्य मालिकेत सर्वात उंच पर्वत आहे. ह्या शोधाने पुढील मोहिमांना अधिक वेग देला. मंगल हा एक खडक असलेला पृथ्वी सारखा ग्रह आहे. जो पृथ्वीच्या काळात बनला होता. पण पृथ्वीचा व्यास मंगला पेक्षा दुप्पट आहे. मंगळावर हवामान थंड आणि वाल्वंता आहे. पण महत्त्वाचा आहे कि ह्या ग्रह वर पृथ्वी येवदीच जमीन आहे. +मंगळावर पाठविण्यात आलेल्या अनेक ऑर्बिटर, लॅंडर व रोव्हर यामुळे आता मंगळाच्या आकाशातील खगोलशास्त्राचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मंगळावरून पृथ्वी व चंद्र विनासायास दिसतात. मंगळाचा उपग्रह फोबॉस पृथ्वीवरून दिसणाऱ्या पूर्ण-चंद्राच्या कोनीय व्यासाच्या एक तृतीयांश आकाराचा दिसतो. याविरूद्ध डिमॉस ताऱ्यासारखा दिसतो व पृथ्वीवरून दिसणाऱ्या शुक्रापेक्षा थोडा अधिक तेजस्वी दिसतो.तसेच उल्का व अरोरा यासारखे सुपरिचित आकाशातील घटना मंगळावरही बघण्यात आल्या आहेत. मंगळावर नोव्हेंबर १०, २०८४ रोजी पृथ्वीचे संकम्रण दिसून येईल. यासोबतच मंगळावर बुधाचे संक्रमण व शुक्राचे संक्रमण दिसून येतात तसेच मंगळाचा उपग्रह डिमॉस खूप लहान असल्यामुळे त्याच्यामुळे होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणास संक्रमण म्हणणेच योग्य ठरेल. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10370.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51fd023cdb4d338be86b756418c30bd5c6b17ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10370.txt @@ -0,0 +1,4 @@ +हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[३] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[४] +हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[५] +मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[१] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[६] +ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10379.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e53f612d538113475fe1dd0d7487dc46c39c00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10379.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅकलिओड काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्लेनको येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,७७१ इतकी होती.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10399.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9d5195fb1dc7be8106b90cddb729f579ce24119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10399.txt @@ -0,0 +1 @@ +मॅकेन्झी नदी कॅनडातील सर्वाधिक आणि उत्तर अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटोरीज या प्रांतातून वाहणारी या नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे इंडोनेशियाच्या आकाराचे असून हीची लांबी १,७३८ किमी (१,०८० मैल) आहे. ही नदी कॅनडाच्या पश्चिम भागातून अतिशय खडतर प्रदेशातून उत्तरेकडे वाहत आर्क्टिक समुद्रास मिळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10403.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33e69d183973fb62c8afd5db3ba95967c5e5981c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10403.txt @@ -0,0 +1,12 @@ +अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह (मार्च २८, १८६८ - जून १८, १९३६) हा एक रशियन लेखक व राजकीय कार्यकर्ता होता. त्याला मॅक्झिम गॉर्की (रशियन: माक्सिम गोर्की) या टोपणनावाने ओळखले जाते. तो समाजवादी सत्यवाद या साहित्यपद्धतीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म निझ्नी नोव्होगोरोड येथे व मृत्यू मॉस्को येथे झाला. १९०६ ते १९१३ व १९२१ ते १९२९ हा काळ त्याचे परदेशी, मुख्यत्वेकरून काप्री येथे वास्तव्य होते. सोवियत संघामध्ये परतल्यावर त्याने तेथील सांस्कृतिक नियम मान्य केले. यानंतरही त्याला देश सोडण्याची परवानगी नव्हती.गोर्कि या शब्दाचा अर्थ 'कटू' असा होतो.मॅक्सिम गोर्कि यांच्या आयुष्यात अनेक कटू प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले.यावरून। कदाचित त्यांनी हे टोपण नाव निवडले असावे.गोर्कि एका स्टीमर मध्ये काम करीत असतांना तेथील एका स्वयंपाक्याकडून त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांनी 'मकरचुद्रा' नावाची एक कथा लिहिली व ती मॅक्सिम गोर्कि या टोपण नावाने छापली.पुढे त्यांचे हेच नाव कायम राहिले. +नऊ वर्षाच्या वयात पोरके झालेल्या गॉर्कीचा त्याच्या आजीने सांभाळ केला. त्याची आजी गोष्टी सांगण्यात चतुर होती. तिच्या मृत्यूचा गॉर्कीला फार धक्का बसला. त्याने डिसेंबर १८८७ मध्ये आत्महत्येचा एक फसलेला प्रयत्नही केला. यापुढील पाच वर्ष तो वेगवेगळी कामे करत रशियन साम्राज्यामध्ये पायी भटकला. या काळात पाहिलेल्या घटना व गोष्टींचा त्याला पुढे लिखाणास उपयोग झाला. +१८९२ मध्ये तिफ्लिसमध्ये "द कॉकेशस" या वृत्तपत्रात काम करत असताना त्याने "गॉर्की" (अर्थ: कडवट) हे टोपणनाव वापरण्यास सुरुवात केली. त्याने १८९८ मध्ये लिहिलेले Очерки и рассказы (निबंध व गोष्टी) हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरले आणि गॉर्की एक सुप्रसिद्ध लेखक बनला. +गॉर्कीला झारच्या (रशियन त्सार) सत्तेला खुला विरोध दर्शविण्यामुळे बऱ्याच वेळा अटक देखील झाली. गॉर्कीचे बऱ्याच क्रांतिकारकांशी देखील संबंध होते. १९०२ साली त्याची लेनिनशी भेट झाली व ते दोघेही चांगले मित्र बनले. गॉर्कीने वृत्तपत्रांवरील सरकारी पकड दाखवून दिली व तिचा निषेधही केला. १९०२ साली गॉर्कीची रशियन साहित्य अकादमीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली, परंतु झार निकोलस दुसरा याने ही निवड रद्द करण्यास अकादमीस भाग पाडले. या कृत्याच्या विरोधात आंतोन चेखव व व्लादमीर कोरोलेंको यांनी अकादमी सोडली. +१९०५ सालच्या फसलेल्या राज्यक्रांतीच्या काळात तुरूंगामध्ये असताना गॉर्कीने सूर्याची पिल्ले हे नाटक लिहिले. या नाटकाची गोष्ट जरी १८६२ सालात दाखवली असली तरीही ते खरेतर तेव्हाच्या सद्य परिस्थितीवरच आधारित होते. याच वर्षी पुढे गॉर्कीने अधिकृतपणे बोल्शेविक पक्षात प्रवेश केला. +पहिल्या महायुद्धाच्या काळात गॉर्कीचे पेट्रोग्राड (रशियन पेत्रोग्राद) येथील घर बोल्शेविक पक्षाचे कार्यालय म्हणून वापरण्यात आले. परंतु या काळात त्याचे साम्यवाद्यांबरोबरचे संबंध हळूहळू बिघडू लागले. १९१७ सालच्या ऑक्टोबर क्रांतीनंतर त्याने लिहिले "लेनिन व ट्रॉट्स्की यांना स्वातंत्र्य व मानवाधिकार याची कल्पनादेखील नाही. सत्तेच्या जहाल विषाने त्यांना कधीच भ्रष्ट करून टाकले आहे. ज्या लाजिरवाण्या रितीने त्यांनी भाषणस्वातंत्र्य व लोकशाहीला प्रिय असणाऱ्या इतर सर्व नागरी स्वातंत्र्यांचा निरादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसते." लेनिनने १९१९मध्ये गॉर्कीला लिहिलेल्या पत्रांमध्ये धमक्या आहेत: "माझा तुला सल्ला - तुझी परिस्थिती, तुझी मते, तुझी कृत्ये बदल नाहीतर आयुष्य तुझ्यापासून दूर जाईल." +१९२१च्या ऑगस्टमध्ये गॉर्कीचा मित्र व लेखक निकोलाय गुमिल्योव याला पेट्रोग्राडमध्ये गुप्त पोलिसांनी त्याच्या राजसत्तेला असलेल्या पाठिंब्यामुळे अटक केली. गॉर्कीने स्वतः घाईने मॉस्कोला जाऊन त्याच्या सुटकेसाठीचे पत्र स्वतः लेनिनकडून मिळवले. परंतु पेट्रोग्राडला परतल्यावर त्याला समजले की गुमिल्योवला अगोदरच गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या घटनेनंतर ऑक्टोबरमध्ये गॉर्कीने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने इटलीला स्थलांतर केले, कारण होते क्षयरोग. +अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनच्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोवियत संघात परतण्याची कारणे भौतिक होती. इटलीमध्ये सोरेंटो येथे गॉर्कीलाना पैसाना मान अशा परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. १९२९ नंतर त्याने सोवियत संघाच्या अनेक वाऱ्या केल्या. १९२९ मध्ये त्याने सोलोव्स्की बेटावरील श्रमतुरुंगास भेट दिली व श्रमतुरुंगांच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला. एव्हाना श्रमतुरुंगांच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते. अखेर १९३२मध्ये जोसेफ स्टालिनने गॉर्कीला स्वतः सोवियत संघात परतण्याचे निमंत्रण दिले. +फॅसिस्ट इटलीमधून गॉर्कीचे परतणे ही सोवियत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती. त्याला "ऑर्डर ऑफ लेनिन" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला राहण्यास घरे देण्यात आली व मॉस्कोमधील एका रस्त्यास त्याचे नाव देण्यात आले. +पुढे स्टालिनच्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ व डिसेंबर १९३४ मधील सर्जेई किरोव्ह याची हत्या या पार्श्वभुमीवर गॉर्कीला त्याच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. त्याला प्रावदा वर्तमानपत्राची खास आवृत्ती देण्यात येत असे ज्यामध्ये अटक व राजकीय हत्या यांच्या बातम्या गाळलेल्या असत. +१९३५च्या मे महिन्यामध्ये गॉर्कीचा मुलगा मॅक्सिम पेश्कोव्ह याचा अचानक मृत्यु झाला. यानंतर जून १९३६ मध्ये गॉर्कीदेखील मरण पावला. दोघांचेही मृत्यु संशयास्पद परिस्थितीमध्ये झाले पण त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे अंदाज कधीच सिद्ध होउ शकले नाहीत. गॉर्कीची शवपेटी स्वतः स्टालिन व मोलोटोव्ह यांनी वाहून नेली. +मॅक्झिम गोर्की हे एक कामगारवर्गिय लेखक होते. त्यांच्या निष्क्रीय व भांडवलदारांच्या बाजूने उभ्या असलेल्या लेखकांना व कलाकारांना आपल्या लेखांमधून "संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाबरोबर आहात?" असा खडा सवाल विचारला. रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य म्हणजे उत्तम दस्तावेज आहेत. त्यांच्या साहित्यिक निर्मिती खालीलप्रमाणे आहेत diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10407.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c43f222bfee0cfc84d78f20aec4af2d7b9f4bebd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10407.txt @@ -0,0 +1,4 @@ +मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही अमेरिकन फास्ट फूड कंपनी आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील सॅन बर्नार्डिनो येथे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी संचालित केलेले रेस्टॉरंट म्हणून १९४० मध्ये स्थापना केली. मॅकडोनल्ड्स ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट साखळी आहे जी २०१८ पर्यंत ३७,८५५ आऊटलेट्समध्ये दररोज १०० पेक्षा जास्त देशांमध्ये दररोज ६९ दशलक्ष ग्राहकांची सेवा देत आहे. मॅकडोनल्ड्स त्याच्या हॅम्बर्गर, चीजबर्गर आणि फ्रेंच फ्राईजसाठी परिचित असले, तरी त्यामध्ये चिकन उत्पादने, न्याहारीच्या वस्तू, शीतपेय, मिल्कशेक्स, रॅप्स आणि मिष्टान्न देखील दिसतात. +ही अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्थितकंपनी असून जोरदार जाहिराती व दर्जेदार विपणन व्यवस्थेद्वारे जगभर आपल्या दुकानांचे जाळे विणले आहे. हॉलिवूडच्या बहुतेक नवीन येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या जाहिराती तसेच त्यावर आधारीत खेळणी ही कंपनी आपल्या साखळीतील दुकानांद्वारे वितरीत करत असते. मॅकडोनाल्ड हा शब्द त्यासाठी त्यांनी प्रताधिकारीत केला आहे. मात्र सतत याच कंपनीचे खाद्यपदार्थ खाऊन मेद (जाडपणा) वाढतो असा प्रचारही या कंपनीचे विरोधक करत असतात. भारताही या कंपनीने आपले व्यवसाय जाळे विणले आहे व अल्पावधीत लोकप्रियताही मिळवली आहे असे दिसून येते. जास्त दिवस अन्न पदार्थ टिकवण्यासाठी गोठवलेले अन्नपदार्थ वापरण्याकडे या कंपनीचा कल असतो. +१९५३ मध्ये उघडले गेलेले सर्वात जुने मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मधील तिसरे रेस्टॉरंट आहे. हे लेकवुड ब्लाव्हडी येथे आहे. फ्लॉरेन्स एव्ह येथे. डाउने, कॅलिफोर्नियामध्ये (३३.९४७१ ° एन ११८.११८२ ° डब्ल्यू वर) +मे १५, १९४० रोजी सॅन बर्नार्डिनो[१], कॅलिफोर्निया  येथे वेस्ट १४ व्या स्ट्रीट येथे बहिण रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड[२] यांनी १३९८ नॉर्थ ई स्ट्रीट येथे प्रथम मॅक्डोनाल्ड उघडला, परंतु आज तो मॅक्डॉनल्ड्सला ओळखता आला नाही; रे क्रॉकने भावांच्या व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी बदल केले. १९४८ मध्ये बांधवांनी "स्पीडी सर्व्हिस सिस्टीम" सुरू केली आणि त्यांच्या पूर्ववर्ती व्हाईट कॅसलने दोन दशकांपूर्वी व्यवहारात आणलेल्या आधुनिक फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या तत्त्वांचा विस्तारित उपयोग करून ते उद्धृत केले. मॅकडोनल्डचा मूळ शुभंकर "स्पीडी" म्हणून ओळखल्या जाणा .्या हॅमबर्गरच्या वरच्या शेफची टोपी. १९६२ मध्ये, गोल्डन आर्चने स्पीडीची जागा सार्वत्रिक शुभंकर म्हणून घेतली. विवाहास्पद, जोकर रोनाल्ड मॅकडोनाल्ड, १९६५ मध्ये सादर केले गेले. मुलांच्या प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी ते जाहिरातींमध्ये दिसले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10431.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df05007abcbd527fb603f8fd5f31d0cf5c05cca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10431.txt @@ -0,0 +1,3 @@ +माक्स फोन लाउअ (जर्मन: Max Theodor Felix von Laue) (ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ - एप्रिल २४, इ.स. १९६०) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. +इ.स. १९१४ साली फोन लाउआला क्ष-किरणांच्या विकिरणासंबंधी संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10440.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13509f664fa3f7856422196128278e0c10c9b3db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10440.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅक्स बुपा ही भारतातील आरोग्य विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10442.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..083e4f543f182d4697f38a63b74bb45b25864718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10442.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मॅक्स मिर्न्यी (बेलारूशियन: Максім Мікалаевіч Мірны; ६ जुलै १९७७) हा एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. १९९६ साली व्यावसायिक खेळात पदार्पण केलेल्या मिर्न्यीला एकेरीमध्ये विशेष यश मिळाले नाही. परंतु पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी टेनिसमध्ये त्याने आजवर अनेक अजिंक्यपदे जिंकली आहेत. मिर्न्यीने आजवर ६ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची पुरुष दुहेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत ज्यांपैकी एकामध्ये त्याचा जोडीदार भारताचा महेश भूपती होता. ह्याचबरोबर मिर्न्यीने चार वेळा मिश्र दुहेरीमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. +२०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मिर्न्यीने आपल्या देशाच्या व्हिक्टोरिया अझारेन्कासोबत बेलारूससाठी मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10443.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4d4a09018ef6710639945470df00fa7ec5c118 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10443.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले. +लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले. +इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली. +१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलवर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले. +तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती. +भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांना भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची मोठी ओढ आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10457.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..778c31c199dd44c78d84e256f4a202240fa22f54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10457.txt @@ -0,0 +1,3 @@ +अॅडम मॅक्सवेल बर्टन तथा मॅक्सवेल अॅटम्स एक अमेरिकन अॅनिमेटर, पटकथा लेखक, स्टोरीबोर्ड कलाकार आणि आवाज अभिनेता आहे. तो कार्टून नेटवर्कच्या ग्रिम अँड एव्हिल आणि त्यानंतरच्या स्पिन-ऑफ, द ग्रिम अॅडव्हेंचर्स ऑफ बिली अँड मॅंडी आणि इव्हिल कॉन कार्नेचा निर्माता आहे.[१][२] +ऍडम हे कार्टून नेटवर्कच्या अ‍ॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिका द ग्रिम अॅडव्हेंचर्स ऑफ बिली अँड मॅंडी, एव्हिल कॉन कार्नेचे निर्माते आहेत आणि त्यांनी अंडरफिस्ट: हॅलोवीन बॅश नावाचे एक बिली अँड मॅंडी स्पिन-ऑफ हॅलोवीन स्पेशल विकसित केले आहे. अणू फिलाडेल्फिया येथील कला विद्यापीठात उपस्थित होते.[३] +२०१२ पर्यंत, ऍडम ने डेड मीट नावाचा एक नवीन प्रकल्प विकसित करण्यास सुरुवात केली, "एक अद्भुत ब्लॅक कॉमेडी/बडी अॅक्शन/पपेट गोअर वेब सिरीज", जी अजूनही जानेवारी २०२० पर्यंत उत्पादनात आहे आणि १५ नोव्हेंबर २०१३ पर्यंत यशस्वी किकस्टार्टर मोहीम होती. २०१६ मध्ये त्याने बुंनीकला नावाच्या नवीन मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये हा शो संपला. २०२० मध्ये, त्याने हजबीन हॉटेल या प्रौढ अ‍ॅनिमेटेड वेब सीरिजसाठी अनेक अतिरिक्त आवाज दिले, कारण तो डेड मीटवर काम करताना निर्माता विव्हिएन मेड्रानोला भेटला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10469.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ed1f2bdaadd08a946520b4ae12b349bed8e4973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10469.txt @@ -0,0 +1,17 @@ +मॅक्सिन मॅक्स ॲडेल फेल्डमन (२६ डिसेंबर, १९४५ - १७ ऑगस्ट, २००७) ही एक अमेरिकन लोकसंगीत गायिका-गीतकार, विनोदकार [१] [२] [३] आणि महिला संगीताची प्रणेती होती. फेल्डमॅनचे "अँग्री एथिस" हे गाणे मे १९६९ मध्ये प्रथम सादर केले गेले आणि १९७२ मध्ये प्रथम रेकॉर्ड केले गेले.[४][५] हे पहिले उघडपणे वितरित केलेले लेस्बियन गाणे मानले जाते.[६] महिला संगीत चळवळीचे प्रथम गाणे होते.[७][८] फेल्डमनची ओळख "मोठ्या आवाजातील ज्यू बुच लेस्बियन" म्हणून केली जाते.[९][१०] +जोडीदार हेलन थॉर्नटनच्या म्हणण्यानुसार, नंतरच्या वर्षांत फेल्डमॅनने आपली लैंगिक ओळख स्वीकारली. थॉर्नटनने तिच्या जोडीदाराची ओळख "एकतर/किंवा" ऐवजी "दोन्ही/आणि" म्हणून वर्णन केली.[११] फेल्डमन एकतर लिंग लेबलसह आरामदायक होते आणि स्टेजवर पुरुषांचे कपडे परिधान करत होती.[१०] +फेल्डमनचा जन्म २६ डिसेंबर १९४५ रोजी ब्रुकलिन, न्यू यॉर्क येथे झाला. लहानपणी, फेल्डमॅनला तोतरेपणा होता आणि तिला अभिनयाचे धडे घेण्याची विनंती केली होती. फेल्डमनने १९५६ मध्ये द गोल्डबर्ग्सवर गर्ल स्काउट ब्राउनी म्हणून थोडासा भाग घेतला होता.[१२][१३] हायस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये विद्यार्थी म्हणून, फेल्डमॅनने लहान मुलांच्या थिएटर प्रॉडक्शनमध्ये सादरीकरण केले.[१३] +थिएटर आर्ट्सचा अभ्यास करण्यासाठी फेल्डमनने बोस्टनमधील इमर्सन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. लेस्बियन असल्याच्या कारणावरून हाकलून दिल्यानंतर, फेल्डमनला मानसोपचारासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी वापरलेले इलेक्ट्रोशॉक उपचार तिने नाकारले होते.[१३][१२] १९६३ मध्ये, फेल्डमॅनने बॉस्टन म्युझिक सर्किटवर, बीकन हिल आणि केंब्रिज कॉफीहाऊस जसे की टर्क्स हेड, ऑर्लीन्स आणि लॉफ्ट येथे परफॉर्म करण्यास सुरुवात केली.[१३][१४] एका क्षणी, फेल्डमॅनने तत्कालीन अज्ञात जोस फेलिसियानोची ओळख करून दिली.[१३] खुलेपणाने लेस्बियन, फेल्डमॅनचे वर्णन स्थानिक डीजेने "चुकीच्या गर्दीला" आकर्षित करणारे असे केले होते.[१२] +१९६८ मध्ये, फेल्डमन मॅनहॅटन आणि नंतर लॉस एंजेलसला गेले. फेल्डमनने लॉस एंजेलस काउंटीमधील एल कॅमिनो कॉलेज[१५] मध्ये शिक्षण घेतले आणि कॅम्पस महिला केंद्र शोधण्यात मदत केली.[१३] +"अँग्री एथिस" अर्थातच शब्दांवरचे नाटक आहे. मला "या" लेस्बियन अत्याचाराचा राग आला. माझ्या बुद्धीमान मुलीला माझ्या तुकड्याला "सॅफोचे गाणे" म्हणायचे होते, पण नंतर मी वाचले की अथिस हे सॅफोच्या प्रेमींचे नाव आहे. आणि मला जे काही वाटले त्यापेक्षा अधिक चांगले विधान म्हणून "अथी" मला वाटू लागले. गाणे फक्त माझ्यातून बाहेर पडले. +-- मॅक्सिन फेल्डमन +फेल्डमनने १३ मे १९६९[१२][५] स्टोनवॉल दंगलीपूर्वी चेतना वाढवणारे गाणे "अँग्री एथिस" लिहिले. लॉस एंजेलसमधील गाण्याचे पदार्पण हे उघडपणे लेस्बियन गाण्याचे पहिले प्रदर्शन म्हणून श्रेय दिले जाते.[६] +१९७०-१९७१ मध्ये, फेल्डमॅनने स्त्रीवादी कॉमेडी जोडी हॅरिसन आणि टायलर यांची भेट घेतली. ते दोघे कॉलेजमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. "अँग्री एथिस"ची कामगिरी ऐकल्यानंतर पॅटी हॅरिसन आणि रॉबिन टायलर यांनी फेल्डमॅन यांना त्यांच्या युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यात त्यांच्यासाठी उघडण्यासाठी आमंत्रित केले.[१३] फेल्डमन हॅरिसन आणि टायलरमध्ये सामील झाली. त्यांनी महाविद्यालयांसाठी आणि एकदा राज्य शिक्षेसाठी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट फॉर वुमन येथे काम केले होते. व्हेंचुरा कॉलेजमधील एका कार्यक्रमादरम्यान फेल्डमॅनची समलैंगिक कलाकार म्हणून ओळख झाल्यानंतर, स्टेज मॅनेजरने प्रेक्षकांना कळवण्याचा आग्रह धरला की फेल्डमनला कॉलेजने आमंत्रित केलेले नव्हते.[१५] +जानेवारी १९७२ मध्ये हॅरिसन आणि टायलर प्रॉडक्शनने "एंग्री एथिस"चा रेकॉर्ड तयार केला होता. [१६] +फेल्डमनने ॲलिस एम. ब्रॉक या मित्रासाठी द बॅक रूममध्ये काम केले.[१३] इतर ठिकाणांमध्ये न्यू यॉर्क शहरातील व्हिलेज गेट आणि अदर एंड आणि लॉस एंजेलसमधील ॲश ग्रोव्ह यांचा समावेश होता. +फेल्डमॅनने १९७६ मध्ये पहिल्या मिशिगन वुमिन्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण केले आणि १४ वेळा फेस्टिव्हलमध्ये परत परत आली. फेल्डमॅनचे स्त्रीगीत, "अमेझॉन" हे परंपरेने उत्सवाच्या सुरुवातीच्या उत्सवादरम्यान सादर केले गेले.[१७][१८] १९८६ मध्ये, फेल्डमनने मिशिगन वुमीन्स म्युझिक फेस्टिव्हलला या गाण्याचे हक्क दिले.[१९] +फेल्डमनने १९७९ मध्ये क्लोसेट सेल हा रेकॉर्ड अल्बम रेकॉर्ड केला.[६] अल्बममध्ये "व्हाइट माउंटन मामा," "हॉलब्रुक," "अमेझॉन," "क्लोसेट सेल," "अँग्री एथिस," "एव्हरीवुमन," "बॉटम लाइन," "ऑब्जेक्टिफिकेशन" आणि "बार वन" या गाण्यांचा समावेश होता.[२०] +जॅन ऑक्सनबर्गच्या १९७५ च्या लेस्बियन स्टिरिओटाइप्स, अ कॉमेडी इन सिक्स अननॅचरल ऍक्ट्स या चित्रपटात फेल्डमॅनचे संगीत प्रदर्शित केले गेले. +फेल्डमनकडे आरोग्य विमा नव्हता. ती १९९४ मध्ये आजारी पडली. १७ ऑगस्ट २००७ रोजी अल्बुकर्क, न्यू मेक्सिको येथे वयाच्या ६१ व्या वर्षी तिचे निधन झाले.[११] +डी मॉसबचेरच्या २००२ मधील डॉक्युमेंटरी फिल्म, रॅडिकल हार्मोनिज मधील महिला संगीताच्या संस्थापकांपैकी एक म्हणून फेल्डमनची ओळख झाली.[१३] +२०११ मध्ये, "अमेझॉन" गाण्याच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त, फेल्डमॅनच्या सन्मानार्थ ॲमेझॉन ३५ अल्बम रिलीज झाला.[२१] अल्बममध्ये रेगे, डब, साल्सा आणि ध्वनिक आवृत्त्यांसह मूळ गाणे आहे.[२२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10504.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3900c081c0780a4b369361116abc63079f030bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10504.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 52°8′N 11°37′E / 52.133°N 11.617°E / 52.133; 11.617 + +माक्देबुर्ग ही जर्मनीमधील जाक्सन-आनहाल्ट ह्या राज्याची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10520.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fec98e6ff887b4949b11903700b233b07e33fe7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10520.txt @@ -0,0 +1 @@ +मॅज स्ट्युवर्ट (जन्म दिनांक:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10527.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..803a0c44ee430b9ca45d81745c3c0a53e443ba1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10527.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू विल्यम मॅट पॅटिन्सन (२४ ऑक्टोबर, १९९६:इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करतो. हा १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10534.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61fdc487bb23adb81b0af9d26870a173b2cfd9fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10534.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू विल्यम मेचेन (१५ फेब्रुवारी, इ.स. १९९१:ब्रायटन, ससेक्स, इंग्लंड - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या मेचेनच्या आईवडिलांपैकी एक स्कॉटलंडचे नागरिक असल्यामुळे याला स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येते. डावखुरा फलंदाज आहे आणि तो उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10540.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cede1d574ee66fb182fc4a5064343bafd7b364b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10540.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू मॅट हेंडरसन (२ ऑगस्ट, १८९५:ऑकलंड, न्यू झीलंड - १७ जून, १९७०:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९३० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1056.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c273147885f1411ce7e20c8fa05faf80c4b3608 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1056.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10572.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ea3159f04fdf72125d3000d1a53c1c116328b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10572.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅडिसन काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10604.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7878be1ead8746d7337d428718f208c0174587a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10604.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅथ्थियस (२४ फेब्रुवारी १५५७, व्हियेना – २०० मार्च १६१९, व्हियेना) हा १६११-१६१७ दरम्यान बोहेमियाचा राजा; १६०८-१६१८ दरम्यान हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व जर्मनीचा राजा तसेच १६०८ ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10612.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..171d0a81e44f44246fbfb941feab0160e274f2e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10612.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू हेन्री क्रॉस (१५ ऑक्टोबर, १९९२:स्कॉटलंड - हयात) ही  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10616.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0afb27b30daa134b09fa9c250b6a83ca517e564c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10616.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅथ्युनी मॅथ्यूज (इ.स. १९३६ - २१ मे, इ.स. २०१७) हे कुवेतमधील एक व्यावसायिक होते. हे मूळचे भारतातील केरळचे होते. १९५६मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी कामाच्या शोधात ते कुवेतला गेले. टोयोटा कंपनीत टंकलेखक म्हणून सुरुवात करून १९८९ मध्ये या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांना टोयोटा सनी या टोपणनावाने ओळखले जात होते. +१९९०मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मॅथ्यूज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॅथ्यूज यांच्या प्रयत्‍नांनी आणि समयसूचकतेमुळेच लाखो भारतीयांचा जीव वाचला होता. कुवेतमध्ये त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती पाहता मॅथ्यूज त्यांच्या कुटुंबासमवेत सहजपणे भारतामध्ये येऊ शकत होते. पण, त्यांनी तसे न करता कुवेतमध्ये असणाऱ्या भारतीयांची जबाबदारी घेत जवळपास १ लाख ७० हजार भारतीयांना आधार देत एअरलिफ्ट करून भारतात यशस्वीरीत्या सुरक्षित परत आणले. +एरलिफ्ट हा चित्रपट मॅथ्युनी मॅथ्यूज यांच्या या कामगिरीवर बेतलेला होता. यात अक्षयकुमारने मॅथ्यूज यांची भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10653.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05b94a2b2629e3f00cac945a45e1af5d129b5a4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10653.txt @@ -0,0 +1,6 @@ +५ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + +मॅथ्थु हेडन (जन्म: २९ आॅक्टेबर १९७१ - हयात) हा एक आॅस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू असून हा एक फलंदाज व यष्टीरक्षक सुद्धा आहे. +साचा:Stub-ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू +साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10658.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea9a2c29e04b43fa8c22f87086d60fce48166aa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10658.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू वॉल्टर फोर्ड (२९ एप्रिल, २००२:बार्बाडोस - ) हा बार्बाडोसचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो कॅरिबियन प्रीमियर लीगमधील सेंट लुसिया किंग्ज आणि लंका प्रीमियर लीगमध्ये दांबुला ऑराकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10685.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac96db8a4a6dbd4524ed6779373e5d285fc3aff9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10685.txt @@ -0,0 +1 @@ +मॅनफ्रेड जुलियस ससकिंड (८ जून, १८९१:जोहान्सबर्ग, केप वसाहत - ९ जुलै, १९५७:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२४ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10705.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fbf7091bca540c84dedca907e787c3e2eb82890 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10705.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅनोर फिल्ड हे इंग्लंडच्या मिल्टन केन्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1076.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..098d18e321fec00658c97ef374b00acbc28ecd96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1076.txt @@ -0,0 +1,3 @@ +मंगुभाई छगनभाई पटेल हे एक भारतीय राजकारणी आहेत जे मध्य प्रदेशचे वर्तमान आणि १९ वे राज्यपाल आहेत .ते गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. २०१४ मध्ये त्यांनी गुजरात विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी यापूर्वी गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे.[१] पटेल नवसारी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. भारताच्या राष्ट्रपतींनी ६ जुलै २०२१ रोजी त्यांची मध्य प्रदेशचे १९ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.[२][३] +पद धारण केले +सदस्य, नवसारी नगरपालिका, १९८२-८७. अध्यक्ष, अनुसूचित जाती आघाडी, भारतीय जनता पार्टी. उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, गुजरात प्रदेश. सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी. इतर अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1078.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..098d18e321fec00658c97ef374b00acbc28ecd96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1078.txt @@ -0,0 +1,3 @@ +मंगुभाई छगनभाई पटेल हे एक भारतीय राजकारणी आहेत जे मध्य प्रदेशचे वर्तमान आणि १९ वे राज्यपाल आहेत .ते गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. २०१४ मध्ये त्यांनी गुजरात विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी यापूर्वी गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे.[१] पटेल नवसारी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. भारताच्या राष्ट्रपतींनी ६ जुलै २०२१ रोजी त्यांची मध्य प्रदेशचे १९ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.[२][३] +पद धारण केले +सदस्य, नवसारी नगरपालिका, १९८२-८७. अध्यक्ष, अनुसूचित जाती आघाडी, भारतीय जनता पार्टी. उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, गुजरात प्रदेश. सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी. इतर अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10789.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8adc3579c71739c800a298ce732d57c79260173d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10789.txt @@ -0,0 +1,15 @@ +गुणक: 55°45′N 37°37′E / 55.750°N 37.617°E / 55.750; 37.617 + +मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. +राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हिएत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत. +मॉस्को शहर रशियाच्या पश्चिम भागात मोस्कवा नदीच्या काठावर वसले आहे. +मॉस्कोमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मॉस्को १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ह्या स्पर्धेसाठी वापरले गेलेले लुझनिकी स्टेडियम रशियामधील सर्वात मोठे तर युरोपमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून येथे १९९८-९९ युएफा चषकाचा अंतिम सामना तसेच यु‌एफा चॅंपियन्स लीगच्या २००७-०८ हंगामामधील अंतिम सामना येथेच खेळवले गेले होते. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ११ यजमान शहरांमध्ये मॉस्कोचा समावेश आहे. येथील ओत्क्रिती अरेना ह्या नव्या बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये काही सामने खेळवले जातील तर लुझनिकी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल. +रशियन प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये मॉस्को महानगरामधील पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, एफ.सी. डायनॅमो मॉस्को, एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को व एफ.सी. स्पार्ताक मॉस्को हे चार क्लब खेळतात. +मॉस्को महानगराला वाहतूक पुरवण्यासाठी मॉस्को मेट्रो ही जगातील दुसरी सर्वात वर्दळीची भुयारी जलद वाहतूक सेवा येथे कार्यरत आहे. रशियन रेल्वेचे मॉस्को हे सर्वात मोठे केंद्र आहे. सायबेरियामधून धावणाऱ्या व व्लादिवोस्तॉक तसेच रशियामधील अतिपूर्व भागाला जोडणाऱ्या सायबेरियन रेल्वेची सुरुवात मॉस्कोमधूनच होते. तसेच मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वे ही रशियामधील सर्वात जुनी रेल्वे येथूनच सुरू होते. मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक व लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक ही मॉस्कोमधील प्रमुख स्थानके आहेत. +हवाई वाहतूकीसाठी मॉस्कोमध्ये ५ मोठे विमानतळ आहेत. +जगातील खालील शहरांसोबत मॉस्कोचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत. +[ संदर्भ हवा ] https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India +17. +[१] +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_108.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..659319584826e21c59515ce9812d9b16842481ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_108.txt @@ -0,0 +1,5 @@ + +भीमगड किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक किल्ला आहे. +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10803.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..589779663e27e93323f7528152b35df5ecb37e77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10803.txt @@ -0,0 +1,5 @@ +मे १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३३ वा किंवा लीप वर्षात १३४ वा दिवस असतो. + + + +मे ११ - मे १२ - मे १३ - मे १४ - मे १५ - (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10804.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c8a6f1d9fa4a19c10b1fbb56fd6af85af1a6bdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10804.txt @@ -0,0 +1,5 @@ +मे १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३४ वा किंवा लीप वर्षात १३५ वा दिवस असतो. + + + +मे १२ - मे १३ - मे १४ - मे १५ - मे १६ - (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10830.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10830.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10872.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31b7b29e26e745eacd24fe2c1d093a2841da564a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10872.txt @@ -0,0 +1 @@ +मेंढे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10878.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a579872e78b9056c58288ecae03604160caf083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10878.txt @@ -0,0 +1 @@ +मेंढेपठार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10888.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..013cfd43ad27d5f31fef151fe370ab003feca852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10888.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंदीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10896.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..111c5c065bfc4a8874ad3d80347ae023258501d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10896.txt @@ -0,0 +1 @@ +मेंफिस प्राचीन इजिप्तच्या राजधानीचे शहर होते. हे शहर सध्याच्या कैरोच्या दक्षिणेस होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10907.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f34fd9b2efd48f3888fb9b843a89d3971d6566b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10907.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेकन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेकन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10916.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7176cbbc56d35661ab0ac626e2bcf4c41539743c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10916.txt @@ -0,0 +1,7 @@ +मेकेलेन हे बेल्जियममधील मेचेलेन, अँटवर्प शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक ५ मे १८३५ रोजी सुरू झाले. या स्थानकातून २५, २७ आणि ५३ लाईन्स येथून जातात. +१८३५ मध्ये, युरोपियन मुख्य भूमीवरील पहिला सार्वजनिक रेल्वे प्रवास या स्थानका पासून सुरू झाला. १८३६ पर्यंत कालव्यावर पूल नसल्यामुळे स्टेशनच्या दक्षिणेला रेल्वे मार्ग थांबला होता. स्टेशनपासून सर्व दिशांना प्रवास सुरू होता: उत्तर ते अँटवर्प, दक्षिणेला ब्रुसेल्स आणि फ्रान्स, पूर्वेला ल्युवेन, लीज आणि व्हर्वियर्स आणि पश्चिमेला डेंडरमोंडे, गेन्ट, ब्रुग्स आणि ऑस्टेंड या ठिकाणी जाणे येथून शक्य होते. +स्थानकाच्या पूर्वेला मोठे मेकेलेन ट्रेन वर्क्स आहे, येथे ट्रेन्सची देखभाल आणि नूतनीकरणासारखी अवजड कामे केली जातात. +या स्थानकात १२ प्लॅटफॉर्म आहेत, पूर्वेकडील ६ इतरांपेक्षा काही मीटर उंच आहेत. २०१२ मध्ये ब्रुसेल्सच्या उत्तरेला मेकेलेन आणि शारबीक दरम्यान नवीन हाय-स्पीड रेल्वे (लाइन २५ एन) सुरू झाली. ही लाइन मेकेलेनला ब्रसेल्स विमानतळाशी देखील जोडते. या मार्गावरून जादा गाड्या सामावून घेण्यासाठी [१] डिसेंबर २०२० मध्ये या स्थानकात ११ आणि १२ हे नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात आले. +२०१३ मध्ये, स्टेशनचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणी करण्याच्या मोठ्या योजना सुरू झाल्या. या प्रकल्पाला "मेकेलेन इन बेवेगिंग" असे म्हणतात.[२] त्यानंतर त्रिस्तरीय भूमिगत कार पार्क तयार करण्यात आले आहे. सध्याच्या स्थानकाच्या इमारती आणि ट्रॅक तोडून हे बनवले जाईल. इमारतीच्या कामाला एक दशकाहून अधिक कालावधी लागण्याची अपेक्षा आहे कारण स्टेशनसाठी पुरेशी क्षमता राखण्यासाठी हे काम प्लॅटफॉर्मनुसार करावे लागणार आहे. +खालील सेवा सध्या स्टेशनवर सेवा देतात: +  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10967.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f55173e9122389433f1082887971a1d479149ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10967.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेगॅस्थेनिस एक ग्रीक भूगोलतज्ञ आणि प्रवासी होता. अलेक्झांडर द ग्रेटचा भारतातील अधिकारी सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्ताच्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत इंडिका हा ग्रंथ लिहीला. स्ट्राबो, प्लीनी (धाकटा) यांच्या लेखनात इंडिकाचा संदर्भ आढळतो. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +विकिपीडिया मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10970.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8327e8b7cf44709d69edb1a80f51d0bed6649e9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10970.txt @@ -0,0 +1,24 @@ +पदार्थांच्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा  आणि / किंवा हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समूह म्हणजे ढग.[१] ढगात जलकणां-हिमकणांबरोबरच सूक्ष्म धूलिकण किंवा धूम्रकणही असू शकतात. +क्वचित प्रसंगी प्रदूषण, धुळीची  वादळे, ज्वालामुखी, अणुस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच धूलिकणांचाण किंवा धूम्रकणांचा असू शकतो. +जलचक्रात पाण्याची वाफ होते, ती उंच जागी गेल्यावर त्याचे ढग होतात , व त्यास थंडावा मिळाला की पाऊस पडतो. पाऊस पडण्यासाठी ढगांची आवश्यकता असते.[२] +ढगांची निर्मिती सर्वसाधारणपणे खालील प्रकारे होते.[३] +ढगनिर्मितीची काही विशिष्ट कारणे : +कधी कधी वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. अशा क्षेत्रात आर्द्र हवा सर्व बाजूंनी प्रवेश करते आणि वर उचलली जाते. आंतरिक प्रसरणाने ती खूपच थंड होते आणि त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर जाड व मोठ्या ढगांची निर्मिती होते. +टेकडी किंवा डोंगर उतारावर पायथ्याकडील वारे टेकडी किंवा डोंगरामुळे वर उचलले जातात.अशी  खूप आर्द्रतायुक्त हवा वर वर चढत जाते तेव्हा तिचे आंतरिक प्रसरण होते व त्यामुळे ती थंड होते. त्या थंडाव्यामुळे हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. धुक्याचेच ढग होतात.[४] +जमिनीवरील आर्द्रतायुक्त उष्ण हवा शीतप्रदेशाकडे किंवा समुद्राकडे वाहू लागते आणि ती थंड भृपृष्ठाच्या किंवा समुद्राच्या सानिध्याने थंड होते. अशा थंडाव्यामुळे त्या हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. असे धुके वाऱ्याच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे वर उचलले जाऊन स्तरीय प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.[५] +हिवाळ्यात जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होऊन जमीन अधिक थंड होते. अशा  जमिनीवरची हवाही सानिध्याने थंड होऊन त्या हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके तयार होते. सूर्याच्या उष्णतेने किंवा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे धुके वर उचलले जाऊन स्तरीय प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.[५] +आकाशात निरीक्षण केले असताना आपणास ढगांचे निरनिराळे आकार, रूप व विस्तार पाहायला मिळतो. ढगांचे वर्गीकरण ह्याच घटकांवर आधारित आहे. +ढगांचे सर्वप्रथम वर्गीकरण जे बी लामार्क ह्या फ्रेंच शास्त्रज्ञाने इस १८०२ मध्ये केले. त्यानंतर इस १८०३ मध्ये ल्यूक हॉवर्ड ह्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण प्रसिद्ध करून खालील नावे जाहीर केली.[६] +तंतुमेघ, स्तरीय मेघ, राशिमेघ व वर्षामेघ हे स्वतंत्ररीत्या किंवा एकमेकांच्या संयोगाने विविध स्वरूपात आढळून येतात. शेवटी जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेने इस १९५७ मध्ये ढगाच्या तळाची उंची,आकार, स्वरूप आणि इतर ढगांशी केलेला संयोग ह्याचा विचार करून ढगांच्या दहा मुख्य प्रजाती जाहीर केल्या.[७] आणि त्याच आता जगभर ग्राह्य धरल्या जातात. +याशिवाय इतरही काही ढग काही विशिष्ट स्थळी/विशिष्ट परिस्थितीत तयार होतात. मात्र ते वरील वर्गीकरणात मोडत नाहीत. उदा, ज्वालामुखी निर्मित, अणुस्फोटजन्य, अडथळाजन्य बहिर्गोल भिंगाकार ढग, इत्यादी. +ढगांचे अस्तित्व पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्रही आढळून येते. +शुक्रावर ढगांचे आवरण आढळले असून तेथे सल्फर डायऑक्साइडचे घनदाट ढग आढळून येतात.[८]हे  ढग स्तरीय प्रकारचे मेघ असून ज्वालामुखीय हालचालींमुळे तयार झाले आहेत. हे ढग ४५ ते ६५ किमी उंचीवर तीन मुख्य स्तरांमध्ये आढळतात आणि त्यामुळे शुक्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे जवळ जवळ अशक्य बनते. त्याखाली शुक्रावर कोणतेही राशीमेघ प्रकारचे ढग आढलेलेले नाहीत, परंतु वरील पातळीवर कधीकधी स्तरराशीमेघ प्रकारचे तुटक स्वरूपातील ढग आढळून येतात. +मंगळावर बहिर्गोल भिंगाकार (lenticular), तंतुमेघ, तंतुराशीमेघ  आणि पाण्यापासूनच्या बर्फाने बनलेले स्तरराशीमेघ असे काही प्रकारचे ढग बहुतांशी ध्रुवभागाजवळ आढळले आहेत.[९][१०] मंगळावर पाण्याचे बर्फ आणि त्यापासूनचे धुकेदेखील आढळले  आहे.[११] +गुरू आणि शनि या दोन्ही ग्रहांवर उच्च स्तरावर अमोनियापासून बनलेले तंतुमेघ[१२][१३], मध्यस्तरावर अमोनियम हायड्रोसल्फाईडपासून बनलेलले  धुके सदृश्य स्तरीय मेघ, आणि निम्न स्तरावर जलकणांचे राशीमेघ आढळून येतात.[१४] [१५] तसेच गुरूच्या अंतर्भागात लाल ठिपक्याजवळ गर्जन्मेघ अस्तित्वात असल्याचे ज्ञात आहे.[१६][१७] अशाच प्रकारचे ढगांचे आच्छादन  युरेनस आणि नेपच्यूनवर देखील आढळते परंतु हे आच्छादन मिथेनचे बनलेले आहे.[१८][१९][२०][२१][२२][२३] शनिचा उपग्रह टायटनवर मिथेनचेच बनलेले तंतुमेघ आढळतात.[२४][२५] कॅसिनी-ह्यूजेन्स शनि मोहिमेत शनीवरील ध्रुवीय स्तरीय ढगांचा[२६] आणि टायटनवरील मिथेन चक्राचा पुरावा सापडला आहे.[२७] +सूर्यमालेबाहेरील काही ग्रहांवरच्या वायुमंडलात ढगांचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. ऑक्टोबर 2013 मध्ये, केप्लर -7 बी ह्या सूर्यमालेबाहेरील ग्रहाच्या  वातावरणात उच्च स्तरावर घनदाट ढगांचे अस्तित्व घोषित करण्यात आले आहे.[२८][२९] तसेच डिसेंबर 2013 मध्येही  जीजे 436 बी आणि जीजे 1214 बी ह्या ग्रहांच्या वातावरणात ढगांचे अस्तित्व जाहीर झाले आहे.[३०][३१][३२][३३] +पृथ्वीवरच्या वातावरणाचे ढग हे महत्त्वाचे घटक आहेत कारण ते विविध कामे पार पाडतात. +ढग हे पर्जन्यचक्रात मोलाची कामगिरी बजावतात. ढगांमुळे पाऊस पडतो व पृथ्वीवर दूरदूर पर्यंत पाण्याचा पुरवठा होतो. +ढग सूर्यकिरणांचे आणि त्यामुळे येणाऱ्या उष्णतेचे परावर्तन करतात. तसेच पृथ्वी जी उष्णता उत्सर्जित करते ती ढग शोषून घेतात. त्यामुळे उष्णतेचा समतोल राखण्यास मदत होते. +विषुववृत्तीय प्रदेशातील उष्णता पृथ्वीवर इतरत्र उदा.० ध्रुवीय प्रदेशात पसरवण्यासाठी ढगांची मदत होते. +एकूणच हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी त्याचे भाकीत करण्यासाठी ढगांचा उपयोग होतो. +एका ढगाचे वजन जवळजवळ पाच लाख किलो म्हणजेच एका विमानाएवढे किंवा १०० हत्तींएवढे असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10978.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e31390316d44d82a6cd55ba61a465797cac6cf79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_10978.txt @@ -0,0 +1,16 @@ +मेघन मॉइरा मेग लॅनिंग (२५ मार्च, इ.स. १९९२:सिंगापूर - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम जलदगती गोलंदाजी करते. +लॅनिग २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची संघनायिका होती. +2 हेन्स (उप.क.) • +3 हीली (य) • +4 बर्न्स • +5 केरी • +6 गार्डनर • +7 जोनासन • +8 किमिन्स • +9 मॉलिन्युक्स • +10 मूनी • +11 पेरी • +12 शूट • +13 सदरलँड • +14 वॅल्मेनीक • +14 वेरहॅम • diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11018.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46f69bc9c1724bb26fd2a017e5d84f53eaa41985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11018.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेजर काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेजर काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11039.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0532b88a977de014b179c454f9fa8594bfe9c68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11039.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेट तळीये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11067.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1bd58b17276d1e5ee8ff16c6c41510798f6737e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11067.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेटीखेडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11105.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae5ab8f70835dcaf38ea6bdc6f9cef1518900b2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11105.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेड्सें सां फ्रंटियेर, एमएसएफ तथा डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सेवाभावी संस्था आहे. जिनीव्हामध्ये मुख्यालय असलेल्या या बहुराष्ट्रीय संस्थेची स्थापना २० डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी फ्रांसमध्ये झाली. अविकसित, विकसनशील देशांमध्ये तसेच युद्ध आणि नैसर्गिक आपत्तिग्रस्त प्रदेशांमध्ये पसरेल्या रोगराईस तोंड देण्यासाठी आपले स्वयंसेवक तसेच इतर मदत घेउन जाणाऱ्या या संस्थेस इ.स. १९९९चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. इ.स. २००७ साली २६,००० डॉक्टर, परिचारक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, व्यवस्थापक, पाणि आणि स्वच्छता अभियंते यांनी मोबदला न घेता ६० देशांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवली. या संस्थेला मिळणाऱ्या दानांतील ८०% संपत्ती व्यक्तिशः दान असतात तर इतर २०% अनेक देशांतील सरकारे, कंपन्या आणि संस्थांकडून मिळतात. एमएसएफचा वार्षिक लेखा ४० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात असतो.[१] +आपण कार्यरत असलेल्या प्रदेशांमध्ये काम करीत असताना तेथे चाललेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीकडे दुर्लक्ष न करता त्यावर भाष्य करण्याचे एमएसएफचे धोरण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11128.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07696d9d6a35413f8ae534a252ac0b55275504ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11128.txt @@ -0,0 +1 @@ +आदरणीय वा बहुमान असलेल्या स्त्रियांना ने आण करण्यासाठी वापरण्यात येणारे जुन्या काळातील वाहतुकीचे पालखीसदृश्य असलेले साधन. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11131.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a357d3bf6009f0feda44a49644c28e85dd8d818b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11131.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11177.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91e3b3073a57abd7d77c9d2a3058ff83777fd8ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11177.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेनाकेम बेगिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १६ ऑगस्ट १९१३ - ९ मार्च १९९२) हा १९७७ ते १९८३ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९७९ मध्ये बेगिनला इजिप्तच्या अन्वर अल सादात ह्याच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. +बेगिनचे शिक्षण पोलंडच्या वर्झावा येथे झाले. त्याचे वडील कट्टर ज्यू धर्मीय होते. तरुण वयात बेगिन स्वतः अनेक ज्यू संस्थांमध्ये कार्यरत होता. वर्झावामध्ये बेगिनला वाढता ज्यूविरोध जाणवू लागला व त्याने अनेक ज्यूंना बाहेर पडण्यात मदत केली. नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर त्याने वर्झावामधून पळ काढला व तो व्हिल्नियस शहरात पोचला. त्याच्या ज्यू धर्मप्रसारवादी कामांमुळे त्याला सोव्हिएत संघाने इ.स. १९४० मध्ये त्याला अटक केली व तुरुंगात डांबले. १९४२ मध्ये सुटकेनंतर पोलिश सैन्यातर्फे लढताना तो पॅलेस्टाईनमध्ये पोचला. त्याचे वडील, आई व भाऊ होलोकॉस्टमध्ये मारले गेले. पॅलेस्टाइनमध्ये त्याने स्वतंत्र इस्रायल देशासाठी लढा दिला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11181.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcaa4112fa739eb3c04e0d05a91de4e76424aec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11181.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेनार्ड काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेनार्ड काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11191.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f0ef41826e9b17a8416b5643637265a723dad81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11191.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेनोमिनी काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेनोमिनी काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11211.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8197d8b3f4e82a5d6e4c2dc89b93411fea19c8f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11211.txt @@ -0,0 +1,11 @@ +मेमरी ही एक डेटा सूचना आणि माहिती सांभाळणारा विभाग असतो. मायक्रोप्रोसेसर्स प्रमाणेच मेमरी देखील सिस्टीम बोर्डला जोडलेल्या चकतीवर बसविलेली असते. मेमरीचे तीन प्रकार आहेत रॅंडम एक्सेस मेमरी, रिड ओन्ली मेमरी आणि फ्लॅश मेमरी. +रॅंडम एक्सेस मेमरी चकतीमध्ये  सूचना क्रम आणि सीपीयू सध्या प्रक्रिया करीत असलेला डेटा सामावलेला असतो. रॅमला अस्थिर किंवा तात्पुरती साठवण म्हणतात,कारण रॅमच्या बऱ्याच प्रकारांमध्ये मायक्रो कॉम्प्युटर बंद केला की लगेच रॅमवरचा डेटा जातो. जर वीज बंद पडली किंवा मायक्रोकॉम्प्युटरकडे जाणाऱ्या वीज प्रवाहात अडथळा आल्यास सर्व मजकूर जातो. यांच्याविरुद्ध दुय्यम साठवण ती आपले समाविष्ट भाग गमावत नाही. तो कायम स्थिर वा कायम साठा असतो. जसा काही हार्डडिस्कवर सांभाळलेलं डेटाच. +या कारणामुळे तर वर नमूद केलेल्या रॅमला तात्पुरती साठवण म्हणतात. कारण मायक्रो कॉम्प्युटर बंद होतो त्या क्षणीच रॅमवरची  सर्व माहिती पुसली जाते, म्हणूनच चालू कामांचा डेटा वारंवार दुय्यम साठवण  उपकरणांमध्ये साठवून ठेवण्याची कल्पना छान आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कागदपत्रांचे, एखाद्या स्प्रेडशीटचे काम करीत असाल, दर थोड्या मिनिटांनी तुम्ही तुमचे काम जतन किंवा स्टोअर करायला पाहिजे. +कॅच (उच्चार "कॅश" असा करतात.) मेमरी सीपीयू आणि मेमरीमध्ये तात्पुरत्या जलदगतीच्या समाविष्ट विभागासारखे काम करून प्रक्रियेत सुधारणा करते. रॅम मधली कोणती माहिती वारंवार वापरली जाते हे संगणक शोधून काढतो आणि मग त्याची "कॅश" मध्ये नोंद करतो.गरज असेल तेव्हा सीपीयु कॅश मधून ती माहिती झटकून घेतो. रॅम पुरेशी असणे महत्त्वाचे आहे. उदा मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ परिणामकारकतेने वापरण्यासाठी तुम्हाला किमान २५६ एमबी रॅम प्रोग्रॅम सामावायाला आणि अन्य ५१२ एमबी - १०२४ एमबी रॅम ऑपरेटिंग सिस्टीमला आवश्यक असते. काही ॲप्लिकेशन जसे फोटो एडिटिंग सॉफ्टवेर  अशांना तर जास्त रॅमची ही गरज भासू शकते. सुदैवाने गोष्ट म्हणजे एखाद्या संगणक प्रणालीत या अतिरिक्त रॅमची एखाद्या डीआय एमएम द्वारे (डय़ुअल इन मेमरी मॉडयुल) विस्तारित मॉड्यूल म्हणून सिस्टीम बोर्डमध्ये भर करता येते. रॅमची क्षमता बाईट्समधे व्यक्त केली जाते. मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी सर्वसाधारणतः मोजमापाची तीन एकके वापरली जातात. +अन्य प्रकारच्या रॅममध्ये डी रॅम, एडी रॅम, डीडीआर आणि थेट आरडी रॅम यांचा समावेश होतो. +जरी तुमच्या संगणकापाशी एखादा प्रोग्रॅम साठवायला पुरेशी रॅम नसली तरीही व्हर्चुअल मेमरी वापरून तो प्रोग्रॅम चालवणे त्याला जमू शकेल. आजकालच्या ऑप्रेटिंग सिस्टीमपैकी बऱ्याचश्या व्हर्चुअल मेमरीला सहाय्यक होतात. व्हर्चुअल मेमरीच्या मदतीने मोठया प्रोग्रामचे लहान विभाग करतात आणि ते नेहमी एखादया हार्ड डिस्कवरती दुय्यम मेमरीत साठवले जातात. मग प्रत्येक भाग रॅममध्ये गरजेनुसार वाचला जातो अशाप्रकारे संगणक प्रणाल्या मोठमोठे प्रोग्रम्स चालवू शकतात. +रीड ओन्ली मेमरी (रॉम) उत्पादकाकडूनच चिप्समध्ये माहिती साठवलेली असते. रॅमचिप्ससारख्या रॉमचिप्स तात्पुरत्या नसतात आणि वापरकर्त्याकडून बदलल्या जाऊ शकत नाहीत. ‘रीड ओन्ली’चा अर्थ असा कि रॉमचीपवर लिहिलेला डेटा आणि प्रोग्रम्स फक्त सीपीयूच वाचू शकतो, किंवा परत काढून घेऊ शकतो. काही झाल तरी संगणक रॉममध्ये माहिती किंवा सूचना लिहू, सांकेतिकरन करू वा बदलू शकत नाही. +रॉमचिप्सवर विशेषकरून संगणक प्रक्रियासाठीच्या तपशिलावर खास सूचना सामावलेल्या असतात.  उदा. एखादा संगणक चालू होताना रॉम सूचनांची गरज असते. मेमरी अक्सेससाठी आणि प्राथमिक कीबोर्ड इनपुट हाताळायला गरज असते. +फ्लॅश मेमरी ही रॅम आणि रॉमच्या गुणधर्मांचे एकत्रीकरण देते. नवीन माहिती साठवण्यासाठी रॅमप्रमाणे तिला अद्यायावात करता येते. संगणक प्रणालीची वीज बंद पडली टर रॉम प्रमाणेच ही पण (साठवलेली) माहिती गमवत नाही. फ्लॅश मेमरी ही अपलीकेशनच्या व्यापक प्रकारांसाठी वापरली जाते. उदा. ती संगणक चालू करतानाच्या सूचना साठविण्यासाठी वापरली जाते. +या माहितीमध्ये रॅमच्या राशीविषयी, किबोर्डचा प्रकार, माऊस, आणि सिस्टीमच्या त्या विभागाला जोडलेल्या दुय्यम स्टोरेज उपकरणाविषयी विशिष्ठ माहिती सामावलेली असते. जर कंप्युटर सिस्टीममध्ये बदल केले टर त्याचे प्रतिबिंब फ्लॅश मेमरीत दिसते. +संदर्भ- इलेक्ट्रॉनिक्स पुस्तक. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11228.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6934e4dcecdcb5700db47ee1354faf00c5a5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11228.txt @@ -0,0 +1 @@ +मेयर राधाकृष्णन मैदान हे भारताच्या चेन्नई शहरातील हॉकी मैदान आहे. या मैदानाला एम. राधाकृष्णन पिल्लै यांचे नाव दिलेले आह. या मैदानावर १९९६ आणि २००५ च्या चॅंपियन्स चषक स्पर्धा खेळल्या गेल्या. चेन्नई हॉकी असोसिएशनचे विभागीय सामने या मैदानावर खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11242.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..725a522d1f11358096d133315aef5f8c63e03a35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11242.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरदांड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11261.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..802fdb75702d394489a051256b5dd10912df5a65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11261.txt @@ -0,0 +1 @@ +मेरिक वेन प्रिंगल (२२ जून, १९६६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९९२ ते १९९५ दरम्यान ४ कसोटी आणि १७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11262.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..802fdb75702d394489a051256b5dd10912df5a65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11262.txt @@ -0,0 +1 @@ +मेरिक वेन प्रिंगल (२२ जून, १९६६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९९२ ते १९९५ दरम्यान ४ कसोटी आणि १७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11266.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d45f2586609242e75018bc3b2332bcb914133781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11266.txt @@ -0,0 +1 @@ +मेरिडेन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५९,५८३ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11272.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1adbbe00ca86c1cb7dce526c017b7ddc4966e5d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11272.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मेरिदा या नावाचे अनेक वापर आहेत -- diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11282.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92cd6d05e1e7528b77c862d333315ed8879d7221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11282.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्यानो राहॉय (स्पॅनिश: Mariano Rajoy; २७ मार्च, इ.स. १९५५ - ) हे स्पेन देशाचे भूतपूर्व/माजी पंतप्रधान आहेत. हे २१ डिसेंबर, २०११ ते १ जून, २०१८ दरम्यान सत्तेवर होते. +राहॉय हे १९८१ सालापासून स्पेनच्या राजकारणात सक्रीय आहेत व त्यांनी आजवर अनेक मंत्रीपदे भूषविली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1129.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8cbef030fdeff9123e4b6d777af36d8b2f12480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1129.txt @@ -0,0 +1 @@ +मंजिरी फडणीस ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मंजिरी जन्माने मुंबईकर असून हिंदी,तेलुगू तसेच तमिळ चित्रपटांतून काम करते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या हिंदी चित्रपटामधील भूमिकेसाठी लक्षात राहिली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11290.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..160135925609d1f1153460abe0220b4a00a37a52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11290.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरिसा रिया ॲग्विलेरा (१४ डिसेंबर, इ.स. १९८५:त्रिनिदाद - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते. ॲग्विलेरा यष्टिरक्षक आहे.[१] +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ जुलै, इ.स. २००८ रोजी  नेदरलँड्सविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11300.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec733442876460b05838ea3ca8570d58ed8bd34b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11300.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी-ॲन मुसोंडा (८ एप्रिल, १९९१:हरारे, झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०१८ मध्ये मेरीकडे झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11311.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eadba6596fd1513a0342c35908814e77ebe1047 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11311.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी एलिट (१ नोव्हेंबर, १९२५:ऑस्ट्रेलिया - १० डिसेंबर, २०१३:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५१ ते १९६३ दरम्यान ११ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11383.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fad745c08a94b9b9f0a2946fb764b33e43f4c43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11383.txt @@ -0,0 +1,5 @@ +मेरीट योहान आरम (२२ एप्रिल, १९०३ - १९५६) ही नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ, उदारमतवादी राजकारणी, नागरी सेवक आणि स्त्रीवादी होती. +आरमचा जन्म २२ एप्रिल, १९०३[१] रोजी झाला. तिने रॉयल फ्रेडरिक विद्यापीठात शिक्षण घेतले आणि कॅंडीडेटा इकॉनॉमिक्स (उमेदवारी अर्थशास्त्र) पदवी १९२६ मध्ये प्राप्त केली. +आरम ही नॉर्वेजियन लेबर इन्स्पेक्शन अथॉरिटीमध्ये निरीक्षक होती. १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत नॉर्वेजियन सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिने काम केले. तिने १९५२ ते १९५३ मध्ये सहा महिने पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे तज्ञ म्हणून काम केले.[२] +आरम १९५२ मध्ये नॉर्वेजियन असोसिएशन फॉर वुमेन्स राइट्सची उपाध्यक्ष बनली. ऑगस्ट १९५५ मध्ये जेव्हा संस्थेचे अध्यक्ष, इंगेरिड ग्जोस्टीन रेसी याचे विमान अपघातात निधन झाले, तेव्हा मेरिट आरमने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. १९५६ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत[२] ती अध्यक्ष होती. +तिच्या राजकीय कारकिर्दीत, ती लिबरल पार्टीच्या ओस्लो शाखेची अध्यक्ष आणि ओस्लो सिटी कौन्सिलच्या सदस्य होती. १९५४ पासून तिच्या मृत्यूपर्यंत ती लिबरल पार्टीसाठी ओस्लोचे प्रतिनिधित्व करणाऱी नॉर्वेजियन संसदेची उपसदस्य होती.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11384.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..912ba545068f72e55ccbe273087fc5ad15479150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11384.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेरीमाक काउंटी, न्यू हॅम्पशायर ही अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील न्यू हॅम्पशायरमधील काउंट्या१० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेरीमाक काउंटी, न्यू हॅम्पशायर काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला चे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11430.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae3ef414be29f55e324d6604d20f92e30616ec92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11430.txt @@ -0,0 +1 @@ +मेलबॉर्न रेनेगाड्स क्रिकेट संघ, मेलबॉर्न शहरातील असून, बिग बॅश लीग मध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11434.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3542440bef4e469f22c817cb44bde1898b9d54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11434.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात सार्वजनिक परिवहन वापरण्यासाठी ट्रॅम, बस, रेल्वे हे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व सेवांचे खाजगीकरण झाले असून अनुक्रमे यारा ट्रॅम, नॅशनल बस(व इतर) व कॉनेक्स या कंपन्या या सेवा चालवतात. या सर्व परिवहन सेवांसाठी एकच तिकिट काढावे लागते. मात्र कोणत्याही वाहनात चढल्यावर तिकिट पंच करणे आवश्यक आहे. सार्वजनिक परिवहनासाठी शहराचे झोन १ व झोन २ असे विभाग पाडले आहेत. झोन १ हा शहराजवळ आहे तर झोन २ हा शहरापासून दुरचा भाग आहे. तिकिटाचे दर झोन २ मध्ये अधिक आहेत. +आंतरजालावर मेटलिंक (इंग्रजी: metlink) या संस्थेच्या मेटलिंकमेलबर्न या संकेतस्थळाद्वारे प्रवासाची आखणी आधीच करून घेता येते. एकच तिकिट सर्व ठिकाणी चालत असल्याने प्रवास करणे सुलभ आहे. मात्र सकाळी व सायंकाळी या कार्यालयीन कामकाज भरण्या-सुटण्याच्या वेळी गर्दी असु शकते. +साधारण पणे रात्री १ वाजे नंतर बहुतेक सावजनिक परिवहनाची साधने बंद होतात. काही ठिकाणी नाईट रायडर Archived 2007-08-29 at the Wayback Machine. ही सेवा मात्र सुरू असते. +सदर्न क्रॉस स्टेशन हे मेलबर्न शहरातले मुख्य रेल्वे स्थानक आहे. मुख्य शहरांना जोडण्याऱ्या गाड्या सुटतात. तसेच टुलामरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाला जोडणारी स्कायबस सेवा येथूनच सुटते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11435.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a565352921e3076e091e8149b866a3d03ba8867f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11435.txt @@ -0,0 +1,16 @@ +हा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्नच्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न (निःसंदिग्धीकरण). +गुणक: 37°49′1″S 144°58′1″E / 37.81694°S 144.96694°E / -37.81694; 144.96694 + +मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणाऱ्या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर कॅनबेरा या नवीन राजधानीच्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे. +या शहराच्या मुख्य भागातून यारा नदी नावाची नदी वाहते. +मेलबर्न शहर मेलबर्न विमानतळ नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे जगाशी जोडलेले आहे. आंतरराष्ट्रीय विमानांबरोबरच स्थानीय विमानेही येथूनच सुटतात. स्थानीय सेवेत जेटस्टार व व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या विमान सेवा उपलब्ध आहेत. विमानतळापासून शहरात येण्यासाठी द्रुतगती मार्ग आहेत. विमानतळापासून स्कायबस ही सेवा, टॅक्सीज तसेच भाड्याच्या गाड्या उपलब्ध आहेत त्या परिवहनासाठी मिळतात. मात्र मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन उपलब्ध नाही. या शिवाय शहरात मुराब्बीन व इतर छोटी विमानतळेही आहेत. शहराच्या मुख्य भागात फिरण्यासाठी दर वीस मिनिटांनी एक मोफत ट्रॅमही आहे. शहराचे सर्व विभाग शहर बस सेवा, ट्रॅम व रेल्वे द्वारे जोडलेले आहेत. +मेलबर्न येथे अनेक विद्यापीठे आहेत. जसे +अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. +शिक्षणाचे माध्यम इंग्लिश भाषा आहे. शहराला द एज व हेराल्ड सन या दोन मुख्य वृत्तपत्रांसहीत मोफत वाटले जाणारे एमएक्स हे वृत्तपत्र आहे. +येथे इ‌.स. १९५६ साली ऑलिंपिक खेळ तसेच इ‌.स. २००६ साली राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. +या शहराची स्थापना इ‌.स. १८५० साली यारा नदीच्या काठी झाली. या विभाग पुर्वी वुरुंजरी नावाची आदिवासी जमात रहात असे. या जमातीतल्या आठ मुख्य नेत्यांशी, जॉन बॅटमन (इंग्रजी: John Batman) यांनी इ‌.स.१८३५ मध्ये तडजोड करून सुमारे २४०० किमी जमीन आपल्या ताब्यात घेतली व या शहराची स्थापना केली. +इ‌.स. १८५० साली व्हिक्टोरिया राज्य येथे सोने सापडल्यावर येथे माणसांचा महापूर उसळला. सन इ‌.स. १८८० मध्ये हे जगातले सगळ्यात श्रीमंत शहर मानले जायला लागले. +सन इ.स. १९९२ साली शहराची आर्थिक स्थिती सुधारावी व येथे पर्यटकांना आकर्षीत करावे या हेतुने शहरात अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले. जसे, मेलबर्न म्युझियम Melbourne Museum, फेडरेशन स्क्वेयर Federation Square, क्राउन कॅसिनो Crown Casino, व सिटी लिंक या नावाचा द्रुतगती मार्ग. +कोबर्ग नामक उपनगरात मुन्रो स्ट्रीट येथे मेलबर्न येथील भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय ही आहे. +बि. एच. पी. बिलिटन या महाकाय खनिज उत्खनन संस्थेचे मुख्य कार्यालय येथे आहे. +महाराष्ट्र मंडळ येथे कार्यरत आहे. या मंडळाचे संकेतस्थळ येथे पहा. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया Archived 2007-12-31 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11469.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac3aac94aa061c64272ddf66c5d9caa30c78ea95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11469.txt @@ -0,0 +1,26 @@ +मेल्व्हिन श्वार्त्झ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11470.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac3aac94aa061c64272ddf66c5d9caa30c78ea95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11470.txt @@ -0,0 +1,26 @@ +मेल्व्हिन श्वार्त्झ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11472.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d81aa1be5de386c2bc501337baeefb6eb7d27248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11472.txt @@ -0,0 +1,11 @@ +मेळघाट अभयारण्य व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. +अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. +मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत. या अभयारण्यामध्ये वन्य प्राणी, रानपक्षी, सरपटणारे प्राणी यांचे व जलपक्षी यांचे संरक्षण केले जाते. सरपटणा-या प्राण्यामधे घोणस, मण्यार, फुरसे, फड्या नाग, अजगर, धामन, हरणटोळ, वृक्षसर्प या सापांचा सामवेश आहे. रंग बदलणा-या शॅमेलिऑन सरड्यांसह पाच् प्रकारचे सरडे मेळघाट अभयारण्यात आढळतात. अभयारण्यातून वाहणा-या नद्यांमध्ये २० प्रकारचे मासे आहेत. डोहामध्ये मगरी व घोरपडी असतात. [१] +मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. +मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे. +मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे. +लोकगीतातल्या +दिन दिन दिवाळी | +गाई म्हशी ओवाळी || +या ओळी गाईंचीच नव्हे तर म्हशींचीही पूजा होते हे सांगतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11502.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d155d4a80ec4f03166a8aea24aaeb6cd691db95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11502.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेसन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11512.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d082d429c2b82ddcb4451a386c9000a23ede2787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11512.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 33°24′54″N 111°49′53″W / 33.41500°N 111.83139°W / 33.41500; -111.83139 + +मेसा (इंग्लिश: Mesa) ही अमेरिका देशाच्या अ‍ॅरिझोना राज्यामधील एक शहर व फीनिक्स महानगराचे एक उपनगर आहे. सुमारे ४.४ लाख लोकसंख्या लोकसंख्या असलेले मेसा अमेरिकेतील सर्वात मोठे उपनगर व ३८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅरिझोनामध्ये मेसाचा लोकसंखेच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11513.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d082d429c2b82ddcb4451a386c9000a23ede2787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11513.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 33°24′54″N 111°49′53″W / 33.41500°N 111.83139°W / 33.41500; -111.83139 + +मेसा (इंग्लिश: Mesa) ही अमेरिका देशाच्या अ‍ॅरिझोना राज्यामधील एक शहर व फीनिक्स महानगराचे एक उपनगर आहे. सुमारे ४.४ लाख लोकसंख्या लोकसंख्या असलेले मेसा अमेरिकेतील सर्वात मोठे उपनगर व ३८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅरिझोनामध्ये मेसाचा लोकसंखेच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11522.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c570e8fa06b8b44ae11f2f204781798acf00764b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11522.txt @@ -0,0 +1,23 @@ +मेसाई/ मसाई ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. +कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे चैत्र पौर्णिमेपासून श्री मेसाई देवीच्या यात्रेचे आयोजन केले जाते.[१] + +महबूब नगर जिल्ह्यातील मैसम्मा देवीचे पुजारी लमाणी अथवा बंजारा समाजातून असतात. तेलंगणाच्या महबूब नगर जिल्ह्यात [२] तसेच हैदराबाद येथे लोअर टॅंकबंड रोड येथे मैसम्मा देवीची मंदिरे आहेत. +मेसाई देवी मंदिर आरणी ता धाराशिव +संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवऱ्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात[३] - +घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं || +असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा || +धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई|| +सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें || +मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा || +वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती || +काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती || +अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें || +एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया || +म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती || +भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई || +त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं || +-राजाई +संत एकनाथ, संत तुकाराम, संत शेख महंमद यांच्या अभंग साहित्यात मेसाई देवीचे उल्लेख भक्तांच्या अंधश्रद्धांबद्दल खासकरून प्राणी वाहण्याच्या नवस प्रथांबद्दल टिका करताना येताना दिसतात.[४][५] संत नामदेव अंभंग ६९ मध्ये सुद्धा मेसाई देवीचा उल्लेख येतो [६] + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11526.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c570e8fa06b8b44ae11f2f204781798acf00764b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11526.txt @@ -0,0 +1,23 @@ +मेसाई/ मसाई ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. +कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे चैत्र पौर्णिमेपासून श्री मेसाई देवीच्या यात्रेचे आयोजन केले जाते.[१] + +महबूब नगर जिल्ह्यातील मैसम्मा देवीचे पुजारी लमाणी अथवा बंजारा समाजातून असतात. तेलंगणाच्या महबूब नगर जिल्ह्यात [२] तसेच हैदराबाद येथे लोअर टॅंकबंड रोड येथे मैसम्मा देवीची मंदिरे आहेत. +मेसाई देवी मंदिर आरणी ता धाराशिव +संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवऱ्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात[३] - +घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं || +असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा || +धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई|| +सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें || +मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा || +वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती || +काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती || +अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें || +एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया || +म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती || +भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई || +त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं || +-राजाई +संत एकनाथ, संत तुकाराम, संत शेख महंमद यांच्या अभंग साहित्यात मेसाई देवीचे उल्लेख भक्तांच्या अंधश्रद्धांबद्दल खासकरून प्राणी वाहण्याच्या नवस प्रथांबद्दल टिका करताना येताना दिसतात.[४][५] संत नामदेव अंभंग ६९ मध्ये सुद्धा मेसाई देवीचा उल्लेख येतो [६] + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11533.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..071492a153fa351cfe081bccbdba4f693158ff4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11533.txt @@ -0,0 +1 @@ +मेसेन्टरी हा मानवी शरीराच्या उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेला अवयव आहे. याचा शोध २०१६मध्ये लागला. या शोधाने ज्ञात मानवी अवयवांची संख्या ७९ इतकी झाली आहे. हा शोधनिबंध वैद्यकीयशास्त्राच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा अवयव पोट आणि पचनसंस्थेशी निगडित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11540.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78eddb2c010b6225e20ddf8872412176208b3069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11540.txt @@ -0,0 +1,5 @@ +मेस्मा (Maharashtra Essential Services Maintenance Act - MESMA मराठीमध्ये 'महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम') हा २०११ साली महाराष्ट्रात अंमलात आलेला कायदा आहे. याचे अधिकृत व पूर्ण नाव 'महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम आहे. याअंतर्गत ज्या सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केल्या जातात, त्या विभागातील कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई असते. हा कायदा मोडून संप करणाऱ्यांना अटक देखील करता येते. प्रामुख्याने रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक सेवेत गणल्या जातात.[१] नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा मिळाव्या यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जर साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करत संप केला आणि या सर्व प्रकारामुळे सामान्य जनतेची जर गैरसोय होत असेल तर या आंदोलनाला रोखण्यासाठी हा कायदा लावण्यात येतो. त्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना कारावास व दंडात्मक शिक्षा देखील होऊ शकते.[२][३] +केंद्र शासनाने अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम, १९६८ (Essential Services Maintenance Act, 1968) हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लागू केला होता. सुरुवातीला याचे अधिकार केवळ केंद्र सरकारकडेच होते. परंतु काही काळानंतर राज्य सरकारांनाही याचे अधिकार देण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना संपावर जाण्यापासून थांबवण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करते. मोर्चा, आंदोलने आणि संप अशा प्रसंगी या कायद्याचा वापर करण्यात येतो. अत्यावश्यक वस्तुंच्या साठेबाजीविरोधात आणि अत्यावश्यक सेवेत अडथळा आणणा-यांविरोधात या कायद्याने कठोर कारवाई करण्यात येते. कारावास व दंडात्मक शिक्षा देखील होऊ शकते. +महाराष्ट्रामध्ये हा कायदा 'महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम कायदा' या नावाने २०११ साली मंजुर करण्यात आला. मेस्मा हे इंग्रजीतले संक्षिप्त रूप आहे, इंग्रजीमध्ये या कायद्यास महाराष्ट्रा इसेनशिअल सर्विस मेनटेनन्स अ‍ॅक्ट (Maharashtra Essential Services Maintenance Act - MESMA) असे म्हणतात.[४] +रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत. किरकोळ व घाऊक औषधविक्री सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. उपरोक्त कायद्यानुसार लोकहित ध्यानात घेऊन संपास मनाई करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा जसे की एसटी, वीज, शिक्षण, अत्यावश्यक सेवा देणा-या अस्थापना यामध्ये सामान्य नागरिकांच्या रोजची कामे असतात, या कामात खंड पडू नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा कायदा अंमलात आणल्या जातो. कर्मचा-यांनी संप पुकारून जनतेला वेठीस धरले म्हणून कर्मचारी व त्यांच्या वरिष्ठांना जबाबदार धरत, त्यांविरोधात दंडात्मकच नाही तर त्याही पेक्षा कडक कारवाई करण्यात येते. +हा कायदा लागू झाल्यानंतर ६ आठवडे ते जास्तीत जास्त हा कायदा ६ महिन्यांपर्यंत अंमलात आणता येतो. कायदा लागू केल्यानंतर संपात सहभागी कर्मचा-यांविरोधात कडक कारवाई करण्यात येते. वेळप्रसंगी त्यांना अटक करून कारावासाचीही तरतूद या कायद्यात आहे.[५][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11575.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53e6ccffc2dfe96ce02364b07da314df7d12ff05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11575.txt @@ -0,0 +1,17 @@ +मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे. १४६०साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे. +प्रख्यात लेखक रूडयार्ड किप्लिंग याने वर्णन केल्या प्रमाणे "हे महाल महाकाय लोकांनी बांधल्यासारखे आणि सूर्याने रंगवल्यासारखे दिसतात". +मेहरानगढ [१] हा किल्ला जोधपूर शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहेत. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहे. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत. +किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच किरात सिंह सोडा या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पावलेल्या सैनिकाची छत्री आहे. प्रवेश करून आत गेल्यावर जयपूरच्या सैन्याने हल्ला करताना बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भिंतीवरील भोके तसेच एक निखळून पडलेला दरवाजा अजूनही दिसतो. +किल्ल्यात असणाऱ्या सात भव्य दरवाजांमध्ये महाराजा मानसिंह ने बांधलेला 'जय पोळ' (बांधकाम इ.स.१८०६ ) तसेच महाराज अजित सिंह यांनी बांधलेला, मुघलान्वरील विजयाचे प्रतिक असणारा 'फतेह पोळ'(बांधकाम इ.स.१७०७ ) आहेत. लोह पोळ या शेवटच्या दरवाज्यावर १८४३ मध्ये राजा मानसिंह यांच्या बरोबर सती गेलेल्या राण्याच्या हातांचे ठसे आहेत. दुधाकांग्डा पोळ, अमृत पोळ, गोपाल पोळ आणि भेरू पोळ असे एकूण सात दरवाजे या गडाला आहेत. +किल्ल्यात अनेक सुंदर महाल आहेत. मोती महाल, शिश महाल, फुल महाल, सिलेह खाना, दौलतखाना असे अनेक महाल बघण्यासारखे आहेत. +महालातील संग्रहालयात पुरातन पालख्या, हौदे, पाळणे, शस्त्र, कपडे, लघु चित्रे यांचे संग्रह आकर्षकपणे मांडलेले आहेत. +राठोड घराण्याचा राव रणमल याच्या २४ मुलांपैकी एक म्हणजे राव जोधा. सुमारे हजार वर्षे मंदोर येथे असणारी राठोड घराण्याची राजधानी राव जोधाला असुरक्षित वाटू लागली म्हणून त्याने नवीन राजधानीसाठी योग्य जागेचा शोध घेणे चालू केले. मंदोर पासून सुमारे ६ मैलावर असणारी टेकड्यांनी घेरलेली एक जागा त्याच्या मनात भरली. या टेकडीला 'भाकुरचीडीया' म्हणजे पक्ष्यांची टेकडी असे नाव होते. या टेकडीवर चीडीया नाथजी या नावाचे साधू राहत होते. स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध असणारे चीडीया नाथजी मात्र ती जागा सोडण्यास तयार नव्हते. राव जोधाने अनेक वेळा विनंती करूनही चीडीयानाथ यांनी ती मानली नाही. शेवटी राव जोधाने चारण जमातीतील दोन प्रतिष्ठित लोकांना देशनोक या गावातील करणी माता या चारण संत स्त्रीला मध्यस्थी करण्यासाठी विनंती करण्यासाठी पाठवले. +करणी माता या सुद्धा अतिशय शूर आणि संत म्हणून प्रसिद्ध होत्या. करणी मातांच्या सांगण्यावरून चीडीयानाथ यांनी आपले बस्तान हलवले पण जाताना ते राव जोधाला शाप देऊन गेले कि तुझ्या राजधानीला नेहेमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवेल. अजूनही या भागात दर तीन चार वर्षांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. चीडीयानाथ यांचा कोप होऊ नये म्हणून राव जोधाने त्यांना एक घर बांधून दिले तसेच त्यांच्या गुहेजवळ एक मंदिर सुद्धा बांधले. +करणी मातांना आमंत्रण करण्यासाठी गेलेल्या दोघा चारण प्रतीष्ठीताना राव जोधाने मथानिया आणि चोपासनी ही दोन गावे भेट दिली. १२ मे १४५९ रोजी मेहरानगढ किल्ल्याची पाया भरणी झाली. +नवीन किल्ल्याचे बांधकाम यशस्वी व्हावे म्हणून तत्कालीन प्रथेनुसार नर बळी देण्याचे ठरले. एक प्रजानन 'राजा राम मेघवाल' याने स्वखुशीने नरबळी जाण्याचे मान्य केले. त्याच्या सन्मानार्थ दिलेल्या जागेत अजूनही त्याचे वंशज राहत आहेत. राज बाग या नावाने ही जागा ओळखली जाते. या माहितीमध्ये संभ्रम आहे कारण काही ठिकाणी या माणसाचे नाव राजीय भाम्बी [२]असेही उल्लेखले गेले आहे. +राठोड वंशीय राजे स्वतःला सूर्यवंशी समजत असल्याने सूर्याच्या (मिहीर - सूर्याचे एक नाव) नावाने 'मिहीर गढ' असे नाव ठेवले, जे पुढे अपभ्रंश होऊन 'मेहरानगढ' असे झाले. +मेहरानगढ किल्ल्यासमोर 'जसवंत थडा' या नावाचे जोधपुर राजघराण्यातील राजांचे संगमरवरी स्मारक आहे. +हा किल्ला सुमारे ६० कोटी वर्षापूर्वी बनलेल्या ज्वालामुखीय खडकावर बनलेला आहे. बाकुचीरीया टेकडीचा ७२ एकराचा भाग 'राव जोधा वाळवंटिय वन' म्हणून संरक्षित केले आहे. या वनात फिरण्यासाठी मार्गदर्शक, कॅफे अशा सोयी आहेत. +मेहरानगढ किल्ल्यावर साहसी खेळांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी 'झिप लाईन'ची सोय आहे. +सलमान खानच्या 'हम साथ साथ है' चित्रपटाचे चित्रीकरण मेहरानगढ किल्ल्यावर झाले आहे. ख्रीश्चीयान बाले याने अभिनित केलेल्या 'The Dark Night Rises' या चित्रपटातील विहिरीचे चित्रण याच किल्ल्यामधील आहे. सुशांत राजपूतचा 'शुद्ध देसी रोमान्स', १९९४ सालची 'the Jungle Book' ही हॉलीवूड फिल्म मेहरानगढ किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झाले आहेत +http://www.mehrangarh.org/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11576.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c810ec84e18187428f04fab4a27df03752bab942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11576.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेहराब होसेन जुनियर (बंगाली:মেহরাব হোসেন; ८ जुलै, इ.स. १९८७ - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1158.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a94b81db69ede5914c5dea1b6fa9b0c0af96bdec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1158.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंजुश्री चॅटर्जी (मे १४, इ.स. १९४१: कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत ) ह्या एक प्रख्यात कथक नृत्यांगना आहेत.[१] नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती चॅटर्जी यांना २०११ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२] +श्रीमती मंजुश्री चॅटर्जी यांचा जन्म १४ मे १९४१ रोजी कोलकाता येथे झाला. श्रीमती मंजुश्री यांनी नलिन कुमार गांगुली यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकण्यास सुरुवात केली.[३] नंतर गुरू शंभू यांच्याकडून कलेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी अनेक राष्ट्रीय उत्सवांमध्ये सादरीकरण केले आणि भारत आणि परदेशात कार्यशाळा आणि व्याख्यान प्रात्यक्षिकांचे नेतृत्व केले. कोलकाता येथील तिच्या कला विहार नृत्य स्टुडिओमध्ये ती महत्त्वाकांक्षी कथ्थक नर्तकांना मार्गदर्शन करत आहे. [४]श्रीमती मंजुश्री चॅटर्जी यांना साहित्य कला परिषद सन्मान, राजीव गांधी फाउंडेशनचा राष्ट्रीय एकता सन्मान, तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०११) मिळाला आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11599.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86b9227b073372dcee41f680785f6270a24b6439 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11599.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेहेर बाबा (जन्म : २५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. सन १९५४मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती. +बालपणात त्यांच्यामध्ये ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रूपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.[१][२] पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले.[३] नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ 'दयाळू पिता' असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले.[४] +१० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये केली. मेहेरबाबा १९२५ पासून ते मृत्यू पावेतो काहीही बोलले नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11606.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f1872cc3e3c4977ecc443d29cf2a00ab9135ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11606.txt @@ -0,0 +1,3 @@ +मैं आझाद हूॅं, हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11608.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1877f5d338adb29765b66f7789f4fd3430def3c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11608.txt @@ -0,0 +1,2 @@ +मैं इन्तकाम लूॅंगी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11616.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73007cd4792be7053ba4e77f0fc16494c686d3a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11616.txt @@ -0,0 +1,4 @@ +मैं बालक तू माता हे मातरणीच्या सर्वात लोकप्रिय भजनांपैकी एक आहे, जुबिन नौटियाल यांनी गायलेल्या "मैं बालक तू माता" भजनाची ही दुसरी आवृत्ती आहे. ही गीते मनोज मुंतशिर यांनी लिहिली आहेत आणि मनन भारद्वाज यांनी संगीत दिले आहे. या भजनाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये गायक जुबिन नौटियाल आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी आहेत.[१] +हे भजन देखील नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज करण्यात आले होते, हे भजन जुबिन नौटियाल यांनी गायले होते, गीते मनोज मुंतशिर यांनी लिहिली होती आणि टी-सीरीजच्या बॅनरखाली मनन भारद्वाज यांनी संगीत दिले होते. +या म्युझिक व्हिडिओमध्ये झुबिन आणि आकांक्षा पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. जिथे ते परदेशात राहूनही माँ दुर्गेचा महिमा विसरत नाहीत. त्याच वेळी भारतात राहणाऱ्या वडिलांची तब्येत बिघडते तेव्हा माता दुर्गेच्या आधाराची आठवण करून तिचा महिमा दाखवला जातो. याशिवाय खास बाब म्हणजे गुलशन कुमारने गायलेल्या 'मैं बालक तू माता शेरावलीये' या मूळ गाण्याचा सीनही या म्युझिक व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात आला आहे. +हे गाणे प्रथम बबला मेहता यांनी गायले होते आणि त्यात दिलीप सेन-समीर सेन यांचे संगीत होते आणि नक्ष लायलपुरी यांचे गीत होते आणि भजनाची निर्मिती गुलशन कुमार यांनी टी-सीरीज अल्बम ममता का मंदिर खंड अंतर्गत केली होती. .1 पासून आणि हे भजन २८ मार्च २०१७ रोजी टी सिरीज च्या अधिकृत चॅनेलवर प्रदर्शित झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11625.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec43cce53cc964ec8c8fc01ed5c5e91fceabbd92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11625.txt @@ -0,0 +1,2 @@ +मैंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11629.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25b5d5470d5157e6a8ec55180a64cbfc5efc6905 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11629.txt @@ -0,0 +1,2 @@ +मैकों दग्लस सिसेनांदो उर्फ मैकों (पोर्तुगीज: Maicon Douglas Sisenando; २६ जुलै १९८१ (1981-07-26)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मैकों २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २००५ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक तसेच २००४, २००७ व २०११ कोपा आमेरिका ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. +क्लब पातळीवर मैकों २००४-०६ दरम्यान मोनॅकोच्या लीग १ मधील ए.एस. मोनॅको एफ.सी., २००६-१२ दरम्यान सेरी आमधील इंटर मिलान तर २०१२-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी तर २०१३ पासून ए.एस. रोमा ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11642.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1730450f8821553ebef2dceb86be8d77afd2f26e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11642.txt @@ -0,0 +1,8 @@ +मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.मैत्रित विश्वास महत्त्वाचा असतो. एकमेकांविषयीची ओढ महत्त्वाची असते. +मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. कधी कधी ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही त्या आपण सहजपणे आपल्या मित्रांना सांगतो. +मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा. दुसरे म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड, Spiritual friendship,पाळीव प्राणी,मित्र,वगैरे. +इतिहासातील मैत्री :- +तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय +बिरबल आणि अकबर +महाभारतातील दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री नावाजलेली होती. कर्णाने मैत्रीसाठी स्वतःच्या भावंडांशी युद्ध केले. +ज्याच्या जवळ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11645.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..177c5bc2dd81f33dcd00cdfa32b2aa980b76a1ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11645.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.[१] +[२] +शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या उद्योजकांकडून या दिवसाचा विशेष प्रचार झाला आणि प्रसार माध्यमांमुळे या दिवसाचे महत्त्व जगभरातील लोकांनी स्वीकारले. +हॉलमार्क या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या व्यवसायाचा जनक जॉयस हॉल याने २ ऑगस्ट या दिवशी लोकांना मैत्री व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस सुरू केला. याला समाजातून प्रारंभी विरोध झाला, कारण यामागील उद्योजकता वाढविण्याचा हेतू समाजात स्वीकारला गेला नाही. मात्र १९९८नंतर या दिवसाला विशेष मान्यता मिळत गेली. या दिवशी एकमेकांना बांधण्यासाठी बनवलेले रंगीबेरंगी हस्तबंध आता भारत, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. पेरुग्वेमध्ये २० जुलै १९५८ रोजी डॉ. रामोन आरटिमो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिवस ही संकल्पना मांडली.[३] +हा दिवस विविध देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण त्याचा हेतू सर्वत्र सारखाच असतो. +https://www.daysoftheyear.com/days/friendship-day/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11667.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f4ba06b431a3005e42cbbc8c15aac3fd7b51947 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11667.txt @@ -0,0 +1 @@ +मैदान हा आगामी भारतीय हिंदी भाषेतील बायोग्राफिक स्पोर्ट्स चित्रपट आहे जो भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण युगावर आधारित आहे (१९५२-१९६२) आणि फुटबॉल प्रशिक्षक म्हणून अजय देवगण अभिनित आहे.[१] १५ ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11672.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c44c69f8c19c9ae11b6a87b9c776e26cea03ea08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11672.txt @@ -0,0 +1,3 @@ +मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. या खेळांमध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्याने शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात. +१) बॅडमिंटन- रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[संदर्भ हवा]. बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते. +२) कुस्ती - कुस्ती हा फार जुना मर्दानी खेळ आहे. पूर्वी हा खेळ फक्त मुले आणि पुरुषच खेळत असत, परंतु आता या खेळामध्ये मुलीही सहभागी होतात. कुस्ती हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्येही लोकप्रिय आहे. पारंपरिक पद्धतीने कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते, परंतु कुस्तीच्या ओलिंपिक सामन्यांमध्ये हा खेळ एका जाड सतरंजीवर खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. या खेळांमध्ये डाव, चपळता , निर्णयक्षमता फार महत्त्वाची ठरते. या खेळातील डावांचे विविध प्रकार असतात त्यामध्ये कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी प्रकारांचा समावेश असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11694.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bebc3c2c02a063a500552cbb1f2c3ee381da83df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11694.txt @@ -0,0 +1 @@ +मैलदगड हा मार्गावरील दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी लावलेला दगड होय. पूर्वी असे दगड प्रत्येक मैलावर लावले जात असल्याने त्यांना हे नाव मिळाले. अर्वाचीन काळात हे दगड किलोमीटर किंवा त्याच्या भागांवर लावलेले असतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11701.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a12d9fb0261f803900c7eac8bb68f7180568c75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11701.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख म्हैसूर जिल्ह्याविषयी आहे. मैसुरु शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +मैसुरु हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. +हा जिल्हा मैसुरु प्रशासकीय विभागात मोडतो. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,०१,१२७ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11717.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..279d3649c034790adbbb43d43ef3e45ab9b3d1d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11717.txt @@ -0,0 +1 @@ +मैसुरु विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11732.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad71882bc2c8c99b29c636d5e69b439eef203e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11732.txt @@ -0,0 +1,3 @@ +सुदांग्सु अबिनाश तथा मॉॅंटु बॅनर्जी. +जुलै ७, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11744.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef9a6d983ef6db71ca37c58aaf75e6021062d0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11744.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 45°30′N 73°33′W / 45.500°N 73.550°W / 45.500; -73.550 + +माँत्रिऑल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषादेखील फ्रेंच हीच आहे. +मॉन्ट्रियॉल शहर क्वूबेक प्रांताच्या नैर्ऋत्य भागात सेंट लॉरेन्स व ओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. +मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात. +माँत्रिऑल शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. माँत्रिऑल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी वापरला जातो तर पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो. +मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ माॅन्ट्रियॉलमध्ये आहे. +आईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा मॉंत्रियाॅल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी. व डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोरॉंटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात. +१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11761.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc8c3f2ad8f708697abacc943223e0525a985387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11761.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मॉंटेरे या नावाची खालील शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11767.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92242c0dc48bfcdcbc871439d411941962839a7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11767.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 34°53′01″S 56°10′55″W / 34.88361°S 56.18194°W / -34.88361; -56.18194 + +मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः मॉंटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती. +मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.[२][३][४][५][६][७] +मोन्तेविदेओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11768.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17d5db46cd57c18a70834f030321117d28ed25de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11768.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 43°36′43″N 3°52′38″E / 43.61194°N 3.87722°E / 43.61194; 3.87722 + +मॉंतपेलिए (फ्रेंच: Montpellier; लेखनभेद: मॉंपेलिये) ही फ्रान्समधील लांगूदॉक-रोसियों ह्या प्रदेशाची राजधानी व फ्रान्समधील आठवे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मार्सेल व नीस खालोखाल भूमध्य किनाऱ्यावरील ते फ्रान्सचे तिसरे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६५ लाख होती. +लीग १ ह्या फ्रान्सच्या सर्वोत्तम फुटबॉल लीगमध्ये खेळणारा मॉंपेलिये एच.एस.सी. हा क्लब येथेच स्थित आहे. येथील स्ताद देला मोसॉं ह्या स्टेडियममध्ये १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवले गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11782.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11782.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11792.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f08d34b17821e50f83128ba2b0e0bbefffd5a7f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11792.txt @@ -0,0 +1,5 @@ +उपहासपट ( मॉक आणि डॉक्युमेंटरीचा एक पोर्टमँटो ) हा एक प्रकारचा चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो आहे जो काल्पनिक घटनांचे वर्णन करतो, पण एक माहितीपट म्हणून सादर केला जातो जो स्वतःच चित्रपट निर्मितीच्या चुकीच्या-डॉक्युमेंटरी शैलीचा उपसंच आहे. [१] +काल्पनिक सेटिंग वापरून वर्तमान घटना आणि समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी किंवा त्यावर टिप्पणी करण्यासाठी किंवा माहितीपट स्वरूपाची विडंबना करण्यासाठी या निर्मितीचा वापर केला जातो. [२] उपहासपट हे सहसा विनोदी असतात, तर स्यूडो-डॉक्युमेंटरी हे त्यांचे नाट्यमय समतोल असतात. मात्र, स्यूडो-डॉक्युमेंटरीला डॉक्युड्रामा, एक काल्पनिक शैली ज्यामध्ये वास्तविक घटनांचे चित्रण करण्यासाठी डॉक्युमेंटरी घटकांसह नाट्यमय तंत्रे एकत्र केली जातात, यात गोंधळ होऊ नये. तसेच यापैकी कोणीही डॉक्युफिक्शनमध्ये गोंधळून जाऊ नये, एक शैली ज्यामध्ये माहितीपट काल्पनिक घटकांनी दूषित असतात. +१९६० च्या दशकात उगम झालेला "मॉक्युमेंटरी" हा शब्द १९९० च्या दशकाच्या मध्यात लोकप्रिय झाला जेव्हा दिस इज स्पाइनल टॅप दिग्दर्शक रॉब रेनर यांनी त्या चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी संदर्शनांमध्ये त्याचा वापर केला. [३] [४] +लुईस बुन्युएलचा १९३३ मधील लँड विदाऊट ब्रेड, [५] ओरसन वेल्सचा १९३८ मधील द वॉर ऑफ द वर्ल्ड्सचे रेडिओ प्रक्षेपण, विविध एप्रिल फूल्स डे बातम्यांचे वृत्तांत आणि १९६० आणि १९७० च्या दशकातील व्हेरिट -शैलीतील चित्रपट आणि टेलिव्हिजनसह प्रारंभी काम, शैलीचा अग्रदूत म्हणून काम केले. [३] मॉक-डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीच्या उदाहरणांमध्ये पीटर वॅटकिन्सच्या विविध चित्रपटांचा सामावेश होतो, जसे की द वॉर गेम (1965), प्रिव्हिलेज (1967), आणि डिस्टोपिक पनिशमेंट पार्क (1971). [६] +द ऑफिस या अमेरिकी उपहासपटाने अक्षरशः धुमाकूळ घातले. जागतिक पातळीवर हा उपहासपट गाजला आणि जगभरातून द ऑफिस चे प्रशंसक(इंग्रजी: फॅन्स) निर्मित होऊ लागलेत. यानंतर क्रांती घडली, आणि वेगवेगळ्या प्रयत्नांद्वारे उपहासपटांना प्रतिसाद देखील मिळू लागला. आजही या मालिकेतील काही मोजके व्हिडिओ मीम्सच्या स्वरूपात व्हायरल असून ते वापरले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_118.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_118.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11801.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5078a916af9519ace75eccfb41bdb968ef2e4e54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11801.txt @@ -0,0 +1 @@ +मॉडर्न हायस्कूल ही पुणे शहरातील एक अत्यंत जुनी व प्रतिष्ठित शाळा आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेने या शाळेची इ.स. १९३५मध्ये स्थापना केली. या शाळेचे प्रांगण मॉडर्न कॉलेजला लागून आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11819.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bfe8230f518b7f7500754a23fe5c2b781879578 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11819.txt @@ -0,0 +1,6 @@ +मौसीनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलॉंगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.[१] +मौसीनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच चेरापुंजी गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे. +१. मौसीनराम (वार्षिक पाऊस ११,८७२ मिलिमीटर) +२. चेरापुंजी (वार्षिक पाऊस ९,३०० मिलिमीटर) +३. +४. आंबोली-महाराष्ट्र (वार्षिक पाऊस ७,५०० मिलिमीटर) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1182.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b7d3e942c721824299bdb4a54d385040d0707da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1182.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11824.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c52d5ef6546ccec6fa9e4c351e3477ef289d8be9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11824.txt @@ -0,0 +1 @@ +मॉनिका पुइग मार्चान (७ सप्टेंबर १९९३:सान हुआन, पोर्तोरिको - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. हीने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरी प्रकारातील सुवर्णपदक मिळवले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11836.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..110b7a84e131b9b9d968e7f8621d892fa118378a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11836.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅान्टेस्क्यू (फ्रेंच: Charles-Louis de Secondat, Baron de La Brède et de Montesquieu; १८ जानेवारी १६८९,ला ब्रेद, जिरोंद - १० फेब्रुवारी १७५५, पॅरिस) हे फ्रान्समधील एक प्रसिद्ध विचारवंत होतेे. त्याच्या विचारांनीच फ्रेंच राज्यक्रांतीची पायाभरणी झाली. +उमराव घराण्यात जन्मलेले मॅान्टेस्क्यू हे पेशाने वकील होते. त्यांनी विविध शासन पद्धतींचा तैलनिक अभ्यास करून 'दि स्पिरिट आॅफ लाॅज' (कायद्याचे मर्म) हा ग्रंथ लिहिला. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची तिन्ही क्षेत्रे स्वतंत्र्य हवीत त्यायोगे समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' त्यांनी मांडला. त्यांनी अनियंत्रीत राजसत्तेला विरोध दर्शवला. ते ब्रिटिश राज्यपद्धतीने प्रभावित झाले होते. कारण त्यात राजेशाही, सामंतशाही व लोकशाही या तिन्ही पद्धतींच्या गुणांचा समन्वय साधला गेला होता. फ्रांसमधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलने आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव फ्रांसमधील बुद्धिवादी लोकांवर पडला होता. अमेरिकेने त्यांचा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' स्वीकारला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11843.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e31a8297fd1f39fb246c1bc2d38fc1eb0a17cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11843.txt @@ -0,0 +1 @@ +मॉन्युमेंट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एल पासो काउंटीमध्ये असलेले गाव आहे. हे गाव रॅम्पार्ट रेंज या डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे. मॉन्युमेंट पामर लेक आणि वूडमूर ही तीन गावे ट्राय-लेक परिसरम्हणूनही ओळखली जातात.हे शहर कॉलोराडो स्प्रिंग्ज महानगर क्षेत्राचा एक भाग आहे. मॉन्युमेंटच्या पश्चिमेला पाइक नॅशनल फॉरेस्ट, दक्षिणेला कॉलोराडो स्प्रिंग्ज आणि युनायटेड स्टेट्स एर फोर्स अकॅडेमी, उत्तरेला बाल्ड माउंटन, ट्रू माउंटन आणि स्प्रूस माउंटन तर पूर्वेला ब्लॅक फॉरेस्ट आहेत. [१] या शहराची सुरुवात १८७२मध्ये रियो ग्रांदे रेल्वेमार्गाचा एक थांबा म्हणून झाली. [२] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १०,३९९ होती, [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11849.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5c58a67d07775bc1612aa4374278e954130375b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11849.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉफॅट काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार या काउंटीची लोकसंख्या १३,२९२ होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. क्रेग आहे . [२] ४,७५१ चौरस मैल क्षेत्रफळ असलेली ही काउंटी, लास अॅनिमास काउंटीनंतर कॉलोराडोमधील क्षेत्रफळानुसार हा दुसरा सर्वात मोठी काउंटी आहे. +  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11869.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b2b3e9e7bea0d3be943bb74562f66277e8f1d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11869.txt @@ -0,0 +1,4 @@ +सर सीवूसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MRU, आप्रविको: FIMP)(फ्रेंच:Aéroport International Sir Seewoosagur Ramgoolam ) हा मॉरिशस मधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पोर्ट लुईसच्या आग्नेयेस ४८ किमी अंतरावर आहे. याला पूर्वी प्लेसांस विमानतळ असे नाव होते. +येथून आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील अनेक शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ मॉरिशसची राष्ट्रीय विमान कंपनी, एअर मॉरिशसचे मुख्य ाणे आहे. +या विमानतळाला मॉरिशसचे पहिले पंतप्रधान सर सीवूसागुर रामगुलाम यांचे नाव देण्यात आले आहे. +साचा:Airports in Mauritius \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11870.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11870.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11885.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..623348ffd4af856baac8fbf442947067449e60ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11885.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉरिस विल्यम टेट (३० मे, १८९५ - १८ मे, १९५६) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. १९२० आणि ३० च्या दशकात टेट इंग्लंडचा मुख्य गोलंदाज होता. +याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी घेतला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11892.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..020ee9799588707c07045f6ddd04f203e81e62ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11892.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन मॉरिस रीड (फेब्रुवारी ९, इ.स. १८५९:थेम्स डिटन, सरे, इंग्लंड - फेब्रुवारी १७, इ.स. १९२९:विंचेस्टर, हॅम्पशायर) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11910.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179684372a8f00c5f44c67aecbb1f13850efae2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11910.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरीन पेन (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - १९९७) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९७२ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11938.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..312a44ed16a6845f9b2d4d31ed9138a824a3c041 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11938.txt @@ -0,0 +1 @@ +मॉर्गन फ्रीमन' (जन्मः १ जून १९३७) हा एक प्रसिद्ध अमेरिकन सिनेअभिनेता व दिग्दर्शक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11944.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a015083170640f573a0edcd9734b80d0f3deea2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11944.txt @@ -0,0 +1,6 @@ +क.सा. पदार्पण: २८ जानेवारी, १८८७ +शेवटचा क.सा.: १७ जुलै, १८८८ +दुवा: [१] +मॉर्डेकाई शर्विन (२६ फेब्रुवारी, इ.स. १८५१:ग्रीझली, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - ३ जुलै, इ.स. १९१०:नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +शर्विन क्रिकेटशिवाय व्यावसायिक फुटबॉलही खेळला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11952.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d0642ddeae9979b863703e271af3f204808fb37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11952.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्ने निको व्हान विक (२० मार्च, इ.स. १९७९ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11957.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97c0cb2cb6c54e203408a1961b644fcd0b5c9ee6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11957.txt @@ -0,0 +1 @@ +मॉर्मन पंथ हा एक ख्रिश्चन धर्मातील एक पंथ आहे. याची स्थापना जोसेफ स्मिथने केली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11961.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5eaf47b95a74f73bba1955122095e0fe68286e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11961.txt @@ -0,0 +1,7 @@ +सन १८९२ च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट मध्ये लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला पुरेसे अधिकार दिले गेले नव्हते. ह्या कायद्यान्वये विशिष्ट धर्मियांसाठी व विशिष्ट व्यावसायिकांसाठी विशेषाधिकार आणि राखीव जागांची तरतूद केली. भारतीय मंत्र्यांवर काही खात्यांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. +१९०९ च्या कायद्यातील तरतुदी :- +(१)भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये व ग. ज.च्या कौन्सिल मंडळात हिंदी सभासदांची नियुक्ती केली. +(२) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या १६ वरून ६८ एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी ३६ व बिनसरकारी ३२ सभासद होते. +(३) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला. +(४) जातीय तत्त्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली +(५) अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा उपयोग. भारतमंत्री मोर्ले म्हणतात. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे.(६) मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11973.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f785ecf9adaee67c6e226fc165b1f2f2155e7433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11973.txt @@ -0,0 +1 @@ +मॉली फ्लॅहर्टी (१० मे, १९१४:ऑस्ट्रेलिया - १३ जानेवारी, १९८९:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ६ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11989.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6412b1b2f2630bc960a1634d55aea4a7b37a965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11989.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे (रशियन: Железнодорожная линия Санкт-Петербург — Москва) हा रशिया देशामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. ६५० किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग रशियाची राजधानी मॉस्कोला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गसोबत जोडतो. रशियन साम्राज्याचा झार पहिला निकोलस ह्याच्या आदेशानुसार मॉस्को-लेनिनग्राड रेल्वेमार्गाचे बांघकाम १८४२ मध्ये सुरू झाले व १ नोव्हेंबर १८५१ रोजी ह्या मार्गावरील पहिली रेल्वेगाडी धावली. +प्रवासी संख्येच्या दृष्टीने मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग मार्ग रशियातील सर्वात वर्दळीचा असून ह्या मार्गावर दररोज सुमारे ३२ गाड्या धावतात. सीमेन्स ह्या जर्मन कंपनीने बनवलेली २५० किमी/तास इतक्या वेगाने धावणारी द्रुतगती रेल्वेगाडी ह्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे असून ती मॉस्को ते सेंट पीतर्सबर्गदरम्यानचे अंतर ३ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते. +हा रेल्वेमार्ग रशियाच्या लेनिनग्राद ओब्लास्त, नॉवगोरोद ओब्लास्त, त्वेर ओब्लास्त व मॉस्को ओब्लास्त ह्या चार प्रांतांमधून धावतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11996.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453999d93e08cecbc99ce3a0abb52cf47a201fd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11996.txt @@ -0,0 +1,2 @@ +यारोस्लाव्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात मोठे स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पूर्व भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. मॉस्को-व्लादिवोस्तॉक तसेच मॉस्को-बीजिंग दरम्यान धावणाऱ्या ऐतिहासिक सायबेरियन रेल्वेचे यारोस्लाव्स्की हे पश्चिमेकडील टर्मिनस आहे. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८६२ मध्ये करण्यात आली. +गुणक: 55°46′34″N 37°39′29″E / 55.776°N 37.658°E / 55.776; 37.658 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11999.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f9fe84ae57ce11c7f8b90b105c1a96c2dadd99d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_11999.txt @@ -0,0 +1 @@ +शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Международный аэропорт Шереме́тьево) (आहसंवि: SVO, आप्रविको: UUEE) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी शेरेमेत्येवो एक आहे. दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या २९ किमी वायव्येस स्थित असलेला शेरेमेत्येवो विमानतळ ११ ऑगस्ट १९५९ रोजी बांधला गेला. एरोफ्लोत ह्या रशियामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा हब येथेच आहे. शेरेमेत्येवोमध्ये २ धावपट्ट्या व ६ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12012.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bde8108585c5dd67032f2bfe8a046a54c63e6d8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12012.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +१९९१ सालापर्यंत मॉंटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉंटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी मॉंटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12034.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c36aa471b1d45255a232bbca7087e1e5ddee723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12034.txt @@ -0,0 +1,4 @@ +मंगोल (मूळ उच्चार: मोंग्योल) वंशीय लोक हे प्रामुख्याने सध्याचा मंगोलिया,तसेच रशिया चीन व इतर मध्य आशियातील काही देशंमध्ये राहतात. +ते मध्य आशियातील भटक्या टोळ्यांपैकी होते.त्यांनी १२व्या शतकापासून प्रथम चंगीझ खान व नंतर इतर योद्ध्यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. +मोंगोल साम्राज्य मध्य आशिया अर्ध्याहून अधिक युरोप,चीन व पुढील काळात भारताचा बहुतांश भाग (मुघल साम्राज्य) म्हणजे त्या काळातील ज्ञात जगाच्या मोठ्या भागात पसरले होते. +संदर्भासाठी लेख [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12042.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f71f073fe7425a69339cfc7a207f48584606a150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12042.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटाना (इंग्लिश: Montana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. माँटाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४४व्या क्रमांकाचे राज्य आहे. +माँटानाच्या उत्तरेला कॅनडाचे आल्बर्टा व सास्काचेवान हे प्रांत, वायव्येला ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला नॉर्थ डकोटा व साउथ डकोटा तर दक्षिणेला वायोमिंग ही राज्ये आहेत. हेलेना ही मोंटानाची राजधानी असून बिलिंग्स हे सर्वात मोठे शहर आहे. +इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास मागे असते म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेपेक्षा साडेबारा तास मागे आहे. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात, दिवसाच्या प्रकाशात कामे करता यावीत म्हणून घड्याळे एक तास पुढे करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12044.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce302fd197be0587cf48803fb3bc601adc78b0ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12044.txt @@ -0,0 +1,8 @@ + मोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12048.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..478ead8701771caaa219e215eba315be97cfddb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12048.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोंदळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12050.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6630acd80916ab8507502bddcb29b939f1d8f027 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12050.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोंहदुळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12071.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8d8b5e0c70973ac644c6a3a6d872008601d07f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12071.txt @@ -0,0 +1 @@ +मोईरा जोन्स (१९४२ - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने आपल्या एकमेव डावात एकही धाव काढली नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12098.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5c6387bd92f39df3eaf9e3c36405f1ae745b677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12098.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोखंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_121.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a315220f05369c0ca12f438bc68b05d63f2fd8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_121.txt @@ -0,0 +1 @@ +भीमराव हे एक भारतीय पुरुष नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12146.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0f3b7258b4b50ca67055548b9254dcf082fc1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12146.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोघा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12168.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b905746d7a79bde8d1e499a68219b168dcc7fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12168.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली. +१९७५ साली पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७७ ते १९९२ दरम्यान मोझांबिकमध्ये अंतर्गत युद्ध चालू होते. ह्या युद्धात सुमारे ९ लाख लोक मृत्यूमुखी पडले. +मोझांबिक जगातील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. सरासरी आयुष्य, बालमृत्यूचे प्रमाण इत्यादी बाबींमध्ये मोझांबिक हा जगातील सर्वात मागासलेला देश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12174.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12174.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12194.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95bc1d70a6267e5f92bce6589582b5a7dfee5f4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12194.txt @@ -0,0 +1,104 @@ +मोझेल (फ्रेंच: Moselle) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनी व लक्झेंबर्ग देशांच्या सीमेवर वसला येथून वाहणाऱ्या मोझेल ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12204.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49720a507e5ddf87c3cb4b430fa6c7ca22cc374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12204.txt @@ -0,0 +1,2 @@ +१७ ऑक्टोबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12220.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50b43d4b672524a5f9d637b2069fb3176b6d0d85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12220.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोटो जी४ (Moto G4) हा अण्ड्रोइड स्मार्ट फोन लेनोव्हो कंपनीच्या मोटोरोला मोबिलिटी विभागाने विकशीत केला आहे. हा नेहमी मोटो G4 या शैलीत ओळखला जातो. दि.17 मे 2016 रोजी मोटो G ने हा फोन आपले तिसरे अपत्य म्हणून प्रचारात आणले. हा फोन भरपूर प्रमाणात ब्राझील आणि भारतात एकाच वेळी उपलब्ध केला. दि.28 जून 2016 रोजी हा अमेरिकेत आणि इतर बाजारात उपलब्ध झाला.[१] याला अण्ड्रोइडची सुरक्ष आहे पण ती मासवार नाही.[२] +मोटो G4चा सांचा (Design) अगदी अलीकडील आहे. “वाटर रेपेल्लेंट नॅनो कोटींग” आणि दर्शनीय कॅमेरा ही त्याची वैशिष्ट्य आहेत. मात्र याच्या अगोदरचे अपत्य मोटो G3 प्रमाणे याला IPX7 दाखला प्राप्त झाला नाही.[३] याचे दूरदर्शित्व विना रंगिण म्हणजेच ब्लॅक आणि व्हाइट आहे. याची मागील बाजू मोटो मेकरचे निवडीप्रमाणे विविधतेत उपलब्ध आहे. यात 5.5-इंच 1080p दर्शनीय बाजूत (डिसप्ले) व ओकटा-कोर कुयाल्कोम्म स्ंनप्ड्रगओण सिस्टम-ऑन-चीफ, आणि 2/3 GB ऑफ RAM यांचा समावेश आहे. याची 16GB किंवा 32GB संग्रहण शक्ति आहे. MicroSDXC मार्फत 128 GB पर्यन्त स्मरण संग्रहण वाढ शक्ति समर्पित केलेली आहे. मोटोचे कार्यक्रमात डिवाइस असल्याने त्याचे सहकार्य आणि बळं त्यातील हालचालिना आणि हावभावाना उपयोग पडते. याच्यात पाठीमागील चित्रण करणारा 13-मेगापिक्सेल आणि समोरील चित्रण करणारा 5-मेगापिक्सेल परिपूर्ण कॅमेरा शिवाय FM शी जवळीक साधणारा रेडियो आहे.[४] हा दुरदर्शनचे 802 चॅनल आणि 11चे Wi-Fi लाही जोडण्यासाठी मदत करतो. अण्ड्रोइड 6.00 “Marshmallow” बरोबर डिवाइस काम करते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे चारजिंग “Turbopower” ने होत असल्याने अगदी 15 मिनिटात बॅटरी चार्ज होते आणि ती 6 तासापर्यंत टिकते. +मोटो G4चा सांचा अतिशन उत्कृष्ट आहे. हा मोटो G4 प्ले आणि मोटो G4 प्लस म्हणून उपलब्ध आहे. मोटो G4 प्लेचे सांचात कॅमेरा स्क्रीन खालील भागात आहेत.(7) मोटो G4 प्लस हे प्रीमियम मॉडेल चौथे अपत्य आहे त्याच्यात समोरील बाजूस फिंगर प्रिंट सेन्सॉर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे फेज-डिटेक्षन आटोफोकसचे मदतीने 4GB ऑफ RAM आणि 64 GB ऑफ संग्रहण क्षमता यासाठी पाठीमागील चित्रण करणारा 16-मेगापिक्सेल कॅमेरा यात आहे. +अमेझॉन.कॉम या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्या कंपनीने या 16GB आणि 32GB या मॉडेल साठी अमेझॉन प्राईम मेंबर होणेसाठी आहावान केलेले आहे. हे अमेझॉनचे आहावान साधारण इतरांचे तुलनेत $50 ने स्वस्त आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12234.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04be21b0a9385995a097fa1224b38f857cc0a1e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12234.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोठा लावा, खडक्या बटेर, कटाणी लावा, बटेर घोटी लावा, डूरी, अरुण लावा (इंग्लिश: Grey Quail; हिंदी:गुरगंज) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने भुंड्या कावडी एवडा असतो . त्याच्या शरीराचा रंग बदामी उदी असतो . त्यावर फिक्कट काड्या तसेच काळ्या तांबूस चकत्या व पट्टे असतात नराच्या गळ्यावर नांगराच्या आकाराची खून असते . मादीला हे चिन्ह नसते . जोडीने किंवा थव्याने राहतात . +हे पक्षी पाकिस्तानच्या वायव्य भागात असतात व भारतात मोसमी स्थलांतर करतात. +कुरणे आणि शेते diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12241.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1048cab10d6dcb50a51060e4e60b6213906bf552 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12241.txt @@ -0,0 +1,18 @@ +मोठापाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर पुढे मोगापाडा क्रिकेट मैदानानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ७.६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५० कुटुंबे राहतात. एकूण ११४९ लोकसंख्येपैकी ५७२ पुरुष तर ५७७ महिला आहेत. गावाची साक्षरता ५३.३३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६७.१५ आहे तर स्त्री साक्षरता ४०.४७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १५७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.६६ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +जामशेत, सरावळी, सावटा, चारी तर्फे कोटेबी,आगवण, पाळे, कोटबी, देहाणे, धामणगाव, कोमगाव, वाणकास ही जवळपासची गावे आहेत.आगवण ग्रामपंचायतीमध्ये आगवण आणि मोठापाडा ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12253.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db6faaada84b16c47b075b9c80b3813a5ae87928 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12253.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोठे भाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12292.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20e2673e47322999e7893f1314e5e1426b5e90c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12292.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोती नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12294.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f7cb0057c68c475506e9b6e4082b1194f3624e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12294.txt @@ -0,0 +1,9 @@ +मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी) धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात. +मोतीबिंदू होऊ नये म्हणून खाली दिल्याप्रमाणे उपाय करावे- +५० वषे वय झाल्यावर प्रत्येक वर्षी डोळ्यांच्या डॉक्टरकडून डोळ्यांची तपासणी करून घेणे म्हणजे मोतिबिंदूचे सुरुवातीलाच निदान करून त्याची वाढ थांबवता येते. +डोळ्यांशी संबंधित कोणत्याही समस्या झाल्यावर मेडिकल शाॅप मधून कोणत्याही प्रकारची चालू दवा / ड्राॅप्स घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून अवश्य तपासणी करून घेणे. +आहार / Diet : डोळ्यांचे आरोग्य चांगले टिकून राहण्यासाठी हिरव्या पानांची भाजी, फळे आणि Anti-Oxidant युक्त आहार घ्यायला हवा. आहारात गाजर, पालक, टोमॅटो, सफरचंद, संतरा, डाळिंब अशा Vitamin A, Vitamin C, Beta Caroteneचा समावेश करणे आवश्यक आहे. +चष्मा / Spectacle : जर नंबरचा चश्मा आहे तर तो डॉक्टरांच्या सल्लयानुसार नियमित वापरावा लागताो. प्रत्येक वर्षी डोक्याच्या डॉक्टरकडून नंबर वाढला किंवा कमी तर झाला नाही ह्याची तपासणी करून घ्यायला हवी. .जर उन्हात जायचे झाले तर उन्हाळ्यात लावायचा चष्मा वापरणे गरजेचे आहे. +रोग / Disease : जर उच्च रक्तचाप / Hypertension किंवा मधुमेह / Diabetes सारखे काही विकार असतील तर नियमित तपासणी, औषधे आणि पथ्य पालन करून त्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. +नशा / Habit : जर माणसाला दारू, धूम्रपान किंवा तंबाखूसारख्या काही स्वास्थ्य विरोधी वस्तूंचे व्यसन असेल तर त्या गोष्टी त्वरित बंद करायला हव्यात.. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12303.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1bb18dede4a51783171ad28893e8edb7352419c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12303.txt @@ -0,0 +1 @@ +मोतीहार हे मोत्यांना हाराप्रमाणे ओवून तयार केलेले एक आभूषण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12307.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..769d9cf69f32722f8e722de021153385dfe90ee2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12307.txt @@ -0,0 +1,9 @@ +मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे.[१] महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.[२] उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.[३] +मोदक यामध्ये मोद असा शब्द आहे.[४] जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते.[५] गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.[६] +भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची परंपरा आहे.[७] +महाराष्ट्रात कोकण विभागात उकडीचे मोदक या प्रकारास महत्त्व असते. हे मोदक तांदळाच्या पिठापासून केले जातात. +पाककृती- +साहित्य- तांदुळाची पिठी, मैदा, मीठ, तेल, सारणासाठी - खोबरे, गूळ, जायफळ पूड इ.[८] +आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन (साधारण पिठीच्या निम्म्या प्रमाणात) ते उकळवतात. उकळी आल्यावर त्यात पिठी, आवश्यक वाटल्यास मैदा आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करतात. गुठळ्या राहू देत नाहीत. हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घेतात. खोबरे आणि गूळ यांचे सारण शिजवून थंड होऊ देतात. (सुकामेवा किंवा अन्य पौष्टिक पदार्थही या सारणात मिसळता येतात.) पिठाच्या गोळ्याची पारी करून तिला पाकळ्या करतात. पारीच्या आत खोबऱ्याचे सारण भरतात. हा कच्चा मोदक. पाकळ्या बंद करून असे सर्व मोदक भांड्यात किंवा कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यावर वाफवून घेतात.. मोदकपात्र असल्यास त्याचा वापर करता येतो.[९] +हा पदार्थ तुपासह खाण्याची रीत आहे. +अनंत चतुर्दशीला किंवा संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करण्याची प्रथा आहे. याचप्रमाणे खव्याचे, सुकामेव्याचे, पुरणाचे सारण भरूनसुद्धा मोदक तयार केले जातात. तळणीच्या मोदकांना उकडीच्या मोदकाला असते तसे सारण करतात. हे सारण काही वेळा सुके खोबरे आणि गूळ यांचेही मिश्रण असते. तांदळाच्या पिठाऐवजी हे मोदक कणकेचे करतात आणि सारण भरून मोदक तयार केल्यावर ते तळून घेतात.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12343.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9396ed5c73de965210f320e0f41c310fedba89cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12343.txt @@ -0,0 +1,5 @@ +[४][५] +लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई. +अभिनय, दिग्दर्शन, लेखन, डबींग, निवेदन, चित्रपटातील संवाद भाषांतरित करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन. +[१][२][३][४][५][६][७] +[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1236.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..968d312d6f7543572ad3111de90e30971f6369b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1236.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. मंदा खांडगे (१७ मे, इ.स. १९४६ - ) या एक मराठी लेखिका, कवी, बालसाहित्यकार आणि संपादिका आहेत. त्यांची सुमारे ५० पुस्तके प्रकाशित झाली असून ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या चार खंडी पुस्तकाच्या प्रमुख संपादिका आणि ‘भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा’ ह्या दोन-खंडी ग्रंथाच्या प्रकल्पप्रमुख आहेत. +साहित्यप्रेमी या दिवाळी अंकाच्या त्या संपादक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12362.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84a8872f3c0755d7a314ca4392d432e5cf5635b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12362.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मोनॅको हा युरोपातील एक 'नगर-देश' आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे. +केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत. +गुणक: 43°43′58″N 7°25′11″E / 43.73278°N 7.41972°E / 43.73278; 7.41972 +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12366.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecea25c1c927d69d7ae487f795dcf716a9ab41df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12366.txt @@ -0,0 +1 @@ +क्लब ॲटलेटिको मोनार्कस मोरेलिया हा मेक्सिकोच्या मिचोआकान राज्यातील मोरेलिया शहरात असलेला फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1238.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f10bb9e7adf69315edc6faeab8f2cf650d909d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1238.txt @@ -0,0 +1,6 @@ +मंदाकिनी आमटे किंवा मंदा आमटे या महाराष्ट्रातील एक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[१] प्रसिद्ध समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांच्या त्या पत्नी तर बाबा आमटे यांच्या सून आहेत.[१][२][३][४] महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील तसेच आंध्र प्रदेश व मध्यप्रदेश राज्यातील माडिया गोंड आदिवासी समाजासाठी लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात परोपकारी कार्य केल्याबद्दल त्यांना २००८ मध्ये त्यांचे पती प्रकाश आमटे यांच्यासोबत 'कम्युनिटी लीडरशिप' [५] साठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] +आमटे यांचा जन्म मंदाकिनी देशपांडे म्हणून झाला. त्यांनी नागपूर येथून आपले एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले होते [१] त्यानंतर नंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) भुलतज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले. [१] प्रकाश आमटे हे त्यावेळी एक सर्जन असल्याने त्यांची भेट झाली. त्यांनी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र काम केले. +त्यांच्या वडिलांचा प्रकाश आमटेसोबतच्या लग्नाला विरोध होता कारण त्यांना भीती होती की तिला कुष्ठरोग्यांमध्ये राहावे लागेल, जे तेव्हा गंभीर बाब आणि एक मोठे अवघड काम मानले जात होते. [६][७] +आमटे आणि त्यांचे पती यांना २००८ साठी सामुदायिक नेतृत्वासाठी संयुक्तपणे मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, [१]त्यांचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे:[८] [९] +मोनॅकोच्या प्रिन्सिपॅलिटीने १९९५ मध्ये प्रकाश मंदाकिनी यांच्या जीवन आणि कार्याच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट काढले - जसे त्यांनी १९५५ मध्ये अल्बर्ट श्वेट्झरसाठी केले होते. मोनॅकोच्या राज्याने परदेशी व्यक्तीला त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी स्टॅम्प काढण्याची ही दुसरी वेळ होती. +एक फ्रेंच जोडपे, गाय आणि ग्रीट बार्थेलेमी, ज्यांनी पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला श्वेत्झरसोबत काम केले होते, त्यांनी १९९२ मध्ये हेमलकसा येथील या प्रकल्पाला भेट दिली. हेमलकसा आणि आफ्रिकेतील ज्या ठिकाणी श्वेत्झर काम करत होते तेथील परिस्थितीतील साम्य पाहून ते प्रेरित झाले. या फ्रेंच जोडप्याने माघारी जाऊन मोनॅकोचा प्रिन्स रेनियर तिसरा यांना आमटेसचा सन्मान करण्यासाठी टपाल तिकीट प्रकाशित करण्याचे आवाहन केले. हे तिकीट १९९५ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.[१०][११] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12405.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12405.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12455.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b42774721ab75097140e88546a490a76f96c114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12455.txt @@ -0,0 +1,5 @@ +मोरघी किंवा बगळ्या मोरगा (इंग्लिश: bonelli's Eagle; हिंदी:मोरंगी; गुजराती:सांसागर; संस्कृत:मयूरघ्नी, सिंहल श्नेयक; तेलुगू: कुदेली सलव) हा एक शिकारी पक्षी आहे. +हा आकाराने घारीपेक्षा मोठा,किरकोळ आणि तुरा नसलेला असतो. याच्यावरील अंगाचा रंग गर्द धुरकट व पिंगट.खालील भाग पांढरा-तांबूस.त्यावर काळसर काड्या.शेपटीचा वरील रंग गर्द राखाडी. खालील भागावर काळे पट्टे. +नर-मादी दिसायला सारखे असले,तरी मादी आकाराने मोठी असते. +हा पक्षी पूर्व बंगाल वगळता भारतात सर्व ठिकाणी आढळून येतो. +या पक्ष्याची डिसेंबर ते जानेवारी या काळात भारतात वीण होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1247.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b66b1465be84a7d7ab81faf98e30c2fa3874be97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1247.txt @@ -0,0 +1,4 @@ +मंदार चांदवडकर (जन्म:२७ जुलै १९७६) हे एक भारतीय अभिनेते आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या परिस्थितीजन्य विनोद असलेल्या हिंदी मालिकेतील 'आत्माराम तुकाराम भिडे' या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत.[२] [३] [४] [५] +चांदवडकर यांचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे २७ जुलै १९७६ रोजी झाला आणि त्यांनी परळ, मुंबई येथील आरएम भट्ट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी माटुंगा मुंबईतील गुरू नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समधून पदवी प्राप्त केली.[६] त्याने दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून तीन वर्षे (१९९७-२०००) काम केले.[७] अभिनयात कारकीर्द करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. स्नेहल चांदवडकर यांच्याशी २००७ साली त्यांचे लग्न झाले असून त्यांना पार्थ नावाचा एक मुलगा आहे.[६][८][९][१०] +इ.स. १९९८ मध्ये, चांदवडकरांनी प्रतिबिंब नावाचे स्वतःचे नाट्य गट स्थापन केले आणि तीन हिंदी / उर्दू विनोदी नाटके सादर केली. त्यांनी अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत. चांदवडकर हे हिंदी आणि मराठी दोन्ही दूरचित्रवाणी मालिकात काम करतात. त्यांनी ३०पेक्षा अधिक मालिकांमध्ये अभिनय केला आहे.[११] +चांदवडकर यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी 'सब से अनोखा पडोसी पुरस्कार पटकावला' आहे, सब टीव्हीच्या "सब के अनोखे पुरस्कार २०१२" मध्ये, त्यांनी श्याम पाठकसोबत शेअर केला.[१५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12482.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2827c5ff83e022c8838598f5fc9d369d02a2dc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12482.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरबी गुजरात राज्याच्या मोरबी जिल्ह्यातील शहर आणि तेथील प्रशासकीय केन्द्र आहे. पूर्वीच्या मोरबी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,९४,९४७ होती. +मच्छू नदीकाठी वसलेल्या मोरबीमध्ये त्या नदीवरील धरण फुटल्याने १९७९ साली अतोनात नुकसान झाले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12493.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7093710fb20b915489ea44082dcfb15c48a7b4ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12493.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12517.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf632efbac3468e4e58298ccdaa6f5734227ec2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12517.txt @@ -0,0 +1 @@ +मोरादाबाद हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12528.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56bc5d25e70196914f6fab0252b43549daeef037 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12528.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरियोका हे जपानच्या इवाते प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती. +किताकामी, शिझुकुइशी आणि नाकात्सु नद्यांच्या संगमावर वसेलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. १८८९मध्ये येथील नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12536.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac9adf7be88d9212ca98e8ad983587ccd2b0affc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12536.txt @@ -0,0 +1,17 @@ +मोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६३ कुटुंबे राहतात. एकूण ११५८ लोकसंख्येपैकी ५८१ पुरुष तर ५७७ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +खोचिवडे,शिलोत्तर, नागले, चंद्रपाडा, दहिसर,मोकाशी, पोमण, पाली, पाणजू, मालजीपाडा, सरजामोरी ही जवळपासची गावे आहेत.पोमण ग्रामपंचायतीमध्ये मोरी,पोमण, सरजामोरी, आणि शिलोत्तर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12550.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bf3807a8f527f69566f1d906f5834a9941f0cf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12550.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरेनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12576.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70b2172013932f763fb113eebbf6f96ecf1d9c3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12576.txt @@ -0,0 +1 @@ +मोरोक्कन ग्रांप्री (अरबी भाषा:المغربي سباق الجائزة الكبرى‎) ही १९२५-३२, १९३४ आणि १९५३-५८ दरम्यान मोरोक्कोच्या कॅसाब्लांका आणि अगादिर शहरांत भरवण्यात आलेली कार शर्यत होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12598.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d6ef1e7d6d4ef5512d6f186aed20fdb353361eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12598.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरोशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12606.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a015083170640f573a0edcd9734b80d0f3deea2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12606.txt @@ -0,0 +1,6 @@ +क.सा. पदार्पण: २८ जानेवारी, १८८७ +शेवटचा क.सा.: १७ जुलै, १८८८ +दुवा: [१] +मॉर्डेकाई शर्विन (२६ फेब्रुवारी, इ.स. १८५१:ग्रीझली, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - ३ जुलै, इ.स. १९१०:नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +शर्विन क्रिकेटशिवाय व्यावसायिक फुटबॉलही खेळला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12614.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a788c4fb3533791040c352ae7e851f1363c4ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12614.txt @@ -0,0 +1,6 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • +८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • + सिमॉन्स diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12623.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e6e83df35911c751810217d9a758d91c5ebe485 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12623.txt @@ -0,0 +1,8 @@ + मोर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1264.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f41fe815406c9c964f4e81a2f632b3f17628a2ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1264.txt @@ -0,0 +1,20 @@ +मंदिर हा शब्द बहुतांश वेळा हिंदू किंवा जैन धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी वापरला जातो. +परंतु काही वेळेस (धार्मिक अर्थ वगळता) जेथे त्या वास्तूचे पावित्र्य किंवा मोठेपण दाखवायचे असते अश्या इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरला जातो. उदा. आरोग्य मंदिर, योग मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर. +मंदिर हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असेही म्हटले जाते. +भारतातील ज्योतिर्लिंगे, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, कोणार्क सूर्य मंदिर, काशी विश्वनाथ, इत्यादी ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील सिद्धिविनायक, शिरडीचे साईबाबा मंदिर, अकरा मारुती मंदिरे, अष्टविनायक मंदिरे, परशुराम मंदिर,लोणादित्य मंदिर आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत. +मंदिरात मूर्ती बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते. +भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती. +पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, जालना येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदीचे देऊळ अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पॉंडिचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज विद्यापीठाचा दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात. +भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत. +वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम आणि जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा मंदिर निर्मितीवर उमटलेला दिसून येतो. नागर, द्राविड आणि वेसर अशा मंदिराच्या स्थापत्य शैली आहेत. +यादवांचा प्रधान हेमाडपंत यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक हेमाडपंती शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत. +हा हिंदू मंदिरांचा सर्वात प्राचीन प्रकार आहे. याच्या शिखराचा भाग वरच्या दिशेला निमुळता होत जाणारा असतो. मंदिराचे आठ भाग असतात. - १. मूल (पाया), २. मसूरक (चौथरा), ३. जंघा (भिंत), ४ .कपोत, ५. गल, ६. शिखर, ७. आमलक, ८. कुंभ (कळस) {१} +कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशांत ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात. या शैलीच्या मंदिराचे चार भाग असतात. - १. गोपुर, २.मंडप, ३.विमान, ४.स्तंभयुक्त वेदिका{२} +वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात. यांची रचना ताराकृती जोत्यावर केलेली असते.{३} +या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या परिसरात आढळतात. +१. भारतीय संस्कृती कोश खंड चौथा +२.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा +३.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा +मंदिरामध्ये विविध शिल्पे आढळून येतात. त्यातील काही प्रतीके ही भिंतींवर कोरलेली आढळतात : +सुरांगना +धरणाचे बांधकाम झाल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली जातात. त्यांतली काही फुटून-तुटून नष्ट होतात आणि काही बऱ्या अवस्थेत तग धरून राहतात. उन्हाळ्यामधे धरणाचे पाणी जसजसे संपुष्टात येते तसतशी पाण्याखालची मंदिरे दिसू लागतात. अशाच काही मंदिरांची ही नावे : diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12685.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14100f826e6180fd6ee2861003298afe970395f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12685.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) हा एक अमेरिकन व्यापारगट आहे जो अमेरिकेतील पाच प्रमुख फिल्म स्टुडिओ तसेच व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा नेटफ्लिक्सचे प्रतिनिधित्व करतो. १९२२ मध्ये मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स ऑफ अमेरिका (MPPDA) म्हणून स्थापित झालेला हा गट १९४५ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (MPAA) म्हणून ओळखला जात होता. [१] या गटाचे मूळ लक्ष्य अमेरिकन चित्रपट उद्योगाची व्यवहार्यता सुनिश्चित करणे हे होते. याव्यतिरिक्त, एमपीएने चित्रपट सामग्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली ज्यामुळे १९३० मध्ये मोशन पिक्चर प्रोडक्शन कोड तयार झाला. हा कोड हेस कोड (Hays Code) म्हणूनही ओळखला जातो, जो १९६८ मध्ये स्वैच्छिक चित्रपट रेटिंग प्रणालीने बदलला.[२] +MPA ने मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन उद्योगाची वकिली केली आहे, ज्यात प्रभावी कॉपीराइट संरक्षणाचा प्रचार करणे, पायरसी कमी करणे आणि बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहे. पीअर-टू-पीअर फाइल शेअरिंग नेटवर्कद्वारे आणि पायरेट साइट्सवरून प्रवाहित करून कॉपीराइट केलेल्या कामांचे शेअरिंग मर्यादित करण्याच्या प्रयत्नांसह, कॉपीराइट उल्लंघनाला आळा घालण्यासाठी हे काम केले आहे. फ्रान्समधील अमेरिकेचे माजी राजदूत चार्ल्स रिव्हकिन हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12689.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b30f503713e4b2848250144b738cc0e9fc198c89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12689.txt @@ -0,0 +1 @@ +मोशे शॅरेड (हिब्रू: משה שרת; १६ ऑक्टोबर, १८८६[काळ सुसंगतता?] - जुलै ७, इ.स. १९६५) हा इस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान होता. तो दोन वर्षांहून कमी काळ सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12720.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc8550a74888518c3e0cea1e13a9559d098f02c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12720.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोह तर्फे शिरवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12724.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bd0bbdd829d30ff4c8fa084cc181839e14279e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12724.txt @@ -0,0 +1,20 @@ + +मुहमंद (५७० – ६३२) [२] हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते.[३] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते.[२] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अबू मुत्तलीब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. या व्यापारी यात्रा करता करता, हजरत मुहम्मद (स.अ.स.) व्यापार करु लागले, ज्यामुळे खदिजाला फायदा झाला. २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४२ वर्ष इतके होते. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [४] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसऱ्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदा देवदूत म्हणाला: +वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[५]ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. [६] +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [७] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे आजोबा अबूमुत्तलिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्‍नी खदिजा यांचेही निधन झाले. +मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले. +वयाच्या ५३व्या वर्षी हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा निर्णय घेतला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देऊन ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली. +मदिनेस पोहचल्यानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी विरोधकांचा पराभव केला. +या लढायांतील विजयानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी आपल्या १४०० सहकाऱ्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला. +मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला. +हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबरांनी १०,००० सहकाऱ्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले. +सन १० हिजरी मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले: +"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[८][९] +शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे"[१०]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले. +पण याहीपेक्षा हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११] +आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा निःसंशय प्रभाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12739.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3235b9259fe6a4f8db88a4b010208697af9f1d36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12739.txt @@ -0,0 +1 @@ +मोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12750.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6446136cc37f00dbbe7d4d7e63f584f0efd73a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12750.txt @@ -0,0 +1,20 @@ + +मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे.. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. +पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय मोहटादेवीचे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोईंनीयुक्त असे दर्शनरांगेसह बांधकाम झाले आहे. या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिरांच्या शिलाखंडांवर दीड वर्षे नक्षीकाम, कोरीव काम सुरू होते. मंदिरांचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे. या नक्षीकामासाठी १५ कारागीर कामाला लावले होते. आजही २०१५ साली या मंदिर परिसरात देवस्थान विकासांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. +१० एकर परिसरात, सुमारे २५ कोटी रुपयांच्या देवीभक्तांच्या देणग्यांमधून व दानांमधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे. या देवस्थानाच्या आवारात पाच मजली इमारत, भक्त निवास, भोजनकक्ष, व्हीआयपींच्या निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेरमन, पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारली असून कीर्तन, भजन यांसाठी एक भव्य मंडप उभारला आहे. +देवीची आरती दिवसभरात तीन वेळा होते. पहाटे ५ वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी ७ वा. पहिली आरती, दुपारी १२ वा. आणि सायं.