diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10006.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10006.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5907f1eeaf88d58f8da1c0f94dda1f0624ae5c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10006.txt
@@ -0,0 +1,7 @@
+महम्मद अली (जन्मनावः कॅशियस मार्सेलस क्ले, जुनियर; जानेवारी १७, इ.स. १९४२:लुईव्हिल, केंटकी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ३ जून, २०१६:फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका) हा एक श्रेष्ठ अमेरिकी मुष्टियोद्धा, ७ वेळचा वर्ल्ड हेव्हीवेट चॅंपियन व ऑलिंपिक हेव्हीवेट सुवर्णपदकाचा मुष्टियुद्ध विजेता होता. १९९९ साली म अलिस बीबीसी ने स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्समन ऑफ़ द सेन्चुरी किंवा शतकातील सर्वष्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले.
+अलिचा जन्म लुईव्हिल, केंटकी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव मारकेलास क्ले सिनिअर होते. त्यावरून अलीचे नाव मार्सेलस क्ले, ज्युनिअर असे ठेवण्यात आले. क्यासियलास हे नाव गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे क्यासियलास क्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अली १९६४ साली 'नेशन ऑफ़ इस्लाम' या संघटनेचा सदस्य झाला. १९७५ साली त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
+अलीचा जन्म १७ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्याचे वडील क्ले सिनिअर हे फ़लक (साईनबोर्ड व बिलबोर्ड) बनविण्याचे काम करित असत. आई 'ओडिसा ग्लॅडी क्ले' गृहिणी होती.
+वडिल क्ले सिनिअर जरी विचाराने मेथडिस्ट असले तरी त्यांनी आपल्या मुलाचा ख्रिश्चन रीतीप्रमाणे बाप्तिस्मा करण्याची पत्निस अनुमती दिली होती.
+अलीच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यमय होती. १९५४ साली एका दिवशी अलीची सायकल चोरीस गेली; तेव्हा अलीने पोलीस आधिकरी मार्टिन यांच्याकडे चोराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधिकाड़्याने अलीला सांगितले की मारायचे असेल तर लढाई व्यवस्थित यायला हवी. दुसऱ्या दिवसापासून अलीने मार्टिन कडून मुष्टियुद्धाचे धडे घेण्यास सुरुवात केली. १९६० साली अलीने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले.
+६'३" उंचीच्या अलीची खासियत म्हणजे तो खेळताना कधीही हात चेह-यासमोर नव्हे तर शरिराजवळ ठेवित असत. प्रतिस्पर्ध्याचा हल्ला थोपविण्यासाठी अंगभूत तडक प्रतिकियेवर भरोसा ठेवत. २९-१०-१९६० रोजी त्यांनी पहिली व्यावसायिक लढत जिंकली. १९६० -१९६३ मध्ये त्यांनी १९ लढती जिंकल्या त्यातील १५ नॉकाआउट होत्या. यातील सर्वांत संस्मरणिय लढत म्हणजे डग जोन्स विरुद्धची एक वादग्रस्त लढत.
+या नंतर अली हे मुष्टियुद्धामधील तत्कालिन क्रमांक एक मुष्टियोद्धे सनी लिस्टन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जाऊ लागले. लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. अलीच्या बुटकेपणामुळे ते लिस्टनेरच्या ढुषीपासून वाचले; त्याचवेळेस ते लिस्टनरला ढुषी मारू शकत होते. ही लढत अलीच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10017.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..14dee4614e810657f0bbda97d53f38e72de4dd4a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10017.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मधील एक पुतळा]]
+मुहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिझ्मी (फारसी: عَبْدَالله مُحَمَّد بِن مُوسَى اَلْخْوَارِزْمِي; अं. ७८०, ख्वारिझम - अं. ८५०) हे मध्य युगामधील एक फारसी गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10021.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10021.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c4e5d691268795531c59fc56394cc46eb6e2356
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10021.txt
@@ -0,0 +1 @@
+जनरल मोहम्मद झिया उल-हक (ऑगस्ट १२, इ.स. १९२४ - ऑगस्ट १७, इ.स. १९८८) हा पाकिस्तानचा हुकूमशाह व राष्ट्राध्यक्ष होता. याचा इ.स. १९७७ ते इ.स. १९८८चा राज्यकाल स्वतंत्र पाकिस्तानमधील एकाच राज्यकर्त्याचा सगळ्यात मोठा राज्यकाल आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10036.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29047c2558a6b86cf5d560159ebbf135a13da8cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10036.txt
@@ -0,0 +1 @@
+मुहम्मद युनुस (५ नोव्हेंबर, १९८६:बहरैन - हयात) हा बहरैनच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10046.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be51cea7e13129341742e5cc9d7e85479673846c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10046.txt
@@ -0,0 +1 @@
+मुहम्मद साफदार (जन्म दिनांक अज्ञात:बहरैन - हयात) हा बहरैनच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10048.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10048.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5fb9c9ce050d29895dbbf3b7aa3ea111165ab40
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10048.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहमद सियाद बारे (अरबी:محمد سياد بري; ६ ऑक्टोबर, १९१९ - २ जानेवारी, १९९५) हा सोमालियाच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९६९ ते १९९१ दरम्यान सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10062.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d012ee92a863a95f2e5caa02477a6f4561eae61b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10062.txt
@@ -0,0 +1 @@
+महातिर मोहम्मद (१० जुलै १९२५) हे मलेशिया देशाचा चौथे पंतप्रधान होते. १९८१ ते २००३ दरम्यान २२ वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेला महातिर हे मलेशियामधील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यकाळात मलेशियाने झपाट्याने आर्थिक प्रगती केली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10119.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10119.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c9bfcbabd4c1254d4546f3496ae8ece3dc4ad79
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10119.txt
@@ -0,0 +1,16 @@
+शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.
+यामध्ये मातीची भांडी आणि ऊस आणि बांबू इत्यादीपासून बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे. काही हस्तकला जसे की लाकूडकाम, चित्रकला आणि दगडी बांधकाम स्थापत्य घटक आणि कलेच्या वस्तू म्हणून चित्रित केले आहे. सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील (3000-1500 ईसापूर्व) कलाकुसर समाजाच्या क्रियाकलाप आणि सक्रियतेचे पुरावे आपल्याला मिळतात. सुती कापड आणि विविध आकार, आकार आणि डिझाईन्सचे सिरॅमिक, अर्ध-मौल्यवान दगडांपासून बनवलेले मणी, मातीच्या मूर्ती आणि सील या ठिकाणी अत्याधुनिक हस्तकला सांस्कृतिकडे निर्देश करतात. नंतर, 16व्या आणि 17व्या शतकात मुघल शासकांच्या राजवटीत, कलाकुसरीचा एक नवीन प्रकार उदयास आला.
+संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. भारताच्या स्थापत्य, शिल्पकला, कला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसते. भारतीय शिल्पकलेने सुरुवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे, ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ कमर, लवचिक अवयव आणि एक तरुण आणि संवेदनशील रूप दर्शवते. भारतीय शिल्पांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांपासून बनवलेल्या असंख्य देवतांचे चित्रण करण्यात आले आहे.
+सिंधू खोरे सभ्यता भारतातील मोहेंजोदरोचे मोठे जलसाठा प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. दक्षिणेकडील कांचीपुरम, मदुरै, श्रीरंगम आणि रामेश्वरम आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही मंदिरे ही भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.
+इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्यमंदिरातही या नितांत कलेचा जिवंत देखावा आहे. सांची स्तूप शिल्पसुद्धा अतिशय भव्य आहे जे ईसापूर्व तिसऱ्या शतकातील आहे. तसेच सभोवतालची जंगले (बलसट्रेड्स) आणि तोरणांचे दरवाजे सुशोभित करीत आहे. ममल्लापुरमचे मंदिर; सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल (जिथून भारताच्या अधिकृत सीलला अभिवादन करण्यात आले होते) ही मोरयाची मूर्ती आहे, अमरावती महात्मा बुद्धांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुनघोंडाच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरण आहेत.
+मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये, विशेषतः आठव्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तुकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते.
+भारतातील एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरून ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते.[१]
+मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकामे जलदुर्गांची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला गाव वसवताना शक्यतो काटकोनात तील रस्ते कडेला दगडी बांधकाम व नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना केली जात असे पेशवेकाळात अहमदनगर विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली पेशव्यांनी भूमिगत छोटी छोटी धरणे बाग-बगीचे हाऊद कारंजी उभारले पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवेघाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पुण्यातील शनिवार वाडा विश्रामबागवाडा नाशिकचा सरकार वाडा कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा सातारकर छत्रपतींची वाडे याशिवाय वाई मेनवली टोके श्रीगोंदे पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिंता आहेत या बांधकामात विटा वापरल्या जात लाकडी खांब तुळ्या पाठ घडीव दगड कमानी उत्तम घोटलेले चुना नळीच्या कौलांचे छप्पर चिखल व बांबू यांचा वापर बांधकामात केला जात असे वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम रंग काम काष्ठशिल्प आरसे याचा वापर केला जात असे मध्ययुगीन काळातील शिल्पकलेला एक वेगळे वैशिष्ट्य व स्थान मिळाले शिवकाळ ते पेशवाई काळ याकाळात वैशिष्ट्यपूर्ण शिल्प शैली बहरली
+मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या शैली असतात. त्यास डौलही म्हणतात.[१]
+यात शरीरास असलेल्या वाकास 'भंग' असे नाव आहे.[१]
+मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.[१]
+इत्यादी.[१]
+इत्यादी.[१]
+हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.[१]
+इत्यादी.[१]
+इत्यादी.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10133.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..21514fd4d19deb7c6e73487f03c456883316bc9f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10133.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत (International System of Units) ७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसऱ्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.
+ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.
+कुरे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10136.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10136.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f707bfca658fbc66be2e83281d79e9943fddad61
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10136.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मूलभूत हक्क हा अधिकारांचा एक समूह आहे ज्यांना अतिक्रमणापासून उच्च दर्जाच्या संरक्षणाने मान्यता दिली आहे. हे अधिकार विशेषतः घटनेत ओळखले गेले आहेत किंवा कायद्याच्या योग्य प्रक्रियेत दिले आहेत. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास लक्ष्य १६, हे मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि शाश्वत शांतता यांच्यातील दुवा अधोरेखित करते.[१]
+काही सार्वत्रिक मान्यताप्राप्त हक्क जे मूलभूत म्हणून पाहिले जातात, उदा., संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्रात, नागरी आणि राजकीय हक्कांवरील U.N. आंतरराष्ट्रीय करार किंवा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांवरील U.N. आंतरराष्ट्रीय करारामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10164.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10164.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10164.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+या चित्रपटात खालील गाणी आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1022.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1022.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..203b148a7b0bd7135bfca759dc5e417b6ded4f69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1022.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मंगलाष्टक वन्स मोअर हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक समीर जोशी असून स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे ही लोकप्रिय जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10225.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10225.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f220d7c33d49ad2074d6b4b252b8c46a14beed56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10225.txt
@@ -0,0 +1,45 @@
+माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस 'मृदा आरोग्य पत्रिका' असे नाव आहे.
+एकोणिसावे शतक (१८०० ते १८९९) हे शास्त्रीय प्रगतीच्या दृष्टीने रसायन शास्त्राचे शतक होते. या शतकात आणि विशेषतः त्याच्या उत्तरार्धात रसायनाची सर्व दृष्टीने म्हणजे पदार्थचे विघटन, परीक्षण आणि संंश्लेषण या अंगाने इतकी जलद प्रगती होत गेले की निर्जीव खनिजापासून ते थेट सजीव पेशीपर्यंतच्या सर्व प्राकृतिक अवस्थेतील पदार्थांची रचना आणि त्याची कार्य रासायनिकरीत्या उलगडता येऊ लागली. असेंद्रिय पदार्थांनंतर सेंद्रिय आणि त्यानंतर जीवशास्त्रीय अश्या चढत्या गुंतागुंतीच्या पायऱ्यांनी रसायनाची कक्षा वाढत वाढत ती कृषिविद्येसही सामावू लागली.