७ वा. महाआरती केली जते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले असते. नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितील भाविक करतात. १५ दिवसांचा हा भक्तिउत्सव असतो. मोहटागडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोहटा गावातून देवीची पालखी, मिरवणूक आयोजित केली जाते. +नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे. रझाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशीचोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. +या देवस्थानाचे माहात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी ’जय रेणुका माता’ व उद्योगपती रमेश खाडे यांनी ’मोहट्याची देवी रेणुकामाता’ हे मराठी चित्रपट काढले आहेत. + +मंदिरातील गोल भागात आपण शक्यतो न ऐकलेल्या मातेची वेगवेगळी रुपे छान दगडी कोरीव काम असलेली पहायला मिळतात.. +उदाहरणार्थ श्री भुवनेश्वरी महाविद्या, श्री भेरुण्डा कींवा श्री छिन्नमस्ता महाविद्या... अशा प्रकारची नावे वेगवेगळी रुपे पहायला मिळतात.. +श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदिनाथ गुरू सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। +मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव येथे, कानिफनाथांची संजीवन समाधी मढी ,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड)येथे अशा भूमीमध्ये फार फार वर्षापूर्वी नवनाथांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करून भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. +यज्ञाद्‌ भवति पर्जन्यो पर्जन्याद्‌ अन्न संभवः ।। या उक्तीप्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहुती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता. नवनाथाना तिने वरदान दिले व जगत्‌ कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वचन दिले. त्यावेळी जगदोद्धारार्थ तू याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली. तेव्हा मला काम आहे हे सांगून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहीन असे वचन दिले. +यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानमधर्मस्य संभवामि युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे यानुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदींच्या निमित्ताने जगत्‌ कल्याणार्थ रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली. +देवीच्या नावे क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले. +जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करून मोहात अडकवून स्वधर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करून दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजू लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगू लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता,नी राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तिसंपन्न बलवान आहे असा आत्मविश्वास माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय, असे भक्त समजतात. +शरीराचे आणि मनाचिया रोग । न होतीहे भोग प्रारब्धाते ।। +रोगट शरीर व मन हे आपल्याच कर्माचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहिजे, हा उपदेश माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासून टोकतात व मनुष्य जिवंत असूनही जिवंतपणाची अनुभूती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊन जगत असताना जीवनानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणी शक्ती प्राप्त होते, हाच मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती आहे असे भक्त समजतात. +अनेक भक्तगणांना दृश्य स्वरूपात साक्षात्कार होऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गावोगावी पसरू लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरूपाकडे पाहिले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहिली अनुभूती. +एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशीच भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट पाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांच्या नाकेदारांना कळली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला. आणि त्यांना बोलावून बंदिस्त करण्याचे आदेश केला. बिचाऱ्या भक्तांस खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला. आई, यापुढे आम्ही गायी-म्हशीचे दूध, तूप, विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणारदेखील नाही, परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहून मोहटादेवीची कृपा झाली. दुसऱ्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतून म्हशीचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या ह्या म्हशी नाहीत हे नाकेदारांच्या लक्षात आले.व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकुम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दूध, दही, तूप विकत नाहीत. व देवीस अर्पण केल्याशिवाय खातही नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12762.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffe65abf4f7a65c87ce8a7591741313c608dc660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12762.txt @@ -0,0 +1,6 @@ +मोहन धारिया(जन्म : नाते, १४ फेब्रुवारी इ.स.१९२५ मृत्यु : पुणे, १४ ऑक्टोबर २०१३) हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते.त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडी्ल मूळचे गुजराथचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते. +मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील झाले.[१] +मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते.सन १९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगार निर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन धारियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी तयार व सादर केलेला 'धारिया कमिटी रिपोर्ट' हा शिक्षित बेरोजगारांसाठी एक महत्त्वाचा अहवाल स्वीकारला गेला. त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. तत्त्वासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे धारिया हीकमेव मंत्री होते.[२] +खासदार असताना मोहन धारिया यांनी १९७०मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. राजीव गांधी आणि चंद्रशेखरया पंतप्रधानांच्या आग्रहाखातर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले. +मोहन धारिया यांनी इ.स. १९८३ च्या सुमारास 'वनराई' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते.भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे' बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचावेगवेगळ्या सामाजिक्संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते.[३] +[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12768.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d649e0ffcb6ac7dfa9e00cfcdfae3bec1c2fac9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12768.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहन गोपालदत्त चतुर्वेदी (४ जून, १९७१:दिल्ली, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे. +चतुर्वेदी दिल्लीकडून एकूण ३३ प्रथम-श्रेणी आणि ११ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12776.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e2dc362cd8f497e819de5a79cafb15d841e7be8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12776.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोहन बागान (बांग्ला: মোহন বাগান এ. সি.) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक मल्टी-स्पोर्ट्स क्लब (सर्वाधिक फुटबॉल विभागासाठी प्रख्यात) क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे. +मोहन बागानने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरॅंड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील इंडियन सुपर लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो. क्लबची फुटबॉल विभाग एटीके मोहन बागान एफसी म्हणून ओळखली जाते. एटीके मोहन बागान प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा फुटबॉल विभाग आहे. क्लबचे क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्स विभाग मोहन बागान एसी सोसायटीच्या मालकीचे आहेत. +मोहन बागानची ईस्ट बंगाल ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे. +साचा:आय−लीग diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12798.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5198029eeb2731a4a03e4a1187e8e42daca40b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12798.txt @@ -0,0 +1 @@ +मोहनकुमार (जन्म : सियालकोट, पाकिस्तान, १ जून, [[इ.स. १९३४|१९३४]; - मुंबई, १० नोव्हेंबर, २०१७) हे एक यशस्वी हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या बहुतेक चित्रपटांच्या नावाचे पहिले अक्षर अ किंवा आ होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12804.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b38cdc89ad8dce8e5183f26dcf3491b9cebc440 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12804.txt @@ -0,0 +1,19 @@ +मोहनदास श्रीपाद सुखटणकर (जन्म : २१ नोव्हेंबर १९३०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. डॉक्टरकीचा त्यांनी कधीच धंदा केला नाही. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. आईही स्वतंत्र विचारांची होती. +सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली. +पुढे गोव्यात ‘ॲंग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात कारकीर्द करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही. +इंग्रजी शाळेत असताना सुखटणकरांची ओळख कवी बा.भ. बोरकरांशी झाली. त्यांच्याकडूनच मुंबईत उच्चशिक्षणाची चांगली सोय असते, असे मोहनदासांना समजले. +मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मोहनदास सुखटणकर १९५० साली मुंबईत आले आणि मुंबईकर झाले त्यांनी त्या वर्षी मॅट्रिकची आणि एस.एस.सी.ची अशा दोन्ही परीक्षा दिल्या आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. +गोव्यात त्यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रासाठी पूरक वातावरण कमी होते. परिणामी सुखटणकरांनी मुंबईतच राहून पुढचे कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पायावर उभे राहून काम करायचे, म्हणून त्यांनी एक छोटीशी नोकरी केली. +वडिलांची पेशंट असलेल्या एका ख्रिश्चन बाईंचे माहीमला तीन गाळे होते. त्या बाई व त्यांची दोन मुले यांच्याबरोबर सुखटणकर तीन वर्षे गुण्यागोविंदाने राहिले. +मोहनदास सुखटणकरांनी १९५२ साली मुंबईत चर्चगेटच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेशअर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगेत सुखटणकरांची सुनील दत्तशी ओळख झाली.. बी.ए.पर्यंत दोघे वर्गमित्र होते व. वर्गात एकाच बाकडयावर बसायचे. +महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्‍या नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती. +त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली. +‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले. +भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले. +१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली. +१९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले. +यापूर्वीच शासकीय स्पर्धात विक्रम गाजवत ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ने संगीत ‘संशयकल्लोळ’, संगीत ‘शारदा’ या नाटकांत बक्षिसे मिळवली होती. त्या नाटकांचे प्रयोग स्पर्धेबाहेरही सुरू ठेवले होते. सुखटणकर ‘संशयकल्लोळ’मध्ये ‘भादव्या गडय़ा’चं काम करू लागले. ‘शारदा’मध्ये ‘सुवर्णशास्त्री’ किंवा ‘हिरण्यगर्भ’ या भूमिका ते करत असत. +त्यानंतर संस्थेने संगीत ‘मृच्छकटिकम्’ बसवले. नंदकुमार रावते यांनी दिग्दर्शन केले. आशालता वाबगावकर, रामदास कामत, खुद्द रावते यांच्या प्रमुख भूमिका नाटकात होत्या. ‘चेट’ या चावट पात्राचे काम सुखटणकरांना मिळाले. ती गद्य भूमिका होती. संस्थेने या नाटकाचे सुमारे २५ प्रयोग केले. +मोहनदास संस्थेत दाखल होण्यापूर्वी संस्थेच्या संगीत नाटकातील नायकाच्या भूमिका रामदास कामत करायचे, पण जेव्हा संस्थेत त्यांचे पर्दापण झाले तेव्हा त्यांना नायकाच्या भूमिका देऊन संस्थेने ‘युद्धस्य कथा रम्या’ आणि ‘मरणात खरोखर जग जगते’ ही गद्य नाटके रंगभूमीवर आणली. नाटकांचे प्रयोग चांगले झाले. मात्र लेखनाची बाजू अतिसुमार असल्यामुळे ही दोन्ही नाटके फारशी यशस्वी ठरली नाहीत. नाटके पडली, पण सुखटणकरांचे संस्थेतील स्थान पक्के होत गेले. आणि ते धी गोवा हिंदू असोसिएशनचे प्रमुख घटक झाले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून त्यांनी कामे केली आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून बहुतेक सर्व भूमिका मोहनदासांनी साकारल्या. कुठल्याही नाटकाचा प्रयोग बंद पडू दिला नाही. ‘लेकुरे उदंड जाहली’चे पाचशे प्रयोग केले. ‘लेकुरे..’चा प्रयोग परदेशातही झाला. ‘दुर्गी’, ‘स्पर्श’मधल्या त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. ‘स्पर्श’तील भूमिकेसाठी मोहनदास सुखटणकरांना गौरवण्यात आले. +कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘स्पर्श’ या नाटकातील ‘नाटेकर’ या भूमिकेमुळे सुखटणकरांना गंभीर भूमिकाही करता येते हे सिद्ध झाले. त्यांची ‘दुर्गी’तील मोरोबा नाडकर्णी ही भूमिकाही खूप गाजली. गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांनी मोरोबा नाडकर्णीवर विशेष लेख लिहिला होता. पुढे ‘दुर्गी’वर ‘सावल्या’ नावाची मालिका आली. ‘सावल्या’मध्ये मोहनदास सुखटणकरांबरोबर दामू केंकरे आणि भक्ती बर्वे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. +अभिनयाचा छंद हा छंद पुढे भविष्यात उत्पन्नाचे साधन बनू नये, म्हणून मोहनदास सुखटणकरांनी एलआयसीत नोकरी केली. १९९० साली ते एलआयसीतून निवृत्त झाले, तरी रंगभूमीसाठी काम करणे त्यांनी सोडलेले नाही. नोकरी आणि गोवा हिंदू असोसिएशनचे काम सांभाळून रेडिओ, टीव्ही, चित्रपट या माध्यमांतूनही ते कामे करतच राहिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12811.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d52cdad71f445c1cd10358e39629a9e9320439c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12811.txt @@ -0,0 +1 @@ +मोहनराव मारोतराव हंबर्डे मराठी राजकारणी आहेत. हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12829.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31941baa5c4e239f2b2b163c4903ed758bddfb4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12829.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12835.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b868f6078ce05b12cf69da0c96207f9c2d3b155d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12835.txt @@ -0,0 +1,18 @@ + + +मोहब्बतें हा इ.स. २००० सालात प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. +अमिताभ बच्चन - नारायण शंकर +शाहरुख खान - राज आर्यन मल्होत्रा +उदय चोप्रा - विक्रम कपूर/ओबेरॉय +जुगल हंसराज - समीर शर्मा +जिमी शेरगिल - करन चौधरी +शमिता शेट्टी - इशिका धनराजगिर +किम शर्मा - संजना +प्रिती झंगियानी - किरण +अमरीश पुरी - किरणचे सासरे +शेफाली शाह - नंदिनी +परजान दस्तूर - नंदिनीचा मुलगाख +सौरभ शुक्ला - संजनाचे वडील +अनुपम खेर - काके +अर्चना पूरन सिंग - प्रीतो +हेलन - मिस मोनिका diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1287.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e98257ad9a4086cd7292e7a94925a59f69d69ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1287.txt @@ -0,0 +1 @@ +मकरंद लक्ष्मणराव जाधव मराठी राजकारणी आहेत. हे वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12913.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae8e3ab0722f2f53ba1b5e6af5a1e08444c0504e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12913.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहम्मद झहीर शाह (पश्तो:محمد ظاهرشاه ;उर्दू:محمد ظاهر شاه; १५ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - २३ जुलै, २००७) हा अफगाणिस्तानचा शेवटचा राजा होता. हा १९३३ ते १९७३पर्यंत सत्तेवर होता. त्याला अफगाणिस्ताना राष्ट्रपिता असा खिताब देण्यात आला होता.[१] +झहीर शाह मोहम्मद नादिर शाहचा मुलगा होता. नादिर शाह तत्कालीन राजा अमानुल्ला खानच्या सैन्याचा मुख्य सेनापती होता. १० ऑक्टोबर, इ.स. १९२९ रोजी नादिर शाह स्वतः अफगाणिस्तानचा राजा झाला.[२] व झहीर शाहला युवराजपद दिले गेले. +नादिरशाहची हत्या झाल्यावर झहीर शाह ८ नोव्हेंबर, इ.स. १९३३ रोजी राजा झाला. त्याच्या राज्यकालाची पहिली तीस वर्षे त्याचे दोन काका मोहम्मद हाशिम खान आणि शाह महमूद खान यांनीच सत्ता चालवली.[३] या काळात अफगाणिस्तानने इतर देशांशी संबंध प्रस्थापित केले. १९३४ साली अफगाणिस्तान लीग ऑफ नेशन्सचा सदस्य झाला.[४] त्यानंतर काही वर्षांत जर्मनी, इटली, जपानसह अनेक देशांशी व्यापारसंबंधही स्थापले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12920.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2a5d01625588c77624eb8335d849e2fe4fd8d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12920.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद ताहीर उल कादरी (उर्दू: محمد طاہر القادری) हे सुफी विचारवंत आहेत. पाकिस्तानातील तेहरीक मिनाज अल कुर्आन पार्टीचे नेते असलेल्या कादरी यांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतलेले आहे. पाकिस्तानमध्ये केंद्र आणि प्रांतिक सरकारे बरखास्त करून राजकीय सुधारणांची मागणी करण्यासाठी कादरी यांनी इस्लामाबादमधील जिना अव्हेन्यू येथे आपल्या हजारो समर्थकांसह २०१३ मध्ये आंदोलन सुरू केले. पाकिस्तानात राजकीय सुधारणा करव्यात, निवडणूक आयोग बरखास्त करावा, लष्कर आणि न्यायसंस्था यांच्याशी चर्चा करून काळजीवाहू सरकार स्थापन करावे, अशा मागण्या कादरी यांनी त्या वेळी केल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12953.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..570d1eabd13022a1f4394db70d0f39425d1e48f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12953.txt @@ -0,0 +1 @@ +फित्री शाम (जन्म २६ फेब्रुवारी १९९४) हा मलेशियाचा क्रिकेट खेळाडू आहे जो मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[१] त्याने २४ जून २०१९ रोजी २०१९ मलेशिया त्रि-राष्ट्रीय मालिकेत थायलंड विरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.[२] तो २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी मलेशियाच्या संघाचा सदस्य होता.[३] तो २२ जुलै २०१९ रोजी कुवेत विरुद्ध मलेशियाच्या प्रादेशिक फायनलच्या पहिल्या सामन्यात खेळला.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12962.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12962.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12979.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c76c9e3c0e8f1684949a27ce99c764b0418689be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12979.txt @@ -0,0 +1,3 @@ +[मराठी शब्द सुचवा]Soraya Esfandiary-Bakhtiari (१९५१–१९५८) +फराह दिबा(१९५९-१९८०)(मृत्युपर्यंत) +मोहम्मद रझा शाहर पेहलवी (ऑक्टोबर २६, इ.स. १९१९ - जुलै २७, इ.स. १९८०) (पर्शियन: محمدرضا شاه پهلوی ; साचा:IPA-fa) हा इराणचा शहा होता. हा सप्टेंबर १६, इ.स. १९४१पासून फेब्रुवारी ११, इ.स. १९७९पर्यंत सत्तेवर होता. पेहलवी घराण्याचा हा दुसरा व शेवटचा राज्यकर्ता होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12981.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12981.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1299.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6705a5680ffcfd4407a26bebe3f6990f3837f963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1299.txt @@ -0,0 +1,2 @@ +मकरामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12990.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89700c4fbdf2c0af6ceaa609cd90c4bd37534c00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12990.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद रिझवान (१ जून, इ.स. १९९२:पेशावर, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12993.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89be0ad90e9d355a7bb51347083f490a298af625 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_12993.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद वासिम (उर्दू:محمد وسیم‎; ८ ऑगस्ट, इ.स. १९७७:रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून १८ कसोटी आणि २५ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा आता  नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13056.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..562c3729b2ed694f7f7ba1e12ab8e0e06bcc5c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13056.txt @@ -0,0 +1 @@ +मोहसीना किडवई ( जानेवारी १, इ.स. १९३२- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आझमगढ लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. तसेच इ.स. २००४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13071.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65c2e2085313bee1b5f5698c08250ab66c3531b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13071.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोहाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13082.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81a2b4a4bc17a4190e559d9452fb68c9ff9baa49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13082.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोहादरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13129.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..354ec766db48d1dd65914203f2eef52e8d86245f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13129.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13184.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b27047d0aab97bc67a4b02bf80adf60c5608aa82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13184.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६४५ असलेले मौजे हिंगोणे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील १९६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २६७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १०९३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे १०० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चुंचाळे येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडायेथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : काही नाही +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13207.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99c69e66d9e02513b1a504c5ba4db2b77acdf3d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13207.txt @@ -0,0 +1 @@ +एडु मॉरिस एडु, ज्युनियर (इंग्लिश: Edu Maurice Edu, Jr.; १८ एप्रिल १९८६, फोंटाना, कॅलिफोर्निया) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. सध्या एडु इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील स्टोक सिटी एफ.सी. ह्या क्लबसाठी फुटबॉल खेळतो. एडु अमेरिका फुटबॉल संघाचा देखील सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13257.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69332f98da3eb426e6b5d169d70d610bbbdf79af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13257.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्यानमार महिला क्रिकेट संघाने एप्रिल २०१९ मध्ये सिंगापूर आणि इंडोनेशियाला एकूण पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांसाठी दौरा केला, सिंगापूरमध्ये तीन महिला टी२०आ सामने खेळले आणि त्यानंतर दोन इंडोनेशियामध्ये.[१][२] +म्यानमारच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणजे इंडियन असोसिएशन ग्राउंडवर तीन (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा. ही मालिका १८ ते २० एप्रिल २०१९ दरम्यान झाली. सिंगापूरने नाणेफेक जिंकल्यानंतर तिसरा सामना रद्द करून म्यानमारने मालिका २-० ने जिंकली.[१][३] सिंगापूरमध्ये महिला टी२०आ मालिकेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ होती.[४] +दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्यानमारचा संघ बाली येथील उदयना क्रिकेट मैदानावर कार्तिनी कप खेळण्यासाठी इंडोनेशियाला गेला होता.[२] ही मालिका २१ ते २८ एप्रिल २०१९ या कालावधीत झाली आणि इंडोनेशिया आणि म्यानमारच्या महिला राष्ट्रीय संघांसोबत अनेक स्थानिक क्लब पक्षही स्पर्धा करत होते.[५] गट टप्प्यातील राष्ट्रीय संघांमधील दोन सामन्यांना महिला टी२०आ दर्जा देण्यात आला. इंडोनेशियाने हे दोन्ही सामने अनुक्रमे ७३ आणि ६३ धावांच्या सहज फरकाने जिंकले.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13269.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15668b53bcfff319ad227c61d4584f5e8484c965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13269.txt @@ -0,0 +1,4 @@ +म्यिटक्यिना ही म्यानमार देशाच्या काचीन राज्याची राजधानी आहे. म्यिटक्यिना यांगोन आणि मंडाले या महत्त्वाच्या शहरांपासून अनुक्रमे १४८० कि.मी. आणि ७८५ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. इरावती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर म्यानमारमधील सर्वात उत्तरेकडील बंदर तसेच रेल्वे टर्मिनस आहे. +प्राचीन काळापासून म्यिटक्यिना हे चीन व ब्रह्मदेश यांच्यातील व्यापारासाठी महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. +१९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपानी लष्कराने शहरावर नियंत्रण मिळवले.१९४४ मध्ये मित्रराष्ट्रांनी जपानी सैन्याला हरवून पुन्हा शहर काबीज. लेडो मार्गावर असल्यामुळे म्यिटक्यिना शहराला त्यावेळेस अनन्यसाधारण महत्त्व होते. +काचीन राज्याची राजधानी म्हणून म्यिटक्यिना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्या सुमारे १,५०,००० आहे. काचीन व बर्मी भाषा इथे बोलली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13316.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5007ed288d15baa843593eb384d99db933fde499 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13316.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1333.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecebf7ecabc5220711c43ca5d2289759a987e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1333.txt @@ -0,0 +1,5 @@ +५ जानेवारी, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +साचा:वॉरियर्स क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13332.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6c0a2171f5d5cc86e93e56a47812462af36b629 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13332.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हाते खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13356.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b95e800bb8be9bc666b27730c436886e1dd18249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13356.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13379.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e8998ac089d7be748b90a81a7df9e7481ab43ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13379.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हासुर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1339.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f896bd8fa6302fd493577c79ce50e98baeb9cdb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1339.txt @@ -0,0 +1,3 @@ +मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता. +हर्यक वंश (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिंबिसार होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली राजधानी बनवले. याने कोसल व वैशाली या राजघराण्यासोबत/राजपरिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी कोसलचा राजा प्रसेनजीतची बहिण होती. ज्यामुळे त्याला काशी नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो. +कुशल प्रशासनावर सर्वप्रथम बिंबिसारने जोर दिला. बिंबिसार स्वतः शासनाच्या समस्यांमध्ये रूची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मध्ये सांगितले आढळले. पुराणांनुसार बिंबिसाराने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13395.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fea026f3b5398d43e3a9752b9f3633904bb4987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13395.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हैसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13419.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62ba8956f58380c61ec18faca7860d771351c97b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13419.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नाटक विधान परिषद, (पूर्वीचे म्हैसूर विधान परिषद), हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या द्विसदनीय विधानमंडळाचे वरचे सभागृह आहे. +कर्नाटक हे भारतातील सहा राज्यांपैकी एक आहे, जिथे राज्य विधिमंडळ द्विसदनीय आहे, ज्यामध्ये दोन सभागृहे आहेत: विधानसभा आणि विधान परिषद. कर्नाटक विधान परिषद मध्ये ७५ सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13482.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..facf460ecc04303b4651b74fd82327feab19bcda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13482.txt @@ -0,0 +1,74 @@ + +यदाद्रि भुवनगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. भुवनगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[२] तेलंगणातील जिल्ह्यांच्या पुनर्रचनेनंतर ११ ऑक्टोबर २०१६ रोजी नालगोंडा जिल्ह्याचे विभाजन होऊन यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. +यदाद्रि भुवनगिरी जिल्हा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,२५३ चौरस किलोमीटर (१,२५६ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सूर्यापेट, नलगोंडा, जनगांव, सिद्दिपेट, मेडचल-मलकाजगिरी आणि रंगारेड्डी जिल्ह्यांसह आहेत. +भुवनगिरी किल्ला +भुवनगिरी किल्ला त्रिभुवनमल्ल विक्रमादित्य याने बांधला होता जो चालुक्य राजा होता. +कोलनुपाका +कोलानुपाका मंदिर हे तेलंगणा, भारतातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील कोलानुपाका गावात एक जैन मंदिर आहे. मंदिरात तीन मूर्ती आहेत: भगवान ऋषभ, भगवान नेमिनाथ आणि भगवान महावीर यांची प्रत्येकी एक. +यादगिरिगुट्टा मंदिर - पंच नरसिंह क्षेत्र[३] +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्हा जिल्ह्याची लोकसंख्या ७,३९,४४८ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९७३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.५३% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १६.६६% लोक शहरी भागात राहतात. +यदाद्रि भुवनगिरी जिल्हा जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत: भुवनगिरी आणि चौटुप्पल हे दोन महसुल विभाग आहेत.[४] + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13483.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54dfd4f2a1902ecb51859c25a20867b96c80ce2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13483.txt @@ -0,0 +1,5 @@ +यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णू, भागवत व गरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते. ]]कृष्ण]] हा यदुवंशात जन्मला. +ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - ययाति - (यदु). हे यदूचे क्रमशः पूर्वज होत. (यादीत फक्त ज्येष्ठ पुत्राचे नाव आहे) +यदु - क्रोष्टु - वृज्जीवंत - स्वाही - स्वती - रसदु - चित्ररथ - शशबिंदु - पृथुश्रवस् - अंतर - सुयज्ञ - उशनस् - शिनेयु - मरुत - कंबलबर्हिस् (?) - रुक्मकवच - परावृष्ट - जयमध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्त्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश (?) - शूर (२) - वसुदेव - (कृष्ण) +(कृष्ण) - प्रद्युम्न - अनिरुद्ध - वज्रनाभ - प्रतिबाहु - सुबाहु - शांतसेन - सत्यसेन - श्रुतसेन - गोविंदभद्र - सूर्यभद्र - शांतिवाहन - सद्विजय - विश्वराह - क्षेमराह/खेंगार - हरिराज - सोम. +जाधव माधव diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13498.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34295910faf35ff4c0eb95e0b3983e4321a3d6f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13498.txt @@ -0,0 +1,7 @@ +यमक हे मराठी भाषेतील वृत्तांचे एक महत्त्वाचा अलंकार आहे. यात दोन किंवा अधिक ओळींच्या शेवटी येणाऱ्या शब्दांचा उच्चार सारखा असतो. +यमक हे मराठी भाषेतील वृत्तांच्या रचनेसाठी एक उपयुक्त अलंकार आहे. यमक योग्य प्रकारे वापरल्यास वृत्ताला लय, सौंदर्य आणि प्रभाव प्राप्त होते. यमक आणि गण हे मराठी भाषेतील वृत्तांचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. +यमक अनेक प्रकारचे असतात, त्यापैकी काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत: +यमक उपयोगांची काही उदाहरणे: +"ज्ञान हे शक्ती आहे, अज्ञान हे दुर्बलता आहे." (यमक: अंत्यमिलन) +यमकाच्या उपयोगामुळे वृत्ताला लय आणि सौंदर्य प्राप्त होते. यमकाच्या उपयोगामुळे वृत्ताचा प्रभाव वाढतो. यमक उपयोगामुळे रचना लक्षात राहण्यास मदत होते स्मरणशक्ती चांगली होते. +यमक हे मराठी भाषेतील वृत्तांच्या रचनेसाठी एक उपयुक्त अलंकार आहे. यमक योग्य प्रकारे वापरल्यास वृत्ताला लय, सौंदर्य आणि प्रभाव प्राप्त होते. आजच्या काळातही यमक चे महत्त्व कमी झालेले नाही. यमक उपयोगामुळे कविता, गीत, आणि इतर रचना अधिक प्रभावी आणि आकर्षक बनतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13515.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb7b20c714e8180a7cd5e320054cf826fc81c4f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13515.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुकादेवीचा अवतार मानले जाते . महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्यपीठ आहे. त्यामुळेच या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते.[१] +औंधासूर राक्षसाचा भक्तजणांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री जोतिबा दक्षिणेस(सध्याचे औंध) पर्वतावर चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली. दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले. तेव्हा जोतिबांनी आदिमायेस "ये माई" अशी साद घातली. जोतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाईदेवीचा अवतार धारण केला. आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानीमाता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानेने व्याकूळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधात होते. औंधसूराचे आणि देवीचे निकराचे तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधीत झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. अशाप्रकारे मुळमाया यमाई देवीने औंधसूराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. +टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून किंवा ऐवजी घाटाचा रस्ता वापरून कारने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. आता रस्त्यांची स्थिती पहिल्या पेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोहोचू शकतात. वरच्या बाजूला पार्किंग उपलब्ध आहे. काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून, पायाची मांडी अढी घालून बसलेल्या स्थितीत आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबांचे कुळ-दैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. हे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून चालुक्य,यादव ,भोसले जगदाळे या शासकांशी गुरवघराणे कुंटूण्बाशी संबंधित आहे.अलीकडेच लोकवर्गनीतून देवीस या सोन्याचा कलश स्थापित केला आहे. टेकडीवरील मंदिरा व्यतिरिक्त यमाई देवीचं आणखी एक मंदिर खाली गावात आहे.[१][२] +मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या आपल्या खाजगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय देखील आहे. संग्रहालयाची इमारत मंदिराच्या टेकडीच्या मध्यभागी वसलेली आहे. अभ्यागत पायऱ्या आणि रस्त्याने संग्रहालयापर्यंत पोहोचू शकतात. संग्रहालयात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकार जसे की एमव्ही धुरंधर, बाबुराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा रवि वर्मा तसेच ब्रिटिश कलाकार हेन्री मूर यांच्या प्रसिद्ध मदर आणि चाइल्ड स्टोन स्ट्रक्चरची चित्रे देखील आहेत.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13520.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbe648d8b42a02e8ba74248ee494df7baca694f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13520.txt @@ -0,0 +1,6 @@ +यमुना (इंग्रजी: एरिडॅनस) हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. त्याला संस्कृतमध्ये स्रोतास्विनी म्हणतात. त्याचा अर्थ नदी किंवा प्रवाह असा होतो. हा तारकासमूह नदीच्या आकाराने दर्शवला जातो. एरिडॅनिस हे पो नदीचे लॅटिन नाव ऱ्या आणि शिवाय अथेन्समधील एका लहान नदीचे नाव आहे. हा आधुनिक तारकासमूहातील सहावा सर्वात मोठा तारकासमूह आहे.[१] +याच्या दक्षिण टोकाला ०.५ दृश्यप्रतीचा अग्रनद (इंग्रजी: आचर्नार) हा तारा आहे. पृथ्वीपासून १४४ प्रकाशवर्षे अंतरावरील निळ्या-पांढऱ्या छटेचा हा ताऱा एक मुख्य अनुक्रम तारा आहे.[१] अग्रनद हा एक वैशिष्ट्यपूर्ण तारा आहे. हा माहीत असलेल्या सर्वात चपट्या ताऱ्यांपैकी एक आहे. निरीक्षणांवरून असे आढळले आहे की याच्या विषुववृत्तापाशी त्याचा व्यास हा त्याच्या उत्तर-दक्षिण ध्रुवांमधील अंतराच्या दीडपट आहे.. हा तारा स्वतःभोवती अतिशय वेगाने फिरत असल्याने असे झाले आहे. बीटा एरिडॅनी एक निळ्या-पांढऱ्या छटेचा २.८ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा तारा पृथ्वीपासून ८९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. थीटा एरिडॅनी हा १६१ प्रकाशवर्ष अंतरावरील एक द्वैती तारा आहे. त्याच्यामधील घटकांना लहान दुर्बिणीतून पाहता येते. मुख्य ताऱ्याची दृश्यप्रत ३.२ असून दुय्यम ताऱ्याची दृश्यप्रत ४.३ आहे. त्याचबरोबर यमुनामध्ये ३२ एरिडॅनी, ३९ एरिडॅनी, ४० एरिडॅनी यांसारखे इतर द्वैती तारे आहेत.[१] +एप्सिलॉन एरिडॅनी या ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा एक परग्रह आहे. हा ३.७ दृश्यप्रतीचा नारंगी छटेचा मुख्य अनुक्रम तारा पृथ्वीपासून १०.५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याच्या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे गुरू ग्रहाएवढे असून त्याचा परिभ्रमण काळ ७ वर्ष आहे.[१] +विश्वातील ज्या मोठ्या भागांमध्ये कोणतीही दीर्घिका नसते, अशा भागाला पोकळी म्हणतात. यमुना महापोकळी (एरिडॅनस सुपरव्हॉइड) एक मोठी महापोकळी आहे. एक अब्ज प्रकाशवर्ष व्यासाची ही महापोकळी विश्वातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी महापोकळी आहे. याचा शोध वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील थंड डागाला व्हेरी लार्ज ॲरेच्या आकाशाच्या सर्व्हेमध्ये जाणवलेल्या रेडिओ दीर्घिकांच्या अभावामुळे लागला.[२] याचे अस्तित्व विश्वातील सद्य वैज्ञानिक समजुतींसाठी एक आव्हान आहे. यामध्ये एक असेही मत आहे की कदाचित ही महापोकळी आपले विश्व आणि आणखी एका विश्वातील क्वांटम एन्टॅंगलमेंटमुळे निर्माण झाली असावी.[३][४] +एनजीसी १५३५ हा एक लहान निळा-करडा ग्रहीय तेजोमेघ आहे जो लहान दुर्बिणींमधून दिसू शकतो. २००० प्रकाशवर्ष अंतरावरील तेजोमेघाची दृश्यप्रत ९ आहे.[१]यमुनामध्ये एनजीसी १२३२, एनजीसी १२३४, एनजीसी १२९१ आणि एनजीसी १३०० या इतर भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहेत. +स्टार ट्रेक विश्वाच्या काही नकाशांमध्ये व्हल्कन ग्रह ४० एरिडॅनी अ जवळ दाखवण्यात आला आहे.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13552.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87943f9a8fa50fdeac3354a218c2c794b47f150c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13552.txt @@ -0,0 +1 @@ +यवत हे दौंड तालुक्यातील गाव असून, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. माळशिरस-भुलेश्वर पासून हे गाव ११ किलोमीटर अंतरावर आहे. आठवडा बाजाराचे गाव असून दर शुक्रवारी येथे बाजार भरतो.व या गावामधील प्रसिद्ध देवस्थान म्हणून श्रीकाळभैरवनाथ व लक्ष्मीआईचे मंदिर जिल्हाप्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात भुलेश्वरला भाविक भेट देतात . हे मंदिर दगडी बांधकामातील असून दगडावरील कोरीवकाम अत्यंत उत्तम असे आहे पावसाळ्यात या डोंगरावरून परिसर खूपच सुंदर दिसतो .यवत या गावात पोलीस स्टेशन आहे . यवत हा तसा ग्रामीण भाग आहे. पण या गावातून पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्यमुळे या गावाचा चांगला विकास झालेला दिसतो .या गावात इंगजी माध्यमाची शाळा आहे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1356.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e86864e9df2d935d3bab5f2fb9f6f9bdb55261fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1356.txt @@ -0,0 +1,2 @@ + +हे एक नक्षत्र आहे.भारतीय २७ नक्षत्रांतील दहावे नक्षत्र. हे सिंह राशीतील पहिले नक्षत्र असून त्यात सिंहेतील ४,५ किंवा ६ तारे (आल्फा, गॅमा, ईटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस) असल्याचे मानतात. याची आकृती नांगर, विळा किंवा सिंहाच्या डोक्यासारखी दिसते. यांतील सहांपैकी चार तारे अधिक ठळक असून त्यांचा एक समांतरभुज चौकोन बनलेला दिसतो. नैऋत्येकडचा आल्फा लिओनीस (रीगलस = छोटा राजा) हा सर्वात तेजस्वी तारा नक्षत्रातील प्रमुख म्हणजे योगतारा आहे. आकाशात दिसणाऱ्या अत्यंत तेजस्वी अशा २५ ताऱ्यांपैकी हा एक असून त्याची प्रत १.३ [⟶ प्रत], होरा १० तास ५ मिनिटे व ३६.२ सेकंद आणि क्रांती + १२° १३' १९.७ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति], अंतर ८६ प्रकाशवर्षे, रंग निळसर पांढरा व वर्णपटीय प्रकार बी ८ [⟶ तारा] आहे. हा सूर्याच्या सु. १३० पट तेजस्वी आहे. हे ताऱ्यांचे त्रिकूट असून त्याचे सहचर ८ व १३ प्रतीचे आणि त्यापासून ११७ व ३ अंतरावर आहेत. हा तारा जवळजवळ क्रांतिवृत्तावर (सूर्याच्या भासमान मार्गावर) असून चंद्र कधीकधी याला झाकून जात असतो [⟶ पिधान]. गॅमा लिओनीस (अलजीबा) हे तारकायुग्म आहे. या नक्षत्राच्या पूर्वेस ३००हून अधिक अभ्रिका आहेत. १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ च्या सुमारास हे नक्षत्र मध्यमंडावर दिसते. १८६६ मध्ये दिसलेल्या धूमकेतूनंतर दर ३३ ते ३४ वर्षाच्या कालावधीने १४–१८ नोव्हेंबरच्या सुमारास विस्तृत प्रमाणात उल्कावृष्टी होते; तिचा उद्‍गम बिंदू या नक्षत्रानजिक आहे [⟶ उल्का व अशनि].वैदिक काळी दक्षिणायन व पावसाळ्याची सुरुवात या नक्षत्रात होत असे; तर परिक्षिताच्या वेळी सप्तर्षी मघामध्ये होते असा उल्लेख आहे. तसेच पूर्वी मघारंभ हा वर्षारंभ मानीत, असे एक मत आहे.फलज्योतिषात हे अधोमुख, मध्याक्ष, उग्र व स्त्री नक्षत्र मानलेले असून याची देवता पितर व आकृती शाला सांगितलेली आहे. मघा नक्षत्रावर झालेला जन्म अशुभ समजतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13577.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf5f88bf475a0f5912a6a3ac03fa8222585848f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13577.txt @@ -0,0 +1 @@ +यश विजय धुल (११ नोव्हेंबर, २००२ - ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याने दिल्ली क्रिकेट संघासाठी २०२१-२२ मधील रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये फेब्रुवारी २०२२ पदार्पण केले, सलामीवीर म्हणून पदार्पणातच दोन शतके केली.[१][२] तो १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२[३] आणि २०२१ १९ वर्षांखालील आशिया चषक या दोन्ही स्पर्धांमध्ये संघाच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयी संघासह, भारताच्या राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघाकडून खेळला आहे.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13589.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..417dd6c32a929b189c0a63fae6b833f6d02b8921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13589.txt @@ -0,0 +1,6 @@ + +११ नोव्हेंबर, इ.स. २००५ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +यशपाल शर्मा (ऑगस्ट ११, इ.स. १९५४: +मृत्यू_दिनांक = जुलै १३, इ.स. २०२१ +लुधियाना - ) भारताकडून ३७ कसोटी व ४२ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता. १९८० च्या सुमारास शर्मा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13612.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77574826a405673892f6819abf5cf2e6fb199eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13612.txt @@ -0,0 +1,38 @@ +यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीत देखील त्यांनीच रचले.आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.[ संदर्भ हवा ] +यशवंत ऊर्फ यशवंत दिनकर पेंढरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच गेले. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्‍वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.[ संदर्भ हवा ] +यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास ऊर्फ गो. गो. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यशवंतांवर पडला. [ संदर्भ हवा ] +पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.[ संदर्भ हवा ] +उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्‍वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्‌घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे. +ती हाक येई कानी, मज होय शोककारी +या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे. +माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे +"दैवतें माय-तात' या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. +आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. "समर्थांच्या पायांशी', "माण्डवी' व "बाळपण' अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. "लाह्या-फुले' या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. +माझें हें जीवित तापली कढई +मज माझेंपण दिसेचि ना +माझें जीवित तापली कढई +तींत जीव होई लाही-लाही +वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा +लाहीच्या विकासासारखेंच +लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. +ऐश्‍वर्य अनन्त हेंच आम्हां! +यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. "प्रीतिसंगम', "प्रेमाची दौलत', "चमेलीचे झेले' आणि "एक कहाणी' या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. "एक कहाणी' मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. "चमेलीचे झेले'मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. "एका वर्षानंतर' या कवितेत सुरुवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते... +ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी +मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! +या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो... +सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! +समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी! +यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. ""आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ""स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्‌गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) "तुटलेल्या तारा' या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. "सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. "गुलामाचे गाऱ्हाणे' आणि "इशारा' या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. "तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी उद्‌गारतो... +वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती +मन्मना नाही क्षिती +भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? +मुक्त तो रात्रंदिनी +घोष मंत्रांचा गमे +या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. "मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते. +जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. "मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे. +यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.[ संदर्भ हवा ] +यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या Downfall of the Heart या दीर्घकथेचे रूपांतर आहे. +यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे.तीत त्यांनी स्टीफन झ्वाईग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वाईग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे. +प्रस्तावनेच्या शेवटी यशवंतांनी झ्वाईग यांच्या सपत्‍नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा - झ्वाईग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्‍नीसह आत्महत्या केली.[ संदर्भ हवा ] +१९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13643.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed3429b71507cb9cf823dfa5fc90c63f37af373d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13643.txt @@ -0,0 +1,18 @@ +१९° ४७′ ५८.११″ N, ७३° ०६′ ३५.५७″ E +यशवंतनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७५ कुटुंबे राहतात. एकूण १८६५ लोकसंख्येपैकी ९३१ पुरुष तर ९३४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +डोल्हारी खुर्द, सावडे, गडधे, नागझरी, संगमनगर, सुकसाळे, जांभे, खुदेड, हनुमंतपाडा, साखरे, सातकोर ही जवळपासची गावे आहेत.विक्रमगड ग्रामपंचायतीमध्ये संगमनगर, विक्रमगड, आणि यशवंतनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13661.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7a50260872ba29651c49caff37789a9e9476c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13661.txt @@ -0,0 +1,2 @@ +यशवंतपूर हे बंगळूर महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले यशवंतपूर स्थानक बंगळूर सिटी रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उघडण्यात आले. +सध्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच उत्तरेकडून बंगळूरात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या यशवंतपूरपर्यंतच धावतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13662.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93089a06decafb39bc52c4548ef2540fc989fb56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13662.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंतपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13665.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae763e2dc8718514d4e3fc4be86806e145408601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13665.txt @@ -0,0 +1,2 @@ +यशवंतबुवा मिराशी ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते हे पं विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य होते. +पं यशवंतबुवा जोशी हे मिराशीबुवांचे शिष्य होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13667.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c8ed70c62d0b4b8e4b3d9232fea17612a52e7ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13667.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंतराव गडाख हे मराठीत वैचारिक लेखन करणारे एक लेखक आहेत. त्यांच्या व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह असलेल्या ’अंतर्वेध’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार मिळालेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13680.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1621d663fd65b67fc4011dec0a5c6d0a30214144 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13680.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था हे विज्ञान शाखेचे सातारा जिल्ह्यातील एक महाविद्यालय आहे.रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील तीन प्रमुख महाविद्यालयांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13688.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cbad7813995b334dfd8fb8ae23527add634a8c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13688.txt @@ -0,0 +1,4 @@ +यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले (जन्म : इ.स. १९२६. - ४ जुलै, इ.स.२०१६) हे एक मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील दिग्दर्शक होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ७००हून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन केले. +भोसले हे मास्टर विनायक यांच्या कंपनीमध्ये सहायक म्हणून रुजू झाले. बाबुराव पेंढारकर यांच्या सूचनेनुसार ते रंगभूमीकडे वळले, आणि या क्षेत्रातील सैनिक बनून त्यांनी रंगभूमीची अखंडपणे प्रदीर्घ सेवा केली. रंगभूमीच्या माध्यमातून तरुण व हौशी कलावंताचे जीवन व कलाजीवन घडविण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले. या व्यवसायातून पसे मिळविणे यापेक्षा चित्रपट व नाटय़ क्षेत्रासाठी नवोदित कलाकारांमधून कसदार अभिनयाचे कलावंत घडविणे याचा त्यांनी ध्यास घेतला. +वाय.जी. भोसले यांनी ‘स्वप्नगंधा थिएटर’ नावाची संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे शंकर खंडू पाटील यांच्या कांदबरीवर आधारलेले ‘भल्या घरची कामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. अनेक संस्थांची नाटके रंगभूमीवर आणत असताना ते केवळ नारळ व शाल एवढेच मानधन म्हणून स्वीकारत असत. +चित्रपट व व्यावसायिक नाट्यसृष्टीला अनेक कलावंत देण्यात वाय.जी.भोसले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेते अरुण सरनाईक, उमा, कामिनी भाटिया, गणपत पाटील, पद्मा चव्हाण, राजशेखर, लीला गांधी, [[विलास रकटे], ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, शांता तांबे, संध्या रायकर, सूर्यकांत मांडरे, आदी कलावंतांनी नाट्यकलेचे धडे घेऊन पुढे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13690.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5007a48c37e54628c1f4dc704b4577d09dd706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13690.txt @@ -0,0 +1,33 @@ +कलियुगाचे औतारस्थित श्रीमत सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांनि श्री जातवेद महा वाक्यांग ग्रंथात वर्णन केलेले स्वामींचे चरित्र थोडक्यात संक्षिप्त रूपात . +श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत आणि कलियुगाचे औतारस्थित श्रीमत सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांचे गुरू होते . +श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी हे गुरुवर्य ब्राह्मणापैकी श्री प्रवरी,कश्यप गोत्री,अश्वलायनी शाखेचे,ऋग्वेदीय देशस्थ ब्राह्मण होते.त्यांचे मूळ नाव श्री यशवंत महादेव +कुलकर्णी होते आणि गुरुगृहीचे नाव सिद्धपादाचार्य स्वामी असे होते.स्वामी हे ऋग्वेदी ब्राह्मण असले तरी त्यांना सरकार दरबारी न्यायासन प्राप्त होते.तिथे स्वामी +न्यायदानाचे काम करीत त्यांना मामलेदार हे पद प्राप्त होते.त्यांच्या अलौकिक लीला आणि त्यांच्यातील देवपण यामुळे लोक स्वामींना साधू देव मामलेदार असे +संबोधत असत.स्वामींचा जन्म शालिवाहन शके १७३७ साली भाद्रपद मासी शुल्क पक्षी नवमी तिथीस गुरुवारी सूर्योदय समयी पुण्यातील ओंकार वाड्यात झाला.श्रीगुरू स्वामी हे दत्त गुरूंचे उपासक होते मुखी नामाचा अखंड जप चालू असायचा त्यात जराही खंड पडत नसे. +स्वामीच्या लीला वर्णिताना पद्मनाभ स्वामी म्हणतात, +II श्री उर्वाच्य II अभंग विषम चरणी II +निपुत्रिका पुत्र I निर्धनासी धन I चिरंजीव जाण I मज केले II +याचकांसी तृप्त I स्वपत्नीचे दान I अज्ञाना सज्ञाना I केले जणे II +राजकीय धन I राजा ज्ञे वांचून I ब्राह्मणासी दान I ज्याने दिले II +योग्यचि हिशोब I साहेबा दाविला I अर्धा आणा दिल्हा I वाढ जेणे II +नवसा पावणे I पाखांड्याचा छळ I करी घननिळ I जयासाठी II +मांसाची मालिका I पुष्पवत केली I गळ्यात घातली I पाखांड्याच्या II +मार्गाने चालतां I मांस पूर्ववत I दाविले गळ्यांत I पाखांड्यासी II +छीथू सर्व ज्यनी करोनी पाखांड्या I म्हणाले कां वेड्या I केला छळ II +हजारो रुपये I कर्जाव काढून I याचकासी दान I ज्याणे दिले II +मेलेला बालक I ज्याणे उठविला I त्या स्वामींची लीला I वाणू काय II +सत्र्या पाटलाचे I पांचशे रुपये I घेवोनिया स्वयें I दान केले II +धुळ्यात मालेगावीI जातां पाठवीन I दिधले वचन I पाटलासी II +परी विसरले I आठवण नाहीI ईशे लवलाही I फेडियले II +पद्मा म्हणे ईशे I भैयाजी होऊनI स्वामींचे वचन I पूर्ण केले II +नवसा पावले I सत्य तें वच्यन I असत्य भाषण I मुळी नाही II +अजुनी पावतीI करिता नवस I परी भाव त्यास I समर्पिता II +पद्मनाभ म्हणे I गुरू यशवंता I नवस बहुतां I लोकी केले II + +श्रीगुरू निर्मळाचार्य स्वामी जे शृंगेरी मठाचे गुरू होते त्या श्री गुरू निर्मळाचार्य स्वामींनी नृसिंह सरस्वती(गाणंगापूर),कमळाकर स्वामी आणि यशवंतराव स्वामी या तिघांनाच सदगुरू दीक्षा दिली होती . + +स्वामींचे एकंदर तीनच शिष्य होते +सदानंद स्वामी - काशी क्षेत्र +नारायण स्वामी - गोदातीर +पद्मनाभ स्वामी - कलियुगाचा औतारस्थित सदगुरू +शालिवाहन सन १८०९ मार्गशीर्ष मासी कृष्ण एकादशीस रविवारी प्रातः काळी श्रीगुरू स्वामीनी आपला देह पंच तत्त्वांत विलीन केला. नाशकांत गोदावरी तीरी रामकुंडा पाशी स्वामींची समाधी छत्री असून तेथे सुंदर असे मंदिर उभारले आहे.आणि त्याची नित्य पूजा अर्चा योग्य चालण्यासाठी महाजन दातेंनी योग्य तजवीज केली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1370.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45d601816f09904969223c9f32cb2a8db650ae8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1370.txt @@ -0,0 +1,2 @@ +मच्छेंद्रपारडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13701.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e991ab3e2f4159e088d9ad2061b44028fc1a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13701.txt @@ -0,0 +1 @@ +यशस्वी भूपेंद्र जयस्वाल (जन्म २८ डिसेंबर २००१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले.[२] स्थानिक पातळीवर तो मुंबई आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. २०१९ मध्ये, तो लिस्ट अ क्रिकेट द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू बनला[३] आणि २०२० अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तो भारताच्या अंडर-१९ साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13709.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..315c1b5efa5adb7e2274b0bce9d086b453b71e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13709.txt @@ -0,0 +1,4 @@ +यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर +प्रा गोविंद ना. रावळेकर- ‍‍ मराठी विभाग +लेख - सावित्रीबाई फुले +सबंध स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले . समाजनिंदेची पर्वा न करता ज्या अव्याहातपणे झटल्या. सर्व प्रकारची मानहानी सहन करून ज्यांनी अखेरपर्यत माघार घेतली नाही व पतिची सोबत दिली . त्या महान महिलेचे व महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिकेचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले . थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या पत्नी . ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगावयेथील नेवासे कुटुंबात सावित्रीबीचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सावित्रीबीचा ज्योतिबांशी विवाह झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13716.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88fc2a507e8910c8319c7e4b7158f0dc99cc1aec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13716.txt @@ -0,0 +1,2 @@ +यशोधरा पोतदार-साठे या एक मराठी कवयित्री आहेत. [ जन्म : १३ मार्च १९५१ ] +यशोधरा या कवयित्री डॉ. अनुराधा पोतदार यांच्या कन्या , वि .द.घाटे यांची नात आणि दत्त (कवी) यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आई कविता करत आणि भाऊ प्रियदर्शन पोतदार हेही कवी आहेत. यशोधरा पोतदार यांचे पती श्रीनिवास साठे लेखक आहेत आणि सासूबाई सुधा साठे ( - २२ जुलै २०००) याही लेखिका होत्या. नाटककार शं.गो. साठे हे त्यांचे सासरे होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1373.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5018514e7cde0865e2f48c4cf2efa80fcb250d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1373.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 16°10′12″N 81°7′48″E / 16.17000°N 81.13000°E / 16.17000; 81.13000 + +मछलीपट्टणम हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. मछलीपट्टणम शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ विजयवाडाच्या ६८ किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६९ लाख होती. राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे ते मछलीपट्टणम दरम्यान धावतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13755.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3753a473febe272756272970104f5a8ad3d17e1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13755.txt @@ -0,0 +1,2 @@ + +यांको टिप्सारेविच (सर्बियन: Јанко Типсаревић) हा एक सर्बियन टेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या टिप्सारेविचने एप्रिल २०१२ मध्ये ए.टी.पी. जागतिक क्रमवारीमध्ये आठवा क्रमांक गाठला होता. टिप्सारेविचने आजवर २०१३ सालच्या चेन्नई ओपनसह ४ एकेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत. तो नोव्हाक जोकोविच खालोखाल सर्बियाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरुष टेनिस खेळाडू मानला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13764.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5a6080ae147ca3af5b6e1e3524214e5ffd76cfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13764.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 16°48′N 96°09′E / 16.800°N 96.150°E / 16.800; 96.150 + +यांगून हे म्यानमार देशातील (ब्रम्हदेशातले) सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इ.स.१९४८ सालापासून यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च इ.स. २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1378.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf02c4e33a1c712fd0a02e18baffddfcd969b282 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1378.txt @@ -0,0 +1 @@ +मजकूर संपादक एक संगणक प्रोग्राम आहे जो वापरकर्त्यास प्रवेश, बदल, संग्रह आणि सहसा मजकूर मुद्रित करू शकतो (वर्ण आणि संख्या, संगणक आणि त्याच्या इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसद्वारे प्रत्येक एन्कोड केलेले, वापरकर्त्यांना किंवा इतर प्रोग्रामांना अर्थ असतो). थोडक्यात, मजकूर संपादक एक "रिकामा" प्रदर्शन स्क्रीन निश्चित-रेखा लांबी आणि दृश्यमान रेषा क्रमांक प्रदान करतो. आपण नंतर मजकूरासह रेखाचित्रे, ओळीने रेखा काढू शकता विशेष कमांड लाईन आपल्याला नवीन पृष्ठावर हलविण्यास, पुढे किंवा मागे स्क्रोल करण्यास, दस्तऐवजात वैश्विक बदल घडवून आणणे, दस्तऐवज जतन करणे आणि इतर क्रिया करण्यास परवानगी देते. एखादा कागदजत्र जतन केल्यावर, आपण ते छापा किंवा प्रदर्शित करू शकता. मजकूर संपादकाचा तांत्रिक नियमावली सारख्या दस्तऐवज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1379.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254c7f8c6ab71c6f2dc38e9261a8a1d7e7277452 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1379.txt @@ -0,0 +1 @@ +मजनू हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि सोनई फिल्म क्रिएशन निर्मित भारतीय मराठी -भाषेतील नाट्यमय चित्रपट आहे, यात रोहन पाटील, नितीश चव्हाण, श्वेतलाना अहिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [१] हा चित्रपट १० जून, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13793.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..562e70d448463facb650e27eb309d1db8c441191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13793.txt @@ -0,0 +1,2 @@ +यागंडदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13797.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18a97b557711698cff6575a4e902881591a106fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13797.txt @@ -0,0 +1,5 @@ +याज्ञवल्क्य स्मृती हा एक हिंदू धर्मशास्त्रीय ग्रंथ आहे.[१] +इसवी सनपूर्व पहिले शतक ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाचा उत्तरार्ध या काळाच्या दरम्यान ह्या स्मृतीची रचना झाली असावी असे अभ्यासक मानतात.[२] +मनुस्मृती या ग्रंथापेक्षा याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये याज्ञवल्क्य या धर्मशास्त्रकाराने तुलनेने अधिक नेमकी मांडणी केली असल्याचे अभ्यासक नोंदवतात. काळाच्या दृष्टीने ही स्मृती मनूनंतर निर्माण झाली असल्याने सामाजिक बदलांचे संदर्भ यात दिसून येतात. कायद्याच्या परिभाषेतील सुधारणाही या स्मृतीने नोंदविलेल्या दिसतात.[३] उदा. वारसा हक्कात विधवा स्त्रीला स्थान इत्यादी. +तत्कालीन राजकीय, धार्मिक, सामाजिक व्यवस्थांमधे सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक नीति-नियम या स्मृतीमध्ये सांगितले गेले आहेत.[२] +'याज्ञवल्क्य वासंतिक साहित्य संमेलन' नावाचे नराठी साहित्य संमेलन एकदा पुण्यात भरले होते. त्याचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13854.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1179aa1d2c44e296880524649537d550ee61561f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13854.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 70°59′N 8°32′W / 70.983°N 8.533°W / 70.983; -8.533 +यान मायेन हे आर्क्टिक महासागरातील व नॉर्वेच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ३७३ वर्ग किमी असून येथे केवळ १८ ते ३५ लोक राहतात. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13874.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..556b0718e8b50f6d17d3fc36267fe4931b852c86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13874.txt @@ -0,0 +1 @@ +जानेमन मलान (१८ एप्रिल, १९९६:दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13890.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9dae78b980dc30b4a560f18820d762e81637961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13890.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रख्यात भारतीय नर्तकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या यामिनी कृष्णमूर्ति यांचा जन्म मद्रास येथे झाला. अड्यार येथील ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील पदविका होत्या . नृत्याच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली.त्यांनी एल्लप्पा पिळ्ळै ह्यांच्याकडे भरतनाट्यम्‌चे शिक्षण घेतले. तसेच कूचिपूडी आणि ओडिसी नृत्याचे शिक्षण हे  वेदांतम्‌ लक्ष्मीनारायण शास्त्री व वेणुगोपाल कृष्ण शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज चरण दास ह्यांच्याकडे घेतले. त्यांनी दिल्ली येथे ‘कौस्तुभ’ ह्या नृत्यशाळेची ए.स. १९५९ मध्ये स्थापना केली.'संगीत भारती’ ह्या संस्थेत त्यांनी भरतनाट्यम्‌चे अध्यापन केले. तसेच विविध प्रकारचे नृत्यप्रयोगही वेळोवेळी सादर केले. भरतनाट्यम्‌, कूचिपूडी व ओडिसी ह्या नृत्यप्रकारांमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व होते. +क्षीरसागर मंथनम्‌ ह्या कूचिपूडी नृत्य नाट्यात त्यांनी विश्वमोहिनीची प्रमुख भूमिका केली व त्या भूमिकेद्वारे त्यांनी  कूचिपूडी नृत्यनाट्यातील पहिली नर्तकी असा लौकिक मिळवला. तोपर्यंत ह्या पारंपारिक नृत्यात फक्त पुरुषच भाग घेत असत. त्यांच्या नृत्याविष्कारातून भावनावेग, गती, लय, चैतन्य व मोहकता ह्यांचा मनोज्ञ प्रत्यय येतो. १९६५ च्या राष्ट्रकुल कला-समारोहात त्यांनी नृत्य सादर केले होते. ‘पद्मश्री’ हा किताब त्यांना १९६७ मध्ये मिळाला. भारतातील प्रमुख शहरांत तसेच ब्रह्मदेश, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथेही त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13892.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3196921e3922720d32a2797a4c2d2d2302dbc8e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13892.txt @@ -0,0 +1 @@ +यामिनी यशवंत जाधव मराठी राजकारणी आहेत. या भायखळा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13893.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3196921e3922720d32a2797a4c2d2d2302dbc8e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13893.txt @@ -0,0 +1 @@ +यामिनी यशवंत जाधव मराठी राजकारणी आहेत. या भायखळा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13904.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9089cca65a0738b02059003d40c8b87d1e607e71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13904.txt @@ -0,0 +1,2 @@ +याराना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13928.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fa0526bbc248332b9e059292993f209e8daadfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13928.txt @@ -0,0 +1,2 @@ +यावर्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13934.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56f91bdb70a5966affcc54fd03a0c8680b7000d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13934.txt @@ -0,0 +1,3 @@ +या ठिकाणी प्रसिद्ध असलेले व्यास मुनींचे भव्य असे 'व्यासमंदिर' आहेमहाराष्ट्र • भारत +२१° १०′ ००.१२″ N, ७५° ४२′ ००″ E +यावल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13949.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f0a0b5384902ceb8e702767aa9c8c680fe31456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13949.txt @@ -0,0 +1 @@ +यासिर मोहम्मद (१० ऑक्टोबर, २००२:न्यू जर्सी, अमेरिका - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेगब्रेक-गूगली गोलंदाजी करतो.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13963.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47e43e58da2460227121c7f329530241b8c838bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13963.txt @@ -0,0 +1 @@ +यास्मीन खान (जन्म ७ जानेवारी १९९९) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे.[१][२] सध्या उपकर्णधार, ती उजव्या हाताने फलंदाजी, उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आणि अधूनमधून यष्टिरक्षक म्हणून खेळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13975.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe2226124ba98f67e5b1170a468bd08ed1ae0bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_13975.txt @@ -0,0 +1 @@ +यिंग (चीनी: 義 淨; वेड-गॉल्स: आय चेिंग; ६३५-७१३ सीई) हा टॅंग राजघराण्यातील चीनी साधु होता. याचे मुळ नाव जांग वेंमिंग (चायनीज: 張文明) असे होते. आपल्या 25 वर्षांच्या प्रवासाच्या लिखित नोंदीमुळे श्रीविजयच्या प्राचीन साम्राज्याला जागतिक ज्ञान मिळाले, तसेच भारतातील चीन आणि नालंदा बौद्ध विद्यापीठ यांच्यातील वाटेवर पडलेल्या इतर राज्यांविषयी माहिती पुरवली. ते संस्कृतमधून चीनीपर्यंत मोठ्या संख्येने बौद्ध ग्रंथांच्या अनुवादासाठीही जबाबदार होते. यिजिंगचा पूर्ण बौद्ध शीर्षक "तिप्राचल धर्म मास्टर यिंग" (三藏 法師 義 淨) होता. १९व्या शतकाच्या काही प्रकाशनांमध्ये, चिनी रोमनीकरणच्या जुन्या पद्धतीने यिजिंगचे नाव मी त्सिंग असा उल्लेख आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1400.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf44b1331af8705be2fe7e09195c652c321d87a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1400.txt @@ -0,0 +1,55 @@ +चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते. +चेतासंस्था किंवा मज्जासंस्था हा एक वैशिष्ट्यपूर्ण चेतापेशींचा समूह आहे. चेतापेशींच्या साहाय्याने शरिरातील क्रियांची व्यवस्थित जुळणी होते. शरिरातील सर्व भागांकडे आवश्यक संदेश पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संदेश ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मज्जारज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परीघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टिम), उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेतामधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते. +चेतापेशी इतर चेतापेशींना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणाऱ्या अवयवास अगर ग्रंथीस, प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशींकडे सर्व संवेदी, प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते. प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशींशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे +बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते. स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेसदृश (होमोलॉग) असणाऱ्या जनुकामध्ये चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारीरिक हालचाल नियंत्रित करणे हे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या विस्कळीत जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परीघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास. +स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणिसृष्टीबाहेरील सजीवांमध्ये सुद्धा पेशीपेशींमध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यांमध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कॅंब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली. + +चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते. +चेतासंस्था चेतापेशी आणि सहयोगी अशा दोन प्रकारच्या पेशीनी बनलेली असते. +चेतापेशी : +चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते. +मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात. +सहयोगी पेशी: +सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. +कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था. +परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. +कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत. +तुलनात्मक शरीर रचना आणि उत्क्रांती. +स्पंज वर्गातील पूर्वगामी चेतापेशी : स्पंजवर्गीय प्राणी हे अगदी सुरुवातीला निर्माण झालेले अनेकपेशी प्राणी आहेत. पण बहुपेशीय असले तरी स्पंजामध्ये अनुबंध संबंध नाही, चेतापेशीही नाहीत. त्यामुळे चेतासंस्था नाही. पण स्पंगवर्ग़ीय प्राण्यामध्ये पेशी अनुबंधासाठी आवश्यक पूर्वगामी जनुके आढळली आहेत. चेतापेशीमधील संवेद ग्रहण करू शकेल अशी प्रथिने स्पंज पेशीमध्ये आढळली आहेत. अशा पेशींचे नेमके कार्य अजून नीटसे समजले नाही. अनुबंध संबंध नसले तरी स्पंजाच्या पेशीमध्ये परस्पर सहकार्यासाठी कॅल्शियम आयनावर आधारित तरंग (वेव्ह) सापडल्या आहेत. या कॅल्शियम तरंगामुळे काहीं पूर्ण शरीर आकुंचन पावण्यासारख्या काहीं क्रिया घडतात. +जेलीफिश , जलव्याल आणि प्रवाळ यासारख्या प्राण्यामध्ये विखुरले गेलेले चेतापेशींचे जाळे आहे. इतर प्रगत बहुपेशीय प्राण्यासारखी मध्यवर्ती चेतासंस्था त्यांच्यामध्ये विकसित झाली नाही. जेलिफिशमध्ये चेतापेशींचे जाळे शरीरभर विखुरलेले आहे. या चेतापेशीमध्ये संवेदी चेतापेशी रासायनिक, स्पर्श आणि प्रकाश संवेद सहयोगी चेतापेशीद्वारे प्रेरक चेतापेशीकडे नेतात. प्रेरक चेतापेशी त्यानंतर शरीराची हालचाल नियंत्रित करतात. काहीं अरीय सममित प्राण्यामध्ये सहयोगी चेतापेशी एकत्र येऊन गुच्छिका तयार झाल्या आहेत. +चेतासंस्थेचा अरीय सममित प्राण्यामधील चेतासंस्थेचा विकास बाह्यस्तर पेशीपासून झाला आहे.बाह्यस्तर पेशी या शरीरातील बहुतेक सर्व बाह्यस्तर पेशींचा उगम आहेत. +द्विपार्श्व्सममित चेतासंस्था : +सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात. +सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणाऱ्या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात. +द्विपार्श्वसममित प्राण्यांचे दोन प्रमुख गट पडतात. हे गट गर्भावस्थेपासूनच परस्परापासून वेगळे झाले आहेत. अशेरुकी प्राण्यांचा एक गट आणि कशेरुकी प्राण्यांचा दुसरा. यातील अकशेरुकी गटामध्ये अधिक वैविध्य आहे. अकशेरुकी गटात संधिपाद प्राणी, वलयांकित आणि सर्व कृमी, मृदुकाय प्राणी यांचा समावेश होतो. दोन्ही गटामध्ये चेतासंस्थेच्या शरीरातील स्थितीमध्ये भिन्नता आहे. अकशेरुकी गटातील प्राण्यामध्ये चेतासंस्था अधर बाजूस तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व बाजूस आहे. प्रत्यक्षात शरीरातील अनेक अवयव कशेरुकी आणि अकशेरुकी प्राण्यामध्ये परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात. उती विस्तारासाठी असलेल्या जनुकामुळे असे घडले आहे. कीटकांच्या उतीविस्तार जनुकांचा अभ्यास केल्यानंतर जिओफ्रॉय सेंट हिलारी या शास्त्रज्ञाने याचा प्रकाराचा प्रथम उल्लेख केला. उदाहरणार्थ कीटकांची चेतासंस्था अधर मध्य रेषेवर तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व मध्यरेषेवर असते. +कृमि चेतासंस्था +वलयांकित कृमी द्विपार्श्वसममित प्राण्यापैकी तुलनेने कमी किचकट शरीराचे आहेत. गांडुळासारख्या प्राण्यामध्ये शरीराच्या लांबीच्या दोन मज्जारज्जू असतात. शरीराचा अग्रभाग आणि पार्श्वभागामध्ये दोन्ही रज्जू एकत्र येतात. प्रत्येक खंडात मज्जारज्जू आडवे जोडलेले असतात. त्यामुळे शिडीसारखी त्यांची रचना दिसते. मज्जारज्जू शिडीसारखे जोडलेले असल्याने शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे नियंत्रण सुलभ होते. अग्रभागामधील एकत्र आलेल्या दोन गुच्छिका मेंदूसारखे कार्य करतात. अग्रभागा जवळील प्रकाशसंवेदी भाग प्रकाश संवेद चेतासंस्थेकडे पाठवितो. +सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत. +संधिपाद प्राणी चेतासंस्था +संधिपाद प्राणी : +कीटक आणि कवचधारी संधिपाद प्राण्यांची चेतासंस्था शरीराच्या खंडाप्रमाणे क्रमवार गुच्छिकानी बनलेली असते. अधर बाजूस असलेला मज्जारज्जू परस्पराशी आडव्या बंधानी जोडलेले असतात. प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका जोडी असते. काहीं गुच्छिका संलग्न झालेल्या असतात. मेंदू आणि अधोग्रसित गुच्छिका ही त्याची उदाहरणे. कीटकांच्या चेतासंस्थेमध्ये मेंदू पूर्वमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क अशा तीन भागामध्ये असते. मेंदूच्या अधर बाजूस अधोग्रसित गुच्छिका असते . अधोग्रसित गुच्छिका तीन संलग्न गुच्छिकेनी बनलेली असते. मुखांगे, लाळ ग्रंथी आणि उरोभागातील काहीं स्नायू अधोग्रसित गुच्छिकेनी नियंत्रित होतात. बहुतेक संधिपाद प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिये असतात. संयुक्त नेत्र दृष्टिसाठी , शृंगिका स्पर्श, ग्राणेंद्रियाचे आणि कामगंध ओळखण्याचे कार्य करतात. ज्ञानेंद्रियानी आणलेले संवेद मेंदू ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे वर्तन निश्चिती होते. +कीटकचेतासंस्थेतील मेंदूमध्येच्या बाह्य भागावर असलेल्या चेतापेशी विद्युत आवेग निर्माण करीत नाहीत. या मेंदूमधील अंतर्गत पेशीना पोषण पुरवण्याचे कार्य बाह्य पेशींचे असते. मेंदूच्या अंतर्गत चेतापेशीपासून अनेक अक्ष निघतात. या अक्षामुळे संवेद आणि विद्युत आवेग इतर चेतापेशीमध्ये पोहोचविले जातात. थोडक्यात कीटकांमधील मेंदूच्या बाह्य भागावरील चेतापेशी संवेद आणि आवेग ग्रहणाचे कार्य करीत नाहीत. मेंदूमधील चेतापेशीपासून निघालेले पेशीद्र्वाचे अक्ष आवेग आणि संवेद ग्रहण आणि वितरणाचे कार्य करतात. या पेशीद्रव अक्षाना ‘न्यूरोपिल’ असे म्हणतात. +“ अभिनिर्धारित चेतापेशी” +सजीवातील एखाद्या चेतापेशीचे कार्य पूर्णपणे इतर चेतापेशीपासून वेगळे असल्याचे आढळल्यास त्याला अभिनिर्धारित (आयडेंटिफाइड) चेतापेशी असे म्हणतात. हे त्या चेतापेशीचे वेगळेपण स्थान, चेतासंवेदी संप्रेरक, जनुक व्यक्तता पद्धत, इतर चेतापेशीशी वेगळ्या त-हेने जोडणी असे कशातही असू शकते. मानवी चेतासंस्थेमध्ये अशा अभिनिर्धारित पेशी अजून आढळल्या नाहीत. पण काही प्राण्यांच्या चेतासंस्थेमध्ये अशा सर्वच चेतापेशी अभिनिर्धारित असू शकतात. कीनो-हॅबडायटिस इलेगॅन्स या सूत्रकृमीमधील सर्वच चेतापेशी अभ्यासलेल्या आहेत. यातील प्रत्येक चेतापेशी अभिनिर्धारित आहे. प्रत्येक चेतापेशीमधील जनुकांची व्यक्तता सुद्धा वेगळी आहे. इतर प्राण्यामधील चेतापेशीमध्ये होणारा बाह्य स्थितुनुरूप बदल सीनो-हॅबडायटिसमध्ये होत नाही. +अनेक मृदुकाय प्राणी आणि कीटकामध्ये अभिनिर्धारित चेतापेशी शोधून काढलेल्या आहेत. पृष्ठवंशी प्राण्यातील मत्स्यवर्गातील चेतासंस्थेमध्ये माउथनर पेशी मस्तिष्क स्तंभाच्या (ब्रेन स्टेम) तळाशी असतात. प्रत्येक माशामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस मेंदूमध्ये असलेल्या या पेशींचे अक्षतंतू परस्पर विरुद्ध येऊन मज्जारज्जू मधून जाताना अनेक चेताबंधाने जोडलेले असतात. माउथनर पेशींमुळे झालेले अनुबंध एवढे सक्षम असतात की त्यांच्या उद्दीपनामुळे माशाच्या वर्तनावर सेकंदाच्या दहाहजाराव्या भागाएवढ्या वेळेत परिणाम होतो. सरळ पुढे जाणारा माशाला नवीन आवाज ऐकू आला किंवा पाण्याच्या दाबामध्ये बदल जाणवला म्हणजे तो झपाट्याने इंग्रजी ‘ C’ आकारात वळतो. अडचणीच्या वेळी त्यातून सुरक्षित पळ काढण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो. माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्श्वरेखेमधील (लॅटरल लाइन) संवेदी अवयवामुळे त्याला पाण्यातील दाबाचे ज्ञान होते. माउथनर पेशीमुळे अडचणीच्या वेळी जीव वाचविण्या शिवाय सतत सुरक्षित पोहणे आणि स्वजातीय समुदायाबरोबर राहण्यासाठी माशास मदत होते. +माउथनर पेशीला आज्ञा चेता (कमांड न्यूरॉन) असे म्हटले आहे. आज्ञा चेता माशाशिवाय नळ आणि म्हाकूळ या सारख्या मृदुकाय प्राण्यात आढळल्या आहेत. सागरामधील एक अजस्त्र नळाच्या ( स्क्विड) शुंडामध्ये या चेता साध्या डोळ्याने दिसतील एवढ्या मोठ्या आहेत. +चेतासंस्था कार्य +चेतासंस्थेचे मूळ कार्य संवेद एका चेतापेशीपासून दुसऱ्या पेशीकडे पाठवणे. किंवा शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे घेऊन जाणे. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संवेद घेऊन जाण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे संप्रेरके . संप्रेरके हे रासायनिक संकेत आहेत. संप्रेरके रक्ताभिसरण संस्थेद्वारे संप्रेरक ज्या पेशीमध्ये किंवा ग्रंथीमध्ये त्या संप्रेरकाची ग्रहण यंत्रणा आहे अशाठिकाणी ग्रहण केल्या जातात. अशा रितीने जेथून संप्रेरक बाहेर पडते त्यापासून दूरवरच्या ग्रंथीमध्ये कार्य करू शकते. हे थोडेसे रेडियो प्रक्षेपकासारखे कार्य करते. रेडियो स्टेशन रेडियो सिग्नल ब्रॉडकास्ट करते. आपल्या घरी असलेला रेडियो त्या तरंग लांबी ग्रहण करतो. याउलट चेतासंस्था नेमक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संकेत पाठवते. तुमच्या घरी असलेला टेलिफोन ज्याने तुमचा नंबर फिरवला त्याच्याशीच तुम्हाला बोलता येते. चेतासंस्थेमधील यंत्रणा अतिशय वेगाने संवेद पाठवण्याचेआणि ग्रहण करण्याचे कार्य करते. 100 मीटर प्रति सेकंद एवढ्या अधिकतम वेगाने चेतापेशीमधून संवेद पाठवला जातो. +अनेक चेतापेशी एकत्र आल्याने चेतासंस्थेचे प्रमुख कार्य शरीराचे नियंत्रण. परिसरातील बदलाची नोंद घेणे हे कार्य संवेदी इंद्रियाद्वारे होते. आणलेले संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे एकत्र होतात. या संवेदावर प्रक्रिया हो ऊन संवेदाचा नेमका प्रतिसाद प्रेरक संवेदामार्फत स्नायू किंवा ग्रंथीकडे पाठवला जातो. चेतासंस्था जशी प्रगत होत गेली तसे दृष्टि, सामाजिक परस्पर संबंध, शरीरातील अवयवांचे एकसूत्रीकरण होत गेले. मानवी चेतासंस्थेमध्ये भाषा, सामाजिक संदर्भ ,संकल्पना , या मानवी समुदायाच्या कल्पना मानवी मेंदूशिवाय सर्वस्वी अशक्य होत्या. +"चेतापेशी आणि अनुबंध" +बहुतेक चेतापेशी संवेद अक्षतंतूद्वारे पाठवतात. काहीं संवेद वृक्षिकेमार्फत पाठवले जातात. चेतापेशीपैकी ॲुमाक्रिन पेशीना अक्षतंतूऐवजी फक्त वृक्षिका प्रवर्ध असतात. चेता संवेद अक्षतंतूद्वारा विद्युत रासायनिक तरंगाच्या स्वरूपात पाठवला जातो. यास ॲ क्शन पोटेंशियल असे म्हणतात. ॲयक्शन पोटेंशियल अक्षतंतूच्या टोकापर्यंत जातो. अक्षतंतूची टोके दुसऱ्या पेशीशी अनुबंधाने (सायनॅप्स) जोडलेली असतात. दोन पेशीपटलामध्ये सूक्ष्म संपर्क स्थान असते. संपर्कस्थानामधील दोन्ही पेशींच्या पटलामध्ये 2-20 नॅनोमीटर अंतर असते. +अनुबंध दोन प्रकारचे असतात. विद्युत आणि रासायनिक. दोन चेतापेशीमधील विद्युत अनुबंध प्रत्यक्ष चेतापेशीना जोडतात. सर्वसामान्यपणे सर्वाधिक अनुबंध रासायनिक आहेत. त्यांचामध्ये चांगलीच विविधता आहे. रासायनिक अनुबंधामध्ये दोन पेशी भाग घेतात. अनुबंधपूर्वपेशी आणि अनुबंधपश्चातपेशी. अनुबंधपूर्व पेशी आणि अनुबंधपश्चात पेशीमध्ये असलेली रसायने नवीन संवेद निर्माण करू शकतात किंवा आलेल्या संवेदाचे शमन (इन्हिबिशन) करू शकतात. आलेल्या संवेदाच्या निकडीवर हे अवलंबून असते. अनुबंध पूर्व पेशीच्या अक्षीय गुंडीमध्ये सूक्ष्म पुटिका असतात याना अनुबंध पुटिका म्हणतात. या पुटिकमध्ये चेताउद्भवी रसायने(न्यूरोट्रान्समिटर) असतात. अनुबंधपूर्व अक्षीय गुंडीमध्ये संवेद पोहोचला म्हणजे अक्षीय गुंडीमधील पुटिका चेताउद्भवी रसायने अनुबंधपूर्व आणि अनुबंधपश्चात पेशीमधील संपर्क स्थानामध्ये सोडतात. अनुबंध पश्चातपेशीपटलावर असणारे ग्राहक (रिसेप्टर) चेताउद्भवी रसायने ग्रहणकरतात. अनुबंधपश्चात पेशी उद्दीपित होते. आणि नवीन संवेद निर्माण होतो. ग्राहकाच्या प्रकाराप्रमाणे अनुबंध पश्चात पेशीचे उद्दीपन,शमन किंवा संस्करण होते. उदाहरणार्थ असिटल कोलिन हे चेताउद्भवी रसायन प्रेरक चेतापेशी अनुबंध आणि स्नायू संपर्क स्थानामध्ये आल्यास स्नायू त्वरित आकुंचन पावतो. अनुबंधातील पारगमन सेकंदाच्या दशलक्षाव्या भागात पूर्ण होते. अनुबंध पश्चात पेशीवरील परिणाम मात्र बराच काळ टिकून राहणारा असतो. +“ अनुबंध आणि अनुबंध कार्य” +चेतापेशी अक्षरशः शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक ॲ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठरावीक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते. +डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे. +अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्त्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लॉंग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत. + +चेताजोडण्या आणि चेतासंस्था +चेता संस्थेचे मूळ कार्य चेतापेशीकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि परस्पर संबंध प्रस्थापित करणे. चेतापेशींच्या परस्पर संबंधामुळे चेतापेशी अनेक विस्तृत कामे करू शकतात. त्यामध्ये अभिज्ञान (डिटेक्शन) ,आकृतिबंध बनविणे ( पॅटर्न जनरेशन) , आणि काळाचे भान अशाचा समावेश होतो. चेतापेशींच्या नेमक्या कामाचा आढावा ही मोठी कठीण बाब आहे. कारण अनेक पेशी एकाच वेळी अनेक कार्याशी संबंधित असतात. आजच्या प्रगत संशोधनाने सुद्धा परस्पर संबंधी चेता पेशी काय करीत असतात याची पुसटशी कल्पना गणिताच्या सहाय्याने करण्यात अपयश आले आहे. +शास्त्राच्या इतिहासात चेतासंस्थेचे प्रमुख कार्य संवेद आणि प्रतिसाद देणारी यंत्रणा असे आहे. या अनुषंगाने संवेदी चेता पेशीमध्ये संवेदापासून पेशीचे कार्य सुरू होते. साखळी पद्धतीने संवेद एकापाठोपाठ दुसऱ्या चेतापेशीकडून मेंदूकडे पाठविले जाते. मेंदूकडून आज्ञापेशीकडे पाठविलेला आवेग स्नायूकडे आल्यानंतर प्रतिक्रिया पूर्ण होते. देकार्त या शात्रज्ञास प्राण्यांचे आणि मानवी वर्तन संवेद प्रतिसाद यंत्रणेने स्पष्ट होईल असे वाटत होते. पण उच्च बोधीय (कॉग्निटिव्ह) वर्तनाचे उदाहरणार्थ भाषेचा वापर, प्रेरणा, अमूर्त कल्पना यांचे स्पष्टीकरण केवळ संवेद प्रतिसाद या पद्धतीने देता येईल असे त्यास वाटत नव्हते. 1906 साली चार्लस शेरिंग्टन याने लिहिलेल्या “इंटिग्रेटेड ॲतक्शन ऑफ नर्व्हस सिस्टीम” या पुस्तकामध्ये संवेद प्रतिसाद यंत्रणेवर विस्तृत विवेचन केलेले आहे. विसाव्या शतकात मानसशास्त्रज्ञानी वर्तन हे चेतासंस्थेचे प्रमुख कार्य मानल्याने संवेद प्रतिसाद प्रक्रियेने मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला. +विद्युत शरीररचना शास्त्र, या नव्या शाखेच्या विसाव्या शतकातील अभ्यासानंतर 1940 मध्ये चेतासंस्थेमध्ये उपजत संरचना (पॅटर्न) बनविण्याची यंत्रणा असते. या संरचना बनविण्यासाठी बाह्य संवेदाची गरज नसते असे समजले. चेतापेशी ठरावीक वेळाने संवेद किंवा संवेद समूह आपोआप पाठवितात हे कळले. चेतापेशी पूर्णपणे वेगळी केली तरी हे चालूच राहते. चेतापेशी परस्पराशी जोडल्या गेल्यानंतर ही यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची कामे करू लागते. सध्याच्या आधुनिक सिद्ध्धांताप्रमाणे चेतासंस्थेचे कार्य संवेद प्रतिसाद साखळ्या आणि उपजत आवेग संरचनेच्या तयार होण्याने नियंत्रित होतात आणि प्राण्याचे वर्तन याच्या समुच्चयाने होते असे सिद्धझाले आहे. +सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठरावीक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात. +संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “ॲ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो. +प्रेरक पेशीच्या अक्षतंतूकडून संवेद येण्याआधी मध्यवर्तीचेतासंस्थीमधील संवेद सहकारी चेतापेशीमध्ये नियंत्रित होतात. संवेदी आणि प्रेरक चेतापेशेमध्ये असलेल्या सहकारी चेतापेशी संवेद एका पेशीकडून नेमक्या पेशीकडे नेण्याचे कार्य करतात. नेमक्या कोणत्या प्रेरक चेतापेशीकेडे संवेद पोहोचवायचा याचा निर्णय मध्यवर्ती चेतासंस्थेमध्यी गुंतागुंतीच्या प्रक्रियेने घेतला जातो. +सर्वच संवेदी पेशींचे संवेद प्रेरक पेशीमध्ये येत नाहीत. काहीं संवेद मेंदूमध्येना येता मज्जारज्जूमध्ये संवेद परस्पर प्रेरक पेशीकडे पाठविला जातो. या प्रकारास प्रतिक्षेपी क्रिया म्हणतात. साध्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये एक संवेदी पेशी, एक किंवा अनेक सहकारी पेशीकडून प्रेरक चेतापेशीकडे संवेद येतात. थोडक्यात सर्व संवेद मेंदूकडून नियंत्रित होण्याऐवजी परस्पर मज्जारज्जूकडून ज्या क्रिया नियंत्रित होतात त्याला प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. पापण्यांची हालचाल, सायकल चालवणे, जेवताना बोलणे, हातवारे करणे या सर्व प्रतिक्षेपी क्रिया आहेत. या क्रिया करण्यासाठी मेंदूच्या सहभागाची फारशी गरज नसते. अर्थात सर्वच प्रतिक्षेपी क्रिया साध्या (सिंपल रिफ्लेक्स) नाहीत. अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये अनेक चेतापेशींचा संबंध असतो. +या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात, आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्यांना प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14028.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1b8c5ccb1d23a8b4bd207108f986637d0ce9d6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14028.txt @@ -0,0 +1,3 @@ +यु.एस.एस. यॉर्कटाउन नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या. +खऱ्या नौका: +काल्पनिक नौका: diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14034.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c9ee1a5087bd56f98ea57e09efe6d42fb983617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14034.txt @@ -0,0 +1 @@ +यु.एस.एस. हॉर्नेट (सीव्ही-८) ही अमेरिकेची दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेली विमानवाहू नौका होती. यॉर्कटाउन प्रकारची ही विमानवाहू नौका हॉर्नेट हे नाव असलेली सातवी नौका होती. दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागरातातील रणांगणात लढत असलेल्या या नौकेवरून जपानवर डूलिटल झडप घालण्यात आली होती. याशिवाय तिने मिडवेच्या लढाईत, सॉलोमन द्वीपांच्या लढाईत तसेच ग्वादालकॅनालच्या लढाईत आणि बुइन-फैसी-तोनोलैवरील झडपेत भाग घेतला. सांता क्रुझ द्वीपांच्या लढाईत जपानी आरमाराने हीचे अतोनात नुकसान केले व त्यात ही विवानौका बुडाली. हॉर्नेट सेवेत रुजू झाल्यापासून एक वर्ष आणि सहा दिवसांनी बुडाली. शत्रूने बुडवलेली ही अमेरिकेची शेवटची विवानौका आहे. अनेक लढायांमध्ये मोठी कामगिरी बजावल्याबद्दल या नौकेला चार सेवाचांदण्या, डूलिटल झडपेबद्दल प्रशस्तिपत्र देण्यात आले. याशिवाय मिडवेच्या लढाईत दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल या नौकेवरील आठव्या टॉरपेडो स्क्वॉड्रनला राष्ट्राध्यक्षांचे विशेष प्रशस्तिपत्र देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14040.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a21e66396fc5ece2faa25261594e1db6470f3e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14040.txt @@ -0,0 +1 @@ +युनियन देपोर्तिव्हो आल्मेरिया (स्पॅनिश: Unión Deportiva Almería, S.A.D.) हा स्पेन देशाच्या आल्मेरिया शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14047.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8c12e187a4c4011507e8e53bd97f4f44972e68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14047.txt @@ -0,0 +1 @@ +यु.पी.एस. एरलाइन्स ही अमेरिका देशामधील युनायटेड पार्सल सर्व्हिस ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. केंटकीमधील लुईव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14058.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e912e212a4405d0750d476659af12070b5c1a9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14058.txt @@ -0,0 +1,2 @@ + +युंग-जान चान (चीनी: 詹詠然; १७ ऑगस्ट, इ.स. १९८९ - ) तथा लटिशा चान ही तैवानची टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14060.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78725dc1caaea8f4de579a6183bdf0570c96264b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14060.txt @@ -0,0 +1,2 @@ +युंगेची लढाई ही चिले आणि पेरू-बोलिव्हियाच्या सैन्यांमध्ये लढली गेलेली लढाई होती. २० जानेवारी, १८३९ रोजी झालेल्या या लढाईत चिलेच्या सैन्याने पेरू-बोलिव्हियाचा पराभव केला. यानंतर पेरू-बोलिव्हियाचे संयुक्त राजतंत्र संपुष्टात आले व त्याचा राष्ट्राध्यक्ष आंद्रेस दि सांता क्रुझने कोलंबियामध्ये आश्रय घेतला. +साधारणपणे समान बळाच्या सैन्यांत लढल्या गेलेल्या या लढाईमध्ये पेरू-बोलिव्हियाने ६,००० पैकी ३,००० सैनिक गमावले तर चिलेच्या ५,४०० सैनिकांपैकी ६६४ मृत्युुमुखी पडले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14073.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eea8bb2ddb8a1efac447cebd0b93bc569ef10bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14073.txt @@ -0,0 +1,3 @@ +युइंटा काउंटी, वायोमिंग ही अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +युइंटा काउंटी, वायोमिंगची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14078.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebce3d36a980a5741a78f70a1817bc3039d7a8e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14078.txt @@ -0,0 +1,3 @@ +युन्नान (देवनागरी लेखनभेद : युइन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओस व व्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे. २०२० साली युन्नान प्रांताची लोकसंख्या ४.७२ कोटी इतकी होती. हान चीनी वंशाच्या लोकांसोबत येथे इतर अनेक अल्पसंख्य गटांचे लोक अनेक शतकांपासून निवास करत आहेत. +युन्नान हा चीनमधील सर्वात अविकसित प्रांतांपैकी एक समजला जातो. येथील भूभाग सर्वसाधारणपणे डोंगराळ स्वरूपाचा आहे. युन्नान प्रांताला चहाचे उगमस्थान मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14079.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f4e7063251a07d305e6d302e8568f275ffdc0cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14079.txt @@ -0,0 +1,12 @@ +अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिप अमेरिकेतील मिक्स मार्शल आर्ट सामने आयोजित करणारी संस्था आहे.या संस्थेचे मुख्यालय लास वेगास शहरात आहे.ही संस्था मिक्स मार्शल आर्टचे सामने आयोजीत करणारी जगातील सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिपला यु एफ सी या नावाने सुद्धा ओळखले जाते. +यु एफ सी ने पहिली स्पर्धा १२ नोव्हेंबर १९९३ ला आयोजित केली होती.या स्पर्धेत वेगवेगळ्या खेळ प्रकारातील खेळाळुंनी भाग घेतला नंतर या सपर्धेला यु एफ सी १ या नावाने ओळखले गेले आणि 'जू जुत्सू' फाईटर 'राईस ग्रेसी' हे अंतिम सामन्यात 'केन शेमरलोक' या फाईटर विरुद्ध विजयी झाले होते. +यू.एफ.सी.१ चा मुख्य उद्देश्य हा होता की वेगवेगळ्या द्वंद्व,युध्य कलां मधून कोणती द्वंद्व कला उत्तम आहे हे शोधणे आणि पाहणे की जेव्हा मुष्टी योध्या (बाॅक्सर) समोर जेव्हा एखादा मल्ल लढेल तेव्हा काय होईल. अश्या प्रकारे वेवेगळ्या युद्ध कलेतील फाईटर एकमेकांचा सामना कसे करतील[१]. +जानेवारी २००१ ला जूफा कंपनीने यू.एफ.सी.ला विकत घेतले[२]. +यू.एफ.सीचे जे सध्याचे नियम आहेत ते न्यू जर्सी एथेलिटिक आयोगाने तयार केले आहेत. +यू एफ सी सामने समण्यात्वे तीन फेऱ्यांचे असतात. प्रत्येक फेरी (राऊंड) हा पाच मिनिटांचा असतो. मुख्य पुरस्काराच्या फाइट या पाच फेऱ्यांचा असतात. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक फेरी ही पाच मिनिटांनी असते. +यू एफ सी सामने ज्या रिंग मध्ये होतात त्याला ऑक्टेगाॅन म्हनतात.हा अष्टकोणी आकाराचा एक लोखंडी जाळी पासून आणि पाईपां पासून बनवलेला असतो.त्याला दोन दरवाजे असतात. +सामण्यांन दरम्यान फक्त पंच आणि दोन फाईटर हे एवढेच ओक्टेगाॅन मध्ये असतात.आॅक्टेगाॅनच्या बाजुने बसलेले निर्नायक दोन्ही फाईटरना त्यांनी विरोधी फाईटरवर केलेल्या प्रहारांवरून गुण देतात व शेवटि ज्याला जास्त गुण मिळतात तो विजयी होतो.जर विरोधी फाईटर मुक्क्याने बेशुद्ध होऊन पडला तर विरोधी फाईटर विजयी होतो. +ऑक्टेगाॅन यु.एफ.सी. १३१ +ज्युनियर डाॅस सॅन्तोस विरुद्ध शेन कार्विन. +युएफसीचे सामने ज्या ठिकाणी होतात त्याला ऑक्टेगाॅन म्हनतात.खाली दिलेल्या छायेत यु.एफ.सी.ऑक्टेगाॅन दाखवलेला आहे. +यु.एफ.सी. ७४ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14088.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36461d390c31973b5b78ef5450a4b10f6b99ddba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14088.txt @@ -0,0 +1 @@ +युएफा चॅंपियन्स लीग २००४-०५ हा युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धेचा ५०वा मोसम होता. ही स्पर्धा लिव्हरपूल एफ.सी.ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14101.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63e0f2414486bc4e7af59ed7a363763cdad0012c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14101.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९६४ युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. स्पेन देशातील बार्सिलोना व माद्रिद ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ स्पेन, सोव्हिएत संघ, हंगेरी व डेन्मार्क ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली. +स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्पेनने सोव्हिएत संघाला २-१ असे पराभूत केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14119.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e226cef635248220c8e7cd27500615863341deeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14119.txt @@ -0,0 +1,3 @@ +१ यजमान देश +२ गत विजेते +चेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14130.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59c66bde3bf2a3712567edb7bcaa45770802d88a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14130.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +Twelve referees and twenty four assistants were selected for the tournament:[१] +चेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14137.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d800c3eaf28301102be83ae21a0b575cf5819e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14137.txt @@ -0,0 +1,12 @@ +पात्रता फेरीसाठी गट विभागणी युएफा मानका (२००९ अंती) द्वारे करण्यात आले.[१] प्रत्येक देशाचा कूइफिशंट[मराठी शब्द सुचवा] खालील प्रकारे ठरवण्यात आला:[२] +५१ सहभागी देशांना ६ पॉट मध्ये ठेवून ९ पात्रता गट वार्सवा, पोलंड येथे ७ फेब्रुवारी २०१० रोजी घोषित करण्यात आले:[३] +युरो २००८ प्रमाणे: जर गट स्पर्धे अंती दोन किंवा अधिक संघांचे सारखे गुण आसतील तर मानांकन खालील प्रकारे निष्चित करण्यात येईल.[४] +सर्वोच्च मानांकन प्राप्त उपविजेता संघ स्पर्धे साठी पात्र होईल तर इतर संघ प्ले ऑफ सामने खेळतील. +टाय ब्रेकर +दोन किंवा अधिक उप विजेत्या संघाचे गुण समान असल्यास: +अंतिम यादी +प्ले ऑफ सामने टू लेग[मराठी शब्द सुचवा] प्रकारे खेळवण्यात आले. पहिला लेग ११ नोव्हेंबर २०११ तर दुसरा लेग १५ नोव्हेंबर २०११ रोजी खेळवण्यात आला. चार विजेते संघ युरो २०१२ स्पर्धेसाठी पात्र झाले. +प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे काढन्यात आला:[५] +मानांकन खालील प्रमाणे देण्यात आले:[६] +संघ १ - यजामन संघ व संघ २ - पाहुणा संघ +३३९ खेळाडूंनी एकूण ६३६ गोल केले, ज्यात १७ स्व गोल होते.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14169.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50e18320fa040f337fdce76aa8e5d004067d7f98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14169.txt @@ -0,0 +1,20 @@ +सोव्हिएत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हिएत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा १/३ भाग आणि युरोप खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या. हा देश पूर्व-पश्चिम सुमारे ६,२१५ मैल आणि उत्तर-दक्षिण सुमारे ३,११० मैल पसरलेला होता. पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या १/६ भागात सोवियेत संघ पसरलेला होता. +भूरचना आणि वनस्प्तीच्या दृष्टीने सोवियेत संघाचे चार भाग पडत. अती उत्तरेच्या फिनलंडच्या सीमेपासून आर्क्टिक समुद्राच्या किनाऱ्याने बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेला टुंड्राचा बर्फाच्छादित प्रदेश ज्यात मुख्यत्वे पाणथळ भाग, दलदलीचा प्रदेश, शेवाळे आणि खुरटी झुडपे यांचे साम्राज्य होते. या भागात मनुष्य वसाहत कमी होती. टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेला तैगाचा अणकुचीदार वृक्षांचा, जंगलाचा प्रदेश होता. हा प्रदेश जगातील सगळ्यात मोठा, सलग अरण्यमय म्हणून ओळखला जात असे. सोवियेत संघातील महत्त्वाची शहरे मॉस्को (उच्चार मस्क्वा), क्यीव (उच्चार कीएव) या भागात होते. +तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके तंबाखू, चहा, ऊस, अंजीर, अक्रोड, बांबू, लवंग, निलगीरी ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस +सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेना व अमूर या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील द्विना नदीद्वारे बाल्टिक समुद्र, द्नीपर व डॉन या नद्यांद्वारे काळा समुद्र आणि अझोव समुद्र, वोल्गा नदीने कास्पियन समुद्र तर उत्तरेकडील नद्यांद्वारे श्वेत समुद्र जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते. +आर्क्टिक समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला कास्पियन समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. +विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हर्कोयान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला कॉकेशस पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच पामीर, तिआनशान आणि अलताई पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोवियेत संघाचे विभाजन करणाऱ्या उरल पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोवियेत संघास लाभल्या होत्या. +१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोवियेत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील रशिया राज्य सगळ्यात मोठे होते, सोवियेत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोवियेत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटाचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म ऑर्थोडोक्स ख्रिश्चन हा होता. तीन गटात मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) ग्रेट रशियन्स - रशियात राहणारे, (२) लिटल रशियन्स - युक्रेन मध्ये राहणारे, (३) व्हाईट रशियन्स - बेलोरशियात राहणारे असे प्रमुख लोक राहत. + +सोव्हिएत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रूपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14173.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d16a9fffb0a0448c67d1fe1594a4bece92c9020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14173.txt @@ -0,0 +1,37 @@ +युकातान (संपूर्ण नाव: युकातानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Yucatán)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या युकातानच्या उत्तरेस मेक्सिकोचे आखात तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मेरिदा ही युकातानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या युकातानध्ये चिचेन इत्सा व माया संस्कृतीमधील इतर अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. +मेक्सिकोच्या आग्नेय भागात ३९,६१२ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २०व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती तुरळक आहे. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14177.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c3430bc1e40e532b802f274a4d40998a8c45773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14177.txt @@ -0,0 +1,2 @@ +युकातान द्वीपकल्प हा मेक्सिको देशाच्या आग्नेय भागातील एक द्वीपकल्प आहे. हा भूभाग मेक्सिकोच्या आखाताला कॅरिबियन समुद्रापासून अलग करतो. ह्या द्वीपकल्पावर मेक्सिकोची युकातान, कांपेचे व किंताना रो ही राज्ये तसेच बेलिझ व ग्वातेमाला देशांचा काही भाग स्थित आहे. +अर्वाचीन काळात माया संस्कृतीचा मुख्य प्रदेश असणाऱ्या युकातान द्वीपकल्पावर ह्या साम्राज्याच्या चिचेन इत्सा व इतर अनेक खुणा आढळतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14183.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..512e4a3c725e120493fe313657e4febff005d73a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14183.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +असुका युकी ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14189.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50350caa93ad3075c85791d9a0462005c746eb7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14189.txt @@ -0,0 +1 @@ +युको बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1422.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71cef44d73bc118f33c6dc5d5c8ab14c34a83ba0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1422.txt @@ -0,0 +1,7 @@ +डुकरकंद, मटारू, मटाळू किंवा करांदा ( शास्त्रीय नाव:Dioscorea bulbifera ) ही आशिया तसेच आफ्रिका खंडात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी/भाजी आहे. वेलीवर येणाऱ्या वरच्या कंदासोबत या वेलीचा जमिनीत पण मोठा कंद असतो ज्याला सर्व बाजूंनी बारीक मुळे असतात. हे दोन्ही कंद सोलून उकडून खाल्ले जातात. तसेच त्याची बटाट्यासारखी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी पण बनवतात. डुकरकंद उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगलामध्ये एक हजार मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये उगवते. संस्कृतमध्ये याला वराह कंद किंवा वराहि असेही म्हणतात. याची लागवड मुख्यकरून प्रकलिका(bulbils) किंवा घनकंदाद्वारे(corm) केली जाते. +या वेलीचे उगमस्थान दक्षिण आशिया असल्याचे मानले जाते. ही Dioscoriaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. हिचे जीवशास्त्रीय नाव डायोस्कोरिया बल्बिफेरा आहे. हिला संस्कृतमध्ये वराही कंद, हिंदीत गांठी, गेठी किंवा गिंथी तर इंग्रजीत एर पोटॅटो असे म्हणतात. +भारतात मटारूच्या २६ प्रजाती आढळतात. ज्यामध्ये 'डा बेल्फिला (तरुड कंद)' हा प्रकार देखील पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतातील आयुर्वेद ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुतसंहिता मध्ये, मटारूला अठरा दैवी वनस्पतींमध्ये स्थान दिले गेले आहे. हिचा वापर च्यवनप्राशच्या निर्मितीमध्ये देखील केला जातो. नायजेरिया हा बीटरूटचा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. नायजेरिया व्यतिरिक्त घाना ब्राझील, क्युबा, जपान हे त्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. भारतातील काही राज्ये, ओरिसा, केरळ, तामिळनाडू येथे त्याची लागवड केली जाते. उत्तराखंडमध्ये २००० मीटर उंचीच्या भागात अनेक वेली आढळतात. हिच्या कंदाचा तसेच पानांचा वापर प्रामुख्याने भाजी म्हणून केला जातो. कंदाची चव बटाट्याच्या तुलनेत थोडी तुरट व किंचित कडू असते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, हिचे कंद गोळा करतात आणि साठवतात आणि नंतर ते उकडून सोलून खाल्ले जातात किंवा उकडलेल्या बटाट्याच्या भाजीप्रमाणे खाल्ली जातात. हे कंद वात आणि कफ नाशक व गरम असून, जास्त खाल्ल्यास पित्तवर्धक असतात. थंडीच्या वातावरणात त्याचा वापर खूप फायदेशीर आहे. कडू प्रजातीचे कंद गरम राखेत शिजवून खातात. खोकल्यासाठी हे उत्तम औषध मानले जाते.[१] +या वेलाची फुलेही फांदीच्या काखेत किंवा बगलेत गुच्छाच्या स्वरूपात उगवतात व त्यांचा रंग पांढरट असून आकाराने ती लहान असतात. फळे लहान गोलाकार असून यांची बीजे पंखयुक्त असतात. +आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा लैंगिक वासना उद्दीपित करणारे औषध म्हणून मुख्य उपयोग केला जातो. तसेच खवखवणारा घसा, मुळव्याध, नेत्रश्लेष्मलाशोथ, अतिसार आणि आमांश, यावरही त्याचा उपयोग केला जातो. शरीरावर आलेल्या गाठींवर देखील ते प्रभावी ठरते. त्याच बरोबर हे एक उत्तम रसायन असून, स्वरवर्धक, वृष्य, बलकारक, वर्ण्य, शुक्रवर्धक, हृद्य, दीपन, पित्तवर्धक, आयुवर्धक, मधुमेह, कुष्ठ, कृमि, विष, वातज गुल्म तथा मूत्रकृच्छ्र इत्यादी आजारात लाभप्रद आहे. +अति प्रमाणात खाल्ल्यास हे पित्तवर्धक असून यकृतात देखील बिघाड निर्माण करू शकते. +भाजीच्या पाककृतीसाठी कृपया येथे टिचकी द्यावी. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14226.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5d5ee70cc0a03f10c32f5945cd32d2a677f3830 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14226.txt @@ -0,0 +1,6 @@ +युगवाणी नावाची अनेक नियतकालिके भारतातून प्रकाशित होतात. मार्च १९४५मध्ये डॉ. य.खु. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आकोट येथे झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनात संघाचे मुखपत्र असावे असा ठराव मांडण्यात आला. त्या काळात वऱ्हाड-मध्य प्रांतात वाङ्‌मय विषयास वाहिलेले एकही मराठी नियतकालिक नव्हते. ही उणीव दूर करण्यासाठीच 'युगवाणी' या नावाचे साहित्य विषयाला वाहिलेले एक त्रैमासिक १ जानेवारी १९४६पासून नागपूरहून प्रकाशित होऊ लागले. संपादनाची धुरा कवी वामन नारायण देशपांडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.. +मराठी भाषा व मराठी साहित्य यांची अभिवृद्धी करण्याचे धोरण 'युगवाणी’ने स्वीकारले. त्यानुसार ’युगवाणी’ची दृष्टी सर्वसमावेशक राहिली. प्रांतभेदातीत लेखन हे 'युगवाणी'चे वैशिष्ट्य आहे. +श्री. वा.ना. देशपांडे हे पहिले संपादक. त्यानंतर श्री.ना. बनहट्टी, पुरुषोत्तम दिवाकर ढवळे, पु.य. देशपांडे, दि.ब. पंडित, वा.कृ. चोरघडे, पां.कृ, सावळापूरकर, प्रा. या.मु. पाठक, प्रा. श्री.मा. कुळकर्णी, श्री. मा.नी. गलगलीकर, डॉ. मधुकर आष्टीकर, प्रा. प्रभाकर ऊर्ध्वरेषे, डॉ. वि.बा. प्रमुदेसाई, शंकर बाळाजी शास्त्री, डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे, शरद कोलारकर, प्रा. माणिक गोडघाटे 'ग्रेस'(१९७१-७४), प्रकाश देशपांडे, डॉ. आशा सावदेकर (पहिल्या महिला संपादक), वामन तेलंग, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. सुलभा हेर्लेकर, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर आदी संपादक झाले. सध्या (२०१३ साली) प्रा. अजय देशपांडे हे मुख्य संपादक आहेत. +कवी प्रफुल्ल शिलेदार, प्रा.डॉ. दिलीप अलोणे हेही कधी काळी ’युगवाणी’चे सहसंपादक होते. +युगवाणी नावाचे एक हिंदी-इंग्रजी साप्ताहिक १९४७ सालापासून डेहराडूनहून प्रसिद्ध होत आले आहे. हे साप्ताहिक हिमालयाशी संबंध असलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करते. या साप्ताहिकात उत्तराखंड आणि जवळपासच्या राज्यांतील पर्यावरणवाद्यांचे लेख वाचायला मिळतात. त्या ‘युगवाणी’चा या ‘युगवाणी’शी संबंध नाही. +हिंदी कवी सुमित्रानंद पंत यांचा ’युगवाणी’हा १९३९साली प्रसिद्ध झालेला (पाचवा) कवितासंग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14240.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08c2f3ca6d6f5ab69e9440aa6bd8f293a31116bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14240.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिलिंग (स्वाहिली:शिलिंगी) हे युगांडाचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14243.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b13071fa24abdc378969cf4e81509c577288f5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14243.txt @@ -0,0 +1 @@ +सत्ययुग, त्रेता युग, द्वापरयुग, कलियुग यांचा आरंभ ज्या तिथींनी झाला, त्या तिथ्यांना युगादि तिथी म्हटले जाते. पंचांगात या तिथी स्पष्टपणे दिल्या असतात. त्या तिथी अशा :- diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14262.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e0dfdbdc8819e8cc6f95930832a1c2d23393e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14262.txt @@ -0,0 +1 @@ +युजी नकाझवा हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14279.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90788b46c19eff6ea53827dc066bec9817116c66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14279.txt @@ -0,0 +1,8 @@ +ईंद्रा देवी तथा युजेनी व्ही. पीटरसन (रशियन:Евгения Петерсон; १२ मे, इ.स. १८८९:रिगा, लात्व्हिया - २५ एप्रिल, इ.स. २००२:बोयनोस आइरेस, आर्जेन्टिना) या रशियन योगशिक्षिका होत्या. +यांचे वडील व्हासिली पीटरसन हे स्वीडिश बँक चालक होते तर आई अलेहांद्रा लाबुनस्कैया या रशियन जहागिरदार घराण्यातील होत्या १९१७मधील बोल्शेविक क्रांती दरम्यान ईंद्रा देवी आपल्या कुटुंबासह बर्लिनला पळून आल्या. तेथे त्यांनी नृत्य आणि अभिनयाचे शिक्षण घेतले. +या रवींद्रनाथ टागोर आणि योगी रामचरक यांच्या पुस्तकांनी प्रभावित झालेल्या होत्या. १९२७ साली या भारतात आल्या व भारतीय टोपणनाव धारण करून येथील चित्रपटांत त्यांनी कामे केली. १९३०मध्ये त्यांनी भारतातील चेकोस्लोव्हाकियाच्या राजदूत यान स्ट्राकाटी यांच्याशी लग्न केले. +मैसूरच्या महाराजांनी भलावण केल्याने योगगुरू तिरुमलई कृष्णमाचार्य यांनी ईंद्रा देवी यांना शिष्य मानले. +१९३९ साली या आपल्या पतीबरोबर चीन येथे गेल्या. तेथे त्यांनी च्यांग कै शेक यांच्या घरी योगासने शिकविण्याचा वर्ग सुरू केला. १९४९ साली स्ट्राकाटी यांचे निधन झाल्यावर ईंद्रा देवी अमेरिकेस गेल्या व तेथेही त्यांना योगासनाचे वर्ग सुरू केले. त्यांच्या शिष्यांमध्ये ग्रेटा गार्बो, यहूदी मेनुहिन, ग्लोरिया स्वान्सन यांसह हॉलिवूडमधील अनेक व्यक्तींचा समावेश होता. +१९५३मध्ये त्यांनी सिगफ्रीड कनौअर यांच्याशी लग्न केले. त्यानंतर अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारताना त्यांनी ईंद्रा देवी हे नाव लावले. +ईंद्रा देवी पुट्टपार्थीच्या सत्य साई बाबा यांच्या कार्याशी संलग्न होत्या. +१९८२ साली ईंद्रा देवी आर्जेन्टिनाला स्थलांतरित झाल्या. तेथे २००२ साली त्यांचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1428.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..092562434c9af030d97dcc0cc21a3a03ff8a6ae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1428.txt @@ -0,0 +1,2 @@ +मटियाला विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14286.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..934fb5cb4d6bbfbb572d08b74bcde16f258ae721 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14286.txt @@ -0,0 +1,42 @@ +२३ जून, इ.स. २०१६ +दुवा: [युझवेंद्र चहाल क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर) + +युझवेंद्र चहल (जन्म २३ जुलै १९९०) हा भारतातील हरयाणाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. [१] तो लेग ब्रेक गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट ह्या दोन्ही खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा युझवेंद्र चहल हा एकमेव खेळाडू आहे. +त्याशिवाय तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघामध्ये खेळतो.[२] तो भारताच्या १६ वर्षांखालील बुद्धिबळ संघाचा खेळाडू होता.[३] +चहलला सर्वात आधी २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. आयपीएलच्या तीन मोसमात तो फक्त एका सामन्यात मैदानावर उतरला होता, परंतु २०११ चॅंपियन्स लीग ट्वेंटी२० मध्ये तो सर्व सामने खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ३ षटकांत ९ धावा देऊन २ गडी बाद केले, त्यामुळे मुंबई इंडियन्सने १३९ धावांचा बचाव करून विजेतेपद मिळवले. २०१४ आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला त्याची मुळ किंमत १० लाखात विकत घेतले. २०१४ च्या मोसमात त्याला दिल्ली डेरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. +झिम्बाब्वेच्या २०१६ च्या दौऱ्यावर १५ जणांच्या संघात त्याला निवडले गेले. ११ जून २०१६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध हरारे स्पोर्टस् क्लब मैदानावर त्याने एकदिवसीय पदार्पण केले. [४] +दुसऱ्या सामन्यात, चहलने अवघ्या २५ धावांत ३ गडी बाद करून संघाच्या विजयात हातभार लावला. दुसऱ्या षटकात त्याने १०९ कि.मी. प्रति तासच्या वेगाने चेंडू टाकला होता.[५] त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीमुळे त्याला पहिला आंतरराष्ट्रीय सामनावीराचा पुरस्कार मिळला. +१८ जून २०१६ रोजी त्याने हरारे स्पोर्ट्स क्लबवर झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.[६] +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14315.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed33f7607556e101717debb2fbdcfd5af70b568 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14315.txt @@ -0,0 +1 @@ +युधिष्ठिर शक ही सहसा न वापरले जाणारी दिनदर्शिका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14320.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb556b280c9ba5b912002416e251787474aa0f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14320.txt @@ -0,0 +1,2 @@ +युन ह्योन-सुक (कोरियन: 윤현석;尹賢碩; ७ ऑगस्ट १९८४ (1984-08-07) - +२६ एप्रिल, २००३ (वय १८)) हा दक्षिण कोरियाचा मानव अधिकार कार्यकता होता. हा समलिंगी, उभयलिंगी तसेच ट्रान्सजेंडर[मराठी शब्द सुचवा] व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करायचा. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14363.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f5c72eb6f86053abea8f0d2b86bbbd22cf1416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14363.txt @@ -0,0 +1,79 @@ +वनडे किट +टी२०आ किट +अमेरिका क्रिकेट संघ हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14377.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7682c0d74d126296f011adfe2065a10f3158c7f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14377.txt @@ -0,0 +1,6 @@ + +युनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात केन थॉमसन, डेनिस रिची आणि डग्लस मॅक्लिरॉय इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लॅंग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते. +युनिक्सचे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज. +कर्नल (इंग्लिश भाषा:kernal) हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व शेल कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो. +शेल (इंग्लिश भाषा:shell) हा भाग येणारी प्रत्येक सूचना कर्नल कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरुवात झाल्यानंतर स्क्रीनवर शेलचा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात. +युटीलीटीज (इंग्लिश भाषा:utilities) या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14380.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3017a1313ff62b45f88bd25fcb4a9fe562728f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14380.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +युनीटी हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, सतरावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील एकोणसाठवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14387.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a5238a6498b444f98d0d6414f3c74a5408a5998 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14387.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14388.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90d5f3d8d1e17b1d9e6450e0373933e47417e84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14388.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14418.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254503ce44a6152a8cf0696b4d25c1479c3722ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14418.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनिव्हर्सल पिक्चर्स (कायदेशीरपणे युनिव्हर्सल सिटी स्टुडिओ एलएलसी, [१] ज्याला युनिव्हर्सल स्टुडिओ किंवा फक्त युनिव्हर्सल म्हणूनही ओळखले जाते; आणि पूर्वीचे नाव: युनिव्हर्सल फिल्म मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि युनिव्हर्सल पिक्चर्स कंपनी, इंक.) ही एक अमेरिकन चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. ही कंपनी कॉमकास्टच्या मालकीची आहे. +कार्ल लेमले, मार्क डिंटेनफास, चार्ल्स ओ. बाउमन, अॅडम केसेल, पॅट पॉवर्स, विल्यम स्वानसन, डेव्हिड हॉर्सले, रॉबर्ट एच. कोक्रेन आणि ज्युल्स ब्रुलाटोर यांनी १९१२ मध्ये स्थापन केलेला, युनिव्हर्सल हा युनायटेड स्टेट्समधील सर्वात जुना अस्तित्वात असलला चित्रपट स्टुडिओ आहे; Gaumont, Pathe, Titanus, आणि Nordisk Film नंतर जगातील पाचवा सर्वात जुना चित्रपट स्टुडिओ; आणि एकूणच चित्रपट बाजाराच्या दृष्टीने हॉलीवूडच्या "बिग फाइव्ह" स्टुडिओचा सर्वात जुना सदस्य आहे. कंपनीचे स्टुडिओ युनिव्हर्सल सिटी, कॅलिफोर्निया येथे आहेत आणि कॉर्पोरेट कार्यालये न्यू यॉर्क शहरात आहेत. १९६२ मध्ये, स्टुडिओ एमसीएने विकत घेतला, जो २००४ मध्ये NBCUniversal म्हणून पुन्हा सुरू करण्यात आला. +युनिव्हर्सल पिक्चर्स मोशन पिक्चर असोसिएशन (एमपीए) चा सदस्य आहे. ही कंपनी हॉलीवूडच्या सुवर्णकाळात "लिटल थ्री" प्रमुखांपैकी एक होती. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14429.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..573e6b235f623b6c176443f3a8b545ecd107dfb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14429.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोल्डर तथा सीयू बोल्डर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे.[३] हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे. सीयू बोल्डर प्रथम स्तराच्या संशोधन विद्यापीठाचा दर्जा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14447.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f6c33045be7e3da94b2a9855f172b752e0a278 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14447.txt @@ -0,0 +1,2 @@ +वुर्झबर्ग विद्यापीठ तथा जुलियस मॅक्सिमिलियन वुर्झबर्ग विद्यापीठ हे जर्मनीच्या वुर्झबर्ग शहरातील उच्चशिक्षण संस्था आहे. १४०२मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ जर्मनीच्या सगळ्यांत जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. याला जुलियस एक्टर फोन मेस्पेलब्रुन आणि मॅक्सिमिलनयन जोसेफ यांचे नाव दिलेले आहे. +या विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे - diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14458.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..803b06637f69629cc9708ee8554c85ed1ceca167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14458.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनिव्हर्सिटी सैन्स मलेशिया तथा मलेशियाचे शास्त्रीय विद्यापीठ हे मलेशियामधील एक शिक्षण संस्था आहे. या संस्थेची स्थापना १ जून, १९६९ रोजी झाली. +या संस्थेच्या आवारात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14469.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c09deb432a62eed0ddfbc98da46324f8c04d51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14469.txt @@ -0,0 +1,2 @@ +१३ ऑक्टोबर, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14475.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869074f4a1dabecada867a9e43362f6986a024d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14475.txt @@ -0,0 +1,9 @@ +संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा'ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.[ संदर्भ हवा ] +जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.[ संदर्भ हवा ] +राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे- +२०१५ला या संघटनेला ७० वर्ष पूर्ण झाले +खालील १७ संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समित्या आहेत. + + +सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय +खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1448.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7407d6bf46f0f80593809c16c806398ce369aa07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1448.txt @@ -0,0 +1,2 @@ +मडगांव (Margao) हे दक्षिण गोव्यातील एक शहर आहे.पूर्वीचे मूळ नाव मटग्राम असे होते. +हे शहर दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरात महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. मडगावात राम मनोहर लोहियाचे स्मारक आहे.मडगाव शहरात लोहिया मैदानावर राम मनोहर लोहिया सोबत इतर गोव्यातील लोकांने क्रांति सुरू झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14493.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c932865fa073fcd8d41fcaebc7fafa6fdece9c20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14493.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 46°03′20″N 14°30′30″E / 46.05556°N 14.50833°E / 46.05556; 14.50833 + +लियुब्लियाना (स्लोव्हेन: Ljubljana उच्चार (सहाय्य·माहिती); जर्मन: Laibach, इटालियन: Lubiana, लॅटिन: Labacum) ही बाल्कनमधील स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14518.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4ab6c00ec337fc6969a526b23e2f498656b64d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14518.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +युरिझान बेल्ट्रान (1986-2017) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14519.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddc682d1461d06e3bf7cdaa015381ae91c3ccfe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14519.txt @@ -0,0 +1,3 @@ +युरिपिडस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४८० - अंदाजे इ.स.पू. ४०६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी युरिपिडस हा कालानुक्रमे शेवटचा लेखक होता (एशिलस व सॉफोक्लीस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ९२ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सतरा आज ज्ञात आहेत. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14531.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..535647d6e1b2bbee71a1b31aa22366fd2296d5a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14531.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +युरी झिर्कोव हा एक रशियन फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14537.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0872672ab9f86ceb0081c9a638029a47f11e290a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14537.txt @@ -0,0 +1,61 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +उरुग्वे (पूर्ण नावः उरुग्वेचे पुर्वेकडील प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Oriental del Uruguay)[३][४] हा दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय भागतील एक देश आहे. उरुग्वेच्या पूर्वेला व उत्तरेला ब्राझिल, पश्चिमेला आर्जेन्टिना तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. +उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14538.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e5f62025ea7fd9401a4ef18c7c554cba54f782e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14538.txt @@ -0,0 +1,6 @@ + (U) (अणुक्रमांक ९२) रासायनिक पदार्थ. युरेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे. याच्या अणू स्फोटातून मोठ्या प्रमाणात उर्जा उत्सर्जन होते, म्हणून अणू पासून वीज निर्मीती मध्ये याचा जगभर उपयोग केला जातो. +१७८९ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन क्लॅपरॉथ यांनी एका नव्या मूलद्रव्याचा शोध लावला. त्याच्या काही वर्षे आधी सर विल्यम हर्षल यांनी दि. मार्च १३ १७८१ या दिवशी युरेनस ग्रहाचा शोध लावला होता. हे नाव ग्रीक देवता युरेनसच्या नावावरून ठेवले गेले. क्लॅपरॉथ या ग्रहाच्या सापडण्याने फार प्रभावित झाले होते, त्यांनी त्यावरूनच नव्या मूलद्रव्यास युरेनियम असे नाव दिले. +१८४१ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ युजेन पेलिगॉट यांना पहिल्यांदा धातूरूप युरेनियम मिळविता आले. १८९६ साली फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आंत्वान हेन्री बेकरेल यांनी युरेनियम क्षार (पोटॅशियम युरेनिल डबल सल्फेट) वापरून धातूच्या पत्र्यावर ते सपाट पसरून ठेवले व नंतर ते काळ्या कागदात गुंडाळून ठेवले. काही वेळाने त्यांनी पाहिले की पत्र्यावर जसे क्षार पसरले होते अगदी तशीच आकृती काचेवर उमटली आहे. यावरून त्यांनी असे जाहीर केले की युरेनियम हे पहिले धातूवर्गीय मूलद्रव्य आहे की जे अदृष्य प्रकाश देते (प्रस्फूरणासारखा गुणधर्म असलेले) यावरूनच पुढे युरेनियमचा उपयोग करून उर्जा मिळविता येत असल्याबातचा शोध लागला. +अणु मधील शक्ती वापरून अणुशस्त्र तयार करता येऊ शकेल असे शास्त्रज्ञांना १९३० च्या सुमारास वाटू लागले. नाझींचा पाडाव करण्यासाठी असे शस्त्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने अल्बर्ट आइनस्टाइन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांना भेटले आणि त्यांनी परवानगी दिल्यावर मग शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून अणुशस्त्र (बॉम्ब) तयार केले. +डिसेंबर २ १९४२ या दिवशी युरेनियमचे किरणोत्सारी विघटन साखळी प्रक्रिया मार्गाने घडवून आणले गेले. यावरून अतिशय शिस्तीने युरेनियमचा अणुगर्भ विघटीत करून त्यापासून उर्जा मिळविता येते हे सिद्ध झाले. दि. ऑगस्ट ६ १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा आणि दि. ऑगस्ट ९ १९४५ रोजी नागासाकी या दोन शहरांवर युरेनियम बॉम्ब टाकण्यात आले, यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर विनाश घडून आला. +या घटनेमुळे सगळे जग हादरले, युरेनियमचा वापर युद्धासाठी न करता केवळ शांततेसाठी व्हावा अशी मागणी होऊ लागली. रशियन शास्त्रज्ञ इगोर कुर्चातोव यांनी त्या दिशेने प्रयत्न करत जून २७ १९५४ रोजी युरेनियमचा उपयोग करून विद्युत निर्मितीचा पहिला प्रयोग सोवियेत संघात यशस्वीपणे पार पाडला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14543.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcd9b3a414fe1f62b7bdf6055c6cb481eef48672 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14543.txt @@ -0,0 +1,3 @@ +युरेनस ग्रहाला २७ नैसर्गिक उपग्रह आहेत. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14576.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53f0674916a91d6a5565483860df04f358a4d4f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14576.txt @@ -0,0 +1 @@ +युरोपियन परिषद हे युरोपियन संघाचे एक अंग आहे. युरोपियन संघाच्या सर्व सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख ह्या परिषदेचे सदस्य आहेत. युरोपाची एकत्रित राजकीय धोरणे व दिशा ह्यांवर चर्चा करण्यासाठी ह्या परिषदेचा वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14584.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a97042a7477220605b6ed33b49bd202b7569550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14584.txt @@ -0,0 +1 @@ +युरोपीय हॉकी महामंडळ ही युरोप खंडामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाची एक शाखा असलेल्या युरोपीय मंडळावर युरोपामधील विविध हॉकी स्पर्धा आयोजीत करण्याची जबाबदारी आहे. बेल्जियममधील ब्रसेल्स येथे मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये ४५ सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14607.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a54e2adbd2df3eda724e2f81e766eb21d443f4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14607.txt @@ -0,0 +1,3 @@ +युर्मला हे लात्व्हियामधील एक शहर आहे. हे राजधानी रिगाच्या पश्चिमेस सुमारे २५ किलोमीटर (१६ मैल) अंतरावर आहे. युर्माला लिलुपे नदी आणि रिगाच्या अखाताच्या मध्ये ३२ किमी लांब पसरलेले आहे. या शहराला ३३ किमीचा पांढराशुभ्र वाळूचा समुद्रकिनारा आहे. +लात्व्हियन भाषेत युर्मलाचा अर्थ समुद्रकिनारी असा होतो. +  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14693.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fe5d3a906e3f95ccc9d819001f8c40f55658e21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14693.txt @@ -0,0 +1,4 @@ +संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (United Nations High Commissioner for Refugees, संक्षेप: UNHCR) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते. अशा वेळी यजमान देशाच्या अथवा संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून ही समिती ह्या निर्वासितांसाठी तात्पुरत्या सोयी करते व त्यांना संरक्षण पुरवते. आजवर पॅलेस्टाइन, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, सुदान, काँगो इत्यादी देशांमध्ये यू.एन.एच.सी.आर.ने कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त कार्यालयाला आजवर १९५४ व १९८१ ह्या दोन वेळा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. +पोर्तुगालचा माजी पंतप्रधान अँतोनियो गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त पदावर आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त समितीची सदिच्छा राजदूत (Goodwill ambassador) आहे. +सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय +खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14700.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38c21b4c451edadf2e25a905ad374f22480074a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14700.txt @@ -0,0 +1,14 @@ +यूएस महामार्ग २४ (यूएस २४) हा अमेरिकेतील एक महामार्ग आहे. हा कॉलोराडो राज्यातील मिनटर्न गावापासून मिशिगनमधील क्लार्कस्टन शहराचे उपनगर असलेल्या इन्डिपेन्डन्स टाउनशिप पर्यंत धावतो. +हा रस्ता १९२६मध्ये बांधून झालेल्या अमेरिकेतील महामार्गांपैकी एक आहे. आता हा रस्ता पश्चिमेस कॉलोराडोमध्ये आय-७०शी असलेल्या तिठ्यापासून पूर्वेस मिशिगनमधील आय-७५शी असलेल्या तिठ्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. +यूएस २४ कॉलोराडोमध्ये मिनटर्न गावाजवळ आय-७० आणि यूएस ६च्या तिठ्याजवळून सुरू होतो. येथून यूएस २४ आग्नेयेस मिनटर्न गावातून दक्षिणेस टेनेसी पास या घाटात जातो. या घाटात हा रस्ता कॉन्टिनेन्टल डिव्हाइड ओलांडतो व पॅसिफिक पाणलोट क्षेत्रातून अटलांटिक पाणलोट क्षेत्रात येतो. तसाच दक्षिणेकडे जात हा रस्ता लेडव्हिल, जॉन्सन व्हिलेज जवळ यूएस २८५ला मिळतो. ट्राउट क्रीक पास हा घाट ओलांडल्यावर २४ आणि २८५ परत विभक्त होतात आणि यूएस २४ पूर्वेकडे जात वूडलँड पार्क आणि यूट पास घाटातून कॉलोराडो स्प्रिंग्जमध्ये उतरतो. येथून हा रस्ता ईशान्येस लायमन येथे आय-७०ला मिळतो व कॅन्सस पर्यंत आय-७०वरून धावतो. +यूएस २४ कॅन्ससमध्ये पश्चिमेकडून कानोराडो गावाजवळ प्रवेश करतो. आय-७० बरोबर ४५ मैल (७२ किमी) कोल्बी पर्यंत धावल्यावर हा वेगळा होतो आणि पुन्हा कॅन्सस सिटी पर्यंत पुन्हा आय-७०ला भेटत नाही. १ डिसेंबर २००८ पासून यूएस २४ हा यूएस ७३द्वारे दक्षिणेस जातो आणि शहराच्या पूर्वेस पुन्हा आय-७०ला मिळतो आणि कॅन्ससमधील शेवटचे १६ मैल (२६ किमी) धावतो. यूएस २४ वर कॅन्ससची मॅनहॅटन, टोपेका आणि लॉरेन्स शहरांतून जातो. +मिसूरी मध्ये यूएस २४ वेवर्ली आणि कॅरल्टन दरम्यान यूएस ६५ बरोबर धावतो आणि वेवर्लीजवळ मिसूरी नदी ओलांडतो. यानंतर दोन मार्गिकांचा झालेला हा रस्ता कीट्सव्हील आणि हंट्सव्हिल मधून जातो. त्यानंतर हा रस्ता पुन्हा चार मार्गिकांचा होतो. यापुढे मन्रो सिटे येथे पुन्हा एकदा मन्रो सिटीमध्ये यूएस ३६ला मिळतो. पुढे यूएस २४ यूएस ६१ बरोबर पाल्मिरा ते वेस्ट क्विन्सी पर्यंत जातो. हा विभाग अॅव्हेन्यू ऑफ द सेंट्सचा भाग आहे. +मिसूरीमध्ये यूएस २४ कॅन्सस सिटी, इंडिपेंडन्स, बकनर, लेक्सिंग्टन, वेव्हरली, कॅरोलटन, कीट्सव्हिल, मोबर्ली, मॅडिसन, मन्रो सिटी, पाल्मिरा आणि वेस्ट क्विन्सी या शहरांतून जातो. +इन्डिपेन्डन्समध्ये हॅरी एस. ट्रुमन राष्ट्राध्यक्षीय ग्रंथालय आणि संग्रहालय या रस्त्यावर आहे. +यूएस २४ मिसूरीमधून इलिनॉयमध्ये क्विन्सी शहराजवळ येतो. सीमेवर असलेल्या मिसिसिपी नदीवरील लटकणारा क्विन्सी बे व्ह्यू ब्रिज (पश्चिमवाहू) आणि जुना क्विन्सी मेमोरियल ब्रिज (पूर्ववाहू) या जुळ्या पुलांवरून हा शहरात येतो. येथून हा रस्ता ईशान्येकडे पियोरियाला जातो. हा रस्ता जुन्या पियोरिया-क्विन्सी स्टेज कोच मार्गावरून जातो. पियोरियाजवळ आल्यावर यूएस २४ आय-४७४द्वारे शेड-लोहमन ब्रिज पूलावरून शहराला वळसा घालतो. +येथून हा रस्ता थेट पूर्व दिशेला धावतो. येथा टोलिडो, पियोरिया अँड वेस्टर्न रेल्वेचा मार्ग रस्त्याला समांतर आहे. येथून पुढे शेल्डन येथे हा रस्ता इंडियानामध्ये शिरतो. +इंडियानामध्ये आल्यावर यूएस २४ पूर्वेकडे हंटिंग्टनला जाउन ईशान्येकडे फोर्ट वेनपर्यंत जातो. येथे हा रस्ता आय-६९ आणि आय-४६९वरून शहराला वळसा घालत पूर्वेला ओहायोमध्ये जातो. +यूएस २४ अँटवर्पजवळ ओहायोमध्ये शिरतो. ओहायोमध्ये हा रस्ता टोलेडोच्या दिशेने मौमी नदीला समांतर जातो. +नेपोलियन आणि टोलेडो दरम्यान हा रस्ता इंटरस्टेट महामार्गाच्या निकषांनुसार बांधलेला आहे. मौमी नदीच्या उत्तर किनाऱ्यावरून हा रस्ता वॉटरव्हिलजवळच्या फॉलन टिंबरच्या लढाईच्या रणांगणाजवळून जातो. या लढाईमध्ये मूळ रहिवाशांना हरवून अमेरिकेच्या श्वेतवर्णीयांनी उत्तर ओहायोमध्ये शिरकाव केला. +येथून पुढे यूएस २४ उत्तरेस मिशिगन सीमेपर्यंत जातो. +यूएस २४ मिशिगनमध्ये टोलेडो जवळून प्रवेश करतो आणि मन्रो शहर आणि डेट्रॉईट महानगरक्षेत्राच्या पश्चिम सीमेकडून उत्तरेस जातो. येे आय-६९६, एम-१० आणि लॅशर रोड पार करतो. हा चौफुला "मिक्सिंग बोल" म्हणून ओळखला जातो. येथून पुढे यूएस २४ वॉटरफोर्ड आणि पॉन्टियाक शहरांच्यामधून इंडिपेंडन्स टाउनशिप पर्यंत जातो. येथे या रस्त्याचा पूर्व/उत्तर आरंभबिंदू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14709.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c9f3f8ff98a9f097026446a45c607978533b468 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14709.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +यु.पी.एस. शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14738.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ffb43a06096446459f479a42a9273b30102f34a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14738.txt @@ -0,0 +1,5 @@ +युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो. +युएसबी मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरणे संगणकाला जोडणे सोपे झाले आहे. यातला सर्वत्र आढळणारा प्रकार म्हणजे युएसबी ड्राइव्ह. +युएसबी पोर्टची वाढती उपयुक्तता असल्यामुळे हे द्वार दूरचित्रवाणी संच, कॅमेरे ते मोबाईल फोन असे सर्वत्र उपलब्ध झालेले आढळते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14755.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d4563ad211d243b1704f1920b8df38e60f9b0d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14755.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०१:०० ही यूटीसी पासून १ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ युरोप तसेच आफ्रिका खंडांमधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1478.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e098cc6befca0621fdfcc2a98206669924341c8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1478.txt @@ -0,0 +1,2 @@ +माढा विधानसभा मतदारसंघ - २४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याच्या १. माढा तालुक्यातील टेंभूर्णी, मोडनिंब, लील, माढा आणि डारफल ही महसूल मंडळे, २. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोळी, करकंब आणि तुंगाट ही महसूल मंडळे आणि ३. माळशिरस तालुक्यातील महाळुंग महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. माढा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनराव विठ्ठलराव शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14782.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac53625a9bcbcd69e71d9423e413a4e477139528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14782.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+११:०० ही यूटीसीच्या ११ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया तसेच ओशनियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14788.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90b70d829065320bc42b054d03604fb0a8942b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14788.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+१३:०० ही यूटीसीच्या १३ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ ओशनियामधील काही देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14803.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..570adee1dd5c60e1d36b9ae5f4eb175f488251ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14803.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०६:३० ही यूटीसीच्या ६ तास ३० मिनिटे पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ म्यानमार देशात व ऑस्ट्रेलियाच्या कोकोस द्वीपसमूह येथे पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14804.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4222a1aae5d5401656b1a36040b41984e971f53b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14804.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+७:०० ही यूटीसीच्या ७ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, मंगोलिया, इंडोनेशिया, लाओस, व्हियेतनाम व थायलंड ह्या देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14806.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86edac623c1ef74b92800cc34c8838a0c83a2bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14806.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०८:३० ही यूटीसीच्या ८ तास ३० मिनिटे पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ उत्तर कोरिया येथे पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14807.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13920953c561fbb684764bdbb19918ffc196f2b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14807.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+९:०० ही यूटीसीच्या ९ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, पूर्व आशिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14833.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c468d5ecbee5cf1b28c36abe6a99503350094270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14833.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी−०७:०० ही यूटीसीच्या ७ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ उत्तर अमेरिका खंडामधील अमेरिका व कॅनडा देशांमध्ये माउंटन प्रमाणवेळ ह्या नावाने ओळखली जाते. तसेच पॅसिफिक प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून देखील यूटीसी−०७:०० वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14858.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..535647d6e1b2bbee71a1b31aa22366fd2296d5a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14858.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +युरी झिर्कोव हा एक रशियन फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14907.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bac7ff4c900624fcf65078c4564a8a57a9229633 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14907.txt @@ -0,0 +1,16 @@ +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव +उंची : २४.६० मी (सर्वोच्च) +लांबी : ४३१० मी +प्रकार : S - आकार +लांबी : १५७ मी. +सर्वोच्च विसर्ग : ३८४६ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ११, ( १२ X ५ मी) +क्षेत्रफळ : १४.६०२ वर्ग कि.मी. +क्षमता : ९३.४३२ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता : ७९.२७६ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र : १५०० हेक्टर +ओलिताखालील गावे : ३ +लांबी : २५३ कि.मी. +क्षमता : ५२.०९ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र : १४९८९३ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन : ११९९१५ हेक्टर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14916.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fbb6a1e790287f4a3a4279c50fde73741e77c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14916.txt @@ -0,0 +1,2 @@ + येडशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1492.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77067fe59c62e420f6ae3d8f4db52a9f0c28a491 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1492.txt @@ -0,0 +1 @@ +मणीनगर हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक गुजरातमधील अहमदाबाद शहराचे उपनगर असलेल्या मणीनगरला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. सगळ्या मेमू, पॅसेंजर आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14931.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb22e53d08c02c7a955da34435692ea1fca3ff70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14931.txt @@ -0,0 +1,2 @@ +येणकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14946.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9a51feff1e924dfbbdfc3492484490907dad397 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14946.txt @@ -0,0 +1,2 @@ +येतगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14952.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14952.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14970.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab9b069a44d72d2dd3d750b197633072540a6659 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14970.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14974.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9227dad195bb3fb956f84779b42e34a4b7ff3d70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14974.txt @@ -0,0 +1 @@ +येम्मीगणूरु विधानसभा मतदारसंघ - १४४ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. येम्मीगणूरु हा विधानसभा मतदारसंघ कर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1498.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8cf4437668cbc0d2f2786b5943031fb7b300db2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1498.txt @@ -0,0 +1,10 @@ + +मणिपूर (मणिपुरी लिपीत: মণিপুর) हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिणेस मिझोरम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. मणिपूर राज्याचे क्षेत्रफळ २२,३२७ चौ.किमी. एवढे आहे; लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे. मणिपुरी ही येथील प्रमुख भाषा आहे. मणिपूरची साक्षरता ७९.८५ टक्के आहे. तांदूळ, मोहरी व ऊस येथील प्रमुख पिके आहेत. +ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या काळात मणिपूरचे राज्य एक संस्थान होते. [१] १९१७ ते १९३९ च्या काळात मणिपूरमधील काही लोकांनी लोकशाहीसाठी संस्थानिकांवर दबाव आणला. १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात, मणिपूर राज्याने ब्रिटिश प्रशासनाशी बोलणी केली की, [[ब्रह्मदेशा]चा भाग होण्याऐवजी भारतीय संघराज्यायचाच भाग होण्याची अधिक इच्छा आहे. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे या वाटाघाटी कमी करण्यात आल्या. ११ ऑगस्ट १९४७ रोजी महाराजा बुधचंद्र यांनी भारतात सामील होण्याच्या एका साधनावर स्वाक्षरी केली. [२][३] नंतर, २१ सप्टेंबर १९४९ रोजी त्यांनी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली आणि ते राज्य भारतात विलीन केल्यामुळे ते भारताचे एक राज्य बनले. [४][५] हे विलीनीकरण नंतर मणिपूरमधील गटांद्वारे विवादित झाले कारण एकमत न करता आणि कठोरतेने पूर्ण केले गेले. [६] +भविष्यासाठी हा वाद आणि भिन्न भिन्न दृष्टिकोन यामुळे भारतापासून स्वातंत्र्य मिळविण्याकरिता राज्यात ५० वर्षांच्या बंडखोरीचे तसेच राज्यातील वांशिक गटांमधील वारंवार होणाऱ्या हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. २००९ ते २०१८ पर्यंत, संघर्ष १००० पेक्षा जास्त लोकांच्या हिंसक मृत्यूंसाठी जबाबदार होता. [७] From 2009 through 2018, the conflict was responsible for the violent deaths of over 1000 people.[८]. +मणिपुरी लोक [९] मणिपूर राज्यातील लोकसंख्येत सुमारे ५३% आहेत, त्यानंतर विविध नागा जमाती २४% आणि विविध कुकी-झो जमाती १६% आहेत. [१०]. राज्याची मुख्य भाषा मणिपुरी आहे. आदिवासींची लोकसंख्या राज्यातील लोकसंख्येच्या जवळजवळ ४१% आहे. (२०११ च्या जनगणनेनुसार)[१०] and are distinguished by dialects and cultures that are often village-based. Manipur's ethnic groups practice a variety of religions.[११]. २०११ च्या जनगणनेनुसार, हिंदू धर्म हा राज्यातील प्रमुख धर्म आहे, त्यानंतर ख्रिस्ती धर्म जवळपास आहे. इतर धर्मांमध्ये इस्लाम, सनामाही धर्म, बौद्ध धर्म,यहूदी धर्म(ज्यू धर्म) , इत्यादींचा समावेश आहे.[११][१२] +मणिपूरमध्ये प्रामुख्याने कृषी अर्थव्यवस्था आहे, ज्यात महत्त्वपूर्ण जलविद्युत उत्पादन क्षमता आहे. ईम्फाळ विमानतळाद्वारे हे दररोजच्या विमानाने इतर भागात जोडलेले आहे, जे ईशान्य भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.[१३] मणिपूरमध्ये बऱ्याच खेळांचे मूळ स्थान आहे आणि मणिपुरी नृत्य हेसुद्धा मूळ आहे,[१४] आणि युरोपियन लोकांना पोलो परीचित करण्याचे दिले जाते.[१५] +ऐतिहासिक ग्रंथांमध्ये मणिपूरचा उल्लेख कांगेलीपाक (ꯀꯪꯂꯩꯄꯛ) किंवा मीतेलीइपाक म्हणून केला जातो.[१६] सनमाही लाइकान यांनी लिहिले की अठराव्या शतकात मेईडू पम्हेबाच्या कारकिर्दीत मणिपूरचे नवीन नाव स्वीकारले. +साकोक लॅमलेनच्या म्हणण्यानुसार या भागाच्या इतिहासात वेगवेगळी नावे होती. हयाचक काळात ते मायया कोइरेन पोयरेइ नामथक सारोनपंग किंवा टिल्ली कोकटॉन्ग अहंबा म्हणून ओळखले जात; खुनुंग्चक(त्रेतायुग) काळात ते मीरा पोंगथोकलाम होते. लंग्बाचक(द्वापरयुग) काळात ते टिल्ली कोकटॉन्ग लाइकोइरेन बनले आणि शेवटी कोन्नाचक(कलियुग) काळात मुवापाली म्हणून ओळखले जाऊ लागले. [१७] +प्रत्येक शेजारील संस्कृतीत मणिपूर आणि तेथील लोकांची वेगळी नावे होती. शान किंवा अम्फोए पोंगने 'कॅसे', ब्रह्मदेशाच्या लोकांनी 'काठे' आणि आसामी लोकांनी 'मेक्ली' या नावांनी परिसराला संबोधले. १७६२ मध्ये झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मेईडू चिंगथंगखोंबा (भाग्यचंद्र) यांच्यात झालेल्या पहिल्या करारामध्ये हे राज्य मेक्ले म्हणून नोंदले गेले. भाग्यचंद्र व त्याच्या उत्तराधिकारी यांनी “मणिपुरेश्वर” म्हणजेच “मणिपूरचा स्वामी” अशी कोरीव नाणी दिली व इंग्रजांनी मेक्ली हे नाव टाकले. पुढे, धरणी संहिता (१) या ग्रंथातील कथांनी मणिपूरच्या नावाच्या उत्पत्तीच्या संस्कृत कथा लोकप्रिय झाल्या.[१८] +"मणिपुर / कंगेलीपाक"चा अर्थ म्हणजे कंगेली हा शब्द मणिपुरी या शब्दाला नुकताच दिलेले नाव असलेल्या राज्याशी संबंधित असलेल्या वस्तूंसाठी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14982.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3a08a3a19d07dc51feb4a89626ae2f9a16681c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_14982.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८० असलेले येरंडी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६१८.०५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ५६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २५७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15013.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98b7de1e11c80100329016aac90b1ce6a5763826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15013.txt @@ -0,0 +1,10 @@ +येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला महासुरक्षित तुरुंग आहे. हा तुरुंग महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग आहे, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. यात अंदाजे ३,६०० कैदी बंदिस्त राहू शकतात. +या तुरुंगात महात्मा गांधींपासून अजमल कसाबपर्यंत अनेक व्यक्ती येथे बंदिवासात होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकही ह्या तुरुंगात बंदिवासात होते. +हे कारागृह ५१२ एकर जागेत पसरलेले आहे.[१] इथे ५०००हून जास्त कैदी राहू शकतात आणि दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगात अत्याधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी अंडा सेलसुद्धा आहेत. +येरवडा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी १८७१ मध्ये बांधले. तेव्हा येरवडा पुणे गावाबाहेर होते.[२] +ब्रिटिश राजवटीमध्ये या कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कारावासात ठेवले होते. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस,जोकिम अल्वा आणि लोकमान्य टिळक आणि भुरालाल रणछोडदास शेठ यांचा समावेश आहे.[२] १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा येथे ठेवण्यात आले होते.[३] महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. विशेषतः १९३२ आणि नंतर १९४२ मध्ये चले जाव चळवळीच्या वेळी ते इथे होते. १९३२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यावर त्यांना येथे ठेवण्यात आले होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केल्यामुळे गांधीजींनी आमरण उपोषणास सुरुवात केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर गांधीजींनी हे उपोषण मागे घेतले.[४] मे १९३३ मध्ये गांधीजींची तुरुंगवासातून सुटका करण्यात आली.[५] +१९७५-७७ मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या अनेक राजकीय विरोधकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, प्रमिला दंडवते आणि वसंत नारगोळकर यांचा सामावेश आहे.[६][७] +१९९८ मध्ये प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांनी दाखल केलेला अब्रूनुकसानीचा खटला हरल्यावर काही काळ या तुरुंगात होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त २००७ मध्ये या तुरुंगात होता. तसेच स्टँप पेपर घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगी या तुरुंगात होता.[८] २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अटक केलेला दहशतवादी अजमल कसाब २००८ मध्ये या तुरुंगात होता. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये येथेच फाशी देण्यात आले आणि दफन करण्यात आले.[९] +येरवडा खुले कारागृह हे येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर याच आवारात आहे.जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ज्या कैद्यांनी शिक्षेची पाच वर्षे पूर्ण केली आहे आणि या काळात चांगले वर्तन दाखवले आहे, त्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवतात. येथे मूलभूत सुरक्षा असते आणि त्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही.[१०] खुल्या कारागृहातील कैदी पाच गुंठे जमिनीत शेती पिकवतात. याशिवाय येथील गोठ्यात ३० गायी आहेत. त्यांचे शेण येथील शेतीसाठी वापरले जाते. खुल्या कारागृहातील महिला कैदीसुद्धा शेती करतात. विविध फळभाज्या, पालेभाज्या, भात, हरभरा इ.ची लागवड केली जाते. भाज्या कारागृहातील स्वयंपाकघरासाठी वापरल्या जातात.[११] +गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी येरवडा कारागृहात एक उपक्रम राबवला जातो. याची सुरुवात २००२ असीम सरोदे यांनी केली. या उपक्रमांतर्गत कैद्यांना वर्षभर गांधीजींची विचारसरणी शिकवली जाते. वर्षाच्या शेवटी ‘गांधी विचार परीक्षा’ घेतली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश ऐच्छिक आहे.[१२] +कारागृहातील कैदी दररोज ५००० कपडे तयार करतात. कारागृहात कैद्याच्या पुनर्वसनासाठी नागरिकांसाठी कैद्यान्द्वारे इस्त्री विभाग चालवला जातो, तसेच केशकर्तनालयसुद्धा चालवले जाते.[१०][१३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15022.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4465c6a8f6a00b3a715417d35522e9d77791f3a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15022.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 40°11′N 44°31′E / 40.183°N 44.517°E / 40.183; 44.517 + +येरेव्हान (आर्मेनियन: Երևան) ही मध्य आशियामधील आर्मेनिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. अर्वाचीन काळापासून अस्तित्वात असलेले येरेव्हान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हरझ्दान नदीच्या काठी वसलेले हे शहर इ.स. १९१८ पासून आर्मेनियाची राजधानी आहे. हे शहर आर्मेनियाच्या इतिहासातील तेरावे राजधानीचे शहर आहे. +पहिल्या महायुद्धानंतर आर्मेनियन शिरकाणामधून वाचलेले हजारो लोक येरेव्हानमध्ये स्थायिक झाले व स्वतंत्र आर्मेनिया देशाची राजधानी येरेव्हान येथे हलवण्यात आली. आर्मेनियाचे सोव्हिएत संघामध्ये विलीनीकरण करून आर्मेनियन सोसागची निर्मिती झाल्यानंतरच्या काळात येरेव्हानने झपाट्याने प्रगती केली. +२०११ साली येरेव्हानची लोकसंख्या ११ लाखांहून अधिक असून ते आर्मेनियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. येथील ९८ टक्क्यांहून अधिक लोक आर्मेनियन वंशाचे आहेत. +आर्मेनियाच्या मध्य-पश्चिम भागात हरझ्दान नदीच्या काठावर वसलेल्या येरेव्हानची सरासरी उंची ९९० मी (३,२५० फूट) असून कमाल उंची १,३९० मी (४,५६० फूट) आहे. +येरेव्हानमधील हवामान कोरडे असून येथील उन्हाळे उष्ण तर हिवाळे थंड असतात. +खालील १८ शहरांसोबत येरेव्हानचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15082.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23dabdaa29b680818a673787a1caa7fb815df354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15082.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15092.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36be8ab709f85c596166d2d43f7c14baaf9750cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15092.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळीव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15094.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f79ca8273d712157bdf956e7571554032935c1dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15094.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15095.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98eeccfc7dbe47bd991e6df0d704e42f15f6e7a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15095.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15104.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03937c5929ddc0695421815ef6867b057b4ad5f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15104.txt @@ -0,0 +1 @@ +येवगेनी इव्हानोविच झाम्यातिन (रशियन: Евге́ний Ива́нович Замя́тин; १ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - १० मार्च, इ.स. १९३७) हे विज्ञानकथा आणि राजकीय व्यंगकथा लिहिणारे एक रशियन लेखक होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15108.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa024ec03fce1eebd3be0d5c8c0303c3c03635ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15108.txt @@ -0,0 +1,2 @@ +येवटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15123.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f45750e09e8a59e69530f4782dc3e5f71a89bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15123.txt @@ -0,0 +1 @@ +येवती हे गाव महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात. पैनगंगा नदीच्‍या तीरावर वसलेले आहे. या गावामध्‍ये पुरातन काळातील नरशेश्‍वराचे (महादेवाचे) मंदिर आहे. शेतीच्‍या अत्‍पन्‍नामध्‍ये हे गाव तालुक्‍यात पहिल्‍या क्रमांकावर आहे व गावामध्‍ये जिल्‍ह्यात सर्वात जास्‍त ट्रॅक्‍टर आहेत.[ संदर्भ हवा ] हे गाव मराठवाडा व विदर्भच्‍या सीमारेषेवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15153.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f32f9dbd5840758d27e52c1ef3295cc094d1267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15153.txt @@ -0,0 +1,2 @@ +येसगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15178.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d8305cd075e915e0e81720fa2e517dc106c5bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15178.txt @@ -0,0 +1,3 @@ +यॉर्क काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +यॉर्क काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15200.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3439084626a49334359641dc68fa7f147180b27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15200.txt @@ -0,0 +1,11 @@ +योकोझे (横瀬町, योकोजे-माची) हे जपानमधील सैतामा प्रांतामधील एक शहर आहे. १ मार्च २०२१ पर्यंत या शहराची अंदाजे लोकसंख्या ८,१०६ होती. या शहरामध्ये ३३४७ घरे होती. लोकसंख्येची घनता १७२ व्यक्ती प्रति वर्ग किमी होती.[१] या शहराचे एकूण क्षेत्रफळ ४९.२६ चौरस किमी (१९.०२ चौ. मैल) आहे. +हे शहर पश्चिम सैतामा प्रांतामध्ये स्थित आहे. माऊंट बुकोच्या उत्तरेस आहे. योकोझे हे चिचिबू मैदानाच्या आग्नेय भागात आहे. हे चिचिबू शहराच्या मध्यापासून फक्त १.५ किलोमीटर (०.९३ मैल) अंतरावर आहे. शहराच्या वायव्येकडे जाणाऱ्या योकोस नदीच्या खोऱ्यातील काही सपाट जमिनीसह बहुतेक शहर डोंगराळ भागात मोडते, या शहरात टाऊन हॉल आहे. +सैतामा प्रांत +योकोझमध्ये दमट उपोष्णकटिबंधीय हवामान (कोपेन सीएफए ) आहे. ज्यामध्ये उबदार उन्हाळा आणि हलका ते हिमवर्षाव नसलेला थंड हिवाळा आहे. योकोझेचे सरासरी वार्षिक तापमान १२.४ °से (५४.३ °फॅ) आहे. येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १७४६ मिलीमीटर आहे. सप्टेंबर हा सर्वात जास्त पावसाचा महिना आहे. ऑगस्टमध्ये सरासरी तापमान २३.७ °से (७४.७ °फॅ) च्या आसपास असते. जानेवारी मध्ये सर्वात कमी तापमान म्हणजे १ °से (३४ °फॅ) च्या आसपास असते.[२] +जपानी जनगणनेच्या आकडेवारीनुसार, [३] योकोजेची लोकसंख्या गेल्या ५० वर्षांपासून तुलनेने स्थिर आहे. +१ एप्रिल १८८९ रोजी आधुनिक नगरपालिका प्रणालीच्या स्थापनेसह सायतामाच्या चिचिबु जिल्ह्यात योकोझे गावाची निर्मिती करण्यात आली होती. स.न. १९५५ मध्ये, योकोझेने शेजारच्या आशिगाकुबो गावाला जोडले गेले. १ ऑक्टोबर १९८४ रोजी याला शहराचा दर्जा देण्यात आला. +योकोझे एक महापौर परिषद आहे. येथे थेट निवडून येणारा महापौर असतो. यात एकाच पक्षाचे १२ सदस्य शहर परिषदेत असतात. योकोझे, हिगाशिचिचिबु, मिनानो, नागातोरो आणि ओगानो या शहरांसह, सैतामा प्रांताच्या असेंब्लीमध्ये एक सदस्याचे योगदान असते. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने, हे शहर जपानच्या डाएटच्या खालच्या सभागृहातील सैतामा ११ व्या जिल्ह्याचा भाग आहे. +चिचिबू शहराच्या जवळ असल्यामुळे योकोझे हा मुख्यतः प्रवाशांचा समुदाय आहे. माउंट बुको पासून उत्पादित चुनखडीची खाण हा मुख्य उद्योग आहे. +योकोझेमध्ये एक सार्वजनिक प्राथमिक शाळा आणि एक सार्वजनिक माध्यमिक शाळा आहे जी शहर सरकारद्वारे चालवली जाते. गावात हायस्कूल नाही. + चिचिबू रेल्वे +  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15202.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35987136d0275b6d89662f4a43ade0d07f4e1392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15202.txt @@ -0,0 +1,14 @@ + + +योकोहामा सिटी युनिव्हर्सिटी (वायसीयू) (जपानी: 横 浜 市立 大学) हे एक सार्वजनिक विद्यापीठ आहे.[४] ते जपानमधील योकोहामा येथे स्थित आहे. २०१० पर्यंत, वायसीयूमध्ये सुमारे ४,८५० विद्यार्थी शिकतात, त्यापैकी १११ परदेशी विद्यार्थी आहेत.[५] येथे दोन विद्याशाखा आहेत. वायसीयूमध्ये चार कॅम्पस आहेत. त्यांची नावे कनाझावा-हक्केई, फुकुरा, मैओका आणि त्सुरमी अशी आहेत. तसेच येथे दोन रुग्णालये, वायसीयू हॉस्पिटल आणि वायसीयू मेडिकल सेंटर आहेत. वाईसीयू पोर्ट-सिटी युनिव्हर्सिटी लीग (पीयूएल)चा सदस्य आहे,,[६] आणि बे एरिया (जनुबा) मधील जपानी युनिव्हर्सिटी नेटवर्कचा कोर सदस्य आहे.[७] २०१७ मध्ये, वायसीयूला २०१६-२०१७ च्या शैक्षणिक वर्षात जगातील सर्वोत्कृष्ट छोट्या विद्यापीठांमध्ये १६ वे स्थान देण्यात आले होते (टाईम्स उच्च शिक्षण),[८] जपानमधील जीवन विज्ञान संस्थेच्या नेचर इंडेक्स २०१६ नुसार याला २३ व्या क्रमांक देण्यात आला होता.[९] +वायसीयूची सुरुवात पूर्ववर्ती,योकोहामा स्कूल ऑफ कॉमर्स पासून झाले. याची स्थापना १८८२ मध्ये झाली होती. सुरुवातीला स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांची देखभाल केली. १८८८ मध्ये या शाळेचे नाव बदलण्यात आले आणि ती शाळा, मुलांसाठीची पाच वर्षांची शाळा (वय १४ – १९ किंवा त्यापेक्षा जास्त) बनली. १९१७ मध्ये, योकोहामा कमर्शियल स्कूल नगरपालिकेच्या अधिपत्याखाली आली. १९२१ मध्ये ती सात-वर्षासाठीची व्यावसायिक शाळा (१२ - १९ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील) बनली. जपानी कमर्शियल स्कूल रेग्युलेशन (१९२१) ने व्यावसायिक शाळांसाठी सात वर्षाचा कोर्स मंजूर केलेला नसल्यामुळे शिक्षण मंत्रालयाने दोन वर्षांनी अभ्यासक्रम कमी करण्याचा आग्रह केला. १९२४ मध्ये, दोन वर्षांचे स्पेशल कोर्स असलेली ही पाच वर्षांची शाळा बनली. १९२८ मध्ये हा विशेष अभ्यासक्रम बनला. १९४९ मध्ये, त्याचे नामकरण योकोहामा सिटी इकोनॉमिक्स कॉलेज केले गेले आणि जपानच्या नवीन शैक्षणिक प्रणाली अंतर्गत योकोहामा शहर विद्यापीठात याची पुनर्रचना केली गेली. +कनाझवा-हक्की कॅम्पस हा योकोहामा वायसीयूच्या मुख्य परिसरांपैकी एक आहे. योसी, वायसीयूचा शुभंकर (मॅसकॉट) याच कॅम्पसमध्ये आढळणाऱ्या झाडांपैकी एका झाडाचे (जिन्कगो) पान आहे. या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे चिन्ह म्हणजे घड्याळ टॉवर या कॅम्पसमध्ये आहे. +फुकुरा कॅम्पस, योकोहामा येथील वायसीयूमधील मुख्य परिसरांपैकी एक आहे. यात वायसीयू स्कूल ऑफ मेडिसिन, हॉस्पिटल आणि प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र स्थित आहे . हे योकोहामा सी-साइड लाइनवरील शिदाई-इगाकुबु या स्टेशनला जोडलेले आहे. या कॅम्पसमध्ये हेपबर्न हॉल आहे. +मैकोका कॅम्पस तोत्सुका-कु, योकोहामा येथे स्थित आहे. यात किहरा इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च (केआयबीआर) आहे. +त्सुरूमी कॅम्पस योकोहामाच्या सुसुरूमी-कु भागात स्थित आहे. त्सुरमी कॅम्पसची स्थापना २००१ मध्ये वायसीयू आणि राइकेन या दरम्यान ठरलेल्या पदवीधर भागीदारीतून झाली.[१०] राइकेन योकोहामा संशोधक एक वायसीयूला अतिथी प्राध्यापक म्हणून भेट देतात आणि विद्यार्थ्यांना सहकारी पदवीधर शाळा कराराचा भाग म्हणून मार्गदर्शन करतात.[११] +इंटरनॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे पुनर्गठन केले गेले आणि स्कूल ऑफ इंटरनेशनल लिबरल आर्ट्स, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि स्कूल ऑफ सायन्समध्ये २०१९ मध्ये विभागले गेले. +वाईसीयू ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिन "संयुक्त पदवीधर शाळा कार्यक्रमांमध्ये" गुंतलेली आहे ज्यामध्ये विविध आस्थापनांचा समावेश आहे.[१२] +योकोहामाच्या कानाझावा -कु येथील वायसीयू हॉस्पिटलमध्ये ६५४ बेड आहेत. २०१२ आर्थिक वर्षात ४,६५,९१८ बाह्यरूग्ण आणि २,१३,१४९ रूग्णांवर उपचार केले. प्रादेशिक कॅन्सर केर हॉस्पिटल, एड्स केर सेंट्रल कोअर हॉस्पिटल आणि स्पेशिफिक फंक्शन हॉस्पिटल म्हणून मान्यता प्राप्त रूग्णालय म्हणून रूग्णालय हे नावजलेले आहे.[१३] +वायसीयूने खालील विद्यापीठांसह करारांची देवाणघेवाण केली आहे. +काही पदवीधर शाळा खालील आफ्रिकन विद्यापीठांसह संयुक्त संशोधन करण्यात गुंतलेल्या आहेत.[१४] +मानद डॉक्टरेट पदवी प्राप्तकर्त्यांमध्ये खालील व्यक्ति समाविष्ट आहेत.[२२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15208.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c57548a7a0623446eff825a2a5bd6eca351f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15208.txt @@ -0,0 +1,11 @@ +हा लेख 53 सेकंद पूर्वी सदस्य:InternetArchiveBot (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +योग ही एक उत्कृष्ट जगण्याची कला आणि विज्ञान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून योगविज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. योगामुळे आपले मन, शरीर बलवान आणि सुंदर बनते. योग हा मानसिक आणि शारीरिक पातळीवर असणारे आजार मुळापासून बरे करण्यास मदत करतो. +पुरातन काळात भारतीय संस्कृतीमध्ये राजे, ऋषी, मुनी,सामान्य जनता आपल्या रोजच्या जीवनात योगशास्त्र वापरत असत. त्यमुळे त्यांचे जगणे अजून आनंदमय होत असे.आजही हिमालयात अनेक ऋषी-मुनी योगसाधना करतात. +आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक लहान - थोर मंडळीनी योगविज्ञान शिकले पाहिजे . योगाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे ध्यानधारणा करून आणि दुसरा म्हणजे योगासने करून. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे उत्तम योगासने आहेत. वज्रासन,ताडासन,मास्य्सान ,धनुरासन हे काही प्रकार होत. अनुक्रमे मंड्या,उंची वाढवणे,पोट,शरीर यासाठी ही आसने फार लाभ दायक आहेत. आजकाल शाळेत शारीरिक शिक्षण तासाला योगासने शिकवली जातात. हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी वाढत्या वयातले उत्तम औषध आहे. शारीरिक संतुलनाचा एक महामार्ग आहे. +दुर्धर आजारांनी त्रासलेल्या लोकांना, मानसिक आजारी असलेले लोक,कामाच्या ताणापासून मुक्ती हवी असलेल्यांना ध्यानधारणा हा एक राजमार्ग आहे. थोड्याश्या जागेतही, रोज थोडा वेळ दिला तरी आपण ध्यानधारणा करू शकतो. +येथे विविध आसनांचे चित्रदालन तयार केले आहे.[१] + +[९] +[१३३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15224.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bf71785977660e538cf3e5216bd3e873ec7d629 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15224.txt @@ -0,0 +1,2 @@ + +योगिता गोडबोले (अज्ञात - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह आणि अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15227.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a50aa568ce37e07f5d267aa56c6e1608871735c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15227.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्येष्ठ कृष्ण एकादशी ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15256.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5a6918116aa6525fecbe172a52ad5d8adb4a9a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15256.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. योगेश मोरेश्वर जोशी (१९७४) हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. योगेश जोशी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये झाले. मॉडर्न कॉलेजमधून बारावी झाल्यानंतर त्यांनी एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधून (एनसीएल) डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. आशिष लेले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्‌डीचे संशोधन केले. त्यानंतर तीन वर्षे अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिपअंतर्गत संशोधन केल्यावर ते भारतात परतले. त्यानंतर २००४ मध्ये ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २०१५ सालापासून पुढील ३ वर्षांसाठी ते तेथे सी.व्ही. शेषाद्री विद्यासनाचे प्राध्यापकही असतील. +यापूर्वी ते मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधे) पाहुणे प्राध्यापक होते. (२०१४-१५) +२०१५ सालच्या डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचे ते मानकरी होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15290.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d75cdba433a60efde1deb98b3dbd194528049293 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15290.txt @@ -0,0 +1,26 @@ + +स्त्री अवयवाच्या स्वगतांचे अभिवाचन मांडणाऱ्या नाट्यप्रयोगात ‘योनी’ या स्त्री अवयावला मध्यवर्ती व्यक्तिरेखा केले गेले आहे. +स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलायला एक ‘अवकाश’ (स्पेस) निर्माण करणारी संधी या नाटकाच्या निमित्ताने तयार व्हावी, या मूळ उद्देशाने स्त्रीवादी प्रशिक्षक संशोधक आणि लेखिका वंदना खरे यांनी इव्ह एन्सलर या स्त्रीवादी लेखिकाने ‘व्हजायना मोनोलॉग या इंग्रजी नाटकाचे स्वैर भाषांतर करून ऊभा केलेला नाट्य.प्रयोग या प्रयोगांच्या निमित्ताने स्त्रियांनी आपल्या लैंगिकतेकडे ‘शारीरिक आरोग्य’ या मुद्दय़ापलीकडे जाऊन पाहावे असा प्रयत्न वंदना खरे यांनी या नाटकाच्या माध्यमातून केला आहे..[१] +प्रेक्षकवर्ग अभिरुचीपूर्ण परिपक्व प्रेक्षक आणि वातावरण ही या प्रयोगासाठी आवश्यक व अपरिहार्य बाब आहे.[१] +प्रयोगात ‘योनी’ला मध्यवर्ती व्यक्तिरेखा केले गेले आहे. आणि मग सर्व अंगांनी एखाद्या विषयाला भिडावे, तो विषय सर्वार्थाने फुलवावा, तसा खटाटोप त्यांनी यात केलेला आहे. योनी या विषयाबद्दलच्या संकोचातून तिला बहाल केले गेलेले समानार्थी बोलशब्द, तिच्या अंतरंगाबद्दलची अनभिज्ञता, तिच्या अस्तित्वाची बेदखल, तिच्याबद्दल बोलण्याची घृणा, तिची एकूणच उपेक्षा- हे सारे अतिशय मोकळेढाकळेपणाने या प्रयोगात व्यक्त झाले आहे. त्याला स्पष्ट, धीट आणि गंभीर बाज आहे. नर्मविनोद, उपहास यांच्या ड्रेसिंगसह ते वास्तव समोर येते आणि म्हणूनच ते पेलणे सुकरही होते. या अवघड विषयावर महत्प्रयासाने काहीजणींना बोलते केले, तर सलज्ज कोकणी गोयंकार बाई कशी व्यक्त होईल, घाटावरच्या रांगडय़ा भाषेतले प्रकटीकरण कसे असेल, एखादी टीनएजर याच विषयावर काय सांगेल, आणि ७० वर्षीय जुने खोड तिच्या नाजूक अवयवाबद्दल काय बोलेल, अशा विविध अभिव्यक्ती त्या- त्या भाषेच्या छटांसह सामोऱ्या येतात तेव्हा विविध संस्कृतींतील योनीविषयक दृष्टिकोनांचे कवडसे आपल्यासमोर सादर होतात. आणि त्यामुळेच हे रूपांतरण परके वाटत नाही. +विविध अनुभवांचा कॅलिडोस्कोप या नाटकात समोर येतो. या अवयवाचे अस्तित्वच हीन मानणाऱ्या एका तरुणीला नेमका त्यावर मनःपूत प्रेम करणारा प्रियकर भेटतो, तेव्हा तिचा त्या अवयवाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून जातो. ती चक्क त्या अवयवाच्या प्रेमात पडते आणि मग इतकी वर्षे नकोशी असलेली योनी ती मोठय़ा असोशीने सांभाळू लागते. तिचा अभिमान बाळगू लागते. +एकीकडे असा सुखद सोहळा, तर दुसरीकडे भयंकर अनुभवाचा अंगार. युद्धनीतीचा भाग म्हणून बलात्काराच्या अस्त्राला बळी पडलेल्या महिलेच्या योनीने किती भयंकर अत्याचार अनुभवले असतील, हे जागतिक वास्तव दुसरी स्त्री अत्यंत विखारी शब्दांत परिणामकारकतेने शब्दांकित करते. +शृंगार आणि सृजन या दोन्ही भूमिकांत महत्त्वाचा ठरणारा हा अवयव. सृजनाच्या वेळी स्वतःचा नाजूकपणा भिरकावून देत विशाल रूप धारण करणाऱ्या योनीचा, तिच्या प्रजननक्षमतेचा यथार्थ गौरवही यात आहे. +या नाटकात योनीला व्यक्तिरेखेची भूमिका दिल्यामुळे तिला अनेक अंगांनी सादर केले गेले आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आवडी-निवडी ज्या एरवी अव्यक्त राहिलेल्या असतात, त्या इथे थेटपणे शब्दबद्ध होतात. या प्रयोगाला अभिवाचनाचे स्वरूप होते. आठजणींनी स्टेजवर रांगेत खुच्र्या मांडून केलेले हे अभिवाचन, काळ्या-लाल रंगांची वेशभूषा असा हा साधासुधा प्रयोग होता. पण कसदार लेखन आणि वंदना खरे, गीतांजली कुलकर्णी, सावित्री मेधा अतुल, संगीता टिपले, निर्मला देशपांडे, सुहिता थत्ते, मेघा कुलकर्णी यांची प्रत्ययकारी संवादफेक यामुळे एकंदर आविष्कार सफाईदार होता. विशेषतः सावित्री आणि गीतांजली यांची अभिवाचने तर भन्नाट होती. या प्रयोगात प्रेक्षकांनाही सुरुवातीलाच सामील करून घेतले गेले होते. त्यांना मोकळेपणी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे आवाहन केले गेले होते. त्यामुळे एकूणात संकोची विषयावरचा हा प्रयोग एकदम निःसंकोचपणे सादर झाला. +[२] +इव्ह एन्सलर या स्त्रीवादी लेखिकाने ‘व्हजायना मोनोलॉग’ हा एकपात्री कार्यक्रम स्वतः लिहून रंगमंचावर आणला. त्याचा पहिला प्रयोग ३ ऑक्टोबर १९९६ रोजी न्यू यॉर्कमध्ये सादर करण्यात आला. यथावकाश त्यात तीन अभिनेत्री आल्या व त्याच्या संहितेतही वेळोवेळी बदल घडत गेले. होणारी सांगोपांग चर्चा ही योनी या एका अवयवाशी संबंधित असेल याची दक्षता नेहमीच घेण्यात आली. उदा. संभोग, रजस्राव, हस्तमैथुन, मोनोपॉज, अपत्यजन्म वगैरे. मेरिल स्ट्रीप, जेन होंडा, ओप्रा विन्फ्रे, गोल्डी हॉन, व्हूपी गोल्डबर्ग या नामवंत अभिनेत्रींनी त्यात वेळोवेळी हजेरी लावल्याने ‘व्हजायना मोनोलॉग’चा बोलबाला झाला. +लैंगिकतेबद्दल प्रबोधन करणे हा नाटकाचा मुख्य हेतू आहे. प्रियकराला किंवा गायनकॉलजिस्टला स्त्रीच्या देहाची माहिती असते तेवढी माहितीही स्त्रीला अजिबात नसते. स्त्रीने आपल्या देहाबद्दल माहिती करून घ्यायला हवी. त्याच्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. व्हजायना हा शब्द म्हणताना शरमू नये. शरीराचा एक हिस्सा जो जितका आत्यंतिक सुखदायी किंवा तितकाच दुःखदायीही असू शकतो त्याचा वारंवार उद्घोष केल्यास लाज गळून पडेल. (एखाद्या नाट्यशिबिरातही वेगळे काय असते?) कंडिशनिंग निघून जाईल. भीड चेपली जाईल. +संभोगातले सीत्कार कुणा स्त्रीला मशिदीतल्या अजानीसारखी तर कुणाला घंटानादासारखे भासतात. थोडक्यात सेक्स ह्या विषयाबाबत पुरुषाला वाटते ते ते/तसेच स्त्रीलाही वाटू शकते. पण तो विषय तिच्यासाठी टॅबू आहे. विनोदाची पेरणी (आय हॅव लॉस्ट माय क्लिटॉरिस. इट्स गॉन...) क्वचितच एकदोन ठिकाणी केली आहे. म्हणजेच पुरुषांसारखेच विनोद स्त्रियाही करतात, करू शकतात. एकंदर ह्या नाटकातला धीटपणा, विशेषतः भाषांतर झाल्यावर, भारतीय पार्श्वभूमीवर, काहींना सवंग वाटू शकतो, हेदेखील जाणवले. +ह्या नाटकाने प्रेरित होऊन ज्या व्ही-कार्यशाळा होतात त्यांचे काम प्रबोधनाचेच आहे. पण ही नाटकाच्या पुढची पातळी आहे. +नाटकाच्या सुरुवातीला काही सूचना देण्यात येतात. त्यात प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखण्यासाठी ज्यांना आता हे पचनी पडत नाही असे वाटल्यास शांतपणे निघून जाण्याबद्दलही सूचना होती. मोबाईल्स स्विच ऑफ करण्याबाबत सूचना होती जर मोबाईल वाजल्यास नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी त्यावेळेपुरता थांबवण्यात येईल असे ही सांगण्यात आले. हसू आल्यास जरूर हसावे अशी देखील सूचना होती. आपण कोण? आपला सामाजिक दर्जा काय या बाबी बाजूला करून नाटक पहावे. +व्हजायना हा शब्द म्हणताना शरमू नये. शरीराचा एक हिस्सा जो जितका आत्यंतिक सुखदायीही किंवा तितकाच दुःखदायीही असू शकतो त्याचा वारंवार उद्घोष केल्यास लाज गळून पडेल. (एखाद्या नाट्यशिबिरातही वेगळे काय असते?) कंडिशनिंग निघून जाईल. भीड चेपली जाईल. +या मुद्द्या भोवती नाटकाचा बराच भाग होता. सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या तोंडातुन योनी शब्द उच्चारणा करण्यासाठी किती संकोच होतो हे चाचपण्यासाठी 'म्हणा योनी' असे आवाहन केल्यावर प्रेक्षकांनी ही योनी शब्द एकमुखाने उच्चारला.नाटकात सभ्य लोकांत्‌ न वापरता येणारे शब्द चर्वण करता येतात म्हणून काही पुरुशांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील असे मात्र वाटले नाही. कदाचित माझ्या ग्रामीण पार्श्वभुमीमुळे तसे असेल. +याचा नाट्याविष्कार तर अवर्णनीय.यातील विविध छटा या केवळ ध्वनीपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्याला विनोदाची झालर ही होती. त्यात विविध पेशे, सामाजिक स्थाने, संस्कृती यांचाही आविष्कार . ध्वनितांची केणीच म्हणा ना! +दोन योन्यांच्या स्वगतांचा सुखद व दुःखद आविष्कार तर उत्तम नाट्यप्रसंग. झाडूवाली बाई आपल्या पुच्चीविषयी बोलताना जपलेली बाईची दुःख, समुपदेश,पुरुषप्रधानता, व्यभिचार, श्रृंगार, लैंगिक स्वच्छता या विषयी बाबत संवाद तर अप्रतिम. नाट्याविष्कारात प्रमाण भाषा म्हणजे नैतिक वा श्लील व बोली भाषा म्हणजे अनैतिक वा अश्लील असा दुजाभाव कुठेही केलेला नाही. निष्कारण बोली भाषेतील शब्द प्रमाण भाषेत कुठेही भावानुवादित केले नाहीत. जिथे प्रमाण भाषा वापरणे हे उचित आहे तिथे प्रमाण भाषा जिथे बोली भाषा वापरायची गरज आहे तिथे बोली भाषा. योनी शब्द कुठे वापरायचा व पुच्ची कुठे वापरायचा याचे भान संवादात आहे. +चुत्‌ या शब्दाभोवती गुंफलेले सांगितिक अप्रतिम. चुत शब्दातील नादमयता ज्या आविष्काराने दाखवली आहे ती पहाता एखाद्याला चुत्या म्हणताना ती शिवी नसून वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास सन्मान वाटावा इतका उत्तम. 'चुत्‌ बाई चुत्' हा कीस बाई कीस दोडका कीस या धर्तीवर घेतलेला लोकगीतात्मक आविष्कार. शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवी अस वाटावं इतकी नादमयता. +बीभत्स, अश्लील या शब्दार्थांची पारंपारिक पुटे गळून पडावीत असा हा नाट्याविष्कार. योनी भोवतीच्या रस, गंध, स्पर्श, दृष्य, श्राव्य अशा सर्व गोष्टी त्यात गुंफल्या आहेत. +ह्या नाटकाने प्रेरित होऊन ज्या व्ही-कार्यशाळा होतात त्यांचे काम प्रबोधनाचेच आहे. पण ही नाटकाच्या पुढची पातळी आहे. +नाटकाच्या शेवटी पसायदानासारखा योनी वरील संस्कृत श्लोक घेउन एक आध्यात्मिक टच दिला आहे. +व्हि दिवस +हा प्रयोग भारतीय संस्कृतीस अनुलक्षून नसल्याची टीका शिरीष कणेकर यांनी साप्ताहिक लोकप्रभातून केली.[३][४]. कणेकरांची टीका नाटकाचा अत्यल्प भाग पाहून चुकीचे वा दिशाभूल करणारे अर्धवट संदर्भ देऊन केली आहे, स्त्रियांच्या लैंगिकतेचे दमन हा महत्त्वाचा आणि वैश्विक मुद्दा आहे, एकीकडे जागतिकीकरण आणि दुसरीकडे धार्मिकता, पारंपरिकता यांच्या दबावामध्ये स्त्रियांची परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेली आहे, अशा परिस्थितीत या मौनाला वाचा फोडणे अधिकच गरजेचे होऊन बसलेले आहे. नाटकामुळे त्या दिशेने आम्ही एक पाऊल उचलले आहे वंदना खेर यांनी साप्ताहिक लोकप्रभातूनच उत्तर दिले [५]. +[६] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15298.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..791ca85eddd4bbb8e5040cce841a37b2e5a07eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15298.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°92′N 76°91′E / 34.533°N 77.517°E / 34.533; 77.517 गुणक: latitude minutes >= 60गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध अक्षांश + +योल चांग हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील खालसी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15338.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..febbb2fb368f65d2e30ca4dfd10712002efce13a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15338.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहान्स व्हान वावरेन हड्ड (एप्रिल २३, इ.स. १६२८:ऍम्स्टरडॅम, नेदरलँड्स - एप्रिल १५, इ.स. १७०४:ऍम्स्टरडॅम) हा ऍम्स्टरडॅमचा महापौर व डच ईस्ट इंडिया कंपनीचा चालक होता. +हड्ड गणितज्ञ होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15344.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b24a28a6edf9dc8e2305f8eee0e9c64cf54879f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15344.txt @@ -0,0 +1 @@ +योहान लुडविग लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक (जन्म नाव:योहान लुडविग फोन क्रोसिक; २२ ऑगस्ट, १८८७ - ४ मार्च, १९७७) हे जर्मनीचे अर्थमंत्री आणि चान्सेलर होते. हे १९३२-४५ दरम्यान मंत्रीपदावर आणि मे १९४५मध्ये चान्सेलर पदावर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15375.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29fb21375e8cab78cdf0201cb35a02a95bfd6281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15375.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहानेस ब्राम्स (जर्मन: Johannes Brahms; मे ७, इ.स. १८३३ - एप्रिल ३, इ.स. १८९७) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. पश्चिमात्य शास्त्रीय संगीत इतिहासात मानाचे स्थान असलेल्या ब्राम्सचा समावेश बीथोव्हेन, योहान सेबास्टियन बाख ह्या उच्च दर्जाच्या संगीतकारांमध्ये केला जातो. +प्रामुख्याने पियानो व सिंफनीसाठी संगीतरचना करनाऱ्या ब्राम्सच्या कलाकृतींमध्ये पारंपारिक व आधुनिक संगीताची मिसळ असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15385.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ab2e1db342c860d4b79a7bc4be7bb11bd97e2f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15385.txt @@ -0,0 +1 @@ +योहानेस केप्लर (डिसेंबर २७, १५७१ - नोव्हेंबर १५, १६३०) हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रांतीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमांबद्दल नावजला जातो. केप्लरचा कल कोपर्निकसच्या बाजूने होता. केप्लर, टीको ब्राहेचा गणितज्ञ होता. टीकोच्या मृत्यूनंतर त्याच्या वेधशाळेत त्याच्या वह्या आणि नोंदणीपुस्तकांचा सखोल अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले. केप्लरने ग्रहांच्या गतीचे तीन नियम दिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_154.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d30dddf9d999e96561b3062f51c777f7c59c033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_154.txt @@ -0,0 +1,4 @@ +भीमाबाई धर्मा पंडित(मुरबाडकर) किंवा भीमाबाई रामजी आंबेडकर, यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 मध्ये आंबेटेंभे या ठिकाणी झाला. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील धर्मा पंडित हे आंबेटेंभे या गावचे होते, मिलिटरी त असल्याने व दळण वळणाच्या गैरसोय मुळे ते मुरबाड येथे स्थलांतरित झाले. ते मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते. +इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले..[१] +रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[२] रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[२] या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला.[२] भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.[३][४][५] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले.[२] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ.स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[६] +भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1540.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bc8d5b22a1b9fcafd8f6d862a799d335886900f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1540.txt @@ -0,0 +1,3 @@ +मणीभवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहात असत त्या इमारतीचे नाव आहे. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालयही तेथे स्थापन करण्यात आले आहे.[१] +मुंबई शहरातील गावदेवी भागात लेबरनम रस्ता परिसरात ही वास्तू आहे. +महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे या वास्तूचे विशेष महत्त्व मानले जाते. इ स. १९१७ ते १९३४ या काळातील विविध ऐतिहासिक घडामोडी येथे घडलेल्या आहेत.याच ठिकाणी आता संग्रहालय आणि गांधीजी यांच्यासंबंधी प्रदर्शन मांडलेले आहे. गांधीजींच्या कार्याचा त्याद्वारे परिचय करून घेता येतो.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15402.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3f5753463cf6ac0677c04e2d0c61e283c4f3a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15402.txt @@ -0,0 +1,36 @@ + +रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : मुरुड-रत्‍नागिरी, १४ जानेवारी १८८२; - पुणे, १४ ऑक्टोबर १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला [१] +र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली. इ.स. १९०४मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४० च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. (असंग्रहित रधों' या पुस्तकात या मुलाखती प्रकाशित झाल्या आहे. आंतरजालावरही या मुलाखती वाचता येतात.) इ.स. १९१९ साली ते गणितातील पीएच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत. याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते. +इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत. +र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. +त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. +संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले. वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली. +स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली. +स्वतःला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली. इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. स्वतःचे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला. +संततिनियमन. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेवून र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. इ.स. १९२७ ते इ.स. १९५३ अशी २६ वर्षे ४ महिने कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वतः सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत. +केवळ संततिनियमनाचीच नव्हे तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी असा रघुनाथरावांनी आग्रह धरला तेव्हा त्यांना कर्मठ, सनातनी, धर्माभिमानी आणि जुनाट समजुती कवटाळणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. कायद्याच्या कैचीत पकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. विरोधाची पर्वा न करता आपल्याला पटलेले विचार समाजाला पटवून देण्याचा रघुनाथरावांनी आयुष्यभर जिद्दीने प्रयत्न केला. त्यासाठी आर्थिक ओढगस्तीचे, अस्थिरतेचे आयुष्य पत्करले पण आपल्या जीवननिष्ठेबाबत तडजोड केली नाही.[२] +जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला आहे. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’[३] +समाजस्वास्थ्यातील प्रचारामुळे त्यांच्यावर खटलेही भरले गेले. जवळजवळ सत्तावीस वर्षे रघुनाथरावांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालवले. अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे सांगणाऱ्या रघुनाथरावांच्या या कार्याचे परिणाम तत्कालीन समाजस्वास्थ्यावरही झाले. अनेक वाद झाले, खटल्यांमध्ये रघुनाथरावांना शिक्षा झाली, बराच तोटा सहन करूनही ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत. +समाजाकडून होणारी अवहेलना सोसूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जे पटते ते निर्भीडपणे मांडण्याच्या रघुनाथरावांच्या वृत्तीमुळे अनंत आर्थिक अडचणींतूनही त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ चालवले. होईल ते नुकसान सोसण्याची आणि मासिकाचे काम करण्याची ताकद आहे तोपर्यंत ते चालू ठेवण्याचा बेत आहे. कोणी काहीही म्हटले तरी या मासिकाचे एकच ध्येय आहे. ते ध्येय सर्व समंजस माणसांना मान्य झालेच पाहिजे- मग त्यांचे मार्ग माझ्यापेक्षा वेगळे असले तर असोत! 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पशन्तु न कश्चित्‌ दुःखभाग् भवेत।' या ध्येयाकरिता माझ्या अकलेप्रमाणे मी काम करीत राहणार. मग लोक काहीही म्हणोत![४] +आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत. आणण कसेही करून त्या सांगितल्याच पाहिजेत, असे वाटून हे मासिक काढायचे ठरवले. पण त्यात केवळ बुद्धिप्रामाण्याची तत्त्वेच सांगून मला थांबायचे नव्हते, तर ती हरघडी आचरणात आणणे, प्रत्येक विषयाला लावून त्या दृष्टीने मतप्रचार करण्याचा माझा उद्देश होता. आपले अंतिम ध्येय काय, याचा विचार मासिकाचे नाव ठरवताना करावा लागला; आणण समाजाचे कल्याण हेच ध्येय ठरवून त्याला 'समाजस्वास्थ्य' असे नाव दिले.. पण समाजाचे कल्याण साधताना सत्याकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्याकडे दुर्लक्ष करून भागत नाही. कारण निसर्गाचे नियम कोणालाही बाधत नाहीत; तेव्हा त्यांना धाब्यावर बसवण्याचा फोल प्रयत्‍नही न करता त्यांचा समाजाला उपयोग कसा करून घेता येईल, हेच लिहणे जरूर आहे. [५] +फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणा या संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. २१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंग्लर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. दुर्दैवाने ती केस ते केस हरले पण तरीही त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला. +फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्‌मय ह्यावर 'समाजस्वास्थ्या'त टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते. एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या - महर्षी कर्वे यांच्या - पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. +एकवेळ परकीयांशी लढणे सोपे असते;पण स्वकीयांबरोबर झुंज घेणे अवघड असते. रघुनाथरावांनी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते. +डॉ. अनंत देशमुख यांनी र.धों. कर्वे यांच्या +१) असंग्रहित र.धों. कर्वे +२) निवडक 'शारदेची पत्रे' +३) बुद्धिप्रामाण्यवाद +४) मोपांसाच्या कथा +५) र.धों. कर्वे : मते आणि मतांतरे +६) शेष समाजस्वास्थ्य +७) 'समाजस्वास्थ्य'कार +८) 'समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख +या आठ पुस्तकांच्या सेटचे संकलन आणि संपादन केले आहे. +र.धों. कर्वे यांनी कुणा अनामिक व्यक्तीला २८ पत्रे लिहिली होती, त्यांतली २४ पत्रे २०१६ सालच्या एप्रिलमध्ये सापडली. त्या पत्रांबद्दलची ही माहिती :- +या पत्रांत र.धों. कर्वे यांनी धर्म, अध्यात्म, बुद्धिप्रामाण्य, साहित्य, लैंगिकता, ब्रह्मचर्य, नैतिकता, मानसशास्त्र, ज्योतिष याविषयीची आपली मते लख्खपणे मांडली आहेत. यांत रधोंनी विवेकानंद, गांधीजी, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर कठोर प्रहार केले आहेत. +रधों म्हणतात, 'कोणताही धर्म तर्कशास्त्राला धरून नाही. आणि बुद्धिमान माणूस तर्कानेच विचार करतो. अध्यात्म बुद्धीतून नव्हे तर श्रद्धेतून निघालेले आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे विवेकानंदांच्या मताला मी किंमत देत नाही.' +अरविंद घोष, टागोर हे त्यांना ढोंगी वाटतात. टागोर उत्तम कथालेखक आहेत, पण त्यांचा नोबेल पारितोषिक मिळालेला काव्यसंग्रह त्या योग्यतेचा नव्हता. त्यांच्यापाशी मनाचा मोठेपणा नव्हता, असे ते म्हणतात. +'क्वेट्टा'त झालेल्या भूकंपाचे कारण माणसांची पापे आहेत, असे म्हणणे हा गांधींचा मूर्खपणा होता आणि त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेला काहीही शास्त्रीय आधार नसल्यामुळे धार्मिक वेड या पलीकडे त्याला महत्त्व नाही, असेही ते म्हणतात . +रधोंच्या परखडपणाचे तडाखे ना.सी. फडके, अत्रे यांनाही बसले आहेत. मामा वरेरकर हे फडक्यांपेक्षा जास्त चांगले कादंबरीकार व अत्र्यांपेक्षा अधिक चांगले नाटककार होते असे म्हणतानाच, मराठीत उत्तम कादंबरीकार नाहीत, असेही ते सांगून टाकतात. +विवाहबाह्य संबंध आणि चारित्र्यहीनतेवर त्यांनी आपली मते स्वच्छपणे नोंदवली आहेत आणि सामाजिक सुधारणेणांत लोकांचा अडाणीपणा आणि सरकारचे अडथळे याच मोठ्या अडचणी आहेत, असेही सांगून टाकले आहे. +ध्यासपर्व (र.धों. कर्वे यांच्या जीवनावरील अमोल पालेकर व चित्रा पालेकर निर्मित चित्रपट) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15426.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb61880709796a4f5c3d8e454e03b99ca4ba2b17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_15426.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९व्या शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने वॉल्टर चार्ल्स रँड या बिटिश अधिकाऱ्याने लोकांचा छळकेला. हिंदूंची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. सूडाची ठिणगी मनात पडली आणि धगधगू लागली होती. +राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्ज्वल्य भावनेतूनच चापेकर बंधू रॅंडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रॅंडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रॅंडचा मृत्यू झाला. आर्यस्ट तत्काल मृत्यू पावला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1577.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ec79a4796069aa794e0bb07970fe01fb6ee7dd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1577.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मत्स्य पुराणामध्ये भगवान विष्णूंच्या मत्स्य अवतार याबाबत कथा आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1585.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3006c18f33428a402d46223b64b33ea226ddb9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1585.txt @@ -0,0 +1,2 @@ +मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय हे भारतातील एक नव्याने स्थापन झालेले मंत्रालय आहे. त्याची स्थापना मे २०१९ मध्ये मोदी सरकारने मत्स्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील त्याच नावाच्या विभागातून केली होती +तामिळनाडू को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड (TNCMPF), आविनचे मार्केटर आणि गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), अमूलचे मार्केटर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_159.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22dc28889e050ea5efd3c5ce5b28f0649d7c93ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_159.txt @@ -0,0 +1,8 @@ +सहल भीमाशंकर अभयारण्याची भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील खेड तालुक्यात +अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.इथल्या सड्यांवर गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो. +:अथर्व पारंबे +महाराष्ट्राच्या वन्यजीव विभागात सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाटातील परिसरात भीमाशंकर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र १३ हजार ७८ हेक्टर इतके आहे. येथे वन्यजीव विभागाची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली व हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे तीन हजार फूट उंच कडय़ांनी दोन भागांत विभागले गेले आहे. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एकमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो, तर भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोनमध्ये ठाणे, रायगड, जिल्हय़ातील जंगलाचा समावेश आहे.धसई, नारोली, म्हसा ही या जंगल परिसरातील प्रमुख गावे आहेत. +हा परिसर गिरिभ्रमण आणि पदभ्रमण यासाठीही प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात पदभ्रमण करण्यासाठी लोक येत असतात.[१] +भीमाशंकर अभयारण्य हे ‘डेसिडियस फॉरेस्ट’ या वनाच्या प्रकारात गणले जाते. अभयारण्य परिसरात दरवर्षी सुमारे सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, शेंद्री, पिसा, ऐन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे आणि आईन अशा वैविध्यपूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. तसेच बिबटय़ा, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, साळिंदर, भेकर, लांडगा, वानर, तरस, काळवीट, मोर असे अनेक प्रकारचे वन्यजीवदेखील भीमाशंकरच्या अभयारण्यात पाहायला मिळतात. +भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर-ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते. +भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेचा पट्टा इनरकॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमुळे गाजतो आहे. १९९२ साली भारतीय वन्य जीव मंडळाने सर्व अभयारण्यांच्या दहा किलोमीटर परिघात ईकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर करावेत असा ठराव केला होता. पण या दृष्टीने वनविभागाने काहीही कारवाई केलेली नाही. उलट २००९ मध्ये भीमाशंकरमध्ये पवन चक्क्यांना परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली गेली आहे.ह्या पवनचक्क्यांसाठी निष्काळजीपणे बांधलेल्या रस्त्यांनी दरडी कोसळताहेत, गाळाने ओढे, नदी-नाले-धरणे भरताहेत आणि सुपीक शेतीची नासाडी होते आहे.फॉरेस्ट रेंजरचा प्रामाणिक अहवाल डावलून,बनावट ठराव सादर करून खोटी माहिती नोंदवत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवन चक्क्यांना दिलेल्या परवानगीबद्दल माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाच्या अहवालातही कडक ताशेरे ओढले आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1591.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1076df06b98f127644d693a5c7a0180b1d52f0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1591.txt @@ -0,0 +1,2 @@ +मथाणेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1609.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b246281d6e60030424cc98e798e922f8e9d6dda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1609.txt @@ -0,0 +1 @@ +मथुरा दूध ही पारगाव पेठ, पुणे येथील २,००,००० लिटर क्षमता असलेली दूध भुकटी, लोणी, दही, पनीर उत्पादित करणारी संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1628.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8c15a13e2a1c07f885a2e74cb00d203b43c780d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1628.txt @@ -0,0 +1 @@ +मदन पुरी (१९१५ - जानेवारी १३, १९८५) हे चित्रपट अभिनेते होते. मदन पुरी हे लाला निहालचंद (वडील) आणि वेद कौर (आई) या दंपत्तीच्या पाच अपत्यांपैकी दुसरे अपत्य आणि अमरीश पुरी यांचे मोठे बंधु होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_163.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35b5511496df141174d7a84e7bd901bed9c44c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_163.txt @@ -0,0 +1,14 @@ +देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. महाभारतीय युद्धात याने सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची याची नीती ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत याने प्राण रोखून धरले व ५८ दिवसांनी दक्षिणायन संपल्यावर रणांगणावर प्राणत्याग केला. +सोमवंशातील राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष. ब्रह्मदेवाच्या शापाने गंगा शंतनूची पत्‍नी बनली आणि वासिष्ठांचा शाप व इंद्राची आज्ञा यांमुळे अष्टवसू हे गंगेचे पुत्र बनले. तिने पहिले सात पुत्र मारल्यानंतर शंतनूच्या विनंतीवरून आठव्या पुत्राला जीवदान दिले. हा आठवा पुत्र म्हणजेच भीष्म होत. एका मतानुसार ते अष्टवसूंचा सारभूत अवतार होते, तर दुसऱ्या मतानुसार ते अष्टवसूंपैकी 'द्यु' या आठव्या वसूचा मानवी अवतार होते. +त्यांचे मूळचे नाव देवव्रत असे होते. परंतु आपल्या वडिलांचे जिच्यावर मन बसले आहे, त्या सत्यवतीनामक धीवरकन्येचा त्यांच्याशी विवाह व्हावा आणि त्यासाठी तिच्या वडिलांनी घातलेल्या 'तिच्या पुत्राला राज्य मिळावे' याा अटीनुसार त्यांनी आमरण ब्रह्मचर्याची शपथ घेतली. या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना 'भीषण' या अर्थाचे 'भीष्म' हे नाव कायमचे प्राप्त झाले. त्यांच्या या प्रतिज्ञेमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छामरणी होण्याचा वर दिला. गंगेचा मुलगा असल्यामुळे त्यांनी गांगेय व नदीज अशी नावे मिळाली, तर शंतनूचा मुलगा असल्यामुळे शांतनव असे नाव मिळाले. ते महाभारत युद्धाच्या वेळी कुरुवंशातील सर्वांत वृद्ध पुरुष असल्यामुळे त्यांना कुरुवृद्ध असे म्हटले जाई तसेच त्यांचा निर्देश 'पितामह', 'भीष्माचार्य' इ. आदरार्थी शब्दांनी केला जात असे. +लहानपणी गंगेजवळ असताना वसिष्ठांनी त्यांना सर्व वेद शिकविले होते. त्यांनी बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडून शस्त्रास्त्रांचे, परशुरामाकडून शस्त्रास्त्रांबरोबरच राजधर्म व अर्थशास्त्र यांचे, च्यवनभार्गवाकडून सांगवेदांचे व मार्कंडेयांकडून यतिधर्माचे ज्ञान मिळविल्याच्या कथा आढळतात. यांतील काही कथा त्यांचे सर्वज्ञत्व दर्शविण्यासाठी रचल्या असण्याची शक्यता आहे. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्म, नीती, दर्शने इ. क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सर्वशास्त्रवेत्ता मानले जाई. महाभारतयुद्धामध्ये शरशय्येवर पडल्यानंतर त्यांनी युधिष्ठिराला (धर्मराजाला) केलेला उपदेश महाभारताच्या अनुशासन आणि शांतिपर्वांत विस्ताराने आला आहे. परंतु इतकी विद्वत्ता असूनही ते दुःशासनाने केलेली द्रौपदीची विटंबना थांबवू शकले नाहीत, हा त्यांच्या जीवनावरील कलंक असल्याचे काही अभ्यासक मानतात तसेच कौरवांचे दोष दिसत असूनही महाभारत युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, युद्धाच्या वेळी आपल्या पराभवाचा मार्ग पांडवांना सांगणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कूल नष्ट होत असतानाही प्रतिज्ञेला चिकटून राहणे इ. प्रकारचे दोष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याची टीकाही अनेकजण करतात. +कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. शंतनूसाठी ते आमरण ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर चित्रांगद व विचित्रवीर्य या सावत्र भावांचेही ते संरक्षक बनले. विचित्रवीर्यासाठी पत्‍नी म्हणून अंबिका व अंबालिका यांना त्यांनीच जिंकून आणले. धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांचे पालनपोषण, शिक्षण व विवाह त्यांनी केले. कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांनी केली. अशा रीतीने त्यांनी कुरुवंशातील चार पिढ्यांची काळजी वाहिली. +त्यांच्यावर युद्धाचे अनेक प्रसंग आले. शंतनूच्या मृत्यूनंतर शेजारच्या उग्रायुध राजाने सत्यवतीच्या अभिलाषेने त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी तीन दिवस लढून त्याला ठार मारले. काशिराजाने अंबा, अंबिका व अंबालिका या आपल्या मुलींसाठी स्वयंवर घोषित केले, तेव्हा त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव करून विचित्रवीर्यासाठी त्या मुली जिंकून आणल्या. अंबेच्या सांगण्यावरून परशुरामाने भीष्मांना तिच्याशी लग्‍न करावयास सांगितले; परंतु त्यांनी ते नाकारल्यामुळे परशुरामाने त्यांच्याशी युद्ध केले. तेवीस दिवस चाललेल्या या युद्धात भीष्मांनी परशुरामाचा पराभव केला; परंतु परशुरामाच्या काळाचा विचार करता ही घटना अनैतिहासिक असावी, असे मानले जाते. महाभारतयुद्धात पहिले दहा दिवस ते कौरवांचे सेनापती होते. या काळात त्यांनी बराच पराक्रम केला. एकदा तर ⇨अर्जुनाला त्यांनी मृर्च्छित केल्यामुळे ⇨कृष्णाने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडली. त्यांच्या रथाच्या ध्वजावर तालवृक्षाचे चिन्ह होते. +स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करावयाचे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते चिकटून राहिले. ही प्रतिज्ञाही त्यांनी स्वतःहूनच स्वीकारली होती. अंबेशी विवाह करण्याची आज्ञा प्रत्यक्ष परशुरामाने देऊनही त्यांनी ती नाकारली. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर स्वतः सत्यवतीने आपल्या विधवा सुनांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांना नियोगाची आज्ञा दिली; परंतु तीही त्यांनी मानली नाही. शंतनूने सत्यवतीशी लग्‍न होण्यापूर्वी त्यांना युवराज म्हणून अभिषेक केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांनी राज्याचा लोभ कधीच केला नाही. अखेरपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी राजा बनवून ते अधिकारपदापासून दूर राहिले. +महाभारत युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून त्यांच्यावर बाण मारले. भीष्मवधासाठी तपश्चर्येने पुनर्जन्म प्राप्त केलेली अंबा हीच शिखंडी असल्याचे सांगितले जाते. भीष्म शिखंडीला स्त्री मानत असल्यामुळे त्यांनी शिखंडीआडून आलेल्या बाणांचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते जखमी होऊन खाली कोसळले. पौष कृष्ण सप्तमीला फाल्गुनी नक्षत्रावर ही घटना घडली, असे मानले जाते; परंतु त्यावेळी दक्षिणायन चालू होते. भीष्म इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायण चालू होईपर्यंत प्राण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्जुनाने त्यांना शरशय्या करून दिली. माघ शुद्ध अष्टमीला विनशन नावाच्या क्षेत्रात त्यांनी प्राण सोडले. चित्रावशास्त्रींच्या मते मृत्युसमयी त्यांचे वय १८६ इतके असावे. इरावती कर्वे यांच्या मते त्यावेळी त्यांचे वय कमीत कमी ९० ते १०१ वर्षांचे असावे. माघ शुद्ध अष्टमी ही 'भीष्माष्टमी' मानली जाते. ज्यांचे पितर जिवंत आहेत, त्यांनीदेखील त्या दिवशी भीष्मासाठी तर्पण करण्याची प्रथा आढळते. भीष्म ब्रह्मचारी असल्याने अशी प्रथा पडली. गुजरातमध्ये भीष्माष्टमीला भीष्मप्रतिमेची पूजा करतात. माघ शुद्ध द्वादशीला 'भीष्मद्वादशी' म्हटले जाते. उत्तर भारतात 'भीष्मपूजा' नावाचे एक व्रत केले जाते तसेच कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस 'भीष्मपंचक' नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कुरुक्षेत्राच्या परिसरात 'भीष्मशरशय्या' या नावाचे एक तीर्थक्षेत्हीर आढळते. +देवव्रत हा हस्तिनापुराचा राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र होता. देवव्रताच्या जन्मानंतर पुढील काळात शंतनूचा धीवरकुळातील सत्यवतीवर जीव जडला. मात्र सत्यवतीचा पिता दाश याने शंतनूला सत्यवतीशी लग्न करायचे असल्यास शंतनूनंतर सत्यवतीच्या वंशजांकडेच राज्याधिकार देण्यात यावेत, असे वचन मागितले. शंतनूची विवाहाची इच्छा साकारण्यासाठी देवव्रताने ज्येष्ठ पुत्र असूनही हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म म्हणजे कठोर प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचे भीष्म असे नामाभिधान झाले. +पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याच्या विवाहासाठी भीष्माने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबेचे प्रेम सौभपती(?) शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर बीष्माने तिला शाल्वाकडे धाडले. परंतु शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन अंबेने परशुरामाला भीष्माला युद्धाचे आमंत्रण देण्याची विनंती केली. व जोपर्यंत अंबेचे समाधान होत नाही, तोपर्यंत युद्ध करावे लागेल ही अट घातली. हा वाद खूप विकोपास गेल्यावर गंगेच्या मध्यस्थीने भगवान शिवास यात हस्तक्षेप करावा लागला. आणि महादेवाने अंबेला असे वरदान दिले की जेव्हा भीष्माला वृद्धाअवस्था ग्रासेल तेव्हा तुझा पुनर्जन्म होईल. अंबेने आत्महत्या केली व नंतर शिखंडी म्हणून पुनर्जन्म घेतला. भीष्माला युद्धात हरवण्यासाठी शिखंडी कारणीभूत झाला, अशी कथा महाभारतात आली आहे. +भीष्म या नावाने प्रसिद्ध असलेले देवव्रत हे मागील जन्मी वसु होते. एकदा काही वसू आपल्या पत्नींसह मेरू पर्वताच्या दर्शनासाठी गेले. महर्षी वशिष्ठांचा त्या पर्वतावर आश्रम होता. त्यावेळी महर्षी वशिष्ठजी त्यांच्या आश्रमात नव्हते, पण तेथे त्यांच्या प्रिय गायी, कामधेनूचे वासरू, नंदिनी गे यांना बांधले होते. त्या गायींना पाहून द्यू नावाच्या वसूच्या पत्नीने त्या गायी घेण्याचा आग्रह धरला. दया वसूने पत्नीची आज्ञा पाळत महर्षी वशिष्ठांच्या आश्रमातून गायी चोरल्या. महर्षी वशिष्ठ परत आले तेव्हा त्यांनी सर्व घटना दिव्य दृष्टीने पाहिली. +वसुचे हे कृत्य पाहून महर्षी वशिष्ठजी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी वसुला शाप दिला की त्याला मानव रूपात पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. यानंतर सर्व वसु वशिष्ठजींची माफी मागू लागले. यावर महर्षी वशिष्ठजींनी बाकीच्या वसुंना माफ केले आणि सांगितले की त्यांना लवकरच मानव जन्मातून मुक्ती मिळेल, परंतु दया नावाच्या वसुला दीर्घकाळ जगावे लागेल आणि त्यांना दुःख भोगावे लागेल. +भगवान परशुरामांचे शिष्य देवव्रत हे त्यांच्या काळातील अत्यंत विद्वान आणि पराक्रमी पुरुष होते. महाभारतानुसार कोणत्याही प्रकारच्या युद्धात सर्व प्रकारच्या शस्त्रांनी ज्ञानी आणि ब्रह्मचारी देवव्रताचा पराभव करणे अशक्य होते. त्यांचा गुरू परशुराम यांच्याकडून पराभूत होण्याची शक्यता होती, परंतु या दोघांमधील युद्धात परशुरामजींचा पराभव झाला आणि दोन अत्यंत शक्तिशाली योद्ध्यांच्या लढाईमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून भगवान शिव यांनी ते थांबवले. +शंतनूचा सत्यवतीशी विवाह केवळ भीष्मांच्या दुर्दम्य व्रतामुळेच शक्य झाला. भीष्मांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याचे व सिंहासन न घेण्याचे वचन दिले आणि सत्यवतीच्या दोन्ही पुत्रांना राज्य देऊन त्यांचे समान रक्षण केले. दोघेही निपुत्रिक असताना भीष्मांनी त्यांच्या विधवांचे रक्षण केले, परशुरामाशी युद्ध केले, उग्रयुद्धाचा वध केला. त्यानंतर सत्यवतीचा पूर्वपुत्र कृष्ण द्वैपायन याच्या पत्नीपासून पांडू आणि धृतराष्ट्र यांचा जन्म झाला. बालपणी भीष्मांनी हस्तिनापूरचे राज्य घेतले आणि नंतर कौरव आणि पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. महाभारत सुरू झाल्यावर त्याने दोन्ही पक्षांना खूप समजावून सांगितले आणि शेवटी तो कौरवांचा सेनापती झाला. युद्धाचे अनेक नियम बनवण्याबरोबरच त्यांनी अर्जुनाशी युद्ध न करण्याची अटही घातली होती, परंतु महाभारताच्या दहाव्या दिवशी अर्जुनाला गोळी मारावी लागली. शिखंडीसमोर अर्जुनने बाणांनी त्याच्या शरीराला छेद दिला. 58 दिवस बाणांच्या पलंगावर पडून त्यांनी अनेक प्रवचन दिले. त्यांच्या तपश्चर्या आणि त्यागामुळे त्यांना आजही भीष्म पितामह म्हणतात. त्यांना प्रथम तर्पण व जलदान केले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_164.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9bb435dea7e411025f247a96e936ba15fbc011a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_164.txt @@ -0,0 +1,3 @@ +भीष्मपर्व हे महाभारताच्या अठरा भागांपैकी सहावा भाग आहे. त्यात पारंपारिकपणे ४ उपभाग आणि १२२ अध्याय आहेत, पण सभा पर्वाच्या आवृत्तीत ४ उपभाग आणि १७७ प्रकरणे आहेत.[१][२] +भीष्म पर्वात १८ दिवसांच्या कुरुक्षेत्र युद्धाच्या पहिल्या १० दिवसांचे आणि त्याच्या परिणामांचे वर्णन केले आहे. यात कौरव सैन्याचा प्रमुख सेनापती भीष्माची कथा सांगितली आहे, जो प्राणघातक जखमी होऊन नेतृत्व करण्याची क्षमता गमावतो.[३] +महाभारताच्या या पुस्तकात मोठ्या प्रमाणावर अभ्यासल्या गेलेल्या भगवद्गीतेचा समावेश आहे, ज्याला कधी कधी गीता, किंवा द सॉन्ग ऑफ लॉर्ड, किंवा द सेलेस्टियल गाणे म्हणून संबोधले जाते. भगवद्गीतेच्या अध्यायांमध्ये अर्जुनाने युद्धाचा उद्देश, हिंसेचे अंतिम परिणाम आणि जीवनाचा अर्थ याबद्दल केलेल्या प्रश्नाचे वर्णन केले आहे. अर्जुनाच्या शंका आणि आधिभौतिक प्रश्नांची उत्तरे कृष्णाने दिली आहेत. भीष्मपर्वातील इतर ग्रंथांमध्ये प्राचीन भारतातील न्याय्य युद्ध सिद्धांत, तसेच रणनीती आणि रणनीती यांचा समावेश होतो. या पुस्तकात उत्तर (अभिमन्यूचा मेहुणा आणि उत्तराचा भाऊ, अभिमन्यूची पत्नी), वृषसेन (कर्णाचा मोठा मुलगा) आणि भीष्माच्या पतनाचे अनुक्रमे १, ३ आणि १० व्या दिवशी वर्णन केले आहे. या पहिल्या दहा दिवसांत भीष्माच्या आज्ञेवरून कर्णाने युद्ध केले नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1643.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24948c617c69b4aea4f316ceeefd07177abc7475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1643.txt @@ -0,0 +1,2 @@ +मदनलाल खुराणा (ऑक्टोबर १५, इ.स. १९३६ – ऑक्टोबर २७, २०१८) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. +ते इ.स. १९९३ ते इ.स. १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. तसेच ते इ.स. १९८९, इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली मधील दक्षिण दिल्ली तर इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली मधील दिल्ली सदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये पर्यटनमंत्री आणि संसदिय कामकाजमंत्री होते. तसेच ते जानेवारी इ.स. २००४ ते नोव्हेंबर इ.स. २००४ या काळात राजस्थान राज्याचे राज्यपाल होते. भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर होते.पण ते इ.स. २००८ मध्ये पक्षात परत आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1644.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8dacf28202799634103f4b6e71b79b48efd0524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1644.txt @@ -0,0 +1,8 @@ + +मदनलाल धिंग्रा (१८ सप्टेंबर १८८३ – १७ ऑगस्ट १९०९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो. +मदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. +मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! +मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.[ संदर्भ हवा ] +ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या[१]; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता.[२] या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले. +फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."[३] +मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे. [ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1654.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3452fa44f00f773e3dca0e207bca221550224c8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1654.txt @@ -0,0 +1,3 @@ +गेळफळ किंवा मदनफळ हा लहानसर, झाळकट, टणक व पुष्कळ फांद्यांनी युक्त असा सुमारे १५ फूट उंचीचा वृक्ष आहे. +एमेटिक नट (इंग्रजी), पतिरी (उरिया), मंगरी, गेळ (कन्नड), रास, किर्कालू (काश्मीरी), गेली (कोंकणी), मींढळ (गुजराथी), पुंगारै (तामिळ), मरंग (तेलुगू), मेदेळ (नेपाळी), मिंडल (पंजाबी), मेनफल, मदन (बंगाली), मंगकायी (मल्याळम), Randia dumetorum-रेन्डिया ड्युमेटोरम किंवा Catunaregam spinosa (शास्त्रीय नाव), मदन (संस्कृत), मैनफल, मेणफल, करहल (हिंदी). +ह्याच्या खोडावर बोटे-दोन बोटे लांबीचे लहान मोठे मजबूत काटे असतात. पाने गुळगुळीत, चकाकणारी, बोथट, गोल पण देठाकडे आकुंचित अशी असतात. या वृक्षाला एकेरी, देठरहित, पांढरी, सुगंधी फुले फांदीच्या टोकास येतात. पुष्पपात्र पाकळ्यांपेक्षा लहान; पाकळ्या लोमयुक्त. ह्या झाडाचे दिसणे व आकारमान हे ठिकाण, हवा, पाणी वगैरेंवर अवलंबून असल्यामुळे ती झाडे वेगवेगळी दिसतात. गेळाचे वृक्ष बहुतेक डोंगराळ प्रदेशात आढळतात. याचे फळ सुपारीएवढें असतें. पिकलेली फळे गोल व पिवळसर तांबूस रंगाची असतात. ती औषधात वापरतात. फळे योग्य वेळी काढून नीट रीतीने वाळवून ठेवावी लागतात. या फळाची भुकटी करून कोळी लोक नदींत टाकतात. त्यामुळे मासे लुब्ध होऊन पकडले जातात. फळे पिकल्यावर भाजून खातात. न भाजलेले गेळ पोटात गेल्यास ओकारी येते. त्यामुळे ते आयुर्वेदातल्या पंचकर्म विधीतील वमनासाठी वापरतात. पिकलेल्या फळाचा गळवावर लेप केल्यास गळू पिकते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1666.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4adfa036bb46681b1cfaab94b6b724e7897bcfd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1666.txt @@ -0,0 +1,5 @@ +मदनवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे एक गाव आहे या गावात पुणे - सोलापूर हायवे आणि कोल्हापूर- अहमदनगर हाईवे जातो या गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे मदनवाडी गावात दर वर्षी यात्रा / जत्रा / उरूस आनंदाने साजरी केली जातात. या काळात मदनवाडी गावात विविध खेळ व खाद्यपदार्थची दुकाने थाटतात. मनोरंजनासाठी तमाशा / ऑर्केस्ट्रा / नाटक इत्यादी आयोजित केली जातात. या निमित्ताने आपण भेट द्यावी. आपल्याला आनंदही मिळेल आणि ग्रामीण पर्यटनही होईल. भेट देण्यापूर्वी निश्चित तारीख व वेळ तपासून घेणे महत्त्वाचे होईल.मदनवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 100 कि.मी. अंतरावर अाहेमदनवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण इंदापूर सुमारे 35 कि.मी. अंतरावर आहे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मदनवाडी हे गाव आहे.मदनवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 2246.00 हेक्टर अाहे.२०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 1204 कुटूंब मदनवाडी गावात राहतात.२०११ च्या जनगणनेनुसार 1204 गावात पुरुषांची संख्या3141 असून महिलांची संख्या 2813 अाहे.मदनवाडी गावात सब पोस्ट ऑफिस अहेदळणवळणासाठी एसटी बसची सुविधा मदनवाडी गावा अाहे.मदनवाडी गाव राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळमदनवाडी राज्यमार्गा (रोड) जवळ आहे.मदनवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे.मदनवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/ व्यवसायिक बँकाअाहेत.मदनवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अहित.मदनवाडी गावात बचत गट अहित.मदनवाडी गावात दैनिक बाजार भरतो.मदनवाडी गावात अठवडे बाजार भरतोमदनवाडी गावात सार्वजनिक वाचनालय अहे.मदनवाडी गावात वर्तमानपत्र मिळतात +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. +या ठिकाणी सोने-चांदी, माश्यांचे हाॅटेल, मोठे - मोठे दवाखाने , गॅरेज लाईन , किराणामालाचे दुकाने , बँक, मेडिकल, स्विटहोम , हार्डवेअर, प्लम्बींग , सलुन , पेट्रोल पंप, तरकारी मार्केट, टपरी , पतसंस्था , मोबाईल शाॅप , दुध उत्पादन आणि महत्वाचा विषय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते.. इ +याठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीई चौक , हानुमानाचे मंदिर , खंडोबाचे मंदिर, मुकुआईचे मंदिर , सिद्धनाथा चे मंदिर, म्हस्कोबा चे मंदिर अहिल्यादेवीचे स्मारक खुप मोठे आहे , महादेवाचे मंदिर, गणपती चे मंदिर आणि या ठिकाणीच फ्लीमिंगो असतील बोटींग हाॅटेल मोठ्या प्रमाणात आहेत +भिगवण, तक्रारवाडी , शेटफळ ,बंडगरवाडी , पोंधवडी , पिंपळे , आणि मदनवाडीतील महत्त्वाची वस्ती बंडगर वस्ती diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1668.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..728505957333146a639581d3ce788a92b680cbca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1668.txt @@ -0,0 +1,2 @@ +मदनापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९९ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1681.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8abb14abf0d10cec01f819f30884b9e4e2ce458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1681.txt @@ -0,0 +1,5 @@ +मदारी म्हणजे माकड व माकडीण(स्त्री माकड) यांना पकडून, त्यांना प्रशिक्षण देउन त्यांचेतर्फे करमणुकीचे खेळ करणारी व्यक्ति आहे.यास कोणी दरवेशी असेही संबोधतात.ही भारतातील एक +भटकी जमात आहे.[१] +यातील व्यक्ति गावोगाव फिरतात व पाळलेल्या माकडाचे खेळ करतात. यात माकडीणीस परकर पोलके व माकडास चड्डी व शर्ट घालण्यात येतो. ते दोघेही नवरा-बायको आहेत असे भासविण्यात येते. मग त्यांचे लुटुपुटुचे भांडण, अबोला व मग दिलजमाई अश्या प्रकारे त्यांचा खेळ रंगतो.[२] ते मदाऱ्याच्या नियंत्रणाबाहेर जाउ नयेत व पळुन जाऊ नयेत म्हणुन त्यांचे गळ्यात एक लोखंडी कडे घालून त्यास दोरी बांधण्यात येते. +खेळ सुरू होण्यापूर्वी माणसे जमावीत म्हणून, काहीतरी वाद्य(डफ वगैरे) वाजविण्यात येते. नंतर खेळ झाल्यावर, एक कटोरा/भांडे फिरवुन,मदारी व माकडांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे मागण्यात येतात.[३] +मेनका गांधी यांनी भारतात चालविलेल्या पशु अधिकार चळवळीमुळे,व वन्यप्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे व त्यात झालेल्या संशोधनामुळे (भारतीय प्राणी कल्याण कायदा-२०११) , हे खेळ बहुतांशी बंद झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1683.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b957b9b69c495097607ec3d732d0af4a555d02f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1683.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 24°28′N 39°36′E / 24.467°N 39.600°E / 24.467; 39.600 + +मदीना (अरबी भाषा: اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة) ही सौदी अरेबिया देशाच्या मदीना प्रांताची राजधानी आहे. मोहम्मद पैगंबराच्या थडग्याचे स्थान असलेले मदीना मक्केखालोखाल मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मक्केप्रमाणे येथे देखील मुस्लिमेतर धर्माच्या लोकांना प्रवेशबंदी आहे. +मदीना शहर मक्केसोबत तसेच जेद्दाहच्या किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत ४५३ किमी लांबीच्या मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1713.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad99d4d98fcbf5714ef5665509e154a2c6fbac86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1713.txt @@ -0,0 +1,8 @@ + +९° ५५′ १०.७८″ N, ७८° ०७′ ०९.८२″ E +मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळ:மதுரை इतर उच्चार : मदुरै] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे. +मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरैला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते. +मदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजराती व उर्दू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसून येतो. +भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे. +मदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू "अळगर"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. +हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1721.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce3baa64656624ce5b4fb3592a91293c48f1149b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1721.txt @@ -0,0 +1,5 @@ +मदू नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +मदू नदी ही महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी वर्धा नदीला मिळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1724.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f259356b51dfd0660caeae706c71633ae21fcd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1724.txt @@ -0,0 +1 @@ +मद्दुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1728.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e19ae3b0481b23b65bdc1b44e0d315d89c479677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1728.txt @@ -0,0 +1,7 @@ +मद्र हे महाभारतकालीन एक राज्य होते जे सध्याचा पंजाब परिसर.[१] +बृहत्संहिता अध्याय १४, कूर्मविभागातील खालील श्लोक पहा. +दिशि परमोत्तरस्यां‌ मांडव्यतुखारतालहलमद्राः । +अश्मककुलूतलहडस्त्रीराज्यनृसिंहवनखस्थाः ॥ २२ ॥ +वेणुमतीफल्गुलुका गुरूहामरुकुच्चचर्मरंगाख्याः । +एकविलोचन शूलिकदीर्घग्रीवास्यकेशाश्च ॥२३॥ +अर्थ:- भारतवर्षातील पश्चिमोत्तर(वायव्य) दिशेला असलेले देश:-माडव्य, तुखार, तालहल, मद्र, अश्मक, कुलूत, लहड, स्त्रीराज्य, नृसिंहवन, खस्थ, वेणुमती, फल्गु, लुका, गुरूहा, मरुकुच्च, चर्मरंग, एकविलोचन, शूलिक, दीर्घग्रीवास्यकेश.. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1733.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c552ee5e69f84cb70f3e00343269ac4a345de7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1733.txt @@ -0,0 +1,3 @@ +मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ही एक अभियांत्रिकी संस्था आहे जी चेन्नईच्या क्रोमपेट येथे स्थित आहे. अण्णा विद्यापीठाच्या चार स्वायत्त घटक महाविद्यालयांपैकी ही एक संस्था आहे. चिन्नास्वामी राजम यांनी १९४९मध्ये देशातील पहिली स्वयं-वित्तपुरवठा अभियांत्रिकी संस्था म्हणून स्थापन केली आणि नंतर अण्णा विद्यापीठात विलीन केली. संस्थेने भारताला वैमानिक अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि इन्स्ट्रुमेंटेशन तंत्रज्ञान यासारखी नवीन क्षेत्रे दिली. MIT ही भारतात उघडलेली पहिली स्व-वित्तपुरवठा संस्था होती.[१] +एव्हीओनिक्स आणि मेकॅट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम देणारी एमआयटी ही भारतातील पहिली संस्था आहे. संस्थेमध्ये "टी-मालिका" चा एक असामान्य सराव देखील आहे: वरिष्ठ विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थी मार्गदर्शन प्रणाली. +एमआयटी 1949 मध्ये सुरू झाली आणि विज्ञान पदवीधरांसाठी (बीएससी) अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा (पदव्युत्तर कार्यक्रम) देत होता. सुरुवातीच्या काळात, संस्थेने विज्ञान पदवीधरांना (DMIT) अभियांत्रिकी पदविका ऑफर केली. त्यानंतर, 1978 मध्ये अण्णा विद्यापीठाच्या स्थापनेवर, एमआयटी ही विद्यापीठातील घटक संस्थांपैकी एक बनली आणि म्हणूनच, विभाग देखील अण्णा विद्यापीठाचा एक विभाग बनला आहे, त्यांनी पदवी बीटेक, तीन वर्षांचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रदान करण्यास सुरुवात केली ( बीएससी) विज्ञान पदवीधर. गेल्या काही वर्षांत, संस्थेने आपल्या मूळ कार्यक्रमाचा विस्तार केला आहे आणि आता उत्पादन अभियांत्रिकी, रबर आणि प्लॅस्टिक तंत्रज्ञान, संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 1996 पासून चार वर्षांच्या पदवीपूर्व कार्यक्रमासाठी 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्था स्वीकारते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1751.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..232ab18cebc9a6060f352fff0a44984cf14d84a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1751.txt @@ -0,0 +1,33 @@ +मधमाशी हा एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक आहे. ’हनी बी’ (en:Honey Bee) या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माशा मोडतात. पण मधमाश्या मात्र बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाश्या असून एकूण चव्वेचाळीस उपजाती आहेत. बी गटामध्ये वीस हजाराहून कीटक आहेत. यातील काहीं मध साठवतात. पण फक्त एपिस (en:Apis_(genus)) या प्रजातीमधील माश्यांना शास्त्रीय दृष्ट्या मधमाश्या म्हणून ओळखले. त्या खूप चावतात. +(फिलिपाइन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये मधमा्श्यांची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे. एक अपवाद सोडून इतर सर्व मधमाश्यांची उत्पत्ती एकाच मूळ मधमाशीपासून झाली असे [[वर्गीकरण शास्त्र] सांगते. एपिस फ्लोरिया आणि एपिस ॲंचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांंचा उगम एकच आहे. इओसीन आणि ऑलिगोसीन कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशीचे जीवाश्म सापडले आहेत. तरीही याचा अर्थ युरोपमध्ये मधमाशीचा उगम झाला आहे असा काढता येत नाही. त्या ठिकाणी मधमाश्या होत्या एवढाच अर्थ त्यातून निघतो. या भागातील आणखी काहीं जीवाश्मांचा अभ्यास अजून चालू आहे. एपिस निआर्टिका नावाच्या मधमाशीचा जीवाश्म नेवाडामध्ये सापडलेला आहे. त्याचा काळ एक कोटी चाळीस लाख वर्षापूर्वीचा आहे. +मधमाशीच्या जवळचे इतर कीटक बंबल बी आणि नांगीरहित बी. थोड्या फार प्रमाणात या माश्यासुद्धा समूह वृत्तीने राहतात. समूह वृत्तीने राहणारे सर्वच कीटक एका पूर्वज कीटकाचे वंशज असावेत. एपिस या प्रजातीमधील एक पोळे तयार करणाऱ्या मधमाश्या प्राथमिक जाती असाव्यात. यापासून पुढे खडकांच्या खबदाडीमध्ये अनेक समांतर पोळी तयार करणाऱ्या प्रगत माश्या तयार झाल्या. अशा माश्या पाळणे अधिक सुलभ आहे. +मधमाश्यांपासून मध मिळतो याचे ज्ञान ऐतिहासिक काळापासून आहे. मेण आणि मध ही उत्पादने मिळवण्यासाठी दोन मधमाश्यांच्या जाती माणसाळवल्या गेल्या त्यामध्ये एपिस मॅलिफेरा या इजिप्शियन पिरॅमिड बांधण्याच्या काळापासून माणसाळल्याची नोंद आहे. (इजिप्शियन चित्रामध्ये मधमाश्यांचे पोळे आणि त्यापासून मध मिळविल्याचे दिसते). त्यांच्या मूळ वसतिस्थानापासून दूरवर एपिस मॅलिफेरा नेल्या गेल्या. +एपिस फ्लोरिया आणि एपिस अँड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाश्या लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते. या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच पूर्वज जातीपासून झालेला आहे (sympatrically). मूळ पूर्वज जाति भौगोलिक कारणाने भिन्न झाल्यानंतर त्यांच्या दोन जाती झाल्या असाव्यात (allopatric speciation). त्यानंतर त्यांचा विस्तार झाला. एपिस फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर एपिस अँड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे. एपिस फ्लोरियापासून अधिक मध मिळवला जातो. एपिस फ्लोरियाची वंशावळ चाळीस लाख वर्षांपासून असल्याचे सिद्ध झाले आहे. +उपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. उंच झाडावर , कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध अधूनमधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस मधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो. +या प्रजातीमध्ये तीन-चार जाती आहेत. बोर्निओमधील एपिस कोशेव्निकोव्ही ही इतर मधमाशीपासून वेगळी आहे. गुहेमध्ये राहणाऱ्या मूळ मधमाशीपासून हिची उत्पत्ती झाली. एपिस सेराना ही दक्षिण आणि पूर्व आशियामधील मूळ मधमाशी. एपिस मॅलिफेराप्रमाणे लहान आकाराची ही मधमाशी पोळ्यामध्ये सांभाळली जाते. बोर्निओमधील एपिस सेराना न्युलुएन्सिस आणि एपिस निग्रोसिंक्टा या फिलिपाईन्समधील मधमाश्या यांचा नेमका संबंध काय ते अजून समजायचे आहे. नव्या संशोधनानुसार या वेगळ्या जाती आहेत. एपिस सेराना याचा उगम एका जातीपासून झाला नसल्याची शक्यता आहे. +एपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे. उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली. उत्तर युरोप आणि पूर्वेकडे आशियामधून ती चीनमध्ये पसरली. या मधमाशीस युरोपियन, पश्चिमेकडील किंवा कॉमन मधमाशी म्हणतात. या मधमाशीच्या अनेक उपजाती आहेत. त्या स्थानिक भौगोलिक हवामानाप्रमाणे बदलल्या आहेत. या माशीपासून बकफास्ट बी नावाची संकरित मधमाशी तयार केलेली आहे. स्थानपरत्वे वर्तन, रंग आणि शरीररचना यामध्ये उपजातींमध्ये बदल आढळतो. +एपिस मधमाशीचा उगम थोडा अनिश्चित असला तरी मायोसीन काळाच्या शेवटी मूळ मधमाशीपासून ही जात वेगळी झाली असा सिद्धान्त मांडला जातो. गुहेमधील मधमाश्या या पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया या दोन्हीमधील वाळवंटीकरणाचा परिणाम आहे असे समजले जाते. वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहीसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहीशी झाल्याने दोन्ही वेगळ्या झालेल्या समूहांमधील जनुक संक्रमण थांबले. शेवटच्या हिमयुगाचा आणि प्रारंभीच्या प्लाइस्टोसीन काळातील हा परिणाम आहे. हजारो वर्षापासून केलेल्या मधमाशी पालनामुळे पश्चिम युरोपियन मधमाशीमध्ये उत्क्रांतीचा वेग वाढला. +अमेरिकेमध्ये एकही मुळची मधमाशी नाही. १६२२मध्ये युरोपियन वसाहतीबरोबर एपिस मेलिया मॅलिफेरा ही गडद रंगाची मधमाशी अमेरिकेत आणली. या पाठोपाठ इटलीमधून एपिस मेलिया लिग्विस्टिका आणि इतर मधमाश्या आणल्या गेल्या. वसाहतीबरोबर मधमाशीवर अवलंबून असलेली पिके लावली गेली. सध्या अमेरिकेत वन्य मधमाश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधमाश्या कॉलनीमधील बाहेर पडलेल्या मधमाश्या आहेत. गवताळ मैदानात त्या मोठ्या वेगाने वसाहतींबरोबर पसरल्या. कित्येक वर्षे रॉकी पर्वत ओलांडणे त्याना शक्य झाले नव्हते. १९५० च्या सुमारास मधमाश्या जहाजांतून कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाल्या. +आफ्रिकन मधमाश्या किलर बी असे नाव आहे. युरोपियन मधमाश्या आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. स्वभावतः या कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. या सहसा रोगाना बळी पडत नाहीत. अपघाताने ब्राझीलमध्ये यांचा उगम झाला. उत्तर अमेरिकेत त्या पसरल्या. त्यांचा उद्रेक एवढा भयंकर होता की काहीं ठिकाणी त्या त्रासदायक ठरल्या. थंडीस त्या फारसा प्रतिकार करू शकत नसल्याने शीत प्रदेशात त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. त्या उत्तम मध गोळा करतात. त्यामुळे ब्राझीलमधील मधुमक्षिका पालनासाठी त्या उत्तम आहेत. +एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन मधमाश्या मधुमक्षिका पालन करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील मधमाश्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जेथे परागीभवन हमखास करण्याची गरज आहे, तेथे घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अश्यामुळे उत्पादन अधिक मिळते. कर्नाटक राज्यामध्ये सूर्यफूल शेतीमध्ये मधमाश्यांच्या पेट्या व्यापारी तत्त्वावर ठरावीक भाडे घेऊन ठेवल्या जातात. शेतीव्यतिरिक्त हा जोड धंदा होऊ शकतो. +पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवळजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे. +मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्या 'चुंबकीय रडार'वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोंधळून जातात व पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत. +समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे- +१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते. +२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत. +३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लॅंग्वेज”च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता. +४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो. +५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही. +६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही. +मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात. +दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही. मधमाश्या गोळा झालेल्या समूहाच्या बाह्य कडेचे तापमान ८-९ सेंटिग्रेड असते. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो. +एपिस कुलातील माश्या विविध फुलातील मध गोळा करतात. त्याचबरोबर अनेक फुलांचे परागीभवन मधमाश्यांमुळे होते. एपिस मेलिफेरा परागीभवनासाठी उपयुक्त ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीने एपिस मेलिफेराच्या वसाहती पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये तीस टक्केवाढ दिसली आहे. अब्जावधी डॉलरचे कार्य मधमाश्या मोफत करीत असतात. +मध हे फुलामधील मधुरसावर शरीरातील विकरांची प्रक्रिया होऊन पोळ्यातील कोठड्यामध्ये साठवून ठेवलेला अन्न साठा आहे. माणूस एपिस प्रजातीच्या सर्व मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचा वापर अनेक वर्षे करीत आलेला आहे. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते. +मेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मेणापासून सौंदर्यप्रसाधने बनविली जातात. +कामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून पोळ्यामध्ये आणले जातात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पराग खायला दिले जातात. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना यांच्या पोळ्यामधील पराग गोळा करून त्यांचा वापर अन्नाबरोबर केला जातो. +पोळे बांधणाऱ्या मधश्याशा झाडाच्या ढोलीमध्ये झाडाच्या रेझिनपासून प्रोपोलिस नावाचा एक चिकट द्रव बनवतात. याच्या सहाय्याने पोळे झाडाला चिकटवले जाते. पोळ्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी प्रोपोलिस वापरले जाते. ज्या झाडावर मुंग्या आहेत त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये यासाठी पोळ्याजवळ येण्याच्या मार्गात प्रोपोलिस पसरून ठेवले म्हणजे मुंग्या या चिकट द्रवावर अडकून पोळ्यापर्यंत येत नाहीत. प्रोपोलिसपासून काहीं सौंदर्यप्रसाधने बनविली जातात. +समूहाने राहणाऱ्या सर्व कामकरी मधमाश्या पोळ्यास उपद्रव देणाऱ्याला दंश करून पोळ्याचे रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माश्यांना फेरॅमोन जातीच्या गंध द्रव्याच्या सहाय्याने सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामकरी माश्या उपद्रव करणाऱ्यावर हल्ला करतात. कामकरी माशीच्या पोटाच्या शेवटी असलेल्या दोन वक्र काट्यांच्या स्वरूपात असलेला अवयव म्हणजे मधमाशीची नांगी. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येते. पण दंश केल्यानंतर नांगी हल्लेखोराच्या शरीरातच राहते. नांगी शरीराच्या बाहेर पडल्यामुळे नंतर कामकरी माशीचा मृत्यू होतो. +मधमाशीची नांगी आणि त्यावरील वक्र काटे पृष्ठवंशी प्राण्यांचापासून मधाचे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उत्क्रांत झाले असावे असे वाटते. कारण नांगीस असलेल्या काट्यामुळे त्वचेमध्ये अडकलेली नांगी उपटून बाहेर निघते. राणी मधमाशीच्या परस्परावरील हल्ल्याच्या वेळी राणी माशीची नांगी हत्यारासारखे काम करते. एपिस सेरेना मधमाशीचा इतर कीटकांचा प्रतिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या पोळ्यावर दुसऱ्या कीटक आल्याचे दिसताच सर्व कामकरी माशा आगांतुक कीटकाच्या अंगावर धावून जातात. कामकरी माशांचे स्नायू जोराने थरथरतात. अशा थरथराटामुळे आगांतुक कीटकाभोवतीचे तापमान एवढे वाढते की आगांतुक कीटकाचे मरण ओढवते. याआधी फक्त वाढलेल्या तापमानामुळे आगांतुक कीटक मृत्यू पावतो असे वाटत होते. नव्या संशोधनानुसार आगांतुक कीटकाभोवती तापमानाबरोबर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे आढळून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कीटक मरण पावतो. पोळ्यामध्ये आलेली नवखी राणी किंवा निकामी झालेल्या राणीचा याच पद्धतीने निकाल लावला जातो. या प्रकारास मधमाश्या पाळणारे बॉलिंग द क्वीन असे म्हणतात. +विविध रासायनिक पदार्थ आणि गंधावर मधमाशीचे संप्रेषण अवलंबून आहे. राणी माशीच्या शरीरातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या गंधामुळे कामकरी माश्या आपले पोळे शोधून काढतात. एका पोळ्यातील मधमाश्या दुसऱ्या पोळ्यात गेल्यास त्यांची हत्या होते. राणी माशीचे आपल्या पोळ्यातील सर्व माश्यांवर पूर्ण नियंत्रण असते. +मधामाशीला ६ पाय व २ पंख असतात. + आकाराने जाड,खुप केसाळ म्हणजेच मधमाश्याचा कुटुंबातील नर होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1754.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c2b7bb30ce9cd828f4475fcf6bc58eb21c92deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1754.txt @@ -0,0 +1,4 @@ +मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माश्यांनी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्याआल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटक सृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही. +मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1758.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc8f0b9988786749f7c4b3ff8a238fdca4d5ae60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1758.txt @@ -0,0 +1,8 @@ + मधलीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1786.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301f922cf4123c119091586493a9934a8a5392be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1786.txt @@ -0,0 +1,228 @@ + +२०° ००′ ००″ N, ७३° ४७′ ००″ E +नाशिक( उच्चार (सहाय्य·माहिती) (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे. +पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. +'नाशिक' जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मीटर. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून,तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे.त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी.पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे.या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे.ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी.असून धोडप,सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत.अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून,भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत,त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत. +त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे.तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मीटर) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु.१० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी.ची छोटीशी उडी घेते.तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो. +नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून २४ कि.मी. (१५ मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती नाशिकच्या जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दूषित झाली आहे. गोदावरीव्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नासिकमधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३० कि.मी. (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ किमी२(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक शहराच्या महानगर पालिकेमध्ये ६ विभाग आहेत. +शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच २८ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. +पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. 'जनस्थान,त्रिकंटक,गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक'अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे. +भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. +नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय) +नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. +इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता. +१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले. +२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. +३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला. +४ इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. +त्याचप्रमाणे +५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. +याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती. +६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली. +सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले. +नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. +यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. +७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. +८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे. +सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. +सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. +९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे.. +१० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[१] +सातवाहन राजवंश +१) सिमुक राजवंश. +२) कृष्ण राजवंश. +३) सातकर्णी १ राजवंश. +४) वेदश्री राजवंश. +५) शक्तीश्री राजवंश. +६) पूर्णोत्संग राजवंश. +७) स्कन्द्स्भि राजवंश. +८) २रा सातकर्ण राजवंश. +९) लंबोदर राजवंश. +१०) आपीलक राजवंश. +११) मेघस्वाती राजवंश. +१२) स्वाती राजवंश. +१३) स्कन्द्स्वति राजवंश. +१४) मृगेंद्र राजवंश. +१५) कुंतल राजवंश. +१६) स्वतीवर्ण राजवंश. +१७) प्रथम पुलोमावी राजवंश. +१८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश. +१९) हाल राजवंश. +२०) मंतलका राजवंश. +२१) पुरिंद्रसेन राजवंश. +२२) सुंदर सातकर्णी राजवंश. +२३) चकोर राजवंश. +२४) शिवस्वाती राजवंश. +२५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश. +२६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश. +२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश. +२८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश. +२९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश. +३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश. +३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश. +३२) तृतीय पुलोमावी राजवंश. +[२] +यादव काळ पुढील प्रमाणे:- +तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे. +इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर ही राजधानी होती. +सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती. +इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८,च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले. +अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला. +खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता. +इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला. +अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[१][३] +मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:- +इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले. +इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला. +इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले. +इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले. +इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला. +इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला. +इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले. +शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली. +इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली. +इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला. +इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते. +शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता. +बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.[४][५] +मराठा कालखंड पुढील प्रमाणे:- +इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता. +इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला. +सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली. +१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले. +सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले. +काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले. +१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला. +व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले. +तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली. +परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला. +पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले. +इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले. +इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले. +इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली. +यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले. +इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील +थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.[४][६] +ब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:- +ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले. +१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते. +ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला. +आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्‍न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले. +भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. +इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. +इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली. +इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. +इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले. +इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. +इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन +इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली. +मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली. +१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला. +२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली. +३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला. +४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या. +५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली. +६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते.. +७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले. +८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली. +९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते. +१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला. +[४][७] +भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. +अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. +भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता. +नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते. +नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत. +येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो. +नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात. +हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो. +नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल. +पावसाळ्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान हे ४६.७° से. नोंदले गेले आहे. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान हे ०.६° से. नोंदले गेले आहे. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे. शहराचे उष्णकटिबंधीय स्थान आणि उच्च उंची एकत्रितपणे उष्णकटिबंधीय ओल्या आणि कोरड्या हवामानाची तुलनेने सौम्य आवृत्ती देते. +चांदवड तालुक्यातील हट्टी येथे असलेला हा किल्ला महाराष्ट्र मधील क्रमांक दोन मध्ये उंच किल्ला आहे. येथे जाण्यासाठी अनेक रस्ते असून तुम्ही नाशिक, चांदवड, देवळा, कळवणवरून येत असताना वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊ शकतात. जर तुम्ही नाशिक वरून येत असेल तर तुम्हाला आधी वणी येथे यावे लागेल आणि तेथून पारेगाव वरून येऊन हट्टीला यावे लागेल. जर तुम्ही पिंपळगाव बसवंत वरून किंवा त्या चांदवड वरून येत असाल तर वडाळीभोई आणि धोडंबे वरून हट्टी असे यावे लागेल. धोडंबे वरून तुम्ही कानमंडाळे आणि पुढे कुंडाने असेही किल्ल्यावर जाऊ शकता. +नाशिकपासून जवळ असलेला नाशिक जिल्यातील तालुक्यातील गावात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. सह्याद्री पर्वत रांग, धबधबे आणि पावसाळ्यातील हवामानच आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. +सप्तशृंगी मंदिर देवी महिषासुरमर्दिनी या देवीला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील चार शक्ती पीठांपैकी एक आणि भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी एक आहे.हे मंदिर डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. +पंचवटी ह्याचे उल्लेख रामायणात केले आहे. पंचवटी शब्दशः म्हणजे "पाच वडाचे झाडे एक बाग". हे स्थळ गोदावरी नदीच्या पाठावर आहे . येथे तपोवन नावाची एक जागा आहे, जिथे लक्ष्मण (रामाचा लहान भाऊ) ने शुर्पणखा (रावणाची बहिण ) हिचे नाक कापले होते, असे म्हणले जाते आणि पंचवटी ह्याच ठिकाणी राम आणि सिता यांनी १४ वर्षाचा वनवास केला होता. येथे एक मोठी बाजारपेठ आहे आणि तेथे माल निर्यात केला जातो +सीताकुंड हिंदू पवित्र जागा आहे. भाविकांना या ठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे. रामायणातील मते रामाने नाशिकमध्ये त्याच्या मुक्काममध्ये या नदीत स्नान केले होते. +मुक्तिधाम मंदिर नाशिक रोड आहे. क्लिष्ट आर्किटेक्चर हे मंदिर पांढरा संगमरवरी बाहेर बांधण्यात आले. महान भारतीय धार्मिक मजकूर असणे असा , 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि हिंदू बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. +ते काळाराम मंदिर रामाला समर्पित आहे. हे काळाराम मंदिराचे अर्थ "काळा रामा" आहे. +महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे. +शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड,महिंद्र अन्ड महिंद्र,मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्,गरवारे,एबीबी,सीमेन्स, व्ही.आय.पी,ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो,सॅमसोनाइट,सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन,अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे.शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.तसेच नाशिक रोड येथे'इंडियन करन्सी प्रेस' हा नोटांचा छापखाना किंवा छाप कारखाना आहे, तसेच'इंडिया सिक्युरिटी प्रेस'आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई नाशिक येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन,योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी वाईन प्रसिद्ध आहेत. +प्राथमिक व विशेष शिक्षण:- +नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवत आहे. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे जास्त असतो. नाशिक मधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड/दिल्ली बोर्ड) या संस्थांशी मोठ्या प्रमाणात संलग्न आहेत. तसेच पुणे शालान्त परीक्षा बोर्डाचे (SSC / HSC) उपविभागीय कार्यालय नाशिक येथे आहे. +नाशिक मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ ही विद्यापीठे देखील आहेत. +नाशिक मधली महत्त्वाची महाविद्यालये पुढीलप्रमाणे :- +3. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे. +4. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली आहे. +5. आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती आहे.; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य +6. इच्छामणी गणपती मंदिर आहे. (उपनगर ) +7. एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी आहे. +8. कपालेश्वर मंदिर आहे. - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे) +9. कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि. मी. अंतरावर आहे. +10. कालिका मंदिर आहे., नाशिकचे ग्रामदैवत आहे. +11. काळाराम मंदिर आहे.- काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर आहे. +12. खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कॅंपपाशी आहे. +13. गंगाघाट आहे. पंचवटी आहे. +14. चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत. +15. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि. मी. अंतरावर आहे. +16. नवश्या गणपती मंदिर आहे. +17. नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे. +18. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे. +19. नारोशंकर यांची घंटा : ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे) +20 निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. हे स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे. +21. पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत. +22. फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे. +23. बाल येशू चर्च. +24. भक्तिधाम आहे.(पेठ नाका) +25. मुक्तिधाम आहे.(नाशिक रोड) +26. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ चांदीचा गणपती आहे. +27. राम कुंड - गोदावरी नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. +28. रामशेज किल्ला आहे. +29. विल्होळी जैन मंदिर आहे. +30. वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना आहे. +31. सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. +32. सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. +33. सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे. +34. सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा आहे. +35. सीता गुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती. +36. गंगापुर धरण-नाशिकपासुन जवळच गोदावरी नदीवर मातीचे धरण असुन संपूर्ण नाशिक शहराला पिण्याचे व शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. +37. सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे. +38. सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे. +सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत. +विष्णू दिगंबर पळुसकर ह्या युगपुरुषाचा अवतार शास्त्रीय संगीतासाठी खूप मौल्यवान ठरला."गांधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्येचे फळ होय.[९] विष्णू दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते. "गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वास्तू आजही अस्तित्‍वात आहे [१०].विष्णू दिगंबर पळुसकर ह्यांना जरी बालपणी अंधत्व येऊनही संगीताला "संगीत प्रेस"च्या नावाने डोळे दिले.[१०] पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले. त्यानंतर त्यांचा सांगीतिक वारसा आणि सर्वार्थाने सांभाळला तो त्यांचे पुत्र व पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी. +मातोश्री गंगाबाई पलुसकर : +गंगाबाईंचे कार्य समजोद्धारक सावित्रीबाई फुलेंच्या तोडीचे होते. सावित्रीबाईंनी स्त्रियांत शैक्षणिक साक्षरता आणली, तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली. स्त्रीला अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दिव्य करणे साधी गोष्ट नव्हती. नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डावीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गांधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल". याची स्थापना १९३१ सालच्या ललित पंचमीस झाली. १९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली. संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख अशाकरिता आवर्जून करावासा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्ररागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मातोश्रींनाच जाते.[११] +गोविंदराव पलुसकर: +पं. डी.व्ही. पलुसकरांनंतर (दत्तात्रेय विष्णू पलुसकर) नाशिकमध्ये संगीताची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित गोविंदराव पलुसकर होय. शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तालाची समाज होती. अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानावर संगीतचे शुद्ध संस्कार होऊ लागले. ज्या पलुस्करांच्या संगीत कस्तुरीचा सुगंध लुटण्यासाठी अवघे संगीत जग आसुसलेले असे, त्या पलुसकर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला, तो त्यांचे या काका पं .डी.व्ही पलुसकर यांच्यामुळे. बालाजी संस्थानच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले [१२] +पलुसकर परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून पं. गोविंदरावांकडे बघितले जाते. विशेषतः महराष्ट्राबाहेरही पलुसकर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे. सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापनाचे कार्यच केले नाही, तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला. [१३] +आकाशवाणी औरंगाबाद, जळगाव, कटक, जयपूर, लखनौ, पिलानी ह्या केंद्रांवरून गोविंदराव शास्त्रीय गायन करीत. संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली संगीत अलंकर केले. दरम्यान कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने मान्यता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहाल केली. .त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले हे रत्‍न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुसकरांच्या स्वरमाधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली. मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी, होरी, कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.[१२] संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले. पंडित विष्णू दिगंबर पळुसकर, पंडित चिंतामणराव पळुसकर (पंडित गोविंदरावांचे वडील), .गंगाबाई पळुसकर (मातोश्री), पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर व पंडित गोविंदराव पलु्सकर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.[१३] +"महामहोपाध्याय" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे. अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या विद्वान व बहु आयामी गायक, शिक्षक आणि कलावंत यांना अखिल भारतीय पातळीवर हा बहुमान तीन वर्षातून एकदा दिला जातो. या आधी पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, हिराबाई बडोदेकर ,पंडित वि. रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुसकर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पळुसकर यांची परंपरा तर आहेच; पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीय प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिले ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा घनिष्ट प्रवास अधोरेखित करणारे आहे.[१४] +नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित हैदर शेख (कथक) यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा (कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे (कथक), सौ. माला रॉबिन्स( भरतनाट्यम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरू केले.[१५] +नाशिकमध्ये आणि नाशिकजवळ अनेक लक्षणीय ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत. गारगोटी संग्रहालय हे नाशिकपासून ३२ किमी (२० मैल) सिन्नर येथे स्थित आहे खूप सुंदर आहे. तेथे स्फटिकांचा (सूक्ष्म सच्छिद्र स्फटिकासारखे पदार्थ ) संग्रह देखील आहे. नाणी संग्रहालयाची स्थापना १९८० मध्ये केली गेली आहे.या संग्रहालयात भारतीय चलन प्रणालीशी निगडीत बाबींचा संग्रह आहे. नाशिकपासून सुमारे ३० किमी (१९ मैल) दुगरवाडी धबधबा आहे. नाशिक हे एक पवित्र शहर मानले जाते. नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. श्री काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तश्रुंगी गड,गोन्डेश्वर मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर, मुक्तीधाम , भक्ती धाम, श्री कपालेश्वर महादेव मंदिर , श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री वेद मंदिर आणि दुतोंड्या मारुती मंदिर ही काही पवित्र मंदिरे आहेत. तोफखाना विभाग केंद्र, नांदूर मध्यमेश्वर, धम्मगिरी, सापुतारा, भंडारदरा, कळसूबाई शिखर, चांभार लेणी, रामकुंड, सीता गुंफा , पांडवलेणी, गोदावरी घाट, दादासाहेब फाळके स्मारक, वीर सावरकर स्मारक, दूधसागर धबधबा, येशू देवस्थान, योग विद्या धाम,त्त्र्यंबकेश्वर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, अंजनेरी, दिंडोरी, रीन व्हॅली रिसॉर्ट आणि शुभम वॉटर पार्क जागतिक श्री स्वामी समर्थ केंद्र ही अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. नाशिक "भारतातील वाइन कॅपिटल" म्हणून ओळखले जाते. सुला वाईन, सोमा वाईन ह्या काही वाईनरी आहेत . +सुनील खांडबहाले (भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशकार)[१६][१७] +दत्तात्रय रामचंद्र कर्पेकर +परिणीता दांडेकर (असोशिएट कोऑर्डीनेटर-'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल.’) +साप्ताहिक दिव्यसार्थी, गावकरी वृत्तपत्र, देशदूत वृत्तपत्र, दिव्य मराठी वृत्तपत्र, पुढारी वृत्तपत्र, सकाळ वृत्तपत्र (वृत्तपत्र), लोकमत वृत्तपत्र, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र, लोकसत्ता वृत्तपत्र, दैनिक भास्कर वृत्तपत्र, नवभारत टाइम्स वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र, द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र, द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्र, अशी विविध वर्तमानपत्रे नाशिकमध्ये मिळतात. गावकरी हे खास नाशिकमध्ये जन्माला आलेले वृत्तपत्र आहे. +सध्या नाशिकमधून चार एफ.एम. नभोवाणी केंद्रांचे प्रसारण होते आहे. रेडियो मिर्ची ९८.३ मेगाहर्ट्‌झ, रेड एफएम ९३.५, आकाशवाणी १०१.४, रेडिओ विश्वास ९०.८ मेगाहर्ट्‌झ. इ. +प्रत्येक तालुक्याला आपली स्वतंत्र अशी ओळख आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत. +नाशिकमध्ये एकूण १५ तालुके आहेत,त्यांची नावे पुढीलप्रमाणे:- +१) नाशिक +२) मालेगाव +३) दिंडोरी +४) कळवण +५) चांदवड +६) सुरगाणा +७) इगतपुरी +८) सिन्नर +९) देवळा +१०) बागलाण/सटाणा +११) नांदगाव +१२) येवला +१३) निफाड +१४) पेठ +१५) त्र्यंबकेश्वर +शहरातून वाहणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येऊन मिळणारे अनेक नाले आहेत. त्यातील काहींचे प्रवाह आसपासच्या पावसाळी, भुयारी गटार योजनेच्या वाहिन्यांमध्ये जोडलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारींचे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा केंद्राचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे. +नाशिक हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_179.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205dd147979e7594841c9a3d79dc5d484b00fb71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_179.txt @@ -0,0 +1,19 @@ + + +पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर भुईकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर ऊर्फ नगर शहराजवळील किल्ला आहे. +मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. स्टेशनाजवळच पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर शहर आहे. शहराच्या पूर्व दिशेला प्रस्तुत भुईकोट किल्ला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर भिंगारला जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर पालिका परिवहनच्या बसेस किंवा शेअर ऑटोने किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्याला भिंगारचा किल्ला असेही नाव आहे. शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर च्या किल्ल्याखेरीज, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी काही ऐतिहासिक स्थळे आहेत. +१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर वर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर वर विजय मिळवला. +पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरुवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला. +इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला. +पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर शहरात राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ लिहिले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला. +इ.स.१४९४ साली अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना करून तेथे आपली राजधानी वसवली.[१] +अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरुवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला. +गड सैन्यदलाच्या ताब्यात आहे. +किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. राहन्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर शहरात सोय होऊ शकते. +किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर खाण्याची सोय नाही. खाण्याची सोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर शहरात सोय होऊ शकते. +किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर शहरात सोय होऊ शकते. +मराठ्यांच्या प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव, निंबाळकर, थोरात, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यांवर फंदफितुरी करून मिळवून दिल्याबद्दल साक्री आणि रुई ही गावे देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर (कर्नाटक) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. +पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांच्याकडे किल्ले राजगडची तट-सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर तेथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह ठेवला. आजही कदमांनी पारंपरिक आणि दुर्मीळ अशी जुनी शस्त्रे जपून ठेवली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवा, हस्तिदंती गुप्‍त्या, भाले, शिवाजीकालीन नाणी (शिवराया) आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत. +निंबाळकर घराणे , पवार घराणे हे निजामशाही काळात व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य सेवेत रुजू होते, पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर मधील पारनेर भागात राजे साबुसिंग पवार यांच्या सुपे गावी त्यांचे पुत्र सरदार कृष्णाजी पवार यांनी गढी वाडा बांधला व स्वराज्य सेवेसाठी उपयोगी आणला त्यांचेच नातू मानाजीराजे पवार यांनी हंगा नदीतीरी पिंपळगाव पिसे गावी तटबंधी व वाडा बांधून स्वराज सेवेशी रुजू राहिले,येथील पवार घराण्याला मोठा इतिहास आहे शिवपूर्व काळात परिसरातील 25 गावांची जहागिरी वतन होते शिवकाळात सरपाटीलकी होती, पुढे शाहूकाळात जहागिरी त्रिंबकजी भोसले यांच्याकडे होती, पवारांशी वाकडे लागल्याने पेशव्यांनी ह्या भागातील वतन जप्त करून ताब्यात घेतले व पुढे तहात ब्रिटिशांना दिले,या पिंपळगाव विसापूर परिसरातील ठिकाणी ब्रिटिशांनी ब्रिटिश सैन्य दल उभारले व विसापूर तलाव विसापूर खुले कारागृह निर्मिती केली याठिकाणी पंडित नेहरू ही काही दिवस होते, ब्रिटिश कालीन दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील विसापूर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे होते रेल्वे मध्ये येथून वॉटर सप्लाय द्वारे पाणी भरले जात होते,स्वातंत्र्य नंतर येथे स्थानिकांनी आपली जमीन पुन्हा मिळवण्यासाठी पंतप्रधान नेहरूंकडे मागणी केली होती,परंतु येथे पाकिस्तान मधून हिंदू निर्वासित लोकांना काही वर्षे येथील (ब्रिटिश)मिल्ट्री छावणी मध्ये ठेवण्यात आले,आजही येथील ब्रिटिश आर्मी कॅम्प चा उपयोग भिक्षेकरी गृहासाठी वापरत आहे,जप्त केलेली काही जमीन भारतीय सैन्य दलाच्या व काही जमीन समाज कल्याण व इरिकेशन डिपार्टमेंट च्या ताब्यात आहे,येथील पवार घराण्यातील वंशज वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले व काही वंशज सुपे व पिंपळगाव येथे आपल्या पूर्वजांच्या शेतजमिनी सांभाळून राहत आहेत,वाडे काही अवशेष दिसतात काही पडलेले आहेत,रेणुकामाता मंदिर व पिंपळेश्वर मंदिर आहे,सुपे येथील पवार घराण्यातील वंशज श्रीमंत हेमेन्द्रसिंह राव पवार धार कर्णसिंह पवार व विक्रमसिंह पवार अनुक्रमे आजही आपल्या स्वतंत्र संस्थान असलेल्या धार व देवास मध्यप्रदेश येथे व काही महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी संस्थानिक म्हणून राहत आहेत आपल्या पूर्वजांच्या वास्तू व वस्तूंची देखभाल करत आहेत,निंबाळकर घराणे कर्जत भाग,दत्ताजी , महादजी शिंदे सरकार,जिवाजीराजे शिंदे यांचे जमीन वाडे श्रीगोंदा व जामगाव येथे आहेत ते त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दान दिले आहेत,ऐतिहासिक घराणे :-भोसले घराणे राशीन ,देशमुख मांडवगण कात्राबाद ,सरदार दहातोंडे चांदा नेवासा,धार पवार नेवासे,गोमाजी नाईक पानसबळ-सडे राहुरी,हांडे देशमुख पळवे पारनेर, गाढवे देशमुख व शिंदे पाटील रांजणगाव,सरदार कदम बांडे आळकुटी, सोमवंशी जहागीरदार व शितोळे देशमुख जवळा पारनेर,सरदार लगड व सुभेदार नलगे कोळगाव,वाबळे इनामदार श्रीगोंदा,राजे निंबाळकर खर्डा जामखेड येथे खर्ड्याची प्रसिद्ध लढाई झाली येथे किल्ला व गढि आहे,अहिल्याबाई होळकर यांचे माहेर शिंदे चौंडी, + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1822.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65c3e379d9df4906d182edbbbd5f84d9609c9e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1822.txt @@ -0,0 +1 @@ +मधुगिरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकुर लोकसभा मतदारसंघात असून तुमकुर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_183.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da72c26c8268f55046cebd6b4a3bc66deab84abd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_183.txt @@ -0,0 +1,8 @@ + भुईबावडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_184.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fe60bd45920e5fd6d08ad010239adeccf6fdef9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_184.txt @@ -0,0 +1,8 @@ +भुईमूग हे एक शेंगावर्गीय पीक आहे. हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे लहान आणि मोठ्या व्यावसायिक उत्पादकांसाठी महत्त्वाचे आहे. २०१६ मध्ये सोललेल्या शेंगदाण्यांचे जगातील वार्षिक उत्पादन ४४ दशलक्ष टन होते. वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनीयस याने या प्रजातीला हायपोगायिया म्हणजे "जमिनीच्या खाली" असे नाव दिले.[१] +भुईमूग हा फॅबॅसी या वनस्पती कुटुंबातील आहे. भुईमुगामध्ये मुळावरील गाठींमध्ये नायट्रोजन-स्थिर करणारे जीवाणू असतात. शेंगदाणे मानवी शरीरासाठी पौष्टिक मानले जातात. ते अक्रोड आणि बदामासारखेच असतात आणि पाश्चात्य पदार्थांमध्ये समाविष्ट केले जातात.[२] +भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. पण काळाच्या ओघात त्याचे महत्त्व अन्नपीक म्हणूनसुद्धा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते. +रुंद वरंबे सरी या पद्धतीने भुईमूग लागवड करताना पूर्वमशागत करून रान भुसभुशीत झाल्यानंतर रुंद वरंबे व सरी तयार करण्यासाठी शेतात 150 सें.मी. अंतरावर खुणा करून, रेषा मारून आखणी करावी. पुन्हा रेषा मारलेल्या ठिकाणी 30 सें.मी. रुंदीचा पाट पाडल्यास 120 सें.मी. रुंदीचे व 15-20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार होतील. हे वाफे प्रथम पाणी देऊन पूर्ण भिजवून वाफस्यावर आल्यावर त्यावर 30 सें.मी. रुंदीच्या चार ओळी बसवून अशा ओळींत दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून बियाण्याची टोकण करावी. +शेंगदाणे हे मूळचे न्यू वर्ल्ड पीक आहे .मात्र संशोधकांना मेसोआमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे आढळले. पेरूमधील पुरातत्त्व स्थळांकडून मिळालेल्या अवशेष पेरिकार्प (फळांची पिल्ले) ऊतक आजच्या (वायबीपी) अंदाजे ३९००–३७५० वर्षांपूर्वी तिथल्या हेतूपूर्ण शेती वापराची तारीख ठरवते. पूर्वीचे पाळीव प्राणी किती झाले हे कोणालाही ठाऊक नाही पण बहुधा ते दरींमध्ये प्रथम घडले दक्षिण अमेरिकेच्या ग्रॅन चाको भागात पराना आणि पराग्वे नदी प्रणाल्यांचा.[३] +शेंगदाण्याचा वापर शेंगदाणा बटर तयार करण्यासाठी केला जातो. शेंगदाणे एक अतिशय पौष्टिक आहार आहे. फिल्टर केलेले परिष्कृत तेल स्वयंपाक आणि मार्गारीन बनवण्यासाठी वापरले जाते. शेंगदाणा तेल हे महत्त्वाचे खाद्यतेल आहे. पेंड पशुखाद्य म्हणून वापरली जाते. शेंगदाण्यातील प्रथिने अर्दिल या कृत्रिम फायबरच्या उत्पादनात वापरली जातात. वनस्पती तूप हायड्रोजननंतर शेंगदाणा तेलापासून बनविला जातो.[४][५] +शेंगदाणे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात. शेंगदाणा तेलाचा महत्त्वपूर्ण उपयोग म्हणजे पेंट, वार्निश, वंगण तेल, लेदर ड्रेसिंग्ज, फर्निचर पॉलिश, कीटकनाशके आणि नायट्रोग्लिसरीन. साबण आणि बऱ्याच सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये शेंगदाणा तेलाचा समावेश आहे. भुईमुगाची टरफले प्लास्टिक, वॉलबोर्ड, घर्षण, इंधन, सेल्युलोज आणि श्लेष्म तयार करण्यासाठी वापरले जातात. +शेंगदाणे आरोग्याइतकेच लोकप्रिय आहेत. ते प्रथिनेचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यात विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि वनस्पती संयुगे मोठ्या प्रमाणावर असतात. वजन कमी करण्याच्या आहाराचा एक भाग म्हणून ते उपयुक्त ठरू शकतात आणि हृदयरोग आणि पित्तदोषाचा धोका कमी करू शकतात.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1859.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d398a46c5a88b3bd607de7c7d5ffdf307713886e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1859.txt @@ -0,0 +1,3 @@ +मधुलिका रामटेके छत्तीसगडमधील एक भारतीय सामाजिक महिला उद्योजक आहेत. तिने महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मायक्रोफायनान्स बँकेची स्थापना केली आणि घरगुती अत्याचारातून वाचलेल्यांसाठी काम करते. तिच्या कामगिरीची दखल घेऊन तिला नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे. +रामटेके हे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील आहे. [१] ती एका अशिक्षित घरात वाढली आणि शाळेत शिकल्यानंतर तिने तिच्या पालकांना लिहायला शिकवले. मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून स्थानिक प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी 2001 मध्ये माँ बमलेश्वरी बँकेची स्थापना करणाऱ्या त्यांच्या गावातील महिलांसाठी स्व-मदत गट स्थापन केल्यावर रामटेके भारतीय सामाजिक उद्योजक बनल्या. [२] रामटेके यांनी तिची बचत इतर महिलांसोबत जमवली आणि इतर महिलांना कर्ज द्यायला सुरुवात केली ज्यांना आरोग्यसेवेसाठी किंवा सेकंडहँड सायकल विकत घ्यायची होती. बँकेने नंतर जमीन भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि 2012 पर्यंत, तिच्या 5,372 शाखा होत्या आणि तरीही पूर्णपणे महिला चालवल्या जात होत्या. हे लहान स्वयं-सहायता गटांचे बनलेले आहे ज्यामध्ये 80,000 महिलांचा सहभाग आहे. [३] रामटेके घरगुती अत्याचारातून वाचलेल्या महिलांसोबत काम करतात आणि गावकऱ्यांना रताळ कसे वाढवायचे आणि गांडूळ खताचे व्यवस्थापन कसे करायचे यासारखी कौशल्ये शिकवतात. [४] रासायनिक खतांनी तयार केलेल्या गांडूळ खतापेक्षा नैसर्गिकरित्या गांडूळ खत तयार होते, असे तिचे मत आहे. [२] शिवाय ही रासायनिक खते तुम्हाला अस्वस्थ करतात असा तिचा विश्वास आहे. [२] 2018 मध्ये तिने 64 गावांमध्ये स्वच्छतेचे चांगले आयोजन केले. [४] +रामटेके यांच्या बचत गटाने 2016 मध्ये तीन सोसायट्या स्थापन केल्या: एकाने गायीचे दूध विक्रीसाठी तयार केले, दुसऱ्याने हरा बहेरा (एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती) आणि तिसऱ्याने आईस्क्रीम तयार करण्यासाठी सीताफळाची लागवड केली. [५] तिच्या कामगिरीबद्दल, रामटेके यांना आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २०२१ नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1861.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8084a98b751aadbe7d9902ceceaf85092fa43690 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1861.txt @@ -0,0 +1 @@ +राग मधुवंती हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1878.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39c03c8a716548fbf553c485d52f8a65648470fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1878.txt @@ -0,0 +1,15 @@ +मधु मंगेश कर्णिक (एप्रिल २८, १९३१ : करूळ, (कणकवली तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा), महाराष्ट्र - हयात) हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक आहेत. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. +त्यांच्या पत्‍नीचे नाव शुभदा (माहेरचे शशी कुलकर्णी) असून मुलांची नावे तन्मय, अनुप ही आहेत. हे दोघे पुत्र आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत. मुलगी अनुजा देशपांडे दूरदर्शनवरील एक अधिकारी आहे. +मधु मंगेश कर्णिकांचे घराणे मूळचे कोकणातील आरस या गावचे. त्यांच्या पूर्वजांनी स्वकर्तृत्वावर पेशव्यांकडून कर्णिक ही सनद मिळविली. त्यांनीच अडीचशे वर्षांपूर्वी करूळ गाव वसविले. इंग्रज सरकारने त्यांना खोती दिली. अशा या कर्णिकांच्या घरात २८ एप्रिल १९३३ या दिवशी मंगेशदादा व अन्नपूर्णाबाई यांच्या पोटी मधूचा जन्म झाला. मधु मंगेश कर्णिकांचे आई-वडील अकाली गेले. +इ.स. १९५४साली त्यांचा प्रेमविवाह झाला. +मधु मंगेश कर्णिक यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यात(एस्‌टीत) नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात तीन-साडेतीन वर्षे माहिती अधिकारी म्हणून, आणि नंतर मुंबई येथे सरकारच्या जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होते व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकही होते. अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, १९८३ साली नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला समर्पित केले. असे असून २००६ साली ते महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष झाले. +मधु मंगेश कर्णिक यांनी एक काच कारखानाही काढला होता, पण तो त्यांना यशस्वीरीत्या चालवता आला नाही. +ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. तेथे ते मुलांच्यात रमतात. +कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. +मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा - कृष्णाची राधा - ही रत्‍नाकर मासिकातून प्रसिद्ध झाली. तेव्हा ते मॅट्रिकच्या वर्गात होते. त्यांच्या कोल्हापुरातील वास्तव्यात खऱ्या अर्थाने कर्णिकांच्या लेखनाची सुरुवात झाली. त्यांच्या 'लोकसत्ते'त लिहिलेल्या कथांना प्रसिद्धी आणि मानधनही मिळाले. त्यानंतर 'धनुर्धारी', ' विविधवृत्त' यां साप्ताहिकांमधूनही त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. +त्यानंतर मधु मंगेश कर्णिक मुंबईला आले. '३४ सुंदरलाल चाळ’ हा त्यांचा पत्ता होता +त्यांनी पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली, आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्या; आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण-भारत (सांज), मनोहर या नियतकालिकांतून स्तंभलेखनही केले. +इ.स.१९५० ते १९६५ या काळात मधु मंगेश कर्णिकांनी खूप कथा लिहिल्या. 'सत्यकथे'त कथा प्रसिद्ध झाल्यापासून तर त्यांच्या अंगी एवढे बळ संचारले की, ते दर दिवाळीला पंधरावीस तरी कथा लिहू लागले. +कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वतःचे अवघे ‘गुडविल’ त्याकामी लावले. महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे या स्मारकाचे स्वरूप आहे. पंचाहत्तर लाख रुपयांचे हे देखणे संकुल आहे. महाराष्ट्रातील अवश्य भेट द्यावी अशी जी साहित्यिक-सांस्कृतिक ठिकाणे आहेत, त्यांतही मालगुंडचा नंबर वरचा लागेल. त्यामुळे गणपतीपुळ्याला आलेला प्रवासी तिथे येतोच. +मधु मंगेश कर्णिक यांनी करूळचा मुलगा या शीर्षकनावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1896.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94296deb47c3862a61c941ce4ec91a5f1a85a2c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1896.txt @@ -0,0 +1,2 @@ +मध्य कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Tengah) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. १९५७ साली हा प्रांत दक्षिण कालिमांतान प्रांतापासून वेगळा करण्यात आला. ह्या प्रांतातील सुमारे ७० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1898.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94296deb47c3862a61c941ce4ec91a5f1a85a2c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1898.txt @@ -0,0 +1,2 @@ +मध्य कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Tengah) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. १९५७ साली हा प्रांत दक्षिण कालिमांतान प्रांतापासून वेगळा करण्यात आला. ह्या प्रांतातील सुमारे ७० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1921.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b860d4258ccab60a7adcc8f3ea09254e5fe975f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1921.txt @@ -0,0 +1 @@ +मध्य प्रदेश साहित्य संघ तथा मध्य प्रदेश साहित्य अकादमी ही मध्य प्रदेश सरकारची एक संस्था आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1925.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b271450572212d88efeab9d7ec0adf1479fb822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1925.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या मध्य प्रदेश राज्यात ५१ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_194.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0865874abdd55fc438fce6033b2d7745fb2b66f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_194.txt @@ -0,0 +1,10 @@ +भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द -Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. +भूगोलशास्रद्य चार पारंपारिक विचारातून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात.1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया 2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास 3. मानवआणि पृथ्वी यांचा सहसंबंध 4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो. +पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्रामध्ये आणि नकाशातंत्रात पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व अवकाश यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो. एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसून येते . +भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक किवा प्राकृतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत. उल्लेख दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेचा मानवी दृष्टिकोनातून मानवाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हा उद्देश आहे; तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, जलावरण, वनस्पती, जीवन, मृदा किवा माती, जल आणि भूरचना हे सर्व कशाप्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो. या दोन्ही शाखांचा अभ्यास करतांना पर्यावरणीय भूगोल या तिसऱ्याच शाखेची निर्मिती झाली. या शाखेत या दोन्ही शाखांचा एकमेकांवर पडणाऱ्या प्रभावातून निसर्ग व मानवाचा संबध लक्षात येतो. +भूगोलाचे अध्ययन प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये केलेले आढळते. ग्रीकांनी शास्त्र व तत्त्वज्ञान म्हणून भूगोलाचे अध्ययन केले आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व इरॅथोसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशेसुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अंशांमध्ये विभागून अक्षांक्ष व रेखांशाची कल्पना मांडली. +मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा युरोपकडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी (Idrisi), इब्न बतूत, (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व बगदाद येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली.भूगोल बहुतेकदा दोन शाखांच्या रूपात परिभाषित केले जाते: मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल. मानवाचा भूगोल लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी आणि परस्परांशी त्यांचे स्थान आणि स्थान यांच्याशी आणि त्यातील संबंधांचा अभ्यास करून अभ्यासाशी संबंधित आहे. भौतिक भौगोलिक वातावरण, हायड्रोस्फीअर, बायोस्फीअर आणि भूगोल यासारख्या नैसर्गिक वातावरणामधील प्रक्रिया आणि नमुन्यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. +सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्को पोलो व जेम्स कूक यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयांचा समावेश होता. +अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफिक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डीला ब्लैंचे यांनी योगदान दिले. +गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर संबंधित पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), समालोचनात्मक भूगोल अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्याअध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1943.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01b06200b48eb35c52749d902c7b0f4659529b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1943.txt @@ -0,0 +1,70 @@ +मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात. +मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1958.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02e875d2e15ee3ea2c37e5ea43f4a8f986dd7038 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1958.txt @@ -0,0 +1,2 @@ +मध्यम तरंग (इंग्लिश : Medium Wave; लघुरूप : MW) हा मध्यम कंप्रता संवह वर्णपटापैकी 'आयाम अधिमिश्रित' ऊर्फ एएम प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या तरंगांचा पट्टा होय. युरोपातील प्रसारणासाठी ५३१ kHz - १६११ kHz कंप्रतांमधील मध्यम तरंग पट्टा व उत्तर अमेरिकेतील ५३५ kHz - १७०५ kHz कंप्रतांमधील एएम प्रसारणाचा वाढीव पट्टा वापरला जातो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_196.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e3e0271e170583498f9fbe49ba595636149ddf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_196.txt @@ -0,0 +1,7 @@ +भूज: द प्राईड ऑफ इंडिया हा हिंदीमधील युद्ध फिल्म आहे. अभिषेक दुधैय्या दिग्दर्शक, सहनिर्माते व पटकथा लेखक आहेत. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात तयार करण्यात आलेली ही घटना भूज विमानतळाचे तत्कालीन प्रभारी आयएएएफ स्क्वाड्रन लीडर विजय कुलकर्णी यांच्या जीवनाविषयी असून त्यांनी आणि त्यांच्या पथकाने ३०० स्थानिक महिलांच्या मदतीने भुजच्या एअरबेसची पुनर्रचना केली.[१] या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर, अम्मी विर्क आणि प्रणिता सुभाष यांच्यासह कर्णिक व[२] अजय देवगण आहेत.[३] +१९ मार्च २०१९ रोजी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर, याची पुष्टी झाली की चित्रपटामध्ये दाखवलेली खरी घटना ही युद्धातील एक अत्यंत आकर्षक कथा आहे.[४] फोटोग्राफी जून २०१९ च्या उत्तरार्धात सुरू झाली,[५][६] आणि त्याचे चित्रीकरण हैद्राबाद, कच्छ, भोपाळ, इंदूर, लखनौ, मुंबई आणि कोलकाता येथे झाले.[७] कोविड-१९ (साथीचा रोग) सर्व देशभरात डिस्ने + हॉटस्टारवर प्रसारित झाला.[८] +१९ मार्च २०१९ रोजी भूषण कुमार यांनी भारत-पाक युद्धाच्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटाची घोषणा केली.[१०] चित्रपट घटना लेखनात १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर तीनशे स्थानिक महिला नष्ट जेथून लष्करी विमानांच्या हालचाली सुरू होतात असा विमानतळ पुनर्रचना मदत जेथे भूज, गुजरात येथे आहे.[११] +अजय देवगणने विजय कर्णिकची व्यक्तिरेखा साकारली असून, या भूमिकेसाठी तो एकमेव पर्याय होता. इतर कलाकारांमध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क आणि राणा डग्गुबाती यांचा समावेश होता.[१२] हा चित्रपट विर्कचा दुसरा हिंदी चित्रपट आहे. दक्षिण अभिनेत्री प्रनिता सुभाष नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत या चित्रपटात सहभागी झाली.[१३] +परिणीती चोप्रालासुद्धा या चित्रपटाच्या एका जासूसच्या भूमिकेत साइन केले होते, परंतु तिची सायना या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखेमुळे ती नोव्हेंबर २०१९ मध्ये चित्रपटातून बाहेर पडली. जानेवारी २०२० मध्ये चोप्राच्या जागी नोरा फतेहीची निवड झाली.[१४] नंतर जानेवारीत डग्गुबाती यांनी आरोग्याच्या समस्या सांगून हा चित्रपट सोडला आणि शरद केळकर यांनी त्यांची जागा घेतली.[१५] +दत्तने २५ जून २०१९ रोजी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली.[१६] त्यानंतर देवगणसह अन्य कलाकारांनी भोपाळ, इंदूर, लखनौ, मुंबई आणि कोलकाता येथे या चित्रपटाचा पुढील भाग सुरू केला. डिसेंबर २०१९ च्या उत्तरार्धात कच्छमध्ये देवगण आणि सिन्हा यांच्या चित्रित गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. +जून २९, २०२० रोजी, अजय देवगण चित्रपट प्रदर्शित करेल, अशी घोषणा डिस्ने+ हॉटस्टारवर मुळे उशीरा २०२० थिएटर बंद परिणाम म्हणून केवळ कोविड-१९ भारतामध्ये साथीच्या काळात प्रसारण झालं.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1963.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02e875d2e15ee3ea2c37e5ea43f4a8f986dd7038 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1963.txt @@ -0,0 +1,2 @@ +मध्यम तरंग (इंग्लिश : Medium Wave; लघुरूप : MW) हा मध्यम कंप्रता संवह वर्णपटापैकी 'आयाम अधिमिश्रित' ऊर्फ एएम प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या तरंगांचा पट्टा होय. युरोपातील प्रसारणासाठी ५३१ kHz - १६११ kHz कंप्रतांमधील मध्यम तरंग पट्टा व उत्तर अमेरिकेतील ५३५ kHz - १७०५ kHz कंप्रतांमधील एएम प्रसारणाचा वाढीव पट्टा वापरला जातो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1966.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d797bba0e34763acd4dc64ef391c10b73f9b729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1966.txt @@ -0,0 +1,6 @@ +इंग्रजी नाव - Altocumulus Cloud +इंग्रजी खुण - Ac +२००० ते ७००० मीटर +हे मध्य पातळीवर आढळणारे पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे ढग  मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेले असून छोट्या छोट्या ढगांच्या पुंजक्यांच्या आकारात दिसतात. तंतुराशीमेघांपेक्षा ह्या ढगांचे मेघ घटक  मोठे दिसतात. हे ढग नेहमी अनेक रेषांच्या किंवा लहरींच्या समूहात पाहायला मिळतात. दुपारी आकाशात हे ढग असल्यास त्यांची सावली खाली पडू शकते.[१] काही वेळा ह्या ढगांची व्याप्ती संपूर्ण आकाशभरही असू शकते पण ह्या ढगांमुळे सूर्याभोवती वलय मात्र पाहायला मिळत नाही. कधीकधी ढगांच्या कडा  कमी जाडीच्या आणि तंतुमय असल्यास ह्या कडातून प्रकाश किरणांचे विकिरण होऊन ह्या कडांना वेगवेगळे रंग मिळालेले दिसतात. ह्या ढगातून सूर्यकिरण खालवर पोहोचत नसल्यामुळे ह्या ढगांचे तळ नेहमी काळसर दिसतात.[१] +दिवसा खूप तापलेला पृथ्वीचा पृष्ठभाग रात्री उष्णता उत्सर्जित करतो. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आर्द्रतायुक्त हवा वरवर जाऊन थंड होते आणि त्यामुळे त्यातील जलबिंदूचे हे ढग रात्रीतून तयार होतात. मात्र दिवस उजाडल्यावर त्यावर सूर्याचे किरण पडल्याने  त्यातील उष्णतेने जलबिंदूची वाफ होऊन असे ढग नाहीसे होतात.[२] +शिखरी मध्यराशीमेघ [Altocumulus Castellanus ] ह्या प्रकारचे ढग तयार होणं हे अस्थिर हवेचं आणि त्यामुळे येऊ घातलेल्या गडगडाटी वादळाचं चिन्ह मानलं जातं.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_198.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfb8bb214079625c0d35ae7754f31bf2654a398e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_198.txt @@ -0,0 +1,15 @@ +भुजंगधारी खगोलीय विषुववृत्तावरील एक मोठा परंतु अंधुक तारकासमूह आहे. टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांपैकी हा एक आहे. याला इंग्रजीमध्ये Ophiuchus (ऑफियुकस) म्हणतात. हे मुळ ग्रीक नाव असून त्याचा अर्थ साप (भुजंग) धारण केलेला असा होतो. याला एक माणूस साप धरत आहे असे दर्शवले जाते ज्यामध्ये साप भुजंग या तारकासमूहाने दर्शवला जातो. +भुजंगधारी तारकासमूह हा मुख्यत्वे खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणेस शौरी व तूळ यांच्या दरम्यान असून दक्षिणेकडे हा वृश्चिक व धनू यांच्या दरम्यान क्रांतिवृत्तापर्यंत पसरलेला आहे. याचा काही भाग आकाशगंगेच्या पट्‍ट्यापर्यंत गेलेला असून त्या भागात तेजोमेघ आणि तारकागुच्छ दिसतात. उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात हा नीट दिसतो. +भुजंगधारीचे खगोलावरील क्षेत्रफळ ९४८ वर्ग डिग्री असून हा अकरावा सर्वात मोठा तारकासमूह आहे. हा क्रांति १२° ते दक्षिणेला -३०° पर्यंत पसरला आहे. +अल्फा ओफयुची हा २.०७ दृश्यप्रतीचा तारा आणि ईटा ओफयुची हा २.४३ दृश्यप्रतीचा तारा हे भुजंगधारीमधील तेजस्वी तारे आहेत.[२] बीटा ओफयुची आणि लॅम्ब्डा ओफयुची हे या तारकासमूहातील इतर तेजस्वी तारे आहेत.[२] +आरएस ओफयुची एक असा तारा आहे ज्याची दीप्ती (तेजस्वीपणा) अनियमित काळाने काही दिवसांमध्ये शंभर पटिंनी वाढते. त्यामुळे या ताऱ्याचा स्फोट होऊन तो १अ प्रकारचा अतिनवतारा बनण्याच्या मार्गावर आहे आहे असे मानले जाते.[३] +बर्नार्डचा तारा हा पृथ्वीपासून दुसरा सर्वात जवळचा तारा आहे. हा तारा या भुजंगधारी तारकासमूहामध्ये आहे. बर्नाडचा तारा पृथ्वीपासून ६ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा बीटा ताऱ्याच्या डावीकडे आणि V आकाराच्या ताऱ्यांच्या समूहाच्या उत्तरेला आहे. +एसएन १६०४ हा अतिनवतारा थीटा ओफयुची जवळ ९ ऑक्टोबर १६०४ साली पहिल्यांदा पाहिला गेला होता. योहानेस केप्लर यांनी त्याला पहिल्यांदा १६ ऑक्टोबर रोजी पाहिले आणि त्याचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे त्याला केल्परचा अतिनवतारा असे नाव पडले. +भुजंगधारीमधील जीजे १२१४ या ताऱ्याची तेजस्विता दर १.५ दिवसांनी वारंवार कमी होते, असे २००९ मध्ये जाहीर करण्यात आले. असे तजस्विता कमी होणे हे लहान ग्रहाच्या संक्रमणाशी सुसंगत आहे.[४] +भुजंगधारीमध्ये आयसी ४६६५, एनजीसी ६६३३, एम९, एम१०, एम१२, एम१४, एम१९, एम६२ आणि एम१०७ यांसारखे अनेक तारकागुच्छ आणि आयसी ४६०३-४६०४ यासारखे तेजोमेघ आहेत. +एम१० हा एक जवळचा गोलाकार तारकागुच्छ आहे. तो पृथ्वीपासून २०,००० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याची दृश्यप्रत ६.६ आहे.[५] +एनजीसी ६२४० ही एक असामान्य दीर्घिका या तारकासमूहामध्ये आहे. दोन दीर्घिकांच्या विलीनीकरणातून ही दीर्घिका तयार झाली आहे. ४० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील फुलपाखराच्या आकारातील या दीर्घिकेमध्ये एकमेकांपासून ३००० प्रकाशवर्ष अंतरावर दोन कृष्णविवरे आहेत. दोन कृष्णविवरांच्या अस्तित्वावर चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीतून मिळालेल्या वर्णपटाच्या आधारे शिक्कमोर्तब झाले. ही कृष्णविवरे आणखी एक अब्ज वर्षांनी एकमेकांत विलीन होतील असा अंदाज आहे. या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांच्या निर्मितीचा दरदेखील असामान्य रीत्या जास्त आहे. याचे संभाव्य कारण टक्करीनंतर निर्माण झालेली उष्णता आहे.[६] +बर्नार्ड ६८ हा पृथ्वीपासून ४१० प्रकाशवर्ष अंतरावरील एक कृष्ण तेजोमेघ आहे. ०.४ प्रकाशवर्ष व्यास असूनसुद्धा याचे वस्तुमान फक्त सूर्याच्या दुप्पट आहे. त्यामुळे हा अतिशय विरळ आणि थंड तेजोमेघ आहे (तापमान: १६ केल्व्हिन). सध्या जरी हा तेजोमेघ स्थिर असला, तरी कालांतराने यामध्ये नवीन ताऱ्यांची निर्मिती सुरू होईल. बर्नार्ड ६८ चे एक असामान्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यातील कंपने ज्यांचा आवर्तीकाळ २,५०,००० वर्ष आहे. खगोलशास्त्रज्ञ असा तर्क लावतात की ही गोष्ट एका अतिनवताऱ्यामुळे निर्माण झालेल्या आघात लहरींमुळे होत आहे.[६] +भुजंगधारी हा क्रांतिवृत्तावरून जाणाऱ्या १३ तारकासमूहांपैकी एक आहे.[७] त्यामुळे याला तेरावी रास असेही म्हटले जाते. त्यामुळे रास व तारकासमूह यामध्ये गोंधळ होतो. +राशिचक्रातील राशी या क्रांतिवृत्ताचे बारा समान भाग आहेत ज्यामुळे प्रत्येक रास खगोलीय रेखावृत्तावर ३०° भाग व्यापते. हे अंतर अंदाजे सूर्याने एका महिन्यामध्ये कापलेल्या अंतराएवढे आहे. +सर्व तारकासमूह आकारमानाने एकसारखे नाहीत आणि त्यांचे आकाश व्यापणे हे ताऱ्यांच्या स्थानांवर अवलंबून आहे. तारकासमूहांचा आणि राशिचक्रातील राशींचा फारसा संबंध नाही आणि या दोन गोष्टी सामान्यत: एकमेकांशी जुळत नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1982.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6c9a7e58c5572391a4e7ede69095f0241ba6365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_1982.txt @@ -0,0 +1,9 @@ +२३° १५′ ००″ N, ७७° २५′ ०१.२″ E +मध्य प्रदेश ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे हृदय देखील म्हंटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. राज्याचे ६ सांस्कृतिक विभाग आहेत; निमाड, मालवा, बुंदेलखंड, बघेलखंड, महाकौशल आणि ग्वाल्हेर. +भारताच्या मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात हठ्नोरा आदिमानव हा मध्य प्रदेशात सुमारे ३,००,००० वर्षांपूर्वी, मिडल Pleistocene कालखंड पासून जगात आले असते हे दर्शविते. नंतर मेसोलीठीक कालावधी दिनांक ?? पेंट मातीची भांडी भीमबेटका रॉक shelters मध्ये सापडला आहे . कायथा संस्कृती (2100-1800 सालच्या) आणि माळवा संस्कृती (1700-1500 सालच्या) राज्यातील पश्चिम भागात शोधला गेले आहेत राहण्याचे चाल्कॉलीठीक साइट. +मध्य प्रदेशला लागून +मध्य प्रदेश या राज्याच्या मध्यावर नर्मदा नदी आहे व सातपुडा व विंध्य हे पर्वत आहेत. +मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे. +मध्य प्रदेश राज्याचे खालील दहा प्रशासकीय विभाग आहेत. +मध्य प्रदेश राज्यात् खालील ४८ जिल्हे आहेत. +यावरील विस्तृत लेख पहा - मध्य प्रदेशमधील जिल्हे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2015.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c3d217a0b6fb288bb18c8f59ba3def46f12709c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2015.txt @@ -0,0 +1 @@ +कोल्हापूर जिल्ह्यातील जुने पारगाव व मनपाडळे ही गावे आदिलशाहीच्या अंमलाखाली होती. तेथून जवळच असलेल्या पन्हाळा किल्ल्याचे महत्त्वव लक्षात घेता समर्थांनी या दोन गावात आपला संप्रदाय वाढवला आणि परिणाम स्वरूप ह्या दोन गावात मारुतीची स्थापना केली . याच ठिकाणावरून स्वराज्याचे हेरगिरीचे काम समर्थांनी उभारले व ते स्वराज्य निर्मितीसाठी पुढे उपयुक्त ठरले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2024.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff2c3ddb494cd0b3a1d11baff01a51eaef593a80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2024.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मनमाड या रेल्वे स्थानकापासून इंदूर या शहरापर्यंत एक रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहे. ह्या रेल्वेमार्गाचे काम पुढील सहा महिन्यात सुरू होणार आहे. +हा रेल्वेमार्ग मनमाड-धुळे-महू-इंदूर असा राहील. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई व इंदूर ह्या शहरांदरम्यानचे अंतर ८३० किमीवरून ५८० किमीवर येईल. तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील ह्या मार्गामुळे फायदा होईल असा अंदाज आहे. भारत सरकारच्या जहाज बांधणी मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडिया पोर्ट कनेक्टिव्हीटी या कंपनीमार्फत हे काम लवकरच सुरू करण्यात येईल.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2045.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c937546b375e1bc809c3b5b429a937b02612e50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2045.txt @@ -0,0 +1,7 @@ +महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा 'मनरेगा' असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट 'कामाच्या अधिकाराची हमी' देणे आहे. +२३ ऑगस्ट २००५ रोजी संपुआ सरकारने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार केला.[१] +ग्रामीण भागातील कुटुंबांना हमीभावाने कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेने मनरेगा तयार करण्यात आला. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसांची हमी देणारा रोजगार मिळायचा, प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्न मिळण्याची हमी. हा कार्यक्रम श्रम-केंद्रित होण्याचा हेतू होता, रोजगाराचे मुख्य स्त्रोत रस्ते बांधणी, जलसंधारण आणि वनीकरण यासारखे उपक्रम आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारच्या आर्थिक ब्युरोचा एक विभाग, योजनेच्या अंमलबजावणी आणि रोलआउटवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार होता. ग्रामपंचायती - ग्रामीण खेड्यांमध्ये प्रशासकीय प्रमुख, स्थानिक पातळीवर योजना राबविण्यासाठी दूत होते. [२] +Official website +Act +CAG report +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2051.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3d428b4b25a01e289a53e52e9c249cfba8884d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2051.txt @@ -0,0 +1,29 @@ +२५ सप्टेंबर, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2059.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de2f21ed1f6902ae603f92cf44145ed7a9fdbcec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2059.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मनसंतोषगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला आंबोली घाटाच्या माथ्यापाशी मनोहरगडाजवळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2090.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9bb9453f8e7270344558543c166f6d5465597d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2090.txt @@ -0,0 +1 @@ +निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ (फिलिपिनो: Paliparang Pandaigdig ng Ninoy Aquino) (आहसंवि: MNL, आप्रविको: RPLL) हा फिलिपिन्स देशाच्या मनिला महानगरामधील प्रमुख विमानतळ आहे. आकाराने व प्रवासी संख्येच्या दृष्टीने हा फिलिपिन्स देशातील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ असून २०१४ साली सुमारे ३.४ कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2091.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4b2ef9ad1d1ce306d26456e41ac6092fb815b6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2091.txt @@ -0,0 +1,3 @@ +मनीषा कोइराला (१६ ऑगस्ट, इ.स. १९७०; काठमांडू, नेपाळ - हयात) ही नेपाळी-भारतीय चित्रपट-अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच ती भरतनाट्यम् व मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे. +तिने इ.स. १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. इ.स. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२: अ लव्ह स्टोरी, बॉंबे, खामोशी: द म्यूझिकल व दिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2113.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc16e8b2067ac21f67dc54966a3cb8dfe2919da1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2113.txt @@ -0,0 +1,37 @@ +१२ मे, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2141.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7558a4f43f83a1b503431d7bc1f6386d4987ed60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2141.txt @@ -0,0 +1 @@ +मनुएल प्राडो उगार्तेशे (स्पॅनिश: Manuel Prado Ugarteche; २ एप्रिल १८८९, लिमा - १५ ऑगस्ट १९६७, पॅरिस, फ्रान्स) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा एक बँक अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. तो १९३९ ते १९४५ व १९५६ ते १९६२ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2172.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffe75114308b44ce297512959154e0190f7b0e2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2172.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज कुमार हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या कोंडली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2210.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e9abf3a36c90491fb86b9bb8f2b06debe9cbcd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2210.txt @@ -0,0 +1 @@ +मनोरंजन भक्त (एप्रिल १०, इ.स. १९३९- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघतून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2222.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8dc8797cbddce8a1944bf5fe527fe9e8444f89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2222.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2227.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cade5df8c0a8c1222232eefe2a05d41cc4db29bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2227.txt @@ -0,0 +1 @@ +कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजाराने पिडीत रुग्णास मनोरुग्ण असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2242.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1127cfbd297ebc77c1461a12c9b812aa9a44bb62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2242.txt @@ -0,0 +1,4 @@ +मनोहर जोशी (डिसेंबर २, १९३७ - २३ फेब्रुवारी, २०२४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते. +मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन आठवड्यातील सात दिवसांच्या सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले. +नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत [कोहिनुर टेक्निकल इन्स्टिट्यूट] या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे बाळ ठाकरे यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची राजकारणात भरभराट झाली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2243.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66c962c1ba46a3599c8a127ecf989a85ae52b48c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2243.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनोहर मारोतीराव तल्हार (जन्म : १४ अाॅक्टोबर १९३२; - १५ फेब्रुवारी २०१८) हे एक मराठी लेखक होते. मुळचे अमरावतीचे असलेले तल्हार यांचे शिक्षण अमरावतीतच ए.व्ही स्कूलमध्ये झाले. ते विक्रीकर खात्यात नोकरीला होते. कारकून म्हणून नोकरीला लागल्यावर त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नंतर ते त्याच खात्यात अधिकारी झाले. +वास्तववादाच्या अगदी जवळ जाणारी त्यांची 'माणूस' ही कादंबरी मराठी साहित्यात खूप गाजली. तिच्यावर दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. त्यांनी त्यांच्या साहित्यात वऱ्हाडी बोलीचा भरपूर उपयोग केला. वऱ्हाडी बोली व भाषेची महती सांगणाऱ्या अनेक कार्यक्रमांत ते सहभागी होत असत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2246.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..713ef9a2d4dcde3e6bd4458cbd6a9c0e809a314d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2246.txt @@ -0,0 +1,3 @@ +कामगार नेते मनोहर नरे (इ.स. १९३८ - १४ ऑक्टोबर, इ.स. २०१४) हे एक मराठी नाट्यनिर्माते होते. ते मुंबईतील शिवाजी मंदिर न्यासाचे ६ वर्षे विश्वस्त होते. २३ जानेवारी १९८० रोजी नरे यांनी ओम्‌ नाट्यगंधा नावाची नाट्यसंस्था काढली. या संस्थेद्वारे त्यांनी ओम नाटय़गंधातर्फे त्यांनी ३०हून अधिक नाटके रंगभूमीवर आणली. नाटकाशी संबंधित असे प्रभाकर पणशीकरांचे ’जिंकू दाही दिशा’ आणि ’मांगल्याचं लेणं’ हे कार्यक्रमही त्यांच्या नाट्यसंस्थेने रंगमंचावर सादर केले होते. नृत्यांगना सुरेखा पुणेकर या नरे यांच्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आल्या. +मनोहर नरे यांनी कोहिनूर मिलमध्ये काम करत असताना १९६९ साली राष्ट्रीय मिल मजदूर संघात प्रवेश केला;. त्यानंतर त्यांनी कामगार संघटनेच्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी दाखविलेल्या लढाऊवृत्तीने त्यांनी गिरणी कामगार चळवळीत आपला ठसा उमटविला होता. ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे २५ वर्षे सचिव आणि शेवटी उपाध्यक्ष होते. ते संघटनेच्या तरुण कामगार आघाडीचे अध्यक्ष होते. यातून त्यांनी कर्जमुक्ती, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. संघटनेच्या नाट्यविषयक चळवळीला पुढे नेण्याचे कामही त्यांनी केले.. +’माझ्या जीवनाचा नूर कोहिनूर’ हे मनोहर नरे यांचे आत्मचरित्र अरुण धाडीगावकर यांनी शब्दबद्ध केले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2256.