+या काळात इंग्लंडमध्ये सर हंफ्रे डेव्ही आणि जर्मनीत युस्ट्स फॉन लिबिग या शास्त्रज्ञांनी वनस्पतीवाढीचा रासायनिक अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या प्रयोगशाळेत कृषी रसायनाचा जन्म झाला. डेव्ही यांनी१८१३साली लिबिक यांनी १८४० सालात कृषी रसायनशास्त्रावर प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांतून वनस्पती अणि जमीन यांच्या रासायनिक पृथ:करणाने पिकांच्या कमीजास्त वाढीची कारणमीमांसा करता येते असे दाखवून दिले. या दोन शात्रज्ञांच्या पाठिंब्यामुळे वनस्पती अणि जमीन यांच्या रासायनिक परीक्षणाला मोठीच चालना मिळाली अणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फ़ुरद अणि पालाश या मूलद्रव्यांची आवश्यकता सिद्ध झाली. इंग्लंडमध्ये रोथमेस्टेड येथे प्रायोगिक क्षेत्रावर प्रयोगास सुरुवात करून सर जॉन लॉज यांनी सुपरफॉसटेंट या खताच्या उत्पादनाला आरंभ केला. खतांच्या वापराने जमिनीचा कस वर्षानुवर्षे कायम ठेवता येतो हे पटवून देण्यासाठी १८५३ मध्ये चालू केलेले प्रयोग आजसुद्धा रोथमेस्टेड येथे पहावयास मिळतात. फ्रान्समध्ये ड सोस्यूर अणि बुसिंगो यांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित प्रत्यक्ष शेतावर सुरू केलेल्या प्रयोगांतून कृषिशास्त्र विकास पावू लागले. यातूनच म्हणजे १९ वे शतक अर्धे होईपर्यंत कृषी रसायनाच्या स्वतंत्र विस्ताराला सुरुवात झाली.
+लिबिग यांनी पीकवाढीचा सिद्धान्त मांडताना पिकांची वाढ त्यांना मिळणाऱ्या आवश्यक अन्नद्रवांपैकी जे अत्यल्प किंवा अत्यंत कमी असेल त्यामुळे खुंटते असा अत्यल्पाचा सिद्धान्त मांडला. आजही थोड्याफार फरकाने हाच सिद्धान्त मृदा परीक्षणात वापरला जातो . परंतु लिबिग यांची कल्पना जमीन म्हणजे एक केवळ निर्जीव घटकांचा सांगाडा अशी होती आणि सर्व अन्नद्रव्ये मातीत निर्वेधपणे वावरतात असे त्यांनी गृहीत धरले होते. या गृहीतामुळे अन्न द्रव्यातील कमी जास्त प्रमाणाचा उलगडा केवळ रासायनिक परीक्षणाने करणे पुढेपुढे कठीण होऊ लागले आणि वरील सिद्धांतांत बदल करावा लागला.
+लिबिग यांच्या पद्धतीनुसार मातीचे आणि वनस्पतीचे पृथ:क्करण इतर पदार्थाप्रमाणे सामान्यतः तीव्र रसायनांच्या साहाय्याने करण्यात येत असे वनस्पती वाढीविषयी जशी जास्त माहिती मिळत गेली तशी या प्रकारच्या पद्धतीवर असा आक्षेप घेण्यात येऊ लागला की वनस्पतीची अन्नशोषण क्रिया आणि तीव्र रसायनांची प्रक्रिया यात मूलभूत फरक आहे. तीव्र रासायनांनी मिळणारी अन्नद्रव्ये जरी मातीत असली तरी ती पिकांना उपलब्ध होऊ शकतीलच असे नाही. मातीचे अयन-बदल (?), तिची भौतिक रचना इत्यादी गुणधर्म उमजून आल्यानंतर लिबिग यांच्या परीक्षण पद्धतीत बदल करण्यात येऊ लागले. मिटरलिश या जर्मन शास्त्रज्ञाने मोठया कुंडातील मातीत वनस्पती वाढवून आणि तिला नत्र, स्फ़ुरद व पालाशयुक्त खते देऊन पीक वाढीतील फरक मोजण्याचे तंत्र सुरू केले आणि रासायनिक परीक्षणाला वनस्पती वाढीचा प्रत्यक्ष पुरावा देण्याची प्रथा पाडली. डायर आणि ऑग्ल ह्या रसायन शास्त्रज्ञांनी तीव्र रसायनांऐवजी सौम्य रसायने वापरून मातीची परीक्षा करण्याचे तंत्र उपयोगात आणले (१८९०). अनेक नमुन्यांची परीक्षा करून डायर यांनी मातीची कसाच्या दृष्टीने वर्गवारी केली. या वर्गवारीनुसार खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना सल्लाही देण्याचे काम ते यशस्वी रीतीने करीत असत.
+[१]
+मातीचा नमुना घेताना सदर जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इ. यावरून विभागणी करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात. सदर जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक या प्रमाणे एकरी ६ ते ७, २२.५ से.मी. खोलीचे इंग्रजी 'व्ही' (V) आकाराचे खड्डे घेतात. खड्डयातील माती बाहेर काढून टाकून 'व्ही' खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घेतात. अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा केले की ते एका स्वछ पोत्यावर एकत्र करतात. सदर मातीचे हाताने चार भागांत विभागणी करून समोरा-समोरील दोन भाग बाजूला काढून टाकतात. उरलेले दोन भाग एकत्र करतात. वरील विभागणी पद्धत मातीचा नमुना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करतात. ती अर्धा ते एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात.
+भारतात या मातीचे परीक्षण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागातर्फे करण्यात येते व त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिकाही मिळते.
+यामध्ये नत्र, पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमुन्यात किती प्रमाण आहे हे बघितले जाते. तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.
+यात शेतातील मातीत असणाऱ्या तांबे, लोह, मॅंगनीज, जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी करतात.
+यात मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आर्द्रतेचे प्रमाण, कायिक गुणधर्म आदी गोष्टी तपासण्यात येतात. तसेच मातीत असलेल्या जाड रेती, बारीक रेती, चिक्कण माती, पोयटा आदी घटकांचे शेकडा प्रमाण काढले जाते.त्यासोबतच आम्ल-विम्ल निर्देशांक, मातीची विद्युत वाहकता,कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम (पालाश), स्फुरद आदी घटकांचीही तपासणी करण्यात येते.
+यासमवेतच शेतातील विहिरीच्या किंवा नमुना दिलेल्या पाण्यात आढळणाऱ्या विविध खनिजांचे व घटकांचे प्रमाणही काढले जाते.
+पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे वापरास फार महत्त्व आहे. पिके ही पोषणाला आवश्यक ती अन्नद्रव्ये जमिनीतून घेतात. यापैकी नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जमिनीतील त्यांचे प्रमाण सतत कमी होत असते. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची व किती प्रमाणात कमतरता आहे, हे पाहण्यासाठी म्हणजेच सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण, पीक - पृथःकरण, जीवजंतूची वाढ इत्यादी भौतिक, रासायनिक व जैविक परीक्षापद्धती आहेत. या परीक्षा मातीचे व वनस्पतीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करून किंवा प्रत्यक्ष शेतातच पाहणी व प्रयोग करून घेतल्या जातात.
+मातीच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत सामू, विद्राव्यक्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यासाठी परीक्षण केले जाते. यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही हे समजते. याशिवाय माती परीक्षण व पीक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळते.
+
+माती परीक्षणावरून खताची शिफारस -
+जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण व पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची गरज पाहून खतमात्रा सुचवितात. मातीतल अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी, मध्यम व जास्त या वर्गवारीत केले जाते. अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण अत्यंत कमी असल्याने खतमात्रा ५०%नी व कमी असल्यास २५%नी वाढवतात. प्रमाण मध्यम किंवा थोडेसे जास्त असल्यास मात्रेत बदल केला जात नाही.