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83b3c6feac41c12dc68639a1293ab34c4cb86fd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2256.txt @@ -0,0 +1,3 @@ +मनोहर शंकर हर्डीकर. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2260.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b298faf218561b4e280c670bdf85ae7650b660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2260.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मनोहरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला आंबोली घाटाच्या माथ्यापाशी मनसंतोषगडाजवळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2263.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24434ff322194577d0ef894929a999b18ae926b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2263.txt @@ -0,0 +1,3 @@ +मनोहरराय लक्ष्मणराव सरदेसाय हे कोकणी कवी, निबंधकार व अनुवादक होते. जन्म १८ जानेवारी १९२५ रोजी पणजी (गोवा) येथे झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव सरदेसाई हे प्रख्यात साहित्यिक होते. त्यामुळे वाङ्मयीन वारसा त्यांना घरातूनच लाभला. विल्सन कॉलेज, मुंबई येथे त्यांचे महाविदयालयीन व पदव्युत्तर शिक्षण झाले. फ्रेंच व मराठी विषय घेऊन ते मुंबई विदयापीठातून प्रथम वर्गात प्रथम आले (१९४९). नंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये फ्रेंच विषयाचे अधिव्याख्याता म्हणून अध्यापन-कारकीर्दीला सुरुवात केली. १९५२ मध्ये ते फ्रान्सला गेले व ‘अठराव्या शतकातील फ्रान्समधील भारताची प्रतिमा’ या विषयावर त्यांनी सॉर्बां विदयापीठाची फ्रेंचमध्ये डॉक्टरेट मिळविली (१९५८). भारतात परतल्यावर त्यांनी दिल्ली आकाशवाणी केंद्रात फ्रेंच विभागात एक वर्ष नोकरी केली (१९६०). गोवा येथील कोकणी भाषा मंडळाचे ते अध्यक्ष होते (१९६४-६७). मुंबई विदयापीठात ते फ्रेंचचे प्रपाठक व फ्रेंच-पोर्तुगीज विभागप्रमुख होते (१९७९-८५). त्यांनी कोकणी भाषेतील कमिक पुस्तकांचे संपादनही केले. कोंकणी विश्वकोशा चे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले (गोवा विदयापीठ, १९९१). +त्यांची मातृभाषा कोकणी असून, त्यांची एकूण २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांनी निरनिराळ्या मराठी नियतकालिकांतून मराठी कथा, कविता, लेख इ. प्रसिद्ध केले, तसेच सादया कोकणी मासिकाचे संपादन केले. आवज रे धोलार पडली बडी हे पदयमय नृत्यनाटय त्यांनी १९६१ मध्ये लिहिले व सादर केले. कृष्णाने केलेल्या कंसवधाचे रूपकात्मक चित्रण त्यात असून, त्या द्वारा अप्रत्यक्ष रीत्या गोव्यातील जुलमी पोर्तुगीज राजवटीचे संसूचन केले आहे. त्यानंतर त्यांचा गोंया तुज्या मोगाखातीर (१९६१) हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मातृभूमी गोव्याविषयीच्या उत्कट प्रेमाच्या ह्या कविता आहेत. जायात जागे (१९६४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात समाजवादी आशयाच्या कविता आहेत. जय पुण्यभू जय भारता (१९६५) हा त्यांचा देशभक्तिपर कवितांचा संग्रह आहे. बेब्यांचे काजार (१९६५) ह्या त्यांच्या बालगीत संग्रहाला अमाप लोकप्रियता लाभली. ‘कविराज’ या किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९६६), तसेच आकाशवाणी केंद्रातर्फे कोकणीतील देशभक्तिपर गीतासाठी पहिले पारितोषिक देण्यात आले. त्यांचा रामगीता (१९६८) हा श्रीराम-चरित्रावर आधारित भावगीतसंग्रह असून, ही गीते संगीतबद्ध करण्यात आली. जायो जुयो (१९७०) ह्या काव्यसंग्रहाला गोवा कला अकादमीचे (१९७३), तर पिसोळी (१९७८) ह्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले (१९८०). हे आशय व घाट यांचे वैविध्य असलेले लघुकाव्यसंग्रह आहेत. भांगराची कुराड (१९७९) व माणकुली गीता (१९८२) हे त्यांचे बालगीतसंग्रह उल्लेखनीय आहेत. आपल्या काव्याद्वारा कोकणी भाषेला वैभव व प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, कोकणीचे कट्टर समर्थक व खंदे पुरस्कर्ते म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी त्यांनी कोकणी व इंग्रजी भाषांत अनेक पुस्तपत्रे लिहिली, तसेच ही लोकशाय व आयलो पोल यांसारखी उपरोधप्रचुर दीर्घकाव्ये लिहिली. यांखेरीज स्मगलर (१९७५) व आयलो बदलले हे एकांकिकासंग्रह, तसेच साहित्यास्वाद (१९९३) हा वाङ्मयीन निबंधसंग्रह हे त्यांचे उल्लेखनीय साहित्य होय. व्हॉल्तेअरची कांदीद ही अभिजात फ्रेंच साहित्यकृती, रॉमँ रॉलां यांचे द लाइफ ऑफ विवेकानंद अँड द यूनिव्हर्सल गॉस्पेल व सार्त्रचे ले मो हे आत्मचरित्र यांची त्यांनी कोकणीत भाषांतरे केली. तसेच बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांच्या असमिया साहित्यकृतींचे कोकणीत सरस अनुवाद केले. त्यांनी कोकणी चित्रपटासाठी पटकथा व गीते लिहिली. त्यांचा रंगीत माझे अनंतरंग (२००६) हा एकमेव मराठी काव्यसंग्रह होय. त्यांनी अनेक परदेश दौरे केले. त्यांनी अनेक पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांतून त्यांची प्रगाढ विद्वत्ता दिसून येते. +समर्थ प्रतिमांनी युक्त अशी साधी भाषा व नित्याच्या प्रचलित विषयांना व्यक्त करणारी अनुरूप अशी प्रवाही शैली या वैशिष्टयामुळे मुळे ते कोकणीतील प्रमुख अग्रणी कवी मानले जातात. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘शव्हालिए दे पाल्म आकादेमीक’ (फ्रेंच साहित्य विशारद) किताब (१९८८), गोवा राज्य फिल्म महोत्सव (१९९७) चे सर्वोत्कृष्ट कोकणी सिनेगीतांसाठी प्रथम पारितोषिक, गोवा कला अकादेमीतर्फे गोमंतशारदा पुरस्कार (२०००), गोवा सारस्वत समाजातर्फे सरस्वती पुरस्कार (२००४) इ. मानसन्मान प्राप्त झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2281.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c0455df181eee06b29a7ee6f53ee3ddc546e341 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2281.txt @@ -0,0 +1,16 @@ +संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज (१५६१-१६३१) हे लिंगायत हिंदुधर्माचे संत तसेच वीरशैव लिंगायत परंपरेतील शिवयोगी होते. त्यांचा जन्म मराठवाड्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनुर जि. बीड या गावी झाला. लिंगायत संतकवी नागनाथ मरळसिद्ध यांचे हे शिष्य. कपिलधार येथे मन्मथ स्वामींची समाधी आहे. +श्री मन्मथ स्वामी यांच्या वडिलांचे नाव शिवलिंग स्वामी आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. उभयपती - पत्नी अत्यन्त श्रद्धावान शिवभक्त होते. + +बालपणापासून त्यांची ओढ मराठी काव्याकडे असल्यामुळे आपल्या युवा अवस्थेच्या आरंभापासूनच लोककाव्य निर्माण करण्याचा प्रयास आरंभला.त्यांच्या समकालीन व उत्तर कालीन अनेक कवींनी बालपणी दंडुडफाचा धुंधकार। +जिंकिले शाहीर नेणी किती॥असा आदरपूर्वक त्यांच्या काव्य शैलीचा व बालपणातल्या काव्याभिरुचिचा उल्लेख केला आहे. +ज्या वारकरी संप्रदायाने आपल्या प्रचाराच्या बळावर वीरशैव लोकांना आपल्या संप्रदायात ओढून घेतले होते, अशांची मुक्ती त्यांच्याच पंढरपूर क्षेत्रात जाऊन केली. +अनेक उलट प्रश्नांना समर्पक उत्तर देत शेवटी, +        शिवावाचून आहे कोण । +        विठ्ठल मस्तकी शिव जाण॥ +असे सांगून प्रत्यक्ष विठ्ठल मूर्तीच्या मस्तकावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन अनेक सदभक्तांना करून दिले व शिवाविषयी असलेला त्यांचा गैरसमज दूर केला. +मात्र तसे करताना कोणाही शिवभक्तांकडून विष्णू अथवा विठ्ठल  निंदा अथवा अवहेलना होवु नये याची त्यांनी दक्षता घेतली.  +म्हणूनच पंढरपूर क्षेत्री निवास करून राहिलेल्या महनीय संतांनी  "सबसंतोका राजा" अर्थात "संत शिरोमणी"  ही उपाधी बहाल केली. +आणि तेव्हापासून लोक मन्मथ  स्वामींना संत शिरोमणी मन्मथ स्वामी म्हणून संबोधू लागले. +स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, गुरुगीता , शिवगीता , श्रीपरमरहस्य आदि त्यांची ग्रंथरचना होय. +संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. वीरशैव लिंगायत मत परंपरेतील हा एक पवित्र तसेच महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात मन्मथ माऊलीनी वीरशैव - लिंगायत मत परंपरेत शिवाचार, शिवसंस्कृती,शिवधर्म याबद्द्ल विस्तृत विवेचन केलेले आहे. वीरशैव - लिंगायत समाजातील अनुयायी या ग्रंथाचे नियमित पारायण करतात. +परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर | diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_229.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3e33e1e47935bf05e384671ee95412762e229c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_229.txt @@ -0,0 +1,208 @@ + + +भुंतार विमानतळ(आहसंवि: KUU, आप्रविको: VIBR)हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुलू येथे असलेला विमानतळ आहे.यास कुलू विमानतळ म्हणुनही ओळखले जाते. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2311.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1dda8f05578fc908c47cd95fcd735fad777357c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2311.txt @@ -0,0 +1 @@ +मनसा हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2313.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2313.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2338.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49f972ebb5c0a1a1fa9f0fd9b58113adb477c69a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2338.txt @@ -0,0 +1,5 @@ +इंदिरा गोस्वामी (रोमन लिपी: Indira Goswami, आसामी মামণি ৰয়ছম গোস্বামী ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; गुवाहाटी, ब्रिटिश भारत - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; गुवाहाटी, आसाम, भारत) ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[१] +इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नाच्या अठरा महिन्यांत त्याच्या पतीचे कार अपघातात निधन झाले. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील गोलपारा सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयाच्या आधुनिक भारतीय भाषा विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. तुलसीदासविरचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कंदली यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करून इ.स. १९७३ साली त्यांनी गोहत्ती विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. +लेखनाचा वारसा इंदिरा गोस्वामी यांना आपल्या आजोबांकडून मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी नरकासुरवध नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यावर त्याकाळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बंदी आणली होती. [ संदर्भ हवा ] कारण या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे असुर म्हणून उल्लेखिले होते. +इंदिरा गोस्वामी यांचा चिनाकी मरम हा पहिला कथासंग्रह इ.स. १९६२ साली प्रकाशित झाला. त्यानंतरचे कइना (१९६६), हृदय एक नदीर नाम (१९९०), निर्वाचित गल्प हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. +चिनाबार स्रोत ही इंदिरा गोस्वामी यांची पहिली कादंबरी इ.स. १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली. इ.स. १९७६ साली प्रसिद्ध झालेल्या नीलकंठी व्रज या कादंबरीत त्यांनी वृंदावनमधील अभागी विधवा स्त्रियांच्या शोषणाची कहाणी सांगितलेली आहे. इ.स. १९८० मध्ये मामारा धारा तारोवाल (गंजलेली तलवार) ही कादंबरी प्रकाशित झाली. याच कादंबरीला १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांची मध्यप्रदेशातील अहिरान नदीवरील बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणारी अहिरान ही कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. ईश्वरी जख्मी जात्री इत्यादी, उने खोवा हावरा (मत्त हत्तीचा वाळवी लागलेला हौदा) या इंदिरा गोस्वामी यांच्या विशेष गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. आधालेखा दस्तवेज (अर्धीमुर्धी कहाणी) हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2353.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ecaef65d8ce15109d5be8d059cd73b64b4b76d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2353.txt @@ -0,0 +1,2 @@ +मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. रावणाची पत्नी मंदोदरी मय दैत्याची कन्या होती. +हेमा ही मय दैत्याची पत्नी[१][२] तर मंदोदरीशिवाय दुंदुभी आणि मायावी ही याची अपत्ये होती.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2358.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deb5baca009c05db12e99acf6a6358fd04b119e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2358.txt @@ -0,0 +1 @@ +मयुर देवल हे एक मराठी लेखक, कवी, गीतकार, पटकथालेखक, संगीत दिग्दर्शक, कथाकथनकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. 'परतू' नावाच्या मराठी चित्रपटाचे संवाद, त्यांनी पुन्हा लिहिले. यासाठी त्यांनी योग्य तेथे भाषांतर केले व जुन्या आणि नव्या मराठी संस्कृतीचे यथायोग्य प्रतिबिंब पडेल आणि ते नैसर्गिक वाटतील असे लिहिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2386.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748a1f543e750d30bdc77059edf8e24492b1f8b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2386.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९९३ असलेले मरकागाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६९६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १८६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा , पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2434.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c4fbb3531f9d241a4fefcc67526864596bbcbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2434.txt @@ -0,0 +1,8 @@ + मराठवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2454.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..463e48fab1870425f23b9eecb4b95acf1d4b3056 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2454.txt @@ -0,0 +1,7 @@ + मराठवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2464.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e72c2cd4e6f808a8a11541e66d2c7aeab84fbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2464.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठा मुघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सुरू झालेले हे युद्ध १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर थांबले. या युद्धामध्ये विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाहीसारखी मोठी राज्ये मुघल आक्रमणापुढे संपुष्टात आली परंतु तुलनेने लहान असे मराठ्यांचे राज्य संपवण्यात मुघलांना पूर्णतः अपयश आले खूप मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ मुघल राज्याची संपत्ती या मोहिमेत खर्च झाली त्यामुळे नंतरच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार थांबला व काही वर्षातच मुघल साम्राज्य हे छोट्या राज्यापुरते मर्यादित झाले. या नंतर मराठे, राजपूत जाट व शीख यांचे भारतावर वर्चस्व स्थापन झाले. +यानंतर सर्व भारतावर मराठा साम्राज्य विस्तार झाला diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2468.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5666aa133a96ef52271e1be790e3698ce5b1293e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2468.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश +मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.[२][३] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. +तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे २९ टक्के आणि १८ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% कोळी व १६% कुणबी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2471.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd96e148c85be9be54e90375a96110d98d348eca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2471.txt @@ -0,0 +1,12 @@ +नवयुग, + +मराठा हे एक मराठी भाषेतील दैनिक होते. विजय तेंडुलकर तसेच प्र.के. अत्रे यांनी या दैनिकातून अनेक अग्रलेख लिहिले. +आचार्य प्र. के. अत्रे त्यांचे मुंबईत निघालेले आणि सतत गाजत राहिलेले दैनिक 'मराठा' हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अपत्य होते. त्या लढ्याच्या गरजेतून, भांडवलाची व अन्य काही तरतूद झालेली नसताना 'मराठा' पत्र काढण्याची घोषणा अत्रे यांनी उस्फूर्तपणे केली आणि तशाच अवस्थेत घोषणेनंतर ३ दिवसात पहिला अंक निघाला. + +अत्यंत अडचणीत निघालेल्या पत्राला मराठी जनतेने मात्र प्रथमपासून उचलून धरले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे जसे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व पर्व होते, त्याप्रमाणेच 'मराठा' पत्राची स्थापना आणि त्याची झपाट्याने झालेली वाढ हा एक चमत्कारच होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही खरीखुरी लोकचळवळ होती त्याप्रमाणे 'मराठा' हे सुद्धा लोकपत्रच होते.[१] +दैनिक 'मराठा'चा पहिला अंक ८ नोव्हेंबर १९५६ रोजी प्रसिद्ध होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ७ नोव्हेंबर १९५६ रोजी जेव्हा अंक मुद्रणयंत्रातून बाहेर पडला तेव्हा त्याचे स्वरूप समाधानकारक नव्हते.म्हणून ८ दिवस नमुना अंक काढण्याचे ठरवून संपादन तंत्रात रोजच्या रोज नवनवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयोगामुळे आत्मविश्वास वाढला.  १५ नोव्हेंबर १९५६ रोजी सकाळी 'मराठा'चा पहिला अंक अधिकृतरीत्या बाहेर पडला. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळून, खपाचा आकडा २५ हजारांवर गेला.[१] +१९५६ च्या नोव्हेंबरमध्ये 'मराठा' सुरू झाला आणि मार्च १९५७ मध्ये सावत्रिक निवडणुका झाल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने आपले अधिकृत उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते. त्यांचा प्रचार करण्याची कामगिरी 'मराठ्या'ने पार पाडली. समितीला पश्चिम महाराष्ट्रात भरघोस यश मिळाले. ऐन मोक्यावर एक प्रकारे 'मराठा' निघाला होता. पुढे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समितीला बहुमत मिळवून देण्यात 'मराठ्या'चा सिंहाचा वाटा होता.  ज्या मुंबई शहरासाठी एवढी रण माजले होते, त्या शहरावर संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला झेंडा फडकवून विरोधकांना साप चीत केले.[१] +१९५७ सालच्या सार्वजनिक निवडणुकीच्या काळात, म्हणजे 'मराठा' सुरू झाल्यावर चार सहा महिन्यांतच 'सांज मराठा' हे सायंदैनिक सुरू करण्यात आले होते.  १५ फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हे सायंदैनिकही उत्तम चालत होते. पण संस्थाच संपल्यावर या सायंदैनिकाचा शेवट झाला. त्याचे सूत्रधार म्हणून सुरुवातीला एक ज्येष्ठ पत्रकार 'नवाकाळ'चे माजी सहसंपादक के.रा. पुरोहित हे काम पाहत असत. +'मराठा' पत्राच्या शिरोभागी 'मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवाव' हे ब्रीदवाक्य,श्री शिवछत्रपती,महात्मा फुले,लोकमान्य टिळक ह्या तीन दैवतांची चित्रेही होती.पुढे ह्या चित्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चित्राचाही समावेश करण्यात आला. 'भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊं माथा' ही तुकाराम महाराजांची उक्ती अग्रलेखाच्यावर टाकण्यात आली होती. +पहिल्या अंकात पहिल्याच पानावर सेनापती पा. म. बापट ह्यांचा पुढील आशीर्वाद छापला होता.- "आपले दैनिक मराठी स्त्री-पुरुषांना रोजच्या रोज त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देईल आणि चालू लोकशाहीच्या लढ्यात त्यांना स्फूर्ती देऊन मार्गदर्शन करेल अशी मला खात्री आहे. कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे यांनी म्हटले होते की "दैनिक 'मराठा' पत्र संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील एक आणीबाणीच्या प्रसंगी सुरू होत आहे. आजच्या उध्वस्त महाराष्ट्रीयन जीवनाची लोकशाहीच्या पायावर नव्याने उभारणी करणारा किमान कार्यक्रम जनतेच्या मनावर खोलवर बिबवयाचा आहे. भांडवलदारी वृत्रपत्रांना तोंड देऊन हे कार्य पार पडण्याच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञाने जन्माला येणारे दैनिक 'मराठा' हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन लाभलेले एक प्रभावी अस्त्रच आहे." कवी सुरेश भट यांची 'मराठया' ही स्फुर्तीदायक कविताही अंकात होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे एस. एम. जोशी आदी नेते याचेही संदेश पहिल्या अंकात होते. +अंकात अग्रलेखाखेरीज 'ढाल तलवार','पाचामुखी','कोपरखळ्या', अशी सदरेही होती. पहिला अंक संपादक अत्रे यांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मथळा होता 'मराठी जनतेचा आवाज' हा मथळा सार्थच होता.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_248.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a348bad38e768bd8903f98ca8e52207121c451e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_248.txt @@ -0,0 +1 @@ +भुयारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2482.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1ce271aba97b22600f67f50d9500d58efc430f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2482.txt @@ -0,0 +1,34 @@ + +मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्या करिता खालील गोष्टींची नोंद घ्या. +मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. +चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी.मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात.जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा.खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे. +विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते. +विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर +वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे. + + + + + + + + + +या लेखपानाची आणि त्यातील मजकुराची वाक्यवार आणि घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रमाणित होऊन सदर लेख मजकूर उलल्लेखनीयतेच्या किमान स्तरास प्राप्त होईपर्यंत हे पान विकिपीडिया धूळपाटी येथे काही काळाकरता स्थानांतरित केले जात आहे. संबंधित चर्चा पानावर सदस्यांनी परिच्छेदातील वाक्यवार आणि यादीतील घटकांबद्दल घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल चर्चा करावी आणि नंतर विश्वकोशीय निकषांस अनुसरून असलेला मजकूर तेवढाच लेखात घ्यावा अशी सहकार्याची विनंती समस्त सदस्यांना केली जात आहे. पुरेशा विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या चर्चेशिवाय मजकूर जोडणे अथवा वगळणे दोन्हीही टाळले जाणे अभिप्रेत आहे. +सध्या लेख आहे त्या स्वरूपात कोणत्याही वाचनाशिवाय अर्धसुरक्षिषीत केला जात आहे. या लेखातील कोणत्याही मजकुराशी सदर प्रचालकांनी अद्याप कोणतेही मत (समर्थन/विरोध दुजोरा इत्यादी) बनवलेले नाही. इतर सदस्यांच्या सौहार्द आणि तर्कसुसंगत चर्चेनंतरच प्रचालक योग्य वेळी योग्य कारवाई करतील. सहकार्याकरिता सर्व सदस्यांना धन्यवाद. +उपरोक्त मथळा साचे आणि प्रशासकीय निवेदन प्रशासकीय पूर्व मान्यतेशिवाय वगळण्यास परवानगी नाही. + + +महाराष्ट्रातील मराठा जातिसमूह साहसी, उद्यमी आणि राजकारणनिपुण असा आहे. या समाजाच्या उद्यमीपणातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर टोलेजंग संस्था उभ्या राहिल्या. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थांपैकी ९५ टक्के शिक्षण संस्था मराठा समाजातील लोकांनी उभ्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपैकी ९९ टक्के साखर कारखाने मराठा समाजातील नेत्यांनी उभे केले आहेत. मराठा समाजात अनेक औद्योगिक घराणी आहेत. या घराण्यांनी अब्जावधी रुपयांची उलाढाल करणार्‍या उद्योग संस्था उभ्या केल्या. दूध संस्था, सूतगिरण्या उभ्या करण्याचे मोठे कार्य मराठा समाजातील नेत्यांनी केले. सध्याच्या (इ.स.२०१२) मंत्रिमंडळात मराठा समाजाचे ५० टक्के मंत्री जातीने मराठा आहेत. [१] +मराठा समाजातील नेत्यांनी आपले मतदार संघ एखाद्या संस्थेसारखेच जतन केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत निम्म्यापेक्षा अधिक जागांवर मराठा जातीचे अलिखित आरक्षण असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या राज्यनिर्मितीपासून ५४ विधानसभा मतदार संघात मराठेतर आमदार निवडून आलेला नाही[ संदर्भ हवा ]. महाराष्ट्रात १९६२ ते २००४ या कालावधीत २४३० आमदारांपैकी १३६६ आमदार जातीचे मराठा आहेत[ संदर्भ हवा ]. ती टक्केवारी ५५ टक्के होते. महाराष्ट्रातील मराठा समाजाची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के असावी, असे अनुमान आहे. लोकसंख्येचा फायदाही मराठा समाजाला मिळाला. +१०५ साखर कारखान्यापैकी ८६ कारखान्याचे अध्यक्ष[ संदर्भ हवा ], २३ जिल्हा मध्यवर्ती बँकाचे अध्यक्ष मराठा आहेत[ संदर्भ हवा ]. ग्रामीण भागातील ६६.८० टक्के तर शहरांतील ८८.३९ टक्के श्रेष्ठिजन या समाजाचे आहेत[ संदर्भ हवा ]. राज्यातील ७५ टक्के जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे[ संदर्भ हवा ], तर राज्यातील बहुतांश सहकारी दूध संस्था[ संदर्भ हवा ], सूतगिरण्या या समाजाच्या ताब्यात आहेत[ संदर्भ हवा ]. +बी.जी. शिर्के, यादवराव बेडसे, मधुकरअण्णा मुळे, अविनाश भोसले अशा अनेक मराठा समाजातील व्यक्तींनी उद्योगांची स्थापना केली. त्यातून मराठा औद्योगिक घराण्यांचा उदय झाला. बी. जी. शिर्के यांनी शिर्के ग्रुप ऑफ कंपनीज या उद्योग समूहाची स्थापना केली. बी जी शिर्के अॅन्ड कंपनी ही या उद्योग समूहाची पहिली कंपनी होय. ती १९४४ साली स्थापन झाली. ही कंपनी आता बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (बीजीएससीटीपीएल) या नावाने ओळखली जाते. ती भारतातील स्थापत्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. [२]. +सहकारी क्षेत्राचा आधार घेऊन मराठा समाजातील धुरिणांनी महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्राचा पाया घातला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा बँका मराठ्यांनी स्थापन केलेल्या आहेत. सहकारी बँकांची नियामक संस्था असलेल्या शिखर बँकेवर त्यामुळेच मराठा समाजातील नेत्यांचे वर्चस्व वर्षानुवर्षे राहत आले आहे[ संदर्भ हवा ]. +भारताच्या मागासलेपणाची कारणे अशिक्षितपणात आहेत, हे ओळखून मराठा समाजातील धुरीणांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था उभ्या केल्या. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजातील अनेक महापुरुषांनी शिक्षण प्रसार हेच आपले जीवनाचे ध्येय ठरविले. डॉ. पंजाबराव देशमुख,[३]. विनायकराव पाटील, पंढरीनाथ पाटील उपाख्य भाऊ, डॉ. कमलकिशोर कदम आदींचा त्यात समावेश होतो. या लोकांनी मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काम करणार्‍या बहुतांश शिक्षण संस्था मराठ्यांनीच उभ्या केलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षणावर या संस्थांचा जास्त भर आहे. उच्च शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थाही मराठ्यांनी उभ्या केल्या. सर्व विद्यापीठांमधील ७१.४० टक्के संस्था मराठा समाजाच्या आहेत[ संदर्भ हवा ]. +मराठा समाजातील लोकांनी उभ्या केलेल्या काही शिक्षण संस्था अशा : +मराठा समाजाच्या ताब्यात अशा अनेक टोलेजंग संस्था असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मराठा समाजातील एका मोठ्या गटाकडून केली जात आहे. हा मोठा विरोधाभास महाराष्ट्रात दिसून येतो. या संस्थांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण हा वादाचा विषय ठरला आहे. संस्थानिक असलेल्या मराठ्यांना आरक्षण कशाला हवे, असा युक्तिवाद विरोधकांकडून केला जातो. मराठा आरक्षणाचे विरोधक प्रा. हरी नरके यांनी हा विरोधाभास प्रथम निदर्शनास आणून दिला. नरके यांनी मराठा आरक्षण विरोधाला वैचारिक अधिष्ठान दिले आहे. +[४]. +राजकारणात छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत. कै.गोपीनाथ मुंडे यांनाही मराठा आरक्षण मान्य नव्हते. [ संदर्भ हवा ]. +मराठा आरक्षणासाठी १८ फेब्रुवारी २०१६ रोजी भोसरी (पुणे) येथे महामेळावा झाला. मेळाव्यात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेर्फे केल्या गेलेल्या मागण्या :- +या मेळाव्यानंतर मराठ्यांचे अनेक मोर्चे निघाले आणि त्यांनीही याच प्रकारच्या मागण्या केल्या. या मोर्च्यांना प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांच्या मागासलेपणाचे भरपूर दाखले आणि पुरावे देऊन मुंबई हायकोर्टात केस केली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2483.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5666aa133a96ef52271e1be790e3698ce5b1293e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2483.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश +मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.[२][३] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. +तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे २९ टक्के आणि १८ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% कोळी व १६% कुणबी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2484.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4080d4db60d8774a9ed4d140367c9dcc9afff29e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2484.txt @@ -0,0 +1,75 @@ +मराठा सरदार घराणी व राज्ये, १७ ते १८वे शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी व संरक्षणासाठी ज्या मराठा सरदार घराण्यांनी योगदान दिले, त्या राजघराण्यांची ही यादी आहे. मराठा ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि शेजारील राज्यांतील क्षत्रिय जात आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, होयसाळ, चौहान, गुहिल, सिसोदिया, सोळंकी, परमार, अभिर अशा उत्तर आणि दक्षिण भारतातील प्राचीन क्षत्रिय घराण्यांशी मराठ्यांची मुळे आहेत. + + + + +शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिंधीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेड़ या गावचे पाटील होते. राणोजी शिन्दे हा मूळ कर्ता होता. या शिन्दे घराण्याचे कुलदैवत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्‍नागिरीचा दक्खनचा राजा श्री जोतिबा.या जोतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये शिन्दे सरकार यांच्या शासनकाठीला पहिल्या मानाच्या अठरा शासनकाठ्या मध्ये नऊ क्रमांकचा मान आहे.सध्या शिन्दे ग्वाल्हेर याठिकाणी स्थायिक असल्यामुळे त्याची ही मानाची शासनकाठी त्यांच्या वतीने चालवण्याचा मान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करंजवडे गावाच्या ग्रामस्थांना शिन्देंनी फार पूर्वीपासून दिला आहे.तशी नोन्द सुद्धा सिन्धिया देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहे. शिन्दे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती + +धनुरकर शिंदे घराणे हे महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील, एक मध्यकालीय धनुर गावाची क्षत्रिय कुटुंबची शाखा आहे. +धनुरकर शिंदे हे ताप्तीय-मराठा घराणे खान्देशात "खान्देश" राजकारणत वतनदार होते. नन्तर मराठा हिंदवी साम्राज्यात पेशवा बालाजी बाजीराव भट्ट च्या सैन्यात कार्य केले व त्या काळात धनुर, डोंगरगाव, अक्रानी, ताप्ती क्षेत्राचि वतनदारी, परगणाचि देशमुखी, गावांची पाटीलकी केली व रावसाहेब, सरकार हे पदवी मिळाली. त्यात गावांचे नाव धनुर, कापडणे, उमरखेड, शीरूड, जोवखेड़ा, बोरकुंड, डोंगरगाव, म्सहावद, मड़काणी, तोरणमाळ, फत्तेपुर, धडगाव, भोंगरा, डोंडवाडा, मोरतलाई, अमळनेर, धरणगांव, रावेर, अशीरगढ़, नेपागाव, बैतूल, मुलताई आदि आहेत. शिंदे-सरकार, शिंदे-देशमुख, शिंदे-पाटील हे आडनाव व ताप्तीय-मराठा हे समाज लिहून या शिंदेवंश चे १२०० घराणे खान्देशात (ताप्तीक्षेत्र) व १५०० घराणे दख्खनात राहत आहेत. + + + + + + + +रणनवरे/रणवरे हे शिवपूर्वकालीन प्रतिष्ठित मराठा घराणे आहे, रणामध्ये लढण्यासाठी अग्रेसर साळुंखे चालुक्यांची एक शाखा,मराठ्यांच्या प्राचीन ९६ कुळांमधील एक प्रतिष्ठित असे घराणे. +तंजावर येथील प्रसिद्ध शिलालेखातील शहाजी राजांना मदत करणाऱ्या ९६ कुळांच्या यादीत या घराण्याचे नाव आहे. +महाराष्ट्रात रणनवरे/रणवरे परिवाराच्या शाखा असलेली गावे... +पुणे जिल्हा:निमसाखर, मळद (दौंड),राख, सणसर, रणनवरेवाडी, हिंजवडी. +मांडकी, निंभोरे, जिंती (सातारा), शिंदेवाडी, बोथे, लोणी (सातारा), सिंदुरजन (कोल्हापुर), काटी (विदर्भ), सेलू (वर्धा), पाणीपत (हरियाणा), बदामी (कर्नाटक). +● महाडीक - तारळे(सातारा जिल्हा), नागपूर, कोल्हापूर (महाराष्ट्र) कोकण, महाड, नेवरी,येलूर,ग्वाल्हेर, तंजावर, कर्नाटक. + +●माने -गौर राजवंश वंशज, गौर यांनी माने 'ख़िताब मिळवला.[[ कुळ: सूर्यवंशी, देवक: गरुड पक्षी, गरुडाचे पंख. रहिमतपूर माने आणि म्हसवड राजेमाने सातारा जिल्हा)(सावर्डे तासगाव सांगली) (महाराष्ट्र) , वेळापूर् माने-देशमुख , कारेपूर, ता-लातूर, माने-भिमबहादुर कसबा सांगाव, मांगूर, चरेगाव, उदगाव. माने(भुजबळराव)आंबव,व भुजबळराव,घाटीवळे, माने, कुरचुम,सर्व गावे ता.संगमेश्वर (रत्‍नागिरी जिल्हा), सरकार-रुकडी, भादोले, भेंडवडे. यवतमाळ आणि नागपूर येथील माने. ठोमासे गांव चे माने पाटील. +माने सरकार (पतंगराव) गाव- खानापूर , जि-सांगली . + + +मानकर वाडा-खरवली, ता.माणगांव,जि.रायगड, पुणे जिल्हा : सांगरुण, ता.हवेली (शूर दादजी मानकर-सरपाटील, कातवडी-मोसे खोरे) कासार आंबोली व आंबवणे, ता.मुळशी, पारगाव तर्फे खेड, ता.आंबेगाव, जुन्नर प्रांत, किल्ले रोहिडा-बाजारवाडी,भोर संस्थान (महाराष्ट्र) +(ऐतिहासिक संदर्भ:गॅझेटीअर डिपार्टमेंट,कुुलाबा गणराज्य,मराठा रियासत इ. +संशोधन:श्री.गणेश संभाजीराव मानकर,पुणे यांनी केले असे.पुणे ०९ सप्टेंबर २०२३) + + + +सातारा जिल्हा +१) विहे २) वाठार किनई ३) निनाम पाडळी ४) आसनगाव ५) भुपाळगड ६)तरडगाव ७) कटगुन ८) अमृतवाडी +सोलापूर जिल्हा +१) रिधोरे बार्शी २) मोहोळ ३) वडगाव करंमाळा ४) मालेगाव म्हाडा ५) कोंडी ६) शिरसी ७) कडलास ८) निमगाव ९) अक्कलकोट १०) शेळगाव ११) वरवडे माढा १२) औझेवाडी +धाराशिव जिल्हा +१) इड अंतरगाव २) मोह ३) +सांगली जिल्हा +१) बलवडी २) रामापूर ३) शेटफळे ४) चिंचाळे ५) विसापूर +नाशिक जिल्हा +१) कौळाने २) विठ्ठलवाडी ३) चाळीसगाव ४) तळवाडे +नागपूर जिल्हा +१) रेहाना +परभणी +१) झारी बारी +कोल्हापूर जिल्हा +१) आरळे २) सुपात्रे ३) मसुद माले ४) पन्हाळा +बीड जिल्हा +१) सुकळी + + + + + + + +देवाक पाच पालवी,कुळ दैवत पाली चा खंडोबा +गावे -भाडळे,जांब ,चिचंणी,डिस्कळ कआंबळएश्वर,एकाब,शिरढोण नांदगाव, तासगांव + + + +- १) राशीन, ता.कर्जत, जि.नगर., २)घोडेगाव, ता.आबेगाव,जि.पुणे + + +पालकर - मूळचे आताच्या विदर्भ मराठवाडा सीमेवरील मोहलाई सातगाव पाल शृंगरपुर या ठिकाणी पुतळाबाईचे माहेर मोहालाई + + +बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो +छत्रपती_शाहू_महाराज शाहू महाराज १६९० पासून महाराणी येसुबाईसाहैब यांचे सोबत औरंगजेब च्या कैदेत होते. औरंगजेबच्या शेवटच्या काळात शाहू राजांना सोडवण्यासाठी ज्या मराठा सरदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यामध्ये सरदार कृष्णाजी दाभाडे चऱ्होलीकर ही होते. +छत्रपती शाहू महाराज यांनी सुटकेनंतर दाभाडे घरण्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या स्व पराक्रमाचा जोरावर त्यांनी त्या सार्थ केल्या । शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सेनापती पदी नियुक्त केले तर कृष्णाजी दाभाडे यांना सुभेदार व सेनाबारासहश्री म्हणून नेमले . महाराणी येसूबाई यांची दिल्लीहून सुटका करण्यासाठी गेलेल्या मराठा सैन्यात कृष्णाजी दाभाडे हे सुभेलष्कर म्हणून सामील होते। सातारा व कोल्हापूर छत्रपतींमधील वारणेच्या तहात ते उपस्थित होते। + +श्रीमंत सुभेदार श्री कृष्णाजी दाभाडे यांचा कार्याचा सन्मान म्हणून चऱ्होली ग्रामस्थ च्या वतीने व श्री सागर दाभाडे आणि दाभाडे घराणे यांच्या विशेष प्रयत्नांमधून चऱ्होली येथील प्रमुख चौकाला "श्रीमंत सुभेदार कृष्णाजी दाभाडे" चौक असे नामकरण पूर्वी करण्यात आले होते.शिवाय मरकड रोडला इंद्रायणी नदीवर असणाऱ्या पुलाला!"श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार"पूल असे नामकरण करण्यात आले आहे. +ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापूर्वी भारतावर मराठ्यांचे साम्राज्य होते. भारत देशावर ब्रिटिश सत्ता येण्यापुर्वी भारताच्या अटक ते कटक (पुर्व-पश्चिम दिशा), पंजाब-हरियाना ते तंजावर (उत्तर-दक्षिण दिशा) या भूभागावर सातारा(चक्रवर्ती राजधानी) अंकीत अनेक मराठी महाराजांची बडोदा, धार, ईंदौर, ग्वाल्हेर, तंजावर अशी राज्ये तसेच मराठी सरदारांची संस्थाने होती.* diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_250.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afd53488f70d263d9a477c7de6ba4f897d79764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_250.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुरकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2514.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bfa90eb21c94223ee90ab94834ecad3d57cc657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2514.txt @@ -0,0 +1,19 @@ +मराठी भाषेच्या ध्वनिघटकांची यादी इतर अनेक हिंद-आर्य भाषांप्रमाणेच आहे . मराठीतील सर्व विरोधाभासी ध्वनींचा आयपीए चार्ट खाली दिला आहे. +मूळ शब्दांमधील स्वर आहेत: +यात यादीत नासिक स्वर नाही आहेत. +इतर अबुगिडांप्रमाणेच, देवनागरी व्यंजनांना आधार स्वरांच्यामात्रा जोडून लिहितात. खाली दिलेल्या तक्त्यात मराठीत वापरल्या जाणाऱ्या सर्व स्वरांच्या चिन्हे आणि प्रत्येक ध्वनीचे लॅटिन लिपी आणि आयपीए मध्ये लिप्यंतरण समाविष्ट आहे. +या व्यतिरिक्त मराठी भाषेत /əi, əu/ आणि /ai, au/ मध्ये फरक असतो. +मराठीत आणखी दोन स्वर इंग्रजीतल्या /æ/ आणि /ɔ/ या स्वरांसाठी वापरले जातात. यांना "अ‍ॅ" आणि "ऑ" असे लिहितात. +उत्तर-भारतीय संस्कृत आधारित हिंदी जसे की हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये हरवलेली संस्कृतची अनेक वैशिष्ट्ये मराठी भाषेने राखून ठेवले आहेत, विशेषतः स्वर आणि व्यंजनांच्या उच्चारणांच्या बाबतीत. उदाहरणार्थ, मराठी मूळ संस्कृत अं [əⁿ], ऐ [əi] आणि औ [əu]चे उच्चार राखून ठेवते. तथापि, गुजराती सारखे, मराठी भाषिक ऋ काहीसे [ru] सारखे उच्चरतात तर इतर भारतीय भाषांमध्ये या स्वराचा [ri] या प्रमाणे उच्चर होतो. बोली भाषेत शेवटच्या स्वरावर जोर दिल्या जातो. उदाहरणार्थ राम या शब्दात शेवटल्या स्वरावर जोर आहे. हे गुणधर्म हिंदीमध्ये हरवले गेले आहे. हिंदी मध्ये 'राम' या शब्दाचा उच्चार 'राम्' असा होतो. +घोषित +अघोषित +घोषित +घोषित +घोषित +घोषित +खाली दिलेल्या तक्त्यात सर्व व्यंजन बेस आहेत ज्यावर स्वर डायक्रिटिक्स ठेवले आहेत. स्वर डायक्रिटिकचा अभाव एकतर स्वरांची कमतरता किंवा डीफॉल्टचे अस्तित्व किंवा "अंतर्निहित", स्वर असे दर्शवितो, जे मराठीच्या बाबतीत स्चवा आहे . +बऱ्याच भारतीय भाषांप्रमाणेच मराठी भाषेमध्ये विशिष्ट व्यंजनांसाठी अनेक शब्द आहेत (च, ज, झ आणि फ). हे सहसा अशा उच्चारणांवर लागू होते जे पर्शियन किंवा इंग्रजीमधून आयात केले गेले होते परंतु ते विद्यमान देवनागरी वर्णमाला जोडले गेले होते. पत्र साचा:Angbr प्रतिनिधित्व /dʑə/ (जग, खडबडीत 'जग'), तसेच /dzə/ (जागा, zāgā 'ठिकाणी') करू शकतो. हे साचा:Angbr /zə/ प्रतिनिधित्व जोडले होते जेथे हिंदी, विपरीत शब्द किंवा संदर्भ जाणून न वापरले केले आहे जे उच्चारण निर्धारित करणे शक्य नाही आहे. हा उच्चारण विसंगती मराठी शिकणाers्यांसाठी सर्वात प्रमुख अडचणींपैकी एक आहे. +मराठी भाषेचे एक परिभाषित वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत शब्दांमध्ये व्यंजन 'ल'च्या ऐवजी 'ळ'चा वापर करणे. उदाहरणार्थ, "कुळ" हे संस्कृत मध्ये "कुलम्" असतं आणि "कमळ" हे संस्कृत मध्ये "कमलम् " असतं. जरी 'ळ' हे ध्वनिघातक वैदिक संस्कृतमधून देखील झाले असले तरी ते मराठीत बहुधा द्रविड भाषांमधून आयात करणे आले असावे, असे भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. असावे. +'क' अक्षराच्या बाराखडीचा उच्चार +मराठीत व्यंजनांना मूलभूत श्व (अ, /ə/) लागून येतो. म्हणून, "तयाचे" या शब्दाचा उच्चार /təyāce/ होईल, /tyāce/ नाही. +/tyāce/ उच्चरण्या साठी हा शब्द "त्याचे" (त् + याचे) असा लिहावा. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2541.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c929f31bad5302510fe9bb18c34ca6f9a318291 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2541.txt @@ -0,0 +1,5 @@ +'मराठी ट्विटर संमेलन' हा ट्‌विटररवरील [१] मराठी समुदायाचा उपक्रम आहे. या उपक्रमाची कल्पना सर्वप्रथम मराठी वर्ड [२] या मराठी भाषेतील जुने शब्द वापरात आणण्यासाठी कार्य करणाऱ्या ट्‌विटर हॅंडलने जाहीर केली. +ट्‌विटरवर एखाद्या भाषेच्या होणाऱ्या या पहिल्या संमेलनाचे आयोजन दिनांक १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत करण्याचे योजण्यात आले. कविता, कथा, ब्लॉग, बोलीभाषा, पुस्तक परिचय, लेखक परिचय, सध्याचे वाचन, कविवर्य मंगेश पाडगावकर, विश्वकोश, मराठी भाषेला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड या विषयांवर चर्चा घडवण्याचे या संमेलनाचे ध्येय आहे. [३] त्यादृष्टीने या संमेलनामध्ये #ट्‌विटरसंमेलन या मुख्य हॅशटॅगसहित #माझीकविता, #माझेविचार, #माझीकथा, #माझीबोलीभाषा, #माझाब्लॉग, #साहित्यसंमेलन, #पुस्तकपरिचय, #लेखकपरिचय, #सध्यावाचतोय असे आणखी १२ हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. [४] +या मराठी ट्‌विटर संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटरवरून शुभेच्छा दिल्या. [५] [६] त्याचप्रमाणे याच कालावधीत पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटर संमेलनाचा उल्लेख करून या संमेलनाची स्तुती केली. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थितांना ट्‌विटर संमेलनाच्या १२ हॅशटॅगची माहितीसुद्धा दिली. +● पहिले मराठी ट्विटर संमेलन २०१६ +● दुसरे मराठी ट्विटर संमेलन २०१७ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2573.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..198dfad1f2e84267001abb1d2d6dc3cb7ad80929 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2573.txt @@ -0,0 +1,3 @@ +मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.[१] कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे.[२][३] मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते. +अनेक वेळा सर्व सामान्य माणसाकडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. +१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन १९६५ पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंंतराव नाईक सरकारने केला. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.[४][५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2576.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d94f7edb6356d5d24e51f2f87e0e0958f915896 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2576.txt @@ -0,0 +1,4 @@ +मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' म्हणून सन १९६५ पासून अधिकृतपणे साजरा केला जातो.[१] +अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी राजभाषा दिवस' आणि 'मराठी भाषा गौरव दिन' याची गफलत केली जाते. मराठी राजभाषा दिवस आणि भाषागौरव‌ दिवस हे दोन्ही दिवस भिन्न स्वरुपाचे आहे. +'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार "महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल" असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले.[२] महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठीला राजभाषेचा दर्जा राज्य स्थापने वेळी नव्हता. तत्कालीन वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम हाती घेतले. राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली. मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी “राज्यभाषा परिचय” हे पुस्तक तयार केले गेले. मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. १ मे मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात. +ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.[३] मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2585.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f42c7e6582d518a0064284fb047982657517b78c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2585.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत कार्यरत विभाग आहे. मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी विषयक कार्यालये/संस्था/मंडळ इत्यादींचे प्रशासकीय नियंत्रण मराठी भाषा विभागाच्या मार्फत होते. भारतात तसेच परदेशात मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी या विभागावर आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी भाषिकांना मोफत मराठीचे वर्ग उपलब्ध करून देतो. या विभागाचे दीपक वसंत केसरकर हे विद्यमान मंत्री आहेत. +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दीपक वसंत केसरकर हे सध्या मराठी भाषा कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] +मंत्री (मराठी भाषा) हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री असतात. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतात. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग-१ चे ५ अधिकारी व वर्ग-२ चे८ अधिकारी असतात, एकूण ८ कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी असते.[३] +मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि. २४ जून, २०१० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन‍ विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.[४] +नवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे.[५] सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे. +  +मराठी भाषा विभागात अन्य विभागातील वर्ग होणारे विषय विचारात घेऊन विभागासाठी समितीने प्रथम 35 पदांना मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सा.प्र.विभाग दि.३१ जानेवारी, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक ६.९.२०११ रोजी सचिव कार्यालयासाठी ४ व विभागासाठी ६ अशा १० अतिरिक्त पदांना मंजुरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑक्टोबर, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच वाढीव कामकाज विचारात घेऊन आणखी अतिरिक्त ८ पदांना मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत शा. नि. दि. २७/४/२०१२ रोजी निर्गमित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५३ मंजूर पदांपैकी 40 पदे भरण्यात आलेली असून उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. मराठी भाषा विभागात वर्ग करण्यात आलेले विषय व मंजूर कर्मचारीवृंद विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक ६ मे, २०११ दि. १४/११/२०११ व दि. २/५/२०१२ अन्वये विभागातील कामकाजासाठी ८ कार्यासने निर्माण करण्यात आली व कर्मचारीवृंदाचे वाटप करण्यात आले आहे. विभागासाठी नवीन प्रशासन भवनाच्या ८ व्या मजल्यावरील २४०० चौ.फू.च्या जागेचे वाटप माहे जुलै, २०११ मध्ये करण्यात आले असून, विभागाचे कामकाज सुरू झाले आहे. +या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अ) प्रौढ वाङमय विभागात २२ वाङ्मय पुरस्कार ब) बालवाङ्मय विभागात ६ पुरस्कार क) प्रथम प्रकाशन विभागात ६ पुरस्कार ड) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र १ पुरस्कार असे एकूण ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार लेखकांना प्रदान करते. +मराठी भाषेतील उत्कृष्ट प्रकाशकास २००८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०१६चा श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट पुरस्कार भारतीय विचार साधना, पुणे यांना जाहीर. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_260.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ba085668624c2134fe4ac24ce9ce23b3e2dc9eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_260.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७२ असलेले भुरानटोला हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४२९.४६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2614.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e1d5065271cb44a24f1fefdb5beb25db7062ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2614.txt @@ -0,0 +1,6 @@ +मराठी लेखन मार्गदर्शिका हे मराठी भाषेत अचूक लिखाण करता यावे या कारणासाठी तयार झालेले पुस्तक आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांना त्याचा उपयोग आहे. तसेच मराठी भाषा शिकणाऱ्या अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाट्या रंगविणारे रंगारी, टंक लेखक, संगणकावर अक्षरजुळणी करणारे, आंतरजालावर लेखन करणारे अशा सर्वांना मराठीत लेखन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग आहे. [ संदर्भ हवा ] +मराठी भाषेत महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे. +या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जून इ.स. १९९७ साली प्रसिद्ध झाली. +या पुस्तकात १८२ पाने आहेत. तसेच इ.स. २०११ साली त्याचे मूल्य ८० रुपये होते. +हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्था यांनी प्रकाशित केले आहे. +हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्था तसेच सर्व पुस्तक विक्रेते आणि आंतरजालावर रसिक साहित्य येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2615.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39773936fde4108355125b7a1e266fb3ce7aad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2615.txt @@ -0,0 +1,61 @@ + + +आठ ते नऊ कोटी +लक्षणीय लोकसंख्या +इतर + +मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारताच्या दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारताच्या प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. +महाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र +महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा:। +माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ, यादव, चव्हाण, जाधव, मोरे, जगताप, संकपाळ, सोनवणे, शिर्के, शिंदे, जाधव इत्यादी जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभी मराठा हे उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनी वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असे नाव पडले. नंतर त्या देशात ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत जेवढे म्हणून हिंदू वर्ण होते त्यांना "माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला." ह्या व्यापक संज्ञेने विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पहिराव, भिन्न भूषणे, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादीनाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि कांही धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत. धर्म चार:- +(१) देशाचार, +(२) कुळाचार, +(३) वंशाचार, +(४) देवशास्त्राचार, +आचारप्रधानो धर्मः। +आचाराला प्रविणाचार्य धर्म म्हणतो. +(१) देशधर्म, +(२) कुळधर्म, +(३) वंशधर्म, +(४) देवधर्म. +याज्ञवल्क्यादि ऋषींनी प्रचलित केला जो आचार, व्यवहार, प्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. +कुळात म्हणजे गोतात ज्या कुळमान्य चाली-रीती त्या कुळधर्म, +वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म. आणि देवसंबंधक जी कर्तव्ये ती देवधर्म. +देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञेप्रमाणे आपापल्या धर्मी सर्वांनी वर्तावे. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वात ब्राह्मण श्रेष्ठ, हे मत मान्य असणे, तो सर्वाचा गुरू, देव गुरूरूपे सर्वास रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव, म्हणून प्रविणाचार्य सांगतो. ही महाराष्ट्र धर्माची दुसरी खूण. प्रत्यही स्नान करणे ही, महाराष्ट्र धर्माची तिसरी खूण. मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे +(१) स्नान, +(२) गुरुपदेश, +(३) मंत्रजप प्रत्यही करावा, स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरुपदेश म्हणजे सर्व जातीत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्याने उपदिष्ट जो आचार व्यवहार प्रायश्चितादि धर्मसमूह तो. आणि मंत्रजप म्हणजे गुरुपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरू तीर्थाचा स्थळगुरू, स्थळाचा, श्रीगुरू कुळाचा व जगद्गुरू जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरू तोच शंकराचार्य. शंकराचार्यांनी धर्मस्थापना केली. [[दक्षिणेस सेतुबंध रामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्र धर्माचे स्थान.]] +१} कुलधर्म म्हणजे प्रत्येक कुलाचे विशिष्ट धर्म, +२} वंशधर्म म्हणजे उपकुलांचे ऊर्फ वंशांचे धर्म. +३} देवधर्म म्हणजे देशांत, जातीत, कुलांत, वंशात मान्य असलेल्या देवासंबंधाने व स्वतः व्यक्तिमात्राला इष्ट असलेल्या देवते संबंधाने कर्तव्ये. हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्रधर्म ऊर्फ माराष्ट्रधर्म होतो. महाराष्ट्रधर्माची मुख्य व एकच एक खूण म्हटली म्हणजे गुरुत्वाच्या नात्याने सर्व धर्मसंबंधक कर्मांचे ब्राह्मणाच्या म्हणजे तीर्थगुरूच्या किंवा स्थलगुरूच्या किंवा कुलगुरूच्या किंवा जगद्गुरूच्या हस्ते संपादन. ब्राह्मणाच्या हस्ते जो कोणी कोणचे ही धर्मकर्म संपादू इच्छीत नाही तो महाराष्ट्रधर्मी नव्हे. अशा ब्राह्मण द्वेष्ट्याला जुन्या काळी पाखंडी म्हणत व धर्मबाह्य म्हणजे कायद्याच्या व रूढीच्या बाहेरचा पतित समजत. +"उग्रा: जातिविशेषाः क्रूरकर्माणो वा। प्रत्येनस: प्रति प्रति एनसि पापकर्मणि नियुक्ताः प्रत्येनसः तस्करा-दिदंडनादौ नियुक्ताः। +सूताःचे ग्रामण्यःच सूतग्रामण्यः। +सूता: वर्णसंकरजाति विशेषाः। +ग्रामण्यः ग्रामनेतारः।" +अर्थ:- ग्रामणी अन्नपाण्याचा पुरवठा करी; सूत तंबू, रथ वगैरेच्या दुरुस्तीच्या कामी उपयोगी पडे; उग्र रखवालदारीचे कार्य संपादी; आणि प्रत्येनस् चोराचिलटा पासूनचे भय निवारी. उग्राः, प्रत्येनसः, सूताः, ग्रामण्यः हे सर्व शब्द अनेक वचनी आहेत. तेव्हा उघडच झाले की, शिपाई, गावचे पुढारी, डागडूजी करणारे रथकार व पोलीस हे राजाचे सेवक. + +मराठी ही यादव राजवटी मध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हे त्यांच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होते. त्याच्या दानशूर पणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्री सारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे. +मराठीतील शिलालेख हे रायगड मधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे. +चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले.... +या शिलालेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते. हा पुतळा श्रवणबेळगोळ +इ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. +उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे. +इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. +इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. प्रतिष्ठाण येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले. +आजचे चंद्रवंशी अत्री गोत्राचे, पणकनीस देवक लावनारे मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. हे शालिवाहन महाभारतातील पांडवांपैकी अर्जून पुत्र अभिमन्यूच्या वंशजांपैकी एक वंश. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. +सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३ व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता. +१७ व्या शतकाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी हे छत्रपतींच्या मृत्यूनंतर राजगादीवर आले. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना छत्रपती संभाजींनी मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरले नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजींची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजींचा धाकटा भाऊ राजाराम यांनी केले. त्यांच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणींनी घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करून ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई पंतप्रधान निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते. +बहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[१] अल्पसंख्यकात जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[१] +ब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी होती. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये). +मराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[२] +जसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. +जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात. +१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते. +पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला. +marathi people was eat the +bhaji and bhakari and also +zunaka bhakari +now in modern life they eat some +forign foods because litercy is incresing so also they eat there ancient food (traditional foods) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2636.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9201aab17a11959faa2a1264b7047df0a3bf4ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2636.txt @@ -0,0 +1,18 @@ +मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विकिपिडियावर हा लेख संपादित करण्यात येत आहे.. +पुणे विद्यापीठातील मराठी विभागाची स्थापना सन १९५०मध्ये झाली. या विभागाला उच्चविद्याविभूषित असे विविध विभागप्रमुख लाभलेले आहेत. +मराठी ‍विभागाची संशोधनक्षेत्रातील गौरवपूर्ण वाटचाल +१. एम.ए. (मराठी) +२. एम.फिल. +३. पीएच.डी. +१. शंकर गोपाळ तुळपुळे +२. डॉ. रा.शं. वाळिंबे +३. डॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे +४. डॉ. आनंद यादव +५. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर +६ .डॉ. कल्याण काळे +७. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले +८. डॉ. अविनाश आवलगावकर +९. डॉ. मनोहर जाधव +१०. डॉ. विद्यागौरी टिळक +११. डॉ. अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर +१२. डॉ. तुकाराम रोंगटे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_265.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41213023ac706d07d365054fc2194a0d3a01b47a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_265.txt @@ -0,0 +1,3 @@ +डोंबारी, भुरुळका चिमणी तथा वडीचिमणी (शास्त्रीय नाव:एरेमोप्टेरिक्स ग्रीसिया) हा महाराष्ट्रात आढळणारा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये ॲश्बी क्राउन्ड स्पॅरो लार्क किंवा ब्लॅकबेलीड फिच लार्क अशी नावे आहेत. +साधारण चिमणीएवढा(१३ सेमी) असलेल्या या पक्ष्याचा रंग वरून मातकट तपकिरी आणि खालून काळा असतो. डोकं राखट रंगाचं तर चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत काळा पट्टा असतो.नराच्या पोटाकडील भाग काळा असतो तर मादीच्या पोटाकडील भाग राखट रंगाचा असतो. याचा रंग रेताड जमिनीशी मिळताजुळता असतो. याचे मुख्य अन्न कीटक, चतुर, भुंगे, अळ्या आणि गवताच्या बिया हे असते. या पक्ष्याचे घरटे माळावरच्या दगडाला खेटून तयार केलेली गवताच्या वाटीसारखे असते. या वाटीत मादी परिसराशी मिळत्या-जुळत्या रंगांची अंडी घालते. हा पक्षी उंच आकाशात चढतो आणि पंख मिटवून सूर मारतो. म्हणून या पक्ष्याला डोंबारी हे नाव आहे. या पक्ष्याची मादी साधारण चिमणीसारखी दिसते परंतु हा पक्षी सहसा माणसाच्या घराजवळ येत नाही. चंडोल कुटुंबातले हे पक्षी जोड्यांनी किंवा छोट्या थाव्यांमध्ये राहतात. शेतीवाडीच्या आसपास राहत असल्याने यांना माणसांची बऱ्यापैकी सवय झालेली असते. +हि चांडोलाची जात गोटेमाळावर किंवा काटेवनात दिसते. या पक्ष्याचं उड्डाण आणि गाणं प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2653.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f5a5fdd37ad23d44cb67cf619adcba2426da2b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2653.txt @@ -0,0 +1,3 @@ +विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून '''निर्भय कन्या''' या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली. सदर कार्यशाळा '''बुधवार दि. २७ फेब्रुवारी २०१९ ''' रोजी सकाळी  १० ते दुपारी १ पर्यंत या वेळेत संपन्न झाली. +विज्ञान आश्रम पाबळ,श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ व द सेंटर फॉर इंटरनेट ॲन्ड सोसायटी +२७ फेब्रुवारी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2664.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b98a9f2fe7e42f9b8d323bcb0763676132ac562 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2664.txt @@ -0,0 +1,5 @@ +८७वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सासवड येथे होणार आहे. फ.मुं. शिंदे संमेलनाध्यक्ष असतील. अध्यपदाचे बाकीचे तिघे उमेदवार, संजय सोनवणी, प्रभा गणोरकर आणि अरुण गोडबोले हे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी एकूण १०७० लोकांना मताधिकार होता. +१४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई), विदर्भ साहित्य संघ( नागपूर) या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद (हैद्राबाद), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ( भोपाळ), गोमंतक साहित्य सेवक मंडळ (पणजी) छत्तीसगड मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाङ्‌मय परिषद (बडोदे) या संलग्न संस्थेचे १२ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे एकूण (१४+९+७००+२५०+१२+८५=) १०७० मतदार होते. +या मतदारांमध्ये ७७%, म्हणजे ८२६ पुरुष मतदार होते, तर, महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ होत्या. मराठी साहित्य परिषद (हैद्राबाद) येथील मतदारात ५०% महिला मतदार होत्या. सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद)च्या होत्या. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतिपत्‍नी दोघेही मतदार होते. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार होते. या मतदारांत २९ कुलकर्णी होते तर २८ पाटील. स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५ मतदार होते. मुस्लिम समाजाला मतदारांत अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले होते. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २० ऑगस्ट २०१३रोजी निधन झाले आहे. अध्यक्षपदाची निवडणूकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरीष पै हे दोघेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे मतदार होते. +अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदानाची अंतिम मुदत मंगळवारी १५ ऑक्टोबर २०१३ रोजी संध्याकाळी ७ वाजता संपली. १०७० मतदारांपैकी ९०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८५ टक्के होती. साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांपैकी विदर्भ आणि मराठवाडा येथून प्रत्येकी १६४ आणि १५९ लोकांनी मतदान केले. फ. मुं. शिंदे यांना ४६० मते मिळाली. साहित्यिका प्रभा गणोरकर यांना ३३१ तर अन्य दोन उमेदवार अरुण गोडबोले आणि संजय सोनावणी यांना अनुक्रमे ६० आणि ३९मते मिळाली. १७ मते अवैध असल्याने बाद झाली. +फ.मुं. शिंदे या निवडणुकीत जिंकले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2681.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea6a7b05a336be3432832e46e81477f570b53b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2681.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारत देशात मराठी बोलणारी माणसे भारताच्या जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत. +जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. +पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे 'मी मराठी बोलतो' असे कुणी विधान केले तर 'कुठली मराठी बोलता?' असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे कोंकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात. +महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने विदर्भात आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत. गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लाॅच याने गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. द्राविडी भाषासमूहातील कोणत्याही भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव प्राचीन भाषा आहे असे मत काॅल्डवेलने गोंडी भाषेच्या सात वैय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते. +भिल्ली भाषा गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या पोटभाषेवर त्या त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची पोटभाषा म्हणून गणली जाते. +नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडिया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली, कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, ढोर-कोळी/टोकरे कोळी (खानदेश) घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, वडारी, वैदू, दखनी उर्दू, बेलदार-गोलकर, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी, लेवा, डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, तडवी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, गुजरी, वगैरे. +उदा. साल्हेर (महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला) यांत सटाणा,मालेगाव,देवळा आणि कळवण या तालुक्यांचा समावेश होतो. सटाणा तालुक्याचे अधिकृत नाव हे बागलाण आहे. मराठा, माळी, सुतार, कुंभार, धनगर, गवळी ह्या सर्व जातींची भाषा ही ह्या परिसरात बागलाणी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_270.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba4bb32b9bf4de87b58bc857712bce1c1a9282e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_270.txt @@ -0,0 +1,44 @@ +भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता अदीपराशक्ति. भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवनेश्वरी.या भूमीच्यासृजनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई. भूमी आणि परमप्रकृतिस्वरूपा पार्वती मातेचा सर्जनोत्सव.अस मानल्या जात की पार्वती भिलींणिच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवासोबत माहेरी येते.माहेरच्या लोकांसोबत भेट घेते आणि सम्पूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्हासीत करते.मुलीच्या आगमनाने आई वडील आणि सगळे माहेरचे आनंदाने भारावरून जातात आणि याला एक उत्सवाप्रमाणे साजरा करतात.तिच्यासाठी विविध पक्वान्न आणि खेळल्या जातात. एक माहेरवाशिणीच्या आगमनासाठी म्हणून शिवशक्तीची ही पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे सदाशिवशंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शिवशंकराची फक्त हजेरी असते.अगदी एका जावई प्रमाणे. भुलाबाईच्या पूजनात श्री. वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्ती संप्रदाय यांच्या खुणा दिसतात. +भुलाबाई म्हणजेच परब्रह्मस्वरुपिणि देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. +शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात. +कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात. +पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पुर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे. + +भाद्रपद पौर्णिमा (सहसा अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस) ते आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात. +भुलाबाई उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा या साप्ताहिक लोकप्रभातील लेखातून संतोष विणके कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विदर्भातील शेतकरी ज्वारीच्या धांड्यांनी अथवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यात भुलाबाईस बसवतात तसेच या काळात खरिपाची पिके कापणीला येतात याचा निर्देशकरून भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पुजनासाठी असल्याचे सुचवतात. +भुलाबाईचे गाणे- +१.भाद्रपदाचा महिना आला +आम्हा मुलीना आनंद झाला +पार्वती बोले शंकराला +चला हो माझ्या माहेरा ,माहेरा.. +गेल्याबरोबर पाट बसायला ताट जेवायला +विनंती करू यशोदेला +टीप-या खेळू , गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ, घरी जाऊ.. +२.साखरेच्या गोणीबाई लोटविलया अंगणी +आज आमच्या भुलाबाईला पहिला दिवस..पहिला दिवस +३.बारशाच्या वेळेला बाळाचे नाव ठेवताना गाणे म्हणतात- +अळकित जाऊ की खीळकित जाऊ +खीळकित ठेवली माती +भुलोजीला लेक झाला नाव ठेवा गणपती +आडकीत जाऊ खिडकीत जाऊ, +खिडकीत होती सुई, +भुलाबाईला लेक झाली, +नाव ठेवा जुई... +गणपती विसर्जनानंतर दूसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा ते आश्विन शुद्ध पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत भुलाबाई उत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो . भुलाबाई भुलोजी हे शंकर पार्वतीचे स्वरूप आहे . विद्या अभ्यासाची प्रगती व्हावी, शंकरा ( महादेव ) सारखा पती मिळावा, मुलींना खेळायला मिळावे, मैत्रिणींच्या संगतीत सहजीवन जगता यावे , मनसोक्त हसण खिंदळणं शक्य व्हाव म्हणून पुरातन काळा पासून विशेष करून खानदेश व विदर्भातील मुलींचा हा उत्सव साजरा करण्यात येतो . व अश्विन शुद्ध पौर्णिमेला ( कोजागीरी ) या उत्सवाची सांगता होते . +गुलाबाई -गुलोजी हे शिव आणि पार्वतीचे रूप आहे . आणि पूर्वीच्या काळी स्त्रिया हा सण साजरी करत असत आता ह्या सणाला फारसे साजरी करतांना दिसत नाही . आज आपण मुली आणि स्त्रिया यांच्या ह्या सणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत . र्वीच्या काळी हा सण संपूर्ण महिनाभर साजरी केला जायचा . म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला सुरू होऊन तो अश्विन पौर्णिमा पर्यंत हा सण सुरू असायचा. ह्या सणासाठी विशेष मातीच्या मुर्त्या विकायला यायच्या . ह्या मूर्त्यांना कुणी गुलाबाई – गुलोजी तर कुणी भुलाबाई – भुलोजी असे म्हणतात . +ह्या मूर्ती मध्ये एका बाजूला नव्वारसाडी आणि साज घातलेली गुलाबाई म्हणजेच पार्वती बसलेली असते आणि तिच्या मांडीवर बाळ असते . तर दुसऱ्या बाजूला गुलोजी बसलेले असतात . त्यांन चा ही कुर्ता आणि धोतर व फेटा असा पेहराव असतो . अशी ही भुलाबाई आणि भुलोजी ची मूर्ती असते पूर्वीच्या काळी हा सण संपूर्ण महिनाभर साजरी केला जायचा . म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला सुरू होऊन तो अश्विन पौर्णिमा पर्यंत हा सण सुरू असायचा. ह्या सणासाठी विशेष मातीच्या मुर्त्या विकायला यायच्या . ह्या मूर्त्यांना कुणी गुलाबाई – गुलोजी तर कुणी भुलाबाई – भुलोजी असे म्हणतात . +पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि मुली दोघांना कामातून वेळ मिळाला कि त्या एकत्र येऊन ह्या देवी पार्वती आणि शिव म्हणजेच गुलाबाई आणि गुलोजी च्या रूपात त्यांचे स्मरण, आराधना करीत असेत . +त्याच बरोबर पूजेच्या वेळी वेग – वेगळी खेळ खेळीत असत आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातील बोल ,तळमळ ही व्यक्त करीत असत . तेवढा च त्यांना देवीच्या नामस्मरण सोबत करमणूक होत असे . +आणि त्याच बरोबर त्यांना उघड -उघड सासरच्या मंडळींना बोल लावता येत नसे म्हणून त्या स्वतः हा काही ओव्या तयार करून त्यांना बोल लावीत असत . आणि ह्या सणानिमित्त सर्व सखी, मैत्रिणी एकत्रित येऊन एका ठिकाणी गोळा होउंन गाणी खेळ खेळीत असत . +तसेच अजून एक पौराणिक कथा सुद्धा ह्या सनाबद्दल आहे . ती अशी आहे कि एकदा शिव- पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते . तेव्हा शिव ह्या खेळात हरतात आणि पर्वती जिंकते . त्यामुळे शंकरजी पर्वतीवर रुसून तेथून निघून जातात. +त्यानंतर पार्वती शंकराचा राग शांत करण्यासाठी आणि त्यांचा रुसवा घालवण्यासाठी पार्वती एका भिल्ल महिलेचे रूप धारण करते आणि शंकराच्या समोर जाते , तेव्हा शंकर पार्वतीच्या ह्या धारण केलेल्या रूपाला भुलतात म्हणून शंकराला भुलोजीराना , भुलोबा, असे म्हणतात . +श्रावण महिन्यानंतर हा Bhulabai- Bhuloji किंवा गुलोजी, गुलाबाई हा सण स्त्रिया शिव पार्वतीचे प्रतीक म्हणून साजरी करतात . +तसेच महिनाभर हा सण खूप आनंदाने गाणी गात ,वेगवेगळी खेळ खेळीत साजरी केला जातो . आणि ह्या सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेला ह्या सणाचे सर्व जण मिळून रात्रभर जागरण करतात . त्यात ते सर्व स्त्रिया त्यांच्या भुलाबाईची मूर्ती एकत्र एका ठिकाणी अंगणात पाटावर किंवा टेबलावर मांडतात. +आणि रात्रभर गाणी आणि खेळ खेळतात . त्याच्य बरोबर कोजागिरी असल्याने त्या रात्री त्या दूध आटवतात . कारण चंद्राचे पावित्र्य त्या दुधात पडून त्यांना चंद्राचा आशीर्वाद आणि चंद्रासारखी शीतलता त्यांना प्राप्त व्हावी. म्हणून कोजागिरीला गुलाबाईचे जागरण करतात. +आणि दुधासोबत खाऊ म्हणजेच नैवद्य स्वरूपात वेणी,फणी,शंकरपाडी अशी इतर खाद्यपदार्थ बनवतात आणि एकत्रित वाटून खातात . आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नदीवर जाऊन एकवेळा त्या मूर्तीची पूजा आणि आरती करतात व नैवद्य देतात आणि मूर्तीचे विसर्जन करतात . अश्या रीतीने हा सण साजरी केला जातो. +गणपती विसर्जनानंतर दूसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा ते आश्विन शुद्ध पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत भुलाबाई उत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो . भुलाबाई भुलोजी हे शंकर पार्वतीचे स्वरूप आहे . विद्या अभ्यासाची प्रगती व्हावी, शंकरा ( महादेव ) सारखा पती मिळावा, मुलींना खेळायला मिळावे, मैत्रिणींच्या संगतीत सहजीवन जगता यावे , मनसोक्त हसण खिंदळणं शक्य व्हाव म्हणून पुरातन काळा पासून विशेष करून खानदेश व विदर्भातील मुलींचा हा उत्सव साजरा करण्यात येतो . व अश्विन शुद्ध पौर्णिमेला ( कोजागीरी ) या उत्सवाची सांगता होते . +साधी असते पुजा +भुलाबाई भुलोजींच्या मुर्तिची स्थापना घरातल्या देवडीत साध्या पद्धतीने केली जाते . सायंकाळी गल्लीतल्या मुली, मैत्रीणी टिपऱ्या घेऊन भुलाबाई भुलोजी जी गाणी म्हणतात . यात पहिली ग भुलाबाई देवा देवा सांजे, येथून दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी, सा बाई सूं बेलाच्या झाडाखाली महादेवा तू , अडवणि की गोडवणी दुधा खालचं धारवणी, एवढीशी गंगा झुळु झुळू वाहे, आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, हककुंड बाळा हककुंड बाळा या सह सुंदर चालींवर व टिप- यांच्या निनादात गाणी म्हटली जातात . आरती केली जाते . +खाऊ ओळखण्याची स्पर्धा +आरती नंतर प्रसाद ( खाऊ ) म्हणून झाकलेला पदार्थ उपस्थित मुलींना ओळखावा लागतो. कोजागिरी पौर्णिमेस भुला बाई भुलोजींच्या मुर्ति अंगणात चौरंग , पाटावर ठेवून सजावट करून ठेवतात . यावेळी गोड दुधासह विविध मिठाई , पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते प्रति दिवसा प्रमाणे गाणी, आरती व रात्र जागरण मुली व महिला करतात. याच बरोबर भुलाबाई उत्सवाची सांगता होते . + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2712.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4321b5dc54f288c1a7173c70e61775e14483a4a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2712.txt @@ -0,0 +1,3 @@ +मरिन काउंटी (/məˈrɪn/, /məˈrɪn/) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाच्या वायव्य भागात आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील २,६२,२३१ होती. [१] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान रफायेल येथ सॅन राफेल आहे. [२] ही काउंटी सान फ्रान्सिस्को शहराला गोल्डन गेट पूलाद्वारे जोडलेली आहे. +२०१९मध्ये मरिन काउंटीचे दरडोई उत्पन्न $१,४१,७३५ इतके होते. हे अमेरिकेतील काउंट्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे. [३] +मरिन काउटीची स्थापना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. ही काउंटी कॅलिफोर्नियाच्या मूळ २७ काउंट्यांपैकी एक आहे.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2719.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce7e5189ad074ec4417867867bb72b26f7326e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2719.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरियम-उझ-झमानी ऊर्फ राजकुमारी हीराकुंवारी ऊर्फ हर्खाबाई (ऑक्टोबर १, इ.स. १५४२ - इ.स. १६२२) मुघल सम्राट अकबर याची पत्नी होती. ती जन्माने राजपूत हिंदू होती. अकबराशी लग्न केल्यावर ती त्याची राणी झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला जहांगीर तिचा पुत्र होता. +अकबर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2739.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f56b3b8416bd01c6460aae617cfc190a241d2a5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2739.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती. +हिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉॅंझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2769.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d37fbb06820e7f6ea8530a3d1722fef1bcf8cd00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2769.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरी माग्दालीन मार्लीन डीट्रिच (२७ डिसेंबर, इ.स. १९०१ - ६ मे, इ.स. १९९२) ही मूळची जर्मन असलेली अमेरिकन चित्रपटअभिनेत्री होती. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_277.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8d68b2460c3d17bca194737fb4da38a1600a742 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_277.txt @@ -0,0 +1,12 @@ +भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा‍ऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता. +अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत. +या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. +या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे. +या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. +कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युद्ध आणि परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे. +मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्‍न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. +१६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर भूमिज +-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे. +भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. +पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस ही यवत वरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते . +जेजुरी , पुरंदर । यवत भुलेश्वर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2794.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfff285ae8d2d9b42f22e324aa57a1dd7c7b0875 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2794.txt @@ -0,0 +1,2 @@ + +सिंगापूर ग्रांप्री (Singapore Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २००८ सालापासून सिंगापूर शहराच्या मरीना बे ह्या भागातील रस्त्यांवर खेळवली जाते. रात्रीच्या वेळी विद्युतझोतात खेळवली जाणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2825.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04d493bd8d607c64788b85b80402481653d46b3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2825.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2827.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2827.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2841.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc63cd967c8a179127ad6f37ec96c55e7aa3270e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2841.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मर्डर मेस्त्री हा जुलै २०१५मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2856.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de192523f917b70c3b2fbcec15d439ea4939197e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2856.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणितानुसार, सीमा[१][२] किंवा मर्यादा[२] (इंग्लिश: Limit, लिमिट) म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत. +सूत्रे लिहिताना, सीमा lim या रोमन लघुरूपाने दर्शवल्या जातात. उदा.: lim(an) = a. एखाद्या राशीने किंवा श्रेणीने सीमा गाठल्याचे दर्शवण्यासाठी उजव्या बाणाचे चिन्ह (→) वापरतात. उदा.: an → a. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2859.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654689737013d2c012036163b08dd0a8525cd25b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2859.txt @@ -0,0 +1,14 @@ +मर्यादित षटकांचे क्रिकेट हा क्रिकेट या खेळाचा प्रकार आहे. यात सहसा प्रत्येक संघ एकाच डावात निश्चित संख्येच्या चेंडूचा सामना करतो.एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा एक प्रकार आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन संघांदरम्यान खेळला जातो, प्रत्येक संघात निश्चित षटकांचा सामना करावा लागतो, सहसा ५० ओव्हर क्रिकेट वर्ल्ड कप, साधारणतः दर चार वर्षांनी घेण्यात येतो. या स्वरूपात. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना मर्यादित ओव्हर्स इंटरनॅशनल (एलओआय) देखील म्हटले जाते, जरी या सर्वसाधारण शब्दात ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा संदर्भ देखील असू शकतो. ते मोठे सामने आहेत +आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील विकास आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर 5 जानेवारी 1971 रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांत कामगिरी संपविल्यानंतर अधिकाऱ्यानी सामना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी, प्रत्येक बाजूला ८ चेंडूचे षटक असलेला ४० षटके असणारा एकदिवसीय सामना खेळवला. ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून हा सामना जिंकला. लाल रंगाच्या बॉलसह पांढऱ्या रंगाच्या किटमध्ये एकदिवसीय सामने खेळले जात होते + 1970च्या उत्तरार्धात, केरी पॅकरने प्रतिस्पर्धी जागतिक मालिका क्रिकेट स्पर्धा स्थापन केली आणि त्यात वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची अनेक वैशिष्ट्ये सादर केली जी आता सामान्य आहे, ज्यात रंगीत गणवेश, पांढऱ्या बॉल आणि गडद दृश्यास्पद पडद्यासह रात्री फ्लडलाईट अंतर्गत खेळलेले सामने , आणि, टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट, मल्टीपल कॅमेरा अँगल्स, खेळपट्टीवरील प्लेयरवरील ध्वनी आणि ऑन-स्क्रीन ग्राफिक्ससाठी कॅप्चर करण्यासाठी मायक्रोफोनवर प्रभाव पाडते. रंगीत गणवेश असणारा पहिला सामना डब्ल्यूएससी ऑस्ट्रेलियन्स व्हेटल गोल्ड विरुद्ध डब्ल्यूएससी वेस्ट इंडियन्स कोरल गुलाबी रंगात होता. तो १ जानेवारी १९७९ रोजी मेलबर्नच्या व्हीएफएल पार्क येथे खेळला गेला. त्यामुळे पॅकरच्या चॅनल ९ वरच ऑस्ट्रेलियाला क्रिकेटवरील टीव्हीचा अधिकार मिळाला. परंतु यामुळे जगभरातील खेळाडूंना खेळायला मोबदला मिळाला आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक बनले, यापुढे क्रिकेटबाहेरील नोकरीची गरज नाही. रंगीत किट आणि पांढऱ्या बॉलने खेळल्या गेलेल्या सामने कालांतराने अधिक सामान्य झाले आणि एकदिवसीय मालिकेत पांढऱ्या फ्लानेल आणि लाल बॉलचा वापर 2001 मध्ये संपला. +नियम +मुख्य क्रिकेटमधील कायदे लागू होतात. तथापि, एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येक संघ निश्चित षटकांसाठी फलंदाजी करतो. एकदिवसीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांत साधारणत: प्रति ६० षटकांची संख्या होती आणि सामने प्रत्येक बाजूला ४५ किंवा ५५ षटकांसह खेळले जात असत, पण आता ते ५० षटकांवर एकसमान निश्चित केले गेले आहे. +खेळ खालील नियमा प्रमाणे खेळला जातो. +१ एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये स्पर्धा खेळली जाते. +२ नाणेफेक जिंकून संघाचा कर्णधार प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी (मैदान) निवडतो. +३ प्रथम फलंदाजी करणारा संघ एकाच डावात लक्ष्य धावसंख्या सेट करतो. फलंदाजीची बाजू "ऑल आउट" होईपर्यंत डाव टिकतो (म्हणजेच, फलंदाजीच्या 11 पैकी 10 खेळाडू "आउट" असतात) किंवा पहिल्या बाजूची सर्व निर्धारित षटकांची पूर्तता पूर्ण होईपर्यंत. +४ प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त १० षटके गोलंदाजीवर मर्यादित असतो (पाऊस-कमी सामन्यांच्या बाबतीत कमी आणि कोणत्याही घटनेत साधारणतः प्रत्येक डावाच्या पाचव्या किंवा २०% पेक्षा जास्त नाही). म्हणून प्रत्येक संघात किमान पाच सक्षम गोलंदाज (एकतर समर्पित गोलंदाज किंवा अष्टपैलू) असावेत. +५. दुसरा फलंदाजी करणारा संघ सामना जिंकण्याकरिता लक्ष्यच्या तुलनेत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या गोलंदाजीची गोलंदाजी दुसऱ्या संघाला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत किंवा विजयासाठी लक्ष्य गाठण्यापूर्वी त्यांची षटके संपविण्याचा प्रयत्न करते. +६. दुसऱ्या संघाने सर्व विकेट गमावल्यास किंवा सर्व षटके संपविल्यास दोन्ही संघांकडून मिळवलेल्या धावांची संख्या समान असेल तर खेळ टाय म्हणून घोषित केला जातो (कोणत्याही संघाने गमावलेली विकेट कितीही असली तरी) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2864.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6687fb3bc829d347ab7e03064f4fa70081586f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2864.txt @@ -0,0 +1 @@ +मर्ली हॉलिस (२२ मे, १९१५:ड्युनेडिन, न्यू झीलंड - ३१ ऑगस्ट, १९८०:ड्युनेडिन, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2870.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..862a84925b1bde1725a3782667ad6af004233702 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2870.txt @@ -0,0 +1,3 @@ +मारावर ही तमिळनाडू राज्यात आढळणारी एक जात आहे. +मारावरांना शूद्र मानले जात होते आणि ते हिंदू मंदिरात पूजा करण्यास मोकळे होते.[१] पामेला जी, प्राइस यांच्या मते, मारावर हे योद्धे होते जे काही बाबतीत जमीनदार होते. ब्रिटिश वसाहती काळात, जमीनदारी खटल्यातील कायदेशीर अधिकाऱ्यांनी मारावरांना काहीवेळा क्षत्रिय म्हणून नोंदवले होते. परंतु अधिक वेळा त्यांचे वर्गीकरण शूद्र म्हणून केले जाते. तमिळनाडूमध्ये मारावर या तामिळ वंशाच्या एकमेव राज्यकर्त्या जाती होत्या. सिंगमपट्टी, उरकाडू, नेरकट्टनसेवल, थलावनकोट्टई या जमिनींवर मारावर जातीच्या सदस्यांनी राज्य केले.[२] अधूनमधून सेतुपथींना ते विधी शुद्ध नसल्याच्या आरोपाला प्रतिसाद द्यावा लागला.[३] +तमिळनाडूच्या निर्मितीदरम्यान मारावरांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत जमाती म्हणून किंवा पारंपारिकपणे शूद्र श्रेणीत सर्वात कमी प्रवेश करणारे म्हणून आणले गेले.[४] आजपर्यंत मारावरांना चोर जमाती म्हणून भीती वाटते आणि तिरुनेलवेली प्रदेशातील एक बहिष्कृत गट आहे. [५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2877.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2877.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2891.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..190d4b46963d5eef8c9f660448213a45bc97d42d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2891.txt @@ -0,0 +1,3 @@ +मर्सर काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मर्सर काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2912.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0fd87656f5017824b4924a0cffde51efaa3a140 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2912.txt @@ -0,0 +1 @@ +'मर्सिडिज-बेंझ एस क्लास (डब्ल्यु२२१) ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. २००५ ते आत्तापर्यंत उत्पादित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2925.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01235eb37ad28d1b47f806f2b73bd6fa6d522e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2925.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ पॉन्टन ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९५३ ते इ.स. १९६२ पर्यंत उत्पादित केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2934.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e6a36c8a3d53e8e789d81cf1e06a86beaee57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2934.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टटगार्ड,, जर्मनी +मर्सिडिस बेन्झ ही जर्मन कम्पनी डेमलर एजी यांचा बहुराश्टीय विभाग आहे. हा एक ब्रांड असुन तो कार, ट्रक आणि बस साठी आहे.मर्सिडिस बेन्झचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. सर्वप्रथम १९२८ मधे डाईमलर-बेंझ या नावाने हा ब्रांड समोर आला. मर्सिडिस बेन्झ हा ब्रांड १९०१ मधे Daimler Motoren Gesellschaft यांच्या कडून वितरित केला गेला. सर्वप्रथम मर्सिडिस बेन्झ +मर्सिडिस बेन्झ या नावाचा उगम कार्ल बेन्झ यांच्या पहिल्या पेट्रोल कारच्या शोधापर्यंत घेऊन जातो. कार्ल बेन्झ याने जानेवारी १८८८ मधे पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे पेटंट (Benz Patent Motorwagen) घेतले. गोथिॲब डेमलर आणि ईंजिनिअर विलीहेम मेबॅक यानी या स्टेज-कारला त्याच वर्षी पेट्रोल ईजिन बसवले. मर्सिडिस हे नाव जर्मन उद्योजक एमिल जेन्निलेकच्या मुलीच्या नावावरून आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_294.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8254c09f457e219eb3ef9a76f675b3200514d54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_294.txt @@ -0,0 +1,3 @@ +भुवन शोम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2948.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e6a36c8a3d53e8e789d81cf1e06a86beaee57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2948.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टटगार्ड,, जर्मनी +मर्सिडिस बेन्झ ही जर्मन कम्पनी डेमलर एजी यांचा बहुराश्टीय विभाग आहे. हा एक ब्रांड असुन तो कार, ट्रक आणि बस साठी आहे.मर्सिडिस बेन्झचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. सर्वप्रथम १९२८ मधे डाईमलर-बेंझ या नावाने हा ब्रांड समोर आला. मर्सिडिस बेन्झ हा ब्रांड १९०१ मधे Daimler Motoren Gesellschaft यांच्या कडून वितरित केला गेला. सर्वप्रथम मर्सिडिस बेन्झ +मर्सिडिस बेन्झ या नावाचा उगम कार्ल बेन्झ यांच्या पहिल्या पेट्रोल कारच्या शोधापर्यंत घेऊन जातो. कार्ल बेन्झ याने जानेवारी १८८८ मधे पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे पेटंट (Benz Patent Motorwagen) घेतले. गोथिॲब डेमलर आणि ईंजिनिअर विलीहेम मेबॅक यानी या स्टेज-कारला त्याच वर्षी पेट्रोल ईजिन बसवले. मर्सिडिस हे नाव जर्मन उद्योजक एमिल जेन्निलेकच्या मुलीच्या नावावरून आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2951.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20948df955505ccd5d05487023d86ba22ae9516f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2951.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ आर१२९ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९८९ ते इ.स. २००१-०२ पर्यंत उत्पादित केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2956.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a781dcc1515fa3d0f596c3c88444264fffcafb92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2956.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सेडिझ-बेंझ एमबी१०० हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९८१ ते इ.स. १९९५ पर्यंत उत्पादित केले गेले होते. +यात २.४ लिटर, ५५ किलोवॅट (७३ हॉर्सपॉवर) क्षमतेचे इंजिन वापरलेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2994.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1564a5f134d6ba7bd52094365879c1c805b61f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2994.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलकाजाम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2998.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64086f6392584db67b0a9f9389c4f7bb86726f48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_2998.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख मलकनगिरी जिल्ह्याविषयी आहे. मलकनगिरी शहराविषयीचा लेख येथे आहे. + +मलकनगिरी जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र मलकनगिरी येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3003.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fafd4db02c0730581173384c4738b141efe27345 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3003.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. +नळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3020.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f49ff5168f03eb53ebdc677fdde35ed1db66bfc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3020.txt @@ -0,0 +1,3 @@ +मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्‍नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. +मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे. +मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3021.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fafd4db02c0730581173384c4738b141efe27345 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3021.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. +नळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3033.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73176a600e868e7c9b71769e8800ef6cfdbdf6ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3033.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख मलप्पुरम जिल्ह्याविषयी आहे. मलप्पुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +मलप्पुरम जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मलप्पुरम येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3059.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44bc7c5d12ebcbcddf9618e74ea8c0d898185cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3059.txt @@ -0,0 +1 @@ +मलवल्ली विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3089.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0503fc8221666032dc7fd0e4c43dee27b9d52152 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3089.txt @@ -0,0 +1 @@ +मलय द्वीपकल्प (मराठी लेखनभेद: मलाय द्वीपकल्प ; मलय: Semenanjung Tanah Melayu; थाई: คาบสมุทรมลายู) हा आग्नेय आशियामधीला एक द्वीपकल्प आहे. ह्या द्विपकल्पावर सिंगापूर देश, मलेशियाचा द्वीपकल्पीय मलेशिया तसेच थायलंड व म्यानमार ह्या देशांचे प्रदेश आहेत. मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिणेला इंडोनेशियाचे सुमात्रा हे बेट आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3093.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f9c1f35232a96c90ed2640b36d84d3167ede0e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3093.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मलाया शब्द अनेक अर्थाने वापरला जातो: diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3100.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50703af09a763dd57de6deba82f8340e440a0cbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3100.txt @@ -0,0 +1,151 @@ +मलाला युसूफझाई (पश्तो: ملاله یوسفزۍ‎; उर्दू: ملالہ یوسف زئی; जन्म: १२ जुलै १९९७, मिंगोरा, नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स) ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. ह्या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच ह्या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.[ संदर्भ हवा ] +९ ऑक्टोबर २०१२ रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले. मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले.[ संदर्भ हवा ] +१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून दिले गेले. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरुण नोबेल पारितोषिकविजेती आहे. +पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना तिने तीव्र विरोध केला.पाकिस्तानातल्या परिस्थितीचं भीषण चित्रण करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्रात 'गुलमकई' या नावाने डायरी लिहिली आहे. +"एक पुस्तक,एक लेखणी ,एक बालक आणि एक शिक्षक अवघे जग बदलू शकते " हा विचार तिने मांडला. +मलाला युसूफझाईचा जन्म १२ जुलै, १९९७ रोजी पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या स्वात जिल्ह्यात एक कनिष्ठ-मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ती झियाउद्दीन युसुफझाई आणि तोर पेकाई यूसुफझाई यांची कन्या आहे . तिचे कुटुंब पश्तून वंशाचे सुन्नी मुस्लिम आहे . तिच्या जन्माच्या वेळी झियाउद्दीनकडे बाळंतिणीला हॉस्पिटलमध्ये नेण्याइतका पैसा नव्हता. परिणामी मलाला स्वतःच्याच घरी शेजारच्या मदतीने घरी जन्मली. तिला मलाला (म्हणजेच "फाटणे") नंतर मैवांदच्या मलालाई, दक्षिण अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध पश्तून कवी आणि वीरांगना मलालाईचे नाव दिले गेले. तिचे आडनाव, युसूफझाई एका मोठ्या पश्तून जमातीचे नाव आहे. युसुफझाई जमात पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यामध्ये प्रमुख आहे. ती मिंगोरा भागात मोठी झाली. तिला दोन लहान भाऊ खुशाल आणि अटल, आहेत. तिचे कुटुंब कोंबड्या पाळत असे.[ संदर्भ हवा ] +मलाला लहानपणी पश्तो, उर्दू आणि इंग्लिश भाषा शिकत होती. तिचे वडील झियाउद्दीन मुख्यत्वे तिला शिकवत असत. + +कोण, एक कवी, शाळा मालक आहे, आणि एक शैक्षणिक कार्यकर्ते स्वतः ला, खुशाल पब्लिक स्कूल म्हणून ओळखले खाजगी शाळा एक साखळी कार्यरत. एका मुलाखतीत युसूफझाईने एकदा सांगितले की ती डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगली होती, परंतु नंतर तिच्या वडिलांनी तिला त्याऐवजी राजकारणी होण्यासाठी प्रोत्साहित केले. झियाउद्दीनने आपल्या मुलीला पूर्णपणे खास काहीतरी सांगितले, तिला रात्रीच्या वेळी राहावे आणि तिच्या दोन बांधवांना झोपायला गेल्यानंतर राजकारणाविषयी बोलायला सांगितले.[ संदर्भ हवा ] +मुहम्मद अली जिन्ना आणि पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या प्रेरणेने युसूफझाईने सप्टेंबर 2008च्या सुरुवातीला शिक्षण हक्कांविषयी बोलणे सुरू केले, तेव्हा त्यांचे वडील त्यांना स्थानिक प्रेस क्लबमध्ये बोलण्यासाठी पेशावर घेऊन गेले . "तालिबानने माझ्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार कसा काढून घेतला?", युसूफझाई यांनी आपल्या प्रेक्षकांना संपूर्ण प्रदेशभर वर्तमानपत्र आणि दूरदर्शन चॅनेलद्वारे भाषण दिले. 2009 मध्ये, युसूफझाईने प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर इन्स्टिट्यूट फॉर वॉर अँड पीस रिपोर्टिंगमध्ये एक सहकारी शिक्षक म्हणून सुरुवात केली.'ओपन माइंड्स' पाकिस्तान युवा कार्यक्रम, ज्यात तरुण लोक पत्रकारितेच्या, सार्वजनिक वादविवाद आणि संवादाच्या साधनांद्वारे सामाजिक समस्यांवरील रचनात्मक चर्चा करण्यास मदत करण्यासाठी या क्षेत्रातील शाळांमध्ये काम करतात.[ संदर्भ हवा ] +बीबीसी ब्लॉगर म्हणून +मार्टिन लूथर किंग जूनियर , नेल्सन मंडेला आणि मुहम्मद अली जिन्ना यांनी युसूफझाईवर प्रभाव पाडला आहे. उशीरा 2008 मध्ये, आमेरचा चेंडू अहमद खान बीबीसी उर्दू संकेतस्थळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पांघरूण एक कादंबरी मार्गाने केली तालिबान मध्ये 'च्या वाढत्या प्रभाव स्वात . त्यांनी शालेय मुलीला तिच्या जीवनाबद्दल अनामिकपणे ब्लॉग करण्यास सांगण्याचे ठरविले. त्यांच्या बातमीदार पेशावर , अब्दुल है काकर , स्थानिक शाळेत शिक्षक, झियाउद्दिन युसुफजाई संपर्कात होता, पण तो त्यांच्या कुळाप्रमाणे हे खूप धोकादायक मानले होते म्हणून, तसे अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती कोणत्याही विद्यार्थ्यांना शोधू शकत नाही. शेवटी, युसुफझाईने 11 वर्षीय मलालाची स्वतःची मुलगी सुचविली. त्यावेळी मौलाना फजलुल्ला यांच्या नेतृत्वाखालील तालिबान दहशतवाद्यांनी स्वात व्हॅली, दूरदर्शन, संगीत, मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणे,आणि स्त्रिया खरेदी करण्यापासून जात आहेत. शहराच्या चौकात डोकेदुखी पोलिसांची संस्था प्रदर्शित केली जात होती. सर्वप्रथम, आईशा नावाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या शाळेतून डायरी लिहायला सहमती दर्शविली, परंतु मुलीच्या पालकांनी तिला त्यास थांबविण्यास थांबविले कारण त्यांना तालिबानच्या बदल्याची भीती वाटत होती. मूळ पर्यायीपेक्षा चार वर्षांपेक्षा लहान व युद्धात सातव्या दर्जाचे युसुफझाई हे एकमेव पर्याय होते. बीबीसीच्या संपादक सर्वमतीने सहमत झाले. +काल मला लष्करी हेलीकॉप्टर आणि तालिबानसह एक भयानक स्वप्न पडले. स्वातमध्ये लष्करी ऑपरेशन सुरू झाल्यापासून मला असे स्वप्न पडले आहेत. माझ्या आईने मला न्याहारी दिली आणि मी शाळेत गेलो. मला शाळेत जाण्याची भीती वाटत होती कारण तालिबानाने सर्व मुलींना शाळांमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. 27 विद्यार्थ्यांपैकी फक्त 11 विद्यार्थ्यांनी वर्ग केला कारण तालिबानच्या आज्ञेमुळे ही संख्या कमी झाली. या निर्णयानंतर माझ्या तीन मित्रांना त्यांच्या कुटुंबियांसह पेशावर, लाहोर आणि रावळपिंडी येथे हलविण्यात आले आहे. +मलाला युसूफझाई , 3 जानेवारी 2009 बीबीसी ब्लॉग एंट्री +बीबीसी उर्दूच्या माजी संपादक मिर्झा वाहिद म्हणाले, "आम्ही स्वातच्या हिंसा आणि राजकारणास तपशीलवार माहिती देत ​​होतो परंतु तालिबानच्या अंतर्गत सामान्य लोक कसे रहायचे याबद्दल आम्हाला फार काही माहिती नव्हती". युसूफझाईच्या सुरक्षेबद्दल त्यांना काळजी वाटत असल्याने बीबीसीच्या संपादकांनी छद्म नावाचा उपयोग केला. तिचा ब्लॉग बायलाईन "गुल मकाई" ( "अंतर्गत प्रकाशित झाले कॉर्नफ्लॉवर " उर्दू), एक नाव एक पाष्टून लोककथा एक वर्ण घेतले. +3 जानेवारी 2009 रोजी, युसुफझाईची पहिली एंट्री बीबीसी उर्दू ब्लॉगवर पोस्ट केली गेली. तिने नोट्स लिहिल्या आणि नंतर त्या एका पत्रकारांना पास केली जे स्कॅन आणि ई-मेल करेल. ब्लॉग स्वातच्या पहिल्या लढाईत युसूफझाईच्या विचारांना नोंदवते , सैनिकी ऑपरेशन झाल्यानंतर, कमी मुलींना शाळेत दाखवते, आणि शेवटी, त्यांची शाळा बंद होते. +मिंगोरा येथे, तालिबानाने 15 जानेवारी 2009 नंतर शाळेत प्रवेश घेऊ शकत नाही अशी ताकीद दिली होती. या गटात आधीच शंभरहून अधिक मुलींच्या शाळा उडाल्या होत्या. बंदीच्या आधीच्या रात्री रात्रभर तोफांचा आवाज ऐकू लागला आणि युसूफझाईला अनेक वेळा जागृत केले. पुढील दिवसात, युसूफझाई यांनी आपल्या वृत्तपत्रातील पहिल्या वृत्तपत्रातही स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित केले. + +शाळेतून प्रतिबंधित +या निर्णयानंतर तालिबानने अनेक स्थानिक शाळा नष्ट केल्या. 24 जानेवारी 2009 रोजी युसूफझाई यांनी लिहिले: "आमची वार्षिक परीक्षा सुट्यानंतर दिली जाते परंतु तालिबान मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देत ​​असेल तरच शक्य होईल. आम्हाला परीक्षेसाठी काही अध्याय तयार करण्यास सांगण्यात आले होते परंतु मला अभ्यासासारखे वाटत नाही " +असे दिसते की फक्त तेव्हाच डझनभर शाळा नष्ट केली गेली आहेत आणि सैन्याने त्यांना संरक्षित करण्याबद्दल विचार केला तर शेकडो लोक बंद झाले आहेत. जर त्यांनी आपले कार्य योग्यरित्या येथे केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. +मलाला युसूफझाई , 24 जानेवारी 2009 बीबीसी ब्लॉग एंट्री +फेब्रुवारी 2009 मध्ये मुलींच्या शाळा अद्याप बंद होत्या. एकात्मतेत, मुलांसाठी खाजगी शाळा 9 फेब्रुवारी पर्यंत उघडण्यास नकार देतील आणि नोटिस असे म्हणत असल्याचे दिसून आले. 7 फेब्रुवारीला युसूफझाई आणि त्यांचा भाऊ मायिंगोना परतल्या, जिथे रस्ते सोडले गेले आणि तिथे "गोड शांतता" होती. "आम्ही आमच्या आईसाठी भेटवस्तू विकत घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेलो होतो पण ती बंद होती, परंतु पूर्वी ती उशीरापर्यंत उघडे राहिली होती. बऱ्याच इतर दुकाने देखील बंद केल्या होत्या", तिने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले. त्यांचे घर लुटले गेले आणि त्यांचे दूरदर्शन चोरी झाले. +मुलांच्या शाळा पुन्हा उघडल्यानंतर, तालिबानांनी मुलींच्या प्राथमिक शिक्षणावर मर्यादा उचलल्या, जेथे सह-शिक्षण होते . मुली-फक्त शाळा बंद होते. युसुफझाई यांनी लिहिले की 700 विद्यार्थ्यांपैकी केवळ 70 शिष्य उपस्थित होते. +15 फेब्रुवारीला मिंगोराच्या रस्त्यावर गोळीबार ऐकू आला, पण युसुफझाईच्या वडिलांनी तिला आश्वासन दिले की, "घाबरू नका - ही शांतीसाठी गोळीबार आहे." तिचे वडील वृत्तपत्रांत वाचले होते की पुढील दिवशी सरकार आणि दहशतवादी शांतता करार करणार आहेत. नंतर त्या रात्री, जेव्हा तालिबानने त्यांच्या एफएम रेडिओ स्टुडिओवर शांतता करार जाहीर केला तेव्हा आणखी एक मजबूत गोळीबार सुरू झाला. 18 फेब्रुवारीला राष्ट्रीय वर्तमान घडामोडी कॅपिटल टॉकवर तालिबानविरुद्ध युसूफझाईने भाषण केले . तीन दिवसांनंतर स्थानिक तालिबान नेते मौलाना फजलुल्लात्यांच्या एफएम रेडिओ स्टेशनवर जाहीर केले की, महिला शिक्षणावर बंदी आणत आहे आणि 17 मार्चला परीक्षा घेईपर्यंत मुलींना शाळेत जाण्याची परवानगी दिली जाईल, परंतु त्यांना बुर्कस घालायला हवे होते . + +मुलींची शाळा पुन्हा उघडली +25 फेब्रुवारीला, युसूफझाई यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले की "ती आणि तिच्या वर्गमित्रांनी" बऱ्याच वेळा वर्गात प्रवेश केला आणि स्वतःचा आनंद घेतला. " 1 मार्च पर्यंत युसूफझाईच्या वर्गावरील उपस्थित 27 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांपर्यंत वाढले होते, परंतु तालिबान अजूनही या क्षेत्रात सक्रिय होते. शेलिंग चालू राहिली, आणि विस्थापित लोकांना उद्देशून राहत असलेल्या वस्तूंचा लुटालूट झाला. केवळ दोन दिवसांनी युसूफझाईने लिहिले की सैन्य आणि तालिबान यांच्यात वादळ होता आणि मोर्टार शेल्सचा आवाज ऐकू आला: "लोक पुन्हा घाबरले आहेत की शांती दीर्घ काळ टिकू शकत नाही. काही लोक असे म्हणत आहेत की शांतता करार कायमस्वरूपी नाही, तो फक्त लढाईत ब्रेक आहे. " +9 मार्च रोजी युसुफझाईंनी विज्ञानविषयक कागदपत्रांबद्दल लिहिले होते जे त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि त्यांनी सांगितले की तालिबान यापूर्वी वाहने शोधत नव्हते. 12 मार्च 2009 रोजी तिचा ब्लॉग संपला. + +एक विस्थापित व्यक्ती म्हणून- +बीबीसी डायरी संपल्यानंतर, युसुफझाई आणि त्यांच्या वडिलांना न्यू यॉर्क टाइम्सच्या पत्रकार ऍडम बी. इलिक यांनी माहितीपट चित्रपटासंदर्भात संपर्क साधला . मे मध्ये, पाकिस्तानी सैन्याने स्वातच्या द्वितीय लढाईत नियंत्रण मिळविण्यासाठी या प्रदेशात प्रवेश केला . मिंगोरा सुटका करण्यात आला आणि युसूफझाईचे कुटुंब विस्थापित आणि विभक्त झाले. त्यांचे वडील नातेवाईकांसोबत राहण्यासाठी ग्रामीण भागात पाठविण्यात आले होते तेव्हा त्यांना विरोध आणि निषेध करण्यासाठी पेशावर येथे आले होते. "मी खरोखर कंटाळलो आहे कारण माझ्याकडे वाचण्यासाठी कोणतेही पुस्तक नाहीत", युसूफझाईने डॉक्युमेंटरीमध्ये म्हटले आहे. +त्या महिन्यात पत्रकार परिषदेत दहशतवाद्यांना टीका केल्यानंतर युसूफझाईच्या वडिलांना तालिबानच्या कमांडरने रेडिओवर मृत्यूची धमकी दिली. युसुफझाई तिच्या वडिलांनी तिच्या सक्रियतेने प्रेरणा दिली. त्या उन्हाळ्यात, ती एकदाच बनण्याची इच्छा असल्यासारखीच ती राजकारणी बनण्यासाठी आणि डॉक्टर म्हणून बनण्यासाठी वचनबद्ध नव्हती. + +[[माझा एक नवीन स्वप्न आहे ... मी या देशास वाचवण्यासाठी राजकारणी असणे आवश्यक आहे. आपल्या देशात इतके संकट आहेत. मला ही संकटे काढायच्या आहेत.- +मलाला युसुफझाई , वर्ग डिसमिस (डॉक्युमेंटरी)]] + +जुलैच्या सुरुवातीस निर्वासित शिबिरे भरून काढली गेली. स्वात व्हॅलीकडे परत जाणे सुरक्षित आहे असे सांगून पंतप्रधानांनी दीर्घकाळापूर्वी घोषणा केली. पाकिस्तानी सैन्याने तालिबानांना शहरे आणि ग्रामीण भागातून बाहेर काढले होते. युसुफझाईचे कुटुंब पुन्हा एकत्र झाले आणि 24 जुलै 200 9 रोजी ते घरी गेले. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विशेष प्रतिनिधी भेटण्यासाठी आमंत्रित केलेल्या इतर जमीनी कार्यकर्त्यांच्या एका गटाने प्रथम भेट दिली - रिचर्ड होलब्रुक. युसुफझाईने होलब्रुकला परिस्थितीत हस्तक्षेप करण्यास विनंती केली, "आदरणीय राजदूत, जर आपण आमच्या शिक्षणात आम्हाला मदत करू शकला तर कृपया आम्हाला मदत करा." अखेरीस तिचे कुटुंब घरी परत आले तेव्हा त्यांना आढळले की ते नुकसान झाले नाही आणि तिच्या शाळेने फक्त प्रकाश नुकसान सहन केले. +प्रारंभिक कार्यवाही +युसुफझाईच्या प्रेरणास्थानांपैकी एक पंतप्रधान बेनझीर भुट्टो + +डॉक्युमेंटरीनंतर, युसूफझाईचे राष्ट्रीय पश्तो -भाषेचे स्टेशन एव्हीटी खैबर , उर्दू भाषा दैनिक आज आणि कॅनडाचे टोरोंटो स्टारवर मुलाखत घेतली गेली . 1 9 ऑगस्ट 200 9 रोजी तिने कॅपिटल टॉकवर दुसरे स्वरूप दिलं .तिची बीबीसी ब्लॉगिंग ओळख डिसेंबर 200 9 पर्यंत प्रकाशित करण्यात आली. तिने दूरदर्शनवर महिला शिक्षणासाठी सार्वजनिकपणे वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली . 200 9 ते 2010 या काळात 200 9 आणि 2010 पर्यंत खापल कोर फाऊंडेशनच्या जिल्हा बालसभेचे अध्यक्ष होते . +ऑक्टोबर 2011 मध्ये, दक्षिण आफ्रिकेतील कार्यकर्त्या आर्कबिशप डेसमंड तुतु यांनी डच आंतरराष्ट्रीय मुलांच्या वकिलांच्या समूह किड्स राइट्स फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कारांसाठी युसूफझाई यांना नामांकित केले . पुरस्कारासाठी नामांकित होणारी ती पहिली पाकिस्तानी मुलगी होती. या घोषणेत म्हटले आहे, "मलाला आणि इतर मुलींसाठी उभे राहण्याची आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचा वापर करून जगाला कळवा की मुलींना शाळेत जाण्याचा अधिकार देखील आहे." आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या मायकेल मायक्रॉफ्टने जिंकला . +डिसेंबर महिन्यात दोन महिन्यांनंतर पाकिस्तानच्या पहिल्या नॅशनल यूथ पीस पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तेव्हा त्यांचे सार्वजनिक प्रोफाइल आणखी वाढले. 1 9 डिसेंबर 2011 रोजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी त्यांना युवकांसाठी राष्ट्रीय शांतता पुरस्कार दिला. आपल्या सन्मानार्थ कारवाईच्या वेळी, युसूफझाई यांनी सांगितले की ती कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नव्हती, परंतु शिक्षणास उत्तेजन देण्यासाठी स्वतःच्या राष्ट्रीय पक्षाची अपेक्षा केली. युसुफझाईच्या विनंतीनुसार महिलांनी स्वात डिग्री कॉलेज फॉर विमेन मध्ये आयटी परिसर स्थापन करण्याचे निर्देश पंतप्रधानांना दिले आणि त्यांच्या माध्यमिक शाळेचे नाव बदलण्यात आले. 2012 पर्यंत, युसुफझाई मलाला एजुकेशन फाउंडेशन आयोजित करण्याचा विचार करीत होती, ज्यामुळे गरीब मुलींना शाळेत जाण्यास मदत होते. + +हत्या प्रयत्न +युसूफझाई अधिक ओळखले जात असताना, तिला तोंड देणारी धोके वाढली. तिच्याविरुद्ध मृत्यूची धमकी वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाली आणि तिचे दार खाली पडले. रोजी फेसबुक ती सक्रिय वापरकर्ता होते जेथे, ती धमक्या प्राप्त सुरुवात केली. अखेरीस, तालिबान प्रवक्त्याने सांगितले की त्यांना "सक्ती" करण्यास भाग पाडण्यात आले होते. 2012च्या उन्हाळ्यात झालेल्या बैठकीत तालिबान नेते सर्वसमावेशकपणे तिला मारण्यास सहमत झाले. +मी त्याबद्दल नेहमी विचार करतो आणि दृश्य स्पष्टपणे कल्पना करतो. जरी ते मला मारण्यासाठी आले तरी मी त्यांना जे काही करण्याचा प्रयत्न करीत आहे ते सांगेन, चुकीचे म्हणजे शिक्षण हे आमचे मूलभूत अधिकार आहे. - +मलाला युसूफझाईने तालिबानशी झगडा लावला. +9 ऑक्टोबर 2012 रोजी पाकिस्तानी स्वात व्हॅलीमध्ये परीक्षा घेऊन बसला घरी बसून एक तालिबान गनमॅनने युसूफझाईवर गोळीबार केला. त्यावेळी युसुफझाई 15 वर्षांचे होते. अहवालाच्या मते, एक मुखवटा गनमॅन म्हणाला, "आपणा पैकी एक कोण मलाला आहे? बोलू नका, अन्यथा मी तुम्हाला सर्व काही मारून टाकू" आणि, ओळखल्या जाताना, युसूफझाईला एका बुलेटने गोळी मारली गेली, जी बाजूला 18 इंच तिच्या डोळ्याच्या डोळ्यातील, तिच्या मानेतून आणि तिच्या खांद्यावर उतरले. शूटिंगमध्ये दोन अन्य मुली जखमी झाल्या होत्या: केनत रियाज आणि शाझिया रमजान, दोघेही शूटिंगच्या नंतर पुरेसे स्थिर होते, पत्रकारांशी बोलण्यासाठी आणि हल्ल्याचा तपशील देण्यासाठी. +वैद्यकीय उपचार +शूटिंगनंतर युसूफझाई यांना पेशावर येथील लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले . तेथे डॉक्टरांना त्यांच्या मस्तिष्कच्या डाव्या भागात विकसित झालेल्या सूज नंतर काम चालू करण्यास भाग पाडले गेले. हे गोळ्या तिच्या डोकेतून जात असताना बुलेटमुळे खराब झाले. पाच तासाच्या ऑपरेशननंतर, डॉक्टरांनी यशस्वीरित्या बुद्धी काढली, जी तिच्या रीढ़ की हड्डीजवळ तिच्या खांद्यावर ठेवली होती. आक्रमणानंतरच्या दिवशी, डॉक्टरांनी एक डिओम्प्रेशिव्ह क्रॅनिक्टॉमी केली , ज्यामध्ये तिच्या खोपडीचा भाग सूज घेण्याची जागा काढून टाकण्यात आला. +11 ऑक्टोबर 2012, पाकिस्तानी आणि ब्रिटिश डॉक्टर एक पॅनेल युसुफजाई पुढे जाण्याचा निर्णय घेतला कार्डिओलॉजी सशस्त्र सेना संस्था मध्ये रावळपिंडी . मुमताज खान, डॉक्टर, म्हणाले की तिला जगण्याची 70% संधी आहे. गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की युसूफझाईला जर्मनीला हलविण्यात येईल, जिथे ती प्रवासासाठी पुरेशी स्थिर होती म्हणून तिला उत्तम वैद्यकीय उपचार मिळू शकला. डॉक्टरांची एक टीम तिच्यासोबत प्रवास करेल आणि सरकार तिच्या उपचारांचा खर्च सहन करेल. डॉक्टरांनी 13 ऑक्टोबरला युसूफझाईच्या सांडपाला कमी केले आणि ती सर्व चार अंगे हलविली. +युसुफझाईच्या उपचारांसाठी ऑफर जगभरातून आली. 15 ऑक्टोबर रोजी, युसुफझाई तिच्या डॉक्टरांना आणि कुटुंबियांनी मंजूर केलेल्या आणखी उपचारांसाठी युनायटेड किंगडमला प्रवास केला. तिचा विमान बर्मिंगहॅम , इंग्लंड येथे रवाना झाला , जिथे तिला क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार देण्यात आले होते, या अस्पतालच्या खास वैशिष्ट्यांमधील एक म्हणजे विवादात जखमी झालेल्या लष्करी जवानांचा उपचार. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, यूके सरकारने सांगितले की " पाकिस्तानी सरकार मलाला आणि तिच्या पक्षासाठी सर्व वाहतूक, प्रवास, वैद्यकीय, निवास आणि राहणीमान खर्च देत आहे." +17 ऑक्टोबर 2012 पर्यंत युसूफझाई तिच्या कोमातून बाहेर पडले होते, उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते आणि कोणत्याही मेंदूच्या नुकसानाविना पूर्णपणे बरे होण्याची चांगली संधी असल्याचे सांगितले जात असे. 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी नंतरच्या अद्यतनांनी सांगितले की ती स्थिर होती, परंतु अद्यापही संक्रमणाशी लढत होती. 8 नोव्हेंबर पर्यंत, तिने बेडवर बसून छायाचित्र काढले होते. 11 नोव्हेंबरला, युसूफझाईला तिच्या चेहऱ्याच्या नवरांची दुरुस्ती करण्यासाठी साडेतीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली . +3 जानेवारी 2013 रोजी युसुफजाई तिच्या कुटुंबाच्या तात्पुरती घरी तिच्या पुनर्वसन सुरू करण्यासाठी रुग्णालयात घरी सोडण्यात आले पश्चिम मिडलॅंड्स , ती साप्ताहिक फिजिओ होते. तिचा खोपडी पुनर्निर्मित करण्यासाठी 2 फेब्रुवारीला पाच तासाचा मोठा ऑपरेशन झाला आणि तिला क्वेलर इम्प्लांटसह ऐकण्याची ताकद मिळाली , त्यानंतर तिला स्थिर स्थिती असल्याचे कळले. जुलै 2014 मध्ये युसुफझाईने लिहिले की तिचे चेहऱ्यावरील नक्षी 96% पर्यंत वाढली आहे. +हत्येच्या प्रयत्नांमुळे जगभरातील मीडिया कव्हरेज प्राप्त झाले आणि सहानुभूती आणि क्रोध निर्माण झाला. या हल्ल्याच्या विरोधात अनेक पाकिस्तानी शहरांमध्ये शूटिंगविरोधी निषेध करण्यात आले होते आणि 2 लाखांहून अधिक लोकांनी शिक्षणाच्या अधिकारांच्या याचिकेवर स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा पहिला अधिकार मंजूर झाला अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना अटक केल्याबद्दल माहितीसाठी 10 लाख रुपये (यूएस $ 105,000) पुरस्कृत केले. युसूफझाईच्या वडिलांनी आपल्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले, "जर माझी मुलगी जिवंत राहिली असेल तर आम्ही आमच्या देशाला सोडणार नाही. आमच्यात एक विचारधारा आहे जी शांतीची प्रशंसा करते." तालिबान बुलेट्सच्या शक्तीद्वारे सर्व स्वतंत्र आवाज थांबवू शकत नाही. " +पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी या चित्रपटाचे वर्णन "सभ्य लोकांवर" हल्ला म्हणून केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिव बान की-मून यांनी ते "अत्यंत निष्ठुर आणि भयानक कृत्य" म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी "निरुपयोगी, घृणास्पद आणि दुःखद" हल्ला पाहिला, तर अमेरिकेचे सचिव हिलेरी क्लिंटन यांनी सांगितले की युसूफझाई "मुलींच्या हक्कांसाठी उभे राहण्यास अतिशय साहसी" होती आणि हल्ला करणारे "अशा प्रकारच्या सशक्तीकरणामुळे धमकी दिली". ब्रिटिश परराष्ट्र सचिव विलियम हेग यांनी "बर्बर" आणि " +अमेरिकेतील गायक मॅडोना यांनी युसूफझाईला त्यांचा हल्ला " ह्यूमन नेचर " या दिवशी लॉस एंजेलिसमधील एका मैफिलीत समर्पित केला तसेच तिच्या मागे तात्पुरती मलाला टॅटू देखील ठेवला. अमेरिकेच्या अभिनेत्री ॲंजेलीना जोली यांनी आपल्या मुलाला कार्यक्रम समजावून सांगण्याचा एक लेख लिहिले आणि "मलाला मारण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसांना असे का वाटले?" मुलीने नंतरच्या शिक्षणासाठी मलाली फंड मध्ये जोलीने $ 200,000 दान केले . अमेरिकेच्या माजी प्रथम लेडी लॉरा बुश यांनी द वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओप-ईड तुकडा लिहिला ज्यामध्ये त्यांनी युसूफझाईशी तुलना केली.होलोकॉस्ट डायरिस्ट ॲने फ्रॅंक . भारतीय दिग्दर्शक अमजद खानने घोषणा केली की तो युसूफझाईवर आधारित एक जीवनात्मक चित्रपट तयार करणार आहे . +पाकिस्तानी तालिबानचे मुख्य प्रवक्ते एहसानुल्ला एहसान यांनी युद्धाच्या जबाबदारीचा दावा केला आणि म्हटले की युसूफझाई "अंधश्रद्धेचा व अत्याचारांचा प्रतीक आहे" आणि जर ती जिवंत राहिली तर समूह पुन्हा तिला लक्ष्य करेल. हल्ल्याच्या काही दिवसांत तालिबानने आपल्या वडिलांनी युद्धाला तोंड देत म्हटले होते की तालिबानने आपल्या औपचारिकपणाची पुनरावृत्ती केली: "आम्ही तिला आपल्या मुलीला आमच्याविरुद्ध गलिच्छ भाषा वापरण्यापासून रोखण्यासाठी बऱ्याच वेळा चेतावणी दिली, पण त्याने ऐकले नाही आणि जबरदस्ती केली नाही आम्ही या चरमपंथी पाऊल उचलू. " तालिबानने धार्मिक शास्त्रवचनाचा एक भाग म्हणून आपला हल्ला देखील उचित ठरविला आणि कुरान म्हणते की "इस्लाम आणि इस्लामी सैन्यांविरुद्ध प्रचार करणारे लोक ठार मारले जातील"शरीयत म्हणतात की जर इस्लामच्या विरोधात प्रचार केला जात असेल तर मुलाचाही खून केला जाऊ शकतो. " +12 ऑक्टोबर 2012 रोजी पाकिस्तानातील 50 इस्लामिक धार्मिक नेत्यांनी युसूफझाईला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबान बंदूकधारकांविरुद्ध इस्लामिक कायद्याचा निर्णय - फतवा जारी केला. सुन्नी इत्तेहाद परिषदेच्या इस्लामिक विद्वानांनी पाकिस्तानी तालिबानाने युसूफझाई आणि त्यांच्या दोन वर्गमित्रांच्या शूटिंगसाठी धार्मिक औपचारिकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. +जरी पाकिस्तानमध्ये या हल्ल्याचा संपूर्णपणे निषेध करण्यात आला होता, "काही पाकिस्तानी राजकीय पक्ष आणि अतिरेकी संघटना" ने ड्रोन हल्ल्यांचे आक्षेप प्रदान करण्यासाठी अमेरिकन सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीने केलेल्या शूटिंगसारख्या साशंकतेच्या सिद्धांतांचा प्रसार केला आहे . पाकिस्तानातील तालिबानचा आणि इतर काही प्रो-तालिबान एक "अमेरिकन गुप्तचर" ब्रॅंडेड युसुफजाई घटक. +युनायटेड नेशन्सची याचिका +15 ऑक्टोबर 2012 रोजी, ग्लोबल एज्युकेशन फॉर ग्लोबल एज्युकेशन गॉर्डन ब्राऊन , माजी ब्रिटिश पंतप्रधान , यूसुफझाई यांना हॉस्पिटलमध्ये असताना भेट दिली, आणि त्यांच्या नावावर याचिका दाखल केली आणि "मलाला काय लढायच्या समर्थनात" याचिका दाखल केली. "मी एम मलाला" नाराचा वापर करून, याचिकाची मुख्य मागणी अशी होती की 2015 पर्यंत शाळा सोडण्याशिवाय कोणीही मूल नाही, "आशा आहे की सर्वत्र मलाला सारख्या मुली लवकरच शाळेत जातील". ब्राउनने नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद येथे राष्ट्रपती झरदारी यांना हा अर्ज दिला . +याचिकामध्ये तीन मागण्या आहेत: +आम्ही प्रत्येक मुलासाठी शिक्षण देण्याच्या योजनेशी सहमत होण्यासाठी पाकिस्तानला विनंती करतो. +मुलींवर भेदभाव करण्यासाठी आम्ही सर्व देशांना कॉल करतो. +2015च्या अखेरीपर्यंत जागतिक शिक्षणात 61 दशलक्ष शाळा बाहेर पडतील याची खात्री करण्यासाठी . +गुन्हेगारी अन्वेषण, अटक आणि बंदी +शूटिंगनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की युसूफझाईला ठार मारणाऱ्या तालिबान गनमॅनची ओळख पटली आहे. पोलिसांनी 23 वर्षीय अट्टा उल्लाह खान, रसायनशास्त्रातील पदवीधर विद्यार्थी म्हणून, हल्ला केला. 2015 पर्यंत तो कदाचित अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात राहिला. +या हल्ल्यात सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे, परंतु पुरावा नसल्यामुळे त्यांना नंतर सोडण्यात आले. नोव्हेंबर 2012 मध्ये अमेरिकेच्या सूत्रांनी पुष्टी केली की , युसुफझाईवरील हल्ल्याचा आदेश देणारा मल्ला फजलुल्ला पूर्वी अफगाणिस्तानमध्ये लपला होता. +12 सप्टेंबर 2014 रोजी आयएसपीआरचे संचालक मेजर जनरल असिम बाजवा यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत सांगितले की 10 हल्लेखोर "शूरा" नावाच्या एका दहशतवादी गटाशी संबंधित आहेत. जनरल बाजवा म्हणाले की इशारूर रहमान हे प्रथम दहशतवादी गट सदस्य होते आणि त्यांना सैन्याने पकडले होते. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवर कार्यरत असताना, दहशतवादी गटातील इतर सर्व सदस्यांना अटक करण्यात आली. हे आयएसआय, पोलीस आणि सैन्याने आयोजित केलेल्या गुप्तचर-आधारित एकत्रित ऑपरेशनचे काम होते. +एप्रिल 2015 मध्ये, अटक केलेल्या दहा जणांना 25 वर्षानंतर पॅरोलची पात्रता मिळण्याची शक्यता असून, जबरदस्तीने खटला चालविणारा न्यायाधीश मोहम्मद अमीन कुंडी यांनी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खरं तर खून करणाऱ्या दहा जणांना दहा जणांना शिक्षा झाली तर हे माहित नाही. जून 2015 मध्ये, हे उघड झाले की या हल्ल्यात दहा पैकी आठ जणांनी कॅमेऱ्यात गुप्तपणे बरीच फसवणूक केली होती, आतल्यांना बाहेर काढण्यात आले आणि मुक्त केले जाणारे एक जण खून बिडचे मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. असा विश्वास आहे की युसुफझाईला मारणाऱ्या इतर सर्व लोकांनी नंतर अफगाणिस्तानला पलायन केले आणि त्यांना कधीही पकडले गेले नाही. लंडन डेली मिररनंतर संशयितांच्या सुटकेची माहिती प्रकाशात आलीजेल मध्ये पुरुष शोधण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी सलीम खान यांनी सांगितले की, आठ जणांना सोडण्यात आले होते कारण त्यांना हल्ला करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते. +जून 2018 मध्ये अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यात मुल्ला फझलुल्ला यांचा मृत्यू झाला. + +मुलींच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी झगडणा-या मलाला यांच्या कार्याने वयाच्या चौदाव्या वर्षी सा-या जगाचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानसहित जगभरातल्या अनेक देशांनी मलाला यांना विविध पुरस्कारने सन्मानीत केले आहे. केवळ वयाच्या अठराव्या वर्षी नोबेलसारख्या सर्वोच्च सन्मानासहित सुमारे चाळीसपेक्षाही अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेली मलाला ही बहुदा एकमेव मुलगी असावी. मलाला यांना खालील पुरस्कार व सन्मान मिळालेले आहेत. +१. इंटरनॅशनल चिल्डृन्स पीस प्राईझ: २५ ऑक्टोबर २०११ रोजी मलाला यांना 'इंटरनॅशनल चिल्डृन्स पीस प्राईझ' हा पुरस्कार मिळाला. स्वात प्रदेशातील कन्या-शिक्षण हक्कासाठी केलेल्या संघर्षाबद्धल आणि तालिबानद्वारा केल्या जाण-या अमानुष छळाविरुद्ध आवाज उठवल्याबद्धल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण हा मुलींचा मूलभूत हक्क आहे आणि तो हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही असा संदेश त्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत जगापर्यंत पोहोचवला. +२. नॅशनल यूथ पीस प्राईझ ऑफ पकिस्तान: १९ डिसेंबर २०११ रोजी पाकिस्तान सरकारने 'नॅशनल यूथ पीस प्राईझ ऑफ पकिस्तान' ह पुरस्कार देऊन मलाला यांच्या कार्याचा गौरव केला. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या हस्ते हा पुरस्कार मलाला यांना देण्यात आला. नंतर या पुरस्काराचे नाव बदलून 'मलाला यूथ पीस प्राईझ' असे ठेवण्यात आले. +३.नी फ्रॅंक वॉर्ड फॉर मॉरल करेज: कन्या शिक्षण मोहिमेत अडथळा बनणा-या, संकटांशी लढण्याचे नैतिक धैर्य दाखवल्याबद्धल मलाला यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +४. गॅलेन्ट पुरस्कार: १९ नोव्हेंबर २०१२ रोजी 'वर्ल्ड पीस अँड प्रॉस्परिटी फाउंडेशन'चे अध्यक्ष प्रिश्नस अली खान यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये मलाला यांना हा पुरस्कार प्रदान केला. मलाला यांच्या वतीने पाकिस्तानच्या उपायुक्तांनी हा पुरस्कार स्विकारला होता. कारण त्यावेळी मलाला यांच्यावर क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्याच्या शारीरिक स्थितीत नव्हत्या. +५. सितारा ए सुजात पुरस्कार: ऑक्टोबर २०१० मध्ये पकिस्तान सरकारतर्फे 'सितारा ए सुजात' या पुरस्काराने मलाला यांना गौरवण्यात आले. तालिबानी हल्ल्याची शिकार झाल्यानंतर मलाला यांना पकिस्तानमधील हा तिसरा सर्वोच्च नागरी वीरता पुरस्कार देण्यात आला. +६, टाईम मॅगझीनचा "पर्सन ऑफ द इयर" पुरस्कार: १९ डिसेंबर २०१२ रोजी टाईम मॅगझीनचा 'पर्सन ऑफ द इयर" पुरस्कार मलाला यांना घोषित करण्यात आला. हा सन्मान मिळणे हा खरोखरीच फार मोठा बहुमान आहे. +७. मदर तेरेसा मेमोरियल पुरस्कार: २८ नोव्हेंबर २०१२ रोजी मलाला यांना त्यांच्या सामजिक कार्यासाठी त्यांना 'मदर तेरेसा मेमोरियल ॲवार्ड फॉर सोशल जस्टिस' हा पुरस्कार देण्यात आला.अ +८. टॉप ग्लोबल थिंकर सन्मान: अमेरिकेतील फॉरिन पॉलिसी मॅगझीन तसेच यू. के. मधील प्रोस्पेक्ट मॅगझीन यांनी जागतिक स्तरावर केलेल्या जनमत चाचणीनुसार १०० सन्माननीय विचारवंतांच्या यादीत मलाला यांचा समावेश केला गेला. +९. शांतता आणि मानवतावादी कार्यासाठी रोम प्राईझ: १२ डिसेंबर २०१२ रोजी मलाला यांना शांतता आणि मानवतावादी कार्यासाठी 'रोम प्राईझ' प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासोबतच मलाला यांना रोमचे मानद नागरिकत्वदेखील देण्यात आले. +१०. ग्लोबल इंटरनॅशनल पीस पुरस्कार: २०१२ मध्ये ग्लोबल इंग्लिशद्वारा करण्यात आलेल्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये मलाला यांना सर्वप्रथम स्थान मिळाले. +११. टिप्पोरी इंटरनॅशनल पीस पुरस्कार: स्वात प्रदेशातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आवाज उठवल्याबद्धल आणि सतत संघर्ष केल्याबद्धल मलालाला ३ जानेवारी २०१३ मध्ये २०१२ च्या "टिप्पोरी इंटरनॅशनल पीस ॲवार्ड" देण्यात आला. हा आयर्लंडमधील एक् प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. +१२. सिमॉन द बेवॉर पुरस्कार: १० जानेवारी २०१३ मध्ये फ्रान्स सरकारनं मलालाला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. मलाला पुरस्कार स्वीकारण्याच्या शारीरिक स्थितीमध्ये नसल्यामुळे तिच्या वतीने तिच्या वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला. मलालाबद्धल बोलताना तिचे वडील झियाउडद्दीन म्हणाले, "मलालासाठी हा कसोटीचा काळ आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो. अल्लाह आणि संपूर्ण जग तिच्या पाठीशी आहे याचा मला आनंद होत आहे. अल्लाहनी समाहजाच्या भल्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रसाराठी आणि प्रचारासाठीच मलालाला पुनर्जन्म दिला आहे. " +१३. व्हाईटल व्हॉईसेस ग्लोबल लीडरशिप पुरस्कार: एप्रिल २०१३ मध्ये मलालाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जेव्हा अन्य कोणीही अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची हिंमत करत नव्हते तेव्हा मलालाने आवाज उठवायचे धाडस दाखवले. म्हणून मलाला यांना 'व्हाईटल व्हॉईसेस ग्लोबल लीडरशिप ॲवार्ड" देऊन तिचा गौरव करण्यात आला. +१४. जगभरातील १०० प्रभावई व्यक्तिमत्त्वं: एप्रिल २०१३ मध्ये टाइम मॅगझीनने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगभरातील १०० प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. +१५. ॲन्युअल ॲवार्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ द ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट: जून २०१३ मध्ये मलाला यांना या जगतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +१६. ऑब्झर्व्हर एथिकल पुरस्कार: मानवाधिकार आणि शिक्षणासाठी अभियान चालवल्याबद्धल जून २०१३ मलाला यांना 'ऑब्झर्व्हर एथिकल' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. +१७. ॲकिड्स राईट पुरस्कार: बालकांच्या अधिकारासाठी संघर्ष केल्याबद्धल मलाला यांना इंटरनॅशनल चिल्ड्र्न्स पीस प्राईज 'किड्स राईट २०१३' ने सन्मानित करण्यात आले. +१८. ॲम्बेसॅडर ऑफ कन्सायन्स पुरस्कार: ॲमनेस्टी इंटरनॅशनलने २०१३ सालच्या 'ॲम्बेसॅडर ऑफ कन्सायन्स ॲवार्ड' ने मलाला यांना सन्मानित करण्यात आले. +१९. क्लिंटन ग्लोबल सिटिझन पुरस्कार: २०१३ मध्ये मलाला यांना क्लिंटन फाउंडेशनकडून 'क्लिंटन ग्लोबल सिटिझन वार्ड' या सन्माननीय नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. +२०. पीटर गोम्झ ह्युमिनिटेरियन पुरस्कार: हार्वर्ड विश्वविद्यालयातील हार्वर्ड फाऊंडेशनने मलाला यांना 'पीटर गोम्झ ह्युमिनिटेरियन पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला. +२१, अना पोलिकोवस्कया पुरस्कार: मुलींच्या शिक्षणासाठी जनमानसात जागृती केल्याबद्धल मलाला यांना हा पुरस्कार देण्यात आला. +२२. रिफ्लेक्शन ऑफ होप पुरस्कार: शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्धल हा पुरस्कार देण्यात आला. +२३. सखारोव्ह प्राईझ फॉर फ्रीडम अँड थॉट: युरोपियन पार्ल्मेंटने खास बुद्धिवान लोकांसाठी दिल्या जाणा-या सखारोव्ह पुरस्कारासाठी मलाला यांची निवड केली. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. +२४. एम. ए.ची सन्माननीय पदवी: २०१३ मध्ये मलाला यांना एडिनबर्ग विद्यापीठाने एम. ए.ची सन्माननीय पदवी प्रदान केली. +२५. प्राईड ऑफ ब्रिटेन: ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्रिटन सरकारने 'प्राईडा ऑफ ब्रिटेन' हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला. +२६. वुमन ऑफ द इयर: ग्लैमर मॅगझीनने मलाला यांना २०१३चा 'वुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. +२७. इंटरनॅशनल प्राईझ फॉर इक्वालिटी ॲण्ड नॉन डिसक्रिमिनेशन: २०१३ साली मलाला यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. +२८. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्ड: मार्च२०१३ मध्ये मलाला यांना ब्रिटनमध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्डने गौरवण्यात आले. मलाला यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या वडिलांनी सांगितले की, " मी मलालाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले; पण माझ्या मुलीने त्याला जगभर पोहोचवण्यासाठी स्वतःला संपूर्ण समर्पित केले." +२९. 'संयुक्त राष्ट्रसंघाची कन्या' गौरव: ८ एप्रिल २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव बान की मून यांनी पाकिस्तानच्या साहसी मुलीला 'संयुक्त राष्ट्रसंघाची कन्या' हा किताब देऊन तिचा सन्मान केला. या प्रसंगी ते म्हणाले, "मलालासारख्या मुलींची मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ नेहमीच कटिबद्ध राहील. मलाला अवघ्या विश्वासाठी आशेचं प्रतिक आहे." +३०. ओ. एफ. आय. डी. पुरस्कार २०१३: ओ. एफ. आय. डी. फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या मंत्रालय समितीच्या अध्यक्षांनी मलाला यांना २०१३च ओ. एफ. आय. डी. पुरस्कार देणार असल्याचे घोषित केले. स्वात प्रदेशातील मुली आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याबद्धल त्यांना हा पुरस्कार दिला गेला. +[१] +१. एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन संपूर्ण् जग बदलू शकते. +२. जेव्हा संपूर्ण जग शांत असतं तेव्हा केवळ एक आवाजदेखील शक्तिशाली बनतो. +३. मी भीतीपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. +४. दहशतवाद्यांनी दाखवून दिलं आहे की, त्यांना सर्वाधिक भीती त्या मुलीची वाटते जिच्या हातात पुस्तक आहे. +५. जर एखादा माणूस सर्व काही नष्ट करू शकत असेल, तर एक मुलगी त्यामध्ये बदल का नाही घडवू शकणार? +६. शिक्षण हीना पौर्वात्यांची मक्तेदारी आहेना पाश्चिमात्यांची, शिक्षण हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. +७. चला, पुस्तकं आणि पेन्सिली उचलूया, हीच आपली सर्वाधिक प्रभावी शस्त्रं आहेत. +८. मी जगभरातल्या भगिनींना आवाहन करते की, त्यांनी साहसी बनावं, आपली अंतर्शक्ती जागृत करावी त्यामुळं त्यांना आपल्यामध्ये असणा-या संपूर्ण क्षमतेची जाणीव होईल. +९. मी माझा चेहरा झाकून घेत नाही; कारण मला माझी ओळखा लपवायची नाही. +१०. जर लोक शांत रहिले तर काहीही बदलणार नाही. +११. मी मुलगी असल्यामुळं हे करू शकणार नाही असं जरी लोकांना वाटलं, तरी मला आशा सोडून चालणार नाही. +१२. मला तालिबानच्या हल्ल्याची शिकार झालेली मुलगी म्हणून न ओळखता, शिक्षणासाठी संघर्ष करणारी मुलगी म्हणून ओळखावं असं मला वाटतं. +१३. जर तुम्हाला युद्धं संपावीत असं वाटत असेल तर बंदुकांच्या जागी पुस्तकं, रणगाड्यांच्या जागी पेन आणि सैनिकांच्या जागी शिक्षकांना पाठवा. +१४. आम्ही घाबरलो होतो; पण आमची भीती आमच्या साहसापेक्षा मोठी नव्हती. +१५. मी केवळ माझ्यासाठी बोलत नाही, मी त्यांच्यासाठी बोलते ज्यांचा आवाज दबलेला आहे. +१६. जेव्हा आपला आवाज गप्प केला जातो तेव्हाच अपल्याला आपल्या आवाजाचं खरं महत्त्व जाणवतं. +१७. चला आजच आपलं भविष्य घडवूया आणि आपली आजची स्वप्नं उद्याच्याअ वास्तवात आणूया. +१८. दहशतवाद्यांना वाटलं असेल की, ते माझं ध्येय बदलू शकतील आणि महत्त्वाकांक्षा चिरडून टाकू शकतील; पण माझ्यामधील दौर्बल्य. भीती आणि निराशावादाचा अंत होऊन माझ्या ठायी शक्ती, सामर्थ्य आणि धैर्यानं जन्म घेतला आहे. +१९. लोका म्हणतात की, मलाला केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलत आहे; पण मला असं दिसतय की, मलालाचा आवाज आता जगभर पोहोचू लागला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर निनादू लागला आहे. मलालाच्या बोलण्यामागं तिचा काय दृष्टिकोन आहे, ती काय म्हणत आहे याचा तुम्ही विचार करायला हवा. मी फक्त शिक्षण, स्त्रियांचे अधिकार आणि वैश्विक शांततेबद्धल बोलत आहे. +२०. सर्व अतिरेक्यांच्या खास करून तालिबानींच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण मिळायला हवं असं मला वाटतं. +२१. तुम्ही जर एखाद्या तालिबला चपलेनं मारलंत, तर तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक राहणार नाही. तुम्ही इतरांशी क्रूरतेनं आणि निष्ठूरतेनं न वागता, शांततेच्या, सामोपचारच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून संघर्ष करायला हवा. +२२. जर तुम्ही आतंकवादाविरुद्ध बोलला नाहीत, तर तो सर्वत्र पसरायला वेळ लागणार नाही. +व् आपण स्त्रिया बदल घडवून आणणार आहोत. आपण मुलींच्या हक्कांबद्धल बोलत आहोत; पण आपण पुरूषांनी भूतकाळात केलेल्या चुका करणं टाळायला हवं. +२३. शस्त्रामध्ये अजिबात ताकद नाही, असा मला विश्वास आहे. +२४. आपण माणूस आहोत आणि जोपर्यंत एखादी गोष्ट त्याच्या हातून हिरावून घेतली जात नाही तोपर्यंत त्याला त्याचं महत्त्व पतत नाही, हा मानवी स्वभावधर्म आहे. +२५. मी मुलगी असल्याचा मला अभिमान आहे आणि मला माहित आहे की, मुलींमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. +२६. त्यांना शिकलेल्या स्त्रीची भीती वाटते. त्यांना ज्ञानाच्या शक्तीची भीती वाटते. +२७. आतंकवादी वर्तन हे इस्लामच्या विरुद्ध आहे; कारण इस्लाम धर्म शांततेचा, समानतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश देतो. आपण एकमेकांशी प्रेमानं आणि दयाळूपणे वागायला हवं. +२८. जर दहशतवादी एखाद्याचं मन बदलवू शकत असतील आणि त्यांना आत्मघातकी बॉम्बर बनण्यासाठी त्यांचं मन वळवू शकत असतील तर आपणही त्यांचं मन बदलवू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की, मानवता आणि शांतता प्रस्थापित करण्याचा शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. +२९. आपल्या समोर अनेक समस्या आहेत; पण मला असं वाटतं या सर्व समस्यांचं केवळ एकच आणि एकमेव उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण. तुम्ही मुलांना आणि मुलींना शिक्षण द्यायला हवं. तुम्ही त्यांना ज्ञान संपादनाची संधी द्यायला हवी. +३०. जेव्हा मी माझ्या ध्येयाकडं पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की, शांतता हे माझं ध्येय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण देणं हे माझं उद्दिष्ट आहे. +३१. आपल्यापैकी अर्धे लोक जेव्हा माघार घेतात तेव्हा आपल्याला संपूर्ण यश कधीच मिळू शकत नाही. +३२. एकदा मी माझी उंची एक दोन इंचांनी तरी वाढव अशी देवाची प्रार्थना केली; पण त्याएवजी त्याने मला आभाळाएवढं उंच केलं, इतकं उंच केलं की मी आता स्वतःदेखील माझी उंची मोजू शकत नाही. +३३. परमेश्वर किती महान आहे याची आम्हा मनुष्यप्राण्यांना जाणीवच होत नाही. त्याने आपल्याला असामान्य मेंदू आणि संवेदनशील प्रेमळ ह्रदय दिलं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्याला दोन ओठांची देणगी दिली आहे. त्याने दिलेल्या दोन डोळ्यांनी आपण या जगातील रंग आणि सौंदर्य पाहू शकतो. त्याने आपल्याला जीवनपथावर चालण्यासाठी दोन् पाय दिले, काम करण्यासाठी दोन हात दिले, प्रेमळ शब्द एकण्यासाठी दोना कान दिले. जोपर्यंत आपण आपला एखाद अवयव गमावत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत समजत नाही. +३४. मी ओरडू शकेन म्हणून मी माझा आवाज बुलंद केला नाही तर ज्यांचा आवाज दबला आहे त्यांच्यापर्यंत माझा आवाज मला पोहोचवायचा आहे. +३५. आमच्या पुरुषांना वाटतं की, पैसा कमावणं आणि आजूबाजूच्या लोकांवर हुकूम सोडण्यामध्येच त्यांची शक्ती एकवटली आहे; पण जी स्त्री दिवसभर सगळ्यांची काळजी घेत असते आणि त्यांच्या मुलांना जन्म देते तिच्या हातामध्ये खरी शक्ती आहे असा ते विचारच करत नाहीत. +३६. तालिबान आमची पुस्तकं आणि पेन काढून घेऊ शकतात; पण आमच्या मनातले विचार थांबवू शकत नाहीत. +३७. आयुष्य म्हणजे केवळ श्वासाद्वारा ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणं नव्हे. +३८. शस्त्रांच्या साहाय्यानं तुम्ही दहशतवाद्याला मारू शकता; पण शिक्षणाच्या मदतीनं तुम्ही दहशतवाद नष्ट करू शकता. +३९. पाकिस्तानमध्ये जेव्हा एखादी स्त्री मला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिला आपल्या वडिलांची, भावाची किंवा नव-याची आज्ञा पाळावयाची नाही; पण तिला स्वातंत्र्य हवं आहे. याचा अर्थ असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की, तिला तिचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, तिला मुक्तपणे शाळेला जायचं आहे, मुक्तपणे काम करायचं आहे. पवित्र कुराणामध्ये असं कुठंही लिहिलं नाही की, स्त्रीनं पुरुषांवर अवलंबून राहायला हवं. प्रत्येक स्त्रीनं पुरुषाचं एकायला हवं. हे शब्द देखील स्वर्गातून आलेले नाहीत. +४०, तुमच्या त्वचेचा रंग कोणता आहे, तुम्ही कोणत्या भाषेत बोलता, तुमचा धर्म कोणता या गोष्टींना तितकंसं महत्त्व नाही. आपण सर्वजण माणसं आहोत, आपण एकमेकांचा आदर करायला हवा. आपण आपल्या हक्कांसाठी, आपल्या मुलांच्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या हक्कांसाठी, प्रत्येक मनुष्याच्या हक्कांसाठी लढायला हवं. +४१. शिक्षण हे आयुष्यातील महत्त्वपूर्ण वरदान आहे - आणि एक जीवनावश्याक बाबदेखील. + +[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3107.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a9aa3e2cfda19d060c23299943a5283291ba770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3107.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलावी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ महिलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मलावी देशाचे प्रतिनिधित्व करतो. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ पासून मलावी महिला आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघादरम्यान खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने संपूर्ण महिला टी२०आ सामने आहेत.[५] +मलावीचे पहिले महिला टी२०आ सामने बोत्सवाना ७ स्पर्धेचा भाग म्हणून ऑगस्ट २०१८ मध्ये बोत्सवाना, लेसोथो, मोझांबिक, नामिबिया, सिएरा लिओन आणि झांबिया यांच्या विरुद्ध लढले गेले होते (झांबियाचे सामने त्यांच्या महिला टी२० मध्ये खेळल्या गेलेल्या महिला म्हणून वर्गीकृत झाले नव्हते).[६] मलावीने एक विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले[७] आणि लेसोथोविरुद्ध नऊ गडी राखून पाचव्या स्थानाचा प्ले ऑफ जिंकला.[८] डिसेंबर २०२० मध्ये, आयसीसी ने २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मार्ग घोषित केला.[९] मलावी महिला संघ २०२१ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता गटात खेळताना आयसीसी महिला स्पर्धेत पदार्पण करणार आहे.[१०] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3108.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2de6c5d2dfc83378c777a51fce3e1037ec669b1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3108.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलावी सरोवर, न्यासा सरोवर तथा नियासा सरोवर हे आफ्रिकेमधील मोठे सरोवर आहे. मलावी, टांझानिया आणि मोझांबिक देश या सरोवराभोवती आहेत. +हे सरोवर घनफळाच्या मानाने जगातील चौथ्या क्रमांकाचे सरोवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3118.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4de39bd2bc0fb8d36db8c7c1402ce1ecc644438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3118.txt @@ -0,0 +1 @@ +मलिकु तथा मिनिकॉय हे भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील एक शहर व बेट आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_314.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b6a0ff7422c8abf36cac110aad90867b070b475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_314.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुशा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3142.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c496dab48817807a68041b85a8cbefc51bd932a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3142.txt @@ -0,0 +1,3 @@ +मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे मलेशिया एरलाइन्सचे कुआलालंपुर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे उड्डाण होते. +बोईंग ७७७-२००ईआर प्रकारचे हे विमान मार्च ८, इ.स. २०१४ रोजी थायलंडवर असताना नाहीसे झाले. यात कर्मचारी व प्रवाशांसह २३९ व्यक्ती होत्या. +२९ जुलै, इ.स. २०१५ रोजी या विमानाच्या पंखाचा एक भाग व इतर तुकडे हिंदी महासागरातील रियुनियन बेटावर वाहू आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3155.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faf0778ff541ac5ee5a243c3206ba4716a175e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3155.txt @@ -0,0 +1,79 @@ +टी२०आ किट +मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये मलेशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3158.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4dd670db6df6e4f7e272193cd48ef165919e528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3158.txt @@ -0,0 +1 @@ +मलेशिया राष्ट्रीय विद्यापीठ (संक्षिप्त यूकेएम) हे एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे जे बंदर बारू बांगी, हुलु लांगट जिल्हा, सेलंगोर, मलेशिया येथे आहे. त्याचे शिक्षण रुग्णालय, मलेशिया वैद्यकीय केंद्र राष्ट्रीय विद्यापीठ (यूकेएमएमसी) चेरास येथे स्थित आहे आणि क्वालालंपूर येथे शाखा कॅम्पस देखील आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3166.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27f3a28329163b4bfda557f75c5d8dd04d79491d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3166.txt @@ -0,0 +1,7 @@ +मलेशिया मधील धर्म (२०१०)[१] +मलेशिया एक बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक देश असून, त्याचा अधिकृत धर्म इस्लाम आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, देशातील लोकसंख्येच्या ६१.३ टक्के लोक इस्लामचे अनुसरण करतात; तर १९.८ टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुसरण करतात; यशिवाय ९.२ टक्के लोक ख्रिश्चन धर्म अनुसरतात; ६.३ टक्के हिंदू धर्म; आणि ३.४ टक्के पारंपरिक चिनी धर्म अनुसरात. उर्वरित इतर धर्मांमधे ॲनिझिझम, लोक धर्म, शिख धर्म, बहाई विश्वास आणि इतर धार्मिक विश्वास प्रणालींचा समावेश आहे.[१][२] मलेशियात स्वतःला निरीश्वरवादी म्हणविणाऱ्यांची संख्या कमी आहे; मलेशियन सरकारद्वारे नास्तिक आणि निरीश्वरवाद्यांवर भेदभाव केल्यासाठी सरकारवर मानवाधिकार संघटनांकडून टीका होत आहे, काही कॅबिनेट सदस्यांनी "धार्मिक स्वातंत्र्य म्हणजेच धर्माचे स्वातंत्र्य नसणे" असे म्हटले आहे.[३][४] +मलेशियामध्ये जगातील सर्व प्रमुख धर्मांचे वास्तव्य आहे. लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणना आकडेवारी या धर्मांनुसार लोकसंख्येचे प्रमाण खालीलप्रमाणे दर्शवते: +सर्व मलेशियाई मलाय कायद्यानुसार मुसलमान आहेत.[ संदर्भ हवा ] बहुतेक मलेशियन चीनी महायान बौद्ध धर्माचे किंवा चिनी परंपरागत धर्माचे (ताओवाद, कन्फ्यूशियनिझम, पूर्वज-पूजन किंवा नवीन संप्रदायांसह) पालन करतात.[५] २०१० च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार मलेशियाच्या चीनी व्यक्तींपैकी ८३.६% बौद्ध अनुयायी, ३.४% ताओवादी आणि ११.१% ख्रिश्चन अनुयायी आहेत.[१] +मलेशियातील अनेक स्थानिक जमातींनी ख्रिश्चन धर्मात धर्मातर केले आहे, ख्रिश्चन धर्माचे प्रायद्वीपीय मलेशियामध्ये प्रवेश केला आहे.[५] +इस्लाम हा देशाचा प्रमुख धर्म आहे आणि त्याला राज्य अधिकृत अधिकृत मानले जाते. ६०% मलेशियन लोक या धर्माचे अनुयायी आहेत. अनेक मुस्लिमांचे पवित्र दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित आहेत, यामध्ये रमजानच्या शेवट, हजचा शेवट आणि मुहंमद पैगंबरांचा वाढदिवस समाविष्ट आहे. १२ व्या शतकामध्ये भारतीय व्यापाऱ्यांद्वारे इस्लामला मलेशियात आणले गेले आहे असे मानले जाते. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला मलक्का सल्तनत, प्रायः प्रायद्वीपमधील पहिले स्वतंत्र राज्य मानले गेले. मुसलमान असलेल्या मलाकाचा राजकुमारांच्या नेतृत्वाचा प्रभाव इस्लामचा प्रसार मलय जनतेत करण्यास प्रवृत्त झाला इस्लाम धर्मीयांची संख्या या देशांमध्ये मोठी आहे मलेशिया मध्ये इस्लाम धर्माला मोठी मान्यता मिळालेले आहे इतर अनेक धर्म व संप्रदाय मलेशियामध्ये आहेत.[६] +अनेक मलेशियाई चीनी महायान आणि बौद्ध धर्माचे इतर संप्रदाय, चिनी लोक धर्म, कन्फ्यूशियनिझम आणि दाओझम (ताओधर्म) समेत विविध धर्मांचे अनुसरण करतात. इस्लामच्या आगमनापूर्वी या देशात बौद्ध धर्म प्रभावी व प्रमुख धर्म होता, मात्र सध्याची चिनी लोकसंख्येमधील बहुसंख्य मलय लोक ब्रिटिश राजवटीत येथे आले. चिनी नववर्ष राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच चीनी लोकांसाठी, 'धर्म' त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3177.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bda53663440d6b605384448bfb3fbdc777577351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3177.txt @@ -0,0 +1 @@ +मल्याद्री श्रीराम (१० जुलै, इ.स. १९५४:पार्लापल्ले, नेल्लोर जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील बापटला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_319.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b894ff34846a3a9f50f8ba16c8987cb83ba95558 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_319.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुसणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3192.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49ea4b4be3bc3ee2f8edf0178862431a0bf2007f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3192.txt @@ -0,0 +1,19 @@ +मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे. + कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. +मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली. +गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे. मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना २९ जानेवारी १९८१ रोजी उज्जैन, मध्यप्रदेश येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडेरेशन (regd.) इंडिया या नावाने ओळखले जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील २९ राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. +कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा व किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल; पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मनाला जातो. या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो.यातील कौशल्ये करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायची असल्याने शरीराच्या आतील इंद्रियांच्या क्रिया सुधारतात. शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे ताण पडून ते मजबूत होतात. या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते.या शारीरिक कौशल्यांत पुष्कळ वेळा, खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते, त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते. थोडक्यात, आपल्या असे लक्षात येते, की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब उपयुक्त आहे. +दुसऱ्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (जन्म : इ.स. १७८०; - इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मुळच्या साताऱ्याच्या परंतु सध्या पुणेस्थित मनीषा बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंडात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहेर उज्जैन आखाडा, झांशी व ग्वाल्हेर आखाड्यांचे स्मृतिअंक आणि वाराणसी येथील व्यायाम नावाच्या मासिकात बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. गुजराथमध्ये आजही मल्लखांब असलेले आखाडे आहेत. +मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी ‘एक होता बाळंभट’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. बडोदा, मिरज आणि वाराणसी येथे सापडलेले ग्रंथ, कागदपत्रे, आखाड्यांची इतिवृत्ते यांच्या आधारे हा चरित् ग्रंथ लिहिणे शक्य झाले. +==स्वरूप==मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट +मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट पडतात. या प्रत्येक गटामध्ये अनेक उपप्रकार आहेत. या मूलभूत गटांचा थोडक्यात परिचय पुढे दिला आहे : +(१) अढी : मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नासयू बळकट होतात. +(२) तेढी : मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस ‘तेढी घालणे’ असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इ. ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदा., साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी. +(३) बगली : मल्लखांब बगलेत निरनिरळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास ‘बगली’ असे म्हणतात. +(४) दसरंग : मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला ‘दसरंग’ असे म्हणतात. हा ‘दस्तरंग’ (दस्त म्हणजे कोपरापुढील हात) शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा वा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदा., साधा दसरंग, एकहाती दसरंग इत्यादी. +(५) फिरकी : मल्लखांबावर दसरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत. +(६) सुईदोरा : सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात, त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला ‘सुईदोरा फिरणे’ असे म्हणतात. ह्याचेदेखील अनेक प्रकार आहेत. +(७) वेल : हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने,त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे, या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदा., साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकीकसाचा वेल इत्यादी. +मल्लखांब हा सागवानी किंवा शिसवीच्या लाकडाचा स्तंभ. याची उंची सुमारे साडेआठ फूट असते. हा खांब दंडगोलाकार, सरळ, गुळगुळीत व वर टोकाच्या बाजूला निमुळता असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो. +हा मलखांबाचा हलता प्रकार आहे. छताला अडकवून खाली लोंबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर मल्लखांबासारखा केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते. त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते. +दोराऐवजी वेताचा वापर करूनमल्लखांब बनविलेला असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3203.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35bd9703038c2f7e863be61c0e337c7dff037311 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3203.txt @@ -0,0 +1,8 @@ +मल्लिका अमर शेख किंवा मल्लिका नामदेव ढसाळ (१६ फेब्रुवारी, १९५७) ह्या मराठी लेखिका आहेत. त्या कवी अमर शेख यांच्या कन्या व कवी कै. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत. +संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख हे मल्लिका शेख यांचे वडील होत. वयाच्या सातव्या वर्षी मल्लिका यांनी पहिली कविता लिहिली. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटक, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ त्या लेखन करत आहेत. ‘वाळूचा प्रियकर’, ‘देहऋतू’, ‘महानगर’ आणि ‘माणूसपणाचं भिंग बदलल्यावर’ या संग्रहांतील कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. त्यांनी शाळेत लिहिलेला निबंध वर्गात वाचून दाखवला जायचा. गाण्यावर नाच करता करता नाटकात काम करावे असे वाटू लागले. पुढे नाटके व एकांकिका लिहिल्या. +कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळालेला परखड स्पष्टवक्तेपणा, विचारांचे स्वातंत्र्य आणि वादविवादातून विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आयुष्यात पुढे फार उपयोगी पडली. सांस्कृतिक, वैचारिक चळवळीचे केंद्र असणाऱ्या मुंबईतील त्यांच्या घरात सतत कवी, विचारवंत, गायक, कलाकारांचा वावर असे. घरात पुरोगामी विचारसरणीचे वातावरण, त्यामुळे सतत शब्दांची, विचारांची आणि माणसांची वर्दळ असे.घरात जीवन समृद्ध करणारे धडे घेत असताना त्यांना शाळेत जाऊन शिकण्याऐवजी हे सगळे ऐकणे, पाहणे खूप आवडायचे. घरामध्ये वडिलांची शब्दांची सतत होत असलेली झटापट मल्लिका अनुभवत. + दलित पॅंथरची स्थापना करणारे प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्याशी त्यांचा प्रेम विवाह झाला. +मला उद्ध्वस्त व्हायचंय हे त्यांचे आत्मकथन खूप गाजले. पण त्याअगोदर आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणाऱ्या निर्भीड कवयित्री म्हणून मल्लिका अमर शेख हे नाव साहित्यवर्तुळात प्रस्थापित झाले होते.[१] +नाक्यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये +पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, डोळा मारीत, +तरी त्यांना कोणी वेश्या म्हणत नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3206.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea4e9538176c839663a1f42d48a3e7176d4bb44c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3206.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.मल्लिका श्रीनिवासन ट्रॅक्टर्स ॲण्ड फार्म इक्विपमेंट लिमिटेडचे चेअरप्र्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, १९६० मध्ये चेन्नई येथील एका ट्रॅक्टर कंपनीची स्थापना झाली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3212.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76f64482e8771082a9020b48919ed49cde8e1a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3212.txt @@ -0,0 +1,3 @@ +मल्लिकार्जुन मंदिर हे दारव्हा शहरातील प्राचीन मंदिर पैकी एक मंदिर आहे. +या मंदिरावर मोगलाई काळात मोघल राजानी स्वाऱ्या करून तेथील पाशानाच्या मूर्त्या फोड़ल्याचे लक्षात येते. +या मूर्त्या पैकी एक मूर्ति राजा राम मोहन रॉय यांची असल्याची लक्षात येते, या वरुण असे लक्षात येते की दारव्हा शहर मोघलाई काळात किती महत्त्वाचे असेल. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3215.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d8377755be7d092502d7816fa50a38bdafefd35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3215.txt @@ -0,0 +1 @@ +मपन्ना मल्लिकार्जुन खरगे ( जन्म : २१ जुलै १९४२) हे भारत देशाचे विद्यमान लोकसभा सदस्य व भारत सरकारमधील माजी रेल्वेमंत्री आहेत. ह्यापूर्वी गुलबर्गा येथून सलग ९ वेळा विधानसभा निवडणणूक जिंकलेले खरगे कर्नाटकामधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मानले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_322.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02fdcf7cfaed72f014305ed44f99c2d3bc071f8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_322.txt @@ -0,0 +1,8 @@ + भुसारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3220.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..308926e930701fccf6a2eff1dff3df1ea829f2e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3220.txt @@ -0,0 +1 @@ +मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3226.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d8a3be29491a4ff98b83d5a1008e7978363b379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3226.txt @@ -0,0 +1 @@ +मल्हार कोळी हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. पणभरी कोळी आणि मल्हार कोळी या दोन भिन्न भिन्न जाती आहेत. पाणीभरे कोळी हे एसबीसी या प्रवर्गातील मोडतात तर मल्हार कोळी अनुसूचित जमाती कायदा १९५० च्या ३० क्रमांकाच्या अनुसूची मध्ये आहेत. तिथे पाणीभरे कोळी असा उल्लेख नसून केवळ कोळी मल्हार - ३० असाच उल्लेख आहे. मल्हार कोळी ठाणे, पालघर नाशिक रायगड, अजिंठा डोंगर रांगा या सह्याद्रीला अगदी जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. यांच्यात मोरे, चंडोल,भोटकर, दांडगे, मढवी, भोईर, जाधव, तुंबडा, , घाटाळ, तांडेल, मातेरा, सुतार, केरव,केशव,डमाले,खापरे,वाघमारे,निसाल,भालके, लांग, पोवार, शेलार, धांगडा, हाडल, बुंधे, सोज्वळ, सातवी, ठाकरे, वावरे, वेखंडे, भालके, सरनोबत, वाडेकर, मरवट, गवे, गोऱ्हे, गुळवी, जाधव, कोशिंबे, गवारी, करांदे, लांघी, केंगे निरगुडा, ही आडनावे आढळतात.मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3252.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..518a6461a4b7906783f1a7af0993813e26ab82cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3252.txt @@ -0,0 +1,3 @@ +मळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +या गावामध्ये एकून पाच वाड्या आहेत व पाच वाड्या मिळून एक गाव आहे. त्यातील महादेव वाडी आणि मिरकुट वाडी या दोन डोंगरावर वसलेल्या छोटीश्या वाड्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहण्याची ज्यांना खूप आवड आहे त्यांनी राजगड हा किल्ला नक्कीच पहावा. याच वाडीतून जवळपास दोन तास पायी चालत राजगडावर पोहोचता येते. छान सुंदर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेली ही सर्व छोटी छोटी खेडे गावे आहेत. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3263.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db1de9a9f1252cada7e634568f396dc49c11c3cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3263.txt @@ -0,0 +1,6 @@ +२४ जानेवारी, इ.स. २००९ +दुवा: CricketArchivecricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + +मशरफे बिन मोर्तझा (बंगाली:মাশরািফ িবন মুর্তজা ) (ऑक्टोबर ५, इ.स. १९८३:नैराली जिल्हा, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +हा बांगलादेश क्रिकेट संघाचा उपनायक आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3276.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0879b2f483ad678730beecb5f7042b1f8226e88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3276.txt @@ -0,0 +1,7 @@ +साचा:Cleanup-list +साचा:Unreferenced +A machine translation application is a program which can translate text or speech from one natural language to another. Machine translation applications are essential to the modern language industry. Please see the individual products' articles for further information. +Basic general information for popular Machine translation applications. +initiative taker +The following table compares the amount of languages which the following machine translation programs can translate between. +(Moses allows to automatically train translation models for any language pair, though only a Japanese-English collection of translated texts (parallel corpus) is available and one for other languages need to be provided by the user.) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3307.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a25c0e0d80c9ed41dfa7d8535e6a6426254df65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3307.txt @@ -0,0 +1,3 @@ +मसुदुर रहमान (मुकुल) (१४ एप्रिल, १९७५:फरीदपूर, बांगलादेश - हयात) हे बांगलादेशचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २१ जानेवारी २०१८ रोजी श्रीलंका वि झिम्बाब्वे असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना १८ फेब्रुवारी रोजी झालेला बांगलादेश वि श्रीलंका हा सामना होता. +त्यांनी आत्तापर्यंत २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3309.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a2d8c8b4ea5b2f2ba68ec6c1345ee483bcd6b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3309.txt @@ -0,0 +1,6 @@ +मसूर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले एक गांव आहे. शहापुरापासून मसूर दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्थानक आहे. +समर्थांच्या भ्रमणामुळे, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यामुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यांत परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातील एक मसूरचा मारुती होय. +मसूर येथील ब्रह्मापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मापुरी भागातच शके १५६७ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती 'मसूरचा मारुती' म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान' असेही म्हणतात. गावाजवळ दोन ओढे एकत्र येतात. ब्रह्मापुरी भाग ओढ्यापलीकडे आहे. ही मूर्ती चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. मूर्ती सुंदर रंगविलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य, प्रसन्न आहे व डोक्यावर सुरेख मुकुट आहे. गळयातील माळ, हार, जानवे, कटि-मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रे काढलेली आहेत. गाभार्ऱ्याच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र आहे. देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे. देवळाचा सभा मंडप सुमारे १३ फूट लांबीरुंदीचा चौरस आहे व सहा दगडी खांबांवर आधारलेले पक्के छत आहे. +देवळाशेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे. आता या देवळाचा जीर्णोद्धार श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी वरील संस्थेकडे आहे. देवळाची व्यवस्था प्रतिवर्षी ह्याच संस्थेतर्फे केली जाते. समर्थ रामदासांनी ह्या मारुतीची स्थापना केल्यानंतर सतत ४ वर्षे येथे रामवनमीचा उत्सव केला. ह्या उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना 'कल्याण' हा शिष्य मिळाला. +'कल्याणा'चे मूळ नाव 'अंबाजी' असे होते. समर्थांनी त्याची परीक्षा घ्यायचे मनात ठरविले. मसूर येथील रामनवमीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत एका झाडाची एक मोठी फांदी आड येऊ लागली. समर्थांनी अंबाजीला कुऱ्हाडीने ती फांदी तोडायला सांगितली. मात्र फांदीच्या शेंडयाकडे बसून फांदी तिच्या बुंध्याकडे तोडायची अशी स्पष्ट सूचना त्याला समर्थांनी दिली व ते निघून गेले. गुरूच्या आज्ञेप्रमाणे अंबाजीने फांदी तोडली तेव्हा तो फांदीसकट तेथे खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येईना की त्याचा आवाज येईना. सर्व लोकांना काळजी वाटू लागली. समर्थांना लोकांनी हा वृत्तान्त सांगितला. तेव्हा समर्थ विहिरीजवळ आले व विहिरीत डोकावून म्हणाले, 'अंबाजी, कल्याण आहे ना?' त्याबरोबर विहिरीतून उत्तर आले, 'सर्व कल्याण आहे.' अंबाजीची गुरूनिष्ठा कसोटीला उतरली. तेव्हापासून अंबाजीचे 'कल्याण' हेच नाव रूढ झाले. +समर्थ संप्रदायातील एक अनुयायी महाराज 'रामदासी' मसूर येथे आले असता त्यांना मारुतीरायांनी 'येथेच राहा' असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते येथेच राहिले व त्यांनी देवळाची दुरुस्ती करवून घेतली व उत्सवाची शिस्त व पद्धत ठरवून दिली. येथे चैत्र शु. १५ला हनुमानजयंतीचा उत्सव होतो. येथील रामदासी महाराजांच्या मठीत काही यात्रेकरूंची उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास अशी सोय नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3311.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eff7362c697075a972edb853d641de4a533c838d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3311.txt @@ -0,0 +1,24 @@ +१६° १०′ २३″ N, ७३° ३०′ १४″ E +मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ११४.२९ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ११४.२९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २०२ कुटुंबे व एकूण ७०५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मालवण १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३४० पुरुष आणि ३६५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५९ असून अनुसूचित जमातीचे ५ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६६५७३ [१] आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +मसुरे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +मसुरे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात, काजू, आंबा +गावात फाल्गुन महिन्याच्या शेवटी आंगणेवाडीची जत्रा भरते. आंगणेवाडी ही मसुरे गावातील एक वाडी आहे[२]. ह्या गावात भराडी देवीचे मंदिर आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून समजली जाणारी तसेच सबंध महाराष्ट्रामधील प्रसिद्ध अशी जत्रा म्हणजे भराडीदेवी (आंगणेवाडी)ची जत्रा ही सर्वांना माहीतच आहे परंतु... ह्या जत्रेची परंपरा आणि विविध सांस्कृतिक रीती यांची माहिती बहुतेक जणांना माहिती नसेल ती आपण जाणून घेऊ. +आंगणेवाडीची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिथं दरवर्षी भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होत असतो. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणेदेखील आहेत. +आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कशी ठरते? +आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कुठच्या तिथी अथवा वारानुसार ठरत नाही. यात्रेचा दिवस निश्चित करण्यासाठी गावाची आपली पद्धत आहे. त्यासाठी गाव पारध केली जाते. ही गाव पारध झाल्यावर आज यात्रेची तारीख निश्चित होते.  +यात्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. यात्रा दोन दिवस चालते. यात्रेची लगबग देवदिवाळीपासून सुरू होते. देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप (डाळमांजरी) होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. ते मानकरी वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी चार नवीन मानकरी निवडले जातात. +मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी…’’ असे गाऱ्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. बहुतांश वेळा डुकराची शिकार केली जाते. +‘पारध’ मिळाले की वाजतगाजत देवीसमोर आणले जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. यानंतर देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते. नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकऱ्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. +देवीची ओटी कशाने भरतात? +देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते. याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो. यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवळात ताटे लावणे (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे. +भराडी देवीची पालखी नाचवताना भाविकांकडून देवीस मोठ्या प्रमाणात नवस केले जातात. ते नवस पूर्ण होत असल्याने नवसफेड करण्यासाठी भाविकांना रांग लावावी लागते. यात्रेचा दुसरा दिवस जत्रेचा असतो. सूर्योदयाच्यावेळी सूर्यकिरणांचा कवडसा देवीच्या मुखावर पडल्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेस सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी वाडीतील सर्व आंगणे ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. त्याला मोडजत्रा म्हणतात. त्यानंतर एकवीस ब्राह्मण येऊन सम्राज्ञा होते, देवळाचे शुद्धीकरण आदी विधी होतात. देवीने जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती कृतज्ञता व्यक्त होते. +मुंबईकर चाकरमानी, सेलिब्रिटी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने जत्रेची ख्याती ‘चाकरमान्यांची यात्रा’ म्हणून वाढत आहे. चाकरमान्यांबरोबर अनेक प्रवर्गातील मंडळी मोठ्या संख्येने तेथे येतात. +साधारणत: तीनशे वर्षांपूर्वी देवीची स्‍थापना झाल्याचे सांगण्यात येते. चिमाजी अप्पा यांनी इनाम म्हणून देवीस साधारण दोन हजार एकर भरड व शेतजमीन दिली आहे, असे ऐतिहासिक दाखले आढळतात. +आम्ही आंगणेवाडीच्या जत्रेला चाललो असे सांगत कोकण पर्यटनाची सैर करणारे अनेक हौशी ग्रुप यात्रा कालावधीत आंगणेवाडीत पोचतात आणि पर्यटनासाठी मार्गस्थ होतात. +आंगणेवाडीला कसे जावे... +मुंबई-गोवा महामार्गवरील कणकवली येथून आचरा रोड बेळणे फाट्यावरून आंगणेवाडी ३५ किलोमीटरवर आहे +मुंबई-गोवा महामार्गवरून कसाल तेथूनही दुसरा मार्ग आहे. तेथून आंगणेवाडी २० किलोमीटर. +मुंबई-गोवा महामार्गावरून कसाल मार्गे मालवण मार्गावरून २३ किलोमीटर आंगणेवाडी +आंगणेवाडीला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्टेशन : सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन ३० किलोमीटर., कणकवली रेल्वेस्टेशन ३७ किमी. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3313.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d15eda6057a4a1442e7a02ecc982805c75f844c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3313.txt @@ -0,0 +1,8 @@ + मसुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3315.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40f5dbba5b5fd1eb8f70433079be39bacd989e84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3315.txt @@ -0,0 +1 @@ +मसूद अन्वर (१० डिसेंबर, १९६७:पंजाब, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3324.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a2d8c8b4ea5b2f2ba68ec6c1345ee483bcd6b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3324.txt @@ -0,0 +1,6 @@ +मसूर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले एक गांव आहे. शहापुरापासून मसूर दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्थानक आहे. +समर्थांच्या भ्रमणामुळे, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यामुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यांत परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातील एक मसूरचा मारुती होय. +मसूर येथील ब्रह्मापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मापुरी भागातच शके १५६७ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती 'मसूरचा मारुती' म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान' असेही म्हणतात. गावाजवळ दोन ओढे एकत्र येतात. ब्रह्मापुरी भाग ओढ्यापलीकडे आहे. ही मूर्ती चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. मूर्ती सुंदर रंगविलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य, प्रसन्न आहे व डोक्यावर सुरेख मुकुट आहे. गळयातील माळ, हार, जानवे, कटि-मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रे काढलेली आहेत. गाभार्ऱ्याच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र आहे. देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे. देवळाचा सभा मंडप सुमारे १३ फूट लांबीरुंदीचा चौरस आहे व सहा दगडी खांबांवर आधारलेले पक्के छत आहे. +देवळाशेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे. आता या देवळाचा जीर्णोद्धार श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी वरील संस्थेकडे आहे. देवळाची व्यवस्था प्रतिवर्षी ह्याच संस्थेतर्फे केली जाते. समर्थ रामदासांनी ह्या मारुतीची स्थापना केल्यानंतर सतत ४ वर्षे येथे रामवनमीचा उत्सव केला. ह्या उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना 'कल्याण' हा शिष्य मिळाला. +'कल्याणा'चे मूळ नाव 'अंबाजी' असे होते. समर्थांनी त्याची परीक्षा घ्यायचे मनात ठरविले. मसूर येथील रामनवमीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत एका झाडाची एक मोठी फांदी आड येऊ लागली. समर्थांनी अंबाजीला कुऱ्हाडीने ती फांदी तोडायला सांगितली. मात्र फांदीच्या शेंडयाकडे बसून फांदी तिच्या बुंध्याकडे तोडायची अशी स्पष्ट सूचना त्याला समर्थांनी दिली व ते निघून गेले. गुरूच्या आज्ञेप्रमाणे अंबाजीने फांदी तोडली तेव्हा तो फांदीसकट तेथे खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येईना की त्याचा आवाज येईना. सर्व लोकांना काळजी वाटू लागली. समर्थांना लोकांनी हा वृत्तान्त सांगितला. तेव्हा समर्थ विहिरीजवळ आले व विहिरीत डोकावून म्हणाले, 'अंबाजी, कल्याण आहे ना?' त्याबरोबर विहिरीतून उत्तर आले, 'सर्व कल्याण आहे.' अंबाजीची गुरूनिष्ठा कसोटीला उतरली. तेव्हापासून अंबाजीचे 'कल्याण' हेच नाव रूढ झाले. +समर्थ संप्रदायातील एक अनुयायी महाराज 'रामदासी' मसूर येथे आले असता त्यांना मारुतीरायांनी 'येथेच राहा' असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते येथेच राहिले व त्यांनी देवळाची दुरुस्ती करवून घेतली व उत्सवाची शिस्त व पद्धत ठरवून दिली. येथे चैत्र शु. १५ला हनुमानजयंतीचा उत्सव होतो. येथील रामदासी महाराजांच्या मठीत काही यात्रेकरूंची उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास अशी सोय नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3360.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0eb83e01c75ad666baffefe653c6789fb06c018 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3360.txt @@ -0,0 +1 @@ +महंत चांद नाथ ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3362.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18d78ccd1c88de54216ada338350400417cc9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3362.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. +प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते. +१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3366.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8e33f18c7db1ef4baba9c5d4b1a014ac8153e54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3366.txt @@ -0,0 +1 @@ +महंमद इशराख खान हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या सीलमपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3402.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6219b5aff4f5128a3f77e461acee924f9f1e1326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3402.txt @@ -0,0 +1,71 @@ + +महबूबाबाद जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. महबूबाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचनेनंतर महबूबाबाद जिल्हा हा पूर्वीच्या वारंगल जिल्ह्यापासून बनलेला आहे. जिल्ह्यातील कुरवी वीरभद्र स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे +महबूबाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,८७७ चौरस किलोमीटर (१,१११ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा भद्राद्री कोठगुडेम, खम्मम, सूर्यापेट, जनगांव, वरंगल आणि मुलुगु जिल्‍ह्यांसह आहेत. +बय्यारम आणि गार्ला या मंडळांमध्ये लोहखनिज आणि कोळशाचे भरपूर साठे आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या महबूबाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ७,७४,५४९ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९६ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५७.१३% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ९.८६% लोक शहरी भागात राहतात. +जिल्ह्यात लंबाडा अनुसूचित जमातींची लक्षणीय लोकसंख्या आहे, त्यांची संख्या सुमारे ३७.८% आहे तर अनुसूचित जाती सुमारे १३.५% आहेत. +महबूबाबाद जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत: महबूबाबाद आणि तोर्रूरु ही दोन महसूल विभाग आहेत. + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3408.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b58ba16778a8130453b8beb660490ca68c7ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3408.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث‎; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता. +हा आपल्या अनेक भावंडांना ठार करून सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3410.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b58ba16778a8130453b8beb660490ca68c7ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3410.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث‎; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता. +हा आपल्या अनेक भावंडांना ठार करून सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3424.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ec9155d61c4bded73810c1c0ae9923e58791a3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3424.txt @@ -0,0 +1,2 @@ +महमदाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3436.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e6d72ae8378fdc3c0645613cc7b183280845c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3436.txt @@ -0,0 +1,3 @@ +२१ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_346.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dd9b08b2cd4965c32ca59fe539271d58bd52879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_346.txt @@ -0,0 +1,4 @@ +अन्न खाण्याच्या तीव्र इच्छेला भूक म्हणतात. अस्वस्थ करणारी ही भावना मेंदुच्या "हायपोथालामस" ह्या ग्रंथीतुन उगम पावते.योग्य आहार घेणारी व्यक्ती काही आठवडे अन्नावाचुन आरामात जगु शकते, परंतु भूक ही भावना सहसा अन्न खाल्ल्याच्या दोन-तीन तासात उद्भवते.अन्न ग्रहण केल्या नंतर ही भावना नष्ट होते. +एका कवीचे मनोगत: +कसे हे बांधावे,भुकेचे तांडव, शब्दांचे मांडव,कुचकामी. [ संदर्भ हवा ]. +दुसरे:कशी मी जोडावी,देवाजीशी नाळ,पोटातला जाळ विझेचची ना .[ संदर्भ हवा ]. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3477.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b50e0579e059fb7655dba0b4329ed57d49f1881 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3477.txt @@ -0,0 +1 @@ +महसूल हा जमिनीवर लावला गेलेला व दर वर्षी घेण्यात येणारा संपत्तीकर होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3508.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d9deb2079936bb6fdc0789a17b7954c05fcf0c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3508.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख 2 महिन्यां पूर्वी सदस्य:अभय नातू (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान: सावित्री हे श्रीअरविंद लिखित इंग्रजी महाकाव्य आहे. २३५०० ओळींचे हे महाकाव्य इंग्रजी साहित्यातील सर्वात दीर्घ महाकाव्य आहे. या महाकाव्यातील तत्त्वज्ञान मराठी वाचकांना समजावे या हेतुने लेखक डॉ.गजानन नारायण जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. +या पुस्तकात एकंदर १७ प्रकरणे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3539.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0468a4b6f1b912e8c0af1fbb1e16fd763696864a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3539.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावात लहान लहान अशा बारा-तेरा गल्ल्या होत्या, कुंभार गल्ली, मराठा गल्ली वगैरे. त्या सर्व गल्ल्या एकत्र होऊन मोठे गाव वसले. त्या गावाला ‘महागाव’ हे नाव पडले. महागावाची लोकसंख्या वीस हजारांपर्यंत आहे. +इ.स. १९८० साली महागावात रांगोळी कलेचा नव्याने पाया घातला गेला. व्ही.बी. पाटील, शिक्षक आनंद सुतार, महंमद बागवान या कलावंतांनी पारंपरिक प्रथा म्हणून असलेल्याली ‘रांगोळी’ ह्या कलेचा महागावात प्रसार केला. व्ही.बी. पाटील यांनी गावातील ‘बंड्या’ नावाच्या माणसाचे रांगोळीचित्र साकारले, तर आनंद सुतार यांनी ‘सरस्वती देवी’ आणि बागवान यांनी ‘लॅंडस्केप’. पण ते त्यात विशेषज्ञ झाले आणि रांगोळी कलेच्या नव्या माध्यमाची महागावाला ओळख झाली. आनंद सुतार हे निवृत्त शिक्षक आहेत. महंमद बागवान यांचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. व्ही. बी. पाटील हे अजूनही शिक्षक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3591.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..340f4897722006e9da4d099bf9cb3cef5cc6651a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3591.txt @@ -0,0 +1,34 @@ +छत्रपती शिवाजी महाराज + +जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.[१][२] सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.[३] +महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[३][४] जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.[५] खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.[६][७] +महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. +'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे. +जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी जोतीराव यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, जोतीराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. +जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे.[८] जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. +त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीरावकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद "[९] +महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत: +विद्येविना मती गेली । +मतीविना नीती गेली । +नीतीविना गती गेली । +गतीविना वित्त गेले । +वित्ताविना शूद्र खचले। +इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। +बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. +महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.[१०] +मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. +‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली. +२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. +महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.[१५] +'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. +'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा फुले यांचा शेवटच ग्रंथ. तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते. 'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राम्हण्यावादी तत्त्वज्ञाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठीच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका'ची निर्मिती झाली आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेहरा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे." त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे.[१६] +रा. ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे. +जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे "महात्मा फुले" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :- +महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. +तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली." +या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ] +आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता. +या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. +नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे. +या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे. +हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3604.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f7ce2509d2cf6cfd1e270d18b7e87c1fa7702c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3604.txt @@ -0,0 +1,3 @@ +महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २००८सालापासून खानवडी ता. पुरंदर, या महात्मा फुले यांच्या मूळगावी घेतले जाते. या संमेलनाची संकल्पना व संयोजना दशरथ यादव यांचीच असून या राज्यस्तरीय संमेलनाला आत्तापर्यंत कवी विठ्ठल वाघ, प्राचार्य शिवाजीराव भोसले, भाई वैदय हे उदघाटक म्हणून लाभले. साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख, प्रा. रतनलाल सोनग्रा, बबन पोतदार, श्रीमंत कोकाटे, डॉं. जयप्रकाश घुमटकर, डॉं. जब्बार पटेल, रमेश मेश्राम, दशरथ यादव, शरद गोरे, डॉं एस.डी.नाईक हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत....अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हे संमेलन दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या सुमारास घेतले जाते. +२०१३साली ६वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला झाले. संमेलनाध्यक्ष कवी म.भा. चव्हाण होते. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा ही जुनी असली तरी महात्मा फुले यांच्या नावाने सुरू असलेल्या या साहित्य संमेलनाला सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन त्याचप्रमाणे सत्यशोधकी विचारांची कास धरून अशा संमेलनातून एक वेगळा विचार समाजामध्ये प्रतिबिंबित करणे त्याचप्रमाणे सामाजिक समतेचा विचार सर्वश्रूत करणे अशा प्रकारची मानसिकता यामागे नक्कीच आहे +साहित्य संमेलने; महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन‌‌, पुरंदर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3611.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2f61e3f04d723c2837c6e62075045d54f5e6b3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3611.txt @@ -0,0 +1 @@ +अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली. या परिषदेमार्फत महात्मा फुले समता पुरस्कार दिला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3644.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77e3b0c090318b38eba93bae361ff1e474a24461 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3644.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री ही प्रमुख पर्वतश्रेणी उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अनेक फाटे पूर्व किंवा आग्नेय दिशेत विस्तारलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट आणि महादेव या नावांनी हे फाटे ओळखले जातात. त्यांपैकी सर्वांत दक्षिणेकडील, सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील फाटा म्हणजेच महादेव डोंगररांग होय. या डोंगररांगेला शंभू महादेवाचे डोंगर असेही संबोधले जाते. या डोंगररांगेत सलग श्रेणीबरोबरच  अनेक लहान लहान डोंगररांगा किंवा फाटे, अनेक एकाकी टेकड्या किंवा टेकाडे (Knolls) आढळतात. या डोंगररांगा बऱ्याच विदारित स्वरूपाच्या आहेत.[१] +सातारा जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यात व महाबळेश्वरच्या उत्तरेस सुमारे १६ किमी. वर या फाट्याचा प्रारंभ होतो. प्रथमत: हा फाटा पश्चिम-पूर्व दिशेत विस्तारलेला आहे. त्यानंतर ही डोंगररांग आग्नेयीस आणि दक्षिणेस गेलेली आहे. महादेव डोंगररांगा बऱ्याच मोठ्या, उघड्या व खडकाळ असून त्यांमध्ये अनेक ठिकाणी काळ्या कातळातील उभे कडे आढळतात. महादेव श्रेणीची प्रारंभीची सुमारे ४८ किमी.पर्यंतची म्हणजेच खंबाटकी घाटाच्या पुढे काही अंतरापर्यंतची दिशा पश्चिम-पूर्व अशी आहे. ही महादेव श्रेणीमधील मुख्य डोंगररांग आहे. येथपर्यंतची डोंगररांग सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा या दोन तालुक्यांच्या सीमेवरून जात असल्यामुळे उत्तरेकडील नीरा नदीचे खोरे दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे. येथील डोंगररांगेची सस. पासूनची सर्वसाधारण उंची सुमारे १,२०० मी. दरम्यान आहे. येथे तिचा उत्तरेकडील नीरा नदीच्या खोऱ्याकडील उतार तीव्र स्वरूपाचा असून दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या खोऱ्याकडील उतार तुलनेने बराच कमी आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यानच्या या रांगेत केंजळगड किंवा घेरा-केळंजा (१,३०१ मी.), येरूळी किंवा वेरूळी (१,३८१ मी.), पांडवगड (१,२७३ मी.), मांढरदेव (१,३७५ मी.), बालेघर, धामणा, हरळी हे प्रमुख डोंगर आहेत. त्यांपैकी केंजळगड व पांडवगड हे दोन किल्ले आहेत. वाई नगरीपासून वायव्येस सुमारे १८ किमी., तर महाबळेश्वरपासून ईशान्येस सुमारे २२ किमी.वर केंजळगड आणि वाईच्या उत्तरेस पाच किमी. वर पांडवगड आहे. वाईच्याच उत्तरेस २० किमी.वर मांढरदेव हे धार्मिक ठिकाण या डोंगरावर असून तेथील काळूबाई मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे भरणाऱ्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. येथील वेरूळी पठाराजवळून महादेव डोंगराचा एक फाटा उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नीरा नदीकडे विस्तारलेला आहे. +कोरेगाव-खटाव या तालुक्यांच्या सीमेवर, या डोंगररांगेच्या एका सोंडेवर वर्धनगड (१,०६७ मी.) किल्ला आहे. वर्धनगड डोंगररांगेमुळे कृष्णेच्या वसना-वंगना आणि येरळा या उपनद्यांची खोरी अलग झाली आहेत. वर्धनगड फाट्यास जेथून सुरुवात होते, त्याच्या पूर्वेस १४ किमी.वर महिमानगड डोंगररांग सुरू होते. हिचा विस्तार आग्नेयीस सांगली जिल्ह्यातील खानापूरपर्यंत झाला आहे. या डोंगररांगेत महिमानगड (९८१  मी.) हा किल्ला आहे. या रांगेमुळे येरळा व माण (माणगंगा) या नद्यांची खोरी अलग झाली आहेत. दक्षिणेकडे विस्तारलेल्या महादेव डोंगररांगेच्या सोंडीवर संतोषगड (ताथवडा) व वारूगड हे दोन किल्ले आहेत. कोरेगाव तालुक्यातील महादेव डोंगररांगेच्या फाट्यांमध्ये हर्णेश्वर, चवणेश्वर, जरंडा, नांदगिरी व चंदन या पाच टेकड्या असून त्यांतील नांदगिरी किंवा कल्याणगड, चंदन व जरंडा हे डोंगरी किल्ले आहेत. कराड शहराजवळील सदाशिवगड किल्ला हा महादेव डोंगररांगेच्या फाट्यावर आहे. शिखर शिंगणापूर हे धार्मिक ठिकाणही महादेव डोंगररांगेच्याच एका फाट्यावर आहे. +सह्याद्रीच्या इतर डोंगररांगांप्रमाणेच महादेव डोंगररांगांनीही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदीप्रणाली घेरल्या आहेत. कृष्णा नदीच्या काही उपनद्यांचे शीर्षप्रवाह या डोंगररांगेत उगम पावले आहेत. वसना ही कृष्णेची डाव्या तीरावरील उपनदी कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावाजवळ उगम पावते. माण ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावते. आग्नेय दिशेत वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगरात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून दक्षिणेस वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात कृष्णेला मिळते. +सह्याद्रीतील प्रारंभापासून ते खंबाटकी घाटापर्यंतच्या डोंगररांगेत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या भागात बऱ्यापैकी दाट अरण्ये आढळतात. त्यामध्ये रानडुक्कर, तरस, कोल्हा, लांडगा इत्यादी प्राणि, तर मोर व इतर पक्षी आढळतात. +उपरांगा ठिकाण +मुख्य डोंगररांगेच्या आग्नेयीकडे आणि दक्षिणेकडे गेलेल्या फाट्यांवर अनेक ठिकाणी पवनचक्क्या उभारलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3671.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..638b4b5b73582232dd7ec931ecf283b505e6e061 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3671.txt @@ -0,0 +1 @@ +महादेववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3693.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4310dcb6ed9d682b25350cb8033ec9ccea9b4656 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3693.txt @@ -0,0 +1 @@ +महानंदा नदी ही भारतातील बिहार व पश्चिम बंगाल राज्यातून वाहत पुढे बांगलादेशात जाणारी नदी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3694.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12562531ab88f9c2a28aa9659276023cbf0fb569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3694.txt @@ -0,0 +1,2 @@ +महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (इंग्लिश: Mahanagar Telephone Nigam Limited, बी.एस.ई.: 500108, एन.एस.ई.: MTNL, संक्षेप: एम.टी.एन.एल.) ही भारत देशामधील एक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या दिल्ली व मुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची असलेली व भारतामधील नवरत्‍न कंपन्यांपैकी एक असलेली एम.टी.एन.एल. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात चालत आहे. भारतामधील मोबाईल फोन वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ व खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत एम.टी.एन.एल.ची कमकुवत व विस्कळीत सेवा हे ह्यामागील प्रमुख कारण मानले जाते. +भारत संचार निगम लिमिटेड ही दुसरी सरकारी दूरसंचार कंपनी दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त भारताच्या इतर भागांमध्ये दूरध्वनी सेवा चालवते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_373.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3abbdff315ee0442f6608fa1a486a873316ba5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_373.txt @@ -0,0 +1,7 @@ +भूत जोलोकिया किंवा भूत मिरची[२][३] (आसामीमध्ये:भूतान मिरची[४]), ही ईशान्य भारतात लागवड केली जाणारी एक विशिष्ट संकरित मिरचीची जात आहे.[५] [६] ही मिरची कॅप्सिकम चिनेन्स आणि कॅप्सिकम फ्रूटेसेन्सचे या दोन जातीचा संकर करून निर्माण केलेली आहे.[७] +२००७ मध्ये, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स ने भूत जोलोकिया ला जगातील सर्वात तिखट मिरची असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ही मिरची तत्कालीन टॅबॅस्को सॉसपेक्षा १७० पट जास्त तिखट ठरली होती. या मिरचीला दहा लाख स्कोव्हिल हीट युनिट्स (SHUs) (१०,०१,३०४ SHU) पेक्षा जास्त रेट दिले जाते. तथापि कालांतराने, सर्वात तिखट मिरची वाढवण्याच्या शर्यतीत, २०११ मध्ये 'त्रिनिदाद स्कॉर्पियन बुच टी मिरची' आणि २०१३ मध्ये 'कॅरोलिना रीपर'ने भूत जोलोकिया मिरचीला मागे टाकले.[८] +भूत जोलोकिया चा आसामी भाषेत शब्दशः अर्थ 'भूतानची मिरची' असा होतो. यातील भूत हा शब्द 'भूतान' या देशाचे नाव दर्शवतो, परंतु अनवधानाने भूत म्हणजे घोस्ट असा अर्थ गृहीत धरून हिला 'घोस्ट चिली' संबोधल्या जाऊ लागले.[९][१०][११][१२] +आसाममध्ये,[१३] या मिरचीला बिह झोलकिया (বিহ জলকীয়া) म्हणजे 'विष मिरची' म्हणूनही ओळखले जाते. आसामी भाषेत 'बिह' म्हणजे 'विष' आणि 'झोलोकिया' म्हणजे 'मिरची' असा अर्थ होतो. या नावावरून मिरचीची दाहकता लक्षात येते.[१४] +त्याचप्रमाणे, नागालँडमध्ये, या मिरचीला नागा जोलोकिया ('नागा मिरची') आणि भूत जोलोकिया असे म्हणतात.[१४] आसाम आणि मणिपूर सारख्या इतर प्रदेशांमध्ये हे नाव विशेषतः सामान्य आहे.[१४] या उपखंडातील इतर नावे सागा जोलोकिया, इंडियन मिस्ट्री चिली आणि इंडियन रफ चिली अशी देखील आहेत.[१४] +तेजपूर या आसामी शहराच्या नावावर तिला तेजपूर मिरची असे देखील म्हणतात.[१५] मणिपूरमध्ये या मिरचीला उमरोक[१६] किंवा ओ-मोरोक किंवा ट्री चिली असे म्हणतात. +ईशान्य भारतात, या मिरचीला किंग मिरची किंवा किंग कोब्रा मिरची म्हणून देखील ओळखले जाते; ज्यावरून मराठीत हिला राजा मिरची असे म्हटले जाते.[१७][१८] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3730.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..105c256c6c4417c5132fa92338077b958036d08f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3730.txt @@ -0,0 +1,23 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे महाराष्ट्र शासनाच्या ‍विधि व न्याय विभागाचे अधिनस्त कार्यालय असुन, ही कायमची स्थानापनत्व[सोप्या शब्दात लिहा] व शासकीय मुद्रा असलेली एक व्यक्तीभूत[सोप्या शब्दात लिहा] संस्था आहे. +हया कार्यालयाचे कामकाज खाली नमूद तीन केंद्रीय अधिनियमांन्वये चालते. +1) महाप्रशासक अधिनियम, 1963                       (The Administrators-General Act, 1963), +2) शासकीय विश्वस्त अधिनियम, 1913                (The Official Trustees Act, 1913) +3) कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी अधिनियम, 1890 (The Treasurer of Charitable Endowments Act, 1890)   +उपरोक्त अधिनियमांतर्गंत  चालणारे कामकाज हे न्यायिक आणि प्रशासकीय असे संमिश्र असून, ते महाप्रशासक (महाराष्ट्र) नियमावली, 1970 सुधारित (The Administrator General (Maharashtra) Rules, 1970 as amended, शासकीय विश्वस्त (महाराष्ट्र) नियमावली 1971 सुधारित (The Official Trustee (Maharashtra) Rules, 1971 as amended   आणि कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी (महाराष्ट्र) नियमावली, 1966 (The Treasurer of Charitable Endowments (Maharashtra) Rules, 1966) अनुसार केले जाते.   +2) कार्यालयाच्या संबंधाने महत्त्वपूर्ण बाबी :- +महाप्रशासक, महाराष्ट्र राज्य या कार्यालयाचे काम महाप्रशासक अधिनियम, 1963 सुधारित (महाराष्ट्र) अधिनियम, 12 सन 2002 हया केंद्रीय अधिनियमांन्वये व तद्अनुषंगिक महाप्रशासक (महाराष्ट्र) नियमावली, 1970 सुधारित अनुसार चालते. भारतामध्ये महाप्रशासक कार्यालयाची स्थापना सन 1849 मध्ये झालेली असून, मयत व्यक्तीच्या संपत्तीचा अपहार, -हास, उधळण होऊ नये व योग्य त्या व्यक्तींमध्ये संपत्तीचे वाटप व्हावे हा सदर अधिनियमाचा मूळ हेतू आहे.  सध्याचे वित्तीय अधिकारितेनुसार, महाप्रशासक, महाराष्ट्र राज्य हे रु. 10,00,000/- पर्यंतच्या संपत्तीचे प्रशासन स्व-आदेशाने करु शकतात व  त्यावरील मूल्याच्या संपत्तीचे प्रशासन मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार केले जाते.  अधिनियमाच्या कलम 29 अनुसार महाप्रशासक, महाराष्ट्र राज्य  मयत व्यक्तीच्या रु. दहा लाख पर्यंतच्या मूल्याच्या संपत्तीकरिता मृताच्या वारसांना , जवळच्या नातेवाईकांस महाप्रशासकांचे प्रमाणपत्र देऊ शकतात.   +शासकीय विश्वस्त कार्यालयाची स्थापना भारतामध्ये सन 1843 मध्ये झालेली असून, कार्यालयीन कामकाज हे शासकीय विश्वस्त अधिनियम, 1913 हया केंद्रीय अधिनियमांन्वये व तद्अनुषंगिक  शासकीय विश्वस्त (महाराष्ट्र) नियमावली, 1971 सुधारित अनुसार चालते. सामान्य जनतेला खाजगी व्यक्तीला विश्वस्त म्हणून नेमण्यात येणा-या अडचणी, हालअपेष्टा व जोखीम कमी करता यावी हा या अधिनियमाचा मूळ हेतू आहे.  +महाप्रशासक व शासकीय विश्वस्त ही कायमची स्थानापनत्व व शासकीय मुद्रा असलेली एक व्यक्तीभूत संस्था आहे, प्रशासनांतर्गंत प्रत्येक संपदा व न्यासांचा स्वतंत्र लेखा ठेवला जातो व सदर लेख्यांचे शासकीय लेखा परीक्षकांकडून लेखापरीक्षणही केले जाते. +दिनांक 01 फेब्रुवारी, 1977 पासून कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी, महाराष्ट्र राज्य व शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, अभिकर्ता कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी भारताकरिता हया दोन पदांचा कार्यभार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडून महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सोपविण्यात आला.  हया पदाचे काम कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी, 1890 हया केंद्रीय अधिनियमांन्वये व तद्अनुषंगिक कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी (महाराष्ट्र) नियमावली, 1966 अनुसार चालते. समाजातील कोणतीही व्यक्ती विशिष्ठ उद्‍दिष्टांसाठी दाननिधी स्थापनेबाबत शासनाकडे अर्ज करून, दाननिधीचा निधी हया कार्यालयाकडे दिला जातो व अशा निधीवर आलेले व्याजरुपी उत्पन्न दाननिधीच्या प्रशासकांना विशिष्ठ उद्‍दिष्टपूर्तीकरिता दिले जाते. +महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई +दुसरा मजला, जुने सचिवालय (विस्तारगृह), एलफिन्स्टन कॉलेजच्या बाजूला, +महात्मा गांधी मार्ग, मुंबई 400 032 +दूरध्वनी : 22814554. फॅक्स : 22841818 ईमेल : agot.ljd@maharashtra.gov.in diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3783.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86cd63494824f0213fb07fca328af8de332b38e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3783.txt @@ -0,0 +1,3 @@ +महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण पूर्व आशियामध्ये बहुसंख्यक आहे. +इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. सम्राट कनिष्कांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता. कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक स्तुपाची पूजा करीत. या पंथाने उभ्या बुद्ध मूर्तीची पूजा सुरू केली.[१] +आज महायान पंथाचे लोक चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, हॉंगकॉंग, व्हियेतनाम व तैवान ह्या देशांमध्ये बहुसंख्यक आहेत. जगामध्ये १.२ अब्ज पेक्षा अधिक महायानी बौद्ध अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3816.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c6d93425408acfd9406d7498e367e34fd771bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3816.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +महाराजा सयाजीराव विद्यापीठ (गुजराती: મહારાજા સયાજીરાવ વિશ્વવિદ્યાલય) हे भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा शहरात असलेले विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १८८१मध्ये बरोडा कॉलेज ऑफ सायन्स या नावाने झाली. इ.स. १९४९मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व त्याचे नामकरण सयाजीराव गायकवाड यांच्या आदरार्थ करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3821.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce73c54a551394d58920016970542a7cf4e3df76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3821.txt @@ -0,0 +1,206 @@ +उदयपूर विमानतळ किंवा महाराणा प्रताप विमानतळ किंवा दाबोक विमानतळ (आहसंवि: UDR, आप्रविको: VAUD) हे भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते उदयपूरच्या पूर्वेस २२ किमी (१४ मैल) अंतरावर आहे. +यातील टर्मिनल ईमारतीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3826.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a947246469e34eaaf63f3e1ce04747d7fd3498 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3826.txt @@ -0,0 +1 @@ +ताराबाई भोसले यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी : diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3831.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5e64f57177bc664ab6f456d141970a2ca3bfdd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3831.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी सगुणाबाई भोसले ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी होत्या. त्या मोहिते घराण्यातील होत्या. त्यांच्या मुलीचे नाव राजसबाई होते. छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी सगुणाबाई यांचे पुत्र संभाजीराजे बालपणीच वारले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक पुत्र रामराजे छत्रपती हे शाहू राजांच्या मृत्यूनंतर छत्रपती झाले. त्यांचा मृत्यू इ.स. १७४८ साली सातारा येथे झाला. त्यांची समाधी संगम माहुली येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3855.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79f8cbcb673290709cb20d4444bc57554b2935d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3855.txt @@ -0,0 +1,6 @@ +कृषि दिन हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण , ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' , 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही संबोधले जाते. भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे." या शब्दात नाईकांचे गौरव केले. तसेच 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी "आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत" या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. [१][२] +भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीवर निस्सीम भक्ती असणारे क्रांतिकारी कृषीसंत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, +"मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर देहाने जरी असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो." हा 'वसंतविचार' लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व शेतकऱ्याना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. तेंव्हापासून कृषीदिवस हा थेट बांधावर शेत शिवारातही साजरा करण्यास सुरुवात झाली.[३] कार्यालयात साजरा होणारा कृषीदिवस आज थेट शेत बांधावरही साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. कृषी दिन 'शासकीय कार्यालयीन स्तरावर ते थेट शेत बांधावर ' साजरा करण्याच्या या प्रवासात मात्र 'पवार' हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल.[४] आज कृषी दिवस हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते. +कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते 'पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा' म्हणून ओळखले जातात. भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विदयापीठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजे." हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती , शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषीसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या 'कृषी दिन' या पावन पर्वाचे जनमाणसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय , गाव शहरात अनेक जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर थेट बांधावर-शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात 'कृषी दिवस' साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून ''थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रवर्तक एकनाथराव पवार यांनी सन २०११ पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली. +कृषीदिनाचा बांधापर्यंतचा प्रवास +या दिवशी कृषीसंस्कृतीचे संस्मरण करून कृषीसंस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केल्या जाते. हा पर्व थेट बांधावर , शेत शिवारातही साजरा होत असून यात शेतकरी सन्मान, समुपदेशन , फळझाडांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्यविधाते महानायक वसंंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो.थेट शेत बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर , शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती. या मोहीमेची दखल पुढे सामाजिक स्तरासोबतच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली. शिवाय पुढे सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात शासनस्तरावरही दखल घेण्यात आली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होत असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. [५][६] कार्यालयात साजरा होणारा कृषी दिन हा आता थेट बांधावरही साजरा केला जात असून कृषीदिनानिमीत्त थेट बांधावर कृषी संजीवनी सप्ताह , वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान व शेतकरी कृतज्ञता सप्ताह सारखे स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबविले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_389.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..663af3152116d4cb3dc7a6dac08369d9d90c13da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_389.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी भूतान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भूतानने ५ डिसेंबर २०१९ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_393.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95fec4169ba0fe102c1a17c92dff1383f3eb2960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_393.txt @@ -0,0 +1,3 @@ +भूतानमध्ये रेल्वे वाहतूक नाही. +तथापि, भूतान आणि भारतानी भूतानला भारतीय रेल्वे जाळ्याशी जोडण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.[१] १५ जानेवारी २००५ रोजी, भूतानचे राजा आणि भारतीय पंतप्रधान यांनी रेल्वे जोडण्यांसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यास सहमती दर्शविली. +संभाव्य मार्ग : हसीमारा - फिएंटशोलिंग आणि पासाका कडे शाखा (१८ किमी); कोकराझार – गेलेफू (७० किमी); पथसला – नागलाम (४० किमी); रंगला – दररंगा – समद्रुपजोंगकर (६० किमी); आणि बनारहाट - समत्से.[२] भूतानमधील रेल्वे १,६७६ मिमी रुंदीचे रुंदमापी असेल . diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3955.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba36c0bccb58a11c98e52b5f1fc74ad7fa9aa646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3955.txt @@ -0,0 +1 @@ +राज्यातील विविध वाङ्मय प्रकारातील उत्कृष्ट पुस्तकान्ना महाराष्ट्र सरकार दरवर्षी पुरस्कार देते. याला महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3966.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97d64416480597ac934f43614ac38a53f6b2eb41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3966.txt @@ -0,0 +1,4 @@ + +या समित्यांचे प्रमुख त्या त्या समितीचे अध्यक्ष राहतात. +एकूण 25 सदस्य ( विधानसभा -20 & विधानपरिषेतील-5) +या व्यतिरीक्त प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या समित्या राहतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3971.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d07d7fdb4a813af8c357f6b2f80504d08ec3505e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3971.txt @@ -0,0 +1,15 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम निश्चिती प्रक्रीयेत सहभागी शासकीय संस्थांपैकी एक बालभारती संस्थे सोबतची कार्यरत संस्था. +कार्य 1.प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे +या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने ओळखले जाते. +जीवन शिक्षण मासिक सण्स्थेमार्फत प्राकाशित केले जाते. +==अभ्या +सक्रम निश्चिती प्रक्रिया== +महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3973.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8def8d5e23ca9c29c1b4aec7bd354a8d999de255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3973.txt @@ -0,0 +1,6 @@ +महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. +महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या [[१]] या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत. +महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड +या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे. +(अपूर्ण यादी) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3974.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8def8d5e23ca9c29c1b4aec7bd354a8d999de255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3974.txt @@ -0,0 +1,6 @@ +महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. +महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या [[१]] या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत. +महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड +या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे. +(अपूर्ण यादी) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3986.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81f2c92361bbf6e3e495155d837bb31fdc282a44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3986.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र विधी विद्यापीठ महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील विधी विषयक अध्यापन करणारे विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. २०१८मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3989.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e507b87a515fa66553180c6aa3379dac02b50774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_3989.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ हा महाराष्ट्र शासनाने तयार केलेले एक कायदा आहे. या अधिनियमात असे प्रदान करण्यात आले आहे की नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळबद्धतेने राज्य सरकारकडून सेवा पुरविल्या जातील. या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगकडे सेवा देण्याचे काम सुरू आहे. या आयोगाचे नेतृत्व मुख्यत्वे सेवेचे अधिकारी, श्री. स्वाधीन क्षत्रिय, पूर्वी महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते. +मोबाइल ऍप्लिकेशन आरटीएस महाराष्ट्र किंवा 'आपले सरकार' वेब पोर्टलमध्ये प्रवेश करून या कायद्याअंतर्गत कोणती सेवा उपलब्ध आहे याबाबत नागरिक सर्व माहिती मिळवू शकतात.या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात.पुरेशी औचित्य न देता सेवा प्रदान करण्यात किंवा नकार देण्यास विलंब झाल्यास, नागरिक आपल्यास प्रथम अपील आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत दुसरा अपील दाखल करू शकतो आणि या कमिशनच्या आधी तिसऱ्या आणि अंतिम अपील दाखल करता येईल. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4018.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d52859f5bd28f2486007cee687cf48fa5c6ffc35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4018.txt @@ -0,0 +1,8 @@ +१९७९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधींनी देशातील ९ बिगर काँग्रेस सरकारे बरखास्त केली. १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी शरद पवार यांचे पुलोद सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ८ जूनपर्यंत म्हणजे सुमारे चार महिने राष्ट्रपती राजवट सुरू होती. दरम्यान, इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्राच्या सहाव्या विधानसभेसाठी व २८८ जागांसाठी २१ मे १९८० रोजी मतदान झाले. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने २८८ पैकी तब्बल १८६ जागा जिंकल्या. मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या जनता पक्षाचे यावेळी केवळ १७ आमदार निवडून आले होते. रेड्डी काँग्रेसच्या ४७ जागा निवडून आल्या. भाजपचे १४, शेकापचे ९, कम्युनिस्टांचे ४ आणि १० अपक्ष उमेदवार निवडून आले. +आणीबाणीनंतरच्या कठीण परिस्थितीत इंदिरा गांधींच्या बाजूने राहिलेल्या अब्दुल रहमान अंतुले यांच्याकडे इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवले. ८ जून १९८० रोजी बॅरिस्टर अंतुले यांची काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. विशेष म्हणजे जेव्हा त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे (महाराष्ट्र विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य नव्हते. ९ जून १९८० रोजी राज्यपाल सादिक अली यांच्याकडून अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे २३ नोव्हेंबर १९८० रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत अंतुले विजयी झाले व ते विधानसभेचे सदस्य झाले. १९८० मध्ये बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री ठरले. +सिमेंट परवानाप्रकरणी इंदिरा गांधी प्रतिष्ठानला दिलेल्या निधीचा मुद्दा त्यावेळी संसदेत गाजला आणि यामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाचा वापर झाल्याने अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी राज्यात सिमेंटचा तुठवडा निर्माण झाला होता. सिमेंट घोटाळ्याचे प्रकरण सर्वोच्च प्रकरणात पोहोचले व हा खटला तब्बल १६ वर्षे चालला. शेवटी अंतुले या प्रकरणातून निर्दोष सुटले मात्र त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले ते गेलेच. ९ जून १९८० ते २० जानेवारी १९८२ पर्यंत अंतुले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते. +अंतुलेनंतर २१ जानेवारी १९८२ रोजी बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७८ च्या निवडणुकीत बाबासाहेब पराभूत झाले होते. मात्र १९८० च्या मध्यावधी निवडणुकीत ते कुर्ला मतदारसंघातून विजयी झाले. अंतुले मुख्यमंत्री असताना भोसलेंकडे कायदा, परिवहन व कामगार खात्यांचा कारभार होता. बाबासाहेब भोसले यांचे विनोदी वर्तन, अगदी साध्या निर्णयासाठी सुद्धा दिल्लीला जाणे, इंदिरा गांधींवरील अति निष्ठा यामुळे भोसले वृत्तपत्रांच्या टीकेचा विषय बनले. महाराष्ट्रात पक्षाची आणखी दुर्दशा होऊ नये म्हणून इंदिरा गांधींनीच बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदावरून काढले. १ फेब्रुवारी १९८३ पर्यंत म्हणजेच फक्त १३ महिनेच भोसले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर होते. +१ फेब्रुवारी १९८३ रोजी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली आणि वसंतदादा पाटील तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतदादा २ फेब्रुवारी १९८३ ते ९ मार्च १९८५ असा सुमारे २ वर्ष मुख्यमंत्रीपदी होते. सहाव्या विधानसभेसाठी शरद दिघे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री तर सादिक अली, ओ.पी.मेहरा व आय.एच. लतिफ असे राज्यपाल महाराष्ट्राने पाहिले.[१][२] +२८८ जागांसाठी एकूण १५३७ उमेदवार रिंगणात होते.[३] +(नवीन पक्ष) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_402.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cc0e2d63fb5bc6e3bb2d798b006813850080b24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_402.txt @@ -0,0 +1 @@ +भूतानमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. वज्रयान बौद्ध धर्म हा भूतानचा राज्यधर्म आहे. भूतानमध्ये सुमारे ७५% बौद्धांची लोकसंख्या आहे. भूतकाळात भूतान मध्ये तिबेटी बौद्ध धर्म हा प्रचलित बौद्ध धर्म असला तरी, त्याच्या विधी, धर्मकेंद्राने अधिकृतपणे ठरवलेली सार्वजनिक प्रार्थना व पूजाविधी, आणि मठवासी संस्था यामध्ये लक्षणीय भिन्नता आहे. बौद्ध मठ, धार्मिक स्थळे, भिक्खू आणि भिक्खुणी यांच्याकडून राजधर्माला दीर्घ काळापासून पाठिंबा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4028.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1884e2e88fdd29ab6b39e9df4ac42be030fbb221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4028.txt @@ -0,0 +1,33 @@ +भारताचे सध्याचे महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या 264 होती. 33 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि 14 जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी खालीलप्रमाणे आहे. सध्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी २९ मतदारसंघ राखीव आहेत आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत. +सध्याच्या मतदारसंघांची यादी (2008 पासून) +महसूल मंडळ- आष्टी, खोलापूर +८२ आणि १०३ ते १०५ +(म.न.पा.) (भाग), वॉर्ड क्र. ६ ते ८ २८ ते ३६ आणि ६७ नागपूर ते ७२ +३. वणी तहसिल +तहसिल (भाग) महसूल मंडळ लोही, चिखली, दारव्हा आणि दारव्हा न.पा. +ते ३९, ५० ते ५८ +३. नायगांव तहसिल +तहसिल (भाग) महसूल मंडळ-जवळाबाजार +आणि साळना +सिरसम बुद्रुक.. आणि बसंबा, ३. कळमनुरी तहसिल +(भाग), महसूल मंडळ -हसनाबाद आणि राजूर, २. अंबड तहसिल (भाग), महसूल मंडळ जामखेड, धनगर पिंपरी, अंबड आणि अंबड न. पा. +(भाग), महसूल मंडळ पिंप्री +(भाग), महसूल मंडळ टाकेद +७३ आणि ९१ ते ९५ +८७ ते ९० सीएमई ९९९ +केलेले क्षेत्र वगळता) २. पुणे म.न.पा. (भाग) खेड शिवापूर महसूल मंडळातील न हे गांव, ( पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १४३) खेड शिवापूर महसूल मंडळातील नांदेड गांव (पुणे) म.न.पा. वॉर्ड क्र. १४६), खेड शिवापूर महसूल मंडळातील किरकट वाडी गांव (पुणे) म.न.पा. वॉर्ड क्र. १४७), खेड शिवापूर महसूल मंडळातील खडकवासला गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १४८), हवेली तालुक्यातील कोथरुड महसूल मंडळ (पुणे म.न.पा. हददीत समाविष्ट केलेले क्षेत्र वगळता), कोथरुड महसूल मंडळातील शिवणे गांव (पुणे ) म.न.पा. वॉर्ड क्र. १५२), कोथरुड महसूल मंडळातील उत्तमनगर गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १५३), कोथरुड महसूल मंडळ विभागातील कोपरे गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १५४). कोथरुड महसूल मंडळातील कोंढवे धावडे गांव (पुणे म.न.पा. वॉर्ड क्र. १५५) +पुणे म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ३१, १४०, १४४, १४५, १४९, १५१, १५६ आणि १५८ +न.पा. +तहसिल (भाग) महसूल मंडळ-पिंपळनेर आणि +पेंडगांव +किट्टी आडगांव, गंगामसला, नित्रुड, दिंदूड, माजलगांव आणि माजलगांव (न.पा.) २.धारूर तहसिल, ३. वडवणी तहसिल +| बीड आणि बीड न.पा., २. शिरुर तहसिल +(भाग)- महसूल मंडळ रायमोहा +(भाग), महसूल मंडळ-बर्दापूर आणि घाटनांदूर +  तहसिल +  मंडळ- तिन्हे, शेलगा आणि सोलापूर म.न.पा. (भाग) वॉर्ड क्र. ७ ते १४, ४० ते ४३, २. सोलापूर दक्षिण तहसिल (भाग) महसूल मंडळ- होटगी, मंडरूप आणि विचूर +  (भाग) महसूल मंडळ भालवणी +(भाग) वॉर्ड क्र. १५, १६, २३. ४३ ते ४६. ५१. ५७.५८, ६१, ६४ आणि ६६ ते ७२ +चगळून) +पूर्वीच्या मतदारसंघांची यादी (2008 पर्यंत बंद झाली) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4045.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4045.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4046.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be779a9199f5f1750abf8adc62fb0c1626a6e698 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4046.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात - diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4070.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4df400432267dd8c18cc118359d59a8509218a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4070.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत. +भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते. +महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे. +मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग +नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली +नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) +खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे.[१४][१५][१६] साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4105.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..536597aa6e1b91d089d1337c42cc0c2349c58a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4105.txt @@ -0,0 +1,23 @@ +महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत प्राप्त केलेल्या पक्षाला (किंवा युतीला) महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. जर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नसेल, तर भारतीय राज्यघटनेनुसार त्या व्यक्तीस शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य होणे आवश्यक आहे, नाहीतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो. +१ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विघटन करून महाराष्ट्राची निर्मिती झाली. १९५६ पासून मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पदभार सांभाळला. त्यांच्यानंतर मारोतराव कन्ननवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु पदावर असतानाच त्यांचे अकाली निधन झाले. ५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ या काळात ११ वर्षांहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस (२०१४-२०१९) पर्यंत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ (१९६७-१९७२) पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते. शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. +आतापर्यंत, राज्यात तीनदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे: पहिली १९८० मध्ये आणि नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये लागू करण्यात आली. ३० जून २०२२ पासून विद्यमान शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. +(निवडणूक) +(राज्यपाल) +विधानसभा +(१९३७) +(राज्यपाल राजवट) +१९३९ +विधानसभा +(१९४६) +(निवडणूक) +(राज्यपाल) +विधानसभा +(१९४६) +(मुंबई विधानसभा निवडणूक १९५२) +(राज्य पुनर्रचना कायदा, १९५६) +(मुंबई विधानसभा निवडणूक १९५२) +(मुंबई विधानसभा निवडणूक १९५७) +(निवडणूक) +(राज्यपाल) +(युती) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4109.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f26879ebea7b5cd7baf0cfee3d9e34af9f184ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4109.txt @@ -0,0 +1,69 @@ +२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे.[१] राज्यात ३ मे २०२० पर्यंत १२,९७४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २,११५ जण पूर्ण बरे झालेले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी ४% लोकांचा मृत्यू झाला आहे.[२][३] +राज्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर - मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठीच्या १० 'हॉटस्पॉट' पैकी एक बनला आहे.[४] १४ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात २३% रुग्ण असून एकूण मृत्यूंपैकी ४६% मृत्यू राज्यात झाले आहेत.[५] +या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. ११ मार्च २०२० पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या.[६] १३ मार्च रोजी, महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला. राज्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले. २२ मार्च पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या.[७] २३ मार्चला जमावबंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली. देशातील विमानतळे बंद करण्याचा संबंधित अधिकार पंतप्रधानांना असल्याने सर्व विमानतळे त्वरित बंद करण्याची विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.[८] +महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. नागरिकांची उपासमार होऊ नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय झाला.[९] २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवाही बंद करण्यात आली.[१०] +कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करूनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरू नये या साठी पोलीस यंत्रणा झगडत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात गर्क आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवे असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे यांनी व्यक्त केले.[११] +चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी वुहान शहरात संक्रमक कोरोना व्हायरस आढळल्याची पुष्टी दिली. ३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ह्या विषाणूचा उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे जाहीर केले. ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे जाहीर करण्यात आले.[१२] २९ जानेवारी २०२० रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला.[१३] महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये ९ मार्च २०२० रोजी आढळून आला.[१४] महाराष्ट्रातील पहिला बळी १६ मार्च २०२० रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.[१५] +संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि पुढील संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी संपर्कांचा मागोवा घेतला जातो. क्षयरोग, लस-प्रतिबंधक गोवर इत्यादी संक्रमण, लैंगिक संक्रमित संक्रमण, एचआयव्ही, रक्त-संसर्गजन्य संक्रमण, काही गंभीर जिवाणू संक्रमण यांत संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा मागोवा घेतला जातो. २०२० मधील कोरोना विषाणू उद्रेकात महाराष्ट्रातील संक्रमित व्यक्तीच्या संपर्काचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांना व प्रशासकीय यंत्रणेला फार मेहनत घ्यावी लागत आहे.[१६] १० एप्रिल २०२० रोजी, ॲपल आणि गुगल ह्या स्मार्टफोन सॉफ्टवेअरच्या निर्मात्यांनी कोरोनाव्हायरस ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची घोषणा केली.[१७] +८ एप्रिल रोजी वकील शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खासगी प्रयोगशाळेत होत असलेल्या करोनाच्या चाचणी संदर्भातील याचिकेवरील सुनावणी झाली व सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळा, मग त्या सरकारी असोत की खासगी या ठिकाणी करोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी असा निर्देश केंद्र सरकारला दिला व सदरच्या आदेशाच्या तात्काळ अंमलबजवणीच्या सूचनाही केंद्र सरकारला दिल्या.[१८] १३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिला दिलेला आपलाच आदेश बदलला, नव्या आदेशानुसार फक्त दारिद्य्ररेषेखालील, ईडब्ल्यूएस आणि आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी असलेल्यांनाच ही चाचणी मोफत असेल असा निकाल दिला.[१९] प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे घरबसल्या ओळखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणीसाठीचे टूल बनविण्यात आले आले आहे.[२०] +२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकात कोरोनाव्हायरस रोग २०१९च्या निदानासाठी १९ शासकीय व १८ खासगी अशा एकूण राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थाद्वारा मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत.[२२] +१७ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने सार्स-सीओव्ही-२ साठी अनेक आरएनए चाचणीचे मानदंड प्रकाशित केले व रिअल-टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन (आरटीपीसीआर) ही चाचणी कोरोना लागण झाल्याचे पुष्टीकरण करण्यासाठी प्रमाणित केली.[२३] +७ एप्रिल २०२० रोजी भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थाने एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या सरकारी कंपनीने विकसित केलेल्या रॅपिड अँटीबॉडी ब्लड टेस्ट किटला प्राथमिक चाचणी म्हणून मान्यता दिली. १५ ते २० मिनिटांत होणाऱ्या या चाचणीच्या मदतीने कोरोना प्रादुर्भाव कोणत्या भागात वाढत आहे याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अँटीबॉडी रक्त चाचणीत रुग्ण संक्रमित असल्याचे आढळल्यास त्या रुग्णाची जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली आरटीपीसीआर चाचणी होणार आहे.[२४] +जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार साथीचे रोग नियंत्रित केले जाऊ शकतात, पर्ंतु या उद्रेकातील सर्वोच्च आणि अंतिम कालावधी अनिश्चित आहे आणि स्थानानुसार वेगवेगळा असू शकतो.[२५] चिनी सरकारचे ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागार झोंग नानशान यांच्या म्हणण्यानुसार सर्व देशांनी एकत्रितपणे जागतिक आरोग्य संघटनेच्या उपाययोजनांबाबतच्या सल्ल्याचे पालन केल्यास विषाणूचा प्रसार जून २०२० पर्यंत संपेल.[२६] ज्येष्ठ महामारीविज्ञानी व गणिती जीवशास्त्रज्ञ नील मॉरिस फर्ग्युसन यांच्या नेतृत्वात लंडनच्या इम्पीरियल कॉलेजने केलेल्या अभ्यासानुसार लस उपलब्ध होईपर्यंत (संभाव्यतः १८ महिने किंवा अधिक) शारीरिक अंतर आणि इतर उपाययोजना आवश्यक असतील.[२७] +"कोरोना व्हायरस हे एक जागतिक युद्ध आहे. या युद्धाचा सामना करताना आपण जनता म्हणून सरकारला सहकार्य करत आहात. +घाबरू नका, घाबरून युद्ध जिंकता येत नाही. आता मागे हटून चालणार नाही. +आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरू नये, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. +पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, पण यंत्रणेवरील भार कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. +यंत्रणा सांभाळणारी सुद्धा माणसंच आहेत. सरकारकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका!" + +"हे संकट जात-पात-धर्म ओळखत नाही. संकट हे संकट असते, आपत्ती ही आपत्ती असते, म्हणून या संकटास सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला तर आपल्याकडे हे संकट काहीसुद्धा वेडेवाकडे करू शकणार नाही." +करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी संसर्गजन्य प्रदेशांतून प्रवास करून आलेल्या अथवा संसर्ग झाला असल्याचे निदान झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवले जाते. +१३ एप्रिल २०२० रोजी नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांच्या समितीची निर्मिती करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचाराची दिशा निश्चित करणे, गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी निश्चित केलेल्या रुग्णालयात विशेषज्ञ व अन्य आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमकी किती गरज आहे याचा अभ्यास करणे तसेच या रुग्णांवरील औषधोपचाराची कार्यपद्धती ठरवणे आणि अन्य रुग्णालयातील गंभीर झालेल्या रुग्णांना त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णांलयात कशाप्रकारे हलवले जावे याची कार्यपद्धती तयार करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे. डॉ. झहीर उडवाडिया (हिंदुजा रुग्णालय), डॉ. साहिल जवरे (लीलावती रुग्णालय), डॉ. केदार तोरस्कर (वाॅकहार्ट रुग्णालय), डॉ. राहुल पंडित (फोर्टिस रुग्णालय), डॉ. एन. डी. कर्णिक (सायन रुग्णालय), डॉ. झहिर विरानी (पी.ए.के. रुग्णालय), डॉ. प्रवीण बांगर (केईएम रुग्णालय), डॉ. ओम श्रीवास्तव (कस्तुरबा रुग्णालय) हे या समितीचे सदस्य आहेत.[२९] +संचारबंदीला बहुतांश लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, परंतु समाजातील काही नागरीक सरकारी नियमांचे व साथीच्या रोगाचे गांभीर्य न समजून नियमांचे उल्लंघन करत विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना दिसले.[३०] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद केले असताना संचारबंदीचे सर्व नियम मोडत भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सहपत्निक महापूजा केली. यांच्याविरुद्ध तसेच विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे आणखी एक सदस्य आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संभाजी शिंदे विरुद्ध पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि २६९, २७०, १८८ तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१ (ब), ३७ (३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.[३१] +" मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं!" + +" कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच +स्थानिक प्रशासन वारंवार करत असलेल्या सूचना लोक गंभीरतेने घेताना दिसत नाहीत. +लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं असे स्पष्ट निर्देश दिलेले +असतानाही या साध्या सूचना लोक पाळताना दिसत नाहीत. +त्यामुळे काही नागरिकांमुळे समाजाची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे." +मालेगावच्या सामान्य रुग्णालयात करोनाचे दोन संशयीत रुग्णांवर नियमितपणे उपचारही सुरू असताना केवळ आमदारांचा फोन उचलला नाही असा आरोप करून आमदार मौलाना मुफ्ती यांनी रुग्णालयात येऊन कामकाजात हस्तक्षेप केला व त्यांच्यासोबत आलेले २० ते २५ कार्यकर्ते थेट वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात शिरले. तेथे आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यात आली. रुग्ण सेवेत व्यस्त असलेल्या डॉक्टरांना धक्काबुक्की केली.[३२][३३] +कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संपूर्ण आर्वी शहरात सायकल रिक्षावर लाऊडस्पीकर लावून आमदार दादाराव केचे यांच्यातर्फे धान्यवाटप होणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली. मोफत धान्य घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी अनेक गरीब लोकांनी झुंबड केली. या कार्यक्रमाची कुठलीही शासकीय परवानगी जिल्हा प्रशासनाकडून घेतली गेली नव्हती. स्थानिक नागरिकाने केलेल्या फोनमुळे याची माहिती पोलिसांना झाली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली.[३४] +सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेतील रथ ओढण्याची परंपरा असल्याचे सांगत मोठ्या संख्येने तरुण जमा झाले व त्यांनी यात्रेतील रथ ओढण्याचा प्रयत्न केला त्यास पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला आणि दगडफेक केली. या दगडफेकीत अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी तसेच एक होमगार्ड जखमी झाले. पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या डोळ्याला आणि डोक्याला ईजा झाली. या प्रकरणात यात्रेच्या पंच कमिटीच्या सदस्यांसह जवळपास ४० ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.[३५] +लातूरमधील भातांगळी शिवारातील संचारबंदी आदेश डावलून मरीआई देवीची पूजा करण्यात आली. जमलेल्या ३२ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.[३६] कोल्हापुरात तर संचारबंदी काळात घराबाहेर पडणाऱ्यात अनेक उच्चभ्रू लोकदेखील असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर खोटी माहिती दिल्याचे उघड झाले, खोटी माहिती देणाऱ्यामध्ये डॉक्टर, वकील, प्राचार्य, उद्योजक, शिक्षक यांचा समावेश आहे. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.[३७] +पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांनी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत मित्रांना आमंत्रित करून इमारतीच्या गच्चीवर वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. पोलिसांनी या ठिकाणी अचानक धाड टाकून नगरसेवकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला.[३८] १३ एप्रिलला नेरूळमधील पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉक करणारे भाजपचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह इतर १७ जणांवर साथीचे रोग अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले.[३९] +कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत असलेल्या एन ९५ प्रकाराच्या मास्कचा काळाबाजाराचा मुंबई क्राइम ब्रँचने छडा लावला. मुंबईच्या वांद्रे परिसरात २४ मार्च २०२० रोजी केलेल्या कारवाईत अंदाजे १४ कोटी रुपयांचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले.[४०] पुण्यात वाढीव दराने मास्क आणि सॅनिटायझर विकणाऱ्या चार मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या चारही मेडिकल स्टोअर्सना औषधी खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले.[४१] + +Mar +Mar +Apr +Apr +May +May +Jun +Jun +Last 15 days +Last 15 days + +शाळांमधून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ते ८ वी च्या सर्व परीक्षा रद्द केल्या व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला तसेच उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षा कक्षाचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती परिस्थितीचा अभ्यास करून योग्य वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांना अहवाल सादर करेल.[८८][८९] १२ एप्रिल २०२० रोजी दहावीचा भूगोलाचा पेपर तसेच नववी आणि अकरावी परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय झाला.[९०] +५.२ लाख कोटींचे कर्ज असणाऱ्या महाराष्ट्र राज्याला करोनाच्या उद्रेकाने फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. उद्योगधंदे सुरू नसल्यामुळे राज्य सरकारला जीएसटी, मुद्रांक शुल्क मधून मिळणारा महसूल बंद झाला. वर्ष २०१९ मार्च महिन्याच्या तुलनेत २०२० मार्च महिन्याचे महसूली उत्पन्न ६०% इतके कमी झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्याला येणे असलेली १६ हजार ६५४ कोटींची जीएसटी परताव्याची रक्कम अनेक महिन्यांपासून थकबाकी असल्याचे सांगितले व सदरची रक्कम त्वरीत देण्याची मागणी केंद्राला लिहिलेल्या पत्रात केली. केंद्राकडून राज्याला देय असलेली थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन हे दोन टप्प्यांत देण्यात येणार असल्याचे माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.[९१] नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना लिहिलेल्या पत्राद्वारे राज्यावर आलेले कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यस्थेची माहीती अजित पवार यांनी कळवून याचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे अशी मागणी केली.[९२] काटकसरीचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्व आमदारांच्या पगारांमध्ये एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अशी संपूर्ण एक वर्षासाठी ३० टक्क्यांनी कपात केली.[९३] +"या आरोग्यविषयक संकटातून उद्या मोठे आर्थिक संकटसुद्धा उभे राहील. आज जवळपास सर्व व्यवसाय, +कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठा होईल, +यामध्ये काही वाद नाही आणि म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचा विचार केला पाहिजे.!" + +"येथून पुढचे काही दिवस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय काटकसरीने राहण्याच्या संबंधित विचार करावा लागेल. +वायफळ खर्च देखील टाळावे लागतील. काटकसरीचे धोरण आपल्याला निश्चितपणे सांभाळावे लागेल, +योग्य ती काळजी आपण सर्वांनी घेतली नाही तर उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा प्रसंग येईल." +भारताच्या एकूण लोकसंख्येचा सुमारे ५८% हिस्सा हा शेतीवर अवलंबून आहे. करोनाच्या उद्रेकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले. लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद असल्याने तो प्रभावित झाला आहे. संचारबंदीमुळे सी व्हिटॅमिन साठी उपयोगात आणले जाणरे व तोडणीला आलेली लिंबू हे फळ देखिल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी या गावातील शेतकऱ्याला कोरोना विषाणूमुळे शेतातच टाकून देण्याची वेळ आली.[९४] कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची निर्यात बंद झाली.[९५] पोटच्या पोरासारखी सांभाळलेली द्राक्षाच्या बागेतली द्राक्षे तोडायला मजूर नाही, बाजारात न्यायला व्यवस्था नाही म्हणून बागायतदाराने स्वतःच्या हाताने आपली बाग तोडून टाकली.[९६] संचारबंदीमुळे व नाशवंत असल्याने आंब्याचे उभे पीक समोर असताना ग्राहक नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला.[९७] कापूस, मक्याची खरेदी बंद झाल्याने विक्रीअभावी घरात पडून असलेल्या कापसात पिसवा झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले. ठिबक सिंचनाद्वारे टरबूज, काकडी, टोमॅटो आदी पिके घेतली जातात, त्यासाठी मोठा खर्च केला जातो. ही पिके निघण्याच्या काळातच करोनाची साथ पसरल्याने शेतात तोडणीअभावी खराब झाली.[९८] +महाराष्ट्रात ब्रॉयलर चिकनची एका दिवसासाठीची मागणी ही अंदाजे २८०० टन एवढी आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियावरून पसरली, या अफवेमुळे महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला. कोल्हापूरमध्ये सेल लावून कोंबड्यांची विक्री केली गेली अवघ्या १०० रुपयांमध्ये ५ कोंबड्या विकल्या गेल्या.[९९] पालघरमधील एका उद्योजकाने नऊ लाख अंडी, दीड लाख पिल्ले आणि एक लाख कोंबड्या जमिनीत पुरुन त्याची विल्हेवाट लावली.[१००] केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही सरकारांनी जनजागृती केली. कुक्कुट पक्षी किंवा कुक्कुट उत्पादनं यांचा कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. कुक्कुट मांस आणि कुक्कुट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी अशाप्रकारे अफवांकडे दुर्लक्ष करावे अशा आशयाचे परिपत्रक महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने काढले. ५५ डिग्री सेल्सिअसच्या वर अन्न शिजवल्यास, त्यात कुठलाही विषाणू शिल्लक राहत नसल्याने कोरोनाच्या भीतीने मांसाहार टाळण्याची काहीही आवश्यकता नसल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.[१०१] +करोनाच्या उद्रेकाचा महाराष्ट्रातील वाहन उत्पादन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. बजाज ऑटो कंपनीने आपले आकुर्डी आणि चाकण येथील कारखाने ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. टाटा मोटर्सने देखील पुण्यामधील उत्पादन कमी केल्याचे जाहीर केले. अशोक लेलँडने ठाणे आणि आईशर मोटर्सने भंडारा येथील सुटे भाग तयार करणारे कारखाने बंद ठेवण्याची घोषणा केली. मर्सिडीज बेन्झ कंपनीने चाकण येथील कारखाना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. फियाट, फोर्स मोटर्स आणि जेसीबी कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत कारखाने बंद ठेवण्याची घोषणा केली. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने देखील २३ मार्च रोजी त्यांचे कांदिवली, नागपूर आणि चाकण येथील कारखाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.[१०२][१०३] +१७ मार्चच्या एका अहवालानुसार कोरोना विषाणू उद्रेकामुळे, मुंबईमधील सेवा क्षेत्राचे दर महिना कमीत कमी १६००० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. परदेशी प्रवासांच्या न येण्याने मुंबई शहराचे अंदाजे २२०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.[१०४] कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे मुंबईमधील मनोरंजन उद्योगालाही मोठा फटका बसणार आहे. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याने, या उद्योगाशी निगडीत अनेक कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत. बॉलीवुड चित्रपट व्यवसायाचे लॉकडाऊनमुळे अंदाजे १३०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होण्याचा अंदाज आहे.[१०५]३० मार्च रोजी, कोरोना विषाणूच्या उद्रेकाची झळ कमी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वीज बिलात पुढच्या ५ वर्षाकरिता ८% कपात जाहीर केली.[१०६]राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडून आलेल्या सर्व जनप्रतिनिधींच्या (विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्री) मार्चच्या पगारात ६०% कपात केले असल्याचे जाहीर केले.[१०७] +पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसह राज्यभरातील पर्यटनस्थळांवरील गर्दी नाहीशी झाली आहे.[१०८] हॉटेल, भाड्याच्या गाड्या घेऊन प्रवास करणाऱ्यांनी आपले प्रवास रद्द केले आहेत.[१०९] रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर राज्य सरकारने अनेक धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबादेवी, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानीचे मंदिर, पुण्यातील दगडूशेट हलवाई गणपती, शिर्डीतील साईबाबा मंदिर यांसह अनेक मोठ्या यात्रास्थळांचा समावेश आहे.[११०][१११] मुंबई पोलिस यांनी शहरात येणाऱ्या सगळ्या सहली ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या.[११२] तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली.[११३] मध्य प्रदेश सरकारने आपल्या इंदूर आणि महाराष्ट्रादरम्यानच्या बस सेवाही ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या.[११४] +करोना पसरत असताना जनतेला भयभीत करणारे खोडसाळ संदेश, कोरोनाच्या उपचाराबाबत नसलेली संशोधने, चुकीची माहिती, अशास्त्रीय उपचार सांगून संभ्रमित करणारे संदेश, धार्मिक तेढ निर्माण होवू शकणारे संदेश समाजमाध्यमातून पसरविण्यात आले. गोमूत्र, गायीचे शेण खाल्ल्याने कोरोना पळून जाईल.[११५] महिन्यातील सर्वात काळा दिन म्हणजे अमावस्येच्या दिवशी, रविवारी जनता संचारबंदी संपल्यानंतर लोकांनी शंखनाद करीत टाळ्या वाजवल्याने कोरोना विषाणूची मारक क्षमता कमी झाली असल्याचा संदेश अभिनेता अमिताभ बच्चन यांनी समाजमाध्यमात दिला. समाजमाध्यमातून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपला संदेश मागे घेतला.[११६][११७] समाजातील मुसलमान व्यक्ती भाजी मंडईत विक्री करताना आढळली, तर त्यांच्याकडून काही खरेदी करू नका. तसेच, त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाचा संदेश व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुण्यात पसरवण्यात आला. जनमानसात अशाने द्वेष निर्माण होऊन, जातीय एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता पाहून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनसह ग्रुप मधील सदस्यावर गुन्हा दाखल केला.[११८] हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळीमध्ये दोन मुठी कापूर टाकला तर आजूबाजूच्या सर्व भागांतून करोना व्हायरसचा नायनाट होईल असे सांगितले गेले.[११९] +१८ एप्रिल २०२० पर्यंत महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकांची ठिकाणे + +‌  Total confirmed cases    +  Active Cases    +  Recoveries    +  Deaths + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4115.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00552028e759adfe1a2644a4410c6fdddbed3582 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4115.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने (एकूण ७०हून अधिक) ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत. अध्यासनांनाच अभ्यासने किंवा विद्यासने म्हणतात. +(अपूर्ण यादी) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4118.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cf37a670caf65a9ffea71b99a3e3fe91e48eb5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4118.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ५९ आहे.[१] २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जातीतील ५९ प्रकारच्या जातींसाठी एकूण आरक्षण १३% आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महार (५७.५%), मांग (२०.३%), भांबी/चांभार (१२.५%) व भंगी (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे. २०११ च्या census नुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनुसूचित जातींचे प्रमाण आहे.[ संदर्भ हवा ] +२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूदायांची आणि त्यांच्या लोकसंख्येच्या यादी खालीलप्रमाणे आहे.[२] +२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% हिंदू, ३२.९% बौद्ध व ०.१% (५,९८३) शीख होते. तर २०११ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये ६०.७% (सुमारे ८०.१२ लाख) हिंदू, ३९.२% (५२,०४,२८४) बौद्ध व ०.१% (१३ हजार) शीख आहेत. २००१-११ या कालावधीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[३] +२००१ मध्ये, महार समुदायाच्या लोकसंख्येत ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघे ०.१% शीख होते. तर २०११ मध्ये, राज्यात सुमारे ७६ लाख महार समाज आहे, महारांत सुमारे ६२% (४७.१२ लाख) बौद्ध, ३७.९% (२८.७३ लाख) हिंदू, तर अवघे ०.१% (७.८ हजार) महार हे शीख धर्मीय आहेत. +२०११ मध्ये, अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ७६ लाख महार, २६.८ लाख मांग, १६.५ लाख चांभार व २.५ लाख भंगी या समाजाचे लोक आहेत. अनुसूचित जातीत या चार जातींचे एकत्रित प्रमाण ९२% आहे. +अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये भारत देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत. +महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ७९.६८% अनुसूचित जाती आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4122.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb6a094ca4f17a3aee9075efc22f2ffaffb0a05c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4122.txt @@ -0,0 +1,9 @@ +महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी, १६ अनुदानित आणि ६० खासगी कॉलेजे आहेत (इ.स. २०१५ची माहिती). या कॉलेजांतून दरवर्षी बी.ए.एम.एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदावी घेऊन सुमारे चार हजार डॉक्टर बाहेर पडतात. २०१५ साली महाराष्ट्रात ६० हजारहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. +बीएएमएसचे शिक्षण घेण्यासाठी लोपॅथीच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत कमी खर्च येतो.. एमबीबीएसच्या एका वर्षाला सुमारे ११ लाख रुपये खर्च येतो, तर ११ लाख रुपयांत आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला पाच वर्षांत आयुर्वेदाची पदवी मिळते. त्यामुळे हे शिक्षण तुलनेत कमी खर्चिक आहे. आयुर्वेद पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींचाही या शाखेकडे कल वाढल्याचे सांगण्यात येते +आयुर्वेदातील पदवी घेताना विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक शास्त्राचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यांच्यासाठी पॅथॉलॉजी, फार्माकॉलॉजी, रेडिओलॉजी, इन्व्हेस्टिगेशन, सर्जरी अशा विषयाचे अभ्यासक्रमही आहेत. +महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेमध्ये आयुर्वेद शाखेची पदवी घेणाऱ्या (बीएएमएम) डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. १०८ या टेलिफोन क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसवर डॉक्टर म्हणून यांच्यापैकी काही डॉक्टर काम करतात. त्याशिवाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत बीएएमएस डॉक्टर आहेत. लहान खासगी हॉस्पिटलमध्ये आरएमओ म्हणून आयुर्वेद डॉक्टर जबाबदारी सांभाळतात. असे असले तरी आयुर्वेद हे अजूनही पर्यायी चिकित्सा पद्धती म्हणून ओळखले जाते. अनेक व्याधींवर ॲलोपॅथीमधील उपचारांचा गुण येत नाही तेव्हा अनेकजण नाईलाजाने आयुर्वेदाकडे वळतात. +आयुर्वेदामध्ये पदवी घेतल्यानंतर सुमारे ७० टक्के डॉक्टर दवाखाना न उघडता वेगळे पर्याय शोधतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये या शाखेचे अनेक डॉक्टर आहेत. इन्शुरन्स कंपन्यांचे बॅक ऑफिस किंवा मेडिकल क्लेम मंजूर करण्याच्या कामाचा पर्याय या डॉक्टरांना उपलब्ध आहे. तर काहीजण क्लिनिकल रिसर्चमधील डिप्लोमा पूर्ण करून औषधांच्या संशोधनात कारकीर्द करतात. काही पदवीधर यूपीएससी, एमपीएससीचा पर्याय निवडतात. पण त्यासोबत आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सुरूच असते. +हल्ली महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मसाज व पंचकर्म क्लिनिक मोठ्या संख्येने सुरू झाली आहेत. आयुर्वेदिक बुटिकचेही प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक औषधे वापरण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. त्यामुळे या शाखेची पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना नवीन व वेगळे क्षेत्र निर्माण झाले आहे. +जिम-फिटनेस सेंटरमध्ये आहारतज्ज्ञ म्हणून अनेकांना नवीन दालन खुले झाले आहे. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4140.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12ac007ad23a6c84d25b7d508a91bcfe1fdb515c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4140.txt @@ -0,0 +1,39 @@ +संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते. ही यादी १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते.[१] +सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारकशिल्प किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्त्व स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[२] भारताने १४ नोव्हेंबर १९७७ रोजी हे अधिवेशन स्वीकारले. त्यानंतर भारतातील विविध स्थळे यादीत समावेश करण्‍यासाठी पात्र ठरली.[३] +भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. सप्टेंबर २०२३ नुसार, भारतात अशी ४२ स्थाने आहेत. यामध्ये ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. त्या आधी, इटली (५९), चीन (५७), जर्मनी (५२), फ्रान्स (५२), व स्पेन (५०) हे देश आहेत. +244 244rev; i, iii (सांस्कृतिक) || [१९] +जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवीलेलया स्थानांन व्यतिरिक्त, राष्ट्रे नामांकनासाठी विचारात घेऊ शकतील अशा तात्पुरत्या स्थळांची यादी बनवू शकतात. जागतिक वारसा यादीसाठी नामांकन केवळ तेव्हाच स्वीकारले जाते जेव्हा स्थान पूर्वी तात्पुरत्या यादीत सूचीबद्ध केले गेले असते.[४८] २०२२ पर्यंत, भारताने त्याच्या तात्पुरत्या यादीत ५२ स्थानांची यादी केली आहे.[४९][५०] भारताच्या तात्पुरती यादी ५० स्थाने आहेत. + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4163.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbef546f16cebc2fe0dbe4db32e98400393511e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4163.txt @@ -0,0 +1,43 @@ +महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या, नाले, ओढे आणि ओहोळ याप्रमाणे आहेत : +अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी, पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी +आरणा नदी, इराई नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बाखली नदी, बुरशी नदी, बेंबला नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, मदू नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी, +कडा नदी, कडी नदी, कांबळी नदी, केरी नदी, केळी नदी, कुकडी नदी, कौतिकी नदी, आढळा नदी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी नदी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी +मांजरा नदी, तेरणा नदी +कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी गिरजा नदी +आचऱ्याची खाडी, उरणची खाडी, करंजाची खाडी, कर्लीची खाडी, कालावलीची खाडी, केळशीची खाडी, जंजिरा खाडी, जयगडची खाडी, जैतापूरची खाडी, ठाण्याची खाडी, दातिवरे खाडी, दाभोळची खाडी, देवगडची खाडी, धरमतरची खाडी, पनवेलची खाडी, पूर्णगडची खाडी, बाणकोटची खाडी, भाट्ये खाडी, भायंदरची खाडी, मनोरी खाडी, मालाड खाडी, माहीमची खाडी, माहुल खाडी, राजपुरीची खाडी, रेवदंडा खाडी, वरळीची खाडी, वसईची खाडी, विजयदुर्गची खाडी, वगैरे. +कडवी नदी[१], कानसा नदी, कासारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी,गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी,जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुळशी नदी, दूधगंगा नदी, धामणी नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी,मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी. +पंचगंगा नदीला मिळणारे नाले/ओढे : जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार, काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा वगैरे. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे कडवी नदीस मिळतात. +गाढवी नदी, इंद्रावती नदी,कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वांगेपल्ली नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी +गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी +इरई नदी, पैनगंगा नदी,मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी,प्राणहिता नदी +अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, डोंगरी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी +कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी +उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, कुंभेरी नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, देवकुंडी नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी, वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी +अनेर नदी,तापी नदी,गिरणा नदी, अन्वर नाला,अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कनोली नदी, कान नदी, छडाई नाला, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, पान नदी, बुराई नदी, बोरी नदी, भोगावती नदी,मदारी नाला, वाहद नाला, सूर नदी, सेडी नदी +उदाई, गोमती नदी, गोमाई नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पाताळगंगा, पूर्णा नदी, रंगवली, वाकी नदी,शिवा नदी +कासार्डी नदी, गाधी नदी +आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, आंभोरा नदी(), वैनगंगा नदी +आसना नदी,उमरगा (नाला), उलूपी नदी, गांजोटी (नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, चांदणी नदी, तिरू नदी, , देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीता नदी, हरणी नदी +अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, कोळवण नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान (सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, देव नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पाराशरी नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी, बामटी (मान) नदी), बारीक नदी, बोरी नदी, [[भीमा नदी (नाशिक जिल्हा), भोखण नदी, मान नदी (बामटी नदी, मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी, वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी,शाकांबरी नदी, [सासू (तान) नदी +कर्परा नदी (कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना नदी, पूर्णा नदी,मासळी नदी +उल्हास, तानसा, तांबडी, देहेरजा, पाणेरी, पिंजाळ, वैतरणा, सूर्या +आंद्रा नदी, आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, उरवडे नदी, कऱ्हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, कुमंडला नदी, कोळवण नदी, गुंजवणी नदी, घोड नदी, देव नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, बुधा नदी,बेलावडे नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम नदी, रिहे नदी, येलवंती नदी (येळवंती (Yelwanti), येळवंडी किंवा वेळवंडी नदी), वेळ नदी, शिवगंगा नदी, सुधा नदी +ओढे-नाले-ओहोळ : +आंबिल ओढा, खडकवासला धरणापासून निघालेले उजवे-डावे कालवे, पवना नदीला मिळणारा निगडीचा नाला, नागझरी, भैरोबा नाला, वडकी नाला, होतगी नाला,मोर ओहोळ, +सिंधफणा नदी, मांजरा नदी, वाण नदी, गोदावरी नदी, सरस्वती नदी, बिंदुसरा नदी, सीना नदी,रेणा नदी, कुंडलिका नदी +उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, +अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बहुळा नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी +उल्हास नदी, ओशिवरा नदी, दहिसर नदी, पोयसर नदी,माहीम नदी, महिकावती/मिठी नदी (बुजून गेलेल्या नद्या - चंदनगर नदी, वाकोला नदी, गाढी नदी, महाबली/माहूर नदी) +अडाण नदी (अडाणा नदी), अरुणावती नदी, खुनी नदी, चक्रावती नदी, निर्गुणा नदी (निरगुडा नदी), पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, रामगंगा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी +अंबा नदी, अर्जुना नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, भारजा नदी, मुचकुंदी नदी, मृदानी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शिव नदी, शुक नदी, वाघोटन नदी, सप्तलिंगी नदी, सावित्री नदी +अंबा नदी, उल्वे नदी, उल्हास नदी, कामगंगा नदी, कामरंगा नदी, कासडी नदी, कासार्डी नदी, काळ नदी, काळुंद्रे नदी, कुंडलिका नदी, खोपोली नदी, गांधार नदी, गाधी नदी, घोड नदी, तळोजा नदी, धावरी नदी (या नदीवर मोरबे येथे एक धरण आहे), नागेशरी नदी, पनवेल नदी, पाताळगंगा नदी, पेज नदी, पोशीर नदी, बाळगंगा नदी, भोगावती नदी, मांदाड नदी, शिलर नदी, शिवथर नदी, सावित्री नदी. +कारंजा, तावरजा नदी, तीरू, तेरणा नदी, धरणी, मन्याड नदी, मांजरा नदी, रेणुका नदी, लेंडी नदी,देवणी नदी, मुदगळ नदी +कार नदी, धाम नदी, पंचधारा नदी, पोथरा नदी, बाकळी नदी, बोर नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वेणा नदी, वैनगंगा नदी, +अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी +अग्रणी नदी, कटोरा ओढा,कासेगाव नदी, कृष्णा नदी, खरा ओढा, पंचगंगा नदी, पेठ नदी, बोर नदी, मोरणा नदी, येरळा नदी, वारणा नदी, वाळू ओढा, बेलवन नदी (बेवनुर) +उरमोडी नदी, वारणा नदी, वसना नदी, (निरणंजा)कुडाळी नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, बाणगंगा नदी (फलटण),तिळगंगा नदी, माण(मांड) नदी, माणगंगा नदी, मोरना नदी, येरळा नदी, वांगना नदी, वांग नदी, खेमवती नदी, सोळशी नदी , सावित्री नदी, नाग नदी,जांभळी नदी,वेण्णा नदी, +अरुणा नदी, आचरा नदी, कर्ली, केसरी, खांडरा नदी, गड नदी, जगबुडी, जानवली, जोग नदी, डोंगरवाडीचा बारमाही झरा, तिल्लारी(तिलारी) नदी, तेरेखोल नदी, दाणोली नदी, देवगड नदी, पियाळी नदी, पीठढवळ नदी, बंड्याचा बारमाही ओहोळ, बांदा नदी, बेल नदी, भंगसाळ नदी, वाघोटण नदी, शिवगंगा नदी, शुक नदी, सरंबळ नदी, सुखशांती नदी +अडिला नदी, कुमठा नाला, गोरडा नदी, चंद्रभागा(भीमा) नदी, नागझरी नदी, नीरा नदी, बोटी नदी,बोडकी नदी, भीमा नदी, भेंड नदी, भोगावती नदी, माण नदी,वराई नदी, शेलगी नाला, सीना नदी, सीरा नदी, हत्तूर नाला, हरणी नदी +असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी + +महाराष्ट्रातील नद्यांची नावे \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4164.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbef546f16cebc2fe0dbe4db32e98400393511e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4164.txt @@ -0,0 +1,43 @@ +महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या, नाले, ओढे आणि ओहोळ याप्रमाणे आहेत : +अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी, पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी +आरणा नदी, इराई नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बाखली नदी, बुरशी नदी, बेंबला नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, मदू नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी, +कडा नदी, कडी नदी, कांबळी नदी, केरी नदी, केळी नदी, कुकडी नदी, कौतिकी नदी, आढळा नदी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी नदी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी +मांजरा नदी, तेरणा नदी +कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी गिरजा नदी +आचऱ्याची खाडी, उरणची खाडी, करंजाची खाडी, कर्लीची खाडी, कालावलीची खाडी, केळशीची खाडी, जंजिरा खाडी, जयगडची खाडी, जैतापूरची खाडी, ठाण्याची खाडी, दातिवरे खाडी, दाभोळची खाडी, देवगडची खाडी, धरमतरची खाडी, पनवेलची खाडी, पूर्णगडची खाडी, बाणकोटची खाडी, भाट्ये खाडी, भायंदरची खाडी, मनोरी खाडी, मालाड खाडी, माहीमची खाडी, माहुल खाडी, राजपुरीची खाडी, रेवदंडा खाडी, वरळीची खाडी, वसईची खाडी, विजयदुर्गची खाडी, वगैरे. +कडवी नदी[१], कानसा नदी, कासारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी,गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी,जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुळशी नदी, दूधगंगा नदी, धामणी नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी,मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी. +पंचगंगा नदीला मिळणारे नाले/ओढे : जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार, काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा वगैरे. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे कडवी नदीस मिळतात. +गाढवी नदी, इंद्रावती नदी,कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वांगेपल्ली नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी +गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी +इरई नदी, पैनगंगा नदी,मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी,प्राणहिता नदी +अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, डोंगरी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी +कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी +उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, कुंभेरी नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, देवकुंडी नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी, वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी +अनेर नदी,तापी नदी,गिरणा नदी, अन्वर नाला,अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कनोली नदी, कान नदी, छडाई नाला, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, पान नदी, बुराई नदी, बोरी नदी, भोगावती नदी,मदारी नाला, वाहद नाला, सूर नदी, सेडी नदी +उदाई, गोमती नदी, गोमाई नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पाताळगंगा, पूर्णा नदी, रंगवली, वाकी नदी,शिवा नदी +कासार्डी नदी, गाधी नदी +आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, आंभोरा नदी(), वैनगंगा नदी +आसना नदी,उमरगा (नाला), उलूपी नदी, गांजोटी (नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, चांदणी नदी, तिरू नदी, , देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीता नदी, हरणी नदी +अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, कोळवण नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान (सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, देव नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पाराशरी नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी, बामटी (मान) नदी), बारीक नदी, बोरी नदी, [[भीमा नदी (नाशिक जिल्हा), भोखण नदी, मान नदी (बामटी नदी, मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी, वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी,शाकांबरी नदी, [सासू (तान) नदी +कर्परा नदी (कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना नदी, पूर्णा नदी,मासळी नदी +उल्हास, तानसा, तांबडी, देहेरजा, पाणेरी, पिंजाळ, वैतरणा, सूर्या +आंद्रा नदी, आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, उरवडे नदी, कऱ्हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, कुमंडला नदी, कोळवण नदी, गुंजवणी नदी, घोड नदी, देव नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, बुधा नदी,बेलावडे नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम नदी, रिहे नदी, येलवंती नदी (येळवंती (Yelwanti), येळवंडी किंवा वेळवंडी नदी), वेळ नदी, शिवगंगा नदी, सुधा नदी +ओढे-नाले-ओहोळ : +आंबिल ओढा, खडकवासला धरणापासून निघालेले उजवे-डावे कालवे, पवना नदीला मिळणारा निगडीचा नाला, नागझरी, भैरोबा नाला, वडकी नाला, होतगी नाला,मोर ओहोळ, +सिंधफणा नदी, मांजरा नदी, वाण नदी, गोदावरी नदी, सरस्वती नदी, बिंदुसरा नदी, सीना नदी,रेणा नदी, कुंडलिका नदी +उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, +अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बहुळा नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी +उल्हास नदी, ओशिवरा नदी, दहिसर नदी, पोयसर नदी,माहीम नदी, महिकावती/मिठी नदी (बुजून गेलेल्या नद्या - चंदनगर नदी, वाकोला नदी, गाढी नदी, महाबली/माहूर नदी) +अडाण नदी (अडाणा नदी), अरुणावती नदी, खुनी नदी, चक्रावती नदी, निर्गुणा नदी (निरगुडा नदी), पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, रामगंगा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी +अंबा नदी, अर्जुना नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, भारजा नदी, मुचकुंदी नदी, मृदानी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शिव नदी, शुक नदी, वाघोटन नदी, सप्तलिंगी नदी, सावित्री नदी +अंबा नदी, उल्वे नदी, उल्हास नदी, कामगंगा नदी, कामरंगा नदी, कासडी नदी, कासार्डी नदी, काळ नदी, काळुंद्रे नदी, कुंडलिका नदी, खोपोली नदी, गांधार नदी, गाधी नदी, घोड नदी, तळोजा नदी, धावरी नदी (या नदीवर मोरबे येथे एक धरण आहे), नागेशरी नदी, पनवेल नदी, पाताळगंगा नदी, पेज नदी, पोशीर नदी, बाळगंगा नदी, भोगावती नदी, मांदाड नदी, शिलर नदी, शिवथर नदी, सावित्री नदी. +कारंजा, तावरजा नदी, तीरू, तेरणा नदी, धरणी, मन्याड नदी, मांजरा नदी, रेणुका नदी, लेंडी नदी,देवणी नदी, मुदगळ नदी +कार नदी, धाम नदी, पंचधारा नदी, पोथरा नदी, बाकळी नदी, बोर नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वेणा नदी, वैनगंगा नदी, +अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी +अग्रणी नदी, कटोरा ओढा,कासेगाव नदी, कृष्णा नदी, खरा ओढा, पंचगंगा नदी, पेठ नदी, बोर नदी, मोरणा नदी, येरळा नदी, वारणा नदी, वाळू ओढा, बेलवन नदी (बेवनुर) +उरमोडी नदी, वारणा नदी, वसना नदी, (निरणंजा)कुडाळी नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, बाणगंगा नदी (फलटण),तिळगंगा नदी, माण(मांड) नदी, माणगंगा नदी, मोरना नदी, येरळा नदी, वांगना नदी, वांग नदी, खेमवती नदी, सोळशी नदी , सावित्री नदी, नाग नदी,जांभळी नदी,वेण्णा नदी, +अरुणा नदी, आचरा नदी, कर्ली, केसरी, खांडरा नदी, गड नदी, जगबुडी, जानवली, जोग नदी, डोंगरवाडीचा बारमाही झरा, तिल्लारी(तिलारी) नदी, तेरेखोल नदी, दाणोली नदी, देवगड नदी, पियाळी नदी, पीठढवळ नदी, बंड्याचा बारमाही ओहोळ, बांदा नदी, बेल नदी, भंगसाळ नदी, वाघोटण नदी, शिवगंगा नदी, शुक नदी, सरंबळ नदी, सुखशांती नदी +अडिला नदी, कुमठा नाला, गोरडा नदी, चंद्रभागा(भीमा) नदी, नागझरी नदी, नीरा नदी, बोटी नदी,बोडकी नदी, भीमा नदी, भेंड नदी, भोगावती नदी, माण नदी,वराई नदी, शेलगी नाला, सीना नदी, सीरा नदी, हत्तूर नाला, हरणी नदी +असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी + +महाराष्ट्रातील नद्यांची नावे \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4166.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f08622a6cbfe5e3ebf76ec3dd3d9fe06b9ae6eee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4166.txt @@ -0,0 +1,5 @@ +पिंपरी-चिंचवड महानगरामध्ये एकूण चार नाट्यगृह आहेत. त्यापैकी काही नाट्यगृह सुरळीत सुरू आहेत आणि काही नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू आहे.[१] +या नाट्यगृहाची निर्मिती प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संकल्पनेतून सन १९९६ मध्ये झालेली आहे सुरुवातीला या नाट्यगृहाचे नाव पिंपरी-चिंचवड प्रेक्षागृह असे होतं. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतरनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या नाट्यगृहाचे नामांतर प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह असे केलेलं आहे.[२] +हे नाट्यगृह संत तुकाराम नगर मध्ये आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २००२ मध्ये झालेली आहे. या नाट्यगृहामध्ये आसनक्षमता ६०० इतकी आहे.[३] +हे नाट्यगृह भोसरी मध्ये आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २०१० मध्ये झालेलं आहे. पण हे नाट्यगृह २०११ मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. या नाट्यगृहाची साडेनऊशे आसन क्षमता इतकी आहे.[४] +हे नाट्यगृह पिंपळे गुरव येथे आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २०१७ मध्ये करण्यात आलेली आहे. या नाट्यगृहाची साडेपाचशे आसन क्षमता इतकी आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4179.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ad4d7b94d9eabf1604236c1bf4f26adc6b70379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4179.txt @@ -0,0 +1 @@ +या लेखात महाराष्ट्रातील मागासवर्गीय जातींच्या याद्या आहेत. मागासवर्गीय जातींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-अ व भटक्या जमाती-ब,क,ड यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4199.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507975e3a7dfc87d804f59133332d5f82e2aa792 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4199.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे. राज्यात ६१,९३५ किमी२ जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रात वनांखालील प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे. +महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात. या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये ह्यूमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मीटरदरम्यान असते. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत. +आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.[ संदर्भ हवा ] +वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा, ऐन हे वृक्ष आढळतात.[ संदर्भ हवा ] +महाराष्ट्रात ही अरण्ये प्रामुख्याने ३५०-४०० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आर्द्रता या सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाची खोडे टणक असतात.[ संदर्भ हवा ]थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात. +सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. येथील वार्षिक पर्जन्य 120 ते 160 से. मी. असते. अशी अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसवी, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इत्यादी. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टिंबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैराच्या झाडापासून काथ मिळतो.[ संदर्भ हवा ] +ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२० से. मी.च्या दरम्यान ही वने आढळतात. या वृक्षांची उंची २५ ते ३० सें.मी.असते. ही झाडे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बेल, बीजसाल, कुसुम, तीवस, रोहन, सावन, चारोळी, इत्यादींचा समावेश होतो. +दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. तशी संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही वने असतात. या वनांत. बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष असतात. तारवड (Cassia auriculata)सारख्या झुडुपांचा काही प्रमाणात उपयोग केला जातो.[१]महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात. +महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरून आढळतात. वृक्षांमध्ये जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी, पळसवेल, वाटोळी, वगैरे अजस्र वेली आढळतात. +घाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी.पाऊस, निचऱ्याची जमीन, उष्ण तापमान यांमुळे सागवानाची झाडे असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची ३०-३५ मीटरपर्यंत असू शकते. व्यापारीदृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसवी, सावर, बीजा, हळदू, कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात. +शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते. उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा, तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळावू लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरू झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते, औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल. +पठारी प्रदेशातील ८० सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील नापीक जमिनीवर अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती व त्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. या भागात बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तारवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते असून त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.[२] +http://satishbhosale01.blogspot.com/p/blog-page_51.html diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4209.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8876a12efef08479cb6d0b62c6ec51108aea9ad5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4209.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची 'बॉम्बे गॅझेट', 'बॉम्बे कुरियर' ही इंग्रजी व 'मुंबईना समाचार' हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान 'दर्पण'या साप्ताहिक वृत्तपत्रासच जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4210.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fa4749321761e41d1f98cfcaaa138c074735308 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4210.txt @@ -0,0 +1,2 @@ + +India Pak 1971 War Shahid Murlidhar Krishna Ghadage diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4213.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b1ef706d1b56fe9c0bc708e5e2ec12abdedf6e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4213.txt @@ -0,0 +1,34 @@ +भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय भारताचे केंद्रशासन व राज्यशासन यांच्या सामाईक यादीत असल्यामुळे ती त्यांची सामाईक जबाबदारी ठरते. पालिका आणि जिल्हापरिषदा यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था मोफत शालेय शिक्षणाची जबाबदारी मर्यादित प्रमाणावर पेलत असतात. +भारतात ६ पेक्षा कमी वयाच्या मुलांचे शिक्षण हे पूर्वप्राथमिक म्हणून गणले जाते. महाराष्ट्रात या शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या बालवाडी आणि अंगणवाड्या आहेत. त्यांचे शिक्षण बहुधा मॉंटेसरी शिक्षणपद्धतीवर आधारलेले असते. इंग्रजी माध्यमात ‘किंडरगार्टन’(केजी) या जर्मन शिक्षणपद्धतीनुसार हे शिक्षण प्री-केजी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी असे तीन स्तरांत चालते. +भारतीय राज्यघटनेनुसार केवळ सहा आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी नियम आणि नियंत्रणे आहेत. प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात जाणाऱ्या मुलाचे वय सहा असले पाहिजे असा सरकारी नियम आहे. भारतातील बहुतेक राज्ये हा नियम पाळीत नाहीत. महाराष्ट्रात मात्र या नियमाची सक्तीने अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सहाव्या वर्षी पहिलीत असलेला मुलगा दहाव्या वर्षी चौथी पास करतो. या पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाला महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण असे म्हटले जाते. उत्तरी भारतात, विशेषतः दिल्लीत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण समजले जाते. +महाराष्ट्रात इयत्ता पाचवी ते सातवी (आणि उत्तरी भारतात सहावी ते आठवी) हे माध्यमिक शिक्षण समजले जाते. त्यापुढील दहावीपर्यंतचे शिक्षण हे हायस्कूलचे शिक्षण समजले जाते. इयत्ता ११ आणि १२ या वर्गांचे शिक्षण महाराष्ट्रात कॉलेजांमध्ये मिळते. या कॉलेजांना कनिष्ट महाविद्यालये असे म्हणण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राबाहेर मात्र, हेही शिक्षण शाळेत मिळते. अशा शाळेला उच्च माध्यमिक शाळा म्हणतात. त्यापुढील शिक्षण मात्र संपूर्ण भारतात बहुधा महाविद्यालयांत घ्यावे लागते. अपवाद म्हणजे, भारतातील काही विद्यापीठे हेही शिक्षण घरबसल्या पत्रोत्तरांद्वारे देण्याची सोय करतात. +भारताच्या काही राज्यांत पहिली ते सातवी हे प्राथमिक, आठवी ते दहावी माध्यमिक आणि अकरावी-बारावी हे उच्च माध्यमिक अशी विभागणी असते. राज्यघटनेनुसार मुलांना त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचे प्राथमिक वा पुढचे शिक्षण उपलब्ध करून देणे ही सरकारची आणि पालकांची घटनादत्त जबाबदारी आहे. +महाराष्ट्रात २२०० महाविद्यालये, सोळा हजार माध्यमिक शाळा आणि ७५ हजार प्राथमिक शाळा आहेत. या सर्व ठिकाणची शिक्षक - प्राध्यापकांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. विद्यार्थ्यांची संख्यातर कोटीचा आकडा ओलांडते.[१] +युरोपात औद्योगिक क्रांतीमुळे तिथल्या समाजजीवनात परिवर्तन घडत गेले. आधुनिक शिक्षणाचा विकास हा या प्रक्रियेचा एक भाग होता. इंग्रजांबरोबर हे आधुनिक शिक्षण भारतात, पर्यायाने महाराष्ट्रातही आले. आपल्याकडे आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार झाला त्यामध्ये चार प्रवाह ठळकपणे दिसून येतात. एक म्हणजे इंग्रजांनी स्वतः शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन करून पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण सुरू केले. त्याचप्रमाणे, धर्मप्रसाराच्या हेतूने आलेल्या मिशनऱ्यांनीही इथे शिक्षणसंस्था निर्माण केल्या. इंग्रजांनी जी शिक्षणपद्धती रूढ केली होती ती मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीवर आधारलेली होती. ही पद्धत पूर्णतः पुस्तकी शिक्षणावर आधारित होती. इथल्या संस्कृतीत वाढलेल्या इथल्या रक्ताच्या माणसांना पाश्‍चात्त्य शिक्षण देऊन नोकरशाहीला आवश्यक वर्ग निर्माण करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये होते. त्यात कोणतीही सामाजिक उद्दिष्टे नव्हती. आपल्या लोकांनीही पाश्‍चात्त्य शिक्षण हे परिवर्तनाचे साधन मानले. पुस्तक हे जर ज्ञानाचे माध्यम असेल आणि त्यातून पाश्चात्य ज्ञान मिळत असेल, तर पुस्तकी शिक्षण योग्यच आहे, असा विचार पुढे आला. मेकॉलेच्या तत्त्वाप्रमाणे पुस्तकाचा सांधा फक्त शिक्षणाशी लावला गेला, समाजाशी किंवा व्यवहाराशी नाही. असे असले तरी देशातील सर्वाधिक विद्वान आणि देशप्रेमी समर्थ व्यक्ती या मेकॉलेच्या शिक्षणानेच निर्माण केल्या. +दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आपल्या लोकांनी निर्माण केलेल्या संस्था. इंग्रजांच्या संस्थांना पर्याय उपलब्ध व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन होईल अशा पद्धतीने शिक्षण द्यावे, तसंच अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण पोहोचून विकास व्हावा, या हेतूंनी आपल्याकडच्या काही समाजधुरीणांनी शाळा-महाविद्यालये स्थापन केली. +तिसरा मोठा प्रवाह निर्माण केला तो महात्मा फुले यांनी. पुढे शाहू महाराजांनी त्याचा विस्तार केला. शिक्षण ही फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी न राहता जनसामान्यांपर्यंत ते पोहोचले पाहिजे, हा विचार या तिसऱ्या प्रवाहामध्ये होता. शिक्षण बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिक्षणाच्या प्रवाहात स्त्रियांना व वंचितांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच समाजात शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी या मंडळींनी चांगले प्रयत्‍न केले. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यांत प्राथमिक-माध्यमिक शाळा काढल्या. अर्थात या दोन्ही प्रवाहांचा गाभा पाश्चात्त्य शिक्षण हाच होता. +चौथा प्रवाह होता तो मूलभूत शिक्षणाचा. गांधीजी या प्रवाहाचे प्रणेते होते. शिक्षणाचा आणि राष्ट्रीय विकासाच्या चळवळीचा परस्परसंबंध असायला हवा, हा गांधीजींचा विचार यामागे होता. शिक्षणाचा प्रत्यक्ष कामाशी आणि तंत्रज्ञानाशी सांधा असायला हवा, या भूमिकेतून गांधीजींनी याला ‘नई तालीम’ असे म्हटले होते. पाश्‍चात्त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीला खऱ्या अर्थाने पर्याय देणारा हा नवा ढाचा होता. मात्र, हा प्रवाह फारसा वाढला नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही या प्रवाहाला फारसे बळ मिळाले नाही.[२] + +विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण मंडळांद्वारे शिक्षण घेता येते: +विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण मंडळांद्वारे शिक्षण घेता येते: +ही एक अत्याधुनिक शिक्षण पद्धती असून ती मुलांचे कुतूहल जिवंत ठेवून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद घेण्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे.. +शालेय शिक्षणाकरिता मध्यमवर्गीयांसाठी अल्प शुल्काच्या अनुदानित शाळा आणि त्याखालोखाल मोफत शिक्षण देणाऱ्या स्थानिक प्रशासनाने चालवलेल्या शाळा. अशी व्यवस्था असे. वसंतदादा पाटीलोत्तर काळात शिक्षणाचे बऱ्याच स्तरांवर खाजगीकरण झाले. त्यात उच्चभ्रूंसाठी खाजगी विनाअनुदानित शाळा निघाल्या. राज्य शासन एकूण वित्तीय महसूल खर्चापैकी सुमारे १/६ भाग सर्वसाधारण शिक्षणावर खर्च करते[३] +शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील ढोबळ आराखडा आणि अभ्यासक्रम NCERT ठरवते. त्यावर आधारलेला पण महाराष्ट्रास अनुकूल असा पाठ्यक्रम राज्यसरकाचे शिक्षणखाते ठरवते. बालभारती ही राज्यस्तरीय संस्था पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि वितरणाची जबाबदारी सांभाळते. माध्यमिक ते १२ पर्यंतच्या परीक्षांची जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सांभाळते. मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता १२वी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जातात. +महाराष्ट्र राज्यात ७५ हजार ४६६ इतक्‍या प्राथमिक शाळा सुरू आहेत. त्यापैकी ६५ हजार ३२४ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. त्याचप्रमाणे १९ हजार ७६७ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी १५ हजार ४६६ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण शाळांची तुलना करता मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे प्रमाण एकूण शाळांच्या ८७ टक्के, तर मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांचे प्रमाण ७८ टक्के आहे.[४] +महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या पाच हजार २१३ इतक्या प्राथमिक, आणि दोन हजार ५२८ इतक्‍या माध्यमिक शाळा आहेत. +२४ नोव्हेंबर २००१ रोजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सन २००१ ते २००७-०८ या कालावधीत मराठी माध्यमाच्या साधारणपणे एक हजार ७०० प्राथमिक व दोन हजार २०० माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील असंख्य अल्पअनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा कायमच्या बंद झाल्या. +कायम विनाअनुदान धोरण रद्द झाल्याने २९ एप्रिल २००८ राजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याकरिता खासगी संस्थांकडून मिळालेले एकूण ११ हजार ६५४ प्रस्ताव रद्द करण्यात आले,[५] +महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ग्रेड पद्धत व सर्वाधिक गुणांचे प्रथम पाच विषय उत्तीर्ण ’बेस्ट फाईव्ह’ पद्धत मुलांना शिक्षण क्षेत्रात कुचकामी ठरू शकते असा साधारणतः अभ्यासकांचा व्होरा आहे. इयत्ता आठवी पर्यंत विद्यालयांचा निकाल जवळपास शंभर टक्के लागतो आणि येथूनच सुरू होतो विद्यार्थी गळतीचा "सिलसिला". विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाने शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले तर विद्यार्थी गळती रोखण्यासाठी काही प्रमाणात यशही प्राप्त केले आहे. प्राथमिक लिहता-वाचता येणारे विद्यार्थी या माध्यमातून घडतील यात शंका नाही परंतु स्पर्धेच्या काळात काही विद्यार्थी इयत्ता नववीपर्यंत मातृभाषा मराठीही नीटशी लिहू, वाचू शकत नाहीत तर हेच विद्यार्थी हिंदी, संस्कृत, इंग्रजीपासून कित्येक कोस लांब राहतात. अत्याधुनिक काळातील संगणकाचे तर त्यांना गंधही नसतो. [ व्यक्तिगतमत ] [ संदर्भ हवा ] +प्राथमिक अंदाजानुसार शिक्षण क्षेत्रात होणारी सध्याची गळती इयत्ता नववी व दहावी याकाळातील अधिक असल्याचे दिसते.. तर सततच्या स्थलांतरित वास्तव्यामुळे ऊसतोडणी कामगार, ग्रामीण भागातील थोड्याफार प्रमाणात नसलेली शैक्षणिक व्यवस्था, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील जास्त अपत्यांची समस्या, बालकामगार आदी कारणांमुळे शिक्षण गळती सतत होत असते. त्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक बाब आहे. सध्याची अधिकृत शिक्षण गळतीची वार्षिक आकडेवारी व वास्तविकता यात फार मोठा फरक असण्याची भीती शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांना आहे. "बेस्ट फाईव्ह"मुळे इयत्ता दहावीचे शाळांचे निकाल सरासरी ९० ते १००% लागतात. हे प्रमाण गेल्या दहा वर्षांपूर्वीच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे परंतु याकडे फक्त नवीन पिढीची मुले खूपच हुशार आहे म्हणून कानाडोळा करणे योग्य नाही तर त्यांचा खरोखर बौद्धिक विकास होतोय का हे तपासणेही अत्यावश्यक आहे. गेल्या चार वर्षात शिक्षण क्षेत्रात आलेल्या अनुभवावरून असे जाणवते की शिक्षण क्षेत्रातील क्रांती देशाच्या युवक पिढीला निश्चितच जागतिक स्तरावर वेगळे स्थान प्राप्त करून देईल. गरज आहे फक्त सकारात्मक दृष्टिकोनाची व प्रत्येक विद्यार्थ्याला "योग्य शिक्षण" देण्याची.![ व्यक्तिगतमत ] [ संदर्भ हवा ] +राज्यातील हिद्वेतर समाजातील विद्यार्थी शिक्षण घेण्यास प्रवृत्त व्हावेत यासाठी महाराष्ट्र सरकार शासकीय तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या व शाळेत नियमित उपस्थित राहणाऱ्या तथाकथित अल्पसंख्य धर्मीय विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता (उपस्थिती भत्ता) देते. राज्यभरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षासाठी अठरा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली होती.[६] +औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) +महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ +महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ +कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य +महाराष्ट्रातील विद्यापीठे व राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था +महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये +महाराष्ट्रात पुढील विद्यापीठांद्वारे दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेता येते : +ऑनलाइन पद्धतीने शिक्षणक्रम सुरू करायचा असल्यास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरस्थ शिक्षण परिषदेची मान्यता असणे आवश्यक असते. +महाराष्ट्रात पुढील भारतीय विद्यापीठांद्वारे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता येते : +शिक्षण सम्राट आहेत.त्यांनी मराठी माध्यमाच्या त्यांच्याच शाळा आणि इंग्रजी शाळासुद्दा त्यांच्याच हे वास्तव आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4231.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd7ea99ebf2aa5cd925c8d6b35803233f44061ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4231.txt @@ -0,0 +1 @@ +सन १९४५ पर्यंत देशात महाराष्ट्रातील काही १२ कारखाने मिळून एकुन १४५ संघटीत कारखाने होते. सन १९४५ मधे के. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यानी देेेशातील पहिला सहकारी कारखाना महाराष्ट्रातील अहमदनगर येथील प्रवरानगर येथे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सन १९५१ मध्ये त्याला मान्यता मिळाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4260.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faface5ab9955912fe114c3b130a5b172a1dcd06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4260.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची स्थापना पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी केली. या शाळेतील शिक्षक संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फरसबंद पारावर बसून, नुकत्याच पाहिलेल्या नाटकांवर टीका-टिप्पणी करीत बसायचे. पुण्यातील सर्वकालिक विद्वान गृहस्थ आणि इतिहासकार महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा पाराजवळून जाता जाता शिक्षकांच्या गप्पा ऐकल्या. ते म्हणाले, ’दुसऱ्यांच्या नाटकांवर एवढी टीका करण्यापेक्षा तुम्हीच एखादे निर्दोष नाटक बसवून आणि करून का दाखवत नाही?’ त्या शिक्षकांनी ही सूचना खरोखरच मनावर घेतली आणि ३ ऑगस्ट १९३६ रोजी महाराष्ट्रीय कलोपासक ही हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू केली. दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. +सुरुवातीच्या काळात संस्थेने आंतरशालेय नाटयवाचन स्पर्धा सुरू केली, आणि शिवाय काही नव्या-जुन्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सादर करण्यास आरंभ केला. पुढे महाराष्ट्र सरकारने आंतरशालेय नाटय स्पर्धा चालू केल्यानंतर ‘महाराष्ट्रीय कलोपासक‘ने ही नाट्यवाचन स्पर्धा बंद केली. +महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र ऊर्फ अप्पासाहेब वझे(पु.रा.वझे) यांचे १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ इ.स.१९६३पासून संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4267.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b840c6957cf5c084225edccc63a2903ca8768db1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4267.txt @@ -0,0 +1,10 @@ +ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर येथे आहे. +नॉर्वेच्या डॉ. गेऱ्हार्ड आरमॉर हॅन्सेन यांनी १८७३ साली कुष्ठरोगाला कारणीभूत असणाऱ्या ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जीवाणूचा शोध लावला. या रोगावर औषधोपचार, लस वगैरे शोधण्यासाठी संशोधन सुरू झालं. हा शोध लागण्यापूर्वी कुष्ठरोगाची लागण झालेल्या व्यक्तीविषयी अशी ठाम जागतिक धारणा होती, की पूर्वजन्माचे पातक म्हणूनच याला कुष्ठरोग झाला आहे. आणि त्या पापाची फळं हा या जन्मात भोगतो आहे! कुष्ठरोगाला कारणीभूत जीवाणूचा शोध लागला तरी दुर्दैवाने समाजमनात कुष्ठरुग्णांबद्दल असलेली घृणा, त्यांची होणारी अवहेलना, उपेक्षा मात्र तशीच टिकून होती. +त्यामुळे कुष्ठरोगासंबंधी वैद्यकीय दृष्टिकोन महत्त्वाचा होताच; पण मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून कुष्ठरोगाचा विचार करणं आणि कृती कार्यक्रम राबवणं हे जास्त आव्हानात्मक आणि अवघड काम आहे, हे बाबांना लक्षात आलं होतं. त्यांनी कुष्ठपीडितांसाठी एक स्वास्थ्य कार्यक्रम तयार केला आणि १९ ऑगस्ट १९४९ रोजी आपल्या काही मित्रांच्या मदतीने ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कुष्ठपीडितांवर औषधोपचार आणि त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन हे नव्या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट ठरलं.[१] + +ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी उभ्या केलेल्या सेवाकार्याची ख्याती बदलत्या पिढीला, विशेषतः तरुणांना या सेवाकार्याशी जोडून घेण्यासाठी 'महारोगी सेवा समिती'चे कार्यालय पुण्यात सुरू झाले आहे. तसेच महारोगी सेवा समिती, दत्‍तपूर, जि. वर्धा येथेही कार्यरत आहे. +वरोर येथील श्रीमंत जमीनदार कुटुंबामध्‍ये १९१४ मध्‍ये जन्‍म झाला. एकदा त्‍यांनी अत्‍यंत वाईट परिस्‍थीतीमधील व्‍यंग असलेला कुष्‍ठरुग्‍ण पाहिला आणि त्‍यांचे जीवनच बदलून गेले. त्‍यांनी त्‍यांची पत्‍नी साधनासह संपूर्ण जीवन कुष्‍ठरुग्‍णांच्‍या सेवेतच घालविण्‍याचे ठरविले. शासनाकडुन त्‍यांनी ५० एकर वैराण जमीन घेतली .जून १९५१ मध्‍ये वरोरा येथे बाबांनी महारोगी सेवा समिती स्‍थापून आनंदवन निर्माण केले. बाबांना डेमियन पुरस्‍कार मिळाला. मेगॅसेसे आणि पदमविभुषण या पुरस्‍काराचेही ते मानकरी ठरले.[२] +समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’![३] +केबीसीच्या कर्मवीर या भागासाठी डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या भागाचे मुंबईत चित्रीकरण झाले. त्यापूर्वी काही महिन्यांआधी केबीसीच्या रिसर्च टीमने हेमलकसा येथे येऊन लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्याचे चित्रीकरण केले होते. अमिताभ यांना आमटे दाम्पत्याविषयीची माहिती देण्यात आली. इकडे अमिताभ आमटेंच्या भेटीसाठी उत्सुक असताना डॉ. प्रकाश आणि मंदा हे दाम्पत्यही महानायकाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आतूर होते. मुंबईत सेटवर पोहचताच डॉ. प्रकाश आणि अमिताभ यांची गळाभेट झाली. केबीसी चित्रीकरणाच्या विश्रांतीदरम्यान अमिताभ यांनी २५ लाख रुपये देण्याचा मनोदय व्यक्त केला. +कार्यक्रम संपताच कुठल्याही घोषणेशिवाय २५ लाखांची रक्कम महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित लोकबिरादरी प्रकल्पाच्या खात्यात त्यांनी जमा केली. जिंकलेल्या रकमेचा लोकबिरादरीला फायदा होईल मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोट्यवधी लोकांपर्यंत हेमलकसाचे काम आज पोहचले आहे. त्याचा मला विलक्षण आनंद आहे, असे मनोगत डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.[४] +लोकबिरादरी प्रकल्पावर नितांत प्रेम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक तसेच सर्व भारतातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. या दुर्गम भागात सुसज्ज दवाखान्यात चांगली आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, बांबू हस्तकला, पाण्यासाठी गावागावात मोठे तलाव व गावविकास अशा कार्यातून आदिवासीबांधवांचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोत, नव्हे करीत राहणार. गेल्या ४५ वर्षांत प्रकल्पनिर्मितीत हजारो लोकांनी आर्थिक सहभाग दिला आहे. त्याशिवाय एवढे काम उभे करणे अवघड झाले असते, असेही आमटे यांनी म्हटले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4280.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d9c828213f73a9ee14c803bc990907c1f5dfd09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4280.txt @@ -0,0 +1,65 @@ + +महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात. +मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मुर्ती आढळून येतात.एकेकाळी येथे पद्मावती नावाची राणी राज्य करत होती असे सांगतात.या भागात त्या काळी ईडलिंबूच्या बागा असत.राणी निर्भयपणे राज्य करत असल्याने तिला सिंहासारखी शूर माणले जायचे . +देवीच्या मुर्तीमधे पद्मावतीचे चित्र रेखीवपणे कोरले आहे .ही मुर्ती पद्मावतीची असल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. + +पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे.[१] मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. +पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.[२] +कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. +मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.[३] +पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महलक्ष्मीचा उल्लेख आहे. मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायचे ग्रंथ दुर्गा सप्तशती नुसार सृष्टी निर्माणच्या व त्रीदेवांच्या आधी ब्रम्हांडात फक्त एक तेजस्वी उर्जा शक्ती होती. ती उर्जा शक्ती अर्थात परब्रम्ह निर्गुण निराकार होती. त्या उर्जा शक्तीने सगुण साकार रूप धारण केले. ती चतुर्भुज होती. ती तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची होती. तीच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा, उजव्या खालच्या हातात म्हाळुंग फळ अर्थात बीजफळ, डाव्या वरच्या हातात खेटक, डाव्या खालच्या हातात पानपात्र, मस्तकी सयोनी लिंग आणी साडेतीन वेटोळे असलेला नाग आहे. तसेच ती सिंहावर विराजमान आहे. हिच मुळ सर्वस्याद्या शक्ती म्हणजे कोल्हापूर करवीर निवासिनी जगत जननी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी. ह्या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. आई महालक्ष्मी देवीचा प्रमुख सण शारदीय नवरात्र उत्सव आहे. +देवी दुर्गा सप्तशती मध्ये महालक्ष्मीचे वर्णन - +मातुलुङ्गं गदां खेटं पानपात्रं च बिभ्रती। +नागं लिङ्गं च योनिं च बिभ्रती नृप मूर्धनि।। +तप्तकाञ्चनवर्णाभा तप्तकाञ्चनभूषणा। +शून्यं तदखिलं स्वेन पूरयामास तेजसा।। +मुळ प्रकृती सर्वस्याद्या भगवती त्रिगुणात्मक परमेश्वरी पराशक्ती चतुर्भुज महालक्ष्मीच्या तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व चतुर्भुज महासरस्वती प्रकट झाली. व तिघींनी मिळून त्रिदेव-देवींची उत्पत्ती केली. पहिल्या मुळ त्रिदेवींची पुढील स्वरूप. +प्राधानिक रहस्य :- +वैकृतिक रहस्य :- +योगमाया महाकाली :- +विष्णूंची योगनिद्रा. मधू कैठभ यांचा वध करण्यासाठी भगवान ब्रम्हदेवानी ज्या देवीची स्तुती केली तीच भगवती दशभुजा योगमाया महाकाली. +चंडिका महिषमर्दिनी दुर्गा :- +सर्व देवांच्या अंगापासून ज्या देवीची उत्पत्ती झाली. त्या देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला ती देवी म्हणजे भगवती अष्टदशभूजा चंडिका. अर्थात श्री महालक्ष्मी. महालक्ष्मी हीच त्रिगुणात्मक स्वरूपिनी व सर्वस्याद्या आहे. पुढे ह्याच देवीने दुर्गमासुर व कोल्हासूर राक्षसाचा वध केला व भक्तांची महालक्ष्मी अंबाबाई बनून करवीर नगरीत स्थायी झाली. +कौशिकी अंबिका :- +शुम्भ निशुम्भ मर्दन करण्यासाठी पार्वती देवीच्या शरीरातून जी देवी प्रकट झाली ती म्हणजे भगवती अष्टभूजा कौशिकी अंबिका. अर्थात महासरस्वती देवी. +सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाले. म्हणून सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला त्रिगुणात्मक स्वरूपिणि म्हणतात. नंतर तिघींनी मिळून त्रिदेवांची निर्मिती केली. +शंकर-सरस्वती प्रकट झाले. +ब्रम्हा-लक्ष्मी प्रकट झाले. +विष्णू-गौरी प्रकट झाले. +नंतर ह्या सहा जोड्यांचे विवाह करून दिले. त्यांना कार्य सोपविले. +अशी कामे सोपवून सर्वस्याद्या शक्ती जगत जननी सर्वस्याद्या महालक्ष्मी महाकाली व महासरस्वतीसह करवीर येथे वास्तव्यास राहिली. +आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी देवता श्री हरी विष्णूंची धर्मपत्नी व दागिने तसेच पैसे देणारी अर्थात ऐश्वर्य देणारी देवता समजली जाते. परंतु शास्र व पुराणाची माहिती नसल्याने अनेकांना महालक्ष्मीचे स्वरूप समजत नाही. +( देवी महालक्ष्मीचे प्रामुख्याने चार रूप आहेत ) +१) सर्वस्याद्या महालक्ष्मी +जेव्हा सृष्टी शुन्य स्वरूपात होती तेव्हा निर्गुण निराकार परब्रम्हाने पहिले सगुण साकार रूप धारण केले. गदा, पानपात्र, म्हाळुंग, ढाल, सयोनी नागलिंग, सिंह वाहीनी असे स्वरूप असलेली देवी तापलेल्या सोन्यासारखी दिसणारी स्री रूपाची होती. परंतु ती ना स्री ना पुरूष ना नपुसक. ती तर लिंगायात्रित देवी होती जिचे नाव होते श्री महालक्ष्मी अर्थात आपल्या सर्वांची कुलस्वामिनी करवीर निवासीनी आई अंबाबाई. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही त्रिगुणांची अधिष्ठात्री देवता. तिच्या तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज महासरस्वती प्रकट झाली. पुढे ह्या तिघिंनी मिळून त्रिदेव-देवींना प्रकट केले. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही मुळ प्रकृती. त्रिदेव देवी सह सर्व देवतांची माता जगत जननी. +२) चंडिका महालक्ष्मी +जेव्हा जेव्हा सृष्टीवर दैत्यांनी आतंक माजवला तेव्हा तेव्हा जगदंबेने रौद्र रूप धारण करून दैत्यांचा संहार केला. सर्वस्याद्या महालक्ष्मीचे हे अष्टदशभुजा चंडिका स्वरूप आहे. अर्थात अठरा हातांची महादेवी. देवीने महिषासुर, कोलासुर व दुर्गमासुर राक्षसांचा वध केला. म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी दुर्गा म्हटले जाते. +३) श्री लक्ष्मी देवी +सर्वस्याद्या महालक्ष्मीने तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज महासरस्वती प्रकट केली. तेव्हा तिघिंनी त्रिदेव-देवींची निर्मिती केली. त्यावेळी महालक्ष्मीच्या गुणातून ब्रम्हा व लक्ष्मी प्रकट झाले. पुढील अवतार सारणीसाठी भृगु ऋषींच्या यज्ञाद्वारे सर्वस्याद्या महालक्ष्मीने समुद्रदेव व त्यांची पत्नी तिरंगीनी ह्यांच्याकडे लक्ष्मीदेवी रूपात जन्म घेतले. ह्या देवीला श्री म्हटले जाते. श्री अर्थात ऐश्वर्य, सुख, समृद्धी. पाश, अंकुश, कमळ आणि शंख धारण करणारी ही महालक्ष्मी कन्या भगवान विष्णूंची अर्धांगिनी झाली. +४) विष्णूप्रिया श्री महालक्ष्मी +सर्वस्याद्या महालक्ष्मीची ह्या कन्येचा विवाह चतुर्भुज महासरस्वती देवी पुत्र भगवान विष्णूंशी झाला. आणि देवी लक्ष्मी हरीप्रिया अर्थात विष्णूपत्नी श्री महालक्ष्मी झाली. हीच देवी समुद्रदेव व तिरंगीनी मातेची कन्या म्हणून ओळखली जाते. दोन कमळ आणि वरद अभय मुद्रा धारण करणारी ही विष्णूपत्नी. साक्षात धन, धान्य, संतान, सुख, समृद्धी व ऐश्वर्यची अधिष्ठात्री देवता. समुद्रमंथनातून प्रकट झालेली ही चौदा रत्नांपैकी एक. ह्या देवीची प्रामुख्याने आठ रूपे म्हणून देवीला अष्टलक्ष्मी ही म्हणतात. +ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली. तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केल्या. एक उत्तर काशी जी काशी विश्वेश्वर अर्थात महादेवांना समर्पित केले. व दुसरे दक्षिण काशी सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला समप्रित केले. दक्षिण काशी हे महालक्ष्मीला अत्यंत प्रीय असल्याने आदी व अनंत काळासाठी ती इथेच वास्तव्यास राहिली. +आदिशक्ती महाकाली स्वरूप देवी सतीने आपल्या पतीच्या अर्थात महादेवांच्या अपमानाविरूद्ध आपले पिता प्रजापती दक्ष यांच्या यज्ञ होम अग्नीत स्वतःला नष्ट केले. तेव्हा महादेव सतीचे कलेवर घेऊन पृथ्वीलोक फिरत होते. सतीच्या पुर्न जन्मासाठी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. ते ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे देवीचे शक्तीपीठ निर्माण झाले. करवीर कोल्हापूर येथे सतीचे त्रिनेत्र पडले. येथे महिषमर्दिनी महाकाली शक्तीपीठ निर्माण झाले. हे क्षेत्र सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीचे मुळ स्थान आहे. म्हणून हे मुळ आद्य शक्तीपीठ नावाने ओळखले जाते. पुराणात उल्लेख केलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी व श्री महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ करवीर कोल्हापूर आहे. देवी सतीच्या आत्मदहन नंतर सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मी स्वरूप आदिशक्ती महाकालीने पार्वती देवी रूपात जन्म घेतले. पार्वती देवी ही अंबिका, चंडिका, तुळजाभवानी, रेणुका, एकवीरा, जीवदानी, प्रभादेवी, काळुबाई , नव दुर्गा अशा अनेक नावाने ओळखली जाते. +पुर्वी महाराष्ट्रात मोगलाईची हुकुमत होती. हिंदूंचे सर्व मंदिरे तोडून मशिद बांधले जात होते. याच काळात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेलं कोल्हापूर करवीर निवासिनी सर्वस्याद्या शक्ती त्रिगुणात्मक स्वरूपीणी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावर ही संकट आले. मोगलांच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होईल या भयाने मूर्ती अनेक वर्षे एका पुजाऱ्याच्या घरात लपवून ठेवली गेली. १७२० साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. सन् १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे आहे याचा दृष्टांत दिला. नरहरभट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले. महाराजांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे (गजेंद्रगडकर) यांनी २६ सप्टेंबर १७१५ रोजी विजया दशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना केली. आज या घटनेला ३०५ वर्षे पुर्ण होत आहेत. +कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे. +हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो. +देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्रकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत. +महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. +शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे. +नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे. +महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले.[१] ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो. +काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते. +हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात. +प्राध्यापक प्रभाकर माळशे म्हणतात, "करवीराचे नाव आजही स्थानिक पातळीवर कोल्हापूर शहर दर्शविण्यासाठी वापरले जाते".[४] +प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, स्वामी समर्थ, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम, कात्यायनी, पंचगंगा व साती आसरा आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत. +देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो. +महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो. +दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :- +१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. +२. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. +३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. +या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो. +महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दृष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी. +नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्‌पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणाऱ्या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणाऱ्या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे. +वरील दोन देवळांव्यतिरिक्‍त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्‍वर, मुक्‍तेश्‍वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात. +देवीची साडेतीन शक्तिपीठे :- diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4281.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fbaad2fd04a486bfc01ff2f8a45982ef4b545fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4281.txt @@ -0,0 +1,6 @@ +श्री महालक्ष्मी मंदिर, डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये केली होती. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरात मधील लाखों भाविकांची आस्था आहे[१]. सध्यस्थितीत हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यच्या डहाणू शहरात आहे. [२][३] +दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची की पूजा केली जाते.[३] त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते. सर्वपित्री अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते. चैत्रात चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो. या झेंड्याचा मान जव्हार संस्थानच्या मुकणे राजघराण्याचा असतो. हा झेंडा वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात.[३] +महालक्ष्मीच्या मंदिरात शेतातील पहिल्या पिकापासून महालक्ष्मीची पूजा केली जाते. पितृ आमावस्याच्या दिवशी येथे आदिवासी मेळा भरतो. येथील सर्व शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भात, बाजरी, काकडी, कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातेची पूजा करतात. शेतातील पीक आईला अर्पण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी त्यांची श्रद्धा आहे. +महालक्ष्मी देवी मंदिराबाबत मंदिराचे पुजारी सांगतात की, प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी पांडव वनवास घालवत होते. आई डहाणूला पोहोचली तेव्हा खूप रात्र झाली होती, त्यावेळी तिला भीम भेटला. भीमाने भूषणाने सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला. त्याने आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. +त्याचा हेतू स्पष्ट न दिसण्याची अट आईने घातली. तुम्ही एका रात्रीत सूर्या नदीवर धरणे बांधाल तर माझे लग्न होईल, असे देवी म्हणाली. भीमा नदीवर धरण बांधू लागला. जेव्हा आईला आपत्ती येणार आहे असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि 'कुकडून कून' असा आवाज केला. सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्याने आपला पराभव स्वीकारला आणि तेथून निघून गेला. +रानशेतजवळील भुसाळ डोंगरातील एका गुहेत आई बसली. वेळ निघून गेली. मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले. एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या दर्शनासाठी गेली. डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले. ती बेशुद्ध पडली. आईला त्याचे वाईट वाटले. आई म्हणाली आजपासून तू वर येऊ नकोस, आता मी खाली येते आहे. आई डोंगरावरून खाली येऊन वाळवडे गावात स्थायिक झाली. चैत्र नवरात्रीत मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे घराण्याचा ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो. तो ध्वज वाघाडी गावचे पुजारी नारायण सातवा यांनी अर्पण केला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4285.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2916d2967c753683ecd5d37296a3538f5c3a0b81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4285.txt @@ -0,0 +1,8 @@ +महालक्ष्मी हे मुंबई शहराच्या परळ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. महालक्ष्मी स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. +महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला महालक्ष्मी घोडे शर्यत पटांगण आहे. येथे राष्ट्रीय दर्जाचे घोडे आणि घोडेस्वार अटीतटीच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी भारतातील अनेक शहरातून दाखल होतात. अनेक नाट्य-सिनेकलावंत ह्यामध्ये हिरहिरीने भाग घेऊन बक्षिसाच्या रूपात अमाप पैसा कमावतात. येथे येणारे सिनेकलावंत त्यांच्या अत्याधुनिक वेशभूषेसाठी प्रसिद्ध असतात आणि त्यांच्या नवीन व आकर्षक वेशभूषांचे नवीन पिढीच्या समाजात अनुकरण केले जाते. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी रेस कोर्सला जाण्याकरता येथे उतरावे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_431.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8a6a976f38314dd880abb9030f11c343783828d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_431.txt @@ -0,0 +1 @@ +भूपृष्ठमितीशास्त्र पृथ्वी विज्ञानाची एक शाखा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4331.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f332343d0fcf352210e321a402b3f1f23dac77cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4331.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाविद्या (संस्कृत: महाविद्या : IAST: Mahāvidyā ; इंग्रजी : great wisdom goddess. )हिंदू धर्मातील आदिशक्तीच्या दहा पैलूंचा समूह आहे. ते सर्व पार्वती देवीचे रूप आहेत.