+प्रकल्पाची निवड :
+कोणत्याही एका पिकासाठी माती परीक्षण करून खताची मात्रा ठरवावी.
+अधिक माहिती :
+माती परीक्षणावरून खतांची मात्रा कशी ठरविली जास्ते याचे एक उदाहरण -
+श्री. पांडुरंग पाटलांच्या शेतातील मातीचे परीक्षण केले असता असे दिसून आले की, त्यांच्या जमिनीत, तिन्हीचे प्रमाण या तक्त्यावरून आहे. श्री पाटील यांना त्यांच्या १ हेक्टर (२.५ एकर) जमिनीत कांदा हे पीक घेण्याचे असून त्यासाठी ते युरिया, सिंगल, फॉस्फेट (SSP) आणि म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) ही खते वापरणार आहेत, तर त्यांना किती किलो खते बाजारातून विकत घ्यावी लागतील.
+कांदा पिकाची खताची मात्रा - १००:५०:५० कि / हेक्टर
+ह्याचाच अर्थ १०० कि-नत्र, 50 कि- स्फरद, ५० कि - पालाश प्रती हेक्टरी दिली पाहिजे.
+नत्राची मात्रा आपण युरिया खतातून पूर्ण करू शकतो. बाजारामध्ये युरोया हे खत ४६% नत्र, या प्रमाणात मिळते. म्हणजेच १०० किलो युरियामध्ये ४६ किलो नत्र असते. तर आपण १ किलो मिळवण्यासाठी किती किलो युरिया घ्यावा लागेल ते पाहू - १००/४६=२.१७ कि.ग्रॅ. युरिया
+म्हणजेच २.१७ कि.ग्रॅ युरिया घेतल्यानंतर ७ कि.ग्रॅ नत्र मिळेल. आपणास १०० किलो नत्राची गरज आहे.
+म्हणजेच १००*२.१७=२१७ कि.ग्रॅ. युरिया लागेल.
+पण, श्री पाटील ह्यांच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच नत्रांची मात्रा आपणास २५%नी वाढविली पाहिजे - २१७*२५/४६=५४.२५ कि.ग्रॅ
+२१७+५४.२५=२७१ कि.ग्रॅ / हेक्टर
+म्हणजेच २७१ कि.ग्रॅ / हेक्टर युरिया बाजारातून खरेदी करावा लागेल.
+आता आपण पाहू स्फुरदची मात्रा कशी ठरायची - सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये १६% स्फुरद असते. म्हणजेच १००/१६=६.२५ कि.ग्रॅ
+म्हणजेच ६.२५ कि.ग्रॅ. SSP मध्ये १ कि.ग्रॅ. स्फुरद असते. SSPचे प्रमाण -
+५०*६.३५=३१५.५ कि.ग्रॅ SSP/हेक्टर
+स्फुरद प्रमाण मध्यम असल्याने ३१२.५ कि.ग्रॅ. SSP खरेदी करावा लागेल.
+आता आपण पालाशाचे प्रमाण कसे द्यायचे ते पाहू -
+पालाश हे अन्नद्रव्य आपण म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) (पोटॅशियम नायट्रेट) या खताद्वारे देऊ शकतो -
+MOP मध्ये पालाशचे प्रमाण ५८% असते. म्हणजेच १००/५८=१.७१ कि.ग्रॅ. MOP मध्ये १ कि.ग्रॅ. पालाश असते.
+आपणस ५०कि.ग्रॅ. पालाशची गरज आहे -
+५०*१.७१=५.५ कि.ग्रॅ. MOP / हेक्टर. म्हणजेच ८५.५ कि.ग्रॅ MOPची गरज आहे. पण आपणास माहित आहे कि, श्री. पाटील यांच्या जमिनीत पालाशाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच आपणास पालाश २५%नी कमी करावा लागेल.
+८५.५*२५/१००=२१.३७५ कि.ग्रॅ / हेक्टर.
+८५.५-२१.३७५=६४.१२५ कि.ग्रॅ / हेक्टर.
+याचा अर्थ असा झाला कि -
+२७१ कि.ग्रॅ युरिया; ३१२.५ कि.ग्रॅ. SSP; ६४.१२५ कि.ग्रॅ MOP १ हेक्टर (२.५ एकर ) कांदा लागवडीसाठी श्री.पांडुरंग पाटील यांना बाजारातून खरेदी करावी लागेल.
+माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते.
+त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10253.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10253.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee3483d8c82175fb99f53cab488d227dd3e255e0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10253.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
+१९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10256.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10256.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1e5bd0f0b606ceaedf3203078b35996dfdfec89
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10256.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅंडेरिन भाषा (चिनी भाषा) ही जगात सर्वात जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. ही चीन मधील प्रमुख भाषा आहे. चीनच्या उत्तर आणि नैऋत्य भागातील बहुसंख्य लोक ही भाषा बोलतात. चिनी भाषाकुलात असलेल्या अनेक भाषा बोलणाऱ्यांपैकी ७०% व्यक्ती मँडेरिन बोलतात.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10267.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb6df4ad4d0b8537e166e3024994e14b5784723c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10267.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+मॅक ओएस एक्स १०.२ (सांकेतिक नाव जॅग्वार) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची तिसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पुमाची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स पँथरची पूर्वाधिकारी होती.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1028.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1028.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b832d96d5250afdda2f46d22491e38eb783fa4c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1028.txt
@@ -0,0 +1 @@
+मंगळूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10282.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10282.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf6378e4e0f546ee5b4263d65cff393fc688982e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10282.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+मॅक ओएस एक्स १०.४ (सांकेतिक नाव टायगर) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पाचवी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पँथरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स लेपर्डची पूर्वाधिकारी होती.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10287.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10287.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fefb3af4435a0f376b827c7b3f3722994bb5b627
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10287.txt
@@ -0,0 +1,3 @@
+द्रायुगतिशास्त्रामध्ये एखाद्या बिंदूला प्रवाहाच्या वेगाचे स्थानिक माध्यमातील आवाजाच्या वेगाशी गुणोत्तर म्हणजे माख क्रमांक (M) होय. माख क्रमांक ही मितिहीन राशी आहे.
+जिथे:
+व्याख्येनुसार, माख १ म्हणजे आवाजाचा वेग. माख ०.६५ म्हणजे आवाजाच्या वेगाच्या ६५% वेग (सबसॉनिक), आणि माख १.३५ म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा ३५% जास्त वेग (सुपरसॉनिक).
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10288.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10288.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b18aa00f1f6e28c753f08bf618c07576aa334c2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10288.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मॅक संचालन प्रणाली (इंग्लिश: Mac OS; मॅक ओएस) ही एक ग्राफिकल वापरकर्ता अंतरपत्र-आधारित संचालन प्रणाल्यांची मालिका आहे, जी अॅपल (पूर्वी अॅपल कॉम्प्युटर) या कंपनीने तिच्या संगणक प्रणाल्यांतील मॅकिंटॉश मार्गासाठी विकसित केली आहे. मॅकिंटॉश सदस्य अनुभवाचे श्रेय वाढत्या आलेखीय वापरकर्ता व्यक्तिरेखेकडे जाते. अॅपलने मॅकिंटॉशच्या संचालन प्रणालीला नंतर हे नाव दिले, आधी १९८४ साली मॅकिंटॉश संगणक प्रकाशित झाला तेव्हा ते सिस्टिम सॉफ्टवेर या साध्या नावाने ओळखले जाई.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10290.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10290.txt
@@ -0,0 +1,3 @@
+नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन
+एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल
+सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10298.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10298.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1095d443873a24437291fc24b44d5c567fdbd36
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10298.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅक ओ. एस. एक्स. ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली अमेरिकेतील अॅपल ह्या कंपनीद्वारे विकासित आणि वितरीत केली जाते. अॅपल ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या मॅकिंटॉश ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून इ.स. २००२ सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली युनिक्स ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.