देवीचे हे रूप कौल तंत्र साहित्यात उल्लेख आढळते. १० महाविद्या म्हणजे काली, तारा(हिंदू देवी), त्रिपुर सुंदरी (षोडशी), भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलात्मिका. +देवी-भागवत पुराणांसारख्या[१] ग्रंथांनी, विशेषतः सातव्या स्कंधातील शेवटचे नऊ अध्याय (३१-४०), ज्यांना देवी गीता म्हणून ओळखले जाते आणि हे लवकरच शाक्तपंथाचे मध्यवर्ती ग्रंथ बनले. शाक्त महा-भागवत पुराणातील एका कथेत, सर्व महाविद्यांच्या निर्मितीचे वर्णन केले आहे, दक्षाची कन्या आणि भगवान शिवाची पहिली पत्नी सती यांना अपमान वाटते की तिला आणि शिवाला दक्ष यज्ञात आमंत्रित केले गेले नाहीआणि शिवाचा निषेध असूनही तिथे जाण्याचा आग्रह धरतो. शिवांना पटवून देण्याच्या व्यर्थ प्रयत्नांनंतर संतप्त सती महाविद्यामध्ये रूपांतरित होते, ज्यांनी शिवाला दहा मुख्य दिशांनी वेढले आहे.[२] +दुर्गासप्तशती[३],वृहद्धर्म पुराणमध्ये दशमहाविद्याच्या उत्पत्तीविषयीची कथा सांगितली आहे.[४] + +शाक्तपंथामध्ये महाविद्याला महाकालीचे रूप मानले जाते.महाविद्याला निसर्गात तांत्रिक मानले जाते आणि सहसा अशी ओळख दिली जाते:[२] +हे सर्व महाविद्या मणिद्वीपमध्ये राहतात.[२] +संस्कृत भाषा शब्द - महा अर्थात महान, विशाल आणि विद्या अर्थात ज्ञान. +देवीभागवत पुराणम् (संस्कृत) \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4332.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20e1059664776372cd79989d6f30386e493d7a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4332.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाविद्यालये सर्वसाधारणपणे पदवी आणि/अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. काही महाविद्यालयांमध्ये स्नातक अभ्यासक्रमही असतो. +पदवी अभ्यासक्रम हा ३ किंवा ४ वर्षाचा असतो. +पदवी अभ्यासक्रम खालील शाखांमध्या असू शकतो. +सर्वसाधारणपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम हा १ किंवा २ वर्षाचा असतो. या अभ्यासक्रमांचा भर पदवी अभ्यासक्रमातील एखाद्या उप-विषयात विशेष प्राविण्य मिळवणे हाच असतो. +स्नातक ही पदवी मुख्यत्वे संशोधनाशी निगडीत असल्याने याला कालावधीची मर्यादा नाही, पण सर्वसाधारणपणे विद्यार्थी तो ३ ते ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_434.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c6c7c6fa941742bba27c793807373a0664a22d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_434.txt @@ -0,0 +1,4 @@ +(जन्म - ०४ सप्टेंबर १८८०, कलकत्ता - मृत्यू - २५ डिसेंबर १९६१)[१] +भूपेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे धाकटे बंधू. + +'युगांतर' पत्रिकेमधील लेखासाठी त्यांना राजद्रोहाच्या आरोपांमुळे अटक करण्यात आली. त्यांची जामिनीवर सुटका करण्यासाठी भगिनी निवेदिता यांनी २०००० रुपयांची रक्कम भरली. त्यांना एक वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली. बंगालमधील स्वातंत्र्य-संग्रामातील पहिली आहुती भूपेंद्रनाथाने दिली.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4394.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd7bffa24af42bcde6af4142f6e98657b353589 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4394.txt @@ -0,0 +1,79 @@ +संत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ - श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. +त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.[१] [२] [३] +ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते. +वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले. +महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे. +ते काही काळ अहमदनगर जिल्ह्याच्या ताहराबाद येथे वास्तव्यास होते.त्यांनी वारकरी संतांबाबतही चरित्रलेखन केले. त्याच्या भक्तविजय या सन १७६२या दरम्यान लिहिलेल्या ग्रंथाचे भाषांतर सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाले. +महिपती यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय' व `संतलीलामृत' या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळिग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायांत दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत. +संत महिपती बुवा संत चरित्रकार होते परंतु ते संत चरित्र सुस्वर संगीत ताला वर गायन करीत व भक्तांचा प्रचार करीत. या विषया वर ऑक्सफ़ोर्ड संदर्भ सेवा अंतर्गत इंग्लिश लेख प्रकाशित आहे. +https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100126761 +ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक +या ग्रंथांची एकूण ओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.[४] +जागतिक ऑनलाइन लायब्ररी कॅटलॉग मध्ये संत महिपती महाराज यांची ग्रंथ संपदा व नोंदी" +ओसीएलसी (ऑनलाइन संगणक ग्रंथालय केंद्र) ऑनलाइन कॅटलॉग, +ऑनलाइन जागतिक ग्रंथालयात संत महिपती महाराज यांच्या भक्ती साहित्यावर उपलब्ध इंग्रजी,मराठी,हिंदी व इतर भाषेतील ग्रंथ सूची नोंद व लिंक देण्यात आली आहे. +महापती 1715-1790 +Mahīpati 1715-1790 +Overview +Works: 70 works in 195 publications in 4 languages and 895 library holdings +Genres: Biographies Legends Poetry +Roles: Author, Editor +Classifications: PK2404, 891.46 +Most widely held works by Mahīpati +The life of Eknāth = Śrī Eknāth charitra by Mahīpati( Book ) +26 editions published between 1846 and 1993 in English and Marathi and held by 160 WorldCat member libraries worldwide +Stories of Indian saints : translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book ) +27 editions published between 1806 and 2014 in 3 languages and held by 112 WorldCat member libraries worldwide +Eknath : a translation from the Bhaktalilamrita by Mahīpati( Book ) +7 editions published in 1927 in English and held by 77 WorldCat member libraries worldwide +Tukaram; translation from Mahipati's Bhaktalilamrita, chapters 25-40 by Mahīpati( Book ) +5 editions published in 1930 in English and held by 74 WorldCat member libraries worldwide +Bhanudas; translated from Mahipati's Bhaktavijaya, chapters 42 & 43, with Marathi text in appendix by Mahīpati( Book ) +8 editions published between 1926 and 1930 in English and held by 73 WorldCat member libraries worldwide +Rāmdās, translation of Mahipati's Santavijaya by Mahīpati( Book ) +5 editions published in 1932 in English and held by 53 WorldCat member libraries worldwide +Stories of Indian saints : an English translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book ) +12 editions published between 1933 and 1982 in English and held by 43 WorldCat member libraries worldwide +Tales of the saints of Pandharpur by Mahīpati( Book ) +5 editions published between 1919 and 1927 in English and held by 39 WorldCat member libraries worldwide +Nectar from Indian Saints; an English translation of Mahīpati's Marāthī Bhaktalīlāmrit, chapters 1-12, 41-51 by Mahīpati( Book ) +7 editions published in 1935 in English and held by 34 WorldCat member libraries worldwide +Indian saints by Mahīpati( Book ) +5 editions published in 1988 in English and held by 27 WorldCat member libraries worldwide +Life of Tukaram by Mahīpati( Book ) +7 editions published between 1980 and 1986 in English and held by 20 WorldCat member libraries worldwide +Śrībhakta vijaya by Mahīpati( Book ) +2 editions published in 1974 in Marathi and Hindi and held by 15 WorldCat member libraries worldwide +Verse hagiographies of Hindu saints +Bhanudas, the poet-saint of Maharashtra : translation from the Bhaktivijaya by Mahīpati( Book ) +1 edition published in 1996 in English and held by 14 WorldCat member libraries worldwide +Rāmdās by Mahīpati( Book ) +3 editions published in 1932 in English and Undetermined and held by 10 WorldCat member libraries worldwide +Stories of Indian saints by Mahīpati( Book ) +7 editions published between 1982 and 1996 in English and held by 10 WorldCat member libraries worldwide +Santāñcyā caritrakathā; prācīna marāṭhīntīla santacaritrapara vāṅmayācẽ darśana by Mahīpati( Book ) +2 editions published in 1967 in Marathi and held by 10 WorldCat member libraries worldwide +Śrī Paktavijayuttuḷ on̲r̲ākiya Śrīmat-Tukkārām Svāmikaḷ carittiram : Śrīharināma Stōttirappā saṅkīrttan̲am by Mahīpati( ) +2 editions published in 1911 in Tamil and held by 10 WorldCat member libraries worldwide +Sri Bhaktivijaya [57 lives of the Marathi poet saints by Mahīpati( ) +2 editions published in 1904 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide +Tukaram : the poet saint of Maharashtra by Mahīpati( Book ) +2 editions published in 1996 in English and held by 9 WorldCat member libraries worldwide +Santāñcyā caritrakathā by Mahīpati( Book ) +3 editions published in 1967 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide +(संकलन- विजय प्रभाकर नगरकर,ताहाराबादकर ) +http://www.worldcat.org/identities/lccn-n83046237/ +संत महिपती विशेषांक - पंढरी संदेश +श्रीक्षेत्र पंढरपुर येथुन साप्ताहिक पंढरी संदेशने श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज जीवन कार्य दर्शन दिपावली विशेषांक 1992 रोजी प्रकाशित केला आहे. श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांनी हा विशेषांक श्री गजानन प्रेस,2538,दर्शन मंडप,पंढरपुर येथुन प्रकाशित केला आहे. या अंकात श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर विविध 34 लेखकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. श्री.दा.का.थावरे यांनी संपादकिय लिहिले आहे. ते आपल्या संपादकियात म्हणतात की श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने महत् उपकार करून ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे. या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे. भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे यात मागील 150 वर्षापासुन खंड नाही. हे ऋण एकदा गौरवावे म्हणुन पंढरी संदेशने त्यांच्या निर्णयशताब्दि निमित्त त्यांचा स्मरण अंक काढला आहे. +या विशेषांकात ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलुरकर,नानामहाराज कांबळे, कुमार कोठावळे, भा.प.बहिरट,भीमाशंकर देशपांडे,द.शि.तरलगट्टी, पांडुरंग महाराज ताहराबादकर,ड़ॉ.प्र.न.जोशी, डॉ.म.प.पेठे, पां.ग.हरिदास, स.कृ.देवधर,सौ.सु.द.कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्र.द.निकते, डॉ.वा.पु.गिंडे,प्र.दि.कुलकर्णी, ग.प.बिडकर यांचे लेख सामाविष्ट केले आहेत. + +इ.स.च्या १८व्या शतकातील वारकरीपंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक विठ्ठलभक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली पंढरपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणाऱ्या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे. + +पुणे येथून प्रकाशित मासिक साहित्य चपराक (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक संत चरित्रकार महिपती विशेषांक या नावाने प्रसिद्ध केला आहे. +विजय प्रभाकर नगरकर यांनी 'सचित्र संत महिपती ताहराबादकर' पुस्तक पॉन्डिचेरी येथील बुक मीडिया प्रकाशका मार्फत प्रसिद्ध केले आहे. +https://www.amazon.in/dp/8194913705/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_N1A1YYXB5QJ5G5KEKPVG +श्री संत महिपती कृपा ब्लॉग] + + +संत महिपती कृपा ब्लॉग +http://mahipatikrupa.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4401.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5079a25bf4d600af47ebf5a093a4f90e531f81b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4401.txt @@ -0,0 +1,21 @@ +१९° ५८′ ००″ N, ७३° ४०′ ००″ E +महिरावणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +महिरावणी गाव ऐतिहासिक गाव महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिककडून त्र्यंबकेश्वरला जाताना चौदा किलोमीटरवर रस्त्याच्या उजव्या हाताला हे गाव आहे. गावात महादेवाचं मंदिर, महादेवाची पिंड, नंदीची मूर्ती व मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या एका मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती आहेत. गावात इतरही देवतांची लहानलहान मंदिरे आहेत. + +महिरावणीच्या नावामागे मोठी पौराणिक कथा आहे. अहिरावण आणि महिरावण हे रावणाची आई कैकसीचे भाऊ. दोघेही तंत्र-मंत्र विद्येत महापंडित होते. त्यांची कामाक्षी देवीवर अपार श्रद्धा होती. राम व रावणाच्या युद्धादरम्यान रामाने मेघनादला ठार केल्यानंतर रावणाने रामाला मारण्यासाठी अहिरावण व महिरावण या दोघा मामांना पाठविले. बिभीषणाला हे कळल्यावर राम व लक्ष्मणाच्या सुरक्षेसाठी हनुमानाला सज्ज करण्यात आले. मात्र महिरावण आणि अहिरावण यांनी राम व लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. हनुमानानं त्यांचा माग काढत युद्ध केले व दोघांना ठार केलं. यांच्यातील युद्धाची कथाही रोचक आहे. दंडकारण्याचा भाग असणाऱ्या नाशिकमध्ये अहिरावण व महिरावण हे राक्षस राहत होते. त्यामुळे या भागाला अहिरावण व महिरावण असे नाव पडले. सध्या महिरावण गाव आपल्याला पहायला मिळतं मात्र अहिरावण गाव आता नाही. मात्र अहिरावण गावाचं अस्तित्व केव्हा संपुष्टात आलं अथवा या गावाचं काय झालं हे गूढच आहे. दोन्ही गावांमध्ये मारुतीची मंदिरं होती. अहिरावण हे गाव आता अस्तित्वात नसल्याने तेथील मंदिरातील मारुतीची मूर्ती महिरावणीतील मारुती मंदिरात ठेवण्यात आली, अशी दंतकथा आहे. अहिरावण व महिरावणाचा हनुमानाने वध केल्याने या दोन्ही गावांमध्ये त्यांची मंदिरं बांधली गेली असावीत. नाशिक ही पेशव्यांची उपराजधानी होती. माधवराव पेशव्यांशी खटके उडाल्याने रघुनाथराव पेशव्यांनी वास्तवासाठी नाशिकची निवड केली होती. आनंदवल्लीमध्ये आनंदीबाईंची गढी त्यांनी उभारली होती. रघुनाथराव पेशवे म्हणजे राघोबादादा ऊर्फ राघो भरारी हे उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेले एक महत्त्वाकांक्षी पेशवे होते. त्यांना खलपुरुष म्हणून ओळखले जाते. राघोबादादांच्या स्वाऱ्या इतक्या प्रसिद्ध होत्या की, पेशावरपर्यंत त्यांनी दबदबा निर्माण केला होता. थोरला माधवराव गादीवर आल्यावर (१७६१) नाराज होऊन राघोबाने पेशवेपद बळकाविण्यासाठी खटाटोप केले. यादरम्यान स्वतःची ताकद वाढविण्यासाठी राघोबांनी महिरावणीत स्वतःचा तोफखाना उभारला होता. हा पेशवाईतील सर्वात मोठा तोफखाना होता, अशा नोंदी मिळतात. मात्र आर्थिक पाठबळाअभावी त्यांचा हा प्रयत्न फसला. तेव्हापासून महिरावणीतील या मैदानाला तोफखाना मैदान असे नाव पडले. पेशवाई अस्ताला गेल्यावर इंग्रजांनी हा तोफखाना ताब्यात घेतला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तान येथील तोफखाना भारतात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा पेशव्यांनी सुरू केलेल्या सर्वात मोठ्या तोफखान्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पाकिस्तानातील तोफखाना नाशिकमध्ये स्थलांतरित करण्यात आला असावा. महिरावणीतील पेशव्यांच्या तोफखान्याच्या खाणाखुणा आज दिसत नसल्या तरी त्यांच्या आठवणी अजूनही रंजकतेने सांगितल्या जातात. +महिरावणी गावासमोर महिरावणी डॅम आहे. हा परिसर तोफखाना मैदान म्हणूनही ओळखला जातो. गावात गायात्रीधाम तसेच गुरू गंगेश्वर वेदशाळा आहे. येथील ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथांचा खजिना आहे. +महिरावणी गावाची नवी ओळख येथे निर्माण झालेले शैक्षणिक केंद्र, बागातयदार शेतकरी आणि त्या जोडीला हुशार अन् प्रतिभासंपन्न तरुणांमुळे जगाच्या नकाशावर पोहचली आहे. +डॉ. सचिन अशोक खांडबहाले +डॉ. रमेश सीताराम खांडबहाले +अँड. कैलास खांडबहाले +अँड. ऐश्वर्या विलास खांडबहाले +अँड. राहुल दिघे +अँड. माधव खांडबहाले +न्या. विलास शिवाजी खांडबहाले +प्रा. ज्ञानेश्वर शिवाजी खांडबहाले +प्रा. हरीश खांडबहाले +प्रा. तुषार खांडबहाले +अभि. सागर कैलास खांडबहाले + सुनील शिवाजी खांडबहाले + सुनील शिवाजी खांडबहाले +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4416.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..000bb6de144e96a9d53900ee3b4f6ee0cda0b1f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4416.txt @@ -0,0 +1,15 @@ +महिला कसोटी क्रिकेट सामन्यातील विक्रमांची यादी येथे आहे. +Source: Cricinfo. Last updated: 25 January 2011. +Source: Cricinfo. Last updated: 17 March 2009. +Source: Cricinfo. Last updated: 17 March 2009. +Source: Cricinfo. Last updated: 17 March 2009. +Source: Cricinfo. Last updated: 17 March 2009. +There have been no tied matches in women's Test cricket.[२] +No team has won a match after being made to follow-on.[३] +Source: Cricinfo. Last updated: 19 March 2009. +Source: Cricinfo. Last updated: 19 March 2009. +If the पात्रता is removed, the best career average record is at 0.50 runs per wicket. This record is held by the South African Susan Benade, who took 2 wickets with 1 run conceded off 24 balls. + Last updated: 19 March 2009. +Source: Cricinfo. Last updated: 17 March 2009. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4434.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18be586db4bd02f78a2159ac9ac202f8af87c357 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4434.txt @@ -0,0 +1,2 @@ +शासन मुलीच्या-महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांचा एक आढावा - +यांसह अन्य महत्त्वाचे कायदे - diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4478.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62521362b32da31dd9746a3a113bb80949ab76f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4478.txt @@ -0,0 +1,2 @@ +महू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4490.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7c2506b3666490d84ad9a76b0fe6879c8612d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4490.txt @@ -0,0 +1 @@ +महेन्द्र बैठा ( जानेवारी २२,इ.स. १९२८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, समता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जनता दल (संयुक्त) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील बगाहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4501.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb438f47c77b20027a050b2627058645260f992b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4501.txt @@ -0,0 +1,6 @@ +महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी ऊर्फ मन्नू भंडारी (जन्म : भानुपुरा-मध्य प्रदेश, ३ एप्रिल १९३१ - १५ नोव्हेंबर २०२१) या हिंदी लेखिका आहेत. +मन्नू भंडारी जन्मा ने मारवाडी आहेत. सुधारक वृत्तीचे वडील; घरात खूप मासिके, पुस्तके अशा वातावरणामुळे मन्नूंना वाचनाची, लेखनाची आवड निर्माण झाली. एम.ए. झाल्यावर मन्नू भंडारी यांनी काही काळ कलकत्यात अध्यापन केले आणि नंतर त्या दिल्लीत आल्या आणि १९५० साली त्यांचे लग्न लेखक, समीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी झाले. लग्नानंतरही त्या मन्नू भंडारी याच नावाने लिखाण करीत राहिल्या. १९५०-६० दरम्यान हिंदीत नव्याने रुजू पाहणाऱ्या नवकथेच्या चळवळीच्या काळातल्या त्या आघाडीच्या लेखिका आहेत. +’मैं हार गई’ ही मन्नू भंडारी यांची पहिली कथा. त्यांच्या अनेक कथा वास्तवावर आधारलेल्या आहेत. +मन्नू भंडारी यांच्या कादंबऱ्यांचे आणि कथांचे मराठी, सिंधी, गुजराती, बंगाली, कानडी, उडिया, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी भाषांत अनुवादही झाले आहेत. त्यांच्या महाभोज या नाटकाचे मराठीतही प्रयोग झाले आहेत. अकेली आणि चष्मे या कथांचेही नाट्यरूपांतर झाले आहे. ’त्रिशंकु’ या कथेवर एक दूरदर्शन चित्रपट झाला आहे. मन्नू भंडारी यांनी प्रेमचंद यांच्या निर्मला कादंबरीवर आधारित हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे पटकथालेखन केले आहे. चित्रवाणीवरील दर्पण या हिंदी मालिकेसाठी त्यांनी विविध भारतीय भाषांतील दहा कथांचे लेखनही केले आहे. +मन्नू भंडारी यांचे पती कै. राजेंद्र यादव हे हिंदी नवकथेचे आद्य प्रवर्तक, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या’एक इंच मुस्कान’ या कादंबरीतील नायिकेचा भाग मन्नू भंडारीयांच्या लेखणीतून उतरला आहे. +मन्नू भंडारी यांच्या गाजलेल्या कथा== diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4528.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4528.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4530.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b85a8e06578d39e25f58ca5a9487dda96d29edb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4530.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख महेंद्रगढ जिल्ह्याविषयी आहे. महेंद्रगढ शहराबद्दलचा लेख येथे आहे. +महेन्द्रगढ हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र नर्नौल येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या ९,२२,०८८ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4544.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526779fe8bcc6869f70f99e017b2e4d46715ecd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4544.txt @@ -0,0 +1,5 @@ +महेश किसन लांडगे मराठी राजकारणी आहेत. हे भोसरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. +विद्यार्थीदशेत असताना महेश लांडगे यांनी एन.एस.यु.आय. या काँग्रेस पक्षाच्या विध्यार्थी आघाडीतून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. २००२ साली महेश लांडगे यांनी प्रथम पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढविली त्यात त्यांचा पराभव झाला. +त्यानंतर २००४ साली एका पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक झाले. तेव्हापासून सलग तीनदा ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले.[१] २०१४ साली त्यांनी प्रथमच भोसरी विधासभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि २०१९ साली दुसऱ्यांदा भोसरी विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला.[२] + +सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत महेश लांडगे यांनी चिखली येथे भरविली होती.[३] बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी यासाठी महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_455.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f397270f3812e5cfd4c522107bd69958286909f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_455.txt @@ -0,0 +1,6 @@ +९११,३४९ +भूमिज हा भारतातील मुंडा वांशिक गट आहे. ते प्रामुख्याने भारतातील पश्चिम बंगाल, ओडिशा, आणि झारखंड या राज्यांमध्ये राहतात, मुख्यतः जुन्या सिंहभूम जिल्ह्यात . ते बिहार आणि आसाम राज्यातही आढळतात. त्यांची बांगलादेशात मोठी लोकसंख्या आहे. भूमिज भूमिज भाषा बोलतात, एक ऑस्ट्रोएशियाटिक भाषा आणि लेखनासाठी ओल ओनल लिपी वापरतात.[१] +भूमिज म्हणजे "मातीतून जन्माला आलेला" आणि तो भूमी (जमीन किंवा माती) या शब्दापासून आला आहे. +कर्नल डाल्टनच्या एका खात्याने दावा केला आहे की ते लुटारू (चुआड) म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या विविध बंडांना चुआड बंड असे म्हणतात.[२] +भूमिज झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि बिहारमध्ये आढळतात. ते पश्चिम बंगालमधील मिदनापूर, पुरुलिया, बांकुरा आणि 24 परगणा जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत. ओडिशात, ते मयूरभंज, सुंदरगढ, केओंजार आणि बालासोर या जिल्ह्यांमध्ये घनतेने केंद्रित आहेत आणि इतर भागांमध्ये तुरळकपणे वितरीत केले आहेत. आसाममध्ये, जिथे ते अगदी अलीकडचे स्थलांतरित आहेत, त्यांची सर्वाधिक एकाग्रता आसाम खोऱ्यात आहे. झारखंडमध्ये, ते सिंहभूम, मानभूम, हजारीबाग, रांची आणि धनबाद जिल्ह्यांमध्ये आढळतात. भूमिज छत्तीसगड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, मेघालय, मणिपूर, दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथे तुरळकपणे आढळतात. +बांगलादेशात, भूमिज लोक बिहारमधून चहा-मजूर म्हणून सिल्हेट प्रदेशात आले. ते 3000 लोकसंख्या असलेल्या श्रीमंगलमध्ये आढळतात.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4599.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b13f085876b50000febef2c247a522fafb095cec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4599.txt @@ -0,0 +1,2 @@ +मा. रा. लामखडे उर्फ मारुती रामचंद्र लामखडे (१ जून, इ.स. १९४९:बोटा, संगमनेर, महाराष्ट्र - ) हे मराठी लेखक असून ते लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. ते संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यांनी ललित आणि संशोधनपर स्वरूपाची तेरा पुस्तके लिहिली. तमाशा आणि लावणी या त्यांच्या ग्रंथास मे २०१५ मध्ये कवी अनंतफंदी पुरस्कार मिळाला. आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीते - एक अभ्यास या विषयावर डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एम.फिल. ही पदवी मिळाली. +ग्रामीण साहित्य संमेलन ही साहित्यविषयक नवी संकल्पना आणि त्याची चळवळ लामखडे यांनी सुरू केली. त्यांनी पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन बोटा येथे भरविले. त्यानंतर ग्रामीण साहित्याची चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. ठाकर या आदिवासी जमातीचा त्यांचा विशेष अभ्यास होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4624.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96da4e7848b453bf4148aa992b335906ac377818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4624.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंटक्लेर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,९७७ होती. एसेक्स काउंटी मध्ये असलेल्या या शहराची स्थापना १५ एप्रिल, १८६८ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4639.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc43259e48cb6ce0df5d3916fb72a9c59b04e5a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4639.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटगोमरी काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +माँटगोमरी काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4664.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2585a3c566d9759d83882e4b286e91ef2beba4e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4664.txt @@ -0,0 +1,4 @@ +लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/चिले" nor "Template:Location map चिले" exists.मॉन्टे आग्विलाचे चिलेमधील स्थान +गुणक: 37°4′49″S 72°26′24″W / 37.08028°S 72.44000°W / -37.08028; -72.44000 + +मॉन्टे आग्विला हे चिले शहराचे शहर आहे[१][२]. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4676.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f41d38b5e80991219f7a2f700d3717cf8df28c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4676.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉंटेनिग्रिन (Crnogorski, Црногорски) ही स्लाव्हिक भाषासमूहामधील सर्बो-क्रोएशियन ह्या भाषेची एक उपभाषा मानली जाते. मॉंटेनिग्रिन ही मॉंटेनिग्रो ह्या देशाची राष्ट्रभाषा असून ती सर्बियन, बॉस्नियन व क्रोएशियन ह्या भाषांसोबत मिळतीजुळती आहे. +साचा:स्लाव्हिक भाषासमूह diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4677.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bde8108585c5dd67032f2bfe8a046a54c63e6d8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4677.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +१९९१ सालापर्यंत मॉंटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉंटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी मॉंटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4681.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac2c9ea8da3ac99b1fc3d58e3206df91570965a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4681.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 36°36′N 121°54′W / 36.600°N 121.900°W / 36.600; -121.900 + +मॉंटेरे हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,८१० होती. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4716.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4716.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4740.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2a2a8e3070fe269aac79c101b8e8365a31bdcb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4740.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांगडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4743.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0599178cda8823b65b941978176546b5f769b800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4743.txt @@ -0,0 +1,30 @@ +मांगते चुंगनेजंग मेरी कोम ( १ मार्च १९८३) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.[१] मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले. +२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले.[२] २०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे. +मांगते चुंगनीजांग मेरी कोम राजकारणी आणि विद्यमान संसद सदस्य आहे. सहा वेळा जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी ती एकमेव महिला आहे, पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपपैकी प्रत्येकी एक पदक जिंकणारी एकमेव महिला बॉक्सर आहे आणि आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी एकमेव बॉक्सर (पुरुष किंवा महिला) आहे. मॅग्निफिसेंट मेरी असे टोपणनाव असलेली, ती २०१२ उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे, ज्याने फ्लायवेट (५१ किलो) गटात स्पर्धा केली आणि कांस्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (हौशी) (एआयबीए) द्वारे तिला जगातील नंबर १ महिला लाइट-फ्लायवेट म्हणून देखील स्थान देण्यात आले होते. २०१४ मध्ये इंचिओन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली आणि २०१८ राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे. विक्रमी सहा वेळा आशियाई हौशी बॉक्सिंग चॅम्पियन बनणारी ती एकमेव बॉक्सर आहे. मेरी कोमने इंडोनेशियातील प्रेसिडेंट चषक स्पर्धेत ५१ किलो वजनाचे सुवर्ण जिंकले. +२५ एप्रिल २०१६ रोजी, भारताच्या राष्ट्रपतींनी कोमला भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह, राज्यसभेचे सदस्य म्हणून नामित केले. मार्च २०१७ मध्ये, भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने अखिल कुमार यांच्यासह मेरी कोमची बॉक्सिंगसाठी राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. +२०१८ मध्ये तिच्या सहाव्या जागतिक विजेतेपदानंतर, मणिपूर सरकारने तिला "मीथोई लीमा" ही पदवी बहाल केली आहे, ११ डिसेंबर २०१८ रोजी इंफाळ येथे आयोजित सत्कार समारंभात मणिपूरची सर्वात यशस्वी बॉक्सर बनली आहे. २०१९ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. समारंभात, मणिपूरच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी असेही घोषित केले की, इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पट्ट्याला, जेथे कोम सध्या राहतात, त्याला एमसी मेरी कोम रोड असे नाव देण्यात येईल. २०२० मध्ये तिला पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. +मणिपूर दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एक गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला.[३] मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही इ.स. २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचे बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा धडाका सुरू झाला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते. +तिच्या लग्नानंतर, कोमने बॉक्सिंगमधून थोडासा विराम घेतला. तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर, कोमने पुन्हा प्रशिक्षण सुरू केले. तिने भारतातील २००८ आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आणि चीनमधील २००८ AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग चौथे सुवर्णपदक, त्यानंतर व्हिएतनाममधील २००९ आशियाई इनडोअर गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. +२०१० मध्ये, कोमने कझाकस्तानमधील आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि बार्बाडोस येथे २०१० AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले, चॅम्पियनशिपमधील तिचे सलग पाचवे सुवर्णपदक. AIBA ने ४६ kg वर्ग वापरणे बंद केल्यानंतर तिने बार्बाडोस येथे ४८ किलो वजनी गटात स्पर्धा केली. २०१० आशियाई खेळांमध्ये, तिने ५१ किलो वर्गात भाग घेतला आणि कांस्यपदक जिंकले. २०११ मध्ये, तिने चीनमधील आशियाई महिला चषक स्पर्धेत ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. +३ ऑक्टोबर २०१० रोजी तिला, संजय आणि हर्षित जैन यांच्यासमवेत, दिल्लीतील २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये चालवलेल्या उद्घाटन समारंभात क्वीन्स बॅटन धारण करण्याचा मान मिळाला होता. मात्र, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला बॉक्सिंगचा समावेश नसल्याने तिने स्पर्धा केली नाही. +१ ऑक्टोबर २०१४ रोजी, तिने दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे झालेल्या २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत कझाकस्तानच्या झायना शेकेरबेकोवा हिला फ्लायवेट (५१ किलो) समिट क्लॅशमध्ये पराभूत करून बॉक्सिंगमध्ये तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले. +८ नोव्हेंबर २०१७ रोजी, व्हिएतनाममधील होची मिन्ह येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग कॉन्फेडरेशन (ASBC) महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने अभूतपूर्व पाचवे सुवर्णपदक (४८ किलो) मिळवले. +तिने पदक न जिंकलेली एकमेव मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स, कारण २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत तिची लाइट फ्लायवेट श्रेणी कधीही खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती जिथे तिने १४ रोजी महिलांच्या लाइट फ्लायवेट ४८ किलोमध्ये सुवर्णपदक मिळवले. +२४ नोव्हेंबर २०१८ रोजी, नवी दिल्ली, भारत येथे झालेल्या १० व्या एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ही कामगिरी करून तिने ६ जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली महिला बनून इतिहास रचला. +ऑक्टोबर २०१९ मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) तिला टोकियो येथील २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी बॉक्सिंगच्या ऍथलीट अॅम्बेसेडर गटाची महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. +मार्च २०२१ मध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या आगामी बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोम स्पर्धा करणार होती. +मेरी कोमने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिचे ७वे पदक जिंकले. तिने रविवारी महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझीम काझाईबेकडून पराभूत केले. मेरी कोमने २००३ मध्ये या स्पर्धेत तिचे पहिले पदक जिंकले होते. +मेरी कोमला आशियाई बॉक्सिंग पात्रता उपांत्य फेरीत चीनच्या चांग युआन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. ६ वेळच्या विश्वविजेत्याने २०१२ मध्ये तिच्या पहिल्या खेळात कांस्यपदक जिंकले होते. +कोम, जिने यापूर्वी ४६ आणि ४८ किलो गटात लढत दिली होती, ती ५१ किलो गटात वळली आणि जागतिक संघटनेने कमी वजनाचे वर्ग काढून टाकून केवळ तीन वजन गटांमध्ये महिला बॉक्सिंगला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. +२०१२ AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये, कोम केवळ चॅम्पियनशिपसाठीच नव्हे तर लंडनमधील २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी देखील स्पर्धा करत होती, ज्यामध्ये महिला बॉक्सिंगला ऑलिम्पिक खेळ म्हणून प्रथमच वैशिष्ट्यीकृत केले गेले होते. ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिला यूकेच्या निकोला अॅडम्सकडून पराभव पत्करावा लागला, पण कांस्यपदक मिळवण्यात ती यशस्वी ठरली. बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती एकमेव भारतीय महिला होती, लैश्राम सरिता देवी ६० किलो वर्गात स्थान गमावून बसली होती. +कोम सोबत तिची आई लंडनला गेली होती. कोमचे प्रशिक्षक चार्ल्स ऍटकिन्सन ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तिच्यासोबत सहभागी होऊ शकले नाहीत कारण त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) ३ स्टार प्रमाणपत्र नाही, जे मान्यतासाठी अनिवार्य आहे. तिच्या पहिल्या आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी बँकॉक, थायलंड येथे निवड शिबिरासाठी जाताना तिचे सर्व सामान आणि पासपोर्ट चोरीला गेला होता. पहिली ऑलिम्पिक फेरी ८ ऑगस्ट २०१२ रोजी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये कोमने पोलंडच्या कॅरोलिना मिचल्झुकचा १९-१४ ने पराभव केला होता. उपांत्यपूर्व फेरीत, दुसऱ्या दिवशी, तिने ट्युनिशियाच्या मारुआ रहालीचा १५-६ गुणांसह पराभव केला. तिने ८ ऑगस्ट २०१२ रोजी उपांत्य फेरीत यूकेच्या निकोला अॅडम्सचा सामना केला आणि ११ वरून ६ गुणांनी ती हरली. तथापि, तिने स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले आणि ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवले. मान्यता म्हणून, मणिपूर सरकारने तिला ९ ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५० लाख रुपये आणि दोन एकर जमीन दिली. +२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक असले तरी कोम या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. कोमने म्हटले आहे की २०२० टोकियो ऑलिम्पिक ही तिची उन्हाळी खेळातील शेवटची स्पर्धा असेल. +२०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये तिने रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कोलंबियाची बॉक्सर इंग्रिट व्हॅलेन्सियाशी झुंज दिली. सामना संपताच, समालोचकाने विभाजित निर्णयाने गुणांवर विजयी घोषित केले. थोडा क्षणाचा विराम नंतर "लाल रंगात" आणखी एक लहान विराम दिला गेला, पण तोपर्यंत निळ्या कोपऱ्यात असलेल्या मेरी कोमने उत्सवात तिची मुठ धरली होती आणि "इंग्रिट व्हॅलेन्सिया"चा उल्लेख केलेल्या उर्वरित समालोचनाचे पालन केले नाही. "मी या मुलीला यापूर्वी दोनदा मारहाण केली होती. रेफरीने तिचा हात वर केला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी शप्पथ सांगतो की, मी हरले याचा मला धक्का बसला नव्हता, मला खात्री होती," तिने एका मुलाखतीत सांगितले. +तिचे आत्मचरित्र, अनब्रेकेबल, सह-लेखक डीना सेर्टो आणि हार्पर कॉलिन्स यांनी २०१३ च्या उत्तरार्धात प्रकाशित केले. +प्रियंका चोप्राने २०१४ मध्ये तिच्या जीवनावर आधारित असलेल्या मेरी कॉम या हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपटात कोमची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि ५ सप्टेंबर २०१४ रोजी प्रदर्शित झाला. +द गुड नाईट स्टोरीज फॉर रिबेल गर्ल्स, हे लहान मुलांचे पुस्तक आहे ज्यात लहान मुलांसाठी महिला रोल मॉडेल्सच्या कथा आहेत, त्यात मेरी कोमची नोंद समाविष्ट आहे. +कोमने २०१६ च्या माहितीपट विथ दिस रिंग मध्ये देखील दाखवले आहे, जे २००६-२०१२ या सहा वर्षांच्या कालावधीत भारताच्या महिला बॉक्सिंग संघाच्या अनुभवांचे अनुसरण करते. +कोमचे लग्न फुटबॉल खेळाडू करुंग ओंखोलर (ऑनलर)शी झाले आहे. बेंगळुरूला ट्रेनने प्रवास करताना तिचे सामान चोरीला गेल्यानंतर २००० मध्ये कोम पहिल्यांदा तिच्या पतीला भेटली. नवी दिल्लीत पंजाबमधील राष्ट्रीय खेळांना जाताना तिची भेट दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या ओंखोलरशी झाली. ओंखोलर हे पूर्वोत्तर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी कोमला मदत केली. त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. चार वर्षांनी २००५ मध्ये त्यांचे लग्न झाले. +त्यांना मिळून तीन मुलगे आहेत, २००७ मध्ये जन्मलेल्या जुळ्या, आणि दुसरा मुलगा २०१३ मध्ये जन्माला आला. २०१८ मध्ये, कोम आणि तिच्या पतीने मेरिलिन नावाची मुलगी दत्तक घेतली. +कोम एक प्राणी हक्क कार्यकर्ता आहे, आणि पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) इंडियाचा समर्थक आहे, सर्कसमध्ये हत्तींचा वापर बंद करण्याच्या मागणीसाठी जाहिरातीमध्ये भूमिका केली आहे. "सर्कस ही प्राण्यांसाठी क्रूर ठिकाणे आहेत जिथे त्यांना मारहाण केली जाते आणि त्यांचा छळ केला जातो. एक आई म्हणून, मी कल्पना करू शकते की जेव्हा सर्कसमध्ये त्यांच्या मुलांना जबरदस्तीने परफॉर्म करण्यासाठी त्यांच्यापासून दूर नेले जाते तेव्हा प्राण्यांना काय त्रास सहन करावा लागतो. हे दुःखदायक आहे," कोमने मीडियामध्ये उद्धृत केले आहे. +कोमने पेटा इंडियाच्या मानवीय शिक्षण मोहिमेला, दयाळू नागरिकालाही पाठिंबा दिला आहे. तिने संपूर्ण भारतातील राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून हा कार्यक्रम अधिकृत शालेय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, "प्राण्यांवरील क्रूरता दूर करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तरुणांना सहानुभूती शिकवणे. प्राण्यांना त्यांच्या कोपऱ्यात आपली गरज असते. आपल्या आजूबाजूला हिंसाचार दिसतो. आम्ही वर्गात आदर आणि दयाळूपणाचे धडे शिकवतो हे नेहमीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे." diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4769.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fd284f2186d26e82877112d57eb5a7111112ba2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4769.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांगळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4772.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a614615809da5b84f54da4535247da3c3d8117f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4772.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांगळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4775.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43d832764903c9c2e0864473d5060fa3169afbc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4775.txt @@ -0,0 +1,8 @@ + मांगवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4781.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a9512c4c4e4f01b09e9a13f82d19c20f1e9f9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4781.txt @@ -0,0 +1,24 @@ +मांगिस्तौ (कझाक: Маңғыстау облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे. + +गुणक: 43°52′N 52°0′E / 43.867°N 52.000°E / 43.867; 52.000 + + + +अकमोला · +अक्तोबे · +अतिरौ · +अल्माटी · +उत्तर कझाकस्तान · +कारागंडी · +किझिलोर्दा · +कोस्तानय · +झांबील · +दक्षिण कझाकस्तान · +पश्चिम कझाकस्तान · +पाव्लोदर · +पूर्व कझाकस्तान · +मांगिस्तौ + +अल्माटी · +अस्ताना · +बैकोनूर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4824.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12c00a49eef312073ad5454598041d282d832434 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4824.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांजरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4834.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b00781cc86dafa85845efee0fab8b9f0654ff902 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4834.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांजरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4854.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8997dcbc2211ff388d0e7fff5ec94e927d972d57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4854.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4869.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..260f8ab32fdddca03b8c93f31107921880c8e0e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4869.txt @@ -0,0 +1,8 @@ + मांडवकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4876.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93824423575d43474bb1b8bf14d8a712c5167cd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4876.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4884.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c9dba8504b152b9eecde21c3b21a744629fa0ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4884.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांडवा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4886.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd98e33fbb9239bf85e87bc697dae70cc7546d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4886.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांडवा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4893.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a9783a1db1aeb964111b9be228ca5c542f451e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4893.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_49.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_49.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac1441459ad99f0645fe5ddf8387b89cce5e2ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_49.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिवानी भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर भिवानी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4906.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c3e904ea92099abccc8bea2c7a77a448be267c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4906.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी गाडी आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ७६५ किमी अंतर पार करायला ११ तास व ३५ मिनिटे लागतात. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला गोव्यातील मांडवी नदीचे नाव दिले गेले आहे. +दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस व कोकण कन्या एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात. ही एलएचबी डब्यासह धावते फूड किंग म्हणून प्रसिद्ध ट्रेन आहे. हिचा कोकण कन्या एक्स्प्रेस याच मार्गावर धावणाऱ्या गाडी बरोबर रेक शेअर करते diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4916.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90332d4d7832803d4592062d04d129e3ce85ae84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4916.txt @@ -0,0 +1,8 @@ + मांडवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4931.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f6645a7798e4745acd9f577d823d694d032fe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4931.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मांडोळ हा एक बिनविषारी साप आहे. +.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4966.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a176b90ee3fdcd3f1ccb2ca9eded36a7b9b5bf69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4966.txt @@ -0,0 +1 @@ +मांद्री हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4979.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d821db1841289bce665669a371791c276264bb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4979.txt @@ -0,0 +1,28 @@ + + + +माइंडटच डेकी हे एक आंतरजाल-आधारित सहयोग, विकी सॉफ्टवेर व मॅशप प्लॅटफॉर्म आहे. त्याचे दोन भाग पडतात: फ्रंटएंड (पीएचपीमध्ये लिहलेले) व एक एपीआय (सी# मध्ये लिहलेले). डेकी फ्रंट-एंड व बॅक-एंड हे ग्नू जीपीएल परवान्याअंतर्गत वितरित झाले आहेत तर ड्रीम सर्व्हिस लेयर अपॅचे परवान्याअंतर्गत प्रकाशित झाले आहे. त्यामुळे ते मुक्त-स्रोत व मोफत सॉफ्टवेर बनले आहे. +MindTouch packages some proprietary connectors on top of the open source edition to provide a commercial version of Deki, currently branded 'MindTouch 2009', which is commercially supported. +As of 5 February 2009, Deki was the 2nd-ranked project on the open source hosting site SourceForge, where it was Project of the Month in May 2008. +MindTouch originally developed Deki as a fork of मीडियाविकी, replacing wikitext with XHTML, adding a WYSIWYG editor, adding page and file search using Lucene, adding page hierarchies, and wrapping it all in a new UI. +For the "Hayes" release in July 2007, the backend was completely reimplemented in C#, resulting in an API built as web services on top of the new Dream server and toolset. +The most recent major release, "Lyons" (release in March 2009), and the associated commercial version MindTouch 2009, introduces push notifications on content change, key/value properties on page, user and file objects, and the "JEM" (Javascript Events & Messages) framework, which provides event coordination and message passing. JEM integrates with the jQuery library and PageBus, a JavaScript event and message bus, to build rich internet applications. +Deki differs from other wikis by decoupling the frontend and the business logic. The web frontend interacts with the services via a REST API. This separation means that users can easily interact with the wiki in any language of their choice, using a web services architecture. The Deki API is commonly deployed, and fully supported on लिनक्स using Mono, as well as Windows on the .NET framework. +Each wiki page is automatically exposed as an XML Web Service, which can be operated on using standard HTTP verbs. +The Deki API is built on a service layer called Dream (Distributed REST Application Manager), a REST framework for building web services on the .NET platform.. +The most common interface to the Deki API is its PHP frontend. This frontend provides users with a full-featured wiki, built using a WYSIWYG editor. +Other frontends to the Deki API available in the form of "connectors"; a Desktop Connector allows publishing from Microsoft Windows, while an Outlook Connector allows publishing of documents from Microsoft Outlook. A plugin for Microsoft Word is under development. +An open-source iPhone interface named DekiMobile was released in November 2008. +All information in Deki pages is stored as XML, rather than wikitext. Pages are edited using a GUI editor, and can be manipulated as an XML web service. The frontend supports embedding rich media and has a built-in image gallery. +Deki supports internal and external authentications. Permissions can be applied to individual pages or page hierarchies. +माइंडटच डेकीमध्ये डेकीस्क्रिप्ट नावाची पूर्ण स्क्रिप्टिंग भाषा आहे. DekiScript, a light-weight, interpreted programming language, allows users to add dynamic content to wiki pages. It can be embedded directly into wiki pages or used in XML extensions. +DekiScript is inserted using double curly braces. Hello World can be written easily: +Dynamic content can be added using DekiScript functions. this example will display the name of the current user, and the text of the current day (e.g. Wednesday): +A primary benefit of MindTouch Deki is the ability to use DekiScript to perform mashups. The open source edition of Deki ships with extensions allowing connection to over 100 web services, including systems such as Dapper Archived 2009-02-05 at the Wayback Machine., Flickr, Google Maps, Windows Live and Yahoo. +A commercial license enables features such as connectors to SugarCRM, Salesforce, LinkedIn, MySQL, Microsoft SQL Server and Microsoft Access. +LinuxInsider describes this feature as "let[ting] site admins rope in applications -- legacy systems, CRM and ERP apps, databases and Web 2.0 tools -- and hand them over to business users to create mashups, templates, dynamic reports and dashboards." +Multi-language support (named polyglot by MindTouch) allows hosting content in multiple languages on a single site. Language can be specified by user, site, section and pages, adapting the UI to the specified language. Search is available across all languages and results are prioritized by the user’s default language. MindTouch cite the 8.05 release of Deki as the first polyglot application on the web. +Deki is available as a package for Ubuntu, Debian, Red Hat Enterprise Linux, Fedora, CentOS, and SUSE, in both open source Archived 2009-03-05 at the Wayback Machine. and commercial editions. The source code is available for each release on Sourceforge, and a public SVN repository is available Archived 2011-07-14 at the Wayback Machine.. +Users of the Commercial edition are also offered a Windows Installer (.MSI) package. +A popular deployment option is a VMware virtual machine; the VMware appliance is certified. +One of the highest profile deployments of Deki is at Mozilla's developer wiki, where over 25,000 pages were migrated from MediaWiki to Deki.. Deki also powers WhoRunsGov.com, a community site launched in January 2009 by the Washington Post. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4980.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbebe321ebf6f6a8e34496901662ade96764fea1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_4980.txt @@ -0,0 +1 @@ +माइंडस्क्रीन फिल्म इन्स्टिट्यूट ही भारताच्या चेन्नई शहरातील अभिनय शिक्षण संस्था आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfb5e82c2834d80072a12b0e6773960e3ce3d9a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5.txt @@ -0,0 +1,16 @@ +भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.हे जगातील दुसरे, (पहिले ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे. जे आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे.) आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव आहे.[१][२] +भिलार हे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील ४३२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६०२ कुटुंबे व एकूण २८०७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पाचगणी ८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १४०९ पुरुष आणि १३९८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २६७ असून अनुसूचित जमातीचे ४७ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६२९६५ [३] आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, ३ शासकीय प्राथमिक शाळा, २ खाजगी प्राथमिक शाळा, २ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा,२ खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा, १ शासकीय माध्यमिक शाळा आणि २ खाजगी माध्यमिक शाळा आहेत. सर्वात जवळील पॉलिटेक्निक,व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, उच्च माध्यमिक शाळा,पदवी महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय पाचगणी येथे ८ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय व व्यवस्थापन संस्था पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र व अपंगांसाठी खास शाळा वाई येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. तसेच झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा व न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा, ट्यूबवेलच्या/ बोअरवेलच्या, झऱ्याच्या, तलाव /तळे/सरोवर यांतील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावाचा पिन कोड गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. गावात टॅक्सी उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे.जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध आहे.गावात व्यापारी बँक उपलब्ध आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे.आठवड्याचा बाजार शुक्रवारी भरतो. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +भिलार ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +भिलार या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते. (महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5001.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..693c1818458363ab0c6ceb4e48c276e9884ff2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5001.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5006.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5762a19f22c8d606c440337ecfde64eed3840a0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5006.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकेल जॉन नाइट माइक स्मिथ तथा एम.जे.के. स्मिथ (३० जून, १९३३ - ) हा  इंग्लंडकडून ५० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5037.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5762a19f22c8d606c440337ecfde64eed3840a0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5037.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकेल जॉन नाइट माइक स्मिथ तथा एम.जे.के. स्मिथ (३० जून, १९३३ - ) हा  इंग्लंडकडून ५० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5057.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05e8aba0fddcf2187f163bb0f1b45510b421afc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5057.txt @@ -0,0 +1 @@ +माउंट एटना (सिचिल्यानो भाषा: मुंचीबेड्डू) हा इटली मधील एक जिवंत प्रमुख ज्वालामुखी आहे. आफ्रिका आणि युरोपच्या संधिरेषेवर असलेला हा ज्वालामुखी आठ ते दहा वेळा जागृत झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5059.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4dfdddfe27c4d2db0aaba7dc6e60afa4088d627 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5059.txt @@ -0,0 +1,3 @@ + +एल्ब्रुस (रशियन: Эльбру́с) हा कॉकासस पर्वतरांगेमधील मधील एक मृत ज्वालामुखी आहे. ५,६४२ मीटर (१८,५१० फूट) उंचीचा हा पर्वत रशिया देशाच्या कॉकेशस भागातील जॉर्जिया देशाजवळील काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारिया ह्या राजकीय विभागांमध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वात उंच पर्वत मानला जातो. . +साचा:सात शिखरे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5068.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679a1f249890fb5410dcfcea3e1451cdc41ce4a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5068.txt @@ -0,0 +1 @@ +माउंट कूक एरलाइन ही न्यू झीलंड देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी संपूर्णपणे एर न्यू झीलंडच्या मालकीची आहे. ह्या कंपनीची सर्व उड्डाणे एर न्यू झीलंड लिंक ह्या नावखाली होतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_507.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cacb96a1ef6f5cc0ccdc1dc71d8600f30063b743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_507.txt @@ -0,0 +1,6 @@ +भेंडलावा, इस्नाप, इस्नाफ, खेंकस, टिलवा, तिबड, टिंबा, टिंबली, तामण किंवा तई (इंग्लिश:Painted Snipe; हिंदी:राजचहा; संस्कृत:चित्रित कुणाल; गुजराती:पानलवा, पान लौवा) हा एक पक्षी आहे. +आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सरळ बारीक पाणलाव्यासारखी चोच.टोकाला बाक.वरून हिरवाकंच.त्यावर बदामी,काळपट काड्या व रेघोट्या.खालून तपकिरी पांढरा.डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ.डोळ्यांजवळ पांढरा डाग.खांद्यावर पांढरी पट्टी.नर मादीपेक्षा कमी देखणा.मादीच्या गळ्यावर आणि छातीवर तपकिरी,तसेच,काळा रंग नसतो. +उडताना डोळ्यांभोवतालचे पांढरे वर्तुळ,नेत्रानजीकची पांढरी पट्टी,ठिपक्या-ठिपक्यांचे पंख व पाठीवरील इंग्रजीतील V आकाराचा बदामी रंगाचा पट्टा चटकन नजरेत भरतो. +भारत,पाकिस्तान,लंका व ब्रह्मदेश येथे आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. +भारतात जुलै ते सप्टेंबर या काळात वीण. +दलदली व भाताची शेते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5085.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d79c659115482a6cc9776e9b8dd08d49a34b2a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5085.txt @@ -0,0 +1 @@ +माहीमला असलेले माउंट म्यॉरीचे गिरजाघर सर्वधर्मीय आहे. याला मोत माउरीचे देवळ असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5089.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d79c659115482a6cc9776e9b8dd08d49a34b2a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5089.txt @@ -0,0 +1 @@ +माहीमला असलेले माउंट म्यॉरीचे गिरजाघर सर्वधर्मीय आहे. याला मोत माउरीचे देवळ असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5106.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7d334c28435622364efaa721b9476c5a68a66bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5106.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मौना किया हवाई बेटावरील एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची ४२०७.३ मी (१३८०३.५ फुट) आहे. या पर्वताचा बराचसा भाग समुद्राखाली आहे. त्याच्या समुद्रातील तळापासून मोजले असता उंची १०,००० मी (३३,००० फुट) आहे. मौना किया सुमारे दहा लाख वर्ष जुना आहे. त्यामुळे त्याचा सर्वात सक्रीय टप्पा निघून गेला आहे. मौना कियाचा शेवटचा उद्रेक सुमारे ४००० ते ६००० वर्षांपूर्वी झाला होता. आता तो सुप्त अवस्थेत आहे. +हवाईच्या पुराणामध्ये हवाईतील सर्व बेटांना पवित्र मानले जाते. जुन्या काळातील हवाईतील पर्वताच्या उतारावर राहणारे लोक अन्नासाठी पर्वताच्या आसपासच्या घनदाट जंगलांवर अवलंबून होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये युरोपीय लोक आले व त्यांच्यासोबत शेळ्या, मेंढ्या, गुरं घेऊन आले. त्यातील बरेचसे रानटी झाले आणि तिथल्या पर्यावरणाला नुकसान पोहोचवू लागले. +उच्च उंची, कोरडे वातावरण आणि हवेच्या स्थिर प्रवाहामुळे मौना कियाचे शिखर खगोलशास्त्रीय निरीक्षणांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक आहे. १९६४ मध्ये शिखरापर्यंतच्या रस्त्याची निर्मिती झाल्यानंतर तिथे अकरा देशांनी अर्थसहाय्य केलेल्या तेरा दुर्बिणी उभ्या राहिल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_511.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b570404eda80214e3502875fa200723e83538e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_511.txt @@ -0,0 +1 @@ +भेंडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5110.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179684372a8f00c5f44c67aecbb1f13850efae2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5110.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरीन पेन (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - १९९७) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९७२ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5111.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f55d70f89c7091a9333b2c90373eb5b802573f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5111.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरीन फिलिप्स (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5113.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e72f1dfea0268a998f8182025fef11fd8d3888f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5113.txt @@ -0,0 +1 @@ +माउलब्रॉनचा मठ हा जर्मनीतल्या माउलब्रॉन गावातील ख्रिश्चन साधूंचा मठ आहे. मध्ययुगीन उत्तर युरोपातील आज संंपूर्णावस्थेत अस्तित्वात असणारा एकमेव मठ अशी माउलब्रॉनच्या मठाची ख्याती आहे. या कारणाकरीता हा मठ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट आहे. या मठाची स्थापना ११४७ मध्ये झाली. १५५६ पासून मठात लहान मुलांची शाळा आहे. १५८६ ते १५८९ काळात तिथे योहानेस केप्लर हा खगोलशास्त्रज्ञ शिकला. याशिवाय हरमान हेसे आणि फ्रिडरिश ह्योल्डरलिन हे पुढे प्रसिद्धीस आलेले जर्मन कवीदेखील या शाळेत शिकले. मठात योहान ग्यॉर्ग फाउस्ट या सोळाव्या शतकातील रसायनशास्त्रज्ञाची प्रयोगशाळा आहे. गटेच्या फाउस्ट या काव्यातील पात्र योहान ग्यॉर्ग फाउस्टवर आधारीत आहे. माउलब्रॉनच्या मठातील मध्ययुगीन पाणी व्यवस्था लक्षणीय अाहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5139.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d79c659115482a6cc9776e9b8dd08d49a34b2a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5139.txt @@ -0,0 +1 @@ +माहीमला असलेले माउंट म्यॉरीचे गिरजाघर सर्वधर्मीय आहे. याला मोत माउरीचे देवळ असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5143.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..278faa511150e38d8440883e680f7ca243b7e8f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5143.txt @@ -0,0 +1,11 @@ + +माउंट लिंकन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे. +या शिखराला अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे नाव देण्यात आले आहे. +अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून डिकॅलिब्रॉन या पायवाटेने माउंट ब्रॉस किंवा माउंट कॅमेरोनमार्गे शिखरापर्यंत जाता येते. +हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट ब्रॉस आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5144.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22c72f1a391caa535f1b0e20beffeae35b703303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5144.txt @@ -0,0 +1 @@ +व्हेसुव्हियस हा इटलीच्या पूर्व भागात नेपल्सजवळ असलेला ज्वालामुखी पर्वत आहे. हा युरोपातील एकमेव जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो परंतु तो सध्या निद्रित अवस्थेत आहे. इ.स. ७९मधील व्हेसुव्हियसच्या उद्रेकामुळे पॉम्पेई व हर्क्युलेनियम ही प्राचीन शहरे पूर्णपणे नष्ट झाली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5153.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6d2012b049a972a0a8b607fa7d508dcbbc1febe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5153.txt @@ -0,0 +1 @@ +माउस हे संगणकाला माहिती पुरवण्याचे एक उपकरण आहे. आधुनिक संगणकांचे माउस हे एक अविभाज्य अंग होउन बसले आहे. जगातील सर्वप्रथम माउस १९८१ साली झेरॉक्स कंपनीने तयार केलेल्या संगणकात वापरला गेला. माउसला X-Y Position इंडिकेटर हे मूळ नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5165.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8be6d897dfa4f6464d9763038f93da0e5a8a70b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5165.txt @@ -0,0 +1,2 @@ +माओरी ही न्यू झीलंडमधील मूळच्या रहिवाशांपैकी एक जमात आहे. न्यू झीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या १४% लोक माओरी आहेत. +ते माओरी भाषा बोलतात. (७ लाख लोक, न्यू झीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या १४% लोक). माओरी भाषा ही न्यू झीलंडच्या कार्यालयीन भाषांपैकी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_517.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..954008e769209d1d16c8f23910edcf544581cac8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_517.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_519.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e19359c2cc6cce288c57d5ba12abfba934df8675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_519.txt @@ -0,0 +1,5 @@ +भेंडेगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. +शिवछत्रपती बाल गणेश मंडळ +आई तुळजाभवानी मंदिर सर्वजनिक भवानी माळ +भेंडेगाव बुद्रुक भिंगोली रावणगाव हसणाळ वडगाव डोरनाळी मुक्रमबाद बाराळी उंदरी मांजरी निवळी इत्यादी 13 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5191.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df05007abcbd527fb603f8fd5f31d0cf5c05cca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5191.txt @@ -0,0 +1,3 @@ +माक्स फोन लाउअ (जर्मन: Max Theodor Felix von Laue) (ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ - एप्रिल २४, इ.स. १९६०) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. +इ.स. १९१४ साली फोन लाउआला क्ष-किरणांच्या विकिरणासंबंधी संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5206.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..683ad086d00f4360624d5ced7ecb7004ba0a895e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5206.txt @@ -0,0 +1 @@ +मागदी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात असून रामनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5223.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6df935bfaa917d0c742f2b8936df95006bde581f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5223.txt @@ -0,0 +1,3 @@ +माघ अमावास्या ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5228.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d26d1118536216978e3bed4d1e8b413f0affd32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5228.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघ कृष्ण चतुर्थी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5229.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d63f041d65d1179efb6e50c521252bc607dc9d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5229.txt @@ -0,0 +1,3 @@ + +माघ कृष्ण चतुर्दशी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौदावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5267.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16452426865bb3c28bb9f353bf64a0b39e5c898f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5267.txt @@ -0,0 +1,3 @@ +माचणूरचा किल्ला महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावाजवळील किल्ला आहे. +सन 1695 ते 1699 या या काळात मुघल बादशहा औरंगजेब याचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी याठिकाणी होते. बादशहाची ब्रह्मपुरीची छावणी मोगल साम्राज्याची राजधानी होती. मुघल साम्राज्याचे प्रशासन त्यावेळी औरंगजेबाने बांधलेल्या या किल्ल्यातून होत असे. येथील किल्ल्याला मातीची तटबंदी आणि दोन विहिरी बांधण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली होती. + सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, मराठा कालखंड ,गोपाळ देशमुख ,रेवू प्रकाशन ,पंढरपूर,2009 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_529.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a8723964d2b0d828d33460d02c4a23f8bed72b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_529.txt @@ -0,0 +1,8 @@ + भेकुर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5296.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b06c05d190b93c9b0835281678665710982e793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5296.txt @@ -0,0 +1,2 @@ +माजगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5315.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980984419598d7adfaaa21f700b27a15737ed482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5315.txt @@ -0,0 +1,2 @@ +माजरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5328.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a22d1b57158f437f060f04c09a26e2d67fa40f03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5328.txt @@ -0,0 +1,17 @@ +माजिवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९३ कुटुंबे राहतात. एकूण ११९४ लोकसंख्येपैकी ६२४ पुरुष तर ५७० महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +तरखड, शिवणसाई, टोकारे, खैरपाडा, तिवरी, देपिवली, करंजोण, तिल्हेर, रानगाव, वासळई, आखटण ही जवळपासची गावे आहेत.माजिवली देपिवली ग्रामपंचायतीमध्ये भालीवली,देपिवली,आणि माजिवली ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5334.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d682de8c5b68c15211bcb57364c8a0d6c1f29f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5334.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 7°4′0″S 171°16′0″E / 7.06667°S 171.26667°E / -7.06667; 171.26667 + +माजुरो ही मार्शल द्वीपसमूह ह्या प्रशांत महासागरातील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5348.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..613c1c15ce24299a1d33a19064294c8b6fcb7d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5348.txt @@ -0,0 +1,3 @@ + +माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा] +या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5365.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b2f1e49184be3b666a38b34dbc589e94bd8e2e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5365.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासाबाटा क्लास (३ फेब्रुवारी, इ.स. १९९१:बोत्शाबेलो, ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] +साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5384.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..582587696f74abbfd755324053509fff8b7bc6cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5384.txt @@ -0,0 +1,9 @@ +माझेरी हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणारे एक गाव आहे. + माझेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5404.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe39579b1a5b7989a02c98aef5dd3dad2d2b7d12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5404.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +माटेर्बा कनथा गमागे चामिल प्रेमनाथ लक्षिता तथा चामिल गमागे  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5405.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..532b378a2202d52b44cdbfc2a0c28ac8c2304527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5405.txt @@ -0,0 +1 @@ +पोकाहोन्टास तथा माटोआका किंवा अमोनुटे (इ.स. १५९६ - इ.स. १६१७) ही मूळची अमेरिकन स्त्री होती. ही आताच्या व्हर्जिनिया राज्यातील जेम्सटाउन येथील वसाहतीत राहणाऱ्या मूळच्या युरोपीय लोकांशी संबंधात होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5423.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe9e583224efa8ef5989db4cefe6ea08e1dba30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5423.txt @@ -0,0 +1,5 @@ +माडगुळे हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव मराठी लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचे जन्मगाव आहे.[१] ग.दि. माडगूळकर यांचे बालपण या गावात गेले.[२] +माडगुळे हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील १३७२.०९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३९४ कुटुंबे व गावाची एकूण लोकसंख्या १९११ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर विटा हे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. माडगुळेमध्ये ९४९ पुरुष आणि ९६२ स्त्रिया आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६८५९४ [३] आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +माडगुळे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5430.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5674f2288cad51b1169705515a8509afa109ece6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5430.txt @@ -0,0 +1,4 @@ +  +मादागास्करमधील हिंदू धर्माच्या इतिहासाची सुरुवात १८७० मध्ये भारतातील सौराष्ट्र प्रदेशातून प्रामुख्याने गुजराती लोकांच्या आगमनाने झाली. हे गुजराथी प्रामुख्याने मुस्लिम (खोजा, इस्माईल आणि दाऊदी बोहरा) होते, परंतु त्यात थोड्या संख्येने हिंदूही होते.[१] +२००६ मध्ये, यापैकी बरेच व्यवसाय मालक किंवा आयटी व्यावसायिक आहेत जे पिढ्यानपिढ्या देशात राहतात. यातील बहुसंख्य लोक हिंदी किंवा गुजराती बोलतात. याच बरोबर काही इतर भारतीय भाषा देखील बोलल्या जातात. तरुण पिढी कमीत कमी तीन भाषा बोलते, ज्यात फ्रेंच किंवा इंग्रजी, गुजराती आणि मालागासी यांचा समावेश आहे.[२] +२०२३ मध्ये केवळ ०.०६% लोकसंख्या हिंदू होती.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5435.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3b1608565e189a4358a67447c3e2eaeaf30d007 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5435.txt @@ -0,0 +1 @@ +माडिया महाराष्ट्राच्या सीमेवरील भामरागड आणि हेमलकशाच्या दुर्गम परिसरातील आदिवासी जमात आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5441.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c245f46792c81b852a379db20fd2734a8e897656 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5441.txt @@ -0,0 +1,9 @@ +माढ बेट हे उत्तर मुंबईतील अनेक मासेमाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या गावांचा आणि आहे. +हा भाग पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला मालाड खाडी लागून आहे. अरेंजेल चौपाटी, दाना पाणी चौपाटी, सिल्वर चौपाटी, अक्सा चौपाटी असे काही समुद्रकिनारे आहेत. +बससेवा (#२७१ मालाड पर्यंत आणि # २६९ बोरिवली पर्यंत ) किंवा मालाडमधील ऑटोरिक्षाने हे क्षेत्र सुलभ आहे. वर्सोवा येथून फेरी सेवा देखील आहे. वर्सोवा जेट्टीकडून फेरी सेवा किंवा स्पीड बोटने माढ बेटावर पोहोचता येते आणि पाच मिनिटांत ते ओलांडू शकतात. +माध गावात मुख्यतः कोळी, मराठी, पूर्व भारतीय, रोमन कॅथोलिक तसेच इतर समाजातील लोक या भागात हा भाग ग्रामीण भाग आहे. +मध किल्ला हा भारताच्या उत्तर मुंबईतील एक छोटा किल्ला आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी पोर्तुगीजांनी भारतात बांधला होता .[१] त्यांनी लढाई मध्ये हरवला आणि त्यानंतर फेब्रुवारी १७३९ मध्ये हा किल्ला मराठा साम्राज्याने मिळविला. +ब्रिटिशांनी १७७४ मध्ये सालसेट बेट, ठाणे किल्ला, वर्सोवा किल्ला आणि कारंजा बेट किल्ला ताब्यात घेतला.[२] +मालाडहून सुमारे १५ किलोमीटर (९ मैल) दार असून हा किल्ला निर्जन आणि पोहोचण्यास अवघड आहे आणि बेस्ट बस सेवेच्या२७१ वा वर्सोवा मार्गे फेरी बोटीद्वारे शेवटचा थांबा आहे. +हा किल्ला माढ गावच्या दक्षिणेस आहे आणि मढमंदिर बस स्टॉप पासून सुमारे २ किमीच्या लांबीवर आहे . हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी १७ व्या शतकात टेहळणी बुरूज म्हणून बांधला होता. हा किल्ला किनारपट्टीवरील सामरिक दृष्टिकोन देते आणि मार्वे खाडीचे रक्षण करते. किल्ल्याचा बाह्य भाग शाबूत आहे पण आतून तो जीर्ण झाला आहे. हे स्थळ भारतीय हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे कारण हा किल्ला भारतीय हवाई दलाच्या तळाजवळ आहे आणि तेथे जाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे.माढ किल्ला लोकांसाठी उघडा नाही. किल्ल्याच्या आजूबाजूला स्थानिक मच्छीमार समुदाय आहेत. +काही बॉलीवूड सिनेमाजसे लव्ह के लिये कूच भी करेगा , बाजीगर, शूटआऊट ॲट वडाळा, आणि मनमोहन देसाईचे १९८५ चे चित्रपट मर्द, जमाना दिवाना, खलनायक, शतरंज आणि तराजू यांचे या स्थानावर चित्रीकरण झाले होते. नामकरण, चंद्रकांत आणि सीआयडी या लोकप्रिय मालिकांच्या अनेक भागांचे चित्रीकरण याच ठिकाणी करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5442.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48df567b34d5cc6dc8945001bf42098a916bb252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5442.txt @@ -0,0 +1,7 @@ +१८° ०१′ ००.१२″ N, ७५° ३१′ ००.१२″ E +माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. आश्विन महिन्यातील नवरात्रामधे या देवीची नऊ दिवसाची यात्रा असते. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे.माढा शहर मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे.माढा तालुक्यातील अरण या गावचे संत सावता माळी (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी (१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. +माढा तालुक्यात टेंभुर्णी​ जवळील भीमानगर या गावाजवळ,सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी ठरलेले भीमा नदीवरचे उजनी​ हे एक मोठे धरण आहे.याचे पाणी पुढे नीरा-नरसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला'यशवंतसागर'असेही संबोधले जाते. +या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स (Gigalitres) एवढी प्रचंड आहे.११७ टि.एम.सी (१००%) क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोहचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात.फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. +माढ्यामध्ये प्राचीन भुईकोट किल्ला आहे. याची निर्मिती राव रंभाजी निंबाळकर राजे यांनी केली. माढा शहराची लोकसंख्या जवळपास ३०,००० आहे. माढ्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली अाहे. किल्ल्याची पडझड झाली आहे.पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5449.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c9b83980c54de2fe93af5583cb750688634936 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5449.txt @@ -0,0 +1,25 @@ +माण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी आहे मात्र "म्हसवड" हे तालुक्यातील मोठे शहर आहे , +या तालुक्याचे मुख्य ठिकाण शहर दहिवडी हे आहे. माण हे शहर अथवा गाव तालुक्यात कुठेही अस्तित्वात नाही, खरे म्हणजे माण हे नदीचे नाव तालुक्याला देण्यात आले आहे, माण म्हणजेच "दहिवडी".तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी आहे मात्र "म्हसवड" हे मोठे शहर आहे आणि इतर नगरपरिषद आहे. दहिवडी शहर हे नगरपंचायतचे शहर आहे. कायम दुष्काळ असलेला हा तालुका असल्यामुळे पाण्याला महत्त्व देतो, त्यामुळे तालुक्याला दहिवडी नाव न देता नदीचे नाव "माण" आहे तसेच ऐतिहासिक तसेच भौगोलिक पण आहे त्यासाठी जमिनीतून एक प्रकारची माती निघते खोदल्यावर तिला म्हणतात त्यावरून ही देण्यात आले आहे. दहिवडी शहर ऐतिहासिक असून शहरात जुने महादेव मंदिर, सिद्धनाथ मंदिर आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांत या तालुक्याची गणना होते. माण तालुक्यातचे शिखर शिंगणापूरचे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच शंभू महादेवाचे शिखर. मार्डी येथे श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे समाधि मंदिर गोंदवले तसेच म्हसवड येथे सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिर आहे इथे दिवाळी नंतर 1 महिन्याने मोठी रथयात्रा असते त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक तसेच इतर राज्यातून लोक येतात.पश्चिमेकडे खटाव तालुक्याच्या सीमेवर शिरवली गावामध्ये प्रसिद्ध असे हनुमानाचे मंदिर आहे व त्याठिकाणी प्रत्येक शनिवारी महाआरती होत असते तसेच कृष्णजन्माष्टमी दिवशी या ठिकाणी बाजरीची भाकरी व हुलग्यांच्या आमटी चा भांडाराअसतो त्याचा लाभ परिसरातील सर्व नागरिक घेतात. या ठिकाणी कष्टाळू वृत्तीचे लोक आहेत. परंतु हाताला पुरेसे काम व रोजगार नसल्याने, तसेच पाण्याचा अभावामुळे येथील जनता त्रस्त आहे. +तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर: शंभू महादेव मंदिर , +श्री. महालक्ष्मी मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर ), +शिरवली- हनुमान मंदिर +म्हसवड: श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिर,  +दहिवडी: श्री काशीपाते निलकंठ महाराज, +जांभूळणी: श्री भोजलिंग व जोगेश्वरी मदिंर, +मोही: श्री महालक्ष्मी मंदिर, +मार्डी: भवानीआईमंदिर, +पिंगळी बुद्रुक: पिंगळजाई मंदिर +गोंदवले बुद्रुक: श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, +मलवडी: खंडोबा, श्री महंत शांतिगिरीजी महाराज, +पांगरी: बिरोबा-सतोबा +कुळकजाई: सीताबाई मंदिर, +किरकसाल: श्री नाथ मंदिर, +कुकुडवाड: महादेव मंदिर, +मंकलेश्वर (धुलोबा) मंदिर धुळदेव, +नागोबा मंदिर विरकरवाडी इत्यादी. +आसपास वारुगड, महिमानगड असे काही किल्ले आहेत. +माण तालुक्याचे तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान तुलनेने उच्च श्रेणी आहे. शेजारच्या शहरांच्या तुलनेत माणमधील उन्हाळा तुलनेने गरम आणि कोरडा असतो. दर उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: ते ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते. इतर हंगामात कमी तापमान २५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते. तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अत्यल्प पाऊस पडतो आणि सरकार तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करते. तालुक्यात काही वेळा पावसाळ्यात पाऊस पडत नाही. +माण तालुक्यात हिवाळ्याचा अनुभव नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. पुणे आणि नाशिकसारख्या महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत हिवाळ्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. निचतम तापमान १४ ते १६ अंश सेल्सियस पर्यंत असते तर उच्चतम तापमान २९ ते ३२ अंश सेल्सियसपर्यंत असते. या हंगामात आर्द्रता कमी आहे आणि हवामान अधिक आनंददायी असते. माण अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो आणि माणच्या दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशेने जात असताना कोरडवाहू क्षेत्र सुरू होते. माण तालुका हद्दीत माणगंगा नदीवर आंधळी धरणातून पाण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. +माण तालुक्यात गोंदवले येथील श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शिखर शिंगणापूर येथील श्री महादेव मंदिर आहे. नरवणे येथील सर्वेश्वर मंदिर, जांभुळनी येथील जोगेश्वरी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर (मोही), तुळजा भवानी मंदिर (मार्डी) सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर (म्हसवड), श्री नाथसाहेब मंदिर (किरकसाल), श्री. जानूबाई मंदिर (विरळी), श्री नाथ महस्कोबा मंदिर (शेनवडी), विरळीतील गणेश मंदिर इत्यादी देवस्थाने प्रसिद्द आहेत. गुढीपाडवा, हनुमानजयंती, अक्षत्रुतीया, नागपंचमी, गणेश चतुर्थी, गणेश जयंती, विजयादशमी- दसरा, दिवाळी असे सण येथे साजरे केले जातात. +शिखर शिंगणापूर विषयी माहिती: +शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव (सन १२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगरमाथ्यावर एखाद्या शिरपेचाप्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते[१]. शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचेदेखील कुलदैवत होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5469.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84d311928f4e5547a9492cb8e3f254cfed974ffd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5469.txt @@ -0,0 +1 @@ +माणकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5470.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a992ddeb5db297360e4f4ce6c0c69e8d949cfc44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5470.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5490.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfc72e34a5444cfe231b3e347bb7aca1375aa05f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5490.txt @@ -0,0 +1,19 @@ + +माणगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. दहिवडी नावाचे गाव याच नदीवर आहे. ही नदी माण तालुक्यातून तसेच मानदेशातून वाहते वाहते म्हणून हिला माणगंगा म्हणतात. ही भीमा नदीला मिळते. +याच मानगंगेच्या तीरी गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले हे गाव वसलेले आहे. 2009 साली या नदीला पूर येऊन गेला त्यावर अजूनही ती कोरडीच आहे. +पावसाळा वगळता इतरवेळी ही नदी कोरडी असते. हिला बारमाही वाहती करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अंमलात येणार आहे.(२२-३-२०१५ची बातमी). ह्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाद्वारे, माणगंगावरील ३२ नवीन बंधाऱ्यांसह जुन्या बंधाऱ्याची भक्कम दुरुस्ती केली जाणार आहे. हे शक्य झाल्यास माणगंगा पाणलोटातील लाभक्षेत्र : +मध्यम प्रकल्प :  आंधळी मध्यम प्रकल्प (बोराटवाडी/बोडके), राजेवाडी (म्हसवड तलाव, तालुका माण), संख तलाव (तालुका जत), बुद्धिहाळ तलाव (तालुका सांगोला ). +लहान प्रकल्प : आटपाडी तालुका -जांभुळणी, घाणंद, अर्जुनवाडी, माळेवाडी, निंबवडे, दिघंची व आटपाडी - जत तालुका- भिवर्गी +कोल्हापूर पद्धतीचे बंधारे- आटपाडी तालुका :  लिंगिवरे, दिघंची (२), लोणारवाडी, कौठुळी, बनपुरी, शेटफळे, देशमुखवाडी, पांढरेवाडी. +सांगोला तालुका- लोटेवाडी, खवासपूर, कमळापूर, वासुद- अकोले, वाढेगाव, बलवडी, नाझरे, आलेगाव, कडलास (२), चिनके, वाटंबरे , सावे, मेथवडे, जवळे (२), सोनंद (२), मांजरी (३). +जत तालुका : अंकलगी, बेळुंडगी, जालीहाळ बुद्रुक, मोरबगी, माणिकनाळ, सोन्याळ (२), निगडी कारंडेवाडी, बालगाव. +मंगळवेढा तालुका- गुंजेगाव येथे उभारण्यात येणारा प्रकल्प भविष्यात ३५ गावांना जीवनदान ठरणार आहे. या शिवाय उभारण्यात येणाऱ्या काही प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे. त्यांमध्ये लघु पाटबंधारे तलाव -अंकलगी व शेगाव (तालुका जत), +पंढरपूर तालुका - सरकोली येथे भीमा नदीस मिळते +कोल्हापूर पद्धतीचे बंधारे- सिंगनहळ्ळी(तालुका जत), बामणी, उदनवाडी ,जवळे (तालुका सांगोला), बोंबेवाडी (तालुका आटपाडी) यांसह जत तालुक्यातील उमदीचे आणखी दोन आणि मोरबगीचा एक अशा तीन लहान प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे. +माणगंगा नदीची एकूण लांबी : १५१ किलोमीटर +उगमस्थान : कुळकजाई (ता. माण) +भीमा नदीशी संगमाचे ठिकाण : सरकोळी + +माणगंगा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5513.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86da2b83e3a8b792b4006a866d313eea3aa28017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5513.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणवणी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5516.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13db5fae94b5adf418e96b279960c70c5a968c8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5516.txt @@ -0,0 +1 @@ +माणसा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5522.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e64987fc9d38fda5406e7f914daa118f4f06eea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5522.txt @@ -0,0 +1,3 @@ +मणिकंठ (इंग्लिश:Rubythroat) हा मुसिकॅपिडे कुळातील एक पक्षी आहे. हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो सायबेरियामध्ये जंगलांतील झाडाझुडूपांमध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात दक्षिणेकडे थायलंड, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश या ठिकाणी स्थलांतर करतो. +मणिकंठ हा मध्यम आकाराच्या चिमणीएवढा असतो. नराचा कंठ तांबडा तर छाती राखी व भुवई पांढरी असते. मादीचा वरील भाग तपकिरी असतो. भुवई पांढरी असते आणि छातीवर पिवळी पट्टी असते. तिचे पोट पिवळट पांढरे असते. +हे पक्षी मध्य नेपाळपासून उत्तर भारतात, बांगलादेश, बिहार, ओरिसा व ईशान्य आंध्र ते गोदावरीचा त्रिभुज प्रदेश, भुतान, ईशान्य भारत आणि बांगला देश ते ब्रहादेशत या भागात हिवाळी पाहुणे असतात. दिल्ली, सातपुड़ा, राजस्थान मध्येही ते आढळून येतात. देहराडून व सिमला येथे ते स्थलांतर करताना दिसून येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5539.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..478f3fa41e951eba40fcee8bc44ec134f6bf5662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5539.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणिकडोह हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5544.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75ed347e946f35e23feda7c1cfa2c2309603d97a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5544.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणिकनाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5568.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7a2807099565a00971c35fab590dabcecf25af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5568.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5582.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a04529a71855dab4f55bd034dc393d747cdbd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5582.txt @@ -0,0 +1,2 @@ +मातकट पायाची फटाकडी' किंवा चित्रित फटाकडी किंवा चित्राळ फटाकडी (इंग्लिश:indian banded crake, statylegged banded crake; हिंदी: पट्टीवाली मुर्गी) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा लहान असतो व पंखाखाली पांढरे पट्टे असतात. पंख मिटले कि हे पट्टे दिसत नाही. त्याचे पाय हिरवे-उदी, उदी किंवा काळे असतात. माथा आणि मानेमागचा रंग काळा-तांबूस असतो आणि पोटाखाली काळे आणि पांढरे पट्टे असतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_560.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31fba30f73d5226e1ca7c009cd373db9d1b131bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_560.txt @@ -0,0 +1,10 @@ + +यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले. +यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते. १९ एप्रिल १९५३ रोजी त्यांचे लग्न मीराबाई सोबत झाले. भैय्यासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता. +यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. +भैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर केला जात असे. +भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्‌घाटन झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे येथे क्रांतीचे स्मारक व जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतिस्तंभ उभारण्यासाठीही यशवंतरावांनी पुढाकार घेतला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी BMS(?)कडे ४० बाय ४०ची जागा मागितली, BMS ने ८ बाय ८ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला. अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४०ची जागा मान्य केली. जोपर्यंत शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भैय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले. १९६६ साली बाबासाहेबांची ७५वी जयंती येत असल्यामुळे हा 'अमृत महोत्सव' म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भैय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक 'भीमज्योत' महूहून मुंबईला आणण्याचे ठरविले. २७ मार्च १९६६ रोजी ही भीमज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महूहून इंदूर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर(?), संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी(?), पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड, राजगृहावरून दादरच्या चैत्यभूमीला आणण्यात आली. ह्या भीमज्योतीदरम्यान मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले. +६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. 'मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरू केले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला. १९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असतांना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या. खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्‌घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून १४ वे दलाई लामा यांना बोलविण्यात आले. ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्थविर संघरक्षित लंडनहून आले असता त्यांनी भैय्यासाहेबांची भेट घेतली होती. वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. +बाबासाहेबांना एकूण चार मुले व एक मुलगी होती. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. +भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्‍नांचाच परिपाक आहे. १९६२ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा ‘भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत’ असे गौरवोद्गार दादासाहेब गायकवाडांनी काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्त्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यांची मुले प्रकाश आंबेडकर, भीमराव यशवंत आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले. +आंबेडकरांवर लिहिली गेलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत : diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5658.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86ffac2b66c087467b8cd72c0c83b7937f2e8d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5658.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°77′N 77°80′E / 34.283°N 78.333°E / 34.283; 78.333 गुणक: latitude minutes >= 60गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध अक्षांश + +माथु हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील लेह तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5659.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5612af68201926f5ddcb2915c50193360c39186c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5659.txt @@ -0,0 +1,8 @@ + माथेगुजर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_567.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4569fed38c6993c55dbcc6bf644dd6f14bfea9d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_567.txt @@ -0,0 +1,22 @@ + +भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी हा एक. बाकीचे असे : मोरोशीचा भैरवगड (ठाणे जिल्हा), कणकवलीजवळचा नरडव्याचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा), कोथळ्याचा भैरवगड, शिरपुंजेचा भैरवगड (दोन्ही अहमदनगर जिल्हा). +हा किल्ला सह्याद्रीच्या सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेला आहे, त्यामुळे दुरून हा किल्ला दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत, त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही. +इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणीसाठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते. +भैरवगडाच्या समोरच्या डोंगरावरील मंदिरात भैरी देवी, तुळाई देवी, व वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात १०० जणांची झोपण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच्या प्रांगणात तुळशीवृंदावन व शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. +भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने खाली उतरणाऱ्या पायवाटेने जावे लागते. किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरूज आणि येथेच वरच्या बाजूला कातळात कोरलेली मोठी चौकोनी गुहा आहे. पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी बसणारे टेहळे येथे बसून लांबवर नजर ठेऊ शकत असले पाहिजेत. या गुहेमुळे पाऊस वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होत असावे. +गुहेपासून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरूज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे. +गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. गडावरून लांबवर पसरलेले कोयनेचे दाट जंगल दिसते. +दक्षिणामुख दरवाजा असलेल्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन टाकी दिसतात. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. मंदिराकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणाऱ्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर पाण्याचे एक टाके दिसते. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते. मंदिराच्या मागच्या बाजूला कोकणातील पाते (गोवळ पाती) गावात उतरणारी वाट आहे. या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते. +चिपळूण-कऱ्हाड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या ५-६ किलोमीटर अलीकडे हेळवाक गाव आहे. तिथून मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला गेल्यावर, डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" लागते. ( याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.) या रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडल्यास भैरवडावर पोचता येते. +याऐवजी, पाथरपुंज ते जुना वाघोना या मार्गावरूनही भैरवगडावर जाता येते. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे. +वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्यास पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरून हेळवाक मार्गे भैरवगडापर्यंत जाता येते. (हेळवाक ते भैरवगड अंतर साधारणपणे २० किमी आहे.) +सकाळी ८ वाजता चिपळूणवरून सुटणाऱ्या चिपळूण-डेरवण-दुर्गवाडी ही बस एका तासात दुर्गवाडीला पोहोचते. दुर्गवाडी गावाच्या वर असणाऱ्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे-गोवळपाती गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास साडेतीन तास लागतात. +दुर्गवाडी गावाच्या आधी गव्हारे (गोवारे) गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गव्हारे गावातून गडावर जाण्यास तीन तास लागतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणाऱ्या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतूत जीपने, कच्च्या रस्त्यावरून कोयनानगर - गव्हारे (गोवारे) - पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरापर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास एकूण साडेतीन तास लागतात. +चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जातांना २१ किलोमीटरवर "आसुर्डे फाटा" लागतो. तिथून डावीकडला रस्ता २२ किमीवरील पाते (गोवळ पाती) गावापर्यंत जातो. (यातील शेवटचे ५ कि.मी. कच्चा रस्ता आहे.) पाते (गोवळ पाती) गावातून गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी पायऱ्या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायऱ्यांनी जाता येते. (येथे येण्यासाठी गावातून दीड तास लागतो). पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात भैरवगडावरील मंदिरात पोहोचता येते. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास साडेतीन तास लागतात. +भैरवगडाजवळच्या टेकडीवरील मंदिरात १०० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. +१. दुर्गवाडी किंवा गव्हारे मार्गांनी साडेतीन तास लागतात. +२. हेळवाकच्या रामघळी मार्गे ६ तास लागतात. +३. मोरोशी येथुन पाऊलवाटेने चालत १ ते १:३० तास लागतो +१. हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगडा)कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही. अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास दंड आणि तुरुंगवासाची सजा होऊ शकते. +२. भैरवगडावर पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो. अंगाला चिकटलेल्या जळूवर मीठ वा हळद टाकल्यास ती अंगापासून सुटते. +३. भैरवगड ते प्रचितगड असा २ दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात तंबू ठोकून करता येतो. जंगलात वन्य पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही, तसेच जंगल खात्याच्या कारवाईच्या भीतीने वाटाडेही प्रचितगडावर यायला तयार होत नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5670.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2f01577a21c3f4a0776d0f1988d554abf998c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5670.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंद महासागर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_568.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c949ecefefaed0c83792cfa581a7c648f631bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_568.txt @@ -0,0 +1,2 @@ +भैरवगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे. साताऱ्यातील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5692.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ad40e1193767c59ff23f71593d5a1a2c03cae8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5692.txt @@ -0,0 +1,2 @@ +अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas) (आहसंवि: MAD, आप्रविको: LEMD) हा स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२८ साली उघडलेला व माद्रिदपासून केवळ ९ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील सर्वात वर्दळीचा तर युरोपमध्ये सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +२०१४ साली माद्रिद विमानतळाला स्पेनचा दिवंगत पंतप्रधान अदोल्फो सुआरेझ ह्याचे नाव देण्यात आले. हा विमानतळ माद्रिद मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीने माद्रिद शहरासोबत जोडला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5697.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ad40e1193767c59ff23f71593d5a1a2c03cae8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5697.txt @@ -0,0 +1,2 @@ +अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas) (आहसंवि: MAD, आप्रविको: LEMD) हा स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२८ साली उघडलेला व माद्रिदपासून केवळ ९ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील सर्वात वर्दळीचा तर युरोपमध्ये सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +२०१४ साली माद्रिद विमानतळाला स्पेनचा दिवंगत पंतप्रधान अदोल्फो सुआरेझ ह्याचे नाव देण्यात आले. हा विमानतळ माद्रिद मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीने माद्रिद शहरासोबत जोडला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5698.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5ec52e706fc6a7b5e14ac106d66a670a04cb85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5698.txt @@ -0,0 +1 @@ +माद्रिदचा राजवाडा (स्पॅनिश: Palacio Real/Palacio de Oriente) हे स्पेनच्या राजाचे अधिकृत निवासस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5709.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..004624d5e2f7751b6d5fe39d68a566ca91d20eb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5709.txt @@ -0,0 +1 @@ +माधव कर्वे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांची मराठी रूपांतरे केली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5727.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b1ecdf63530def1de0f9527dbe78612de97aa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5727.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; - २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते. +गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे. +पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. +पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. +शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. +१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले. +माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे Archived 2015-04-17 at the Wayback Machine. डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते. +माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे : diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5732.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b1ecdf63530def1de0f9527dbe78612de97aa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5732.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; - २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते. +गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे. +पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. +पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. +शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. +१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले. +माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे Archived 2015-04-17 at the Wayback Machine. डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते. +माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे : diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5741.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee8b0def989f1485259c4adbcfe1b6f00b8028a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5741.txt @@ -0,0 +1 @@ +माधव नारायण जोशी (इ.स. १८८५ - ??) हे सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी विनोदी नाटके लिहिणारे नाटककार होते. त्यांनी सुमारे २३ नाटके लिहिली. त्यांचे म्युनिसिपालिटी (१९२५) हे स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोरी व बजबजपुरीवर प्रकाश टाकणारे नाटक गाजले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5744.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93a5afd7f82ba501edf00924d32838abb863a18e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5744.txt @@ -0,0 +1,159 @@ +माधव पुंडलिक पंडित (१४ जून, १९१८ शिरसी, कर्नाटक - १४ मार्च, १९९३ मद्रास) हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. ते अनेक दशके श्रीअरविंद आश्रम येथील श्रीमाताजी यांचे सचिव होते. [१] +१५ ऑगस्ट १९३७ रोजी त्यांची श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याशी प्रथम भेट झाली.[२] +इ.स. १९३९ मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी श्री.पंडित हे श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले आणि उर्वरित पूर्ण जीवन त्यांनी तेथेच व्यतीत केले.[३] +माधव पी. पंडित यांचा जन्म कर्नाटकातील सिरसी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब काश्मीरमधून भारताच्या विविध भागात स्थलांतरित झालेल्या गौड सारस्वतांच्या समुदायातील होते. त्यांचे वडील एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित वकील होते. ते अनेकविध सामाजिक कार्यात निमग्न असत. +कौटुंबिक परंपरेनुसार त्यांनी वकील व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणून, त्यांनी त्याला उत्तम शाळांमध्ये पाठवले आणि त्याशिवाय इंग्रजी, संस्कृत, गणित आणि विज्ञान या विषयांच्या खाजगी शिकवणीची व्यवस्था केली. पंडित यांनी धारवाड येथील कर्नाटक महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवले.[४] +सुंदरराव, (पंडितांच्या बंधूंपैकी एक) हे, रमण महर्षींचे एक सुप्रसिद्ध शिष्य, गणपती मुनी यांच्या संपर्कात होते. मुनी हे एक प्रख्यात संस्कृत विद्वान आणि कवी होते. पंडित यांची अगदी लहान वयातच गणपती मुनी आणि त्यांचे शिष्य श्री.कपाली शास्त्री यांच्याशी ओळख झाली. हे कपाली शास्त्री पुढे पंडितांचे शिक्षक झाले. कपाली शास्त्री हे वेद आणि तंत्रांचे महान अभ्यासक होते आणि ते मद्रासमधील शाळेत संस्कृत शिकवत होते. नंतर ते श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे शिष्य बनले, कालांतराने ते श्रीअरविंद आश्रमात सामील झाले. तेथे त्यांनी श्रीअरविंदांच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचे संस्कृत तसेच तमिळ आणि तेलगूमध्ये भाषांतर केले. त्यांनी पंडितांना त्यांचे बहुविध ज्ञान दिले, तसेच त्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत आणि आध्यात्मिक जीवनाबाबत मार्गदर्शन केले. [४] +रमण महर्षी - गणपती मुनी - कपाली शास्त्री - माधव पंडित अशी ही ज्ञानपरंपरा आहे. [५] +एप्रिल १९३७ मध्ये माधव पंडित पहिल्यांदा पाँडिचेरीला गेले, तेव्हा कपाली शास्त्री यांनी श्रीमाताजींशी भेटण्याची व्यवस्था केली. तेव्हाच आश्रमवासी व्हावे असे त्यांना वाटू लागले पण अर्थशास्त्रात पदवी घेऊन शैक्षणिक अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते प्रथम मुंबईला गेले. त्यानंतर, ते १९३९ मध्ये, पाँडिचेरीला वयाच्या २१ व्या वर्षी ते श्रीअरविंद आश्रमाचे सदस्य झाले. [४] +आश्रमात आल्यावर, पंडित यांनी पूर्णयोग आणि त्यांना नेमून देण्यात आलेले कार्य यावर अधिक लक्ष केंद्रित केले. कालांतराने, त्यांनी कपाली शास्त्रीच्या संस्कृतमधील साहित्यकृतींचे भाषांतर केले आणि मंत्र, तंत्र, वेद आणि उपनिषद, तत्त्वज्ञान, योग, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची शिकवण, इ.अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांनी नेहमीच स्पष्ट, सोपी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला. +१९७६ मध्ये, त्यांनी श्रीअरविंदांचा संदेश परदेशात पोहोचवण्यासाठी परदेश दौरे सुरू केले. अनेक वेळा ते अमेरिका आणि युरोपला गेले, व्याख्याने दिली आणि मुलाखती दिल्या किंवा चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित केल्या. +त्यांनी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या पूर्णयोगावर अनेक पुस्तके व लेख लिहिले. त्यांनी सामाजिक, राजकीय विचारांवर, विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म, गूढवाद आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरा तसेच भारताचे अभिजात साहित्य या विषयांवर विपुल लेखन केले आहे. +श्री माधव पंडित यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद श्री.सुहास टिल्लू यांनी केला आहे. त्यांची मराठीमध्ये अनुवादित झालेली पुस्तके पुढीलप्रमाणे - +१९५०. Grace of the Great and Other Essays (1963; 1989) - ग्रेस ऑफ द ग्रेट अँड आदर एसेज +१९५२. Mystic Approach to the Veda and the Upanishad (1966; 1974) - मिस्टिक अप्रोच टू द वेदा अँड द उपनिषद +१९५७. Sri Aurobindo: Studies in the Light of His Thought - श्रीऑरोबिंदो - स्टडीज इन द लाईट ऑफ हिज थॉट +१९५८. Aditi and Other Deities in the Veda (1970) - अदिती अँड आदर डेटीज इन द वेदा +१९५९. Japa - जप (1961; 1971; 1977; 1986; 1991) +१९५९. Kundalini Yoga - कुंडलिनी योग (1962; 1968; 1979; 1993) +१९५९. The Teachings of Sri Aurobindo (1964; 1978; 1990) - द टीचिंग ऑफ श्रीऑरोबिंदो +१९६०. Dhyana (1967; 1972; 1976; 1986; 1990) - ध्यान +१९६०. Highways of God - हायवेज ऑफ गॉड +१९६१. Burning Brazin (1974) - बर्निंग ब्राझीन +१९६१. Where the Wings of Glory Brood (1976) - व्हेअर द विंग्ज ऑफ ग्लोरी ब्रुड +१९६२. Sadhana in Sri Aurobindo’s Yoga (1964) - साधना इन श्रीऑरोबिंदोज योगा +१९६२. Voice of the Self - वॉईस ऑफ द सेल्फ +१९६३. Lamps of Light (1975) - लँम्प्स ऑफ लाईट +१९६३. The Mother on India - द मदर ऑन इंडिया +१९६४. Current Problems - करंट प्रॉब्लेम्स +१९६५. Gems from Sri Aurobindo—First Series (1968) - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - पहिली मालिका +१९६५. Kularnava Tantra (1973) - कुलार्णव तंत्र +१९६५. The Mother of Love—Vol.I (1972; 1989) - द मदर ऑफ लव - भाग ०१ +१९६५. The Mother of Love—Vol.II (1972; 1990) - द मदर ऑफ लव - भाग ०२ +१९६६. Dictionary of Sri Aurobindo’s Yoga (1973; 1992) डिक्शनरी ऑफ श्रीऑरोबिंदोज योगा +१९६६. Gems from Sri Aurobindo—Second Series - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - दुसरी मालिका +१९६६. Gems from Sri Aurobindo—Third Series - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - तिसरी मालिका +१९६६. Glossary of Sanskrit Terms in Sri Aurobindo’s Works (1973) - ग्लोसरी ऑफ संस्कृत टर्म्स इन श्रीऑरोबिंदोज वर्क्स +१९६६. Light from Sri Aurobindo (1970; 1989; 1990) - लाईट फ्रॉम श्रीऑरोबिंदो +१९६६. The Mother of Love—Vol.Ill (1972; 1990) - द मदर ऑफ लव +१९६६. Reminiscences and Anecdotes of Sri Aurobindo (1990) +१९६६. Shining Harvest - शायनिंग हार्वेस्ट +१९६६. Studies in the Tantra and the Veda (1967) - स्टडीज इन द तंत्रा अँड द वेदा +१९६७. Sri Aurobindo on the Tantra (1970; 1972) - श्रीऑरोबिंदो ऑन द तंत्रा +१९६७. God - गॉड +१९६७. Guide to Upanishads - गाईड टू उपनिषदाज +१९६७. Key to Vedic Symbolism (1973) - की टू वेदिक सिम्बॉलिझम +१९६७. Light from the Gita - लाईट फ्रॉम द गीता +१९६७. The Mother of Love—Vol.IV - द मदर ऑफ लव, भाग ०४ +१९६९. The Call and the Grace (1975) - द कॉल अँड द ग्रेस +१९६९. Culture in Yoga - कल्चर इन योगा +१९६९. Demands of Sadhana - डिमांड्स ऑफ साधना +१९६९. Essence of the Upanishads (1976) इसेन्स ऑफ द उपनिषदाज +१९६९. Gems from Sri Aurobindo—Fourth Series (1976) - जेम्स फ्रॉम श्रीऑरोबिंदो - चौथी मालिका +१९६९. Gems from the Tantras—First Series - जेम्स फ्रॉम द तंत्राज - पहिली मालिका +१९६९. Gleanings from the Upanishads (1976) +१९६९. Readings in Savitri—Vol.I (1988) - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०१ +१९७०. Gems from the Tantras—Second Series (1976) +१९७०. Readings in Savitri—Vol.II (1989) - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०२ +१९७०. Readings in Savitri—Vol.III - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०३ +१९७१. Epigrams from Savitri - एपिग्राम्स फ्रॉम सावित्री +१९७१. Readings in Savitri—Vol.IV - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०४ +१९७१. Readings in Savitri—Vol.V - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०५ +१९७२. Sri Aurobindo: A Survey (1974) - श्रीऑरोबिंदो - अ सर्व्हे +१९७२. Bases of Tantra Sadhana (1977; 1991) - बेसेस ऑफ तंत्र साधना +१९७३. Adoration of the Divine Mother - अडोरेशन ऑफ द डिव्हाईन मदर +१९७३. Breath of Grace - ब्रेथ ऑफ ग्रेस +१९७३. Readings in Savitri—Vol.VI - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०६ +१९७३. Readings in Savitri—Vol.VII - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०७ +१९७३. What Life Has Taught Me - व्हॉट लाईफ हॅज टॉट मी +१९७४. An Homage and a Pledge - अॅन होमेज अँड अ प्लेज +१९७४. Meditations - मेडिटेशन्स +१९७४. Project Universal Man - प्रोजेक्ट युनिव्हर्सल मॅन +१९७४. Readings in Savitri—Vol.VIII - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०८ +१९७५. All Life is Yoga - ऑल लाईफ इज योगा +१९७५. Sri Aurobindo and the Mother: An Introduction - श्रीऑरोबिंदो अँड द मदर: ऍन इंट्रोडक्शन +१९७५. Champaklal Speaks (1976) - चंपकलाल स्पीक्स +१९७५. Dialogties and Perspectives +१९७५. Memorable Moments with the Mother - मेमोरेबल मोमेंट्स विथ द मदर +१९७५. Readings in Savitri—Vol.IX - रीडिंग्ज इन सावित्री - खंड ०९ +१९७५. Sidelights on the Mother (1976; 1988; 1990) - साईड लाईट्स ऑन द मदर +१९७५. Something Else, Something More - समथिंग एल्स, समथिंग मोर +१९७५. Under the Mother’s Banner - अंडर द मदर्स बॅनर +१९७६. Champaklal’s Treasures - चंपकलाल्स ट्रेझर्स +१९७६. Dynamics of Yoga—Part I - डायनॅमिक्स ऑफ योगा - भाग ०१ +१९७६. Singapore Chapter - सिंगापूर चॅप्टर +१९७६. Yoga in Savitri - योगा इन सावित्री +१९७६. The Yoga of Works - द योगा ऑफ वर्क्स +१९७७. Dynamics of Yoga—Part II - डायनॅमिक्स ऑफ योगा - भाग ०२ +१९७७. Lights on the Tantra - लाईट्स ऑन द तंत्रा +१९७७. Readings in Savitri—Vol.X (with Index) - रीडिंग्ज इन सावित्री - खंड १० +१९७७. Thoughts of a Shakta - थॉट्स ऑफ अ शाक्ता +१९७७. Yoga for Modern Man - योगा फॉर मॉडर्न मॅन +१९७८. Dynamics of Yoga—Part III - डायनॅमिक्स ऑफ योगा - भाग ०३ +१९७९. Occult Lines Behind Life (USA: Auromere) - ऑकल्ट लाईन्स बिहाईंड लाईफ +१९७९. Sat-Sang—Vol.I - सत-संग - भाग ०१ +१९८०. How do I Begin? (1984; 1985; 1986; 1988; 1992) - हाऊ डू आय बिगीन? +१९८१. Talks on the Life Divine - टॉक्स ऑन द लाईफ डिव्हाईन +१९८१. Yoga of Love (USA: Lotus Light Publications; 1982) - योगा ऑफ लव +१९८२. Deathless Rose (1990) - डेथलेस रोझ +१९८२. Heart of Sadhana (1992) - हार्ट ऑफ साधना +१९८२. How do I Proceed (1987, 1990) - हाऊ डू आय प्रोसिड? +१९८२. Introducing Savitri (1992) - इंट्रोड्युसिंग सावित्री +१९८२. Sat-Sang—Vol.II - सत-संग - भाग ०२ +१९८३. Sri Aurobindo: A Biography (Delhi: Publications Division) - श्रीऑरोबिंदो - अ बायोग्राफी +१९८३. Bases of Sadhana - बेसेस ऑफ साधना +१९८३. Book of Beginnings - बुक ऑफ बिगीनिंग्ज +१९८३. Call to America - कॉल टू अमेरिका +१९८३. Commentaries on the Mother’s Ministry—Vol.I - कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री - भाग ०१ +१९८३. Commentaries. on. the. Mother’s. Ministry—Vol.II - कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री - भाग ०२ +१९८३. Integral Perfection: Talks in Sri Lanka (Sri Lanka: V. Murugesu) - इंटिग्रल परफेक्शन - टॉक्स इन श्रीलंका +१९८३. Spritual Life: Philosophy and Practice - स्पिरिच्युअल लाईफ - फिलॉसॉफी अँड प्रॅक्टिस +१९८३. Yoga of Self-Perfection - योगा ऑफ सेल्फ-परफेक्शन +१९८४. Mother and I - मदर अँड आय +१९८४. A Savitri Dictionary - अ सावित्री डिक्शनरी +१९८५. Commentaries. on. the. Mother’s. Ministry—Vol.III - कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री - भाग ०३ +१९८५. Legends in the Life Divine 1985 Life Beautiful (1987; 1989; 1992) - लिजंड्स इन द लाईफ डिव्हाईन +१९८५. More on Tantras (Delhi: Sterling Publishers) - मोअर ऑन तंत्राज +१९८६. Book of the Divine Mother 1986 Sat-Sang—Vol.III - बुक ऑफ द डिव्हाईन मदर +१९८६. Sat-Sang—Vol.IV - सत-संग - भाग ०४ +१९८६. Spiritual Communion - स्पिरिच्युअल कम्युनियन +१९८६. Versatile Genius: Sri T.V. Kapali Sastriar - व्हर्सटाईल जीनियस: श्री.टी.व्ही.कपाली शास्त्री +१९८६. The Yoga of Knowledge (USA: Lotus Light Publications) - द योगा ऑफ नॉलेज +१९८७. Sri Aurobindo and His Yoga (USA: Lotus Light Publications) - श्रीऑरोबिंदो अँड हिज योगा +१९८७. Concept of Man in Sri Aurobindo - कन्सेप्ट ऑफ मॅन इन श्रीऑरोबिंदो +१९८७. Master and Disciple: S. Duraisamy Aiyar - मास्टर अँड डिसायपल +१९८७. Pitfalls in Sadhana - पिटफॉल्स इन साधना +१९८७. Sat-Sang—Vol.V - सत-संग - भाग ०५ +१९८७. Savitri: Talks in Germany - सावित्री: टॉक इन जर्मनी +१९८७. Sidelights on Sri Aurobindo - साईडलाईट्स ऑन श्रीऑरोबिंदो +१९८७. Traditions in Mysticism (Delhi: Sterling Publishers) - ट्रॅडिशन्स इन मिस्टिसिझम +१९८७. Traditions in Occultism (Delhi: Sterling Publishers) - ट्रॅडिशन्स इन ऑकल्टिझम +१९८८. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.I - कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०१ +१९८८. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.II - कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०२ +१९८८. Commentaries on the Mother’s Ministry— Vol.IV कॉमेंटरीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री +१९८८. Guide to the Life Divine - गाईड टू द लाईफ डिव्हाईन +१९८८. Introducing the Life Divine - इंट्रोड्युसिंग द लाईफ डिव्हाईन +१९८८. Mighty Impersonality (1992) - मायटी इमपर्सनॅलिटी +१९८८. Talks on Life Divine—Vol.II - टॉक्स ऑन लाईफ डिव्हाईन +१९८८. Tell us of the Mother - टेल्स ऑफ द मदर +१९८८. Traditions in Sadhana (Delhi: Sterling Publishers) - ट्रॅडिशन्स इन साधना +१९८८. Upanishads: Gateways of Knowledge (USA: Lotus Light Publications) - उपनिषदाज : गेटवेज ऑफ नॉलेज +१९८८. Vedic Symbolism - वेदिक सिम्बॉलिझम +१९८८. Wisdom of the Upanishads - विस्डम ऑफ द उपनिषदाज +१९८९. Art of Living (1990) - आर्ट ऑफ लिविंग +१९८९. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.III - कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०३ +१९८९. Education: Some Thoughts - एज्युकेशन: सम थॉट्स +१९८९. The Indian Spirit - द इंडियन स्पिरीट +१९८९. Meditations on the Divine Mother - मेडिटेशन्स ऑन द डिव्हाईन मदर +१९८९. Sat-Sang—Vol.VI - सत-संग - भाग ०६ +१९८९. Vedic Deities (USA: Lotus Light Publications) - वेदिक डैटिज +१९८९. Yoga of Transformation - योगा ऑफ ट्रान्सफॉरमेशन +१९९०. The Mother and Her Mission - द मदर अँड हर मिशन +१९९०. Thoughts on the Gita - थॉट्स ऑन द गीता +१९९०. Vedic Wisdom 1990. Wisdom of the Veda (USA: Lotus Light Publications) वेदिक विस्डम +१९९१. Sat-Sang—Vol.VlI सत-संग - भाग ०७ +१९९१. Towards Universal Man - टोवर्डस युनिव्हर्सल मॅन +१९९२. Commentaries on Sri Aurobindo’s Thought— Vol.IV कॉमेंटरीज ऑन श्रीऑरोबिंदोज थॉट्स - भाग ०४ +१९९२. An Early Chapter in the Mother’s Life - अॕन अर्ली चॅप्टर इन द मदर्स लाईफ +१९९२. Wisdom of the Gita—Vol.I - विस्डम ऑफ द गीता - भाग ०१ +१९९२. Wisdom of the Gita—Vol.II - विस्डम ऑफ द गीता - भाग ०२ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5747.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35c3f96b50e9cf918dc647263db5f7499b8a75fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5747.txt @@ -0,0 +1,2 @@ +इंदिरा गांधी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक व लेखक. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5774.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e4d828ee3a7ef2774def2204478308d3b73beae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5774.txt @@ -0,0 +1,11 @@ +जुलै ७, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +माधवराव लक्ष्मणराव आपटे (जन्म : मुंबई, इ.स. १९३३; - मुंबई , २३ सप्टेंबर २०१९) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते भारताकडून सात कसोटी सामने खेळले. +माधव आपटे यांची पहिल्या दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत खेळायची सुरुवात मुंबई संघातून झाली. या वेळी त्यांनी रणजी सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर १९५२-५३ या काळात ते सात कसोटी सामने खेळले. त्यांतले दोन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध होते. उरलेल्या पाच सामन्यांत त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एक शतक आणि काही अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या गोलदांजांची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे ते तत्कालीन विक्रमी फलंदाज ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता. +या दौऱ्यानंतर आपटे यांना पुन्हा भारतीय क्रिकेट संघात घेतले नाही. मात्र त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्याचे काम केले. दरम्यान, अन्य प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या. यांत त्यांची सहा शतके आहेत. मुंबई क्रिकेटला गुणवत्तापुरवठा करणाऱ्या कांगा साखळीत माधवराव तब्बल ५० वर्षे खेळले. दि ब. देवधरांपासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळ्यांबरोबर माधवराव खेळले. शेवटचा कांगा साखळी सामना खेळले, त्या वेळी माधव आपटे ७१ वर्षांचे होते. +मधल्या काळात माधव आपटे हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCIचे) अध्यक्ष झाले. ते अध्यक्ष असताना, १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची गुणवत्ता हेरून त्यांनी नियमांना डावलून त्याला क्लबकडून खेळण्याची संधी दिली. +क्रिकेटबरोबरच स्कॅश आणि बॅडमिंटन या खेळांत आपटे पारंगत होते. +माधव आपटे यांचे वडिलोपार्जित साखर कारखाने व कापडाच्या गिरण्या होत्या. जम्बो आइस्क्रीम, फलटण शुगर वर्क्‍स, लक्ष्मी विष्णू गिरणी, स्वस्तिक समूह, कॅम्लिन या कंपन्यांचे ते मुख्य संचालक होते. +ते काही काळ मुंबईचे नगरपाल व मुंबई चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते. +माधवराव आपट्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे, त्याचे नाव - diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5778.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03724c9f3041bbcdaff202d34a4b3612b51ca8be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5778.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +माधवराव शिन्दे (मार्च १०, इ.स. १९४५ - सप्टेम्बर ३०, इ.स. २००१ ) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७१, इ.स. १९७७, इ.स. १९८० आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. त्यानन्तर ते राजीव गान्धी यांच्या मन्त्रीमण्डळात रेल्वेमन्त्री होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मन्त्रिमण्डळात नागरी विमान वाहतूक मन्त्री आणि मनुष्यबळ विकास मन्त्री होते. इ.स. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानन्तर त्यांनी मन्त्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसबाहेर पडून स्वतःचा मध्यप्रदेश विकास काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. सप्टेम्बर ३०, इ.स. २००१ रोजी ते लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_578.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1d8990391584c66073645d08f1dd195d93581d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_578.txt @@ -0,0 +1,2 @@ +भैरववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5783.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bb4043b3fd8f0f2763fa0e54744d7d759fc19af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5783.txt @@ -0,0 +1 @@ +माधवाचार्य (इ.स. १२६८ किंवा ११ एप्रिल, इ.स. १२९६ तुंगभद्राजवळचे एक खेडे, कर्नाटक [१] इ.स. १३८६[२]) हे विजयनगर साम्राज्याचे मंत्री असलेले प्रख्यात वेदभाष्यकार सायणाचार्य यांचे सुपुत्र होते. त्यांना सायण माधवाचार्य म्हंटले जाते. हरिहर, बुक्क यांनी स्थापन केलेल्या विजयनगरच्या सामाज्य्रात माधवाचार्य आणि सायणाचार्य हे दोन मंत्री होते, असे म्हणतात. "पंचदशी" कर्ते भारतीतीर्थ म्हणजेच विद्यारण्य असे समजले जाते. तसेच स्वामी विद्यारण्य म्हणजेच माधवाचार्य असाही एक समज आहे. हा समज खरा की खोटा हे मला माहित नाही," असे सुरेंद्र बारलिंगे नमूद करतात. [३] त्यामुळे त्यांना माधव विद्यारण्य असेही नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5791.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af4de0da983b6f34f34f853a7297fd8607b5060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5791.txt @@ -0,0 +1,5 @@ +माधवी मुखर्जी (पुर्वाश्रमीच्या माधवी चक्रवर्ती) ( १० फेब्रुवारी १९४२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. दिब्रातीर काब्य या १९७३ सालच्या बंगाली चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. त्यांनी बंगाली चित्रपटातील काही अत्यंत प्रशंसित चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि बंगाली सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. +माधवी चक्रवर्ती यांचा जन्म १० फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. तिची बहीण मंजरी यांच्याबरोबर तिची आई कोलकाता येथे राहत होती. तरुणपणातच त्यांनी नाटकामध्ये कार्य सूरू केल. त्यांनी सीसिर भादुरी, अहिंद्र चौधरी, निर्मलेंद्रू लाहिरी आणि छबी बिस्वास यासारख्या नामांकीत कलाकारांबरोबर काम केले. त्यांनी अभिनय केलेल्या काही नाटकांमध्ये ना आणि कलराह यांचा समावेश होता. बाल कलाकार म्हणून त्यांनी प्रेमेंद्र मित्राच्या डुई बी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. +मुखर्जींनी सर्वप्रथम १९६० मध्ये मृणाल सेनच्या बैशी श्रावण मध्ये काम करून मोठा प्रभाव पाडला. बंगालच्या १९४३ च्या भीषण दुष्काळात बंगालमध्ये पाच दशलक्षांहून अधिक मृत्यूमुखी पडले होता. त्यावर हा चित्रपट आधारित होता. मुखर्जी एक १६ वर्षांची मुलगी असून एका मध्यमवयीन माणसाशी लग्न करते. सुरुवातीला, ती त्यांचे जीवन उजळवते पण नंतर द्वितीय विश्वयुद्ध आणि बंगालच्या दुष्काळामुळे या जोडप्याचे लग्न मोडकळीस येते. त्यांचा पुढचा प्रमुख चित्रपट १९६२ मध्ये तयार केलेला ऋत्विक घटक यांचा सुवर्णरेखा हा होता. हा चित्रपट १९६५ मध्ये प्रदर्शित झाला. भारताच्या फाळणीच्या सामाजिक-आर्थिक परिणामांची तपासणी करणाऱ्या त्रयीतील शेवटचा चित्रपट होता ज्यातील पहिले दोन होते मेघ ढाका तारा (१९६०) आणि कोमल गंधार (१९६१). मुखर्जी सीतेची भूमिका साकारतात ज्या ईश्वर (अभि भट्टाचार्य) यांची धाकटी बहीण आहे. वेश्या म्हणून आपल्या पहिल्या ग्राहकांची वाट पाहत त्या स्वतःला ठार मारताना जेव्हा त्यांना आढळून येते की हा ग्राहक इतर कोणी नसुन तिच्या पळालेला भाऊ आहे. +नंतर महानगर (१९६३), चारुलता (१९६४) आणि कपरूश (१९६५) या तीन चित्रपटांमध्ये मुखर्जींनी सत्यजित रेसोबत काम केले. महानगरात, मुखर्जी आरतीची भूमिका साकारतात, जी कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे विणकाम मशीन विक्रेत्यावी नोकरी करतात. आरतीसाठी, घरोघरी जाऊन विणकाम मशीन विकण्या घेतल्यामुळे संपूर्ण नवीन जग उघडले जाते आणि नवीन मित्र आणि ओळखीचेही आहेत ज्यात एंग्लो-इंडियन मित्र एडिथचा समावेश आहे. पैसे मिळवण्यामुळे कुटुंबातही आरतीची स्थिती वाढते खासकरून जेव्हा तिचा नवरा (अनिल चटर्जी) नोकरी गमावतो. जेव्हा एडिथला अन्यायपूर्वक काढून टाकले जाते, तेव्हा आरतीपण निषेध म्हणून राजीनामा देते. जबरदस्त अभिनयानेमुळे आरती चित्रपटामध्ये मुखर्जी यांचे वर्चस्व दिसते. चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी लिहिलेः "या चित्रपटात माधवी मुखर्जी यांचे अभिनय पाहणे उपयुक्त ठरेल. ती एक सुंदर, सखोल, आश्चर्यकारक अभिनेत्री आहे जी न्यायाच्या सर्व सामान्य मानकांना मागे टाकते." नंतर त्यांनी मृणाल सेन, तरुण मजूमदार, तपन सिन्हा, उत्पलेंडू चक्रवर्ती आणि रितुपर्णो घोष या नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केले. +तिने अभिनेता निर्मल कुमारशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5809.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e553b4ab0ce79a611be96b3a51de2fa03271109 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5809.txt @@ -0,0 +1,3 @@ +माधुरी तळवलकर या एक मराठी लेखिका आहेत. अनेक वर्षी त्यांनी सातत्याने विविध प्रकारचे लेखन केले आहे. अंतर्नाद, अनुभव, मिळून साऱ्याजणी इत्यादी मासिकांतून त्यांची विविध प्रकारच्या पुस्तकांवरील आस्वादक समीक्षा प्रकाशित होत असते. समीक्षेखेरीज त्यांचे जागतिकीकरणानंतरच्या कथा, गाडगीळांच्या कथानायिका... असे अभ्यासपूर्ण साहित्यविषयक लेख प्रकाशित झाले आहेत. पुस्तकांचे संपादन, संस्करण, शब्दांकन, अनुवाद अशी कामे त्या करीत असतात. +त्या कोथरूडच्या गांधी भवनजवळ अंध मुलींच्या शाळेत आणि वसतिगृहात जाऊन मुलींनी गोष्टी सांगत असत. +माधुरी तळवलकर या पुण्यातील टेल्को कंपनीत काही वर्षे नोकरी करत होत्या. या व्यतिरिक्त त्या पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्चमध्ये व सकाळ पेपर्समध्येही होत्या. स्त्री-वृत्त' नावाच्या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणून त्या सुमारे वर्षभर काम करीत होत्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5814.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4e64189eb4b355e991852c2b937c92603d61a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5814.txt @@ -0,0 +1,15 @@ +माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. +माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता. +इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली. +इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले. +माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली. +१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली. +एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे. +माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज ॲनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी). +मिळालेली नामांकने +मिळालेली नामांकने +नामांकने +नामांकन diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5887.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ba649f80e3abab0dcf3e5929b263530cb07718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5887.txt @@ -0,0 +1,6 @@ +शिक्षण मंत्रालय, पूर्वीचे मानव संसाधन विकास मंत्रालय (१९८५-२०२०), हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे, जे शिक्षणावरील राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. [१] मंत्रालयाची आणखी दोन विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, जो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि साक्षरता आणि उच्च शिक्षण विभाग, जो विद्यापीठ स्तरावरील शिक्षण, तांत्रिक शिक्षण, शिष्यवृत्ती इ. +सध्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे मंत्री परिषदेचे सदस्य आहेत. [२] १९४७ पासून भारताकडे शिक्षण मंत्रालय होते. १९८५ मध्ये, राजीव गांधी सरकारने त्याचे नाव बदलून मनुष्यबळ विकास मंत्रालय (MHRD) केले आणि नरेंद्र मोदी सरकारने नव्याने तयार केलेल्या " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० "च्या जाहीर घोषणेसह, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव पुन्हा शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले. [३] +२९ जुलै २०२० रोजी 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' केंद्रीय मंत्री परिषदेने मंजूर केले. NEP २०२० ने विद्यमान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६ची जागा घेतली. [४] NEP २०२० अंतर्गत, मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाचे (MHRD) नाव बदलून शिक्षण मंत्रालय (MoE) करण्यात आले. NEP २०२० अंतर्गत असंख्य नवीन शैक्षणिक संस्था, संस्था आणि संकल्पना कायदे करण्यात आले. [५] +देशातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विकासासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग जबाबदार आहे. +उच्च शिक्षण विभाग माध्यमिक आणि उत्तर-माध्यमिक शिक्षणाचा प्रभारी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कायदा, १९५६ च्या कलम ३ अन्वये, भारताच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सल्ल्यानुसार शैक्षणिक संस्थांना 'मानलेल्याविश्वविद्यालयाचा' दर्जा देण्याचा अधिकार विभागाला आहे. [६] [७] [८] उच्च शिक्षण विभाग अमेरिकेचे संयुक्त राज्य (USA) आणि चीन नंतर जगातील सर्वात मोठ्या उच्च शिक्षण प्रणालींपैकी एक आहे. हा विभाग उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या जागतिक दर्जाच्या संधी देशात आणण्यात गुंतलेला आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा सामना करताना भारतीय विद्यार्थ्यांची कमतरता भासू नये. यासाठी सरकारने संयुक्त उपक्रम सुरू केला आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक मताचा फायदा मिळावा यासाठी सामंजस्य करार केले आहेत. देशातील तंत्रशिक्षण व्यवस्थेचे स्थूलमानाने तीन वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते - केंद्र सरकारच्या अनुदानित संस्था, राज्य सरकार/राज्य-अनुदानित संस्था आणि स्वयं-वित्तपोषित संस्था. तांत्रिक आणि विज्ञान शिक्षणाच्या १२२ केंद्रीय अर्थसहाय्यित संस्था खालीलप्रमाणे आहेत: केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांची यादी: IIITs (२५), IITs (२३), IIMs (२०), IISc बंगलोर, IISERs (७ - बर्हमपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम, तिरुपती), NITs (३१), NITTTRs (४), आणि इतर ९ (SPA, ISMU, NERIST, SLIET, IIEST, NITIE आणि NIFFT, CIT)[९] +हा विभाग आठ कार्यालयामध्ये विभागलेला आहे आणि विभागाचे बहुतांश काम या कार्यालयाच्या अंतर्गत १००हून अधिक स्वायत्त संस्थांद्वारे हाताळले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5898.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43c57d46f38231889def07625eb52712841501f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5898.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानवतग्रामीण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5914.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a14947016e069234ec8b46bf93cf894f893cd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5914.txt @@ -0,0 +1 @@ +प्रौढ मानवी शरीरात एकूण २०६ अस्थी असतात. त्यांची संख्या व वर्गीकरण पुढीलप्रमाणे: diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5919.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..278739599204f7f862af6b3c98836aff5fb543f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5919.txt @@ -0,0 +1,4 @@ +मानवी भूगोलमधील अभ्यासाचे प्राथमिक क्षेत्र खालीलपैकी मुख्य क्षेत्रांवर केंद्रित होते. +सांस्कृतिक भूगोल हा सांस्कृतिक उत्पादने आणि मानदंडांचा अभ्यास आहे - त्यांचे स्थान आणि ठिकाणे यांच्यातील फरक, तसेच त्यांचे संबंध. हे मार्ग, भाषा, धर्म, अर्थव्यवस्था, सरकार आणि अन्य सांस्कृतिक घटनांचे वर्णन आणि विश्लेषणावर लक्ष केंद्रित करते आणि एका स्थानापर्यंत दुसऱ्यापासून वेगळे किंवा सतत राहते +मानवी भौगोलिक भूगोलची शाखा म्हणजे लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी संवाद साधून त्यांच्याशी आणि त्यांची जागा आणि स्थानासह त्यांचे अभ्यास करून त्यांचा अभ्यास करणारी भौगोलिक माहिती.मानव भूगोल सामाजिक परस्पर संबंधांच्या नमुन्यांची तसेच स्थानिक पातळीवर परस्पर निर्भरता आणि पृथ्वीवरील वातावरणावर कसा प्रभाव पाडते किंवा त्यास प्रभावित करते हे पाहते.एक बौद्धिक शिस्त म्हणून भौगोलिक भौगोलिक भूगोल आणि मानव भूगोल उप-क्षेत्रांत विभागले गेले आहे, नंतर उत्क्रांती गुणात्मक आणि परिमाणात्मक संशोधन पद्धती वापरून मानवी क्रियाकलापांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. +व्याख्या : लोक, स्थान आणि पर्यावरण यांच्यातील अंतर्गत संबंधांच्या अभ्यासाचे आणि हे स्थान वेगवेगळ्या आणि स्थानांदरम्यान वेगवेगळे आणि स्थानिकरित्या वेगवेगळे असतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5938.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..270450c6a60709ae08f8be5192c0a9726be6831e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5938.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नल मानवेंद्र सिंग हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी ते काँग्रेसमध्ये सामील झाले. २००४-२००९ पासून ते राजस्थानच्या बारमेर-जैसलमेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे 14 व्या लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांना भाजपचे आगामी नेते मानले जात होते.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5939.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99216ffb60a6519a220dff62864dde797496d31f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5939.txt @@ -0,0 +1 @@ +मानवेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य[१], (२१ मार्च, इ.स. १८८७ - २५ डिसेंबर, इ.स. १९५४) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. 1934ला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांतिकार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तरायुष्यात मेक्सिको, रशिया, अफगाणिस्तान, चीन इत्यादी देशांत केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली. यांनी स्थापन केलेला मेक्सिकन साम्यवादी पक्ष हा सोव्हिएत संघाबाहेरील पहिला साम्यवादी पक्ष होता. यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस साम्यवादाचा त्याग करून जहाल मानवतावाद [२] पुरस्कारला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5942.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..156978ace187c69de5dad31760f4de9ce180d9b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5942.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंत गोविंद जोशी (इ.स. १९४५) हे मानव्यशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. यांनी मध्य प्रदेशाचा भूगोल, शेती, मध्य प्रदेशातील आदिवासींचे जीवन, आदी विषयांवर जागतिक कीर्तीची सुमारे ११ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :- diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_595.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fcd428248ca010fba9e9ffaf06b6eef7242175d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_595.txt @@ -0,0 +1 @@ +भोंगीर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5962.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b1521199d6888692a58c3c772b4ee8af5fa151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5962.txt @@ -0,0 +1 @@ +मानसिंग फत्तेसिंगराव नाईक हे एक भारतीय राजकारणी आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघ [१] तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5969.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..408540d976666f5324c356180f4f7e1f3cfe2a2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5969.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानसी जोशी (६ नोव्हेंबर, १९९२:रूडकी, उत्तराखंड, भारत - ) ही भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5979.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d66a9fdf85d541eef8fad260d861b7ce19d27ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5979.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानाईनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5993.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83ef5f0cd6b08084804beba187d85b99a43bc189 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_5993.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_611.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5bae8ea81b12c9369bfdc09a16f65384050cc1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_611.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6125.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372a0196fd0d1ddd808439e63b6d833a702369ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6125.txt @@ -0,0 +1,77 @@ +मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरिक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे. +[१] +‡ शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले, कारण युरोपियन ग्रांप्रीच्या वेळेत त्याच्या खतरनाक पधतीने गाडी चालवल्यामुळे, त्याचा जॅक्स व्हिलनव्ह सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. त्याचे सर्व गुण रद्द करण्यात आले. जर हे घडले नसते तर तो त्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर आला असता.[१] +† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले. + + +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6126.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e14b82a4ebe7c8b9aed6266194e9dabb37b7c24f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6126.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +मिकाएल सिल्वेस्ट्रे (फ्रेंच: Mikaël Silvestre) (ऑगस्ट ९, १९७७ - हयात) हा फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. तो फ्रेंच राष्ट्रीय फुटबॉल संघातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील, तर आर्सेनल क्लबातर्फे इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत खेळला आहे. तो बचाव फळीत मधल्या किंवा डाव्या बचावपटूच्या भूमिकेतून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6132.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a9efbdbcbd896b670a29c6f3a476556c57ee857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6132.txt @@ -0,0 +1,3 @@ +मायकेल अँड्रु गॉफ (१८ डिसेंबर, १९७९:डुरॅम, इंग्लंड - हयात) हे इंग्लंडचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांनी व्हिवो आयपीएल २०२१ मध्ये पंच म्हणून काम केले. +हे ड्युरॅमकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_614.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a666e21c8bf2db4b42f7de0a396b99f099923f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_614.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोईरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6152.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a7cf27bd9d9da393fe39191cd415dbb9ba2bd28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6152.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकेल कॅरिक (जुलै २८, इ.स. १९८१ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +कॅरिक मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. या क्लबकडून प्रीमियर लीगमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_617.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a83fbf645a265d3f58c87d19a9c036140d71da0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_617.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोईरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6175.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298224c1818548f4766dc8d6434649feb8541a1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6175.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मायकेल चिनूया (९ जून, इ.स. १९८६:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6187.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f558ba0e1063ad637d70d8ab8332fb1ff3ebd71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6187.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल जॉन माइक मॅकॉले (१९ एप्रिल, १९३९:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६५ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती तसेच मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6213.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0406e8a688b8e75b274048302b2cd8fa1e1c684 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6213.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल फ्रांसिस बोचॅंप (८ मार्च, १९८१:सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6259.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bcdd470db7f477a4cfef0c12b5ac12a0305a926 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6259.txt @@ -0,0 +1,5 @@ +मायकेल ग्रेडन व्हांडोर्ट (जानेवारी १९, इ.स. १९८०:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +व्हांडोर्ट डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6272.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45c42aaf838fb854a547287e8d0da5bebc71952a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6272.txt @@ -0,0 +1,8 @@ +मायकेल स्पार्क्स (१३ डिसेंबर १९९५:डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका - ) एक अमेरिकन व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू आहे. तो सध्या अपाचेसकडून खेळला. अब्राहम लिंकन हायस्कूलचा सर्वकालीन आघाडीचा स्कोअरर म्हणून तो ओळखला जातो.[१] +स्पार्क्सने २०११ ते २०१५ पर्यंत वेस्टर्न नेब्रास्का येथील अब्राहम लिंकन हायस्कूलमधून हायस्कूल पूर्ण केले. त्यानंतर तो २०१५ मध्ये कम्युनिटी कॉलेजमध्ये गेला आणि २०१६ मध्ये त्याचे हायस्कूल पूर्ण केले. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये ओटेरो ज्युनिअर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.[२] +मायकेलने त्याच्या हायस्कूलच्या दिवसांमध्ये बास्केटबॉल खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या रुकी वर्षात तो आर्मेनिया ए-लीग (२०२१-२०२२) साठी येरेवन आर्मेनियामधील अरात येरेवन संघाकडून खेळला.[३] +दुसऱ्या वर्षी तो पीबीएफ लीगसाठी (२०२२-२०२३) पॅलेस्टाईनच्या बेथलेहेम येथे असलेल्या टेरा सांक्टासाठी खेळला.[४] +तो अलीकडेच चिहुआहुआ मेक्सिकोमध्ये अपाचेस (२०२३-२०२४) या क्लबसाठी खेळला आहे. +अब्राहम लिंकन हायस्कूलचा सर्वकालीन आघाडीचा स्कोअरर (१,७०९ गुण) +स्कोअरिंगमध्ये आर्मेनिया ए-लीगचे नेतृत्व केले (३१.७ppg) +पीबीएफ (पॅलेस्टाईन बास्केटबॉल फेडरेशन) चा तीन गुणांचा विक्रम मोडला (११ थ्री) मागील रेकॉर्ड १० होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6276.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f41c760023cfec88fec0233f8698d860054f052 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6276.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल हेन्री माइक डेनिस (१ डिसेंबर, १९४०:स्कॉटलंड - १९ एप्रिल, २०१३:लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९६९ ते १९७५ दरम्यान २८ कसोटी आणि १२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6282.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2884a1ebb4bb0dde2c650aef419cfccf4855bc61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6282.txt @@ -0,0 +1 @@ +मायक्रो ही मायकेल क्रिख्टनने लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी क्रिख्टनच्या मृत्यूपश्चात रिचर्ड प्रेस्टनने लिहून पूर्ण केली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6325.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fac04f751ac9760af6ec32a78a970f7a4bef230c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6325.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायनोत आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MOT, आप्रविको: KMOT, एफ.ए.ए. स्थळसूचक: MOT) हा अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील मायनोत शहरातील विमानतळ आहे. +येथून अमेरिकेतील पाच शहरांना थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अलेजियंट एरने प्रवास करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6332.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e0573d072eaf7fa3261bff64e7f3cf3f3aff36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6332.txt @@ -0,0 +1,32 @@ +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +मायभूमी.कॉम हे मराठी भाषेतून चालवले जाणारे एक संकेतस्‍थळ असून वाचकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्‍यासह पर्यटन स्‍थळे आणि सामान्‍य ज्ञानात भर घालणारी माहितीही याद्वारे मराठीतून देण्‍यात येत असते. +मायभूमी विषयी +महाराष्‍ट्राच्‍या कडेकपाऱ्या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणाऱ्या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे. साहित्य, काव्‍यशास्‍त्र संगीत आणि अष्‍टकलांची खाण असलेल्‍या शिवबाच्‍या या भूमीत तुम्ही-आम्ही जन्‍माला आलो. याचा निश्चितच सर्वांना अभिमान वाटणे साहजिकच आहे. +याच मातीने रोहिडेश्वराला स्‍वरक्ताने अभिषेक घालून स्‍वराज्याची शपथ घेणारे शिवरायही जन्‍माला घातले आणि 'स्‍वराज्य हा माझा जन्‍मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार' असे ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्‍यांनाही घडवले. याच मातीने मायमाऊली ज्ञानदेव आणि तुकारामही जन्‍माला घातले आणि बाबा आमटे, सचिन तेंडुलकर आणि गानकोकीळा लता मंगेशकर यांच्‍या कार्याची प्रेरणाही हीच भूमी... +छातीचा कोट करून मोगली साम्राज्याला राखून धरणारा मर्द मावळा याच भूमीतला आणि स्‍वातंत्र्याच्‍या ध्‍येय्यापोटी समुद्र पोहून जाण्‍याची ताकद असलेला विनायक दामोदर सावरकर नावाचा महापुरूषही याच भूमीतला. +जितका रंजक इथला इतिहास तितकाच वैविध्यपूर्ण इथला निसर्गही! +फेसाळलेले सागर किनारे आणि उधाणलेल्‍या दर्याला आव्‍हान देणाऱ्या लालमातीतला कोकणी माणूस असो किंवा उत्तूंग सह्याद्रीच्‍या कडेकपाऱ्यांना आव्‍हान देत काळ्या आईच्‍या सेवेत रमणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सर्व याच भूमीची लेकरं... +या पावनभूमीची महती सांगणारी http://www.maaybhumi.com Archived 2017-10-13 at the Wayback Machine.ही वेबसाईट कविवर्य कुसूमाग्रजांच्‍या जन्‍मदिनाचे आणि मराठी दिनाचे औचित्‍य साधून आम्ही वाचकांच्‍या सेवेसाठी सुरू केली आहे. गेल्‍या काही वर्षांपासून प्रसारमाध्‍यमाच्‍या क्षेत्रात कार्यरत असल्‍याने या भूमीतील नररत्नांबद्दल माहिती देतानाच वाचकांपर्यंत ताजी बातमी लवकरात लवकर पोचावी असा प्रयत्न आम्‍ही याद्वारे करीत आहोत. +पहिला घास भरवणाऱ्या मायभूमीचे आणि पहिला शब्‍द बोलायला शिकवणाऱ्या मायबोलीचे ऋण कधीही फेडणे अशक्यच! मात्र तरीही माझा हा बालहट्ट...! +नवोदित लेखकांनाही संधी +होय, माय मराठीच्‍या सेवेसाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे 'मायभूमी'वर स्‍वागत आहे. तुम्ही कुठल्‍याही प्रकारचे लेखन करीत असल्‍यास आणि ते प्रकाशित व्‍हावं असं तुम्हाला वाटत असल्‍यास 'मायभूमी' तुम्हाला उपलब्‍ध करून देत आहे, एक मुक्‍तपीठ... +एक संधी- आपले विचार जगभरात पसरलेल्‍या कोट्यवधी मराठी बांधवांपर्यंत पोचवण्‍याची... +आपले यापूर्वी नेट जगतात प्रकाशित न झालेले स्‍वलिखित लिखाण आमच्‍याकडे पाठवा आणि आम्ही ते आमच्‍या असंख्‍य वाचकांपर्यंत पोचवू. +मग प्रतीक्षा कसली? +तुमचं कुठल्‍याही प्रकारचं लिखाण- +देशातल्‍या किंवा राज्‍यातल्‍या सामाजिक व राजकीय घडामोडीवरचं तुमचं परखड मत, तुमचे विचार, तुम्ही केलेली भटकंती अगदी तुमच्‍या गावाची महती आणि माहिती सांगणारा लेख किंवा तिच्‍या/त्याच्‍यासाठी म्हणून लिहीलेली पहिली चारोळी किंवा कविताही काहीही आपल्‍या या मुक्तमंचासाठी पाठवा. लिखाणाला साजेसे फोटो पाठवल्‍यास स्‍वागतच. +आपल्‍या शब्‍दांना वाट द्या, जगाच्‍या व्‍यासपीठावर येण्‍याची.... +फक्त लेखन पाठवताना खालील गोष्‍टींची काळजी घ्‍याः +1. लेखन स्‍वलिखित असावे आणि समाजाच्‍या उपयोगाचे असावे. संकलीत असल्‍यास मूळ लेखकाच्‍या नावासह तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख असावा. +2. लेखन मराठी युनिकोडमध्‍ये (Mangal) किंवा (Krutidev) मध्‍ये टंकलिखित केलेले अथवा पीडीएफ फाईल प्रकारात असावे. +... आणि हो आपल्‍या लेखासह आपला थोडक्यात परिचय, पत्ता व लेखात प्रकाशित करण्‍यासाठी पासपोर्ट आकारातील छायाचित्र अवश्‍य पाठवा. +खाली दिलेल्‍या फॉर्ममध्‍ये आपले लेखन पेस्‍ट करून किंवा editor@maaybhumi.com या पत्‍यावर आपल्‍याला पाठवता येईल... diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_634.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d35ffc6def151b6b4eb3b99909c442c5241b388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_634.txt @@ -0,0 +1 @@ +भोकरदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6345.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6345.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6369.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13aa8c3cd6b50246169930e6c92e2ff74629d474 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6369.txt @@ -0,0 +1 @@ +मायाग्वेझ पोर्तो रिकोमधील शहर आहे. याचे मूळ नाव नुएस्त्रा सेन्योरा देला कांदेलेरिया होते. या शहरालाला सुल्ताना देल करिब (कॅरिबियनची सुल्ताना), सिउदाद दे लास अग्वास पुरास (शुद्ध पाण्याचे शहर) आणि सिउदाद देल मांगो (आंब्यांचे शहर) अशी टोपण नावे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_639.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c7f876315af3c2e1c95e1999f4268540c0c7469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_639.txt @@ -0,0 +1,6 @@ +भोकराच्या पानांची भाजी - +साहित्य - भोकराची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ इत्यादी. +कृती - भोकराची कोवळी पाने निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत व पाने बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्यावे. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. नंतर हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी. +भोकराच्या फळांची भाजी +साहित्य - भोकरीची हिरवी कच्ची फळे, तीळ, खसखस, ओले खोबरे, आले, लसूण, तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा इत्यादी. +कृती - भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत. बिया काढून टाकाव्यात व परत फळे चिरून घ्यावीत. तीळ, खसखस थोडे भाजावेत. ओले खोबरे किसून घ्यावे. नंतर तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले मिक्‍सरमध्ये बारीक करून ओला मसाला तयार करावा. तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा व त्यात चिरलेली फळे घालावीत. हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी व नंतर ओला मसाला घालून परतावी. नंतर भाजी शिजवून घ्यावी. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6400.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dcae3eab977a1939180fe8b92fbd1c289de43db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6400.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिलिपाईन समुद्र हा पश्चिम प्रशांत महासागराचा भाग असलेला समुद्र आहे. हा समुद्र साधारण तैवान आणि फिलिपिन्स द्वीपसमूहाच्या पश्चिमेस, जपानच्या रायुकु बेटांच्या दक्षिणेस, मेरियाना बेटांच्या पूर्वेस आणि पालाउच्या उत्तरेस आहे. हा प्रदेश अंदाजे ५० लाख किमी२ विस्ताराचा आहे. +या समुद्रात चिनी, जपानी, पॉलिनेशियनांसह अनेक प्रदेशांचे खलाशी हजारो वर्षे सफरी करीत आले आहेत. फर्डिनांड मॅगेलन हा १९२१मध्ये या प्रदेशात पोहोचणारा पहिला युरोपीय होता. त्याने या समुद्रास मार फिलिपिनास असे नाव दिले. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९-२० जून, १९४४ रोजी या समुद्राच्या पूर्व भागात दोस्त राष्ट्रे व जपानी आरमारांच्या फिलिपाईन समुद्राची लढाई लढली गेली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6402.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a18f2cd7a15752adc3e7027164156dbdad8efc0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6402.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारकसूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6432.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24e95be7b2b988257d8c7337ef0f7e28fce0c987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6432.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6486.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08664c6cc9aa15b7a6f092f285df237e055685e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6486.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मारिया किरिलेंको (रशियन: Мари́я Ю́рьевна Кириле́нко; जन्मः २५ जानेवारी १९८७) ही एक रशियन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6489.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9549054c9b6df1cf5c44b8bd185c0ca429503f37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6489.txt @@ -0,0 +1 @@ +मारिया क्रिस्टिन युलिआंती इंडोनेशियाची बॅडमिंटन खेळाडू आहे. हिने २००८ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळवले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_649.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8316ddcc63419b1b85aa9d5a36e683b2290d8d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_649.txt @@ -0,0 +1 @@ +भोगराजू पट्टाभि सितारामैय्या (२४ नोव्हेंबर, १८८० - १७ डिसेंबर, १९५९) हे एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि आंध्र प्रदेशमधील एक राजकीय नेते होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म गुंडगोलानू या गावात झाला. आर्थिक क्षेत्रात आघाडीवर असणारी 'आंध्र बँक' पट्टाभी यांनी १९२३ मध्ये स्थापन केली.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6491.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47d62b23617f1c3c4ddb6ea2f0d455928883569c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6491.txt @@ -0,0 +1,4 @@ +मारिया गॅब्रिएला बेअर्स (२० सप्टेंबर १८८३ - ३० डिसेंबर १९५९) ही एक बेल्जियन सिनेटर, स्त्रीवादी आणि ट्रेड युनियनिस्ट होती. मारिया बेअर्स नॅशनल व्हर्बंड डर क्रिस्टेलिजके व्रॉवेनगिल्डन (नॅशनल युनियन ऑफ ख्रिश्चन वुमेन्स गिल्ड्स)ची संस्थापिका होती. या संस्थेला सध्या फेमा या नावाने ओळखले जाते.[१] १९३६ मध्ये, बेअर्स आणि मार्सल या बेल्जियममधील पहिल्या महिला सिनेटर होत्या.[२] १९४५ मध्ये, त्या सिनेटच्या पहिल्या महिला सचिव आणि संसदीय आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या.[३] +मारिया बेअर्सचा जन्म २० सप्टेंबर १८८३ रोजी अँटवर्प येथे झाला. ती नोट्रे-डेमच्या सॉर्स येथील हायस्कूलमध्ये शिकली. त्यामुळे डच आणि फ्रेंच दोन्ही भाषा तिला अस्खलित येत होत्या.[४] तिने फ्रायबर्ग विद्यापीठात सामाजिक विज्ञानाचा अभ्यास केला. +१९४५ मध्ये, बेअर्स सिनेटच्या पहिल्या महिला सचिव बनल्या आणि आरोग्यावरील संसदीय आयोगाच्या अध्यक्षा झाल्या.[३] +३० डिसेंबर १९५९ मारिया बेअर्स यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी ब्रुसेल्स येथे निधन झाले. १९९८ मध्ये, फ्लेमिश समुदायाच्या सभागृहाला मारिया बेअर्सचे नाव देण्यात आले.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6499.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f56b3b8416bd01c6460aae617cfc190a241d2a5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6499.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती. +हिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉॅंझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6523.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9dcab009d6f20ae068ca1a3f3eb93cbd635e8ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6523.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारियेले फ्रॅंको (पोर्तुगीज उच्चार: [maɾiˈɛli ˈfɾɐ̃ku]), (जन्मनाव:मारियेले फ्रांसिस्को दा सिल्वा; (२७ जुलै, १९७९ - १४ मार्च, २०१८) ही एक ब्राझीलची राजकीय नेता, स्त्रीवादी व मानवाधिकार कार्यकर्ता होती. फ्लुमिनेंस फेडरल युनिवर्सिटी येथुन सार्वजनिक प्रशासनात स्नातकोत्तर झाल्यानंतर, ती रियो दि जानेरोच्या महानगर शासनात सोशालीझम व लिबर्टी पार्टी साठी जानेेवारी २०१७ ते तिच्या मृत्यु पर्यंत नगरसेविका होती. +१४ मार्च २०१८ रोजी, एक भाषणानंतर कारमधीन प्रवास करीत असताना फ्रॅंको व कारचालकावर अनेक गोळ्या घालुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. फ्रॅंको ही पोलिसांच्या क्रौर्य व बेकायदेशीर खुनांची स्पष्ट वक्ती होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6558.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc240b8ec01fbb9b538c56e3ecb3754762ef674d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6558.txt @@ -0,0 +1 @@ +मारु बिहाग हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6582.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5482bf02fcc6e9f52994a686e1aeaeea910ffec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6582.txt @@ -0,0 +1 @@ +मारूपार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6596.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6596.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6614.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f2bf4e6783f8d2814d7f06165e842e63df73b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6614.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारोतराव सांबशीवपंत कन्नमवार (१० जानेवारी १९०० - २४ नोव्हेंबर १९६३) हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते, त्यांनी २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. +त्यांनी १९५७ मध्ये मुंबई राज्यातील सावली विधानसभा मतदारसंघाचे आणि १९६० ते १९६२ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. १९६२ च्या निवडणुकीत ते पुन्हा महाराष्ट्र विधानसभेसाठी सावली येथून निवडून आले. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे निधन झाले.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6640.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e57509117e18da751fa78fdcfe6f222d2b221e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6640.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क सिंकलेर चॅपमॅन (२७ जून, १९९४:हाँग काँग - हयात) ही  हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०१४ ते २०१६ दरम्यान ३ एकदिवसीय आणि १५ ट्वेंटी२० सामने आणि  न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6662.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6839e5b15c926d4345ce76a42e4627095715b38e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6662.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क थॉमस स्टीकेटी (१७ जानेवारी, १९९४:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) हा  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो क्वीन्सलंड क्रिकेट संघातर्फे खेळतो. तर बीग बॅश लीगमध्ये तो २०१३ पासून ब्रिस्बेन हीटतर्फे खेळतो diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6687.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74b78a94540ccd6471b3b9e31264a18e728521e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6687.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क निकोलस लॅथवेल (२६ डिसेंबर, १९७१:बकिंगहॅमशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९३ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_67.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_67.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc3c25a5db6c7696c273008f360b72a9961c3a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_67.txt @@ -0,0 +1,12 @@ +हा लेख भिवानी जिल्ह्याविषयी आहे. भिवनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +भिवानी जिल्हा हा उत्तर भारतातील हरियाणा राज्यातील २२ जिल्ह्यांपैकी एक आहे. २२ डिसेंबर १९७२ रोजी हा जिल्हा बनवला गेला. त्यावेळेस हा राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा होता. परंतु नंतर चरखी दादरी हा एक स्वतंत्र जिल्हा बनविला आणि याचे क्षेत्रफळ कमी झाले. सिरसा हा आता राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. भिवानी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,१४० चौरस किमी (१,९८० चौ. मैल) आहे. आणि यात २४४२ गावे प्रशासकीयदृष्ट्या नियंत्रित केली जातात. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या १६,३४,४४५ होती. +याचे प्रशासकीय केंद्र भिवनी शहरात आहे. हे शहर राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून १२४ किलोमीटर (७७ मैल) अंतरावर आहे. जिल्ह्यातील सिवनी, लोहारू, तोषम, बवनी खेरा, कोहलावास, लांबा ही अन्य प्रमुख शहरे आहेत.[१] इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार फरीदाबाद आणि हिसार जिल्ह्यांनंतर हा हरियाणाचा तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. +[२] +पूर्व-सिंधू सभ्यतेच्या काळातील खाणी, खनिज वितळून धातू वेगळा काढणारे कारखाने आणि त्याकाळची घरे तोशाम जवळील पर्वतरांगात सापडली आहेत. [ संदर्भ हवा ] भिवानीतील मिताथल गावातील उत्खननात (१९६८-७३ आणि १९८०-८६) हडप्पापूर्व आणि हडप्पा (सिंधूखोऱ्यातील संस्कृती) या संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. भिवानी शहराच्या पूर्वेस सुमारे १० किलोमीटर (६.२ मैल) नौरंगाबाद गावाजवळ, २००१ मध्ये झालेल्या प्राथमिक उत्खननात २,५०० वर्षांपूर्वीची नाणी, साधने, चाळणी, खेळणी, पुतळे आणि भांडी असलेली कलाकृती सापडली. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते येथील नाणी, नाण्यांचे साचे, पुतळे आणि घरांचे डिझाइन यांची उपस्थिती असे सूचित करते की कुशन, गुप्त आणि युधेय काळात इ.स.पू. ३०० पर्यंत हे शहर अस्तित्वात होते. +ऐव-ए-अकबरीमध्ये भिवानी शहराचा उल्लेख आहे आणि मोगलांच्या काळापासून ते व्यापारातील एक प्रमुख केंद्र होते. +जिल्ह्यात भिवानी, लोहारू, सिवनी आणि तोषम असे चार उपविभाग आहेत. या उपविभागांना भिवानी, लोहारू, सिवनी, बवनी खेरा आणि तोशाम आणि एक उप-तहसील, बहल अशा पाच तहसीलांमध्ये विभागले गेले आहेत. या जिल्ह्यात भिवानी, लोहारू, बवानी खेरा, तोशाम आणि बवानी खेरा असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. बवानी खेरा हा हिसार (लोकसभा मतदारसंघ)चा भाग आहे तर उर्वरित भिवानी-महेंद्रगड (लोकसभा मतदारसंघ)चा भाग आहे.इ.स. २०१६ मध्ये भिवानी जिल्ह्यातील उपविभाग बडहरा आणि चरखी दादरी आणि उप-तहसील बोंड कलाण हे नवीन बनवलेल्या चरखी दादरी जिल्ह्यात समाविष्ट झाले. +२०११ च्या जनगणनेनुसार भिवानी जिल्ह्याची लोकसंख्या १६,३४,४४५ होती.[२] जवळजवळ गिनी-बिसाऊ देशाच्या लोकसंखेइतकी [४] किंवा अमेरिकेतील इडाओ राज्याच्या लोकसंखेइतकी [५] याला भारतातील ६४० जिल्ह्यांपैकी ३०६ व्या क्रमांकाचे स्थान मिळाले. [२] या जिल्ह्यात सरासरी प्रति चौरस किलोमीटर ३४१ रहिवासी राहतात.[२] २००१ -२०११ च्या दशकात लोकसंख्या वाढीचा दर १४.३२% होता. भिवानीमध्ये प्रत्येक १००० पुरुषांमागे ८८४ महिला आहेत आणि साक्षरता दर ७६.७% आहे. [२] +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील ९९.३२% लोकांची हिंदी आणि ०.२२% लोकांची पंजाबी प्रथम बोलीभाषा होती.[६] +येथे चौधरी बन्सीलाल विद्यापीठ आहे. +देवसर धाम - भिवानी-लोहारू रोडवरील टेकडीवर हे आहे. येथे वैष्णोदेवीचे मंदिर आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6724.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51c8b887fef8c9baf130a116879f5bcb38bbffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6724.txt @@ -0,0 +1,10 @@ + +मार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय या नावाने ओळखला जाणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. +शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले. +सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ कि.मी. अंतरावर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ कि.मी. वरील मुळणबारी खिंडीत येतो. येथपर्यंत एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या–जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते. +मार्कंड्या व रवळ्या–जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, तिला मुळणबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडाच्या दिशेने चढून गेले की पहिल्या टप्प्यावर एक पठार लागते. ही गडाची माची आहे. +माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या, बांधलेल्या पायऱ्या आहेत. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्याखाली कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. त्यांना ‘ध्यान गुंफा’ म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायऱ्यांचा टप्पा संपला की समोर सप्तशृंगी गड दिसतो. त्यानंतर लागणाऱ्या डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. +बालेकिल्ल्यावरून गडावर जाण्यासाठी तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कोरलेले टाके पाहाता येते. या टाक्याला ‘कमंडलू तीर्थ’ म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसऱ्या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेले टाके आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलिंंग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरून सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या आणि धोडप हे किल्ले दिसतात. +मुळणबारी (मुळाणे) खिंडीतून गडावर पोहोचायला एक तास लागतो. +गडावर रहाण्याची, जेवणाची सोय नाही. गडावरील कमंडलू तीर्थ या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे. गडावर धार्मिक काम करणारे आश्रम नानामहाराज वडाळीभोईकर यांच्या आश्रमात मुक्कामाची सोय होऊ शकते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6745.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b70ec059780d4c5a7e5f0dba2318c87f667f764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6745.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्कस कोकैअस नर्व्हा (नोव्हेंबर ८, इ.स. ३० - जानेवारी २७, इ.स. ९८) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी पहिला होता. +त्याने सप्टेंबर १८, इ.स. ९६ ते मृत्युपर्यंत राज्य केले. सम्राटपदी येताच त्याने आधीच्या सम्राटाने कैद केलेले राजकीय कैदी सोडून दिले, त्यांची मालमत्ता परत केली आणि रोमन सेनेटला कारभारात सामील करून घेतले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6750.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a58a953c97e391c6976b7ff7292660ef575f1ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6750.txt @@ -0,0 +1 @@ +मार्कस जेम्स नॉर्थ (२८ जुलै, १९७९ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून २१ कसोटी आणि दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6779.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a05e4f42588ed561faa8c9d6f6a52e30ccab266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6779.txt @@ -0,0 +1,2 @@ + मार्केवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6780.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74eef413e711299a80553bebc293563009786bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6780.txt @@ -0,0 +1 @@ +मार्को ॲंतोनियो रोद्रिगेझ (स्पॅनिश: Marco Antonio Rodríguez; १० नोव्हेंबर १९७३ (1973-11-10); मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉल पंच व सामना अधिकारी आहे. त्याने २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामन्यांदरम्यान पंचाचे काम पाहिले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6787.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aff18867790c7f5c4d95f304885d79daa8792550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6787.txt @@ -0,0 +1 @@ +मार्को आंद्रेस एस्त्रादा क्विंतेरोस (२८ मे, १९८३ - ) हा  चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_680.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ef579e894dd58760c7fa156ab4a22c4f342bfbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_680.txt @@ -0,0 +1 @@ +भोजपुर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र आरा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6813.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dfe0de27203b265deb5939bab03a8bd3d5cb3e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6813.txt @@ -0,0 +1 @@ +कार्ल मार्क्सच्या परकीयीकरणाच्या सिद्धान्तानुसार लोकांचे त्यांच्या मानवी स्वभावाच्या पैलूंपासून होणारे सामाजिक परकीयीकरण (जर्मन : Entfremdung) हे सामाजिक वर्गांमध्ये विभागलेल्या समाजात जीवन जगण्याचा परिणाम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6814.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dfe0de27203b265deb5939bab03a8bd3d5cb3e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6814.txt @@ -0,0 +1 @@ +कार्ल मार्क्सच्या परकीयीकरणाच्या सिद्धान्तानुसार लोकांचे त्यांच्या मानवी स्वभावाच्या पैलूंपासून होणारे सामाजिक परकीयीकरण (जर्मन : Entfremdung) हे सामाजिक वर्गांमध्ये विभागलेल्या समाजात जीवन जगण्याचा परिणाम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6844.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fe525d651dede3aeec3b07a7c42a586ca6c7d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6844.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गरेथा एव्हरडाइन कॅरोलाइन डि फाउ (१२ मे, १९६६:द हेग, नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्स क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ही एक कसोटी, ३५ एकदिवसीय आणि २ टीट्वेंटी सामने खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6875.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffa2044a5f7b9c7f642a3fd66056999e69e01150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6875.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील बारावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6878.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dae33eddbacb3ecac19852dc4859aa5699b7493 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6878.txt @@ -0,0 +1,5 @@ +मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे. + +या दिवशी नागदिवाळी साजरी करण्याची प्रथा महाराष्ट्राच्या काही भागात आहे. +या दिवसाला नागपूजा पंचमी, विवाह पंचमी, विहार पंचमी, बांके बिहारी प्रकट पंचमी हीही नावे आहेत. य +याच दिवशी अयोध्येतील वैश्य समाज रामाचा जन्मोत्सव साजरा करतो. त्या दिवसाला तेथे अगहन पंचमी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6886.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef54dd668320cdeb066679253c606d8191f1b856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6886.txt @@ -0,0 +1,5 @@ +माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्‌यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवऱ्याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटावर गेली. +माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅंड्सला परत आली आणि तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली. +अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलॅंन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलॅंन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला. +माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले. + एल्सबेथ श्रागम्युल्लर हे नाव माहीत नसलं तरी त्या शिष्येचं नाव आहे मारिटा झिली ऊर्फ माताहारी, १ ९ १५ मध्ये माताहारीला हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी बेल्जियमच्या प्रशिक्षण केंद्रात एल्सबेथकडे पाठवण्यात आलं . तिने फ्रेंचांच्या उच्चपदस्थ राजकीय तसेच लष्करी वर्तुळात शिरकाव करून जर्मनीसाठी हेरगिरी करावी अशी जर्मन हायकमांडची इच्छा होती . माताहारीला तेथे पाठवण्यात जर्मन हायकमांडची आज्ञा असल्याने एल्सबेथne प्रशिक्षणासाठी दाखल करून घेतलं . हे खरं असलं तरी ती एल्सबेथची आवडती विद्यार्थिनी कधीच नव्हती . माताहारी बथ्थड डोक्याची आहे अन् ती हेरगिरीचं साधं - सोपं तंत्रही आत्मसात करू शकत नसल्याने कुचकामाची आहे , असं लवकरच तिचं मत बनलं, एल्सबेथ आगम्युल्लरचं हे मत अतिशय योग्यं होतं . माताहारीला जी काही थोडी सफलता मिळाली त्यात तिच्या बुद्धिचातुर्यापेक्षा तिच्या रूपलावण्याचा भाग जास्त होता . त्याचा वापर करून तिला जी काही माहिती मिळत होती तितकीच ती जर्मनांना देत होती . सामरिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती कोणती ह्याची जाण नसल्याने ती मिळवण्याचे प्रयत्न माताहारीकडून फारसे होत नव्हते ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच फ्रान्समधील जर्मन हेरांचं जाळं सुरक्षित ठेवण्यासाठी एल्सबेथने फ्रेंच गुप्तचर संस्थेकडे चुगली करून माताहारीचा बळी दिला . अर्थात हे अशा प्रकारचं ' डिस्कार्ड ' तंत्र आणीबाणीच्या वेळीच अन् इतर पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा तसंच आपल्या गुप्तहेर संस्थेची हानी होणार नाही ह्याची काळजी घेऊनच वापरायचे असते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6893.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e793daad09a34263ad6b274d1141a935e8ab183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6893.txt @@ -0,0 +1,8 @@ +  +मार्गारेट इडा बाल्फोर, सी बी ई एफ आर सी ओ जी (२१ एप्रिल १८६६ ते १ डिसेंबर १९४५) ही एक स्कॉटिश वैद्यकीय डॉक्टर आणि महिलांच्या वैद्यकीय आरोग्य समस्यांसाठी प्रचारक होती. तिने भारतातील औषधाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.[१] २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात तिच्या विपुल लेखनाने अनेकांना भारत आणि आफ्रिकेतील महिला आणि मुलांच्या आरोग्यविषयक गरजा आणि ते राहत असलेल्या अस्वास्थ्यकर वातावरणाबद्दल सतर्क केले.[२] +मार्गारेट बाल्फोर ही फ्रान्सिस ग्रेस ब्लेकी (१८२० ते १८९१) आणि स्कॉटिश अकाउंटंट रॉबर्ट बाल्फोर (१८१८ ते १८६९) यांची मुलगी होती. तिचे पालक आबर्डीनशायर या शहरात रहात होते. तिचा जन्म १८६६ मध्ये एडिनबर्ग येथे झाला.[२] तिच्या भावाला स्कार्लेट ताप आला होता, त्याने त्याच्या वडिलांना त्यांच्या वयाच्या ५१ व्या वर्षी संसर्गित केले. या आजाराने तिचे वडिल मरण पावले. त्यांना डीन स्मशानभूमीत पुरण्यात आले.[३] त्यामुळे बालफोरला वैद्यकीय कारकीर्द करण्यासाठी प्रेरणा मिळाली असावी. तिचे वर्णन 'असामान्य दृढनिश्चय आणि बुद्धिमत्ता' आणि 'मखमली हातमोज्यातील लोखंडी हात" अशा उपाध्यांनी केले गेले होते. तिला काही हवे असल्यास ती टिकून राहते असेही बोलले जायचे. काही महिलांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. बालफोरने एडिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमनमध्ये सोफिया जेक्स-ब्लेकच्या हाताखाली शिक्षण घेतले. १८९१ मध्ये डॉक्टर म्हणून पात्र झाली. त्या काळी महिलांना एडिनबर्ग विद्यापीठातून औपचारिकपणे पदवीधर होण्याची परवानगी नव्हती. परंतु तसे करण्यासाठी ती फ्रान्स आणि बेल्जियमला गेली.[३] ग्रॅज्युएट झाल्यानंतर बालफोरने १८९२ मध्ये भारतात येण्यापूर्वी दक्षिण लंडनमधील क्लॅफॅम मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये डॉ. ॲनी मॅककॉलसोबत काम केले होते.[४] +भारतातील बाल्फोरची पहिली भूमिका लुधियाना येथील झेनाना हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाची होती. जिथे तिला स्थानिक 'परदा' परंपरेचा सामना करावा लागला होता. काहीवेळा अस्वच्छ सुविधांमध्ये स्थानिक 'मिडवाइफ्स' [५] शिक्षित करण्यापासून ते हे सुनिश्चित करण्यासाठी गेले. तिच्या आगमनानंतर दोन वर्षांनी महिलांसाठी वैद्यकीय शाळा स्थापन करण्यात आली. त्यानंतर तिने वैद्यकीय अधीक्षक म्हणून १८ वर्षे काम केले. सुरुवातीला नाहान येथील डफरिन हॉस्पिटलमध्ये (भारताच्या व्हाईसरॉयच्या पत्नी लेडी डफरिन यांनी निधी दिला होता) जिथे तिने १९०२ पर्यंत काम केले आणि नंतर पटियाला येथील डफरिन हॉस्पिटलमध्ये, जिथे ती १९१४ पर्यंत राहिली.[६] +या भूमिकांमध्ये बालफोरच्या यशामुळे १९१४ मध्ये पंजाबच्या सिव्हिल हॉस्पिटल्सच्या महानिरीक्षकपदी सहाय्यक म्हणून तिची नियुक्ती झाली. दोन वर्षांनंतर, ती नव्याने स्थापन झालेल्या महिला वैद्यकीय सेवेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी झाली. हे पद तिने १९२४ पर्यंत सांभाळले होते.[७] त्याच वेळी, बालफोर हिला भारतातील महिलांसाठी वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या डफरिन फंडाच्या काउंटेसच्या दिल्ली आणि सिमला येथे सहसचिव म्हणून आठ वर्षे काम केले. तिच्या कार्याची दखल घेऊन, १९२० मध्ये बाल्फोर हिला भारतातील सार्वजनिक सेवेसाठी कैसर-ए-हिंद पदक देण्यात आले.[८] +बालफोरने १९२४ मध्ये भारतातील तिचे औपचारिक काम संपवले आणि यूकेला परतली. जिथे तिची सीबीई म्हणून नियुक्ती झाली. तिने भारतीय महिलांच्या वतीने काम करणे सुरू ठेवले. भारतात अधिक महिला डॉक्टरांना रोजगार देण्याची मागणी केली. +दुस-या महायुद्धादरम्यान, बाल्फोर लंडनमधील वैद्यकीय अधिकारी आणि राष्ट्रीय महिला परिषदेची सदस्य बनली.[९] +बालफोर हिला १९२० मध्ये सुवर्ण कैसर-ए-हिंद पदक प्रदान करण्यात आले.[१०] रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीने तिला फेलो बनवले. १९२९ मध्ये ती ऑल इंडिया असोसिएशन ऑफ मेडिकल वुमनची अध्यक्ष झाली. आणि तिला सीबीई बनवण्यात आले.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6905.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a68721edff6dda70a801abf496ed2058faba044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6905.txt @@ -0,0 +1,9 @@ +एलिनोर मार्गारेट बर्बिज या ब्रिटिश-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होत्या +१९४४ मध्ये दुसरे महायुद्ध पूर्ण भरात असताना त्यांनी लंडन विद्यापीठातून विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली. +ज्यावेळी उत्तर फ्रान्समधून उड्डाण करणारे जर्मन लुफ्तवाफे विमाने लंडनवर अविरत आग ओतत होते, त्यावेळी मार्गारेट बर्बीज (Margaret Burbidge), हॅम्पस्टीड हेथमधील तिच्या निवासस्थानापासून मिल हिल पार्कच्या वेधशाळेला जीव मुठीत घेऊन जात असत. एकदा तर एका बॉम्बचा त्यांच्या वेधशाळेजवळच स्फोट झाला आणि ती काम करत असलेल्या दुर्बीणीची अपरीमीत हानी झाली. +युद्धानंतरच्या शांततेत काम करणे सुलभ झाले पण इतरही काही समस्या होत्या. दक्षिणी कॅलिफोर्नियामधील 100 इंचाच्या माउंट विल्सन टेलीस्कोपवर काम करण्याचा त्यांचा अर्ज नाकारला गेला कारण वेधशाळेतील सुविधांमध्ये महिलांचे प्रसाधनगृह नव्हते. मार्गारेट बर्बीज यांनी आणखी एका नामांकित खगोलशास्त्रज्ञ, जेफ्री बर्बीज यांच्याशी लग्न केले आणि दोघांनीही आपल्या खगोलशास्त्राच्या संशोधन कार्यासाठी अमेरिकेला स्थलांतर केले. १९५७ मध्ये, बर्बीज पती-पत्नींनी विल्यम फॉलर आणि फ्रेड हॉइल यांच्या सोबत काम करून "रीव्हिवज ऑफ मॉर्डन फिजिक्स" या मासिकात एक विस्तृत लेख प्रसिद्ध केला. ताऱ्यांमध्ये विविध रासायनिक घटक कसे तयार होतात याबद्दल तपशीलवार वर्णन या लेखात केले होते. आपल्या १०० पानी अहवालात त्यांनी ताऱ्यांच्या नाभिकीय प्रक्रियेमध्ये, अत्यंत हलक्या अशा ड्युटेरीयमचे अणू सोडले तर इतर सर्व प्रकारच्या अणूंची निर्मिती होते असे सिद्ध केले. हा अहवाल B2FH अहवाल म्हणून जगप्रसिद्ध आहे. बर्बिज पती-पत्नींना B2 म्हणूनही ओळखले जाई. +मार्गारेट एक चांगली निरीक्षक आणि वादक होती, तसेच तिचे पती जेफ्री एक चांगले सिद्धांतज्ञ होते, त्यामुळेच त्यांची जोडी खगोलशास्त्राच्या अभ्यासात चांगलीच जमली. जेफ्री आपली भूमिका आक्रमकपणे मांडत तर मार्गारेट आपली भूमिका सौम्य पण ठामपणे मांडत. अनेक चर्चासत्रांच्यावेळी कितीही पूरावे दिले तरी मार्गारेट यांचे मन वळवणे अवघड असल्याचे त्यांचे विरोधक म्हणत. +मार्गारेट अनेक वेळा भारतात आली होता. बंगलोर आणि पुणे ही तिची आवडती शहरे होती. पुण्याच्या "इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स" (IUCAA) द्वारा आयोजित अनेक कार्यशाळांत ती सहभागी झाली होती. कार्यशाळेत निरीक्षणे आणि उपकरणे यासंबंधी महत्त्वाची माहिती त्यांनी पुरवली, ज्यामुळे या क्षेत्रातील अनेकांना भविष्यातील प्रयोगांना मार्गदर्शन होण्यास मदत झाली. पुढे मार्गारेट आययूसीएएच्या प्रतिष्ठित सन्मानित सभासद बनल्या. आययूसीएएच्या लोकविज्ञान प्रसाराच्या कामातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. +तिच्या संशोधनातील आणि शैक्षणिक कार्यामुळे तिला अनेक पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये तिला रॉयल ग्रीनविच वेधशाळेचे संचालक (आरजीओ) बनविण्यात आले. जरी हा एक चांगला सन्मान होता, परंतु तो पूर्ण दिला गेला नाही म्हणून त्यावर टीका झाली. एरवी परंपरेप्रमाणे जी व्यक्ती आरजीओच्या संचालक पदी नियुक्त होते तिला अ‍ॅस्ट्रॉनॉमर रॉयल हा सन्मानही बहाल करण्यात येतो. पण १९७२ पासून हा नियम बदलण्यात येऊन दोन स्वतंत्र व्यक्तींना हा सन्मान देण्याचे ठरवण्यात आले आणि तो सन्मान सर मार्टीन राईल यांना देण्यात आला. यानिर्णयामुळे मार्गारेट नाखुश झाल्या. आरजीओचे संचालकपदाचे कामकाज अत्यंत कारकूनी स्वरूपाचे असल्याने आणि इंग्लंडचे वातावरण वेधशाळेच्या निरीक्षण कामासाठी प्रतिकूल असल्याने, लकरच या पदाचा राजीनामा देऊन त्या कॅलिफोर्नियाला रवाना झाल्या. +मार्गारेट बर्बीज यांना हेन्री नॉरिस रसेल पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्कारासाठी व्यक्ती उत्तम व्याख्याती असणे आवश्यक होते. लैंगिक भेदभाव करणाऱ्या पुरस्काराबाबत ती संवेदनशील होती. तिला अ‍ॅनी कॅनन पुरस्कार देण्यात आला, जो केवळ महिलांसाठी होता. तिला असे वाटायचे की अशा पुरस्कारांनी पुरुष आणि स्त्रियांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एक लिंग दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची धारणा निर्माण होऊ शकते. ती स्त्री-पुरुष समानतेसाठी सतत लढत राहिली. +मार्गारेट बर्बीज खगोलशास्त्रज्ञांच्या जुन्या शैलीचा वापर करीत. पूर्वीच्या काळात निरीक्षकास अस्तित्वात असलेला सिद्धांत योग्य आहे की चूक आहे हे ठरवण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत. आधुनिक निरीक्षक त्यांचे नवीन संशोधन योग्य आहे असे गृहीत धरतात आणि त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी दुर्बिणीतून केलेले निरीक्षणाचा आधार घेतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6910.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09c9477971577449dd6d967df4eb12227564ad9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6910.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गारेट मॅडेलिन चेझ स्मिथ (१४ डिसेंबर, इ.स. १८९७ - २९ मे, इ.स. १९९५)[१] ही अमेरिकेतील राजकारणी होती. ही अमेरिकेच्या सेनेटमधील सर्वप्रथम तसेच अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झ आणि सेनेट दोन्हीवर निवडून गेलेली सर्वप्रथम स्त्री होती.[२][३] +मेन राज्यामधून रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून गेलेली चेझ स्मिथ ही मवाळ धोरणाची असून तिने जोसेफ मॅककार्थीवर टीका करण्यात पुढाकार घेतला होता.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6936.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90457fbc7de556da1f6dbcbf378e770b19056650 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6936.txt @@ -0,0 +1 @@ +मार्च हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील तिसरा महिना आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_694.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4179ce3ebb98de622f8490b72ba39ca0b69287f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_694.txt @@ -0,0 +1,4 @@ +भोजे हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाच्या शेजारी वरखेडी व पिंपळगाव हरेश्वर ही मोठे गावे आहेत. या गावात पाचोरा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा आहेत. भोजे हे गाव बहुळा नदीच्या काठावर वसले असून शेजारीच चिंचपुरे नावाचे खेडे आहे. ही दोन्ही गावे एकत्रपणे भोजे-चिंचपुरे म्हणून पंचक्रोशीत माहीत आहेत. गावाची लोकसंख्या जवळपास ४५०० असून साक्षरतेचे प्रमाण ७५% आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असून कापूस, मोसंबी व मका ही प्रमुख पिके आहेत. +भोजे पाचोरा ते पिंपळगाव मार्गावरचे खेडे आहे. जवळचे रेल्वे स्थानक पाचोरा असून, तेथून दर २० मिनिटांनी भोजे येथे येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत. भोजे हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न खेडे आहे. +भोजे येथे सॉ मिल (लाकूड उद्योग) व वेल्डिंग आणि बॉडी मेकिंग (तीन चाकी व चार चाकी वाहनांची कंटेनर बांधणी) हे उद्योग आहेत. +भोजे ग्रामपंचायत ही २००३ साली झालेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाली होती.. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6944.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf313fdd7bdebb0145ecec024f3467101e4cbeb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6944.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्च १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७४ वा किंवा लीप वर्षात ७५ वा दिवस असतो. + + +मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6961.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..184d6295a461a5e04e917859d2e6a306bcc4a2c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6961.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो. + +मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6962.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aafa2bb0c6562d2c98ab1220697f42ed5b96516c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6962.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्च ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८९ वा किंवा लीप वर्षात ९० वा दिवस असतो. + + +मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6968.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd076929362f0e3b5aafc2854fe02fc983c1b2de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6968.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्च ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६७ वा किंवा लीप वर्षात ६८ वा दिवस असतो. + +मार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6984.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32f4a9c661616000a49d34985b97eb64929cd279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_6984.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन ओवेन मार्टी केन (१६ मे, १९८८:नेल्सन, न्यू झीलंड - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7006.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38deeb1facba101ea174de07579ff9f00ee48649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7006.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन जॉन हॉर्टन (२१ एप्रिल, १९३४:वूस्टरशायर, इंग्लंड - ३ एप्रिल, २०११:वूस्टरशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५९ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7015.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..087c9a5963e05bc34bb9668e6f54ba04c2f62d13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7015.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन पालेर्मो (७ नोव्हेंबर, १९७३:ला प्लाता, बुएनोस आयरेस, आर्जेन्टिना - ) हा  आर्जेन्टिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा आक्रमणफळीत खेळत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_703.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e203927e49ea61950ef4bf5e23e419d5333120d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_703.txt @@ -0,0 +1,8 @@ + भोनांग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7043.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9cc4a97baf71e223c36f0f852ee45abee2e479a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7043.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन लुथर (जन्म - नोव्हेंबर १०, इ.स. १४८३ - मृत्यु - फेब्रुवारी १८, इ.स. १५४६) हे ख्रिश्चन धर्मगुरू, साधू, तत्त्वज्ञानी व धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म जर्मनीतील आईलबर्न येथे गरीब खाणकामगाराच्या कुटुंबात झाला. मार्टिन ल्युथर यांनी धर्मसुधारणेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता तसेच त्यांनी बायबलचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केले. मार्टिन ल्युथर यांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मसत्तेचा निषेध केला म्हणून त्यांना 'प्रॅाटेस्टंट' असे म्हटले जाई. यातून पुढे ख्रिस्तीधर्मात प्रोटेस्टंट पंथ उदयास आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7049.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05c4e085776dba0fa569d42098074b4282eca5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7049.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्टिन वान ब्यूरन (मराठी लेखनभेद: मार्टिन व्हॅन ब्यूरेन; डच, इंग्लिश: Martin Van Buren ;) (५ डिसेंबर, इ.स. १७८२ - २४ जुलै, इ.स. १८६२) हा अमेरिकेचा आठवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८३७ ते ४ मार्च, इ.स. १८४१ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. त्याआधी इ.स. १८३३ ते इ.स. १८३७ या कालखंडात तो अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्षही होता. अँड्र्यू जॅक्सन याच्या कारकिर्दीत त्याने परराष्ट्रसचिव पदाची जबाबदारी सांभाळली. +डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिनीच्या राजकारण्यांपैकी एक असलेल्या वान ब्यूरनाचे घराणे डच होते. इंग्लिश ही प्रथमभाषा म्हणून न बोलणारा व 'अमेरिकन नागरिक' म्हणून जन्माला आलेला तो पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचे सर्व राष्ट्राध्यक्ष अमेरिकन क्रांतीपूर्वी ब्रिटिश नागरिक म्हणून जन्मले होते. +वान ब्यूरनाची अध्यक्षीय कारकीर्द इ.स. १८३७ सालातील आर्थिक मंदीमुळे अडचणीची ठरली. आर्थिक मंदीचे खापर फोडत वान ब्यूरनाच्या राजकीय विरोधकांनी त्याची अध्यक्षीय कारकीर्द इ.स. १८४१ सालातील निवडणुकांत संपुष्टात आणली. इ.स. १८४८ साली तो फ्री सॉइल पार्टी या त्रयस्थ पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7052.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0b904fa46273184fd58865388b84e761229b9c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7052.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्टिन आंद्रेस सिल्वा लैतेस (मार्च २५, इ.स. १९८३ - ) हा  उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +हा गोलरक्षक असून पेराग्वेच्या क्लब लिबर्ताद साठी क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7055.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af3b260bbd08a597d6933e0db97e9e06630a608 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7055.txt @@ -0,0 +1 @@ +मार्टिन चार्ल्स स्कॉर्सेसी (इंग्लिश: Martin Charles Scorsese; १७ नोव्हेंबर १९४२) हा एक अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे. ५३ वर्षे सिनेजगतात कारकीर्द करणारा स्कॉर्सेसी हॉलिवूडमधील आघाडीचा सिनेव्यक्ती समजला जातो. त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याला आजवर ऑस्करसह बहुतेक सर्व प्रमुख चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो सोबत स्कॉर्सेसीची जोडी प्रसिद्ध असून त्याने डिकॅप्रियोसह आजवर ५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7065.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4f8e3139790e1a9264aaa0b028a99d4c899ba62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7065.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्टिन हान्सन (स्वीडिश: Martin Hansson) (एप्रिल ६, १९७१ - हयात) हा स्वीडिश फुटबॉल पंच आहे. फिफासाठी तो २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय पंचाचे काम करत आहे. फुटबॉल पंचपदाखेरीज व्यावसायिक आयुष्यात हान्सन अग्निशामक दलात काम करतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7069.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf1f0e8b22a5f0adf5426d300e447bb145b8e25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7069.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मार्टिन अँड्रु हेनली (१० नोव्हेंबर, १९१८:दक्षिण आफ्रिका - २ जून, २०००:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +इ.स. १९४९ साली तो दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव आंतरराष्ट्रीय कसोटी खेळला. तो प्रामुख्याने उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7078.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2ae39fcdd17eed3d4535571d853595c48ee7018 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7078.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मार्टिना हिंगीस (जर्मन: Martina Hingis) ही स्वित्झर्लंड देशाची एक निवृत्त टेनिसपटू आहे. आपल्या कारकिर्दीत हिंगीसने ५ एकेरी, ९ महिला दुहेरी व १ मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत हिंगीस २०९ आठवडे अव्वल स्थानावर होती. +१५ वर्षे ९ महिने वयाची असताना हिंगीसने १९९६ सालच्या विंबल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती सर्वात तरुण टेनिस खेळाडू होती. त्यानंतर झपाट्याने नवे विक्रम स्थापित करणारी हिंगीस २००२ च्या अखेरीस दुखापतग्रस्त झाली व तिने तब्बल ४ वर्षांनंतर पुनःपदार्पण केले. २००७ मधील विंबल्डन स्पर्धेदरम्यान हिंगीसने कोकेन ह्या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आठळून आले व तिच्यावर व्यावसायिक टेनिस खेळण्यापासून बंदी घालण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_709.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8948d4931a83cb7626999bf5d05b76f8bbbd3627 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_709.txt @@ -0,0 +1,4 @@ +भोपळ्याची पुरी भोपळ्यापासून तार करण्यात येणारा खाद्यपदार्थ आहे. +लाल भोपळा, गुळ, तेल, गव्हाचे पीठ, कढई, खिसणी, प्रेसर कुकर, पाणी. +सर्वप्रथम भोपळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा, त्यानंतर त्याचे उभे काप करून घ्यावे. त्यानंतर भोपळ्या वरील साल काढून घ्यावी, त्या नंतर प्रेशर कुकर मध्ये अर्धा कप पाणी टाकावे व त्यात भोपळ्याचे काप टाकून कुकरच्या दोन शिट्या घ्यावा. +कुकर मधून भोपळ्याचे काप काढून ते थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्यामध्ये गुळ व गव्हाचे पीठ मिक्स करावे, त्यात थोडे तेल टाकून मळून घ्यावे. पीठ मऊ झाल्यावर ते लाटून घ्यावी त्यानंतर कढई मध्ये तेल गरम करून लाटणी त्या मध्ये सोडावी व लाल होई पर्यंत तळावी, त्यानंतर ती एका पेपर वर काढून घ्यावी. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7110.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..688be48636f1e021f831849e180817c8fadba2f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7110.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्था फैरल ह्या सामाजिक कार्यकर्ता होत्या. त्या आपल्या कामासाठी भारतात आणि परदेशात प्रसिद्ध होत्या. त्यांनी महिलांचे हक्क, लैंगिक समानता आणि प्रौढ शिक्षणासाठी भरपूर काम केले आहे. १३ मे २०१५ रोजी अफगाणिस्तानमधील काबुल गेस्ट हाउसमध्ये दहशतवादी हल्ल्यात १४ जण ठार झाले होते. या हल्ल्याच्या वेळी काबुलमधील आगाखान फाऊंडेशनसह ते लिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे नेतृत्व त्या करीत होत्या.[१][२] +इ.स.१९८१ मध्ये अंकुर येथे साहित्य साक्षर म्हणून, दिल्लीतील महिला साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी काम करणारे एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपले कारकीर्द सुरू केले. त्यांनी प्रौढ शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी भागीदारी शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला.[३] मार्था यांच्या मते, भागीदारी ही आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याचा आपण १९९१ मध्ये त्यांनी क्रिएटिव्ह लर्निंग फॉर चेंज नावाची संस्था स्थापन केली. यामध्ये, औपचारिक सेटिंग्जमध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शिक्षण सामग्री प्रदान केली गेली. ज्यामुळे शिक्षण रचनात्मक पद्धतीने केले जाऊ शकेल. इ.स.१९८१ मध्ये अंकुर येथे साहित्य साक्षर म्हणून, दिल्लीतील महिला साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी काम करणारे एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपले कारकीर्द सुरू केले.[४] त्यांनी प्रौढ शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी भागीदारी शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. इ.स.१९८१ मध्ये अंकुर येथे साहित्य साक्षर म्हणून, दिल्लीतील महिला साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी काम करणारे एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपले कारकीर्द सुरू केले. त्यांनी प्रौढ शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी भागीदारी शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. मार्था यांच्या मते, भागीदारी ही आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा आपण १९९१ मध्ये त्यांनी क्रिएटिव्ह लर्निंग फॉर चेंज नावाची संस्था स्थापन केली. यामध्ये, औपचारिक सेटिंग्जमध्ये विद्यार्थ्यांना, आणि शिक्षकांना शिक्षण सामग्री प्रदान केली गेली ज्यामुळे शिक्षण रचनात्मक पद्धतीने केले जाऊ शकेल.'[५][६] +इ.स.२०१४ मध्ये त्यांनी लैंगिक शोषण यावर प्रथम भारतीय पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे शीर्षक - कार्यस्थळांना प्रवृत्त करणे असे होते. लैंगिक अपंगत्व आणि सिविल सोसायटी संस्थेतील लैंगिक छळाचा अभ्यास. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक एक मैलाचे दगड आहे. प्रौढ शिक्षण, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता, लिंग मुख्य प्रवाहात आणि महिला सशक्तीकरण यासारख्या विषयांवर त्यांनी इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7130.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..469bf8fbc220944eebc30556cefc3e3306b9e020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7130.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्यानो गोन्झालो आंदुहार (स्पॅनिश: Mariano Gonzalo Andújar; ३० जुलै १९८३ (1983-07-30), बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला आंदुहार २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर आंदुहार २००९-१४ दरम्यान काल्सियो कातानिया तर २०१४ पासून एस.एस.सी. नापोली ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7139.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8d61f5b09dff7e12ae2a1fa178d593c6f89a410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7139.txt @@ -0,0 +1,37 @@ +२१ मार्च, इ.स. २०१२ +दुवा: Espncricinfo (इंग्लिश मजकूर) +मार्लोन नथानियेल सॅम्युएल्स (फेब्रुवारी ५, इ.स. १९८१:किंग्स्टन, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7148.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b02eab2a96e1a705783d3142b419b87b1537dec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7148.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्लीन नीडहॅम (जन्म दिनांक अज्ञात:जमैका - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९७ दरम्यान ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. +ही जमैकाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7153.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e550e16d7655cee1ebc750c59c4f7c7b126c4c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7153.txt @@ -0,0 +1,3 @@ +रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून १८ किमी अंतरावरील मारळ या गावाजवळ हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. पश्चिम घाटातील एक अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे. +मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी आहे, तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात. +याच परिसरात असलेले मार्लेश्वर शिवमंदिर प्रेक्षणीय असून कोकणातील ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7169.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fbef0040c4f596e6346e12abb9a4c44e0e3ec46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7169.txt @@ -0,0 +1,4 @@ +द मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) ही एक अमेरिकन मनोरंजन मालिका आणि सुपरहिरोंचे एक सामायिक विश्व आहे. मार्व्हल स्टुडिओद्वारे निर्मित सुपरहिरो चित्रपटांवर केंद्रित हे विश्व आहे. यातील चित्रपट हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांतील पात्रांवर आधारित असतात. फ्रँचायझीमध्ये दूरदर्शन मालिका, लघुपट, डिजिटल मालिका आणि साहित्य यांचा समावेश आहे. कॉमिक पुस्तकांतील मूळ मार्वल युनिव्हर्ससारखे सामायिक विश्व हे सामान्य कथानक घटक, सेटिंग्ज, कलाकार आणि पात्रे ओलांडून स्थापित केले आहे. +मार्वल स्टुडिओज त्याचे चित्रपट "फेजेस" नावाच्या गटांमध्ये प्रदर्शित करते. यातील पहिले तीन टप्पे एकत्रितपणे "द इन्फिनिटी सागा" आणि पुढील तीन टप्पे "द मल्टीव्हर्स सागा" म्हणून ओळखले जातात. फेज वन पहिला MCU चित्रपट आयर्न मॅनने (२००८) सुरू झाली आणि २०१२ च्या चित्रपट द अॅव्हेंजर्समध्ये संपली. दुसरा टप्पा आयर्न मॅन ३ (२०१३) पासून सुरू झाला आणि अँट-मॅन (२०१५) सह समाप्त झाला. तिसरा टप्पा कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६) पासून सुरू झाला आणि स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) सह समाप्त झाला. चौथा टप्पा ब्लॅक विडो (२०२१) पासून सुरू झाला आणि ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर (२०२२) सह समाप्त झाला. अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया (२०२३) ने पाचव्या टप्प्याला सुरुवात केली. हा टप्पा ब्लेड (२०२३) ने समाप्त होईल. फेज सहा फॅन्टास्टिक फोर (२०२५) ने सुरू होईल. सहावा टप्पा आणि "द मल्टीव्हर्स सागा" अॅव्हेंजर्स: द कांग डायनेस्टी (२०२६) आणि अॅव्हेंजर्स: सीक्रेट वॉर्स (२०२७) सह संपेल. +मार्वल टेलिव्हिजनने २०१३ मध्ये एबीसी वाहिनीवर एजंट्स ऑफ शिल्डसह दूरदर्शनवर या विश्वाचा विस्तार केला. तसेच नेटफ्लिक्स आणि हुलूवर स्ट्रीमिंग माध्यमातून आणि फ्रीफॉर्मवरील केबल दूरदर्शनवर देखील हे विश्व पसरले. त्यांनी एजंट्स ऑफ शिल्ड: स्लिंगशॉट नावाची डिजिटल मालिका देखील तयार केली. मार्वल स्टुडिओने डिझ्नी+ साठी स्वतःच्या दूरदर्शन मालिकेची निर्मिती केली. यामध्ये २०२१ मध्ये वांडा व्हिजन सह फेज फोरची सुरुवात झाली. त्यांनी मार्व्हल स्टुडिओ विशेष सादरीकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेज फोर मधील टेलिव्हिजन स्पेशलमध्ये देखील विस्तार केला, त्यापैकी पहिला वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) होता. MCU मध्ये मार्व्हल कॉमिक्सद्वारे प्रकाशित टाय-इन कॉमिक्स, Marvel One-Shots नावाच्या डायरेक्ट-टू-व्हिडिओ लघुपटांची मालिका आणि WHIH Newsfront आणि The Daily Bugle या फॉक्स न्यूज प्रोग्राम्सचे वैशिष्ट्य असलेल्या चित्रपटांसाठी व्हायरल मार्केटिंग मोहिमेचा देखील समावेश आहे. +ही फ्रँचायझी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरली असून ती आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणाऱ्या मीडिया फ्रँचायझींपैकी एक बनली आहे. तसेच सामान्यत: सकारात्मक पुनरावलोकने प्राप्त झाली आहेत. MCU मुळे इतर चित्रपट आणि दूरदर्शन स्टुडिओंना समान सामायिक विश्वांचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळाली. अनेक थीम असलेली आकर्षणे, एक कला प्रदर्शन, टेलिव्हिजन विशेष, साहित्यिक साहित्य, एकाधिक टाय-इन व्हिडिओ गेम आणि जाहिरातींना देखील एमसीयुमुळे प्रेरणा मिळाली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7176.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fbef0040c4f596e6346e12abb9a4c44e0e3ec46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7176.txt @@ -0,0 +1,4 @@ +द मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) ही एक अमेरिकन मनोरंजन मालिका आणि सुपरहिरोंचे एक सामायिक विश्व आहे. मार्व्हल स्टुडिओद्वारे निर्मित सुपरहिरो चित्रपटांवर केंद्रित हे विश्व आहे. यातील चित्रपट हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांतील पात्रांवर आधारित असतात. फ्रँचायझीमध्ये दूरदर्शन मालिका, लघुपट, डिजिटल मालिका आणि साहित्य यांचा समावेश आहे. कॉमिक पुस्तकांतील मूळ मार्वल युनिव्हर्ससारखे सामायिक विश्व हे सामान्य कथानक घटक, सेटिंग्ज, कलाकार आणि पात्रे ओलांडून स्थापित केले आहे. +मार्वल स्टुडिओज त्याचे चित्रपट "फेजेस" नावाच्या गटांमध्ये प्रदर्शित करते. यातील पहिले तीन टप्पे एकत्रितपणे "द इन्फिनिटी सागा" आणि पुढील तीन टप्पे "द मल्टीव्हर्स सागा" म्हणून ओळखले जातात. फेज वन पहिला MCU चित्रपट आयर्न मॅनने (२००८) सुरू झाली आणि २०१२ च्या चित्रपट द अॅव्हेंजर्समध्ये संपली. दुसरा टप्पा आयर्न मॅन ३ (२०१३) पासून सुरू झाला आणि अँट-मॅन (२०१५) सह समाप्त झाला. तिसरा टप्पा कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६) पासून सुरू झाला आणि स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) सह समाप्त झाला. चौथा टप्पा ब्लॅक विडो (२०२१) पासून सुरू झाला आणि ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर (२०२२) सह समाप्त झाला. अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया (२०२३) ने पाचव्या टप्प्याला सुरुवात केली. हा टप्पा ब्लेड (२०२३) ने समाप्त होईल. फेज सहा फॅन्टास्टिक फोर (२०२५) ने सुरू होईल. सहावा टप्पा आणि "द मल्टीव्हर्स सागा" अॅव्हेंजर्स: द कांग डायनेस्टी (२०२६) आणि अॅव्हेंजर्स: सीक्रेट वॉर्स (२०२७) सह संपेल. +मार्वल टेलिव्हिजनने २०१३ मध्ये एबीसी वाहिनीवर एजंट्स ऑफ शिल्डसह दूरदर्शनवर या विश्वाचा विस्तार केला. तसेच नेटफ्लिक्स आणि हुलूवर स्ट्रीमिंग माध्यमातून आणि फ्रीफॉर्मवरील केबल दूरदर्शनवर देखील हे विश्व पसरले. त्यांनी एजंट्स ऑफ शिल्ड: स्लिंगशॉट नावाची डिजिटल मालिका देखील तयार केली. मार्वल स्टुडिओने डिझ्नी+ साठी स्वतःच्या दूरदर्शन मालिकेची निर्मिती केली. यामध्ये २०२१ मध्ये वांडा व्हिजन सह फेज फोरची सुरुवात झाली. त्यांनी मार्व्हल स्टुडिओ विशेष सादरीकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेज फोर मधील टेलिव्हिजन स्पेशलमध्ये देखील विस्तार केला, त्यापैकी पहिला वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) होता. MCU मध्ये मार्व्हल कॉमिक्सद्वारे प्रकाशित टाय-इन कॉमिक्स, Marvel One-Shots नावाच्या डायरेक्ट-टू-व्हिडिओ लघुपटांची मालिका आणि WHIH Newsfront आणि The Daily Bugle या फॉक्स न्यूज प्रोग्राम्सचे वैशिष्ट्य असलेल्या चित्रपटांसाठी व्हायरल मार्केटिंग मोहिमेचा देखील समावेश आहे. +ही फ्रँचायझी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरली असून ती आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणाऱ्या मीडिया फ्रँचायझींपैकी एक बनली आहे. तसेच सामान्यत: सकारात्मक पुनरावलोकने प्राप्त झाली आहेत. MCU मुळे इतर चित्रपट आणि दूरदर्शन स्टुडिओंना समान सामायिक विश्वांचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळाली. अनेक थीम असलेली आकर्षणे, एक कला प्रदर्शन, टेलिव्हिजन विशेष, साहित्यिक साहित्य, एकाधिक टाय-इन व्हिडिओ गेम आणि जाहिरातींना देखील एमसीयुमुळे प्रेरणा मिळाली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7178.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3085c63fb127be74e66f4e2598590da5ea9ec75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7178.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्व्हेल स्टुडिओझ, एलएलसी [२] (मूळतः १९९३ ते १९९६ पर्यंत मार्व्हल फिल्म्स म्हणून ओळखली जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे, जी डिझ्नी एंटरटेनमेंटचा एक विभाग आहे, जो वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या मालकीचा आहे. हा स्टुडिओ मार्वल कॉमिक्स प्रकाशनांमध्ये दिसणाऱ्या पात्रांवर आधारित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपट आणि मालिका तयार करतात. [३] +२००८ पासून, मार्वल स्टुडिओने MCU मध्ये ३२ चित्रपट प्रदर्शित केले आहेत- आयर्न मॅन (२००८) पासून गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३ (२०२१) पर्यंत, २०२१ पासून नऊ दूरदर्शन मालिका, वॉंडा व्हिजन (२०२१) पासून सीक्रेट इन्व्हेजन (२०२३) पर्यंत, आणि दोन टेलिव्हिजन स्पेशल, वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) आणि द गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी हॉलिडे स्पेशल (२०२२). टेलिव्हिजन मालिका व्हाट इफ...? (२०२१) ही स्टुडिओची पहिली अ‍ॅनिमेटेड मालमत्ता आहे, जी त्याच्या "मिनी-स्टुडिओ" मार्वल स्टुडिओ अ‍ॅनिमेशनने तयार केली आहे. [१] स्टुडिओद्वारे निर्मित वन-शॉट्स लघुपटांसह हे चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन स्पेशल सर्व एकमेकांशी सातत्य सामायिक करतात. मार्व्हल टेलिव्हिजनद्वारे निर्मित टेलिव्हिजन मालिकाही सातत्य मान्य करतात. +द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), कॅप्टन मार्वल (२०१९), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) हे सर्व ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहेत, त्यापैकी अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम हा जुलै २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. MCU व्यतिरिक्त, मार्वल स्टुडिओ हा इतर मार्व्हल-पात्र आधारित चित्रपट मालिकांच्या निर्मितीमध्ये देखील सामील होता, ज्यात उत्तर अमेरिकन तिकीट खिडकीवरील $१ अब्ज कमाई ओलांडणाऱ्या एक्स-मेन आणि स्पायडर-मॅन चित्रपट मालिकेचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_718.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10ac55f2f4b23694b1cf4f4c242746df7913888c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_718.txt @@ -0,0 +1,23 @@ +भोपाळचे वार्षिक सरासरी तपमान +२३° १५′ ००″ N, ७७° २५′ ००″ E +भोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे. +भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) याने केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या गडबडगोधळात जेव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली. नबाबांच्या या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले. भोपाळ राज्याची स्थापना परमार राजा भोजाने सन १०००-१०५५ दरम्यान केली. त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राजांनंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. इसवी सन १७२०-२६ मध्ये दोस्त मोहम्मद खानने भोपाळ गावाची किल्लेबंदी करून याला एका शहरात रूपांतरित केले. तसेच त्यांनी नवाब ही पदवी घेतली आणि या प्रकारे भोपाळ राज्याची स्थापना झाली. मुगल दरबारामधील सिद्दिकी बंधूंबरोबर मैत्रीच्या निमित्ताने खानाने हैदराबादच्या मीर कमरुद्दीनबरोबर शत्रुत्व घेतले. सिद्दिकी बंधूंबरोबर निपटारा केल्यावर १७२३मध्ये निजामाने भोपाळ राज्यावर आक्रमण केले आणि दोस्त मोहम्मद खानला भोपाळ राज्याचे आधिपत्य स्वीकार करायला लावले. मराठ्यांनी भोपाळ राज्याकडून कर वसूल केले १७३७ मध्ये मराठ्यांनी मुघलांना भोपाळच्या लढाईत मात दिली. खानच्या वारसदारांनी १८१८मध्ये ब्रिटिश हुकुमतीबरोबर हातमिळवणी केली आणि भोपाळ राज्य ब्रिटिश राज्याची रियासत झाले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भोपाळ राज्याची वारीस आबादी सुलतान या पाकिस्तानला गेल्या व त्यांच्या लहान बहीण बेगम साजिदा सुलतानला उत्तराधिकारी घोषित केले गेले. १ जून १९४९ मध्ये भोपाळ राज्याचे भारतात विलीनीकरण झाले. +मध्यप्रदेशात भोपाळपासून सुमारे अडीचशे किलोमीटर दूर धार जिल्हा आहे. त्याला भोजराजाची धारानगरी म्हणतात. हे शहर म्हणजेच ११व्या शतकातील माळवा राज्याची राजधानी. ज्या भोजराजाने हे शहर वसवले त्या राजाची मोठे मोठे विद्वान आजतागायत प्रशंसा करत आले आहेत. +भोज राजा हा केवळ प्रतिभावंतच नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता. त्याने वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, योग, साहित्य आणि धर्म यावर अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका – टिपण्णी देखील केली आणि ती कोणत्याही विद्वानांच्या तोडीची होती. +असे म्हणतात की मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ हे एके काळी "भोजपाल" म्हणून ओळखले जाई. +भोजपाल म्हणजे ज्याचा पालनकर्ता, राजा भोज आहे असे ते. नंतर त्याचा अपभ्रंश होत होत त्यातील ज हे अक्षर जाऊन त्याचं नाव "भोपाल" पडले. भोपाळ शहरात प्रवेश करतानाच बड्या तलावापाशी भोज राजाची एक विशाल मूर्ती आपल्या नजरेस पडते. ११ व्या शतकात भोजराजाने कित्येक मंदिरे बांधली. इमारती बांधल्या. त्यातली एक म्हणजे भोजशाळा. भोज राजा सरस्वतीचा उपासक होता. त्याने शिक्षणाच्या प्रसारासाठी भोजशाळा उघडली. भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीचीसुद्धा स्थापना केली होती, जी आज लंडनमध्ये आहे. +पण आज आपण या भोजराजाला ओळखतो ते “कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली " या म्हणीमुळे. तर कोण होता हा गंगू तेली… तर गंमतीची गोष्ट अशी की गंगू तेली अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती. +"गंगू तेली नहीं अपितु गांगेय तैलंग" +गंगू तेली नव्हे, तर गांगेय तैलंग +गंगू म्हणजे गांगेय कलचुरि नरेश आणि तेली म्हणजेच चालुका नरेश तैलय. या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केले. हे दोघे दक्षिणेकडचे राजे होते. त्यांनी धार नगरीवर आक्रमण केले होते. एकत्र येऊनसुद्धा भोजराजाला ते हरवू शकले नव्हते. त्यांचा या युद्धात सपेशल पराभव झाला. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणाली “कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तेलंग”. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक “गंगू तेली” म्हणू लागले. आणि त्यातून “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण रूढ झाली. +[[File:Gol ghar bhopal.jpg| +भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था, भोपाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधी चिकित्सा महाविद्यालय तथा अनेक शासकीय व पब्लिक शाळा आहेत. +भोपाळ देशातील बऱ्याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे. +भोपाळचा राजा भोज विमानतळ शहरापासून 12 किमी अंतरावर आहे. दिल्ली, मुंबई, इंदूर, अहमदाबाद, चेन्नई, चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, रायपूर येथून एर इंडिया आणि इतर खासगी विमान कंपन्यांची नियमित उड्डाणे सेवा आहेत. +भोपाळचे रेल्वे स्थानक देशातील विविध रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे. हे रेल्वेस्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर येते. शताब्दी एक्सप्रेस भोपाळला थेट दिल्लीशी जोडते. तसेच, हे शहर मुंबई, आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, उज्जैन, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद इत्यादी अनेक गाड्यांद्वारे जोडले गेले आहे. +सांची, इंदूर, उज्जैन, खजुराहो, पंचमाडी, जबलपूर इत्यादी शहरांमधून भोपाळ सहज जाता येते. भोपाळ येथे नियमितपणे मध्य प्रदेश आणि शेजारच्या अनेक शहरांमधून प्रवास करतात. +जुन्या शहरातील प्रमुख उद्योगांमध्ये विद्युत वस्तू, औषधी, कापूस, रसायने आणि दागिने आहेत. इतर उद्योगांमध्ये सूती आणि कपड्यांचे विणकाम, पीठ गिरणी आणि चित्रकला, तसेच क्रीडा उपकरणे यांचा समाविष्ट आहेत. +भोपाळ विमानतळापासून मुंबई व दिल्लीला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे. +३ डिसेंबर इ.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरिकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाइल आइसोसायनेट वायूची गळती झाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. या भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादी स्वरूपांमध्ये शिल्लक आहे. +छोटा तलाव, मोठा तलाव, भीमा सितका, अभयारण्य, शहीद भवन आणि भारत भवन येथे पाहण्यासारखे आहे. भोपाळजवळील सांची स्तूप हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही आहे, जे युनेस्कोद्वारे संरक्षित आहे. भोपाळपासून सुमारे 24 कि.मी. अंतरावर असलेले भोजपूर मंदिर हे ऐतिहासिक दर्शनीय स्थळ आहे. बरखेडा येथील भेल येथील श्री राम मंदिर हे एक प्रसिद्ध विश्वास केंद्र आहे. +भोपाल वार्षिक सरासरी तापमान diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7186.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db92e9765e4a0c92490255671a2cfa566c8be851 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7186.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्शल काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र गंटर्सव्हिल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,६१२ इतकी होती.[२] +या काउंटीला अमरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलचे नाव दिले आहे.[३] मार्शल काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली.[४] ही काउंटी हंट्सव्हिल-डिकॅटर महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_719.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7f72ecddea39a7ef45ce02eb5ce96cffd6053f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_719.txt @@ -0,0 +1,9 @@ +भोपाळ ते बिलासपूर दरम्यान धावणारी ही वेगवान प्रवासी रेल्वे आहे.[१] मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील भोपाळ जंकशन रेल्वे स्थानक ते छत्तीसगड मधील बिलासपूर दरम्यान ही रेल्वे धावते. +भोपाळ ते छत्तीसगड मधील बिलासपूर दरम्यान धावणारी गाडी १८२३५ या क्रमांकाची आहे आणि छत्तीसगडमधील बिलासपूर ते भोपाळ दरम्यान धावणारी गाडी १८२३६ या क्रमांकाची आहे. +बिलासपूर हे आगमन आणि गंतव्य अशा दोन्ही वेळचे स्थानक असल्यामुळे ही रेल्वे बिलासपूर या नावाने परिचित आहे. +दोन्ही स्थानकाकडून रोज ही रेल्वे धावते. भोपाळ जंक्शनवरून रोज सकाळी ८ वाजता १८२३५ ही रेल्वे निघते आणि परतीची गाडी १७.३० वाजता भोपाळमधील भोपाळ निशातपुरा रेल्वे स्थानकापर्यंत जाते.[२] [३] +ही रेल्वे बिना – कठनी या रेल्वे मार्गावर ६३ स्थानकांपेक्षा जास्त स्थानकांवरून प्रवास करते. उपनगरी तसेच मुख्य शहरातील रेल्वे स्थानकांवर या रेल्वेचा थांबा आहे. महत्त्वाची स्थानके खालीलप्रमाणे आहेत.[४] [५] [६] +या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे जोडलेले आहेत. त्यामध्ये १ वातानूकूलित व्दितीयस्तर , १ वातानूकूलित तृतीयस्तर, १ खूर्ची यान, ५ शयनयान, ८ सामान्य, १ महिलांसाठी विशेष , १ सामान वाहतूकीसाठी अशा डब्यांचा समावेश आहे. +१८२३५ भोपाळ – बिलासपूर एक्स्रप्रेस भोपाळ जंक्शन ते खुराई रेल्वे स्थानकांपर्यंत सरासरी ५४ कि.मी प्रति तास या वेगाने धावते. नंतर खुराई रेल्वे स्थानकापासून छत्तीसगड मधील बिलासपूर पर्यंत तीचा सरासरी वेग ४0 कि.मी प्रति तास इतका कमी होतो. +१८२३६ बिलासपूर – भोपाळ एक्सप्रेस ही एकमेव प्रवासी गाडी आहे जी भेापाळपर्यंत प्रत्येक स्थानकांवर सरासरी ३४ किमी प्रति तास या वेगाने धावते.[७] +७ ऑगस्ट २०१3 रोजी बिलासपूर जंक्शन पासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या सरबेहारा भागामध्ये मालगाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे २७ मालगाडीचे डबे रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेमुळे हा मार्ग काही काळापुरता बंद ठेवावा लागला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7191.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa73b4fb63918fc342767e31cb83781aac66090a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7191.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्शल काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7198.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db92e9765e4a0c92490255671a2cfa566c8be851 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7198.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्शल काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र गंटर्सव्हिल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,६१२ इतकी होती.[२] +या काउंटीला अमरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलचे नाव दिले आहे.[३] मार्शल काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली.[४] ही काउंटी हंट्सव्हिल-डिकॅटर महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7215.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7215.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7225.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7225.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7228.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cad2a1b7a1cc37a22741e4f55f8c483c29eb01d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7228.txt @@ -0,0 +1 @@ +मार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर (मे १२, इ.स. १९८८:रियो दि जानेरो, ब्राझील - ) हा  ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. व्हियेरा रेआल माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7233.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96e99678c83cf2f7991b78e1a77a5b1c0093f756 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7233.txt @@ -0,0 +1,2 @@ +माऱ्हळ खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7255.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7255.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7270.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4bf1027023d3c4ba5c11aa823fc48cf84eccd44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7270.txt @@ -0,0 +1,11 @@ +मालती देवी सेन-चौधरी (२६ जुलै १९०४ – १५ मार्च १९९८) या भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या आणि गांधीवादी होत्या. त्यांचा जन्म १९०४ मध्ये एका उच्च मध्यमवर्गीय ब्राह्मो कुटुंबात झाला. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.[१][२][३] +मालती यांचे कुटुंब मूळतः ढाका (आता बांगलादेशातील) बिक्रमपूर येथील कमरखंडा येथील ब्राह्मण कुटुंब होते, परंतु नंतर ते बिहारमधील सिमुलतला येथे स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा बिहारीलाल गुप्ता, ICS अधिकारी होते, जे बडोद्याचे दिवाण झाले. कुटुंबातील आईच्या बाजूचे त्यांचे पहिले चुलत भाऊ रणजित गुप्ता, ICS, पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव आणि इंद्रजित गुप्ता, प्रसिद्ध संसदपटू आणि भारताचे माजी गृहमंत्री होते. त्यांचा मोठा भाऊ, पी.के. सेन गुप्ता, माजी आयकर आयुक्त, भारतीय महसूल सेवेशी संबंधित होता आणि दुसरा भाऊ, के.पी. सेन, माजी पोस्टमास्टर जनरल, भारतीय पोस्टल सेवेतील होता. आई स्नेहलता स्वतः एक लेखिका होत्या. त्यांनी टागोरांच्या काही कामांचे भाषांतर केले होते.[४] +रवींद्रनाथ टागोरांच्या विश्व-भारतीमध्ये सामील झाल्यानंतर मालती चौधरींनी पूर्णपणे भिन्न जीवनशैली स्वीकारली. 'शांतिनिकेतनचे स्मरण' या शीर्षकाच्या लेखात त्यांच्या आईने लिहिले होते: "मालती खूप आनंदी होती आणि एक विद्यार्थी म्हणून विश्वभारती येथे राहिल्याने तिला खूप फायदा झाला. गुरुदेवांचा वैयक्तिक प्रभाव आणि त्यांची शिकवण, त्यांची देशभक्ती आणि आदर्शवाद यांचा प्रभाव पडला. आणि मालतीला आयुष्यभर मार्गदर्शन केले." +टागोर आणि महात्मा गांधी या दोघांचाही खूप प्रभाव होता. गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले.[५] +त्यांच्या लग्नानंतर ओरिसा हे त्यांचे घर आणि कार्यक्षेत्र बनले. चौधरी आता ओरिसातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील अनखिया नावाच्या एका छोट्या गावात स्थायिक झाल्या, जिथे पतीने उसाची सुधारित शेती सुरू केली. शेतीव्यतिरिक्त आजूबाजूच्या गावांशी संबंध प्रस्थापित करणे हा त्यांचा मुख्य विषय होता. त्यांच्या संकल्पनेत आणि ग्रामीण पुनर्रचनेच्या योजनेत लोक उपक्रमांच्या केंद्रस्थानी असतात. त्यांचा विकास त्यांच्या सक्षमीकरणावर अवलंबून होता, जो पुन्हा शिक्षणाचा परिणाम होता. त्यांनी आजूबाजूच्या गावात प्रौढ शिक्षणाचे काम सुरू केले. लवकरच मिठाचा सत्याग्रह झाला आणि त्यांनी आंदोलनात उडी घेतली. कार्यकर्ते म्हणून त्यांनी सत्याग्रहासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण आणि संवादाची तत्त्वे वापरली. कैदी असतानाही त्यांनी सहकारी कैद्यांना शिकवले, समूहगायनाचे आयोजन केले आणि गांधीजींच्या शिकवणुकीचा प्रसार केला.[६] +फेब्रुवारी 1933 मध्ये चौधरींनी उत्कल काँग्रेस समाजवादी कर्मी संघाची स्थापना केली, जी नंतर अखिल भारतीय काँग्रेस समाजवादी पक्षाची ओरिसा प्रांतीय शाखा बनली. +लौकिक धैर्य, निखळ गतिमानता आणि अत्याचारित आणि नसलेल्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा तीव्र आवेश ही त्यांच्या व्यक्तिरेखेची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्या स्पष्टवक्त्या होत्या. 1934 मध्ये त्या गांधीजींसोबत ओरिसातल्या त्यांच्या "पदयात्रेत" गेल्या होत्या. दिवसभर चालल्यानंतर, गांधी हे प्रवासात असलेल्या हरिजन गावाला भेट देऊन ते थकले होते. दीर्घकाळ वाट पाहणारे गावकरी निराश झाले, पण किरकोळ चुकल्याबद्दल गांधीजींना क्षमा करण्यास तयार झाले. मालती चौधरी यांनी गांधीजींना सोडले नाही आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, "बापू, तुम्ही योग्य ते केले नाही." गांधीजींनी माफी मागितली आणि निःशस्त्र हास्याने तिला शांत केले.[७][८] +सरला देवी, रमादेवी चौधरी आणि इतर महिला स्वातंत्र्य कार्यकर्त्यांसह तिला अनेक वेळा अटक करण्यात आली (1921, 1936, 1942 मध्ये) आणि तुरुंगात पाठवण्यात आले. +स्वातंत्र्यानंतर मालती चौधरी भारताच्या संविधान सभेच्या सदस्या बनल्या. उत्कल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा या नात्याने, ग्रामीण पुनर्रचनेत शिक्षण, विशेषतः प्रौढ शिक्षणाच्या भूमिकेवर जोर देण्याचा प्रयत्न केला. 1951 मध्ये जेव्हा नबकृष्ण चौधरी ओरिसाचे मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला. अखेरीस त्यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला, कारण गांधीजींनी सल्ला दिला होता की सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजकारणात येण्याची गरज नाही, तर त्यांनी लोकांसाठी आणि त्यांची सेवा हे ध्येय ठेवून काम केले पाहिजे. +आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्या सामील झाल्या होत्या. आणीबाणीच्या काळात सरकारने घेतलेल्या जनविरोधी धोरण आणि जाचक उपायांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.[९][१०] +मालती चौधरी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[८][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7287.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8db0daccb19736de30ce2b6d357223f7643ea7c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7287.txt @@ -0,0 +1 @@ +मालदा हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7288.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b4380fb35f6e7a6bc2ad5e1a9ddd068f6fbb727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7288.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. मालदा अल्दौदी (जन्म २४ जून १९७८ दमास्कस, सीरिया) हे संयुक्त अरब अमिराती मधील विशेषज्ञ सौंदर्याचा त्वचाशास्त्रज्ञ आहेत.[१] ती एक माजी मॉडेल होती जी द ग्रीन बार, शिफा आणि अमिनाज नॅचरल स्किनकेअर सारख्या ब्रँड्समध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते. ती युनायटेड अरब अमिराती स्थित अत्यंत यशस्वी इंटर्नल क्लिनिकची वैद्यकीय संचालक आणि मालक आहे.[२] +अल्दौदीने २००१ मध्ये दमास्कस विद्यापीठातून तिची वैद्यकीय पदवी मिळवली आणि २००६ मध्ये व्हेनेरिओलॉजीमधून त्वचाविज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. तिने सौंदर्यविषयक औषध आणि २०११ मध्ये अमेरिकन ऍकॅडमी ऑफ एस्थेटिक मेडिसिनमधून "बोर्ड ऑफ एस्थेटिक मेडिसिन" मध्ये प्रगत प्रशिक्षण घेतले. सध्या ती हार्वर्ड विद्यापीठात एमएचसीएम पदवी घेत आहे. +डॉ. मालदा दुबईमध्ये त्वचारोगतज्ज्ञ आणि सौंदर्यशास्त्रीय औषध विशेषज्ञ म्हणून सराव करतात. ती युनायटेड अरब अमिराती स्थित अत्यंत यशस्वी इंटर्नल क्लिनिकची वैद्यकीय संचालक आणि मालक आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ एस्थेटिक मेडिसिन, अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी आणि युरोपियन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या त्या सदस्य आहेत. तिच्या डॉक्टरेट कारकिर्दीबरोबरच तिने दुबईस्थित बुका, रामी अल अली, नफसिका स्कौर्टी आणि बिल अरबी या ब्रँड्ससोबत काम केले आहे.[३] +२०१३ मध्ये, तिला त्वचाविज्ञान आणि सौंदर्यविषयक त्वचाविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१६ मध्ये ती अबू धाबीमधील एलिझी मेडिकल सेंटरसाठी त्वचाविज्ञान विभागाची प्रमुख बनली. मालदा हे कॉस्मेटिक आणि फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी ट्रेनर आहे ज्यात सिंक्लेअर फार्मा आणि गाल्डरमा यांचा समावेश आहे. २०२० मध्ये ती सीरियन रेड क्रिसेंट सोसायटीची सदस्य बनली जी एक मानवतावादी नानफा संस्था आहे.[४] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7289.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..368e605342f680e327de560a6674b077550a7bd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7289.txt @@ -0,0 +1 @@ +मालदा उत्तर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7302.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2a37084d49dd6312869ffe844726d14005e2d11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7302.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत. माले ही मालदीवची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत मालदीव आशियातील सर्वात छोटा आहे. +१९६५ साली ब्रिटिश साम्राज्यापासून मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. सध्या मालदीवची अर्थव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे. मालदीव इस्लामिक सहकारी संघटना, सार्क, राष्ट्रकुल परिषद, अलिप्त राष्ट्रगट चळवळ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7325.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb1ca9e0feb7e59039e0213ca602e4dc39db46b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7325.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7333.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..657e0fe68986b3723f566368ad2e7ef7cf1bddb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7333.txt @@ -0,0 +1,4 @@ +मालवणीही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागाची बोली भाषा आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेत बरेच नाट्यप्रयोग केले आहेत. ऐकण्यास मधुर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे. +मालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोली मूळ कुडाळी किंवा कुडाळदेशकर भाषा आहे. ह्या कुडाळ पट्ट्यातील मालवणीचा पहिला शब्दकोश शामकांत मोरे यांनी तयार केला आहे. डोंबिवलीतील ‘सुमेरू प्रकाशन’ने या शब्दकोशाची मांडणी केली आहे. व्याकरणाचे संदर्भ शब्दकोशासाठी घेण्यात आले आहेत. या शब्दकोशात ६५० क्रियापदे आहेत. एक मालवणी शब्द, त्याचे पोटअर्थ, त्या शब्दाशी संबंधित अन्य शब्द किंवा तो शब्द असलेल्या म्हणीदेखील या कोशात आहेत. ३५ मालवणी म्हणींचा समावेश आहे. भाषेचे क्षेत्र जिल्हा, प्रांतापुरते मर्यादित असते. त्यामुळे या भाषेला स्थानिक नाव मिळाले. या बोलीच्या शब्दकोशालाही मालवणी शब्दकोश म्हणतात. अन्य प्रांताचे किंवा भाषेचे नाव देण्यात आले असते तर या शब्दकोशासंबंधी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. दर १२ कोसांवर भाषा बदलते; या उक्तीनुसार कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, आचरे, बांदा परिसरांतील मालवणी रहिवासी यांची बोली थोडी वेगळी आहे. +मालवणी भाषेत काही सुरेख म्हणी आहेत. खाली काही म्हणी उदाहरणादाखल दिल्या आहेत :- + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7350.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22bb52641467e7ad4a1de4537699857d518f54d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7350.txt @@ -0,0 +1,3 @@ +मालविकाग्निमित्रम् हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. शुंग सम्राट अग्निमित्र आणि त्याच्या राणीची दासी मालविका यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण असलेले हे नाटक कालिदासाचे पहिले नाटक मानले जाते.[१] +अग्निमित्र एका दासीपुत्रीचे चित्र पाहून त्यावर मोहित होतो. आपल्या दरबारातील विदूषकाच्या साहाय्याने तो तिला आपल्या राज्यात आणवतो. मालविका नावाची ही मुलगी राणीची दासी होते. राणीला जेव्हा अग्निमित्राच्या मालविकेवरील प्रेमाचा संशय येतो तेव्हा ती अतिशय क्रोधित होऊन मालविकेस कैदेत टाकते. काही काळाने असे कळून येते की मालविका ही दासीपुत्री नसून राजकन्या आहे. यानंतर अग्निमित्र तिच्याशी लग्न करून तिला आपली राणी करतो. +मालविकाग्नमित्रम् नाटकात कालिदासाने शुंग साम्राज्यातील संगीत व अभिनय करणाऱ्या कलाकारांचे चित्रण केले आहे. याशिवाय या नाटकात सम्राट पुष्यमित्र शुंग याने केलेल्या राजसूय यज्ञाचेही वर्णन आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7356.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f7e4b9893c4184e78a170926c6cac3edc290f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7356.txt @@ -0,0 +1,3 @@ +माळवी ही भारतातील माळवा प्रदेशातील भाषा आहे. माळवा हे भारत भूमीचे हृदय म्हणून प्रसिद्ध आहे. भिली भाषेचा माळवीवर सर्वाधिक प्रभाव आहे. माळवा प्रदेशाचे क्षेत्रफळ खूप विस्तृत आहे. माळव्याच्या पूर्वेला बेतुआ नदी, वायव्येला चंबळ आणि दक्षिणेला नर्मदा नदीच्या दरम्यानचा प्रदेश आहे. माळवा प्रदेश हा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सुमारे वीस जिल्ह्यांमध्ये विस्तारीत आहे. या भागातील दोन कोटींहून अधिक रहिवासी माळवी आणि तिच्या विविध बोल्या बोलतात. +उज्जैनी (उज्जैन, धार, इंदूर, देवास, शाजापूर, सिहोर जिल्हा), रजवाडी (रतलाम, मंदसौर, नीमच जिल्हा), उमठवाडी (राजगढ जिल्हा) आणि सोंधवाडी (झालावाड जिल्हा) या माळवीच्या बोल्या आहेत. उज्जैनी ही प्रतिष्ठीत बोली आहे, कधी कधी तिला स्वतंत्र भाषा म्हणूनही संबोधले जाते. माळवी-भोयरीची मिश्र बोली बैतूल आणि छिंदवाडा जिल्ह्यात बोलली जाते. +सुमारे ७५% पेक्षा अधिक माळवी भाषिक हिंदीमध्ये सहज संभाषण करू शकतात, जी मध्य प्रदेश राज्याची अधिकृत भाषा आहे आणि हिंदीसारख्या भाषेची द्वितीय भाषा म्हणून सुमारे ४०% साक्षरता दर आहे. या भाषेत अनेक अप्रकाशित साहित्य आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7359.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6098a879b5d9efc8fe8335d71933268d558224d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7359.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालवीय नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_737.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd52b0c5350423efc30af84f80354bb6f57282ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_737.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेफ्टनंट जनरल भोपिंदर सिंग (३० जून, १९४६ - ) हे अंदमान आणि निकोबारचे भूतपूर्व राज्यपाल तसेच पाँडिचेरीचे भूतपूर्व लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. +त्यांना सैन्याचा परम विशिष्ठ सेवा मेडल हा पुरस्कार मिळाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7370.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5aacdc007d1a7b3ff2c4eaafbb260a275093e45c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7370.txt @@ -0,0 +1 @@ +माला सिन्हा (नोव्हेंबर ११, इ.स. १९३६ - ) ही हिंदी, बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतून काम केलेली अभिनेत्री आहे. हिने शंभराहून अधिक चित्रपटांतून अभिनय केला. यातील प्यासा (१९५७), धूल का फूल (१९५९), अनपढ, दिल तेरा दिवाना (१९६२), गुमराह (१९६३), हिमालयकी गोदमें (१९६५), आँखें (१९६८) हे लोकप्रिय झाले. हिचे मूळ नाव एल्डा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7415.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c596779fafc441740a6713499d0d10541dada77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7415.txt @@ -0,0 +1,8 @@ + +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे +१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले. +शेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते.[३] युरोपियन संघ, जागतिक बँक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते. +फ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे +माली देश एकूण ८ प्रदेशांमध्ये विभागला गेला असून उत्तरेकडील ३ प्रदेशांमध्ये तुरळक वस्ती आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7440.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf8ce4d1e522fb984ea64bdff09ab8999f17ca1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7440.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7487.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f2305529cec1e369e2196f08c62868960850769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7487.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगावठेका हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7528.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69d6442960dde1f06430d814df62b99bbfc97b8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7528.txt @@ -0,0 +1,4 @@ +माल्टा महिला क्रिकेट संघाने २७ ते २८ ऑगस्ट २०२२ या काळात ३ महिला टी२०आ खेळण्यासाठी रोमानियाचा दौरा केला. माल्टा महिला क्रिकेट संघाने मालिका ३-० अशी जिंकली. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7579.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df8f24ab063a5966d74abe38d98f5448b1aa6e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7579.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7598.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8b8e21a9b492975241b5d7707db2e5721a098c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7598.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7608.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e719588bd95d088717f3eb5e5697590b9fee258 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7608.txt @@ -0,0 +1 @@ +माळवदे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7623.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f7e4b9893c4184e78a170926c6cac3edc290f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7623.txt @@ -0,0 +1,3 @@ +माळवी ही भारतातील माळवा प्रदेशातील भाषा आहे. माळवा हे भारत भूमीचे हृदय म्हणून प्रसिद्ध आहे. भिली भाषेचा माळवीवर सर्वाधिक प्रभाव आहे. माळवा प्रदेशाचे क्षेत्रफळ खूप विस्तृत आहे. माळव्याच्या पूर्वेला बेतुआ नदी, वायव्येला चंबळ आणि दक्षिणेला नर्मदा नदीच्या दरम्यानचा प्रदेश आहे. माळवा प्रदेश हा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सुमारे वीस जिल्ह्यांमध्ये विस्तारीत आहे. या भागातील दोन कोटींहून अधिक रहिवासी माळवी आणि तिच्या विविध बोल्या बोलतात. +उज्जैनी (उज्जैन, धार, इंदूर, देवास, शाजापूर, सिहोर जिल्हा), रजवाडी (रतलाम, मंदसौर, नीमच जिल्हा), उमठवाडी (राजगढ जिल्हा) आणि सोंधवाडी (झालावाड जिल्हा) या माळवीच्या बोल्या आहेत. उज्जैनी ही प्रतिष्ठीत बोली आहे, कधी कधी तिला स्वतंत्र भाषा म्हणूनही संबोधले जाते. माळवी-भोयरीची मिश्र बोली बैतूल आणि छिंदवाडा जिल्ह्यात बोलली जाते. +सुमारे ७५% पेक्षा अधिक माळवी भाषिक हिंदीमध्ये सहज संभाषण करू शकतात, जी मध्य प्रदेश राज्याची अधिकृत भाषा आहे आणि हिंदीसारख्या भाषेची द्वितीय भाषा म्हणून सुमारे ४०% साक्षरता दर आहे. या भाषेत अनेक अप्रकाशित साहित्य आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7628.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..571e7a72c5355dd8516fc529600d5d2d6ae7ea70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7628.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळशिरस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7641.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e86894a95b91ae3f169a3fa6f10bb84b7d8a90b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7641.txt @@ -0,0 +1,2 @@ + माळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावतालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7712.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49272d68659d59bf31b423275c8f8a2de986ffba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7712.txt @@ -0,0 +1,2 @@ +माशटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7715.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc45da89eecf621e7de260b038975f13b810b9fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7715.txt @@ -0,0 +1 @@ +माशी हा घरांमध्ये आढळला जाणारा उडणारा कीटक आहे. हा किटक मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवणारा आहे. हा किटकप्रकार "डिप्टेरा' गटात आहे. डाय म्हणजे दोन आणि टेरा म्हणजे पंख, या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून डिप्टेरा हा शब्द बनला आहे. अर्थातच माश्‍यांच्या शरीरावर पंखांच्या दोन जोड्या असतात. माशी आपले पंख दर सेकंदाला दोनशे वेळा हलवते. माशीचा उडण्याचा वेग ताशी सात किलोमीटर्स इतका असतो. सगळ्यात लहान आकाराच्या माशी एका इंचाच्या विसाव्या भागाइतकी छोटी असते. सगळ्यात मोठी माशी साधारण तीन इंच लांबीची असते. माशी फक्त द्रवपदार्थ खाते. नांगी नसल्यामुळं माशी दंश करू शकत नाही. पावसाळ्यातील वातावरण हे तापमान, दमटपणा, जमिनीतील ओलावा हे माशीसाठी पोषक असते. एका वेळी मादी १०० ते १५० अंडी घालते. त्यातून २४ ते ४८ तासात माश्या जन्माला येतात. माश्‍यांच्या प्रादुर्भावाने पशूंच्या आरोग्यावर तसेच उत्पादनावरही परिणाम होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7716.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36c56e97e30ba189bf3ef5f516605cc0fecb6f37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7716.txt @@ -0,0 +1,4 @@ +माशेल हे भारताच्या गोवा राज्यातील पोंडा उप-जिल्ह्यातील उत्तर गोवा मधील एक गाव आहे. हे स्थान गोवा राज्याच्या नोव्हास कॉन्क्विस्टास प्रदेशात स्थित आहे.[१] +माशेलची स्थापना पोर्तुगीजांनी १७८३ मध्ये केली.सावंतवाडी राज्यातून राजा बहादूर खेम सावंत तिसरा याने कोल्हापूरच्या राज्याविरुद्ध लष्करी मदत मिळवण्यासाठी ही जमीन पोर्तुगालला दिली होती. एकमेकांमधील दुहीचा फायदा घेऊन कालांतराने त्याच पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण गोवा काबीज केले. +माशेल आणि कुंभारजुआ बेट या दोघांमध्ये सांगोडचे आयोजन केले जाते. यात पाण्यावर एक यात्रा केली जाते. ज्यामध्ये दोन बोटी एकमेकांना बांधून तयार केलेले तराफे असतात. या तराफ्यांमध्ये हिंदू पौराणिक कथांमधील दृश्ये दर्शविली जातात.[२] +गावातील कदंब परिवहन महामंडळाचे बसस्थानक अनेक समस्यांमुळे बऱ्याच काळापसून विनावापर पडलेले आहे.[३][४] माशेल येथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7729.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b791e4fbdec03eda3f2f5d89cc18017465380dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7729.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९५५ असलेले मासरीगाटा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६०६.९७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १६९ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा निमनगाव येथे आहे. माध्यमिक शाळा निमनगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धानोरा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7752.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4660a1c31f5e548a2552289d9a2cf108653f2b7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7752.txt @@ -0,0 +1,6 @@ +मासाई मारा, किंवा द मारा हे नारोक, केन्या मधील एक मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे टांझानियामधील सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. या भागातील पूर्वज मसाई रहिवासींच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे.[१] +[२] +मासाई मारा हे आफ्रिकेतील वन्यजीव संरक्षण आणि वाळवंट क्षेत्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये सिंह, बिबट्या, चित्ता आणि आफ्रिकन बुश हत्तीची लोकसंख्या आहे. हे जगातील आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते.[३] +[४] +[५][६] +[७][८][९] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7772.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f73d22c4c5324ff0f26c251b4a2d929cc6bce7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7772.txt @@ -0,0 +1,3 @@ +मासुमा सुलतान बेगम (मृत्यु १५०९) ही फरघाना व्हॅली आणि समरकंदची राणी होती आणि मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि पहिला मुघल सम्राट बाबरची चौथी पत्नी होती.[१][२] +ती बाबरचे काका, समरकंद आणि बुखाराचा राजा सुलतान अहमद मिर्झा यांची पाचवी आणि सर्वात लहान मुलगी होती आणि जन्माने ती तैमुरीड राजकुमारी होती. +तिच्या लग्नाच्या एका वर्षानंतर तिने एका मुलीला जन्म दिला, ज्याच्या जन्माच्या वेळी ती अंथरुणावर आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या मुलीला तिचे नाव दिले.[१][३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7784.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ea79a22583b0a2040f52bc3fd3d864d7aa8d199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7784.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासोड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7787.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..567dd56d1fb0fd7e40cfbdd71aed90cd2d79a97b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7787.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासोळा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7799.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62cfd3d1eee1999127b90bbab519f285d5b0ea19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7799.txt @@ -0,0 +1,3 @@ +इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हा भारताच्या इस्रो या अंतराळसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. कर्नाटकातील हसन शहराच्या या परिसरातून इस्रोने सोडलेल्या उपग्रहांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते.[१] +याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातही उपग्रहाच्या नियंत्रणाच्या यंत्रणेसाठी राखून ठेवलेला असाच एक परिसर आहे.[२] + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7807.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dc7b6145286657bb6a2d28206de653a6fdc5f4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7807.txt @@ -0,0 +1 @@ +मास्टरइमेज थ्रीडी ही त्रिमितीय चित्रपट तयार करण्याची एक प्रणाली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7839.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ca5f1d5f7edd3bd6594fc2fef608ceb0b1dc4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7839.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7848.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db2e3b8afe6dc3f9feff46367f22d15edb7fd2e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7848.txt @@ -0,0 +1,7 @@ +माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय.माहितीपत्रक हे कमी वेळात,कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहचवता येते.'माहितीपत्रक' हे फक्त पहिले जात नाही, तर ते 'वाचले' ही जाते.माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे नेहमी उपलब्ध राहू शकते.माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच असते. माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. +माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे +१.माहितीला प्राधान्य +२.माहितीची उपयुक्तता +३.माहितीचे वेगळेपण +४.माहितीची आकर्षक मांडणी +५.माहितीची भाषाशैली diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7857.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1a5c4967b625ade7aa411c7f99d01f17d8ff455 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7857.txt @@ -0,0 +1,11 @@ +माहिम जंक्शन हे मुंबई शहराच्या माहिम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. माहिम मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम व हार्बर ह्या दोन्ही मार्गांवर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7869.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1a5c4967b625ade7aa411c7f99d01f17d8ff455 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7869.txt @@ -0,0 +1,11 @@ +माहिम जंक्शन हे मुंबई शहराच्या माहिम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. माहिम मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम व हार्बर ह्या दोन्ही मार्गांवर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7875.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d397dff3fb182d35c22a26feebefe4585f9f14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7875.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहीमची खाडी ही मुंबई शहरातील अरबी समुद्रावरील खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी मिठी नदी या खाडीद्वारे माहीमजवळ समुद्रास मिळते. ही खाडी खारफुटींची झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. धारावीच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. +माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि वांद्र्याला एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी लेडी जीजीभॉय यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7881.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d9a674abae657900712f87986dacd9a4ec0fe0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7881.txt @@ -0,0 +1,14 @@ + +माहुलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक १९ मार्च, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला ५ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते. किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते.ही नदी भातसई नदीची उपनदी आहे. +ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता.पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन 1670 मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेंच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला.माहुली किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखान याने माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले.त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वाराकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की साल्हेरचा किल्लेदार असोजी प्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन आणि 40 हजार रुपये,10 घोडे,खिलत इनाम आणि राहण्यासाठी जुन्नर जवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन. माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी अब्दुल कादिराला भेटला ती तारीख होती 21 ऑगस्ट 1688. +भौगालिकदृष्ट्या  शहापूरच्या वायव्येला असलेला हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या महत्त्वाच्या ठिकाणाशी जोडलेला गेला होता. कल्याण सुभ्याजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्त्व होते. तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा माहुलीचा संबंध होता. माहुली वरून जव्हार मार्गे सुरत तर माहुली वरून नाशिक आणि माहुली वरून किन्हवली-मुरबाड मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अश्या भौगोलिक रचनेमुळे माहुलीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. ठाणे, कल्याण, भिवंडी, जव्हार, नाशिक, सुरत, मुरबाड अश्या महत्त्वाच्या ठिकाणांना माहुली किल्ला जोडलेला असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते. +सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडका पासून बनलेला हा किल्ला एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड, आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे.त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिनेस भंडारगड अश्या दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे. +किल्ल्याचे वर्णन आणि पोहोचण्याबाबत माहिती : माहुलीगाव ते किल्लाच्या पायथा या १० मिनिटांच्या रस्त्यात आपल्याला एकूण ४ मंदिरे लागतात. ही मंदिरे सुद्धा ऐतिहासिक आहेत. प्रथम मारुतीचे मंदिर लागते. या मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती जुनी आहे. विहिरीच्या समोर एक शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वेर असे म्हणतात. [[१]] मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारा लगतच नांदी असून नंदी ज्या पायावर तो पाय पाहता त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. नंदिसमोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिरा प्रमाणेच हे शिवलिंग सुद्धा जमिनीच्या समान पातळीवर नसून काहीसे खाली आहे. गाभारयातील शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात मत पार्वतीचे शिल्प आहे. या माहुली मंदिरात माहुलीचा संक्षिप्त इतिहास व माहुलीची रचना दुर्गप्रेमी मंडळाने चित्रित केली आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या बाजूने उजव्या हाताला एक रस्ता जातो. तो माहुली किल्ल्यावर उगम पावणाऱ्या भारंगी नदीकडे जातो. पावसाळ्या व्यतिरिक्त या नदीत फारसे पाणी नसते. मंदिराच्या डावीकडे देवीचे मंदिर असून त्यातील देवीची मूर्ती शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. यातील मुख्य मूर्ती ही वज्रेश्वरीच्या मूर्तीसारखी आहे असे पुजारी सांगतात. या दोनही मंदिराच्या आसपास काही प्राचीन शिल्प सुद्धा विखुरलेली आहेत. देवीच्या मंदिरामागे एका पिंपळ वृक्षाखाली गाडी चौथऱ्यावर शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. माहुलेश्वर मंदिराच्या मागून एक पायवाट जाते.या पायवाटेने पुढे गेल्यास दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून त्याचा जीर्णीधार [[२]]ला झाला आहे._ +मंदिराच्या समोर एक दगडी घुमट, दगडी अर्धवट फुटलेला पाटा, युद्धप्रसंगांचे चित्रण असलेले अर्धवट फुटलेले विरगळ आहे. या चारही मंदिरातील मूर्ती किती जुन्या आहेत हे सांगता येणे तसे अशक्य आहे. पण त्य शिवकालीन वा पेशवेकालीन म्हणजेच मध्ययुगीन तर नक्कीच आहेत. पेशावेकाळात यातील काही मंदिरांची स्थापना झाली असे मानले जाते. किल्ल्याचा इतिहास आणि पायथ्याचा परिसर एकदा लक्षत आल्यानंतर प्रत्यक्षात किल्ला चढणे व किल्ल्याची पाहणी करणे सोपे जाते. मुळात हा एकाच किल्ला नसून दुर्गत्रिकुट आहे. मध्यभागी माहुली उजवीकडे पळसगड आणि डावीकडे  म्हणजे काहीसा पश्चिमेकडे भंडारगड असे हे त्रिकुट असल्याने एका दिवसात हे तीनही पाहता येणे शक्य आहे. गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्लाचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो. एका नाळेच्या तोंडाशी कातळ खोदून पायरया खोदलेल्या असून पहारेकारांच्या देवड्या कोरलेल्या आहेत. या देवड्याच्या पुढे बुरुज उभारले आहेत.  वास्तविक ही किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे. पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या मुख वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे. ह्या महादरवाजा बरोबरच भंडारगडावरून कल्याण दारावाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते. पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हाच एक योग्य मार्ग आहे. *सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते. +या पायवाटेने जाताना वाटेत एक डोंगराचा सुळका वा डोंगराची कडा लागते. तिचा आकार घोड्याच्या मानेसारखा असल्याने त्याला घोड्याची मान असे म्हणतात तेथून पुढे वर आल्यानंतर वाट साधी आणि एकदम उभी चढणीची होते. येथे आपण माहुलीच्या कड्याला येतो. कडा चढून जाण्यासाठी सुमारे ८-९ फुट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. पूर्वी ही शिडी मोकळी होती. आता मात्र ती मजबूत केली आहे. संपूर्ण किल्ला चढताना हे एकाच ठिकाण अवघड आहे. ते मात्र जपून जावे लागते. शिडी चढून वर आल्यानंतर जवळ जवळ किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश होतो. हा पायवाटेचा  मार्ग मुळच्या महादरवाज्याच्या वाटेपासून किमान पाचशे फुटापेक्षाहि दूर आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे झाडा झुडूपात न जाता उजवीकडे जी पायवाट आहे, तेथून महादरवाजाकडे जाता येते. तेथे एक पाण्याचे टाके व देवड्या म्हणजे पहारेकरयाची जागा आहे. दुसरे एक पाण्याचे टाके शिडी चढून वर आल्यानंतर लगेच दिसून येते. पायथ्याशी शिवमंदिरासमोर विहीर आणि दोन टाकी या व्यतिरिक्त पाण्याची सोय अन्यत्र नाही. महादरवाज्या वरून उजवीकडे न जाता सरळ वरच्या अंगाकडे गेल्यानंतर एक भिंत आणि कलाकुसरीची काही शिल्प आढळतात. तेथे उर्दू लिपीतील शिलालेख असून त्याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. या जागेला नमाजगिर असे म्हणतात. नमाजगिराच्या उजवीकडे गेल्यानंतर एका वाड्याचे अवशेष आढळतात. एकेकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचे आज भग्नावशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरच्या पठाराच्या मध्यभागी एक तळे असून  त्याला माहुलेश्वराचे तळे असे म्हणतात. पळसगडावरून तानासातलावाचे विहिंगमय दृश्य दिसते. पळसगडावर जाणारी वाट बांबूच्या बनातून जाते. पळसगड का म्हंटले जाते हे सांगता येत नाही. मात्र कदाचित येथे पूर्वी पळसाची झाडे विपुल प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यालाच गिर्यारोहक छोटा माहुली असेही म्हणतात. +माहुलीच्या डाव्या बाजूस म्हणजेच काहीसा दक्षिणेस भंडारगड आहे. भंडारगड नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे गडावरील या ठिकाणी भांडार असावे. या गडाच्या दक्षिणेस चार सुळके असून त्याला स्थानिक लोकांनी भटजी, नवरा, नवरी, करंगळी अशी नवे दिलेली आहेत. माहुलीवरील टाक्यांकडून भंडारगडाच्या दिशेने जाताना दोन शिल्पे असून त्यांचे चेहरे डूक्करांसारखे आहेत. म्हणून त्याला डूक्करतोंडी शिल्पे असे म्हणतात. पायथ्याजवळील मंदिराच्या परिसरात पडलेल्या विरगळ प्रमाणे येथे सुद्धा एक विरगळ आहे. मध्यभागी काही ज्योतीसुद्धा आहे. त्याच्यापुढे एक तळे व काराविमध्ये हरवलेली माहुलेश्वर मंदिराची जागा आहे. भंडारगडावर दहा खांबांचा एक हत्तीखाना असून येथे कायम थंडगार पाणी असते. माथ्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा आहे. +कल्याण सुभ्याकडून येणारा रस्ता म्हणून त्याला कल्याण दरवाजा असे नाव मिळाले असावे. या दरवाजातील आतल्या बाजूस मराठीत एक शिलालेख असून त्याची भाषा दुर्बोध आहे. माहुली किल्ला व भंडारगड  यांच्यामध्ये एक आडवी तिडवी पसरलेली खिंड असून  भंडारगडावर पोहोचण्यासाठी खिंड उतरून एक डोंगर चढावा लागतो. पळसगडावरील कल्याण दरवाजातून खाली उतरण्याची वाट अत्यंत अवघड आहे. एका घळीत एक झिजलेला व अर्थबोध न होणारा लेख व काही कोरीव पायरया आहेत. तर दरवाज्याजवळ एक टाके असून त्याला माठ टाक म्हणतात. तेथून पुन्हा माहुलीकडे जाताना उजव्या बाजूस एका डोंगराच्या माथ्यावर कड्यापाशी एका दरवाजाचे अवशेष आढळतात. याला हनुमान दरवाजा म्हणतात. तेथून पुढे हनुमान व गणपतीची कोरीव शिल्पे आहेत. तेथून खाली पायथ्याशी येणे किव्हा माहुलीच्या मध्यभागी जाऊन त्या रस्त्याने पायथ्याशी येता येते, परंतु ह्या वाटेने स्थानिक लोकच ये जा करू शकतात कारण वाट अवघड आहे. भंडार गडाच्या दक्षिणेस असलेल्या चार सूळक्यांचा व खिंडीच्या अलीकडे एक डोंगर असून त्यास माहुली-चंदेरी या नावाने ओळखले जाते पण हे नाव मुळचे नाही. माहुली किल्ल्यावरील भारंगी नदी तेथे उगम पावते. ही नदी पायथ्याला वेढाघालून पुढे जाते तेथून ती शहापूर येऊन शेवटी भातसा नदीलाजाऊन मिळते. +असे एकंदरीत माहुली किल्ल्याचे स्वरूप असून दोन शिलालेख, कल्याण, हनुमान व महादरवाजा, चिरेबंदी वाड्याचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, माहुलेश्वर, मंदिर, तळे, बुरुज, देवड्या, विरगळ घोड्याची मान, भटजी, नवरा, नवरी, व करंगळी हे सुळके, तीन जोती, डूक्करतोंडी शिल्प, हनुमान व गणेशाची शिल्पे, तानसा तलाव पोंईन्ट, भारंगी नदीचा उगम, सूर्योदय व सूर्यास्त, खिन्डी, दरी, बांबू व केवड्याची बने, पावसाळ्यातील धबधबे व दुथडी भरून वाहणारी भारंगी नदी, किल्लाच्या पायथ्याशी असणारी चार मंदिरे, माथेरान पेक्षाही उंच व थंड हवा, हिरवीगार वनश्री यामुळे माहुली हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. वानरे, ससे, माकडे, डुकरे, हरीण, हे प्राणी व मोर, घार, गिधाड, यासारखे पक्षी तर फुरश्यासारखे विषारी साप असे येथील वन्य जीवन समृद्ध आहे. +सावरोली रस्त्यावरील सरकारी गोदामाजवळ एक वाघोबाचे मंदिर आहे. माहुलीच्या जंगलातील वाघाचा आपणास उपद्रव होवू नये म्हणून हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. यावरून माहुलीच्या वन्यजीवानाची कल्पना येते. माहुलीवरील सुळके, माहुली किल्ला, व भंडारगड यामधील खिंड, वाटेवरली शिडी, हनुमान दरवाजा व कल्याण दरवाजा वरून खाली उतरण्याची वाट याठिकाणी दक्षता घ्यावी लागते. सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी परतणे शक्य आहे. किल्ल्यावर राहायची व्यवस्था नाही. स्थानिक लोकांना विचारून रस्त्याची माहिती करून घ्यावी. माहुली किल्ला हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. किल्ल्यावरील व पायथ्यावरील ऐतिहासिक अवशेष हा आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा एक अनमोल ठेवा असून पर्यटकांनी, गिर्यारोहकांनी आणि अभ्यासुनी त्याचे योग्य ते जतन करावे. +माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्थानक वर उतरून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणे सोयीस्कर ठरते. शहापूर गावातून माहुली गावाच्या पायथ्यापर्यंत  जाण्यासाठी रिक्षा, बस असतात. बस अनिश्चित आहेत. किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात विश्रांती घेऊन किल्ला चढणे हा एक उत्तम पर्याय आहे. सुमारे दीड ते दोन तासाच्या चढणीत वाटेत कोठेही पाणी नसल्याने पाणी जवळ असावे.  किल्लाच्या पायथ्याशी जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्लाच्या पायथ्याशी आहेत. पेशवाईच्या काळात किल्लाच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते. त्यांचे अवशेष आजही आहेत. मंदिरासाठी वर्षासने दिली होती. परंतु पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिश काळात आणि स्वातन्त्रायानंतर मंदिराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन उदासीनच होता. +ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ला तीन भागांत विभागलेला आहे. यांच्या उत्तरेकडील भागाला पळसगड म्हणतात तर दक्षिणेकडील भाग हा भंडारगड म्हणून ओळखला जातो.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7921.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93c006bcc49eb2d77656e582f3e28e5bdacaa0d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7921.txt @@ -0,0 +1 @@ +मिसेस मुख्यमंत्री ही श्वेता शिंदे निर्मित वज्र प्रोडक्शन प्रस्तुत झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7923.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245bec1ed6bb74d4505482725ad02449f10c511a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7923.txt @@ -0,0 +1 @@ +मिंग राजवंश (सोपी चिनी लिपी: 明朝; पिन्यिन: Míng Cháo, IPA: [mǐŋ tʂʰɑ̌ʊ̯]), किंवा महान मिंगांचे साम्राज्य (सोपी चिनी लिपी: 大明国; पारंपरिक चिनी लिपी: 大明國; पिन्यिन: Dà Míng Guó) हा मंगोल-प्रभावित युआन राजवंशाच्या कालखंडानंतर इ.स. १३६८ ते इ.स. १६४४ या कालखंडात चिनावर राज्य करणारा राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7966.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..653fd88556dbd3f83db5bf2af2b335b64cea7f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7966.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिकोयान गुरेविच २३ तथा मिग-२३ हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. नाटोचे सैन्य यास फ्लॉगर या नावाने ओळखतात. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7969.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..872dcb3279b73ecb8d699a4720e1879b9f17d252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7969.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव (रशियन: Михаи́л Алекса́ндрович Шо́лохов; मे २४ १९०५ - फेब्रुवारी २१ १९८४) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील डॉन नदी किनाऱ्यावरील व्योशेन्स्काया या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती. +मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच मॉस्को येथील शाळेत शिकले. १९१८ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी रशियन क्रांती सेनेत सहभागी होत शिक्षण सोडून दिले. काही वर्षे सेनेच्या कामात गेल्यावर ते काम सोडून देऊन ते मॉस्को येथे पत्रकार होण्यच्या इच्छेने दाखल झाले. वेळप्रसंगी मजुरी करून, हिशेबनिस म्हणून किंवा अन्य मिळेल ते काम करून मिखाईल आला दिवस काढत. वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह डॉनच्या गोष्टी (Tales from the Don) प्रकाशित केला. यात रशियातील अंतर्गत युद्ध काळात आणि प्रथम विश्वयुद्धाच्या काळात उध्वस्त झालेल्या सामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. +मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक अँड क्वाएट फ्लोज द डॉन ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.[१] याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे सोवियेत संघ होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना टॉलस्टॉय यांच्या वॉर अँड पीस शी केली जाते. +मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील व्हर्जिन सॉईल अपटर्नड् दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7987.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ebfd15b96919ee7f642b6986334fb2f7c305c75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7987.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिखाइल साकाश्विली (जॉर्जियन: მიხეილ სააკაშვილი; २१ डिसेंबर १९६७) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ सालच्या रक्तहीन क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या साकाश्विलीने जॉर्जियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याने नाटो व पश्चिम जगतासोबत जॉर्जियाचे संबंध बळकट केले. सध्या जॉर्जियामधील ६७ टक्के लोकांनी साकाश्विलीला पसंदी दाखवली आहे. २ वेळा राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर साकाश्विली ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरला. ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवुन जियॉर्जी मार्गवेलाश्विली जॉर्जियाचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडून आला आहे. +साकाश्विलीच्या कारकिर्दीत जॉर्जियाचे रशियासोबतचे संबंध रसातळाला पोचले. जॉर्जियामधील दक्षिण ओसेशिया व अबखाझिया ह्या फुटीरवादी प्रदेशांना रशियाने दिलेला पाठिंबा हे त्याचे मुख्य कारण मानले जाते. +ऑक्टोबर 2021 मध्ये मिखील साकाशविली, 2013 पासून जॉर्जियाबाहेर निर्वासित झाल्यानंतर बेकायदेशीररित्या त्याच्या देशात परत आल्यानंतर अटक करण्यात आली. त्याने आपल्या देशबांधवांसोबत लढा देण्याच्या त्याच्या इच्छेद्वारे स्पष्ट केलेले हावभाव. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7989.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..872dcb3279b73ecb8d699a4720e1879b9f17d252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7989.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव (रशियन: Михаи́л Алекса́ндрович Шо́лохов; मे २४ १९०५ - फेब्रुवारी २१ १९८४) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील डॉन नदी किनाऱ्यावरील व्योशेन्स्काया या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती. +मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच मॉस्को येथील शाळेत शिकले. १९१८ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी रशियन क्रांती सेनेत सहभागी होत शिक्षण सोडून दिले. काही वर्षे सेनेच्या कामात गेल्यावर ते काम सोडून देऊन ते मॉस्को येथे पत्रकार होण्यच्या इच्छेने दाखल झाले. वेळप्रसंगी मजुरी करून, हिशेबनिस म्हणून किंवा अन्य मिळेल ते काम करून मिखाईल आला दिवस काढत. वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह डॉनच्या गोष्टी (Tales from the Don) प्रकाशित केला. यात रशियातील अंतर्गत युद्ध काळात आणि प्रथम विश्वयुद्धाच्या काळात उध्वस्त झालेल्या सामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. +मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक अँड क्वाएट फ्लोज द डॉन ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.[१] याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे सोवियेत संघ होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना टॉलस्टॉय यांच्या वॉर अँड पीस शी केली जाते. +मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील व्हर्जिन सॉईल अपटर्नड् दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7991.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e9a90854001a854858aa0300933a5d2bc884c9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7991.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव (रशियन: Михаи́л Серге́евич Горбачёв; २ मार्च १९३१) हा एक माजी सोव्हिएत राजकारणी आहे. तो सोव्हिएत संघाचा सातवा व अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. मार्च १९८५ ते ऑगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता. +१९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच तो पक्षात कार्यशील बनला. १९७९ साली कार्यकारी समितीचा (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेला गोर्बाचेव लिओनिद ब्रेझनेवच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस व सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख बनला. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेवने परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनररचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेवने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7999.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c6c4c21f159839ab440bb1b788ce92bba5552f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_7999.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मिखाएल श्टिश (जर्मन: Michael Stich; १८ ऑक्टोबर १९६८) हा एक निवृत्त जर्मन टेनिसपटू आहे. श्टिशने १९९१ सालच्या विंबल्डन स्पर्धेत एकेरीचे तर १९९२ सालच्या विंबल्डन स्पर्धेत जॉन मॅकएन्रोसोबत दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. तसेच त्याने १९९२ बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत बोरिस बेकरसमवेत जर्मनीसाठी पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8004.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85113e584d1f622f4c3458fd4e8f13eece6d66d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8004.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिकोयान गुरेविच २७ तथा मिग-२७ (रशियन: Микоян МиГ-27)हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय कंपनी या विमानाचे उत्पादन बहादुर या नावाने करते. या विमानाला नाटोच्या सैन्याने फ्लॉगर डी/जे असे संकेतनाव दिलेले आहे. +या विमानाची रचना मिग-२३ या विमानाच्या रचनेवर आधारित आहे. मिग-२७मध्ये आकाशातून जमिनीवर मारा करण्याची यंत्रणा जास्त विकसित केली गेली. मिग-२७चा वापर मिग-२३ इतका झाला नाही. अनेक राष्ट्रांनी मिग-२७ च्या ऐवजी मिग-२३बीएन किंवा सुखोई एसयू-२५ विकत घेणे जास्त पसंत केले. सध्या फक्त भारतीय वायुसेना, श्रीलंकी वायुसेना आणि कझाक वायुसेना या विमानाचा वापर करतात. रशिया आणि युक्रेनच्या वायुसेनांनी ही विमाने निवृत्त केली आहेत. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8005.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4814ae0fa9d72061f0689c7dce5d0da6f94865c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8005.txt @@ -0,0 +1,9 @@ +मिकोयान मिग-२९ के विमान +मिग २९ के हे एक रशियन बनावटीचे विमान आहे. +याचा कमाल वेग २४०० कि.मी. प्रतितास आहे. या विमानाचा पल्ला ८५० कि.मी. आहे. हवेत उडत असतानाच यात इंधन भरल्यास याचा पल्ला ३५०० कि.मी.पर्यंत वाढतो. इ.स १९८६ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झालेल्या मिग-२९ एस या विमानांवर आधारीत मिग-२९ के ही नौदलासाठी निर्मिलेली आवृत्ती आहे. युद्धाच्या काळात शत्रूच्या दळणवळण यंत्रणेत अडथळे निर्माण करण्यासाठी जॅमर म्हणूनही याचा उपयोग करता येतो. हे दोन आसनी विमान असून यामध्ये मागील वैमानिकाच्या आसनाखाली एक जास्तीची इंधन टाकी बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी इंधन वाहक विमानाची भूमिकाही हे विमान घेऊ शकते. +या विमानात उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा (जीपीएस) बसविण्यात आली आहे. या सर्व यंत्रणांमुळे या विमानाचा पल्ला ८५० कि.मी. आहे. +मिग-२९ केवर बसविण्यात आलेल्या झुक-एमई या रडारच्या साहाय्याने विमानाभोवतीच्या १२० कि.मी. परिघातील १० लक्ष्यांचा एकाचवेळी शोध घेता येतो. हा शोध घेतांनाच सर्वाधिक धोकादायक चार लक्ष्यांवर एकाचवेळी मारा करता येतो. वैमानिक कक्ष बहुपयोगी रंगीत डिस्प्ले आहेत. तसेच आधुनिक नियंत्रण यंत्रणेच्या मदतीने वैमानिकाला युद्धाच्या वेळी हल्ल्यांचे नियोजन करणे सोपे जाते. +केएच-३१ ए, केएच-३१ पी, केएच-२९ टी आणि रडार नियंत्रित केएच-३५ ई जहाजभेदी क्षेपणास्त्रे या विमानांवर बसवण्यात आली आहेत. आर-६६ आणि आर-७३ ई ही हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रे ही यावर बसविण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर क्लस्टर बॉम्बस्, व अन्य शस्त्रास्त्रांसह एकूण साडेपाच टन वजनाची शस्त्रास्त्रे हे विमान वाहून नेऊ शकते. यावर ‘जीएसएच-३०१’ ही स्वयंचलित मशीनगन बसविण्यात आली आहे. +हे विमान असणारे भारतीय नौदल हे जगातील एकमेव नौदल आहे. +मिग-२९ के भारतीय जहाजांवर तैनात होणार असल्याने हे हवाई दलातील मिग-२९ पेक्षा आकाराने लहान आहे. तसेच याचे वजनही तूलनेने कमी आहे. या विमानाच्ज्या पंखांच्या घड्या होत असल्याने ते कमी जागेत उभे करणेही शक्य होते. जहाजावरील मर्यादित धावपट्टीवर उतरणे शक्य व्हावे यासाठी याला आकडे बसविण्यात आले आहेत. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8015.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28189e8dfdeef1b5d20a7a07a7d7a3b2b750c3f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8015.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मिगेल लमार कमिन्स (५ सप्टेंबर, इ.स. १९९०:सेंट मायकेल, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8022.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf1308547f63cac5048484dda509d6127012d694 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8022.txt @@ -0,0 +1 @@ +मिगेल प्रिमो दि रिव्हेरा इ ऑर्बानेहा (जानेवारी ८, इ.स. १८७० - मार्च १६, इ.स. १९३०) स्पेनचा पंतप्रधान व हुकूमशाह होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8033.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28189e8dfdeef1b5d20a7a07a7d7a3b2b750c3f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8033.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मिगेल लमार कमिन्स (५ सप्टेंबर, इ.स. १९९०:सेंट मायकेल, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_805.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64ed5fe7f7fb92099185c024b5f922cd53a4b6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_805.txt @@ -0,0 +1 @@ +भोवरदेव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8058.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..373c820439586e7aa4801ad50f81fed70d798240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8058.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मिचेल जोसेफ सॅंटनर हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8070.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..464407968c018b16159689e1b11fc5af7c7d6f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8070.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिझो नॅशनल फ्रंट हा भारत देशाच्या मिझोरम राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९६१ साली लालडेंगा ह्यांच्या नेतृत्वाखाली मिझो लोकांसाठी स्थापन झालेली मिझो नॅशनल फ्रंट ही भारत सरकारच्या विरोधात एक सशस्त्र क्रांतीकारी चळवळ होती. १९८६ साली भारत सरकारसोबत शांतीकरारावर सह्या करून मिझो नॅशनल फ्रंटने आपले आंदोलन मागे घेतले व १९८७ सालच्या मिझोरम राज्य स्थापनेनंतर त्याला एक प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. आजवर तीनवेळा हा पक्ष मिझोरमच्या सत्तेवर राहिला असून पक्षाचे अध्यक्ष झोरामथंगा मिझोरमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. +२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील मिझोरम लोकसभा मतदारसंघामधून मिझो नॅशनल फ्रंटचा उमेदवार निवडून आला. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8089.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..004d142c03c344fcfeb0121edbbe21ae6e514d5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8089.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिट जायेंगे मिटने वाले हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_810.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90e35721e471a4d0c262f8c8c8312efbec41f049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_810.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोवरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +जावळी, सोनेपाडा, उखळी, चोरविहारा, सालेभट्टी, धापरळा,टाका, रानमांगळी,किताडी, पुल्लर ही जवळपासची गावे आहेत.सालेभट्टी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8143.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5684b202722cb631b1db34365e7391e5cacc45ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8143.txt @@ -0,0 +1 @@ +मिडियाविकी एक मुक्त आणि मुक्त-स्रोत विकी इंजिन आहे. हे विकिपीडियावर २००२ मध्ये वापरासाठी विकसित केले गेले होते आणि २००३ मध्ये त्याला "मिडियाविकी" असे नाव दिले गेले होते.[१] विकिपीडिया, विकिमीडिया कॉमन्स आणि विकिडाटा यासह विकिपीडिया आणि जवळजवळ इतर सर्व विकिमीडिया वेबसाइटवर हे वापरात आहे; या साइट्स मिडियाविकीसाठी सेट केलेल्या आवश्यकतेचा एक मोठा भाग परिभाषित करत आहेत. मिडियाविकि मूळतः मॅग्नस मॅन्स्केने विकसित केली होती आणि ली डॅनियल क्रोकरने सुधारित केली आहे. त्यानंतर त्याचा विकास विकिमीडिया फाउंडेशनने समन्वित केला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8154.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..915ba954f4a4cecbc3d054669062f509d097d3f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8154.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिता बुंगाकू (三田文学) हे एक जपानी साहित्यिक मासिक आहे. जे १९१० मध्ये केयो विद्यापीठात स्थापन झाले होते.[१] ज्याने योजिरो इशिझाका, क्योका इझुमी, हाकुशू किटाहारा, जुन'इचिरामी, ताकामी, [२] कोजिमा मासाजिरो, र्युनोसुके अकुतागावा, आणि अयाको सोनो यांसारख्या तरुण जपानी लेखकांच्या सुरुवातीच्या लेखनाचे प्रकाशन केले. . +मिता बुंगाकूची स्थापना विद्यार्थी आणि लेखक मंतारो कुबोटा [३] आणि इतरांनी १९१० मध्ये काफू नागाई यांच्या मदतीने केली होती.[२] हे दरमहा प्रकाशित केले जाते.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8158.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46b09bd4d3df105c196385fd0915ba1857ad25b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8158.txt @@ -0,0 +1,6 @@ +मार्च १२, इ.स. २००९ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +मिताली राज (जन्म : ३ डिसेंबर १९८२) या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज यांनी एकाहून अधिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (२००५ आणि २०१७) भारताचे नेतृत्व केले असून असा मान मिळणाऱ्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत. +मिताली राजने १२ मार्च २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ धाव घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेट खेळाडू आहे. +मिताली राज यांच्या जीवनावर आणि क्रिकेट कारकिर्दीवर एक हिंदी चित्रपट येत आहे. त्या चित्रपटात मिताली राज यांची भूमिका तापसी पन्नू करीत आहे. +साचा:भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8164.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df6a50be8bed828a2b8198c18dc9669779bd730e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8164.txt @@ -0,0 +1 @@ +मितेशभाई पटेल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8184.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f99d634f023ffc76a9974702a2829f480cc093b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8184.txt @@ -0,0 +1,34 @@ +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8189.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45f4dd5b0b2c58d994f44e38cbed4ba4d5598699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8189.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिदनापूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_819.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0ae402ef3b2c92313acd3bb8155cdd310bb1d4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_819.txt @@ -0,0 +1,4 @@ +भोसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. +श्री जकु आई भवानी माता मंदिर आंब्रुळकरवाडी +फुलपाखरू उद्यान भोसगाव diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8207.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd4102cd119ce23b770a08666d1f9bed6e23b81b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8207.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८६५ होती.[१] क्रीड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२] +या प्रदेशातील नद्या व ओढ्यांमधून सापडणाऱ्या खनिजांवरून या काउंटीला नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_822.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d3327dfa56748ad7bdd5df23298143d89fdbca4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_822.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोसरी विधानसभा मतदारसंघ - २०७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भोसरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते १२, १९ ते ३०, ५९, ६०, ८० ते ८६ यांचा समावेश होतो. भोसरी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे महेश (दादा) किसन लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8220.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e70ba7c564cb7fb1906de1d62dbfe0dfb7e6b05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8220.txt @@ -0,0 +1 @@ +मिनामोटोनो योशियासू (जपानी:源義康1139-1195) हे मिनामोटो कुटुंबातील एक पुरुष होते. यांचे वडील योशिकुनी होते. हे मिनामोटो कुळातील आशिकागा शाखेचे पूर्वज होते. योशियसु एक समुराई योद्धा होते. त्यांनी ११६० मधील हेजी विद्रोहात भाग घेतला होता. त्यांनी सम्राट निजो आणि त्याचे वडील निवृत्त सम्राट गो-शिराकावा यांना वाचवले. त्यांचा मोठा भाऊ, मिनामोटोनो योशिकुनीप्रमाणे, त्यांनीही बंडखोरीनंतर बाजू बदलली आणि ११८० मध्ये गेनपेइ युद्धाच्या वेळी मिनामोटो कुळात सामील झाले. त्यांनी आपल्या भावासोबत ११८३ मध्ये आवझूच्या युद्धात युद्ध केले . ११८५ मध्ये युद्ध संपल्यानंतर ते पुन्हा क्योटो येथील त्यांच्या वाड्यात गेले.११९५ मध्ये त्यांचा तेथेच मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8234.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14dc42d8db9d4b868fc6a65dfb1904af893d2c49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8234.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Internacional Ministro Pistarini) (आहसंवि: EZE, आप्रविको: SAEZ) हा आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. बुएनोस आइरेस महानगरामधील एझीझा उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार, विमानांच्या उड्डाणसंख्येनुसार तसेच मालवाहतूकीनुसार आर्जेन्टिनामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. आर्जेन्टिनाचा माजी लष्करी अधिकारी व २१वा उपराष्ट्राध्यक्ष हुआन पिस्तारिनी ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. +येथून लॅटिन अमेरिकेमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी तसेच उत्तर अमेरिका व [युरोप]]मधील काही शहरांसाठी थेट प्रवासी सेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8242.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b15641baa689b067f6e6f281c02bb5e1918ee4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8242.txt @@ -0,0 +1,15 @@ +मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSP, आप्रविको: KMSP, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSP)अमेरिकेच्या मिनीयापोलिस-सेंट पॉल या जुळ्या शहरांतील विमानतळ आहे. + + + +, डीट्रॉइट, एडमंटन (जून ४, २०१४पासून), फार्गो, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, ग्रँड रॅपिड्स, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, लास व्हेगास, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, मॅडिसन, मेम्फिस, मायामी, मिलवॉकी, मायनोत, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, ऑरेंज काउंटी, ऑरलँडो, ओमाहा, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पोर्टलँड, ऑरेगन, रॅपिड सिटी, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी +, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे, कॅलिफोर्निया, सिॲटल-टॅकोमा, सू फॉल्स, स्पोकेन, सेंट लुइस, टँपा, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-नॅशनलमोसमी: आल्बनी (जून ५, २०१४पासून), आल्बुकर्की, रॉचेस्टर, न्यू यॉर्क, बिलिंग्स, बिस्मार्क, बोझमन, कॅल्गारी, कोलंबस, ओहायो, कोझुमेल, ईगल-व्हेल, फेरबँक्स, ग्रँड केमन, ग्रँड फोर्क्स, ग्रीन बे, हार्लिन्जेन, हार्टफर्ड, इहतापा-झिहुआतानेहो, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, लायबेरिया, कॉस्ता रिका, माझात्लान, मिसूला, माँटेगो बे, नासाऊ, न्यू ऑर्लिन्स, पाम स्प्रिंग्ज, पिट्सबर्ग, प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड, पोर्तो व्हायार्ता, पंटा काना, रॅले-ड्युरॅम, रीनो-टाहो (जून ७, २०१४पासून परत सुरू), रॉचेस्टर, न्यू यॉर्क (begins June 5, २०१४), सान अँटोनियो, सान होजे दि कॉस्ता रिका, सान होजे देल काबो, सान हुआन, ट्रॅव्हर्स सिटी, तुसॉन, व्हँकूवर, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-C, 1-D, 1-F, 1-G +, सान अँटोनियो, सास्काटून, सू फॉल्स, सेंट लुइस, वॉशिंग्टन-डलेस, विनिपेगमोसमी: बफेलो, एडमंटन, ग्रेट फॉल्स, ग्रीन बे, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, कॅलिस्पेल, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड, रॅपिड सिटी, स्पोकेन, व्हँकूवर, वॉशिंग्टन-नॅशनल || align="center" | 1-C, 1-D, 1-F, 1-G +, ट्रेंटन-प्रिन्सटन (जून १४, २०१४पासून) || align="center" | 1-E +, कॅन्सस सिटी, मिलवॉकी, फीनिक्स, सेंट लुइसमोसमी: फोर्ट मायर्स, ऑरलँडो || align="center" | 2-H +, डीट्रॉइट (मे २२, २०१४पासून), फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, ह्युस्टन-आंतरखंडीय (मे १, २०१४पासून), लॉस एंजेल्स, ऑरलँडो, फीनिक्स, टँपा || align="center" | 2-H +, ह्युस्टन-आंतरखंडीय, सान फ्रांसिस्को || align="center" | 1-E +, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क || align="center" | 1-E +, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-E +, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-E +, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेल्स (एप्रिल १, २०१४पासून), वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-E diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_825.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30529514fbf7574915965ec7daccc701c9219e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_825.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +भोसले हे एक मराठी आडनाव आहे.भोसले इक्ष्वाकु कुलीन क्षत्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे.दुर्लभ अशा प्राचीन शिवभारत नावाच्या ग्रंथात याची माहिती दिली आहे. त्यामुळे भोसले हे भोसले राजवंशकुलीन]] चंद्रवंशी क्षत्रिय आहे. +अधिक माहिती साठी :- भोसले (राजघराणे) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8283.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81433336559d6f409ec577da99a06dab7848d211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8283.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिया खलिफा ही माजी रतिकलाकार आहे. +लेबनॉनमध्ये जन्मलेल्या आणि कॅथोलिक ज्याचे वर्णन "अत्यंत पुराणमतवादी" घर म्हणून करतात त्यामध्ये वाढलेली, खलिफा बेरूतमधील फ्रेंच भाषेतील खाजगी शाळेत शिकली, जिथे तिने इंग्रजी बोलणे देखील शिकले. मिया खलिफा ५ वर्षांपासून चिंताग्रस्त विकारामुळे हायपरहाइड्रोसिसने त्रस्त होती. जास्त घाम येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी बोटॉक्स इंजेक्शनचे उपचार घेतले. [१] [२] +मियामी फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या मियाने फेब्रुवारी २०११ मध्ये एका अमेरिकन पुरुषाशी लग्न केले. +ऑक्टोबर २०१४ मध्ये त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी पॉर्नहब नावाच्या वेबसाइटने ती सर्वात जास्त पाहिली जाणारी कलाकार असल्याचे वृत्त दिले होते. [३] [४] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8287.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f2d5b898f8daeed51e18b6357ac6487ed6659c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8287.txt @@ -0,0 +1 @@ +राग मियाँ मल्हार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8298.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ef8ddc0fccdc5088fac366d9e59a0676f7fa57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8298.txt @@ -0,0 +1,3 @@ +मियाझाकी (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या आग्नेय भागात वसला आहे. +मियाझाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे. +गुणक: 32°1′N 131°21′E / 32.017°N 131.350°E / 32.017; 131.350 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_830.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a10dc967f28acc657df2167fb71739914dcbd6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_830.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोसलेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8305.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..252eec876b29d8517ca34e43f349d6e9d4975911 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8305.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +मिर हमझा हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +मिर हमझाने त्याची पहिली कसोटी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध् खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8311.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90859aa6789754f275264c634f9055fad245551a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8311.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8320.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad8f02eaeccfba3eadbee5fc2f372910978a242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8320.txt @@ -0,0 +1,3 @@ +०१५४६ मिरज-कुर्डुवाडी विशेष डेमू ही भारतीय रेल्वेची मिरज रेल्वे स्थानक ते कुर्डूवाडी  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज मिरज व कुर्डूवाडी या स्थानकांदरम्यान धावते आणि ५३ किमी अंतर हे १ तास ३० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १ थांबा आहे. [१] + +परतीच्या प्रवासात ०१५४५ कुर्डुवाडी-मिरज विशेष डेमू ही भारतीय रेल्वेची कुर्डूवाडी रेल्वे स्थानक ते मिरज  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कुर्डूवाडी आणि  मिरजज्ञया स्थानकांमधील १३७ किमी अंतर हे ३ तास ३० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ११ थांबे आहेत.  [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8346.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b62bf365dd589ce3df005e4880c12ccdb47771a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8346.txt @@ -0,0 +1,24 @@ + +मिरर बझ हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारी मुंबई मिरर वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी आहे. + +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8378.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5b462065ef7590bd63c3fe99de41a62cde1a84f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8378.txt @@ -0,0 +1,4 @@ +यशवंत सदाशिव मिराशी उर्फ मिराशी बुवा (इ.स. १८८३ - ५ जानेवारी, इ.स. १९६६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. +त्यांनी पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. ते एक उत्तम अभिनेते होते व अनेक संगीत नाटकांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही केल्या. ते गायनात त्यांच्या वेगवान तानांसाठी प्रसिद्ध होते. +त्यांच्या शिष्यांमध्ये पं. विनायकबुवा उत्तूरकर, पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर व यशवंतबुवा जोशी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. +त्यांना इ.स. १९६१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_838.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4385458a2e4247645e1c7a0d4ebbf6acb70fc723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_838.txt @@ -0,0 +1,11 @@ +भोसे हे हे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३६४७ कुटुंबे व एकूण ९४०८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पंढरपूर १७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४९४८ पुरुष आणि ४४६० स्त्रिया आहेत. अनुसूचित जातीचे लोक ४६७९ असून अनुसूचित जमातीचे ४५३ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७२९४[१] आहे. या गावाचे क्षेत्रफळ ८७४३ हेक्टर आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +गावात शुद्धीकरण केलेल्या व शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हॅन्डपंपच्या/ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा व तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात पोस्ट व तार ऑफिस आहे. सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस दहा किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावाचा पिन कोड ४१३३१५ आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे. गावात मोबाईल फोन सुविधा ; इंटरनेट सुविधा आहेत; खाजगी कुरियर आहे. गावासाठी शासकीय व खाजगी बस सेवा आहेत. गावात रेल्वे स्थानक नाही. गावात ऑटोरिक्षा, टमटम, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध असतात. +असे म्हणतात की जानूबाई देवीचा अंश हा बैलाच्या पायाला चिकटून भोसे या गावात आला आहे. येथे देवीची खूप मोठी जत्रा भरते. या जत्रेमध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक येतात व आपला नवस देवीला पैशाची आंघोळ घालून फेडतात. या जत्रेमध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. ही जत्रा दोन दिवस चालते. दुसऱ्या दिवशी रात्री देवीचा छबिना निघतो, देवीची मिरवणूक काढली जाते व संपूर्ण गाव आतषबाजीने न्हाऊन निघतो. जानूबाई ही नवसाला पावणारी देवी आहे. असे म्हणतात की जानूबाईच्या मूर्तीचा आकार दरवर्षी वाढत आहे. जानूबाईच्या पूजेचा मान हा परीट जमातीला जातो. +या गावात बैलपोळा ऊर्फ बेंदूर हा सणही जुन्या काळापासून विशेष उत्साहात साजरा केला जात आला आहे. जनावरांना सुंदर सजवले जाते. दरवर्षी अनेक कलाकार यासाठी आवर्जून गावात येतात.[२] +यशवंतराव महाराज हे देवमामलेदार या नावाने ओळखले जायचे. हे खूप हुशार व सद्गुणी होते. ते सरकारी कर्मचारी होते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा या गावामध्ये रहात. तेथेच ते यशवंतराव महाराजांचे देवमामलेदार झाले. त्यांनी इंग्रजांच्या काळात गरीब जनतेला दुष्काळात सरकारी खजिना वाटला होता. +देवमामलेदार यांचे नाशिकच्या पंचवटी येथे मोठे मंदिर आहे[३]. भोसे गावातही देवमामलेदार महाराजांचे एक देऊळ आहे. +गावात एटीएम आहे. गावात व्यापारी बँका, सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था आहेत. गावात स्वयंसहाय्य गट आहेत. गावात रेशनचे दुकान आहे. गावात मंडया / कायमचे बाजार व आठवड्याचा बाजार आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8389.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..099682ba9d3963d73ee9c55b9ab1289b3ab8b367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8389.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8402.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69af9ac6e5498bc14d1dbb8637e85908cc6e7d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8402.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिर्झापूर ही करण अंशुमन दिग्दर्शित एक गुन्हेगारी वर बेतलेली अ‍ॅक्शन आणि थरारक वेब दूरचित्रवाणी मालिका आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी या मालिकेचे प्रथम प्रदर्शन अॅमेझॉन प्राइम वर झाले. या मालिकेचे मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मस्से, दिव्येंदु शर्मा आणि श्रिया पिळगावकर आहेत[१]. +एकूण १९ भागांसह मालिकेत २ हंगामांचा समावेश आहे. त्याचा सीझन २चा प्रेमीअर २२ ऑक्टोबर २०२० रोजी ऍमेझॉन प्राइमवर होता[२][३]. +सीझन १ मध्ये लग्नाच्या मिरवणुकीत एक धक्कादायक घटना मिरजापूरच्या बेकायदा शहरात दोन कुटुंबांच्या जीवनात अडकलेल्या मालिकेची मालिका पेटवते[४]. +मिर्जापूर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8418.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6569e48f257c5267e5f1f2b78e3408a6754597ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8418.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिर्झापूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मिर्झापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३३,६९१ होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8423.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64c5a8640b8c48c6ca85175a414c228ace62dc9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8423.txt @@ -0,0 +1,2 @@ + मिर्झापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8424.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69af9ac6e5498bc14d1dbb8637e85908cc6e7d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8424.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिर्झापूर ही करण अंशुमन दिग्दर्शित एक गुन्हेगारी वर बेतलेली अ‍ॅक्शन आणि थरारक वेब दूरचित्रवाणी मालिका आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी या मालिकेचे प्रथम प्रदर्शन अॅमेझॉन प्राइम वर झाले. या मालिकेचे मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मस्से, दिव्येंदु शर्मा आणि श्रिया पिळगावकर आहेत[१]. +एकूण १९ भागांसह मालिकेत २ हंगामांचा समावेश आहे. त्याचा सीझन २चा प्रेमीअर २२ ऑक्टोबर २०२० रोजी ऍमेझॉन प्राइमवर होता[२][३]. +सीझन १ मध्ये लग्नाच्या मिरवणुकीत एक धक्कादायक घटना मिरजापूरच्या बेकायदा शहरात दोन कुटुंबांच्या जीवनात अडकलेल्या मालिकेची मालिका पेटवते[४]. +मिर्जापूर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8449.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9e3425a87ec1a720da6ac672d68d4e7f60f12df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8449.txt @@ -0,0 +1 @@ +मिलफोर्ड हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५२,७५९ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8475.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f12f58cefb34bca131a9eddc415182e25329eebe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8475.txt @@ -0,0 +1 @@ +मिलान माल्पेन्सा विमानतळ (इटालियन: Aeroporto di Milano-Malpensa) (आहसंवि: MXP, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या मिलान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिलान शहराच्या ४० किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली रोमच्या लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळाखालोखाल इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा तर युरोपमधील २१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. २००८ सालापर्यंत अलिटालिया कंपनीचा प्रमुख हब येथेच स्थित होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8479.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..772b92ca7930d6a73abed62c9851333512fe9e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8479.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिलाम काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मिलाम काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8488.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc73b3e6179012aa81ef7770a7122fcab2477817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8488.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद कुमार (जन्म १५ फेब्रुवारी १९९१) हा एक भारतीय व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि सिक्कीमकडून खेळला. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि अधूनमधून ऑफब्रेक गोलंदाज आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_849.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab63d217e456dae78cc5a07acff1b7e5b678cf33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_849.txt @@ -0,0 +1,4 @@ +भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते. +अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), उत्तर ध्रुवाचा अक्षांश ९०° उत्तर , तर दक्षिण ध्रुवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर ० ही खूण, मिनिटाच्या आकड्यावर ' ही, तर सेकंद दाखवणाऱ्या आकड्यावर " असे चिन्ह असते. +रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणाऱ्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ०० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ०० ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८०० पूर्व आणि १८०० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे. +अक्षांश व रेखांश वापरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8499.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..797d4b7d4a9f404ae4e6f9b82b0fac85a80d32a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8499.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर हे गडकिल्ले या विषयावर संशोधनपूर्वक लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत पराडकर यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा ऊहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावानं प्रकाशित झाली होती. ‘दुर्ग’ या संकल्पनेच्या जन्मापासून ते अठराव्या शतकापर्यंत या संकल्पनेने घेतलेली विविध रूपे यांची शास्त्रीय मांडणी या ‘दुर्गविधानम्’ लेखमालेच्या सव्वीस भागात करण्यात आली. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही लेखमाला १९ फेब्रुवारी २०२० रोजी, शिवजयंतीच्या निमित्ताने, विख्यात अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णींच्या हस्ते पुस्तकरूपात प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_852.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ef5f2b000c2219db666eb4d2654949cbcc0c5b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_852.txt @@ -0,0 +1,4 @@ +भौगोलिक धृव ही खगोलशास्त्रात वापरली जाणारी संज्ञा आहे. + + +पहा: चांदण्यांची नावे diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8522.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d19faf09c1b2d692c9c860831542220dcc56573c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8522.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मिलिंद सिरिवर्दना  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8527.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e4718a05c8447845a2840f9c7a209fe8fa6ba33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8527.txt @@ -0,0 +1,5 @@ + + १०,००,००० - दहा लाख   ही एक संख्या आहे, ती ९९९९९९  नंतरची आणि  १०००००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: +1000000 - Ten lakhs, One million . +दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात. +मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8531.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02ff145ab49dbc2674bfe77ad00a3023938a86a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8531.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिली हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8545.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8545.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8574.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd1c53580bcd51ddef455990b939b6cf7cca357c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8574.txt @@ -0,0 +1 @@ +मिल्ने आखात, अर्थात मिल्ने बे, हे पापुआ न्यू गिनीच्या मिल्ने बे प्रांतातील आखात आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यानची मिल्ने आखाताची लढाई येथे लढली गेली होती. ह्या आखाताला सर अलेक्झांडर मिल्नेचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8581.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2491d9f3706a61e0caf8726b5228ea3311e5263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8581.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिल्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मिल्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8593.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca7ca5ffcc1ce83f2564d328eb3a2143ac1074cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8593.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन हा २०२३ चा अमेरिकन हेरगिरी ॲक्शन चित्रपट आहे, जो एरिक जेंडरसेनसोबत लिहिलेल्या पटकथेवरून ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. [१] हा मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट (२०१८) चा पुढील भाग आहे आणि मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेतील सातवा भाग आहे. चित्रपटात टॉम क्रूझ इथेन हंटच्या रूपात परतताना दिसतो, ज्याची IMF टीम "द एंटिटी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिशाली रॉग एआयशी (कृत्रिम बुद्धिमत्ता) लढते. हेले एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी, एसाई मोरालेस, पॉम क्लेमेंटिफ, मारिला गॅरिगा आणि हेन्री झेर्नी हे मुख्य भूमिकेत आहेत. +जानेवारी २०१९ मध्ये, क्रूझने जाहीर केले की सातवे आणि आठवे मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मॅक्वेरी यांच्या लेखन आणि दिग्दर्शनासह लागोपाठ चित्रित केले जातील. फेब्रुवारी २०२० मध्ये इटलीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली होती परंतु कोव्हिडच्या साथीमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्या वर्षाच्या शेवटी पुन्हा चित्रीकरण सुरू झाले आणि सप्टेंबर २०२१ मध्ये नॉर्वे, युनायटेड किंग्डम, इटली आणि संयुक्त अरब अमिरातीसह इतर चित्रीकरण स्थानांसह पूर्ण केले गेले. मिशन: इम्पॉसिबल २ (२०००) नंतर जेजे अब्राम्सचा समावेश न करणारा हा या मालिकेतील पहिला चित्रपट आहे आणि मिशन: इम्पॉसिबल ३ (२००६) नंतर बॅड रोबोट प्रॉडक्शनद्वारे निर्मित न केलेला हा मालिकेतील पहिला चित्रपट आहे. $२९१ दशलक्षच्या अंदाजे निर्मिती खर्च असलेला हा आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे आणि या मालिकेत सर्वात महागडा चित्रपट आहे. +मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग भाग एकचा प्रीमियर रोममधील स्पॅनिश स्टेप्सवर १९ जून २०२३ रोजी झाला आणि पॅरामाउंट पिक्चर्सद्वारे १२ जुलै २०२३ रोजी युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे. [२] [३] [४] [५] चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३७० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. डेड रेकनिंग पार्ट टू हा उत्तरभाग २८ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8604.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cd989acaf2c43820379b439d527b7e5ad4b2e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8604.txt @@ -0,0 +1,9 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +मिशन इंद्रधनुष ही मोहीम जे.पी. नड्डा या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी २५ डिसेंबर २०१४ रोजी विमोचित केली.[१] +या योजनेचा उद्देश २ वर्षांखालील लहानग्यांचा व त्यांच्या मातांचा, सन २०२० पर्यंत, सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असा आहे. या रोगांमध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो: घटसर्प (डिप्थेरिया), डांग्या खोकला (हूपिंग कफ), धनुर्वात (टिटॅनस), पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ-ब (हेपाटायटिस-बी) +[२] तसेच काही निवडक राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील.[३] +[४][५] +संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९०% लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे . २००९ मध्ये हे प्रमाण ६१% होते २०१३ मध्ये ते ६५% असून २०२० अखेर ते ९०% करावयाचे आहे . वरील सात प्रकारच्या आजारावरील लस या मोफत मिळताहेत . योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०१ जिल्हे निवडले होते . हा टप्पा जानेवारी २०१५ ते जून २०१५ असा होता , तो ऑगस्ट २०१५ पर्यंत राबविण्यात आला . ७ ऑक्टोबर २०१५ला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला . शासन या योजनेत ७ लसींबरोबर आणखी ४ लसी वाढविण्याच्या विचारात आहे , या लसी -सुधारित पोलिओ ,जापानीज मेंदूज्वर ,रोटाव्हायरस लस , गोवर -रुबेला लस असतील . diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8622.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b966f8c0a48f0acbb8a9943274f1febe44e67fd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8622.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिशिगन सरोवर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक सरोवर आहे. हे सरोवर उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी एक आहे. +ईरी • ह्युरॉन • मिशिगन • ऑन्टारियो • सुपिरियर + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8624.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72b29b52b63eca8a9d6b9abed63eb32cf48e0501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8624.txt @@ -0,0 +1 @@ +मिशियेल डॅनियेल डु प्रीझ (३ जानेवारी, १९९६:दक्षिण आफ्रिका - हयात) हा  नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8633.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5d85ed47843d082ae48688d2576fa334600601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8633.txt @@ -0,0 +1,27 @@ +१६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +१ अमला • +५ अनुरीत • +६ साहा (†) • +७ विजय (क) • +१० मिलर • +१४ मार्श • +१६ नाईक (†) • +१७ स्टोइनिस • +१८ मोहित • +१९ धवन • +२० अक्षर • +२१ साहू • +२५ जॉनसन • +२८ बेहारदीन • +२९ गुरक्रीत • +३२ मॅक्सवेल • +५४ वोहरा • +६६ संदीप • +८७ अॅबट • +९४ करिअप्पा • + ठाकुर • + जाफ़र • + स्वप्निल सिंग • +प्रशिक्षक: संजय बांगर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_865.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcd781fb949f89d9e72f9ab4a5413c2bb0c80c20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_865.txt @@ -0,0 +1,39 @@ +भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (स्वीडिश:नोबेलप्राइसेट इ फिसिक) हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला त्याच्या क्ष-किरणांचा शोध लावून मानवजातीची असाधारण सेवा केल्याबद्दल देण्यात आले. +हे पारितोषिक इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते - रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.[१] +दरवर्षी जास्तीत जास्त दोन शोध व तीन व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते.[२] इतर नोबेल पारितोषिकांपेक्षा भौतिकशास्त्रातील पारितोषिकाची उमेदवारी व निवड प्रक्रिया जास्त कठीण समजली जाते. यामुळे या पारितोषिकाचे महत्त्व वाढले आहे.[३] +द रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे पाच सदस्य निवडसिमतीवर असतात. सुरुवातीला हजारे व्यक्तींकडून उमेदवारी सूचना मागवल्या जातात. यातून एक-एक करीत नावे गाळली जातात व शेवटी फक्त विजयी उमेदवार यादीत उरतात. ही लांबण लागणारी प्रक्रिया आल्फ्रेड नोबलच्या स्वतःच्या आग्रहाखातर ठरवण्यात आली आहे. कदाचित उमेदवारांचे अशा खोलीत जाउन संशोधन करण्याच्या रिवाजामुळेच या पारितोषिकाचे महत्त्व वाढले आहे. +दरवर्षी सुमारे ३,००० अर्ज निवडक व्यक्तींना पाठविण्यात येतात. या व्यक्ती त्यांच्या माहितीतील संशोधकांची नावे (स्वतःचे नाव घालता येत नाही) व त्यांच्या कार्याबद्दलची माहिती पाठवतात. ही नावे प्रसिद्ध केली जात नाहीत व ज्यांची उमेदवारी लागलेली आहे त्यांना स्वतःलाही याची कुणकुण लागू दिली जात नाही. अर्थात, क्वचित ही नावे बाहेर पडतातच. पाठवण्यात आलेले अर्ज ५० वर्षे जाहीर न करता ठेवण्यात येतात. बऱ्याचदा संशोधक स्वतः किंवा त्यांच्या संशोधन-संस्थेचे भाटशाहीर आपला अर्ज पाठविण्यात आल्याचे जाहीर करतात. यात तथ्य असतेच असे नाही. +प्राथमिक छाननीनंतर या तीनेक हजार नावांतून निवडसमिती साधारण दोनशे नावे ठेवते व बाकी केराच्या टोपलीत जातात. ही नावे भौतिकशास्त्रातील व प्रत्येक संशोधकाच्या कार्यक्षेत्रातील तज्ञ-पंडितांकडे पाठविली जातात. या फेरीनंतर पंधरा नावे उरतात. ही नावे मग इन्स्टिट्युटकडे येतात. येथे शेवटची छाननी होते व त्यावर्षीचे विजेते ठरविले जातात. +हे पारितोषिक मृत्युपश्चात दिले जात नाही पण अर्ज भरला गेल्यावर संशोधकाचा मृत्यू झाला तर ते नाव गाळण्यात येत नाही. +या पारितोषिकाची आणखी एक अट आहे की झालेले संशोधन काळाच्या परीक्षेतही उतरले पाहिजे. त्यामुळे संशोधन झाल्यावर साधारणतः वीसेक वर्षांनी ते पारितोषिकास लायक समजले जाते. उदा. १९८३तील सुब्रमण्यन चंद्रशेखरचे पारितोषिक विजेते संशोधन १९३० च्या सुमारास झाले होते पण १९७०-८० पर्यंत त्याची खात्री पटणेच शक्य नव्हते. या व मृत्युपश्चात न देण्याच्या नियमामुळे बरेच संशोधक या पारितोषिकास मुकतात. +आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.[१] +१ कोटी स्वीडिश क्रोनाचे (अंदाजे १० लाख युरो; १४ लाख अमेरिकन डॉलर) बक्षिस त्या वर्षीच्या सगळ्या विजेत्यांत वाटून देण्यात येते. +नोबेल पदकाच्या समोरच्या बाजूस कारोलिन्स्का इन्स्टिट्युट येथील नोबेल सभेचे पदक असा मजकूर व आल्फ्रेड नोबेलचे चित्र असते तर मागच्या बाजूस +ढगांत असलेली व हातात कॉर्नुकोपिया घेतलेली देवीच्या रूपातील पृथ्वी व ग्रीक इतिहासातील जिनियस असतात.[४] +हे पारितोषिक स्टॉकहोम नगरगृहात एका शाही समारंभात देण्यात येते[५] + +१९०१पासून २०१० पर्यंत १८६ व्यक्तींना हे पारितोषिक दिले गेले आहे[६] + फ्रांस + युनायटेड किंग्डम + स्वित्झर्लंड + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + युनायटेड किंग्डम + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + पश्चिम जर्मनी + सोव्हिएत संघ +vention and development of the holographic method" + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिकेची संयुक्त संस्थाने + अमेरिका + नेदरलँड्स + युनायटेड किंग्डम +ब्रायन श्मिट + अमेरिकेची संयुक्त संस्थाने +ॲडम रियेस + +डेव्हिड जे. वाइनलॅंड + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8657.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..373c820439586e7aa4801ad50f81fed70d798240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8657.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मिचेल जोसेफ सॅंटनर हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_866.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bddceb57b6d5d03c14f40eaa6345fd98dca5ac1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_866.txt @@ -0,0 +1,12 @@ +भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे. यामध्ये पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत-चुंबकशास्त्र, अणुभौतिकी, कणशास्त्र, ऊर्जाशास्त्र, अंतराळ विज्ञान, वातावरणशास्त्र या व अशा इतर उपशाखांचा समावेश होतो. ढोबळमानाने, हे नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव शोधणारे शास्त्र आहे असे म्हणता येईल. यासाठी प्रामुख्याने पदार्थावरील (यात पदार्थाचे अविभाज्य घटक असणारे अणु-रेणु व मूलकण देखील समाविष्ट आहेत) बल व कार्य यांचा अभ्यास केला जातो. तसेच त्यामुळे होणारी हालचाल, मिळणारी ऊर्जा व गती, तसेच या सर्वांचा आजुबाजुच्या परिस्थितीशी असणारा संबंध देखील अभ्यासला जातो. +पुरातन असणारी ही ज्ञानशाखा खगोलशास्त्राच्या त्यातील समावेशामुळे कदाचित सर्वात प्राचीन ठरते. भौतिकशास्त्राचे मानवी प्रगती (विशेषतः गेल्या दोन शतकांमधील) वृद्धिंगत करण्यामागील योगदान वादातीत व एकमेवाद्वितीय आहे. भौतिकशास्त्र हा एक विज्ञानाचा प्रकार आहे. +सुमारे दोन सहस्र वर्षे भौतिकशास्त्र हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित अशा इतर शास्त्रशाखांच्या बरोबरीने तत्त्वज्ञानाचा भाग समजले जात असे. परंतु सोळाव्या शतकात प्रारंभ झालेल्या वैज्ञानिक क्रांतीमुळे या सर्व शाखांना समर्पकपणे त्यांच्या हक्काचे स्वतंत्र अस्तित्व मिळाले. भौतिकशास्त्र तरीही इतर शास्त्रशाखांच्या कक्षांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारित करते, उदाहरणार्थ जीवभौतिकशास्त्र (इंग्रजी: biophysics) किंवा पुंजरसायनशास्त्र (इंग्रजी: quantum chemistry). अशा आंतरशाखीय संशोधनक्षेत्रांमुळे सर्वच शास्त्रशाखांच्या कक्षा आता ठळक न राहता विरळ झाल्या आहेत. भौतिकशास्त्रातील नवीन संकल्पना बरेचदा इतर शास्त्रशाखांमधील मूलभूत तत्त्वे समजण्यास मदत करतात. +मूलभूत संकल्पनांवर आधारित असणाऱ्या नवीन तंत्रशाखा वाढवण्यास भौतिकशास्त्राचे मोठे योगदान आहे. विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासातूनच पुढे दूरचित्रवाणी, घरगुती वापराची विद्युत उपकरणे, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) या तंत्रशाखा विकसित झाल्या व मानवी जीवन अक्षरशः नाट्यमयरीत्या उजळून निघाले. उष्मागतिकी प्रगत होण्याने औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला. यामिकी व गतिशास्त्र (इंग्रजी: mechanics and dynamics) यातील प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्‍नांमुळे उपयोजित गणित व कलन यांचा विकास प्रेरित झाला. +नैसर्गिक घटना, त्यांच्या मागचा कार्यकारणभाव, त्यांचे परिणाम यांच्या अभ्यासाच्या पद्धती तत्त्वज्ञानातून विकसित झाल्या. पुढे विविध प्रागतिक टप्प्यांवर या अभ्यासाला नैसर्गिक-तत्त्वज्ञान व नंतर नैसर्गिक-शास्त्र अशी नावे मिळाली. अंतिमतः सध्या आपण त्याला भौतिकशास्त्र या नावाने ओळखतो. हाच इतिहास पुढील काही परिच्छेदांमध्ये वर्णन केला आहे. +नैसर्गिक-तत्त्वज्ञान याची पाळेमुळे पुरातन ग्रीक कालखंडात (ख्रिस्तपूर्व ६५०-४८० वर्षे) शोधता येतात. सॉक्रेटीस-पूर्व काळात थेल्स याने नैसर्गिक घटना घडण्यामागे काही अतिभौतिक, धार्मिक अथवा दैवी शक्तींचा हात असतो हे नाकारून त्यामागे केवळ नैसर्गिक कारणच असते असे प्ततिपादन केले. काळजीपूर्वक मांडलेले विचार व प्रयोगांच्या परिणामांचे केलेले निरीक्षण यांमुळे संकल्पना सिद्ध करता येतात हेही त्याच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी दाखवून दिले. आधुनिक काळात अणु व रेणुंचे अस्तित्व सिद्ध करता आल्याने मुलभूत, अविभाज्य कणांनी सर्व पदार्थ बनलेले असतात हा प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींमधील विचारवंतांनी मांडलेला सिद्धांत पडताळून पहाता आला. +नैसर्गिक-विज्ञान हे ख्रिस्तपूर्व सुमारे ४थे ते १०वे शतक या काळात भारत, चीन व अरब प्रदेशात विकसित झाले.[ संदर्भ हवा ] विविध मोजमापांचे गणन करण्याची पद्धती याच काळात प्रयोगकर्त्यांमधे रुजली. घटनांची निरीक्षणे करणे, वैचारिक प्रयोग करून बघणे अशा पद्धती वापरून युरोपमध्ये आर्किमिडीज तसेच मध्यपूर्वेत अल्बेरूनी यांनी स्थितिशास्त्र (इंग्रजी: statics) किंवा स्थैतिकी, यामिकी , द्रव-स्थितिशास्त्र (इंग्रजी: hydrostatics) याचा पाया रचला. + +मध्ययुगीन युरोपमध्ये पूर्वार्धात केपलर आणि गॅलिलिओ व उत्तरार्धात प्रामुख्याने न्यूटन यांनी प्रायोगिक व मोजणी पद्धती वापरून विविध नियम मांडले जे आज भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र यातील मुलभूत नियम मानले जातात. यातूनच अभिजात यामिकी (इंग्रजी: Classical mechanics) ही भौतिकशास्त्राची प्रमुख शाखा म्हणुन स्थापित झाली. +आधुनिक भौतिकशास्त्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला येऊन लोकप्रिय झाले ते प्रामुख्याने अल्बर्ट आइनस्टाइन यांनी केलेल्या सापेक्षता व पुंजवाद (इंग्रजी: quantum theory) या क्षेत्रांतील असाधारण कामगिरीमुळे विश्वनिर्मिती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत झाली.E=mc^२ या सूत्रावरून त्यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला. + +भारतीय भौतिकशास्त्रज्ञ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8661.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec8ff90d8a695d9c4755f8108ae28bed28dae982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8661.txt @@ -0,0 +1,12 @@ +मिश्मी किंवा डेंग जनजाती ही प्रामुख्याने तिबेट आणि अरुणाचल प्रदेश या भागात निवास करणारी आदिम जनजाती आहे. इदू मिश्मी, मिजु मिश्मी आणि दिगारो जमाती अशा यांच्या उपजमाती मानल्या जातात.[१] +मध्य अरुणाचल प्रदेशातील ईशान्येकडील डोंगराळ भागात मिश्मी जनजाती राहतात. लोअर दिबांग व्हेली,लोहित आणि अन्जाव जिल्ह्यात यांची वस्ती आहे. यांना तिबेटमध्ये यिदू ल्होबा तर आसाममध्ये छुलीकाटा असे संबोधिले जाते. +तरोन ज्यांना दिगारू मिश्मी असेही ,म्हटले जाते ते दिगारू, लोहित या नद्यांच्या प्रदेशात वस्ती करून आहेत.कामान म्हणजे मिजु मिश्मी हे लोहित आणि काबांग नद्यांच्या खो-यात वसलेले आहेत.[२] +यांची तिबेटी-ब्रह्मदेशी भाषा समुहातील भाषा आहे. या जमातीची वेशभूषा, पोशाख हा अरुणाचल प्रदेशातील अन्य जनजातीपेक्षा वेगळा असल्याने त्यांचे वैशिष्ट्य लक्षात येते.[१] +वाघ हा या जमातीचा आदिम पूर्वज आहे, त्यांचा मोठा भाऊ आहे अशी यांची धारणा आहे.[३] त्यामुळे या जनजातीला वाघाची शिकार करणे मान्य नाही.[४] +श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही या जनजातीतील होती अशी या समाजाची धारणा आहे. या जनजातीमधे रुक्मिणी हरण या पौराणिक संकल्पनेवर आधारित नाटके आणि नृत्ये नेहमी सादर केली जातात. +यामागे आख्यायिका अशी आहे की श्रीकृष्णाला रुक्मिणीशी विवाह करण्यापासून मिश्मी लोकांनी विरोध केल्याने त्याची शिक्षा म्हणून कृष्णाने त्याना केस काकापाय्ला लावले. यामुळे मिश्मी लोकांनी चुली म्हणजे केस आणि काटा म्हजे कापलेले अशा अर्थाने छुलीकाटा असे संबोधिले जाते.यानिमित्ताने रुक्मिणीचा अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा प्रवास माधवपूर जत्रेच्या निमित्ताने साजरा केला जातो.[५][२] +सर्व वस्तूमध्ये आत्मा आहे अशी या जनजातीची समजूत आहे. +दिगारू मिश्मी जनजातीत दोन प्रकारची नृत्ये केली जातात. +१. बुइया आणि २. नुइया असे याचे दोन प्रकार मानले जातात.[६] +स्वतः पिकविलेला तांदूळ, बाजरी, रताळे यासारखे कंद तसेच घरात तयार केलेली तांदळाची दारू हे यांचे रोजचे अन्न आहे.[७] +१ ते ३ फेब्रुवारी या काळात साजरा होणारा रेह उत्सव येथील प्रमुख उत्सव मानला जातो. नान्यी इन्यीत्या म्हणजेच दैवी मातेची पूजा करण्याचा हा सण आहे. देवीच्या आशीर्वादामुळे समाजात एकोपा, बंधुता आणि मानवता टिकून राहते अशी यांची धारणा आहे.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8666.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a33b169f02dbc536d5e40865f847da139a08ccaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8666.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेमिना मिस इंडिया (इंग्लिश: Femina Miss India) ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. तेव्हापासून या स्पर्धेचे नाव फेमिना मिस इंडिया आहे. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये, फेमिना मिस इंडिया अर्थ मिस अर्थ स्पर्धेमध्ये तर फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. २००५ सालापर्यंत फेमिना मिस इंडियाकडून मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल तसेच २००९ सालापर्यंत मिस युनिव्हर्स ह्या स्पर्धांसाठी स्पर्धक पाठवल्या जात. +खालील बॉलिवूड अभिनेत्रींनी फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजय मिळवला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8670.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b06ad234a4713e3c79a1b11e39ae22cb3a3a64f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8670.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिस ग्रँड इंटरनेशनल (इंग्लिश: Miss Grand Internatioanl) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. मिस ग्रँड इंटरनेशनल ऑर्गनायझेशन ही थायलंडच्या बँकॉकत स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया ग्रँड आंतरराष्ट्रीय हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस ग्रँड इंटरनेशनलमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते. +२०१३ साली थायलंडच्या बँकॉक शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. व्हेनेझुएलाची व्हॅलेंटीना फिग्युरा ही २०१९ सालची मिस ग्रँड इंटरनेशनल आहे. +फोटो गॅलरी diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8696.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e5c5c6224dae26a5223434add6860cbed672563 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8696.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 43°36′N 79°39′W / 43.600°N 79.650°W / 43.600; -79.650 + +मिसिसागा हे कॅनडा देशाच्या ओंटारियो राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कॅनडातील सहावे सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8698.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41fc574545fefee67c739bfaad3bb5d6532cf72c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8698.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिसिसिपी काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8720.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05aa8d630f41f0a2c1b270430a7d99cc56577388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8720.txt @@ -0,0 +1,2 @@ +मि. नटवरलाल हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_873.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c2dc72cbf4a0eb2d6bdfdf27731b0609818c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_873.txt @@ -0,0 +1,14 @@ +भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. आज भ्रमणध्वनी माणसाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात. +जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात. +आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे, काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. +दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे. +मोबाईल स्थितीचे स्थान स्थान-आधारित सेवांसाठी वापरले जाऊ शकते. याला मोबाईल फोन ट्रॅकिंग असे म्हणतात. +मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. +मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा हा धोका ओळखून अनेक मोठ्या भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या कंपन्या या यावर अधिक लक्ष ठेवून आहेत व त्यावर संशोधन कार्यही सुरू आहे. +मोबाईल वापर प्रणालीचे प्रकार १) ॲड्रॉईड २) ब्लॅकबेरी ३) विंडोज ४) आयफोन +मोटोरोला ही हॅंडहेल्ड मोबाईल फोनची निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोलाचे संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कूप आणि बेल लॅब्जचे डॉ. जोएल एस. यांनी ग्राहकांच्या हॅंडहेल्ड उपकरणांतून पहिला मोबाईल टेलिफोन काॅल केला. मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोनचा शोध लावला. हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यानी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते. +१)गर्भवती महिलांसाठी आणि त्यांची मुले यांना विशिष्ट धोका असतो, म्हणूनच सेल फोनचा वापर कमी करण्याची त्यांना शिफारस केली जाते. +२)पुरुष प्रजनन संस्थेमध्ये फोनचे हानिकारक प्रभाव होतात म्हणून पुरुषांनी त्यांच्या पायघोळ्यांच्या खिशात फोन घेऊन जाऊ नये. +३)मोबाइल फोनवर मजकूर पाठवणे आणि विविध खेळ खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. +४)विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आक्रमकता येते . +५) डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, स्वभाव चिडचिडेपणा होणे, झोपे कमी लागणे आणि नैराश्य इ. विकार होऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8768.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799e53087ec9df8318abd4bf1405e05f24bb14b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8768.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीके डी रिडर (१९ जानेवारी, १९९६:क्रॅडॉक, पूर्व केप, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही दक्षिण पश्चिम जिल्ह्यांकडून खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती पूर्वी पूर्व प्रांताकडून खेळली आहे.[१][२] +तिने सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8778.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e3ba5471b513f72850a14efd086434b03f44cf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8778.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीड काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8784.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06e3d96a7128186d17190d03c5ff35ee982f2f50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8784.txt @@ -0,0 +1,30 @@ +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +मीडिया शिल्प हा मराठी माध्यमातील एक आगळा उपक्रम आहे. डिजिटल युगात समांतर माध्यम प्रचलित होत आहे. त्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली. +तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रतिमा समाजात चांगली असेल, तर व्यवसाय वृद्धी नक्कीच होते. सुयोग्य माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती करणे किंवा तिची वृद्धी करणे शक्य होते. त्यासाठी आत्मचरित्र, पुस्तक, यशकथा, लेख, ब्लॉग, समाजमाध्यमे यांचा प्रभावी वापर करावा लागतो. हिच बाब हेरून आम्ही ‘मीडियाशिल्प’ उपक्रमाची उभारणी केली आहे. राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी संबंधित सर्वांसाठी या उपक्रमाचा फायदेशीर उपयोग होऊ शकतो. + +१. पुस्तक लेखन +२. फिचर्स आणि लेख निर्मिती  ३. वृत्तलेखन[१] +४. जाहिरातीची कॉपी ५. भाषांतर ६. संपादन  ७. मुद्रितशोधन +८.डॉक्युमेंटेशन +९. ब्लॉग लेखन  १०. वेबसाईटची निर्मिती ११. सोशल मीडिया प्रचार प्रसार +१२. माध्यम प्रचार प्रसार धोरण सल्ला +१३. प्रतिमा निर्मिती १४. समस्या व्यवस्थापन (क्रायसिस मॅनेजमेंट) +१५ माहिती विश्लेषण + +इंटरनेट जगताचा व्यापक विचार केला, तर आम्ही कोणीच नाही. पण तरीही चांगुलपणाचा, प्रामाणिकपणाचा अट्टाहास उराशी बाळगून ‘माध्यमशिल्प’च्या द्वारे तुमच्यासमोर आलो आहोत. +राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी आपल्यापैकी कुणीना कुणी जोडलेले असणार. अनेकांच्या मनात व्यवसाय वाढीसाठी, संपर्क वाढीसाठी प्रयत्न करण्याचे असते. +यापैकी जे कुणी कलाकार, साहित्यिक, व्यावसायिक असतात त्यांना आपल्या साहित्यासाठी, कलेसाठी स्वतःच्या हक्काचे असे आपले दालन असावेसे वाटते. अशा सर्व क्षेत्रातील लोकांची इच्छा ‘माध्यमशिल्पच्या’ करता यावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. +पत्रकारिता आणि माध्यमे या क्षेत्रातील आमचा जवळपास वीस वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यामुळे बातमी, लेख, यशकथा, निबंध इत्यादींची लेखन करणे, संपादन करणे, भाषांतर करणे, आशयाची मांडणी/रचना करणे या गोष्टींमध्ये आम्ही तरबेज आहोतच. पण आम्हाला हेही माहीत आहे की या सर्वांना वेबसाईट, मोबाईल, टॅबलेट या नव्या माध्यमाची जोड देणे आजच्या काळात गरजेचे आहे. +त्यातूनच सुरेख, सुंदर, दर्जेदार अशा वेबसाईटची निर्मिती करण्याबाबत आम्हाला सुचले. यातून मग ‘वेबमाध्यम’ची कल्पना आकाराला आली. वेबमाध्यमाच्या यशस्वी प्रवासानंतर पुन्हा आशय आणि जनसंपर्क क्षेत्रात ‘माध्यमशिल्प’ द्वारे दमदार पाऊल टाकत आहोत. +वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे, तर शोधपत्रकारितेतून बऱ्याच वाईट गोष्टींविरूद्ध त्यांनी लढा दिला आहे. +बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे. पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद यांसारखी कामेही त्यांनी केली असून त्यांची दोन अनुवादीत पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अशा या अनुभवी पत्रकार संचालिकेच्या नेतृत्वाखाली या संस्थेचे कामकाज चालणार आहे. +त्यामुळे वेबसाईट असो किंवा डॉक्युमेंटेशन त्यासाठी आमच्या या अनुभवाचा सर्वांना फायदाच होणार आहे. तसा तो व्हावा आणि मराठी वेबसाईट आणि डॉक्युमेंटेशन कामातील एक वेगळे पर्व सुरू व्हावे या उद्देशाने आम्ही ‘माध्यमशिल्प[२]’च्या मार्गाने कार्यरत राहणार आहोत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_881.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bb280ac8590ce113646f4914882b971917ca6fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_881.txt @@ -0,0 +1,6 @@ +गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातास भ्रूणहत्या म्हणतात. + +स्त्री गर्भलिंग निदान करून गर्भपात करणे याला स्त्री भ्रूणहत्या संबोधले जाते. +चीन, भारत आणि पाकिस्तान यांसारख्या अनेक राष्ट्रांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या प्रचलित आहे. असा युक्तिवाद केला गेला आहे की पितृसत्ताक समाजांमध्ये स्त्रियांना ज्या खालच्या दर्जात पाहिले जाते ते स्त्रियांच्या विरुद्ध पक्षपात निर्माण करते.[१] लिंग-निवडक गर्भपात ही आधुनिक प्रथा आहे. लिंग गुणोत्तर नियंत्रित करण्यासाठी देखील वापरले जाते. +१९७८ मध्ये, मानववंशशास्त्रज्ञ लैला विल्यमसन यांनी, बालहत्या किती व्यापक होते यावर एकत्रित केलेल्या डेटाच्या सारांशात असे आढळून आले की, प्रत्येक खंडात बालहत्या झाल्या होत्या आणि शिकारी गोळा करणाऱ्या गटांद्वारे केल्या गेल्या होत्या. अत्यंत विकसित समाजांसाठी, ही प्रथा अपवाद असण्याऐवजी, हे सामान्य झाले आहे.[२] ऑस्ट्रेलिया, उत्तर अलास्का आणि दक्षिण आशियातील स्थानिक लोकांमध्ये या प्रथेचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे,[ संदर्भ हवा ] आणि बार्बरा मिलर यांनी ही प्रथा "जवळजवळ सार्वत्रिक" असल्याचा दावा केला आहे, अगदी पाश्चात्य जगात. मिलर यांचे म्हणणे आहे की ज्या प्रदेशात स्त्रिया शेतीत काम करत नाहीत आणि ज्या प्रदेशात हुंडा सामान्य आहे अशा प्रदेशांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या सामान्य आहे.[३] 1871 मध्ये "द डिसेंट ऑफ मॅन, अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स", चार्ल्स डार्विन यांनी लिहिले की ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातींमध्ये ही प्रथा सामान्य होती.[४] +स्त्रीभ्रूणहत्येचा शिक्षणाचा अभाव आणि उच्च दारिद्र्य दराशीही जवळचा संबंध आहे, जे भारत, पाकिस्तान, आणि पश्चिम आफ्रिका येथील परिस्थिती स्पष्ट करते.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8833.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f93d14ba4fd8a9ed429084aa4865b46191e110dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8833.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीनाक्षी शिरोडकर उर्फ रतन पेडणेकर या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रख्यात अभिनेत्री होत. त्यांनी प्रामुख्याने मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी आणि दूरदर्शनमध्ये काम केले. इ. स. १९३८ मधे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मास्टर विनायक समवेत ब्रह्मचारी (१९३८) या मराठी चित्रपटाच्या स्विमसूट मधील दृश्यांनी त्या खूप गाजल्या. शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर या दोन बॉलिवूड अभिनेत्रींची त्यास आजी होत्या. +११ ऑक्टोबर १९१५ रोजी गोव्यातील पेडणेकर या कोकणी कुटुंबात मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म झाला. लहान वयातच त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. १९३६ मध्ये त्यांचं डॉ.शिरोडकर यांच्याशी लग्न झाले. ४ जून १९९७ रोजी मीनाक्षी शिरोडकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी मुंबईत निधन झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8845.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f166a0146b6abc9a7c634b2060e45215575a427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8845.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (जन्म : २० ऑगस्ट, इ.स. १६७१; - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आसफ जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेली उपाधी), निझाम-उल-मुल्क फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेली उपाधी), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या उपाधींनी तो ओळखला जातो.[१][२] +मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीला मुघलांनी त्यांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमले. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरू झाली.[३] +[[वर्ग::इ.स. १६७१ मधील जन्म]] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8848.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc6117bc630539cac9b1f218a56b50c701e38128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8848.txt @@ -0,0 +1 @@ +मीर बलाच मारी (उर्दू: مير بالاچ مری ;) (जानेवारी १७, इ.स. १९६५; मॉस्को, सोव्हिएत संघ - नोव्हेंबर २१, इ.स. २००७; अफगाणिस्तान) हा एक बलुची टोळ्यांचा म्होरक्या आणि बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारा अलगतावादी नेता होता. बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणाऱ्या बलुचिस्तान मुक्तिसेनेचे त्याने नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8864.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..305be9875cd6e00303310e4c0aa3f7a6d9eb1a59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8864.txt @@ -0,0 +1,11 @@ +मीराबाई (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने +उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे. + +सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते. +बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते. +लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात. +सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते +==आख्यायिका== : +याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ. स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे. +कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे. +पदावली मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही  गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8873.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ad751efacc5c31e0abb5891970222600365619a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8873.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीरा कॅथेरिन सोर्व्हिनो (२८ सप्टेंबर, १९६७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हिने माइटी अॅफ्रोडाइटी, रोमी अँड मिशेल्स हाय स्कूल रियुनियन, द रिप्लेसमेंट किलर्स, समर ऑफ सॅम आणि नॉर्मा जीन अँड मॅरिलिन सह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. तिला माइट अॅफ्रोडाइटी चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8877.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..256ca5ee2bc6ccaab819afa126e51b60b1c85661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8877.txt @@ -0,0 +1,8 @@ +मीरा बोरवणकर या भारतातील पोलीस अधिकारी आहेत. या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. +यांना लेडी सुपरकॉप असे नामाभिधान आहे. +मीरा बोरवणकर यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण फजिल्का असल्याने बोरवणकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले. +पोलीस अधिकारी झाल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याचे कामात मोठा वाटा उचलला. मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले. +मीरा बोरवणकर यांनी १९९४ साली जळगांवमध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे सेक्स रॅकेट उघडकीला आणले. या त्यांच्या कामगिरीने त्यांना प्रसिद्धी मिळाली. +मुंबईच्या जेलमध्ये जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (जेल)- होत्या. परदेशी पळून गेलेल्या वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह इतरही काही गुन्हेगाराचे भारताकडे प्रत्यार्पण करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. +मीरा चड्ढा बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर हे माजी आयए‍‌एस- प्रशासकीय अधिकारी आहेत. +मीरा बोरवणकर यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ’ नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन्सने ९ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8897.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e8f055071d10308d3a8a5b9bfa24c7cecbcd86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8897.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीरा यशवंत आंबेडकर (जन्म : नीरा विठ्ठल साळवे; ५ मे १९३५) ह्या सामाजिक, राजकीय व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून व यशवंत आंबेडकर यांच्या पत्नी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश[१] तसेच रमाबाई, भीमराव व आनंदराज यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा आनंद तेलतुंबडे यांच्याशी विवाह झाला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर १९७७ पासून मीरा यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहे.[२][३] +मीरा आंबेडकर यांचा जन्म रावडूळ ता. महाड जि. रायगड (कुलाबा) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल साळवे, तर आईचे नाव कमळाबाई होते. मीरा यांचे माहेरकडचे नाव 'नीरा' असे होते.[४] परिवारात नीरा (मीरा), सिंधू, निर्मला, ऊर्मिला व विमल ह्या पाच मुली तर पांडुरंग हा एकुलता मुलगा होता.[५] त्यावेळी नीरा गुजरात मधील मेहसाणा येथे राहात होत्या. वडील रेल्वेत नोकरीला होते. आई, वडील व नीरा मुंबईला सुशिला जाधव या त्यांच्या चुलत बहिणीकडे आले असताना यशवंत आंबेडकरांनी त्यांना पाहिले. यशवंतरावांनी अधिक माहिती काढून त्यांच्या कुटुंबापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्न जुळवणीत चांगदेव खैरमोडे यांच्या पत्नी द्वारकाबाईंचा विशेष सहभाग होता. मीरा व यशवंत यांचा विवाह १९ एप्रिल १९५३ रोजी परळ येथील आर.एम. भट हायस्कूलच्या हॉलमध्ये बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली नव्हती. या लग्नास बाबासाहेब हजर नव्हते, मात्र सविता आंबेडकर उपस्थित होत्या.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8917.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7829ad87e5465c2f666e6ff20bf3987a4539a0c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8917.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंगसेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8934.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a0873ab8fcb4065187fa4a9beb61628fcc9657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8934.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंगूस (कुळनाम : हर्पेस्टिडे) हे दक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, सस्तन प्राण्यांच्या ३३ प्रजातींचे कूळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक १ ते ४ फूट (०.३० मी. ते १.२ मी.) आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ्या व २९० ग्रॅमांएवढे वजन असलेल्या छोट्या मुंगसांपासून मांजरीएवढ्या आकारमान असलेल्या व ४ किलोग्रॅम वजनाच्या पांढऱ्या शेपटीच्या मुंगसापर्यंत प्रजातीगणिक वैविध्य आढळते. किडे,सरडे,पक्षी व अंडी,कृंतक,साप,मृत प्राणी हे मुंगसाचे प्रमुख भक्ष आहे. +सापांप्रमाणेच त्यांच्या संवेदी चेतातंतूंच्या टोकामधे फेरफार असतो, त्यामुळे त्यांना सापाच्या विषाविरुद्ध प्रतिकारक्षमता असते.[१] शिवाय जाड कातडे व चपळता देखील त्यांना विषाविरुद्ध मदत करते. त्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी नाग व इतर विषारी सापांविरुद्ध संरक्षणासाठी मुंगसं पाळली जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8935.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5407488e4a04b918f0d469d18a488fe7c45ce6d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8935.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंगेर भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मुंगेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8937.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d62e67a06383283ed431213c9608ae6f77c5306 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8937.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख बिहार राज्यातील मुंगेर जिल्ह्याविषयी आहे. मुंगेर शहराबद्दलचा लेख येथे आहे. +मुंगेर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मुंगेर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8953.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98b1f9eca1c7868a9dcbcd8206278e42a10e2805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8953.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंडका विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8963.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4f43fba0be1783165209ac67cccce3d4495b43f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8963.txt @@ -0,0 +1,12 @@ +मुंडवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर परनाळी गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ८.४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३३ कुटुंबे राहतात. एकूण ८७९ लोकसंख्येपैकी ४२३ पुरुष तर ४५६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.८१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.५७ आहे तर स्त्री साक्षरता ६६.५८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.८६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात. +सावराई, कांबोडे, कुडण, दहिसर तर्फे तारापूर, आंबटपाडा, साळगाव, परनाळी, नवी देलवाडी, अक्करपट्टी, उनभाट, पोफरण ही जवळपासची गावे आहेत.आंबटपाडा, मुंडवळी, आणि परनाळी ही गावे परनाळी ग्रामपंचायतीमध्ये येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8973.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..158c377cc00ff43408cfb995883b9026a76eb755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_8973.txt @@ -0,0 +1,6 @@ +मुंढवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.मुंढवा हे पुण्यातील पूर्वेकडील उपनगर आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. +नागरी सुविधा +° १४९ हडपसर ते पिंपरी +° ०५ स्वारगेट ते मुंढवा +° हडपसर रेल्वे स्थानक मुंढवा diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9001.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d39dc9a955b98e217a937e45a499ec1b6496d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9001.txt @@ -0,0 +1,6 @@ +राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १६४० किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला तामिळनाडूमधील कन्याकुमारी ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्‍नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर, कालिकत, कोची, कोल्लम, तिरुअनंतपुरम, नागरकोईल ही रा.म. ६६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ६६ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी रा. म.६६ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता. +मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. ६६ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[१]. +मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इत्यादी घाट येतात. +हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्या मध्ये असलेल्या वडखळ,डोलवी,गडब गावातून अतिशय अरूंदपणे गेलेला आहे....वडखळ नाक्याची बाजारपेठ सोडली कि अलिबागला सरळ जाणारा रस्ता वगळता डावीकडे गोव्याला कंटिन्यू करताना डोलवी फाटक,इस्पात कंपनी,जॉन्सन कंपनी इथे खूपच अरुंद आणि निमुळता रस्ता आहे. कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत. +मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. परशुराम घाटरस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. +मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे. खेड तालुक्‍यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्‍यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणाऱ्या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9023.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b2c9984ece8d90ee083153b6daa8ff046f409b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9023.txt @@ -0,0 +1,59 @@ +मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील दहा संघांपैकी एक आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून माहेला जयवर्दने प्रशिक्षक आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०२० आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे. +इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय इंडीयन प्रीमियर लीगची मुंबई फ्रॅंचाईजचे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रॅंचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रॅंचाइज आहे. +हा संघ वानखेडे स्टेडियम मैदानांवर आपले सामने खेळतो. +सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिन्ह आहे. हृतिक रोशन हा संघाचा ब्रॅंड ॲम्बॅसडर होता.[१] +खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ९ खेळाडू विकत घेतले.[ संदर्भ हवा ] १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आणि ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू नियुक्ती करण्यात आली.[ संदर्भ हवा ] +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग + उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ५/८ +उपांत्य फेरीस पात्र नाही, लीग स्थान ७/८ +आयपीएल २०१० चे उपविजेते +अंतिम सामना खेळू शकले नाही, लीग स्थान ३/८ +२०११ चॅंपियन्स लीग साठी पात्र +कोची टस्कर्स केरळ संघ रद्दबातल केल्यामुळे, प्रत्येक संघ उर्वरीत आठ संघांबरोबर दोन-दोन वेळा खेळेल, एक घरच्या मैदानावर व एक दुसऱ्या संघाच्या मैदानावर. प्रत्येक संघ १६ सामने खेळेला.[२] +धावफलक +धावफलक +धावफलक +धावफलक +[१] +धावफलक +धावफलक +[२] +धावफलक +धावफलक +धावफलक +धावफलक +धावफलक + इलिमिनेटर मधे पराभव, लीग स्थान ४/८ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9048.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d0527299e105cd79745610f101bdb7e15adbda9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9048.txt @@ -0,0 +1,3 @@ +पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो. +पश्चिम मार्गावरील लोकल जलद व धीम्या गतीच्या असून चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत सेवा पुरवली जाते. जलद लोकल केवळ निवडक स्थानकांवर तर धीम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतात. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली. चर्चगेटपासून धावणाऱ्या लोकल विरारपर्यंत जलद व धिमी दोन्ही गतीने धावतात व पुढे डहाणू रोडपर्यंत धीम्या गतीने सर्व स्थानकावर थांबतात. +दादर आणि प्रभादेवी पश्चिम व मध्य ह्या दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगांव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9052.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f871ad8c1af56bb8265121591976a4e90765635 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9052.txt @@ -0,0 +1,9 @@ +मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात. +भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात १६ एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली. +मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे. +मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे सहा मुख्य मार्ग आहेत: +ह्या सेवेत एकूण ४६५ किलोमीटर लांबीचे मार्ग आहेत. डहाणू रोड ते चर्चगेट तसेच कसारा, खोपोली, रोहा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नेरूळ ते खारकोपर या मार्गांवर धावणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या गाड्या या गाड्यांच्या वर असलेल्या विजेच्या तारांमधून मिळणाऱ्या २५,००० व्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतात. ह्या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी ३ किंवा ४ ई.एम.यू. (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) जोडलेली असतात. युनिटच्या संख्येनुसार गाडीला १२ किंवा १५ डबे असतात. अशा एकूण १९१ गाड्यांद्वारे २,३४२ फेऱ्यांतून रोज सुमारे ७५ लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात. +पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेचे दोन क्षेत्रीय विभाग ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरापर्यंत चालणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गावरच्या गाड्या एकाच रूळजोडीवर धावतात. हार्बर मार्गावरच्या सेवा मध्य तसेच पश्चिम या दोन्ही विभागांच्या लोहमार्गांवर चालवल्या जातात. +पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेट पासून डहाणू रोड पर्यंत चालवली जाते. समुद्रकिनाऱ्याला साधारणतः समांतर असे १२४ किमी ये-जा करणाऱ्या या मार्गावर दोन स्थानिक मंदगती, दोन द्रुतगती असे चार लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरार दरम्यानच्या ६० किलोमीटर अंतरावर ई.एम.यूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एम.ई.एम.यू (मल्टिपल इलेक्ट्रिकल मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेऱ्या डहाणू रोड पासून दिवा मार्गे रोहा लाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय विरारमध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली आहे. ही नवीन कार्यशाळा आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा आहे. +पश्चिम रेल्वेच्या ई.एम.यू गाड्या १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणाऱ्या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणाऱ्या) सेवा पुरवतात. उपनगरी फेऱ्या बहुधा मोठ्या व महत्त्वाच्या स्थानकांपासून तशाच दुसऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते. +मध्य रेल्वेची सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून उत्तरेकडे कल्याण पर्यंत (५३ कि.मी.) व त्यापुढे विभाजित होऊन ईशान्य दिशेत कसारा (६७ कि.मी.) आणि आग्नेय दिशेत खोपोली पर्यंत (६१ कि.मी) उपलब्ध आहे. यात सुद्धा सी.एस.एम.टी. ते कुर्ला ४ लोहमार्ग आणि कुर्ला ते कल्याण येथे ६ लोहमार्ग आहेत. कल्याण पुढे कसारा आणि कर्जत पर्यंत प्रत्येकी दोन तर कर्जत ते खोपोली पर्यंत १ लोहमार्ग आहे. दादर आणि परळ या दोन स्थानकांमध्ये मध्य रेल्वे वरून पश्चिम रेल्वे वर मार्गांतरण करता येते. मध्य रेल्वेवर 'धिमी' व 'जलद' अशा दोन प्रकारच्या सेवा आहेत. धिम्या सेवेतील गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात. जलद गाड्या थोड्याफार फरकाने भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात. कल्याण पुढे गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9065.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33baf3fec9c857702c43c395ce670978432ba192 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9065.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबईचा प्रथम ज्ञात इतिहास इ.स.पू. ६०० वसाहत असल्याचे पुरावे सापडतील. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9070.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8467ed230ffa560bf866f935bbedebd1a73d5f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9070.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ४ व मुंबई उपनगर जिल्ह्यामधील २ असे एकून ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9071.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4617f81daefc5f806f8533d0584fc0fb7688fe6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9071.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9098.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8093a36d96ee18d3e74be33c83a13b903e9a160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9098.txt @@ -0,0 +1,30 @@ +बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.[२][३] याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे. किशोरी पेडणेकर ह्या मुंबईच्या महापौर आहेत. +BMCचे नेतृत्व एक IAS अधिकारी करतात जो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो, कार्यकारी अधिकार वापरतो. मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर, सहसा बहुसंख्य पक्षाचे, सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. जून 2008 पर्यंत, बीएमसीमधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला[४], त्यानंतर बीएमसीने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारण्यास सुरुवात केली[५]. +२०१७ पर्यंत, BMCच्या विधानमंडळात, ज्याला महापालिकेचा विधीमंडळ असेही म्हणतात, त्यात 227 सदस्य होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच 31 उमेदवारांनी एकाच प्रभागातून (164) निवडणूक लढवली होती. राघवेंद्र सिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार होते[८]. +पुणे महानगरपालिका - +नागपूर महानगरपालिका - +ठाणे महानगरपालिका - +पिंपरी-चिंचवड महानगरपालिका - +नाशिक महानगरपालिका - +कल्याण-डोंबिवली महानगरपालिका - +वसई-विरार शहर महानगरपालिका - +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - +नवी मुंबई महानगरपालिका - +सोलापूर महानगरपालिका - +मीरा-भाईंदर महानगरपालिका - +भिवंडी-निजामपूर महानगरपालिका - +अमरावती महानगरपालिका - +नांदेड-वाघाळा महानगरपालिका - +कोल्हापूर महानगरपालिका - +अकोला महानगरपालिका - +उल्हासनगर महानगरपालिका - +सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका - +मालेगाव महानगरपालिका - +जळगाव महानगरपालिका - +लातूर महानगरपालिका - +धुळे महानगरपालिका - +अहमदनगर महानगरपालिका - +चंद्रपूर महानगरपालिका - +परभणी महानगरपालिका - +पनवेल महानगरपालिका - +इचलकरंजी महानगरपालिका - diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9100.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a93b269a70b8e40019951663cc84a76689410893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9100.txt @@ -0,0 +1 @@ +बृहन्मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त तथा प्रशासक आहे. तरी आपल्या भूमिका मुख्यत्वे समारंभाच्या आहे आणि जवळजवळ सर्व शक्ती आयुक्त निहित आहेत.महापालिका आयुक्त मुंबई कायम राखते आणि अशा प्रकारे सांडपाणी प्रणाली, शाळा विभाग, वीज कंपन्या, रस्ते प्रती जबाबदारी आहे, आणि स्थानिक पायाभूत सुविधा इतर कामे बगतो.बेस्ट, मुंबई अग्निशमन दलने संघटना अंतर्गत स्वायत्त संस्था आहेत.आयुक्त महाराष्ट्र सरकारने नियुक्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. श्री इक्बाल सिंह चहल, मुंबई वर्तमान महापालिका आयुक्त तथा प्रशासक आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9108.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61da449b49386abca8dab55265339711a3d78fd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9108.txt @@ -0,0 +1,3 @@ +१२९५१/१२९५२ मुंबई राजधानी एक्सप्रेस ही भारतामधील पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलदगती प्रवासी रेल्वे आहे. ही राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व मुंबई ह्या भारतामधील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडते. १९७२ साली सुरू झालेली व ह्या मार्गावरील सर्वात वेगवान गती असणारी ही राजधानी एक्सप्रेस प्रचंड लोकप्रिय आहे. ह्याच मार्गावर ऑगस्ट क्रांती ही दुसरी राजधानी एक्सप्रेस रोज धावते. +12951[१] +12952[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9130.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8140a341bae7ae1a06a136ab26c9e5dfd5a7b2c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9130.txt @@ -0,0 +1,49 @@ +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात. +महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[१] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी स्थानक, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. +जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली. +विश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9135.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ccaa2d99f1aa55798b0b7c036172e77ab341964 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9135.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +मुंबई सेंट्रल (टर्मिनस) हे मुंबई शहरामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर टर्मिनस,लोकमान्य टिळक टर्मिनस व वांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनस आहे. +मुंबई सेंट्रलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात एसटी बसेस जातात. येथून गोव्यासाठी सुद्धा बस सोडली जाते. बस आरक्षणाची संगणकीय सोय उपलब्ध आहे तसेच माफक दरात उपाहारगृह चालविले जाते. या उपाहारगृहातील बटाटा वडा, झणझणीत नादखुळा कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, गरमागरम कांदा भजी, शुद्ध देशी साजुक तुपात तळलेली गरमागरम जिलेबी आणि शुद्ध रिफाईण्ड तेलात तळलेला अस्सल अहमदाबादी चवीचा फाफडा हे पदार्थ खास वैशिष्ट्य आहे. इथे दिवसाचे २४ तास वर्दळ असते आणि दिवस रात्र बस सेवा चालू असते. मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकाला लागूनच पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय आहे. त्यापुढे मुंबई महानगरपालिकेचे नायर रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9137.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ccaa2d99f1aa55798b0b7c036172e77ab341964 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9137.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +मुंबई सेंट्रल (टर्मिनस) हे मुंबई शहरामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर टर्मिनस,लोकमान्य टिळक टर्मिनस व वांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनस आहे. +मुंबई सेंट्रलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात एसटी बसेस जातात. येथून गोव्यासाठी सुद्धा बस सोडली जाते. बस आरक्षणाची संगणकीय सोय उपलब्ध आहे तसेच माफक दरात उपाहारगृह चालविले जाते. या उपाहारगृहातील बटाटा वडा, झणझणीत नादखुळा कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, गरमागरम कांदा भजी, शुद्ध देशी साजुक तुपात तळलेली गरमागरम जिलेबी आणि शुद्ध रिफाईण्ड तेलात तळलेला अस्सल अहमदाबादी चवीचा फाफडा हे पदार्थ खास वैशिष्ट्य आहे. इथे दिवसाचे २४ तास वर्दळ असते आणि दिवस रात्र बस सेवा चालू असते. मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकाला लागूनच पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय आहे. त्यापुढे मुंबई महानगरपालिकेचे नायर रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_914.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e7143a6ba1984c8c597e3483b87aedd8a46b7e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_914.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्राचार्य डाॅ. म.सु. पगारे हे एक मराठी साहित्यिक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_916.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e92d2aac78e1902f7948282bd63e8a71d624661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_916.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्राचार्य डाॅ. मधुकर सु. पाटील (जन्म : अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, इ.स. १९३१; - मुंबई, ३१ मे २०१९) हे एक मराठी काव्यसमीक्षक व वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधनेच नव्हती. +त्या वेळच्या व्हर्नाक्‍युलर फायनलच्या परीक्षेत कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत. +वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले. +शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मनमाड महाविद्यालयात आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते. मनमाडला प्राचार्य असताना त्यांनी लिहिण्याची ऊर्मी असलेल्यांना नियतकालिक चालवण्यासाठी चालना दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘अनुष्टुभ’ हे नियतकालिक सुरू झाले व अल्पावधीतच दर्जेदार नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले. +म.सु. पाटील यांच्या पत्‍नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका नीरजा या त्यांच्या कन्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9160.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7426dad9c98eb259718fec56eb883cecf4a5e968 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9160.txt @@ -0,0 +1,19 @@ +डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत. +मुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरांतून लौकर निघावे लागते. जर डबेवाल्यांची यंत्रणा अस्तित्वात नसती तर बहुसंख्य मंडळींना सकाळचा नाष्ता व दुपारच्याजेवणाचा डबा सकाळीच घेऊन निघावे लागले असते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा कार्यालयात पाठवू शकतात. १८९०ला हा व्यवसाय मुंबईत सुरू झाला. १८९०ला संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. व भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातुन चालायचा या व्यापारा मुळे काही कंपनींची कार्यालये दक्षिण मुंबईत होती.या कार्यालयात काम करणाऱ्यांना पहीले डबे पोचवण्याचे काम सर्व प्रथम चालु झाले. व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करत गेले. जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत. +मुंबई, उद्योगनगरीचे रूप घेऊ लागली होती. १८८०ला मुंबईतील फोर्ट ( किल्ला) हा इंग्रजांना व्यापारासाठी कमी पडू लागला होतो. मग सदरचा किल्ला पाडुन बॅलार्ड पियर, फाऊंटन, ते थेट आत्ताच्या गेट वे पर्यंत  सलग ईमारतींची नवीन बांधनी केली गेली. +भारतावर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे भारताचा युरोपशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातूनच चालत होता. त्या वेळी जवळ जवळ ९०% व्यापार हा मुंबई बंदरातुन चालत होता. त्या मुळे अनेक कंपन्यांची कार्यालये फोर्ट विभागात होती. +नवीन ईमारतींची बांधणी झाल्या मुळे त्यात पुन्हा नवीन कार्यालयांची भर पडली व त्या मुळे फोर्ट, फांऊंटन, बॅलार्ड पियर, बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची, अधिकाऱ्यांची संख्या वाढली. +त्या काळात मुंबईत पारशी समाज मोठ्या प्रमाणात होता व तो समाज उच्च शिक्षित होता. उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना त्या कार्यालयात अधिकारीपदाच्या नोकऱ्या मिळाल्या. +साधारणता १८९० च्या काळात एका कार्यालयात एक पारशी अधिकारी काम करत असे आणी दुपारचे जेवण करायला घरी जात असे तो अधिकारी घरी जाऊन जेवून यायचा तेव्हा साधारणता त्याला दिड तास लागायचा ( त्या वेळी फास्ट फुडचा जमाना नव्हता त्या मुळे हाॅटेल नव्हती. व वाहनांची कोणतीच सोय नव्हती त्या काळी फक्त टांगागाडी मुंबईत चालायची तिला व्हिक्टोरीया म्हणटल जायच ) मग त्या अधिकाऱ्याला एका माणसांन विनंती केली साहेब आपण दुपारी घरी जाता जेवून पुन्हा कामावर येतां साधारणता आपला दिडतास वाया जातो त्या येवजी मी आपला जेवणाचा डबा घरून घेऊन येतो आपण आपल्या कार्यलयातच जेवा आपल्या कार्यालयात आपण जेवलात तर साधारणता अर्धा तासात आपले जेवण होईल व आपला एक तास वाचेल आपण एक तास जास्त काम करू शकता. +साहेबाला ही कल्पना आवडली व त्या व्यक्तीला आपला घरून डबा आणायला त्याने सांगितले व अशा प्रकारे मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली. +आज चर्चगेट ते विरार, सी.एस.टी. ते कल्याण, व नवि मुंबई या दरम्यान पाच हजार डबेवाले दोन लाख डबे पोचवण्याचे काम करत आहेत +महादू हावजी बच्चे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली. त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना भीमाशंकर या ठिकाणी १९३८ साली करण्यांयात आली. +मुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डबेवाले आहेत. त्यांपैकी ८५ टक्के डबेवाले निरक्षर व १५ टक्के डबेवालेच साक्षर आहेत. हे डबेवाले सुमारे २,००,००० डब्यांची ने-आण करतात असा अंदाज आहे.[१] +त्यांच्या कामात शिस्त आहे. कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी फक्त ५ सेकंदांचा वेळ देण्यात येतो. नेहमीच उशिरा डबा देण्याची सवय असल्यास तो डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंग संकेतामुळे(कलर कोड) डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी गेल्या १२० वर्षात कधीच संप केलेला नाही. सर्व डबे पोहेचते झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवत नाही. +या डबेवाल्यांच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर ’मुंबईचा डबेवाला’ नावाचा एक मराठी व्यावसायिक चित्रपटही बनवण्यात आला होता. त्यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका होती. +एकाच भागातील डबे प्रथम एकत्र करून त्यांची गंतव्य स्थानाप्रमाणे छटाई (Sorting) होते. एकाच ठिकाणी जाणारे डबे जलद पोहोचणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्यांवर (Fast Local Trains) चढवण्यात येतात. डब्यांवर पोहोचवायचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात गोंदलेला असतो. सुरुवातीच्या काळात अनेक डबेवाले निरक्षर असल्याने ठिपक्यांच्या स्वरूपातील पत्ता त्यांना सोईचा होता. प्रत्येक स्टेशनवर त्या त्या ठिकाणचे डबे उतरवले जातात व वितरणासाठी स्थानिक डबेवाल्यांकडे देण्यात येतात. हे स्थानिक डबेवाले त्यांचे योग्य त्या ठिकाणी तातडीने वितरण करतात. +कर्मचाऱ्यांची जेवणे झाल्यावर रिकामे डबे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. डबे घरांघरांतून गोळा करणे व रिकामे डबे परत नेणे ही सर्व कामे अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येतात. डब्यांचे वितरण करतांना हे डबेवाले कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाहीत, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. त्यांची भांडवली गुंतवणूक अत्यल्प आहे. आपसात वाद अजिबात नाहीत. सुमारे २५० ते ३०० रु. या दराने ते महिनाभर सेवा पुरवितात. महिन्याला साधारणतः ७००० रु. इतकी कमाई प्रत्येक डबेवाल्यास होते. +डबेवाल्यांच्या या वाहतूक प्रणालीत डबा चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता (Error rate) १.६ कोटी डब्यांमधे १ इतकी नगण्य असते. इतक्या अचूकतेमुळे प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिले आहे. या वर्गात मोटोरोला, जनरल इलेक्ट्रिक अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे. +स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यानुसार डबेवाले फारतर सायकलींचा वापर करतात. त्यांचा इंधनाचा वापर शून्य टक्के, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शून्य टक्के, गुंतवणूक शून्य टक्के, वादविवाद शून्य टक्के, परिणाम शंभर टक्के आणि ग्राहकांचे समाधान शंभर टक्के, असे या डबेवाल्यांचे गणित मांडले आहे.[२] +3. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/dabbawalas-taken-for-a-ride-by-their-association-leaders/articleshow/73972755.cms +4.https://www.outlookindia.com/newsscroll/now-mumbai-dabbawalas-fight-fakes-in-fraternity/1637411 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9218.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a10925442edf91dfd1bc643fecdab33b3ff0aa2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9218.txt @@ -0,0 +1,7 @@ +मुकाम्बिका हे देवीचे एक रूप आहे. +कर्नाटकात कोलन नावाच्या ऋषीचे वास्तव्य होते. ते शिवभक्त होते. तेथे असले्या शिवलिंगाची ते पूजा करीत असत. कामासुर नावाचा दानव त्यांच्या तपश्चर्येत विघ्ने आणीत असे. देवांनाही हा दानव डोईजड होईल असे वाटल्याने त्यांनी देवीला त्याचा बंदोबस्त कारायला सांगितले. देवीने कामासुराची वाचा बंद केली आणि तो मुकासुर झाला. अशा मुक्या कामासुराचा देवीने वध केला म्हणून तिला मुकाम्बिका म्हणू लागले. +कर्नाटकातल्या कोलूर गावी मुकाम्बिका देवीचे प्रसिद्ध देऊळ आहे. देवळाच्या पूर्व दरवाज्याजवळ अग्नितीर्थ नदी आहे. ही नदी सौपर्णिका नदीची एक शाखा आहे. देवळात दर्शनास जाणारे या नदीत अंघोळ करून मंदिरात प्रवेश करतात. +कोलूर गाव कर्नाटकातल्या कुडजाद्री पर्वताच्या टेकड्यांच्या परिसरात आहे. या पर्वतातून सौपर्णिकाशिवाय आणखी काही नद्या उगम पावतात. नद्यांवरचे अनेक धबधबे या भागात आहेत. +कोलूर हे ठिकाण कुंदापूरपासून ४५ किमीवर आणि उडुपीपासून ७० किमीवर आहे. भटकळ हे गाव कोलूरपासून ३०-३५ किमीवर आहे. रेल्वेने गेल्यास उडुपी येथे उतरून कर्नाटक राज्याच्या एस.टीने जाणे सोयीचे पडते. +मुकाम्बिका देवीचे हे मंदिर इसवी सनाच्या १०व्या शतकात बांधले गेले. ग्रेनाईटच्या दगडात बांधलेले हे देऊळ बैठ्या स्वरूपात आहे. मंदिराचा कळस दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिरांना असतो तसा गोपुरासारखा द्राविड शैलीतला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उंच दीपस्तंभ आणि ध्वजस्तंभ आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर लक्ष्मीमंडप लागतात. तेथे असलेल्या दगडी खांबांवर देवदेवतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. +देवीची मूर्ती असलेलल्या गाभाऱ्याचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_924.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bc6df6d99c1825fbe947fc2e01076dded0982a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_924.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9244.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ea030b59268f50a43b753f643cb18c35a23fdf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9244.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुकुटबन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9249.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab2b302270861824c8f86c7bae63aa1c9a98c29d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9249.txt @@ -0,0 +1 @@ +मुकुल बॅनर्जी ( डिसेंबर ७,इ.स. १९२५) या भारतीय राजकारणी आहेत.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली राज्यातील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9252.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fadb87209c1a5397f846e257ea964bd59a03fdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9252.txt @@ -0,0 +1,8 @@ + +मुकुल शिवपुत्र कोमकली (२५ मार्च, १९५६ - हयात) हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई आहेत. +गुरु: पं कुमार गंधर्व (ग्वाल्हेर घराणे), भानुमती कंस (ग्वाल्हेर घराणे), एम डी रामनाथन (कर्नाटक संगीत), के जी गिंडे (धृपद धमार), बाळकृष्ण आचरेकर (श्रुतीशास्त्र) +मध्यप्रदेशातील 'इंदौर' या गावी मुकुल यांचा जन्म झाला. वडील कुमारगंधर्व यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतल्यावर मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले. भारतातील पाहीली 22 श्रुतीची संवादिनी बनविणारे आचार्य गंगाधरपंत आचरेकर यांचे चिरंजीव बाळकृष्ण आचरेकर यांच्याकडून मुकुल यांनी 1974-75 साली श्रुतीशास्त्राचे संपूर्ण शिक्षण घेतले. +मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी गायकीत ते कुमारजींच्या खूप पुढे आहेत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ते उद्गार खरे ठरले आहेत. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले. +संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. +ग्वाल्हेर , आग्रा, आणि जयपूर या तिन्ही घराण्यांची गायकी त्यांच्या कंठात सरस्वतीच्या रूपाने विराजमान आहे. +मुकुल शिवपुत्र हे एका रात्री त्यांच्या घरात गात असताना दुरून कवि अनिल यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्यांनी 'कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का या कोकिळा?, रात्री तरी गाऊं नको, खुलवूं नको आपुला गाळा' या अजरामर गीताची रचना केली. हे गाणे वसंतराव देशपांडे यांनी गायले आहे. संगीतकार यशवंत देव आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9253.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fadb87209c1a5397f846e257ea964bd59a03fdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9253.txt @@ -0,0 +1,8 @@ + +मुकुल शिवपुत्र कोमकली (२५ मार्च, १९५६ - हयात) हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई आहेत. +गुरु: पं कुमार गंधर्व (ग्वाल्हेर घराणे), भानुमती कंस (ग्वाल्हेर घराणे), एम डी रामनाथन (कर्नाटक संगीत), के जी गिंडे (धृपद धमार), बाळकृष्ण आचरेकर (श्रुतीशास्त्र) +मध्यप्रदेशातील 'इंदौर' या गावी मुकुल यांचा जन्म झाला. वडील कुमारगंधर्व यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतल्यावर मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले. भारतातील पाहीली 22 श्रुतीची संवादिनी बनविणारे आचार्य गंगाधरपंत आचरेकर यांचे चिरंजीव बाळकृष्ण आचरेकर यांच्याकडून मुकुल यांनी 1974-75 साली श्रुतीशास्त्राचे संपूर्ण शिक्षण घेतले. +मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी गायकीत ते कुमारजींच्या खूप पुढे आहेत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ते उद्गार खरे ठरले आहेत. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले. +संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. +ग्वाल्हेर , आग्रा, आणि जयपूर या तिन्ही घराण्यांची गायकी त्यांच्या कंठात सरस्वतीच्या रूपाने विराजमान आहे. +मुकुल शिवपुत्र हे एका रात्री त्यांच्या घरात गात असताना दुरून कवि अनिल यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्यांनी 'कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का या कोकिळा?, रात्री तरी गाऊं नको, खुलवूं नको आपुला गाळा' या अजरामर गीताची रचना केली. हे गाणे वसंतराव देशपांडे यांनी गायले आहे. संगीतकार यशवंत देव आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9262.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c53d88fab55c3ab8803dc1de52a60a6e00063c6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9262.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुकेश माथुर (जन्मदिनांक : २२ जुलै १९२३; मृत्यः २७ ऑगस्ट १९७६) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. अठरा वर्षाच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले(२२-७-१९४६). मुकेश तेव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट मोतीलाल याच्याकडे रहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता (जन्मतारीख -२४-४-१९४८) ही कन्या आणि नितीन (जन्मतारीख - २७-६-१९५०) हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली. +मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक) पुढील प्रमाणे आहेत. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9270.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6abb7ce7f5223edde27ce11e816c2d07eee96d5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9270.txt @@ -0,0 +1,17 @@ +मुक्काम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५४३ कुटुंबे राहतात. एकूण २४९० लोकसंख्येपैकी १२३६ पुरुष तर १२५४ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +सत्पाळे, कळंब, खर्डी, डोळीवपाडा, कोपरी,अर्नाळा किल्ला, टेंभी, कोल्हापूर, पाटीलगाव, अर्नाळा ही जवळपासची गावे आहेत.अर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये अर्नाळा,भातपाडा, मुक्काम, आणि पाटीलगाव ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9289.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eb0bc3bc0db86db02875a613d75f7167098115f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9289.txt @@ -0,0 +1 @@ +मुक्ता एल्सा जॉर्ज तथा भानू (१९ नोव्हेंबर, इ.स. १९९१ - ) ही मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हीने सुमारे ५० चित्रपटांतून काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9293.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fa986209571f653d783244c60e7f9813ae65859 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9293.txt @@ -0,0 +1,50 @@ +मुक्ता बर्वे (१७ मे, १९७९ - ) या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. +त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. यांचे वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे आहेत. मुक्ताने रंगभूमीवरील बालपणापासून सुरुवात केली. चार वर्षाची असताना आईच्या ‘‘रुसू नका फुगू नका‘’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या घर तिघांचे हवे या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे. +बर्वे यांनी अनेक यशस्वी नाटक, मालिका आणि चित्रपटांतून काम केले आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी बर्वे यांना पुरस्कार देखील मिळाले.[१] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका बर्वे यांनी केली होती. +1999 मध्ये तिने घडले बिगडले या शोद्वारे मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. आम्हाला वेगाचे (२००१) या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. 2002 मध्ये तिने चकवा या चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण केले. थांग (2006), माती माये (2007), सवार रे (2007), सास बहू और सेन्सेक्स (2008), सुंबरन (2009) आणि एक डाव धोबीपछाड (2009) या चित्रपटांमध्ये तिच्या कामाचे कौतुक झाले. 2009 चा जोगवा हा चित्रपट तिच्या कारकिर्दीत टर्निंग पॉईंट ठरला, ज्याने तिला बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले: मुंबई-पुणे-मुंबई (2010), आघात (2009), बदाम रानी गुलाम चोर (2012), लग्न पाहावे करुण (2013). ), मंगलाष्टक वन्स मोअर (2013), डबल सीट (2015) आणि मुंबई-पुणे-मुंबई 2 (2015). अग्निहोत्र (2009-2010) आणि एक लग्नाची दुनिया गोश्ता (2012) हे शो तिच्या टेलिव्हिजन कारकीर्दीतील महत्त्वाचे भाग आहेत. तिच्या थिएटर कारकिर्दीतील फायनल ड्राफ्ट (2005), देहभान (2005), कबड्डी कबड्डी (2008) आणि छपा काटा (2013) ही तिची काही प्रसिद्ध नाटके आहेत. 2015 मध्ये, ती तीन यशस्वी चित्रपटांचा भाग बनली ज्यात हायवे, डबल सीट आणि मुंबई-पुणे-मुंबई 2 यांचा समावेश आहे. 2016 मध्ये, ती YZ आणि गणवेश या दोन मराठी चित्रपटांमध्ये दिसली. +बर्वे यांच्याकडे रसिका प्रॉडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्या अंतर्गत त्यांनी नाटकांची निर्मिती केली आहे: छापा काटा, लव्हबर्ड्स (2015) आणि इंदिरा (2015), रंग नवा हा थिएटर-आधारित कविता कार्यक्रम, ज्यामध्ये त्या स्वतःच्या काही कविता सादर करतात. आणि इतर काही. सध्या, ती रसिका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली कोडमंत्र (2016) नावाच्या नाटकात अभिनय आणि निर्मिती करत आहे. मुक्ताला भारताची जेसिका अल्बा म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांच्या दिसण्यात आणि चित्रपटाच्या निवडीतील काही समानता. +बर्ने यांचा जन्म पुण्याजवळच्या चिंचवड येथे १९७९ साली झाला. त्यांचे वडील वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करीत होते. आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या.[२]. मुक्ता यांचा मोठा भाऊ देबू बर्वे व्यावसायिक कलाकार आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. मूळचा लाजाळू आणि बुजरा स्वभाव[ संदर्भ हवा ] कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी रुसू नका फुगू नका हे बालनाट्य लिहिले, यात भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका मुक्ताने साकारल्या. या प्रकारे वयाच्या चौथ्या वर्षी मुक्ताचे रंगभूमीवर पदार्पण झाले. दहावीच्या परीक्षेनंतर घर तिघांचे हवे या रत्‍नाकर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर त्यांनी रंगभूमीवर कारकीर्द करायचे ठरविले. त्यांनी इयत्ता ११ आणि १२वीचे शिक्षण पुण्यातील एस.पी. कॉलेजमध्ये घेतले. यानंतर ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली [३]. नाट्यशास्त्रातील पदवी प्राप्त केल्यावर लगेच मुक्ता मुंबईत आल्या. २००० सालापासून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत [४]. +इ. १०वीच्या परीक्षेनंतर, टेल्को कंपनीतील स्पर्धेसाठी बसवलेल्या, रत्‍नाकर मतकरी लिखित घर तिघांचे हवे या नाटकातून बर्वेने एक भूमिका साकारली. १९९८ साली घडलंय बिघडलंय या मालिकेतून तिने दूरचित्रवाणीमालिकांमध्ये पदार्पण केले. खेडवळ अश्या चंपाची भूमिका तिने साकारली. त्यानंतर पिंपळपान (१९९८), बंधन (१९९८), बुवा आला (१९९९), चित्त चोर (१९९९), मी एक बंडू (१९९९), आभाळमाया (१९९९), श्रीयुत गंगाधर टिपरे (२००१) आणि इंद्रधनुष्य (२००३) या मालिकांमधून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या [५]. २००१ मध्ये सुयोगच्या आम्हाला वेगळे व्हायचंय या नाटकातून तिला व्यावसायिक नाटकात काम करण्याची पहिली संधी मिळाली. +२००४ साली चकवा या चित्रपटातून बर्वेने मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा काम केले. चकवा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री तिला पुरस्कार मिळाला. २००५मध्ये अमोल पालेकरांच्या थांग या मराठी आणि इंग्लिश द्वैभाषिक सिनेमात बर्वेची छोटी भूमिका होती. याच वर्षी देहभान आणि फायनल ड्राफ्ट या दोन व्यावसायिक नाटकांमधून तिने काम केले [६]. "फायनल ड्राफ्ट" मध्ये तिने विद्यार्थिनीची भूमिका केली होती. २००५ साली, देहभान साठी उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अल्फा गौरवचा पुरस्कार बर्वेला मिळाला. प्रायोगिक नाटकासाठीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा अल्फा गौरव २००५चा पुरस्कार तिला यांना फायनल ड्राफ्ट साठी मिळाला. याशिवाय तिला २००६चा महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार आणि २००८चा झी गौरव पुरस्कार दिले गेले.[७]. +यापुढे शेवरी (२००६), ब्लाइंड गेम (२००६) आणि मातीमाय (२००६) या चित्रपटातून बर्वेने छोट्या भूमिका साकारल्या. त्याच वर्षी तिने अग्निशिखा या दूरचित्रवाणीमालिकेत मध्यवर्ती भूमिका केली. +२००६ साली बर्वेने हम तो तेरे आशिक है या व्यावसायिक नाटकात रुकसाना साहिल या मुस्लिम मुलीची प्रमुख भूमिका केली. या नाटकात रुकसाना, अनिल प्रधान (जितेंद्र जोशी) या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते आणि ते लग्न करतात अशी कथा आहे. या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला सन्मानित करण्यात आले. + +२००७ साली सावर रे या चित्रपटात मुक्ताने याच नावाने भूमिका साकारली. पुढे जितेंद्र पाटील यांच्या कबड्डी कबड्डी या व्यावसायिक नाटकात कबड्डीपटूची भूमिका साकारली. या नाटकात एका कबड्डीपटूची खेळाविषयीची महत्त्वाकांक्षा आणि तिच्या वडिलांचा (विनय आपटे) तिला अमेरिकेला स्थायिक होण्याचा आग्रह यातील संघर्ष दाखविला आहे. या भूमिकेसाठी बर्वेला २००७ सालच्या राज्य सरकार तसेच महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार आणि २००८ साली झी गौरव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले.[७].बर्वेने २००८ साली दे धक्का या मराठी आणि सास बहू और सेन्सेक्स या हिंदी चित्रपटातून छोट्या भूमिका केल्या. +२००९ साली एक डाव धोबीपछाड आणि सुंबरान या मराठी चित्रपटांतून बर्वेने सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका केल्या. त्यानंतर राजीव पाटील दिग्दर्शित, २००९ सालच्या जोगवा या चित्रपटाने बर्वेला यश मिळवून दिले [८] यात महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील जोगते आणि जोगतिणींच्या दुःखद जीवनाच्या पार्श्वभूमीवर तायप्पा (उपेंद्र लिमये) आणि सुली (मुक्ता बर्वे) यांच्या प्रेमकथेचे कथानक आहे. या चित्रपटाने २००८ चे अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. बर्वेने साकारलेली सुलीची भूमिका तिच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून मानली जाते [९]. बर्वेने या चित्रपटासाठी छायाचित्रे, लेख आणि प्रत्यक्ष जोगतिणींच्या आयुष्याचे जवळून निरीक्षण करून या भूमिकेचा अभ्यास केला. बर्वेने या चित्रपटातील अनेक प्रसंगांमध्ये केवळ डोळ्यांच्या भाषेतून प्रेम, दुःख, संघर्ष ​ या भावना चितारल्या आहेत. या भूमिकेसाठी बर्वेला २००९ च्या राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय तिला याच वर्षी संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार सुद्धा मिळाला.[१०]. +२०१० मध्ये थॅंक्स मा या हिंदी चित्रपटात बर्वेने लक्ष्मी नावाच्या वेश्येची भूमिका साकारली. जोगवा नंतर २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाने पुन्हा एकदा बर्वेला यश मिळवून दिले. या चित्रपटातून बर्वे आणि स्वप्निल जोशी यांनी जोडीने काम केले आहे.[११] मुंबईची मुलगी लग्नासाठी मुलाला पाहायला पुण्याला येते आणि एका दिवसाच्या त्यांच्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात बर्वे आणि जोशी यांच्या सहज अभिनय केला आहे तसेच आणि दोन्ही शहरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे अचूक चित्रण केले आहे. या चित्रपटातील अभिनयानंतर बर्वे आणि जोशी यांच्या जोडीची तुलना शाहरूख खान आणि काजोलच्या जोडीशी केली जाते.[१२] +२०१० मधील अग्निहोत्र या दूरचित्रवाणीमालिकेतली मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री ही भूमिका बर्वेने केली.[१३]. २०१० मधील विक्रम गोखले दिग्दर्शित आघात या चित्रपटातील डॉ. स्मिता देशमुख ही भूमिकासुद्धा लक्षवेधी ठरली. यासाठी बर्वेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (२०११) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. +राजा परांजपे चित्रपट महोत्सव २०११मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल मुक्ताला तरुणाई सन्मान देण्यात आला.[१४][१५] +बर्वे आणि स्वप्निल जोशी यांनी २०१२ मध्ये झी मराठी वरील सतीश राजवाडे दिग्दर्शित एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतून काम केले.[१६] एका जाहिरात कंपनीत काम करणारी राधा महेश देसाई (बर्वे) आणि सॉफ्टवेर अभियंता असलेला घनःश्याम काळे (जोशी) घरच्यांच्या दबावाला कंटाळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात आणि शेवटी खरोखरीच एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या मालिकेची कथा आहे.[१७][१८] [१३] केवळ उच्च टीआरपीच नाही तर झी मराठीच्या इतिहासातील सुवर्णपान या शब्दात झी टेलिफिल्म्सने मालिकेचे वर्णन केले. +माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटकाचे २०१२ मध्ये बदाम राणी गुलाम चोर या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटात रूपांतर झाले. या चित्रपटात बर्वेने उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे यांच्या बरोबर काम केले. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताच्या अभिनयाचा मुक्ताने पेन्सिलचे पात्र चोखपणे वठविले आहे! या शब्दात वर्णन केले.[१९] +२०१३ साली, बर्वेने गिरीश जोशी यांच्या बरोबर टोराँटोमध्ये प्रसिद्ध अशा फायनल ड्राफ्ट या नाटकाच्या प्रयोगात काम केले.[२०] +२०१३ हे मुक्तासाठी यशस्वी वर्ष होते. या वर्षी आपल्या रसिका प्रॉडक्शन्स या कंपनीद्वारे बर्वेने नाट्य निर्मितीत प्रवेश केला. या कंपनीचे नाव बर्वेने रसिका जोशी या आपल्या अभिनेत्री मैत्रिणीच्या नावाने ठेवले आहे.[२१][२२] इरावती कर्णिकलिखित आणि समीर विद्वंस दिग्दर्शित छापा काटा या नव्या नाटकात बर्वेनेने मैत्रेयी भागवत पात्र साकारले. यातून आधुनिक मुलींचे आपल्या आईशी असलेले नातेसंबंध दर्शविलेले आहेत.[२३] यात काही प्रयोगांसाठी मैत्रयी भागवतच्या आईची भूमिका रीमा लागू आणि नंतर नीना कुलकर्णी यांनी साकारली.[२४] या नाटकासाठी मुक्ता बर्वे आणि सहनिर्माते दिनेश पेडणेकर यांना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (२०१४ चे सर्वोत्कृष्ट नाटक) लता मंगेशकर यांच्या हस्ते मिळाला.[२५][२६] +२०१३ मध्ये अजय नाईक यांचे पहिले दिग्दर्शन असलेल्या लग्न पहावे करून या चित्रपटात बर्वेने उमेश कामत बरोबर प्रेमकथा साकारली.[२७] यात वधूवर सूचक मंडळ स्थापन केलेल्या अदिती टिळक या मुलीची भूमिका बर्वेने केली होती.. इंडियन नर्वने कामगिरीनुसार, मुक्ता एक दृढ आणि निश्चयी आदिती म्हणून आहे. तिला अपयशी होण्याची भीती असते. हे त्यातले सर्वोत्कृष्ट पात्र आहे. तिने ही भूमिका अगदी चोखपणे निभावली.[२८] २०१३ मध्ये रेणू देसाई निर्मित मंगलाष्टक वन्स मोअर या चित्रपटातून बर्वे आणि जोशी यांनी पुन्हा एकदा बरोबर काम केले.[२९] लग्नानंतर ​नवऱ्याच्या भोवती आयुष्य विणून स्वतःला विसरलेली आरती पाठक या अत्यंत भाबड्या आणि हळव्या मुलीचे चित्रण बर्वेने केले. टाईम्स ऑफ इंडियाने मुक्ता तिच्या कॉमिक टाइमिंग आणि संवाद फेकीत उत्कृष्ट आहे. असे वर्णन केले.[३०] +२०१४ मध्ये मुक्ताने कवितांवर आधारित रंग नवा या कार्यक्रमाची निर्मिती केली. या मध्ये संगीतकार मिलिंद जोशी यांच्याबरोबर ज्ञात कवींच्या अज्ञात कविता या विषयावरील आणि स्वतः लिहिलेल्या काही कविता सादर केल्या.[३१] +याच वर्षी रत्‍नाकर मतकरी लिखित शॉट या कथेवरून चित्रित केलेल्या लघुपटात बर्वेने श्रुती हे पात्र साकारले. मुक्ता बर्वे आणि सुप्रिया मतकरी यांच्या भूमिका असलेला हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवांतून दाखवला गेला. +२०१५ साली मुक्ताचे अत्यंत महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यातील समीर विद्वंस दिग्दर्शित "डबलसीट" या चित्रपटात तिने अंकुश चौधरी बरोबर प्रथमच चित्रपटात काम केले.[३२] रोहा सारख्या कोकणातील गावातून अमित नाईकशी (अंकुश चौधरी) लग्न झाल्यावर मुंबईत आलेल्या मंजिरीचे पात्र मुक्ताने रेखाटले.[३३][३४] मध्यम वर्गीय नवऱ्याबरोबर चांगले आयुष्य जगण्याची आस असलेली, स्वप्ने पहायला न डगमगणारी आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायला तयार असलेली मंजिरी मुक्ताने जिवंत केली. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताचे या शब्दांत कौतुक केले "Mukta, who too makes a return after two years, is brilliant as ever as the strong-willed, caring and accommodative wife".[३५] मंजिरीच्या डोळ्यातला आशावाद, आत्मविश्वास आणि निरागसता मुक्ताने रसिकांच्या मनात आपल्या अभिनयातून पोहोचवला. आपण सहज आणि नैसर्गिक अभिनयाच्या साम्राज्ञी आहोत हे या चित्रपटातून मुक्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले. + +तिच्या ‘डबलसीट’ मधील कामासाठी तिला २०१५ आणि २०१६ सालात अनेकोत्तम पुरस्कार मिळाले. संस्कृती कलादर्पण २०१६मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे नामांकन होते [३६] तर महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५, झी चित्र गौरव पुरस्कार २०१६, महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री २०१६[३७], मराठी फिल्मफेर २०१६ [३८] या पुरस्कारांनी गौरविले गेले.[३९][४०] २०१५ मध्येच, अमित त्रिवेदीच्या "हायवे- एक सेल्फी आरपार" या चित्रपटात इतर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर (रेणुका शहाणे, टिस्का चोप्रा, गिरीश कुलकर्णी, विद्याधर जोशी) मुक्ताने काम केले. तमासगीर तरुणीची भूमिका मुक्ताने अत्यंत सहजपणे साकारली.[४१][४२] +नोव्हेंबर २०१५ मध्ये बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या भाग दोनमध्ये मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही जोडी पुन्हा एकदा रसिकांना पाहायला मिळाली.[४३][४४] पहिल्या भागातील तिची (मुंबई म्हणजे गौरी देशपांडे) आणि स्वप्निलची ( पुणे म्हणजे गौतम देशपांडे) प्रेमकथा पुढे सरकलेली पाहायला मिळाली. काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीतली आणि लग्नाला होकार देण्यासाठी चाचरत असलेल्या गौरीची मुक्ताने साकारलेली भूमिका समीक्षकांना आणि रसिकांना खूप आवडली.[४५] या कथेवर पुढे चित्रपट निघाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चाणगली कमाई केली.मुंबई- पुणे- मुंबई २ मधल्या कामासाठी मुक्ताला मराठी फिल्मफेअर २०१६ पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मुक्ताला होते.[४६] +२०१६ मध्ये, अतुल जगदाळे दिग्दर्शित "गणवेश" या चित्रपटात किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरू ठाकूर यांच्या बरोबर काम केले.[४४] खाकी वर्दीमधल्या कर्तव्यकठोर पण मनातून माणूसपण न हरवलेल्या मीरा पाटील या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका मुक्ताने केली. टाइम्स ऑफ इंडिया ने तिच्या ‘गणवेश’मधील कामाबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले "Barve (who is an absolute pleasure to watch) delivers her usual balanced performance.[४७] +ऑगस्ट २०१६ मध्ये मुक्ताने समीर विद्वंस दिग्दर्शित YZ या चित्रपटात सायली ही छोटी भूमिका साकारली.[४८] या चित्रपटात तिच्याबरोबर सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भूमिकेची लांबी किती आहे हे महत्त्वाचे नसून तेवढ्या छोट्या भूमिकेत सुद्धा पात्र किती समर्थपणे साकार करता येते याचा प्रत्यय मुक्ताच्या अभिनयातून नेहमीच मिळतो. टाइम्स ऑफ इंडिया तिच्या YZ मधील भूमिकेविषयी " In a small role too, Mukta drives the point home with her expressions." असे वर्णन केले.[४९] + +२०१७ मध्ये, मुक्ता, सुबोध भावे बरोबर "हृदयांतर" या चित्रपटातून समायरा जोशी या मुख्य भूमिकेत झळकल्या.[५०] फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट शाहरुख खानच्या हस्ते झाला.[५१] हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच हृतिक रोशनच्या हस्ते झाला.[५२] +ऑगस्ट २०१७ पासून झी युवा वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या रुद्रम मालिकेत मुक्ताची प्रमुख भूमिका आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिशोध घेणाऱ्या रागिणी देसाईची भूमिका मुक्ता करते आहे. या मालिकेत तिच्याबरोबर या मालिकेत मोहन आगाशे, वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, संदीप पाठक, किरण करमरकर इ. दिग्गज कलाकार तिच्याबरोबर काम करीत होते. भय आणि रहस्यमय कथानक असलेली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली.  +फेब्रुवारी २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या "आम्ही दोघी" या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गौरी देशपांडेंच्या "पाऊस आला मोठा" या लघुकथेवर आधारित या चित्रपटात मुक्ताने अमलाचं पात्र साकारलं. कमी शिक्षण घेतलेल्या, अनाथ आणि अत्यंत कमी वयात खूप काही सोसलेल्या, धीरगंभीर, अंतर्बाह्य शांतता पावलेल्या अमलाचंपात्र मुक्ताने अतिशय अप्रतिमरित्या उभे केले. महाराष्ट्र टाइम्स ने मुक्ताच्या अभिनयाचा उल्लेख पुढील वाक्यात केला आहे. "केवळ आपल्या चेहऱ्यावरच्या भावांतून, नुसत्या अस्तित्वाने आणि मिळालेल्या मोजक्या फुटेजमधून मनात घर करणाऱ्या मुक्ता बर्वेच्या "अम्मी"ला अधिक मार्क द्यायला हवेत." मार्च 2018 मध्ये, मुक्ताला चित्रपट श्रेणीतील लोकसत्ता तरुण तेजंकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[५३] मुंबई-पुणे-मुंबई या चित्रमालेतला मुंबई-पुणे-मुंबई 3 डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाला.[५४] तिच्या चित्रपटातील सहजतेचे आणि पडद्यावरील सुंदर वावराबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने कौतुक  केले.[५५] २०१९ मध्ये मुक्ताने तीन चित्रपटांमध्ये काम केले. दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या सलील कुलकर्णी दिग्दर्शित "वेडिंगचा शिनेमा" मध्ये रुचा इनामदार, शिवराज वायचळ आणि इतरांसोबत दिसली होती. तिने उर्वी नावाच्या महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारली.[५६] त्यानंतर तिने मिलिंद लेले दिग्दर्शित "बंदिशाळा" चित्रपटात शरद पोंक्षे, प्रवीण तरडे आणि इतर अनेकांसोबत काम केले. या चित्रपटात तिने माधवी सावंत नामक एका कडक पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती.[५७] तिच्या अभिनयाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती " The whole responsibility of taking the story forward lies on the shoulders of Mukta, who handles it like a pro." [५८] या चित्रपटासाठी मुक्ताला महाराष्ट्र राज्य शासनाचा २०१९चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[५९] तिचा तिसरा चित्रपट होता विक्रम फडणीस दिग्दर्शित  'स्माइल प्लीज' ज्यात तिने ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक यांच्याबरोबर काम केले.[६०] स्मृतिभ्रंशाने ग्रासलेल्या फोटोग्राफर नंदिनी जोशी या स्रीचा प्रवास मुक्ताने सशक्त अभिनयाने रसिकांसमोर आणला. टाइम्स ऑफ इंडियाच्या मिहीर भणगे यांनी पुढील शब्दात मुक्ताच्या अभिनयाचे कौतुक केले. "Mukta portrays the strong-headedness and vulnerability of Nandini with aplomb".[६१] +२०२०-२०२१ मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासल्यामुळे एकूणच चित्रपट, नाटक आणि मनोरंजन माध्यमांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. या काळात बर्वेने कथावाचन, नाट्य शिबिरे आणि कथाकथन या रूपात काम केले.[६२][६३][६४] +बर्वेने २०२१ मध्ये चित्रीकरणांना सुरुवात झालेल्या सोनी मराठी वरील "अजूनही बरसात आहे[६५]" या मालिकेतून दूरचित्रवाणीमालिकांमध्ये पुन्हा काम केले.[६६] +२०२२ हे वर्ष बर्वे साठी खूप महत्वाचे होते. २०००-२०२२ ह्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून झी मराठीने बर्वेला झी गौरव पुरस्कार दिला. [६७] बहुप्रतीक्षित Y सिनेमा जुन २०२२ मध्ये चित्रपटगृहांमध्ये झळकला आणि मान्यवर आणि प्रेक्षकांनी प्रशंसा केली. Y हा स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर थरारपट आहे.[६८] +रंगमंचावर देखील ५ वर्षांनंतर बर्वेने पुनर्पदार्पण केले. प्रिय भाई , एक कविता हवी आहे या अभिवाचनाच्या कार्यक्रमातून मुक्ताने सुनीताबाईंची भूमिका साकारली.[६९] पु. लं च्या पुण्यातील मालती माधव या निवासस्थानी देखील याचा विशेष प्रयोग झाला. जयवंत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" या नाटकाचे पुन्हा नवीन संचातील प्रयोग सुरू झाले ज्यात रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, कादंबरी कदम आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत आहेत.[७०] +नाटक, सिनेमा आणि मालिकांबरोबर मुक्ताचे अन्य कार्यसुद्धा महत्त्वाचे आहे. २०१० मध्ये मुक्ताने "आम्ही मराठी पोरं हुशार" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर २०१२ च्या झी मराठी गौरव पुरस्काराचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशीं रोबर केले.[७१] २०१२ मध्ये सुयोग ग्रुपची मुक्ता स्वप्निलबरोबर ब्रॅंड ॲंबेसिडर होती.[७२] ७ डिसेंबर २०१४ मध्ये विनय आपटेंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुक्ताने लोकसत्तामध्ये विनय आपटेंच्या काही आठवणी लिहिल्या.[७३] तसेच विनय एक वादळ या कार्यक्रमात कबड्डी कबड्डी या नाटकातील तिचा विनय आपटेंबरोबरचा प्रवेश सादर केला.[७४] ९X झकास हिरोईन सीझन २ मध्ये मुक्ताने स्पर्धेचे परीक्षकपद भूषविले.[७५] +मुक्ताचे प्राणिप्रेमदेखील सर्वश्रुत आहे. २०१५ मध्ये इतर कलाकारांबरोबर मुक्ताने अ‍ॅनिमल्स मॅटर या NGO च्या "पक्षी वाचवा" उपक्रमात भाग घेतला.[७६] आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लोकसत्ता वृत्तपत्राने भरवलेल्या "कर्ती करविती" या दोन दिवसाच्या चर्चासत्राचे उद‌घाटन करण्याचा मान मुक्ता बर्वे यांना मिळाला.[७७] उदघाटनाच्या भाषणातील मुक्ताने प्रकट केलेले विचार तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.[७८][७९] +२०१६ मध्ये लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर (मराठी थिएटर मधील मुक्ताच्या कार्यासाठी) आणि जुलै २०१६ मध्ये निळू फुले चतुरस्र अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला गौरविले गेले.[८०] +महाराष्ट्र वन चॅनेलच्या महिलादिन विशेष "सावित्री सन्मान २०१६" सोहळ्यात मुक्ताला तिच्या सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कराने गौरविले गेले.[८१] मुक्ताचा सन्मान करताना श्री. वामन केंद्रे यांनी "Mukta is most talented girl around us. मुक्ता महाराष्ट्राला, भक्ती बर्वेनंतर पडलेलं स्वप्न आहे" या शब्दात गौरविले.[८१] +नोव्हेंबर २०१६ मध्ये पुलोत्सव २०१६ तर्फे मुक्ताचा तरुणाई सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.[८२] +मुक्ताने व्यावसायिक रंगभूमीवर मोजक्या नाटकांत कामे करून रंगभूमीवरील आपले अस्तित्व कायम ठेवले. २०१५ आणि १६ मध्ये तिने काही नाटकांची निर्मिती केली. २०१५ साली संस्पेंस थ्रिलर प्रकारातील लव्हबर्ड्‌स मध्ये काहीशी नकारात्मक छटा असलेली देविका तिने साकारली.[८३] २०१५ मध्ये रत्‍नाकर मतकरी लिखित "इंदिरा" या नाटकाची निर्मिती केली.  +२०१६ मध्ये, भारतीय सैन्याच्या पार्श्वभूमीवरचे "कोडमंत्र" हे नाटक मुक्ताने रंगभूमीवर आणले. या नाटकातील सैनिकी कायदातज्ज्ञ अहिल्या देशमुखचे पात्र मुक्ताने साकारले.[८४] त्याचे प्रयोग सुरू असतानाच या नाटकावर आधारित एका पुस्तकाची निर्मिती करावी, असा विचार तिच्या मनात आला व तिने ‘कोडमंत्र’ या नावानेच एक पुस्तक तयार केले. नुकत्याच झालेल्या नाटकाच्या दीडशेव्या प्रयोगाला त्याचे प्रकाशन करण्यात आले. सैनिकांच्या आयुष्यावरील ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या टीमने या नाटकावर आधारलेल्या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम सैनिक कल्याण निधीला देण्यात येत आहेत. सुरुवातीला मुक्ता बर्वे अणि तिच्या टीमने ५१००० रुपये महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण निधीसाठी दिले आहेत. ’कोडमंत्र’च्या सुरुवातीला एक हजार प्रती छापण्यात आल्या. काही महिन्यांतच त्याची पहिली आवृत्ती संपली. ‘अ फ्यू गुड मेन’ या इंग्रजी नाटकावर कोडमंत्र नाटक आधारलेले असून त्यामध्ये सैनिकांची निष्ठा, त्यांची शौर्यगाथा, त्यांचे जगणे, शिस्त अशा अनेक पैलूंचा मागोवा घेण्यात आला आहे. +मराठी रंगभूमीवर नवनवीन नाट्य प्रयोग करून पाहायला मुक्ता बर्वे नेहमीच उत्सुक असतात. मुक्ताने ऑक्टोबर २०१६ मध्ये नसीम सोलेमानपूर (इराणी लेखक) यांनी लिहिलेले व सिद्धेश पूरकर यांनी मराठीत अनुवादित केलेले "व्हाईट रॅबिट रेड रॅबिट" हे नाटक पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे सादर केले. जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या नाटकाचे वैशिष्ट्य त्याच्या उत्स्फूर्त सादरीकरणात होते. दिग्दर्शक नाही, आणि संहितेचे सादरीकारणापूर्वी वाचन नाही, कलाकाराला थेट रंगमंचावर संहिता हातात मिळते, नाटकाचा एका कलाकाराला एकच प्रयोग सादर करता येतो असे या नाटकाचे स्वरूप होते. रंगमंचावर कलाकाराने संहिता वाचत वाचत कलाकार आणि प्रेक्षकांनी नाटकाचा सह-अनुभव घ्यायचा अशा कलाकारासाठी धाडसी आणि प्रेक्षकांसाठी नवख्या वाटाव्या अशा प्रयोगाचे चॅलेंज मुक्ताने अगदी सहजी पेलले.[८५][८६] +ऑक्टोबर २०१६ मध्ये मुक्ताने रसिका-अनामिका प्रॉडक्शन्सतर्फे 'दीपस्तंभ' नाटक रंगभूमीवर आणले.[८७] +फेब्रुवारी २०१७ मध्ये ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर, मुक्ता बर्वे यांनी, 'सखाराम बाईंडर' या विजय तेंडुलकर लिखित सुप्रसिद्ध नाटकाचे विशेष पाच प्रयोग रंगभूमीवर सादर केले.[८८] नाटकातील सर्व कलाकारांनी या प्रयोगांचे मानधन न घेता, या प्रयोगांमधून जमणारा निधी बॅकस्टेज कलाकारांना मदत निधी म्हणून दिला.[८९] +मुक्ता बर्वेची भूमिका असलेले चित्रपट : +मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम : +बर्वेने कथाकथनाचे कामही केलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9307.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5696e24089f868aaca13c12e5400604c33dd227e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9307.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुक्तापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9315.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7282e57be56ba934152cfd1eb224376388c643be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9315.txt @@ -0,0 +1,15 @@ +हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला चार प्रकारच्या मुक्ती मिळू शकतात. +मुक्ती म्हणजे बंधनापासून सुटका. अविद्येमुळे जिवाला आपल्या मूळ स्वरूपाचा म्हणजे ईश्वरत्वाचा विसर पडतो आणि तो स्वतःला सांत, मर्त्य समजू लागतो, त्या अविद्येपासून आणि मायेपासून सुटका म्हणजे मुक्ती.[१] +०१) समीपता - भक्त भगवंताच्या समीप, जवळ असतो. नित्य सान्निध्य असते. +ही मुक्ती उपासना अथवा पुण्याई मुळे मिळते, असे परंपरा सांगते. +०२) सलोकता - भक्त आणि भगवंत यांचे नित्य साहचर्य असते. इष्ट देवतेच्या लोकांत निवास करणे म्हणजे सलोकता. +विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कुष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो.ही मुक्ती तपामुळे मिळते. +तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप| चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे +वैकुंठा जावया तपाचे सायास | करणे लागे नाश जीवा बहु || - तुकाराम महाराज +०३) सरूपता किंवा सादृश्य - भक्ताच्या कृतीमध्ये आणि स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये भगवंताशी साधर्म्य आढळते. भक्ताला इष्ट देवतेचे रूप प्राप्त होते. +ही मुक्ती ध्यानामुळे प्राप्त होते. +ध्यानी ध्याता पंढरीराया| मनासहित पालटे काया || - तुकाराम महाराज +०४) सायुज्य - भक्ताचे भगवंताशी पूर्ण ऐक्य झालेले असते. [१] येथे जीव आत्मरुपात विलीन होऊन जातो. [२] +नामामुळे केवळ या चारही मुक्ती मिळतात असे नाही, तर नामापाशी त्या सेविका म्हणून उभ्या असतात असे संत सांगतात. +तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती | ऐसे बहुता ग्रंथी बोलियले || +नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या || diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9331.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a4c20e828963f1a6fb6b8a407679eb54192812 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9331.txt @@ -0,0 +1,9 @@ +मुखपट्टी हे कोरोना प्रतिबंधक असे चेह-यावर वापरायचे साधन आहे. कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग (दोन व्यक्तीमध्ये कमीतकमी एक मीटरचे अंतर) आणि मुखपट्टी (चेहऱ्यावर नाक-तोंड झाकणारा मास्क) या गोष्टी आवश्यक केल्या आहेत.[१] ह्या गोष्टी टाळणाऱ्या माणसाला आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते. +मुखपट्टी (मास्क) म्हणजे नाक-तोंड झाकणारी एक कापडी पट्टी. ही नाकावरून घसरू नये म्हणून कानामागे अडकवण्यासाठी हिच्या दोन्ही टोकांना कापडी किंवा इलॅस्टिकच्या नाड्या असतात. +या कापडी पट्टीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता दुरावत असली, तरी संपूर्ण संरक्षण मिळत नाही. त्यासाठी चीन-कोरियातून आयात केलेल्या व काही खास मटेरियलपासून बनलेल्या पांढऱ्या शुभ्र शंक्वाकार मुखपट्ट्या वापरल्यास ९५ टक्केपर्यंत सुरक्षा मिळते. या मुखपट्ट्या चार प्रकारामंध्ये आहेत. +१). N95 : ही मुखपट्टी चेहऱ्याचे ०.३ मायक्राॅन आकारमानाच्या कणांपासून संरक्षण देते. पण फारच थोड्या लोकांनी वापरल्यामुळे हिचे उत्पादन कमी झाले, आणि ही मुखपट्टी मिळणे दुरापास्त झाले. +२). KN95 : चीनमध्ये बनलेली ही मुखपट्टी चेहऱ्यावर लावल्यास सहसा न पकडता येणारे ९५ टक्के कण गाळून शरीराला शुद्ध हवा पोहोचवते. परंतु ही मुखपट्टी तिच्या बाजूच्या नाड्यांच्या साहाय्याने चेहऱ्यावर बऱ्यापैकी घट्ट बसतेच असे नाही. अशि न बसल्यामुळे ही मुखपट्टी आणि कापडी पट्टी यांत फारसे अंतर राहिलेले नाही. शिवाय या प्रकारच्या मुखपट्टीसारख्या अनेक बनावट मुखपट्टया बाजारात आल्याने व जास्त लोकांनी न वापरल्यामुळे ही पट्टी मिळणे कठीण झाले आहे. +३). KF94 : दक्षिण कोरियामधे बनली असल्यास हिच्यासारखी परिणामकारक दुसरी मुखपट्टी नाही. ही हवेतले कण उत्तम प्रकारे गाळते आणि चेहऱ्याला फिट बसत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही लोकप्रिय आहे. +४). सर्जिकल मास्क : चौकोनी आकाराचा हा घड्याघड्यांचा (Pleated) मास्क कृत्रिम धाग्यांपासून बनलेला असतो. घड्या असल्यामुळे हा ताणून घातल्यावर चेहऱ्यावर घट्ट बसतो. हवेतले ६० ते ८० टक्के विषारी कण गाळण्याची याची क्षमता असते. परंतु हा मास्क आणि चेहरा यांच्यामध्ये पडणाऱ्या फटींमुळे ह्याची परिणामकता कमी झाली आहे. ह्यापेक्षा दुहेरी कापडपट्टया आणि मधे फिल्टर मटेरियलचा पातळ थर यांपासून बनलेली मुखपट्टी चांगली समजली जाते. + +संदर्भ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9350.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22d7b67fd81819643b5ffa5c77980ed5455de4ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9350.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9360.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb0b5ae72481b12ffaccc3a95843323de1c9d662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9360.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. +मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सी.ई.ओ.ची) निवड यू.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)मार्फत होते व त्याची नेमणूक राज्य शासन करते. +खासगी कंपन्यांमध्येसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. त्यांची निवड आणि नेमणूक कंपनीचा मालक करतो. कंपनी पब्लिक लिमिटेड असल्यास ही नेमणूक तिचे कार्यकारी बोर्ड करते. हा अधिकारी खऱ्या अर्थाने कंपनीचे नेतृत्व करतो. +कार्य diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9373.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58c079e706e9a67794be90ff27b75f14f481130d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9373.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुघलसराई भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9382.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dc4d1eb1f4465b2d06ae10e22256d74c1cdc777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9382.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9385.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45295ae9707155e86016519d067aae9e49b6c6cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9385.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुगावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_943.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f38b923f7b19712705672aea17ed3327ccdf490 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_943.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅंडी याचाड (नोव्हेंबर १७, इ.स. १९६०:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट आणि हॉकी खेळलेला खेळाडू आहे. +हा व्ववसायाने वकील आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9443.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9443.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9460.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ee4fa6acbe70659ec9801ece76e5e3634491856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9460.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुटन्याळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9461.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e23957a55e168d70354509738d9b609cb2e8a07e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9461.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुटाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9488.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f52a85943063220515d4592afca654eeb338e62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9488.txt @@ -0,0 +1 @@ +मुतुतनतिरिगे नुवानिदु केशव फर्नांडो (१३ ऑक्टोबर, १९९९:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही  श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9492.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83ed9144f4f98fc27bb674ae9c0f92f9943cdf63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9492.txt @@ -0,0 +1 @@ +मुत्तमसेट्टी श्रीनिवास राव (अवंती) ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9523.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6f3209ddccae3204768c3ce167dafb5394beba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9523.txt @@ -0,0 +1,9 @@ +मूल्य ठेवी +(अन्य नावे: फिक्स्ड डिपॉझिट; इंग्लिश: Fixed Deposit Receipts, Time deposit ; ) ही एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत पैसे अधिक काळासाठी ठेवल्यास बहुधा अधिक व्याजदराने अधिक परतावा मिळतो. +मुदत ठेवीचे प्रकार +१) मासिक व्याज मुदत ठेव - या ठेवीवर दर महिन्याला व्याजाची रक्कम मिळते. अर्थात संपूर्ण वर्षात मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही रक्कम थोडी कमी असते उदा. १०००० रुपयावर १० टक्के दराने दर वर्षी १००० रुपये मिळू शकतात. परंतु हीच रक्कम १० टक्के दराने मासिक व्याजावर ठेवली तर मिळणारी रक्कम रुपये ८३.३३ दर महा पेक्षा कमी असते. व्याज तीन महिन्यांनी मिळणे पेक्षित असताना इथे दरमहिन्याला मिळते म्हणून थोडी रक्कम कमी केली जाते. +२) त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव - दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. पेन्शन धारक ग्राहकांमध्ये आवडती योजना आहे. +३) पुनर्निवेश योजना - दर तीन महिन्यांनी मिळणारी व्याजाची रक्कम पुन्हा मुदलात गुंतवली जाते अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाची रक्कम आणि मुद्दल हे मुदतीच्या शेवटी मिळते. +मुदत ठेवीवर नाम निर्देशन करता येते. मुदत ठेवीवर स्त्रोताशीच उत्पन्नाचा कर कापण्याची भारतामध्ये पद्धत आहे. +ठेवी ठेवणाऱ्या बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ‘डिपॉझिट इन्श्युरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ ही कंपनी इ.स. १९६८मध्ये सुरू केली. सुरुवातीला या कंपनीतर्फे बँकेत ठेवलेल्या ५ हजार रुपयांच्या मुदत ठेवीला विम्याचे संरक्षण मिळत असे. विम्याची सुविधा मिळण्यास पात्र असलेल्या मुदत ठेवीची रक्कम हळूहळू वाढवली जाऊन १९७०मध्ये ही विमा संरक्षण मर्यादा १० हजार रुपयांपर्यंत, १९७६मध्ये २० हजार रुपयांपर्यंत, १९८०मध्ये ३० हजार रुपयांपर्यंत, तर १९९३मध्ये ती एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी करण्यात आली. १९९३ नंतरच्या २३ वर्षांत या संरक्षण रकमेत एक रुपयाचीसुद्धा वाढ करण्यात आली नाही. २३ वर्षांपूर्वीच्या एक लाख रुपयांच्या किंमतीचे मूल्य आज वीस हजार रुपयेसुद्धा राहिलेले नाही, त्यामुळे या विमा संरक्षण रकमेत किमान पाचपट वाढ होण्याची म्हणजेच ठेवीवरील विमासंरक्षण किमान पाच लाखांपर्यंत नेण्याची गरज आहे. डिपॉझिट इन्शुरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या रिझर्व्ह बँकेच्या विमा कंपनीकडे २०१६ साली २२०० राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांची नोंदणी आहे. या बँका ग्राहकांच्या मुदत ठेवींमधील प्रत्येक हजार रुपयांवर एक रुपया एवढा विम्याचा हप्‍ता या कंपनीकडे भरतात. बँकांमधील फक्त एक लाख रुपयांपर्यंतच्या नाही, तर सर्व ठेवींच्या पूर्ण रकमेवर हा हप्‍ता घेतला जातो. २०१४-१५ या वर्षात विमा कंपनीने ८२२९ कोटी रुपये हप्‍ता गोळा केला. मात्र, एक रुपयाही परतावा दिला नाही. त्या आधीच्या ५ वर्षांत ३२,००० कोटी रुपयांचा विमा हप्‍ता गोळा करून या विमा कंपनीने फक्त २१७१ कोटी रुपये म्हणजे जमा हप्‍त्याच्या ७ टक्के रक्कम भरपाई म्हणून दिली आहे. आजमितीला या कंपनीकडे ५४,८४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक आहे. या कंपनीकडे होणारी गुंतवणूक आणि जमा होणारा महसूल मोठा आहे, असे दिसते. हे सर्व आकडे बघता कोणताही विमा हप्‍ता न वाढवता पाच लाखांपर्यंतच्या बँक ठेवींना संरक्षण देणे सहज शक्‍य आहे. रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या दामोदर समितीनेही पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याची शिफारस इ.स. २०११मध्ये केली आहे. मात्र आजवर या संदर्भात काहीही झालेले नाही. +यासाठी पुण्यातील सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. (दिनांक २-१-२०१७ची बातमी). diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9532.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1fd5e67fdee55fa80c039dbcbb95d2b3f04fdb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9532.txt @@ -0,0 +1 @@ +मुदीगेरे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमगळूर लोकसभा मतदारसंघात असून चिकमगळूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9534.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3033295220d9cc76d1138f4e6af877c876dea023 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9534.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुदुंडी रामकृष्ण राजू हे भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेलेले भौतिकशास्त्रज्ञ आहेत. +यांचा जन्म आंध्र प्रदेश राज्यातील भीमावरम शहरात झाला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_955.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0d8bc2938e154dae45ce738edfbfe04b450c6c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_955.txt @@ -0,0 +1,14 @@ +मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे जो मानव आणि काही प्राण्यांमध्ये होऊ शकतो.[१] ताप, सुजलेल्या लिम्फ नोड्स आणि फोड येणे आणि नंतर खपली पडणे या लक्षणांचा यात समावेश होतो.[१] या आजाराची लक्षणे दिसू लागण्यासाठीचा कालावधी हा पाच ते एकवीस दिवसांचा असतो.[२] [३] तर लक्षणांचा कालावधी साधारणपणे दोन ते चार आठवडे असतो.[३] यात सौम्य लक्षणे असू शकतात किंवा कोणतीही लक्षणे न दिसता हा आजार होऊ शकतो.[२][४] ताप आणि स्नायूंच्या वेदनांचे क्लासिक सादरीकरण, त्यानंतर सूजलेल्या ग्रंथी, एकाच टप्प्यावर जखमांसह, सर्व उद्रेकांमध्ये सामान्य असल्याचे आढळले नाही.[१][५] हा आजार विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला किंवा दुर्बल रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांवर गंभीर प्रभाव पाडतो.[६] +हा रोग मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो, ऑर्थोपॉक्स विषाणू या वंशातील झुनोटिक विषाणू, व्हॅरिओला विषाणू, स्मॉलपॉक्सचा कारक विषाणू देखील याच वंशातील आहेत.[७] मानवांमधील या आजाराच्या दोन प्रकारांपैकी पश्चिम आफ्रिकन प्रकार हा मध्य आफ्रिकन (कॉंगो बेसिन) प्रकारापेक्षा कमी हानिकारक आहे.[८] हे विषाणू संक्रमित जनावरांपासून, संक्रमित मांस हाताळल्याने किंवा सदरील जनावराच्या चाव्याद्वारे किंवा ओरखड्यांद्वारे पसरू शकतात.[९] मानावातून मानवात होणारे संक्रमण हे संक्रमित शरीरातील द्रव पदार्थ किंवा दूषित वस्तूंच्या संपर्कात आल्याने, लहान थेंबांद्वारे आणि कदाचित हवेच्या मार्गाने देखील होऊ शकते.[१][९] याची लक्षणे दिसू लागल्यापासून सर्व घाव खाजून गळून पडेपर्यंत लोकं या विषाणूचा प्रसार करू शकतात.[८] विषाणूच्या डीएनए तपासणीसाठी जखमेची चाचणी करून निदानाची पुष्टी केली जाऊ शकते.[१०] +या आजारावर कोणताही ठोस ज्ञात इलाज नाही. [११] इस १९८८ मधील एका अभ्यासात असे आढळून आले की देवी आजाराची लस संसर्ग रोखण्यासाठी आणि रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी सुमारे ८५% संरक्षणात्मक आहे.[१२] सुधारित लस अंकारा लसिवर आधारित असून मंजूर करण्यात आली आहे, परंतु तिची उपलब्धता मर्यादित आहे.[२] नियमित हात धुणे आणि आजारी लोक व इतर प्राणी यांचा संपर्क टाळणे हाच यावरील सर्वात मोठा उपाय आहे.[१३] अँटीव्हायरल औषधे, सिडोफोव्हिर आणि टेकोव्हिरिमेट, लस रोगप्रतिकारक ग्लोब्युलिन आणि देवीची लस इत्यादी उद्रेकादरम्यान वापरली जाऊ शकतात.[१४][१५] तसा हा आजार सामान्यतः सौम्य असतो आणि बहुतेक लोक उपचाराशिवाय काही आठवड्यांत यातून बरे होतात.[१५] मृत्यूच्या धोक्याचा अंदाज १% ते १०% पर्यंत दिसून आला असून, शिवाय २०१७ पासून मंकीपॉक्समुळे फारच कमी मृत्यू नोंदवले गेले आहेत.[१६] +कोपनहेगन, डेन्मार्क येथील प्रयोगशाळेतील माकडांमध्ये १९५८ मध्ये प्रथम मंकीपॉक्स हा एक वेगळा आजार म्हणून नोंदवला गेला.[१७] अनेक प्रकारचे प्राणी हे या विषाणूचे नैसर्गिक वाहक म्हणून काम करतात असा देखील संशय आहे.[१८] एकेकाळी मानवांमध्ये हा आजार विरळ मानल जात असला तरी, १९८० पासून याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.[१९][२०] यामागील कारण कदाचित नियमित देवीचे लसीकरण थांबवल्यापासून सामान्य मानवाची रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे असावे असे मानले जाते.[२१][२२] या आजाराचे मानवांमध्ये प्रथम प्रकरण १९७० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मध्ये आढळून आले आहे. [२३] मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत तुरळक प्रकरणे आढळून आली आहेत आणि ती DRC मध्ये जास्त आहेत. [२०] 2022 मंकीपॉक्सचा उद्रेक हा आफ्रिकेबाहेर व्यापक सामूहिक प्रसाराच्या पहिल्या घटनांचे प्रतिनिधित्व करतो, जे सुरुवातीला मे २०२२ मध्ये युनायटेड किंगडममध्ये आढळून आले होते. त्यानंतरच्या प्रकरणांची पुष्टी अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांमध्ये किमान ७४ देशांमध्ये[२४] झाली.[२५][२६][२७][२८][२९][३०] २३ जुलै रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या उद्रेकाला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) घोषित केले.[३१] ७५ देश आणि प्रदेशांमध्ये १६,००० हून अधिक याची प्रकरणे नोंदवली गेली. +मंकीपॉक्स हा एक झुनोटिक पॉक्स विषाणू संसर्ग आहे जो मानव आणि काही इतर प्राण्यांमध्ये होऊ शकतो. [७] काँगो बेसिन क्लेड आणि सौम्य पश्चिम आफ्रिकन क्लेड असे दोन ओळखले जाणारे वेगळे प्रकार यात आहेत. [७] +सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, स्नायू दुखणे, ताप आणि थकवा यांचा समावेश होतो. [२] [३२] याची लक्षणे सुरुवातीला इन्फ्लूएंझासारखे दिसू शकतात. [३३] हा रोग कांजिण्या, गोवर आणि देवीच्या आजारा सारखा दिसतो. केवळ सूजलेल्या ग्रंथींच्या उपस्थितीने याचे निदान होते.[२] [३२] या गाठी खास करून कानाच्या मागे, जबड्याच्या खाली, मानेमध्ये किंवा मांडीवर दिसून येतात आणि नंतर त्याचे पुरळ होतात.[२१] ताप आल्यावर काही दिवसांत, चेहऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जखमा दिसतात जसे की हाताचे तळवे आणि पायांचे तळवे इत्यादी.[२] [३२] तर एचआयव्ही असलेल्या लोकांमध्ये याची लक्षणे भिन्न असू शकतात.[४] इस २०२२ मध्ये मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावातील अनेक प्रकरणांमध्ये जननेंद्रियाच्या आणि पेरीअनल जखमा, ताप, सुजलेल्या लिम्फ नोड्स आणि गिळतानाच्या वेदना दिसून आल्या.[१] +बाधित लोकांपैकी तीन चतुर्थांश लोकांना हातापायाची तळवे, दोन तृतीयांश पेक्षा जास्त लोकांना तोंडात, एक तृतीयांश लोकांना जननेंद्रियावर आणि पाचपैकी एकाच्या डोळ्यांना जखमा दिसतात.[२] हे लहान सपाट ठिपके म्हणून सुरू होतात, लहान गाठी बनण्याआधी ते प्रथम पाणीदार द्रव आणि नंतर पिवळ्या द्रवाने भरतात, जे नंतर फुटतात आणि खरुज सारखे दिसतात.[३][३२] यात अजून काही विविधता दिसून येतात ज्यांची पुष्टी करता येत नाही.[२] +मानवी शरीराच्या प्रत्येक प्रभावित भागात, जखम एकाच टप्प्यात विकसित होतात.[७] हे देवीच्या आजाराच्या पुरळा सारखे दिसतात.[३४] याचे पुरळ साधारणपणे दहा दिवस टिकते.[३३] आजारी व्यक्ती दोन ते चार आठवडे अशीच राहू शकते.[३] बरे झाल्यानंतर, घाव गडद चट्टे होण्यापूर्वी फिकट गुलाबी खुणा सोडू शकतात. [७] +गुंतागुंतीमध्ये दुय्यम संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सिस, एन्सेफलायटीस आणि डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्यास दृष्टी कमी होणे यांचा समावेश होतो. [२] गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाल्यास जन्मजात दोष उद्भवू शकतात.[३५] गर्भधारणेदरम्यान वापरण्यासाठी देवीची किंवा मांकीपॉक्सच्या लसीची शिफारस २०२२ पर्यंत तरी मंजूर केलेली नाही.[३६] बालपणात देवी विरुद्ध लसीकरण केलेल्या लोकांमध्ये हा रोग सौम्य असू शकतो.[१५] +मंकीपॉक्स हा मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होतो - ऑर्थोपॉक्सव्हायरस, पॉक्सविरिडे कुटुंबातील दुहेरी अडकलेला डीएनए विषाणू . [३७] हा विषाणू प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनात आढळतो. [३७] भौगोलिक क्षेत्रांशी जुळणारे विषाणू काँगो बेसिन आणि पश्चिम आफ्रिकन क्लेड्समध्ये विभागले गेले आहेत. +मांकीपॉक्सची बहुतेक मानवी प्रकरणे संक्रमित प्राण्यापासूनची आहेत, तरीही संक्रमणाचा निश्चित मार्ग अज्ञात आहे. हा विषाणू जखम झालेली त्वचा, श्वसनमार्ग किंवा डोळे, नाक किंवा तोंडाच्या श्लेष्मल त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतो असे मानले जाते.[३८] एकदा एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला की मग इतर मानवांमध्ये संक्रमण सहाजिक आहे. यात कुटुंबातील सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा विशेष धोका असतो.[३८] +मानव-ते-मानवी संक्रमण प्रामुख्याने संक्रमित सजीवाच्या संपर्काद्वारे होते असे मानले जाते. असे संकेत आहेत की लैंगिक संभोगा दरम्यान देखील संक्रमण होते.[३९] चाव्याद्वारे किंवा ओरखडे, मांस कापणे, शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीशी थेट संपर्क किंवा घाव सामग्रीशी अप्रत्यक्ष संपर्क, जसे की दूषित बिछान्याद्वारे प्राण्यांपासून मानवापर्यंत याचा प्रसार होऊ शकतो.[४०] +एखाद्या प्राण्याच्या चाव्याद्वारे किंवा संक्रमित प्राण्याच्या शरीरातील द्रवपदार्थांशी थेट संपर्क साधून याचा मनुष्यांना संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू श्वासोच्छवासाद्वारे (हवेतून) संपर्काद्वारे किंवा संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्काद्वारे देखील मानवाकडून मानवामध्ये पसरू शकतो. संक्रमणासाठी घातक घटकांमध्ये पलंग, गादी, पांघरून किंवा खोली सामायिक करणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरणे समाविष्ट आहेत.[३२] +देवीच्या आजाराचे लसीकरण मानवी मंकीपॉक्स संसर्गापासून संरक्षण प्रदान करते असे मानले जाते. कारण ते एकच प्रकारचे विषाणू आहेत. [४१] हे मानवांमध्ये निर्णायकपणे दिसून आले नाही कारण देवीच्या आजाराच्या निर्मूलनानंतर नियमित लसीकरण बंद करण्यात आले होते. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9566.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ec1fb13eabf3ce49d01074f1c0375c335cc4161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9566.txt @@ -0,0 +1 @@ +मुनव्वर राणा उर्दू भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या शाहदाबा या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9578.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1ea891134b4fc366d97059cead7a435659d8db6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9578.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +मुन्ना भाई एम.बी.बी.एस. हा एक २००३ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. संजय दत्त व अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. तिकीट खिडकीवर ह्या चित्रपटाला चांगले यश मिळाले. +हिरानीने मुन्ना भाई मालिकेमधील लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट २००७ साली काढला जो देखील यशस्वी झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9600.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..155466a5e6872c0bd0f1d22de2c1705b7d1a946b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9600.txt @@ -0,0 +1 @@ +मुबासिर खान (जन्म २४ एप्रिल २००२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9615.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..682ba607f7d901b861b4fc20aa16873b239597bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9615.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मुंबईसे आया मेरा दोस्त हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_964.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97f2e1c036e7d93b50f4641bd227cd9ba7970474 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_964.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मंगरुळपीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने मुस्लिम व हिंदू आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर "मंगरुळनाथ" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात. +जिल्ह्याचे ठिकाण वाशिम येथून मंगरूळपीरचे अंतर ४० किमी आहे. तर महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईपासून ६७१ किमी इतके आहे. वाशिम आणि अकोला ह्या जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षिण सीमेवर मंगरुळपीर आहे. जवळचे रेल्वेस्थानक वाशिम येथे आहे. +बाराखडीनुसार अनुक्रमे : diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9655.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ec629c3b2e1821e36e2731392ad1bfc1f7daca2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9655.txt @@ -0,0 +1 @@ +मुरबी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_968.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f453ec308d8c5273071e342de2071cd5f894ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_968.txt @@ -0,0 +1,2 @@ + मंगरूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9705.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ffbf38ee26d876ee88fc3d1e0cbe6614ae6783d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9705.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुराद (ओस्मानी तुर्की: مراد; मुराद-इ सालिस: ४ जुलै, इ.स. १५४६ - १५ किंवा १६ जानेवारी, इ.स. १५९५) हा ओस्मानी सम्राट होता. +हा १५७४ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9727.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c7f5ffa9eb1097b412f7a2d3641f4e23122171a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9727.txt @@ -0,0 +1 @@ +मुरासाकी शिकिबु (इ.स. ९७८ - इ.स. १०१५) ही जगातील पहिली कादंबरीकार म्हणून ओळखली जाते. "गेंजी मोनोगातारी" ही पहिली संपूर्ण कादंबरी तिने जपानी भाषेत लिहिली. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9729.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4097695c987caa8c638a2d16c64da15e9e1e1c8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9729.txt @@ -0,0 +1 @@ +मुरसॉली मारन्(तमिळ:முரசொலி மாறன்) हे तामिळनाडू राज्यातील द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षाचे नेते होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००३ दरम्यान त्यांनी केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये वाणिज्यमंत्री म्हणून तर इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात एच.डी.देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. दयानिधी मारन याचा मुलगा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_973.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0041bfe4a77f026225f670228c7e4065377aad1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_973.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगरूळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9732.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf8b47617be33d37a551356994781a766b19284 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9732.txt @@ -0,0 +1 @@ +मुरिएल पिक्टन (३१ ऑक्टोबर, १९३०:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ ते १९६९ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9818.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f707bfca658fbc66be2e83281d79e9943fddad61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9818.txt @@ -0,0 +1,2 @@ +मूलभूत हक्क हा अधिकारांचा एक समूह आहे ज्यांना अतिक्रमणापासून उच्च दर्जाच्या संरक्षणाने मान्यता दिली आहे. हे अधिकार विशेषतः घटनेत ओळखले गेले आहेत किंवा कायद्याच्या योग्य प्रक्रियेत दिले आहेत. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास लक्ष्य १६, हे मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि शाश्वत शांतता यांच्यातील दुवा अधोरेखित करते.[१] +काही सार्वत्रिक मान्यताप्राप्त हक्क जे मूलभूत म्हणून पाहिले जातात, उदा., संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्रात, नागरी आणि राजकीय हक्कांवरील U.N. आंतरराष्ट्रीय करार किंवा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांवरील U.N. आंतरराष्ट्रीय करारामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9843.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f06acc2459e404fa105e49c52018c8af9fa7219b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9843.txt @@ -0,0 +1 @@ +मुल्कराज आनंद (डिसेंबर १२, १९०५ - सप्टेंबर २८, २००४) हे भारतीय इंग्लिश लेखक होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9849.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0ad43556547b93e8c4fe441d8a8a85dadcf71b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9849.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुल्ला उमर (इ.स. १९६०:चाह-इ-हिम्मत, कंदाहार प्रांत, अफगाणिस्तान - इ.स. २०१३) हा अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता. +सोव्हिएत रशियाच्या विरोधात मुल्ला उमर लढला. हरलेल्या सोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यानंतर मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. कंदाहार ही त्यांची राजधानी होती. फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेची पाकिस्तानमधील शाखा होती. या संघटनेने पेशावरमधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला. +सोव्हिएतच्या फौजांशी झालेल्या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनशी हातमिळवणी केली. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते. +तालिबानने मुल्ला उमरचे चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार मुल्ला उमरला स्वतःचे घर नव्हते, तसेच त्याचे परदेशात बँक खातेही नव्हते. त्याची विनोदबुद्धी फार चांगली होती, असे त्या चरित्रात म्हटले आहे. तालिबानमधीलच ’अफगाणिस्तान इस्लामिक मुव्हमेन्ट फिदाई महाज’ या बंडखोर गटातील नेते मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर व गुल आगा यांनी उमरला २०१३ सालच्या जुलै महिन्यात ठार केल्याची माहिती गटाचे प्रवक्ते काही हमजा यांनी दिली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9858.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5732fa86c499cd57fa5ab8e9ed36218b7f8d874 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9858.txt @@ -0,0 +1,2 @@ +मूळ हा झाडाचा एक अवयव आहे. झाडाचा हा भाग बहुधा जमिनीखाली गेलेला असतो. +झाडे याच्या साहाय्याने जमिनीतून अन्न-पाणी घेतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9888.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce888f004e72e84b8cae308c34b3d6af5114383 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9888.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुळा नदी ही भारतातील पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीवर पश्चिम घाटाच्या जवळ मुळशी धरण येथे बांधले आहे.[१] पुढे हिचे नदीपात्र, पुणे शहरात, डाव्या काठावरील पवना नदी आणि उजव्या काठावर मुठा नदीच्या विलीनीकरणानंतर मुळा-मुठा नदी तयार होते, जी नंतर भीमा नदीला मिळते.[२] +जुना मुंबई-पुणे महामार्गालगतच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकाच्या दरम्यान ही नदी सीमा बनते. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. पुण्याला रावेतला जोडणारा राजीव गांधी पूल औंध येथे नदी पार करतो. दापोडी येथे हॅरिस ब्रिज आहे. +संगम पूल हा मुठा नदीवर संगमवाडी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) त्याच्या आवार जवळील नदीवर वार्षिक नौकाविहार उत्सव आयोजित करतो. पुणे महानगरपालिकेच्या वतीने न सोडलेल्या मलनिस्सारण पाण्याच्या १२ एमएलडी पाण्यासह प्रदूषणाच्या उच्च स्तरासह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याची गुणवत्ता वर्गाच्या चतुर्थ श्रेणीचे वर्गीकरण केले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9904.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b43db6d70ee900cb018ae3450ee375dc3d4e84a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9904.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9940.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c5d55e42402639f89a16b7a0f23170d69dd31d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9940.txt @@ -0,0 +1,23 @@ +मुसलमानी महिन्यांची नावे प्रत्येक भाषेत वेगवेगळी आहेत. यांना हिजरी महिने म्हणतात. हे महिने 'फसली' महिन्यांपेक्षा निराळे आहेत. +या तारखेच्या आधी छ हे अक्षर असते. उदा० छ ४ रबिलावल. +मुसलमानी तारखेत दोन मिळवले की हिंदू तिथी येते. उदा० छ ५ रजब १०५२ = आश्विन शुद्ध ७ (शके १५६४) +ग्रेगोरियन सूर्यमान कॅलेंडर आणि मुसलमानी चंद्रमान कॅलेंडर यांच्यामध्ये ११ दिवसांचा फरक असतो. दर ३३ किंवा ३४ मुसलमानी वर्षाने येणाऱ्या सनाचा आकडा आणि ३२ किंवा ३३ वर्षांनी येणाऱ्या ग्रेगोरियन सनाच्या आकड्यांमधील फरक फक्त एकदा जवळजवळ एकसारखा दिसतो. उदा० +मुसलमानी +सन .....ग्रेगोरियन सन ....फरक + +1060 1650 590 +1093 1682 589 +1127 1715 588 +1161 1748 587 +1194 1780 586 +1228 1813 585 +1261 1845 584 +1295 1878 583 +1329 1911 582 +1362 1943 581 +1396 1976 580 +1429 2008 579 +1463 2041 578 +1496 2073 577 +1530 2106 576 +1564 2139 575 diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9946.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f3593e9de0047120d5a7b0b25ace27af2ecff9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9946.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुसळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9952.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fff3981ab3b6ae78c513b5197bc01fc2fd30c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9952.txt @@ -0,0 +1 @@ +मुसावर शाह (१८ ऑक्टोबर, १९९१:कतार - ) हा  कतारकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_998.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff02eee54a33fb02ca414d7da61e6f0e081e3ff3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_998.txt @@ -0,0 +1,7 @@ +मंगलगिरी हे आंध्र प्रदेशातल्या गुंटुर जिल्ह्यात विजयवाडा आणि गुंटूर या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर वसलेले गाव आहे.. या गावात मंगलगिरी या नावाने प्रसिद्ध असलेले कापड आणि साड्या बनतात. +मंगलगिरी गावाचा पूर्वापार चालत आलेला पोटापाण्याचा व्यवसाय म्हणजे हातमागावरचे विणकाम होय. इथे बनलेल्या साड्या आणि ड्रेस मटेरियल नाजूक आणि वेगळे डिझाइन असल्यामुळे सर्वदूर लोकप्रिय आहे. मंगलगिरी साड्यांना भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र मिळालेले आहे. शुद्ध आणि तलम सुताचा वापर करून विणल्या जाणाऱ्या या साड्या मऊसूत आणि वापरायला आरामदायी असतात. या साड्यांना ‘निजाम बॉर्डर’ म्हणून ओळखले जाणारे काठ असतात. ही साडी भारतातील तिन्ही मोसमांत वापरता येते. +मुळातली मंगलगिरी साडी ही शुद्ध टिकाऊ सुती साडी असून साडीच्या अंगात कोणतीही नक्षी विणली जात नाही. पण निजामी काठ मात्र परंपरागत वापरली जाणारी पद्धत आहे. ह्या दोन्ही गोष्टी मंगलगिरी साडीची वैशिष्ट्ये म्हणून ओळखली जातात. हातमागाचे विणकाम आणि ते पण तलम सुताचा वापर करून, त्यामुळे साडीची किंमत मात्र जास्त असते. +मंगलगिरी साडीतील विशेष म्हणजे साडीमध्ये खास आदिवासी डिझाइन विणलेले असते. आणि सुती साडीमध्ये जरी किंवा सोनेरी धाग्याने बारीक चौकड्या विणल्या जातात. साडीच्या पदरावर आदिवासी संस्कृतीशी नाते सांगणारे पट्टेदार डिझाइन विणले जाते. त्याकरिता सोनेरी धाग्याने भरतकाम केले जाते. साडीचे रंग मात्र गडद आणि आल्हाददायक असतात. या साड्या विणण्याकरिता आणलेल्या सुताची धुलाई, नंतरची ब्लीचिंगची किंवा रंगाईची व्यवस्थापण गावातच होते. सुमारे ५००० विणकर या कामात गुंतलेले आहेत. +टिकाऊपणा ही या साडीची आणखी एक जमेची बाजू आहे. या साड्या व ड्रेस मटेरियल विणल्यामुळे गावच्या ८०,००० लोकसंख्येपकी निम्म्या लोकांना रोजगार मिळाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे सुती कुडते, दुपट्टे, स्टोल, शबनम पिशव्या इत्यादी उत्पादनेही तयार केली जातात. +मात्र अलीकडच्या काही वर्षांत हल्ली मंगलगिरी साड्या या कॉटन, सिल्क आणि कॉटन-सिल्क अशा तीनही प्रकारांत पहायला मिळतात. जरीचा काठ आणि साडीच्या मधला भाग पोकळ हे याही साड्यांचे वैशिष्ट्य आहे +मंगलगिरी सुती कापड हे बाजारात मंगलगिरी यार्डेज या नावाने विकले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9980.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705ea38e4ff9faf3991e5bda710378e8328e97db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9980.txt @@ -0,0 +1,24 @@ +[१]मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय. इ.स. १९९० साली २४ व २५ मार्चला सोलापूरला या नावाचे पहिले संमेलन भरले. प्रा. फ.म. शहाजिंदे हे संमेलनाध्यक्ष होते. +महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते. +ही संमेलने मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ भरवते, त्यासाठी १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. +स्थापनेेेेपासूून परिषदेने सात संमेलने घेतली. सोलापूर, नागपूर, रत्‍नागिरी, मुंबई, पुणे, सांगली आणि औरंगाबाद शहरात ही संमेलने झाली. २००९ साली औरंगाबादला झालेले परिषदेचे शेवटचे संमेलन होते. या संमेलनाअगोदर परिषदेची बैठक झाली त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि नवीन कार्यकारिणी निर्माण झाली. त्यात डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण १८ वर्षे सचिव असणाऱ्या अजीज नदाफना कुठलेच पद मिळालेले नव्हते, यावरून नाराज होऊन त्यांनी साहित्य परिषदेच्या कार्यपद्धतीवर टीका केली .[२] पण संमेलन पार पडले. पण परिषदेच्या सदस्यांमध्ये बेबनाव वाढला. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे काम थांबले. +त्यानंतर २०१०मध्ये डॉ. इकबाल मिन्ने यांच्या पुढाकाराने मुस्लिम मराठी परिषदेच्या काही सदस्यांनी मिळून औरंगाबादमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलने मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ नावाचे मंडळ स्थापन केले. या मंडळाकडून प्रथमच नववे साहित्य समंलेन सांगली येथे घेण्यात आले. +संमेलनाला नदाफ यांनी विरोध दर्शवला. पण 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळाच्या बॅनरखाली हे संमेलन घेण्यात येत होते तेव्हा विरोधाचा सूर मावळला. पण बेन्नूर आणि नदाफ वगळता सारेच सदस्य आणि मुस्लिम मराठी साहित्यिक यात हिरिरीने सहभागी झाले, त्यामुळे सांगलीचे संमेलन 'नववे' अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन म्हणून सर्व साहित्यिकांनी मान्य केले. डॉ. शेख इकबाल मिन्ने 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. +पद्मश्री डॉ यू. म. पठाण, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. फ. म. शहाजिंदे, जावेद कुरेशी, अजीज नदाफ, डॉ. शेख इक्बाल मिन्ने,मुबारक शेख, बाबा मुहम्मद अत्तार, ए. के. शेख, अमर हबीब, अब्दुल कादर मुकादम, एहतेशाम देशमुख, डॉ. झुल्फी शेख, प्रा. सय्यद महेबूब, डॉ. मुहम्मद आझम, अनवर राजन, डॉ. बशारत अहमद, रझिया पटेल, मीर इसाक शेख, राज काझी, हुसेन जमादार, डी.के. शेख, अख्तर शेख, श्रीमती आशा शेख, असिफ मुल्ला, प्रा.डॉ.तसनीम पटेल, प्रा.ताहेर पठाण, शफी बोल्डेकर, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी), कवयित्री अनिसा सिकंदर शेख, खाजाभाई बागवान, शफी बोल्डेकर, दिलशाद सय्यद रझिया जमादार या मुस्लिम साहित्यिकांनी-विचारवंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावरच मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. +डॉ यू. म. पठाण, बादिउज्जमा 'खावर', ए.के. शेख, फ. मुं. शहाजिंदे, डॉ शेख इक्बाल मिन्ने, खलील मोमीन, डॉ जुल्फ़ी शेख, अजीज नदाफ, जावेदपाशा कुरेशी, रफ़ीक़ सूरज, इक्बाल मुकादम, जहीर शेख, एहतेशाम देशमुख, कलीम खान, मसूद पटेल, फातिमा मुजावर, सय्यैद मुजफ्फर, शफी बोल्डेकर, खैरुन्निसा शेख, बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी) , डॉ. बशारत अहमद, नजमा शेख, आय. जी. शेख, बादशहा सय्यद, मुबारक शेख , डी. के. शेख, फकरुद्दीन बेन्नूर, इरफान शेख, साहील शेख, डॉ रफ़ीक़ काझी, बिस्मिल्लाह शेख सोनोशी, शाहिद खेरटकर, आबिद शेख, जस्मीन शेख, फ़ारूक़ काझी, ज़ुल्फ़ीकारबानो देसाई, समीर शेख, सय्यद अल्लाउद्दीन, वगैरे. +बशीर मोमीन (कवठेकर) यांनी ४०००हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गीते ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार गेली ४०-५० वर्ष सादर करीत आहेत[३]. मोमीन (कवठेकर) यांच्या गाण्यांच्या संग्रहात ‘लावणी, ‘गण-गवळण, ‘कविता, ‘भक्तीगीते, ‘पोवाडे', 'देशभक्तीपर गीते' अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण साहित्य आहे[४][५][६].लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे [७]. +१) आठवे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद - १०,११,१२ जुलै २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.शेख इक्बाल मिन्ने[८] +२) नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सांगली - १७,१८,१९ जून २०११; संमेलनाध्यक्ष : जावेद पाशा कुरेशी +३) दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, जळगाव - २०,२१,२२ जानेवारी २०१३ : संमेलनाध्यक्ष : डॉ. मुहम्मद आझम +४) अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल - ३,४,५ नोव्हेंबर २०१७; संमेलनाध्यक्षा : प्रा. बीबी फातिमा मुजावर[९] +५) बारावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे -४, ५, ७ जानेवारी २०१९ संमेलनाध्यक्ष : डॉ. अलीम वकील +जी संमेलने औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई व जळगाव आदी शहरांत झाली, त्यावेळी उस्मानाबाद येथील डॉ. बशारत अहमद, अहमदनगर येथील डॉ. बशीर मुजावर, रायगड येथील प्रा. फातिमा मुजावर व पुणे येथील डॉ. ए.के. शेख हे त्यांपैकी एकेका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. +"मराठी मुस्लिम समाजाचे कितीसे प्रतिबिंब मराठी वाङ्मयात उमटले आहे? ज्यांनी मुस्लिम असण्याचे दुःख भोगले आहे व जे अजूनही भोगतच आहेत, त्या मुस्लिम साहित्यिकांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. दलित साहित्याप्रमाणेच महाराष्ट्रीय जीवनाचे हे महत्त्वाचे दालन प्रकाशात येणे आवश्यक आहे. आजवर एका तरी अ.भा. मराठी साहित्य संमेलनात याविषयी कधी विचार झाला का? याची खंत कधी कुणाला वाटली का? ती का बरे वाटली नाही? +तरुण मुस्लिम लेखक-कवींना योग्य लेखन-मार्गदर्शन करायला हवे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांच्यासाठीही माध्यम उपलब्ध करून द्यायला हवे. नवलेखकांच्या शिबिरात त्यांनाही मार्गदर्शन करायला हवे. अल्पसंख्य दर्जा लाभलेल्या मुस्लिम संस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन तरुणांना शैक्षणिक, आर्थिक व साहित्यिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या शाळांत आज मुस्लिम विद्यार्थीही मराठी भाषा शिकत असल्यानेच अ-मराठी बालभारतीची पाठ्यपुस्तके शासनाने म.रा. पाठ्यपुस्तक मंडळाद्वारे संपादित व प्रकाशित केली जातात. या क्रमिक पुस्तकांच्या संपादन समितीचा मी अनेक वर्षे अध्यक्ष होतो. व्यावहारिक मराठीवर या पुस्तकात अधिक भर द्यायला हवा. त्यासाठी या संपादन समित्यांवर एक-दोन उर्दूभाषक सदस्यही घ्यावेत. कारण मराठी शिकणाऱ्या उर्दूभाषक मुलांच्या अडचणी त्यांना नेमकेपणाने माहीत असतात. उर्दू माध्यमाच्याच नव्हे, तर इंग्रजीसारख्या अमराठी माध्यमातील मराठीच्या अध्यापनाचा स्तर मला अजूनही फार असमाधानकारक वाटतो. त्याचा मूलगामी विचार करून सत्त्वर कार्यवाही करायला हवी. उर्दू माध्यमांच्या शाळांत मराठी कार्यक्रम किती होतात? उर्दू सांस्कृतिक कार्यक्रमांतही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम किती होतात? त्यात मराठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होतात का? उर्दू माध्यमाच्या संस्थांतील नियतकालिकात मराठी विभाग असतो का? स्पोकन इंग्लिशसारखे ‘स्पोकन मराठी’ म्हणजे शुद्ध, चांगली, योग्य उच्चारांची, प्रवाही मराठी भाषा शिकविण्याचे वर्गही या संस्थांनी चालविण्यास हरकत नाही. मराठीतच नव्हे, तर उर्दूतही आत्मकथन करणारे लेख अल्पसंख्य दर्जा असलेल्या संस्थांच्या मासिकांत अजूनही प्रसिद्ध होत नाहीत; ते व्हावेत यासाठी मुस्लिम मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे. उर्दू-मराठी व मराठी-उर्दू अनुवादासाठी राज्याची उर्दू अकादमी व साहित्य संस्कृती मंडळ यांनी कार्यशाळा आयोजित करायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या डी.एड. व बी.एड.च्या अभ्यासक्रमात मराठी अध्यापन पद्धती हा विषय अनिवार्य तर करावाच, पण त्यासाठी काटेकोरपणे अर्हताप्राप्त प्राध्यापकच नेमावेत, अल्पसंख्य दर्जा असलेल्या उर्दू माध्यमाच्या महाविद्यालयांनी व पदव्युत्तर केंद्रांनी मुस्लिमांच्या समस्यांविषयी व मराठी अध्यापनाचा स्तर उंचावण्यासाठी संशोधन प्रकल्प घेऊन विधायक सूचनांच्या पुस्तिका प्रकाशित करून त्या प्रसारित कराव्यात. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करण्यासाठी ज्या शिक्षक हस्तपुस्तिका प्रसिद्ध केल्या जातात त्यातील संपादन-मंडळावर एक उर्दू भाषक मराठी तज्ज्ञही असावा. राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संस्थेने यासाठी अशा शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. चांगली मराठी लिपी लिहिण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे व त्यांना व्यावहारिक मराठी भाषेचे शिक्षण देणं हेही मराठी भाषा शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांची फार मोठी गरज आहे, ती अल्पसंख्य दर्जा संस्थांनी लक्षात घ्यायला हवी. +मुसलमान समाजाला मराठी शिकण्याची ॲलर्जी कशी असेल? उलट ती शिकण्यासाठी ते उत्सुकच असतात. महाविद्यालयात मराठी विषय घ्यायला टाळाटाळ करतात, हाही एक गैरसमज आहे. केवळ मराठवाड्याचाच विचार केला तरी यात फारसे तथ्य नाही हे लक्षात येईल. +या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सारे मुसलमान मराठी साहित्यिक मऱ्हाटी संस्कृतीचे व मराठी वाङ्मयाचे अविभाज्य घटक व वारसदार कसे आहोत याचे आत्मभान महाराष्ट्रातील मुस्लिमच नव्हे, तर अन्य समाजालाही होईल, अशी माफक अपेक्षा केल्यास ते सयुक्तिकच ठरेल. इन्शा अल्ला, अन्य मराठी साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रीय मुसलमान साहित्यिकही विविध लेखन प्रकारांतील यशाची शिखरे निश्चितपणे गाठतील. "[१०] +मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राचार्य बीबी फातिमा वालेखां मुजावर, स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकुर, माझे स्नेही आणि संमेलनाचे प्रमुख डॉ. शेख इक्बाल, सर्व निमंत्रित पाहुणे आणि रसिक बंधु-भगिनीनो, +गेल्या २५-२६ वर्षाच्या मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे सांस्कृतिक फलित आपण आज अनुभवत आहोत. डॉ. शेख इक्बाल मिन्ने, ए.के. शेख, डॉ. विलास सोनावणे, अजिज नदाफ, मुबारक शेख, उदय टिळक, यांच्या समर्पित योगदानामुळे आज साहित्य चळवळ मुस्लिम व भारतीय परिप्रेक्षात नवे मूल्यभान पेरण्यात यशस्वी झाली आहे. शेकडो मुस्लिम प्रतिभावंत याच चळवळीतून उदयास आले आहेत. +या सर्व लेखक-कवींच्या मराठी भाषा संस्कृतीवरील निष्ठा प्रगल्भ आहेत. संत ज्ञानेश्वर- तुकारामाची व फुुले-रानडे-आगरकर-आंबेडकरांची मराठी भाषा अभ्यासून, मुस्लिम प्रतिभावंतानी ती नव्या जीवन जाणिवा आणि नव्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीने समृद्घ केली आहे. अस्सल मराठी मातीचा गंध व मराठी बहुधार्मिक संस्कृतीचे प्रेम, या साहित्य प्रवाहातून सातत्याने व्यक्त झाले आहे. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9984.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b0c04b4862292645b6efa073ebee8f809763d3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9984.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुस्लिम विवाह: इस्लाम मध्ये हा विवाहाचा कायदेशीर करार आहे. (अरबी: د القران 'aqd al-qirān, "विवाह करार"; उर्दू: نامہ نامہ; निकाह नामा) शरीयतनुसार वधू आणि वर यांच्यातील करार. किंवा वधू आणि वर यांच्यातील करारनाम आहे. या लग्नासाठी दोघांची परवानगी घेणे आवश्यक आहे. वराला "महार" नावाचे लग्न शुल्क भरावे लागते. +या मुस्लिम विवाह वधू-वरांच्या बाजूने दोन मुस्लिम साक्षीदार असावेत आणि वकील असणेही आवश्यक आहे, वकील म्हणजे न्यायालयाचा वकील असा नसून प्रॅक्टिस करणारा नातेवाईक किंवा मित्र असणेही आवश्यक मानले जाते. कायदा या पद्धतीला शरीयत किंवा शरिया किंवा इस्लामिक न्यायव्यवस्थेची पद्धत म्हणतात. या विवाहाला "मुस्लिम विवाह -मिन-सुन्नाह" किंवा सुन्नत पद्धतीने केले जाणारे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9989.txt b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2d2f755eb773cba5c16fafb2f5213ee30a5fe8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_0/wiki_s7_9989.txt @@ -0,0 +1,4 @@ +पर्शियन,मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस " मुस्लिम स्थापत्यशैली " असे म्हणतात.ही शैली इसवी सन ११०० ते १३०० या काळात उदयास आली. या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट)मिनार आहे.मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू.इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू .दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लालकिल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत.वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत. +[१] +[२] +[३]