+ओएस एक्स नावामधील "एक्स" हा रोमन अंक "X" असून, तो प्रणालीची दहावी आवृत्ती दर्शवतो. २००२ मधे ओएस एक्स प्रकाशीत करण्याबरोबर अॅपल कंपनीने स्वतःच्या संचालन प्रणालींना मार्जारकुळातील विविध प्राण्यांची नावे द्यायची प्रथा सुरू केली. पहिली ओएस एक्स १०.० "चीता" या नावाने प्रकाशीत झाली, आणि त्यानंतर "पुमा", "जॅग्वार", "पॅंथर", "टायगर", "लेपर्ड", "स्नो लेपर्ड", आणि सर्वात नवीन "लायन" या नावांनी पुढील आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत. माउंटन लायन ही आवृत्ती अद्याप विकसनशील आहे.
+सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1030.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1030.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..48497ffc640e7a52b323cb203b58c58e3eb02e15
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1030.txt
@@ -0,0 +1 @@
+मंगळूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10330.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10330.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19936d00d4b663b7e479a30576117e9093434f19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10330.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10350.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10350.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19936d00d4b663b7e479a30576117e9093434f19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10350.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1036.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c91287e24128c4c1ca4f30f487582c61ac73e1f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1036.txt
@@ -0,0 +1,69 @@
+२.७% नायट्रोजन
+१.६% आरगॉन
+०.२% ऑक्सिजन
+०.०७% कार्बन मोनॉक्साईड
+०.०३% वाफ
+०.०१% नायट्रिक ऑक्साईड
+२.५ पी.पी.एम. नियॉन
+३०० पी.पी.बी. क्रिप्टॉन
+१३० पी.पी.बी. फॉर्माल्डिहाईड
+८० पी.पी.बी. झेनॉन
+३० पी.पी.बी. ओझोन
+
+मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे.
+हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी आकाराचे असून ते साऊथ पोल - ॲटकेन बेसिन या सध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे.[३][४] भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.
+१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरीक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमुळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टिभ्रमामुळे ते दिसतात असे स्पष्टीकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.[५] बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फीनिक्स मार्स लॅंडरला मंगळावर आढळले होते.[६]
+सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. पृथ्वी वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर स्पिरिट व ऑपॉर्च्युनिटी ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षणयाने (रोव्हर)[मराठी शब्द सुचवा] व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व अवतरक (लॅंडर) आहेत. फीनिक्स या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या गरम पाण्याच्या फवाऱ्यांच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात होते.[७] नासाच्या मार्स ग्लोबल सर्व्हेयरने केलेल्या निरीक्षणांतून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फ कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.[८]
+हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिची उंची तब्बल २६.४ किमी. आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरून शक्तिशाली दुर्बिणीतूनसुद्धा दिसते. या दरीला मरीना दरी असे म्हणतात. मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सियस तर विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश सेल्सियस असते.
+मंगळाला फोबॉस व डीमाॅस (उपग्रह) हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत. यापैकी फोबाॅस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे ५१६१ युरेका या मंगळाच्या ट्रोजन उपग्रहाप्रमाणे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत. मंगळ पृथ्वीवरून डोळ्यांनी दिसू शकतो. त्याची दृश्यता -२.९ असून फक्त शुक्र, चंद्र व सूर्य यांची दृश्य परावर्तितता मंगळापेक्षा जास्त आहे. मात्र, बराच काळ गुरू डोळ्यांना मंगळापेक्षा तेजस्वी दिसतो.[९]
+मंगळाची त्रिज्या पृथ्वीच्या अर्धी आहे व त्याची घनता पृथ्वीपेक्षा कमी आहे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या १५% असून वस्तुमान ११% आहे. पृथ्वीवरील एकूण खंडीय प्रदेशापेक्षा मंगळाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ थोडेसे कमी आहे.[९] जरी मंगळ बुधापेक्षा आकाराने व वस्तुमानाने मोठा असला तरी त्याची घनता बुधापेक्षा कमी आहे. यामुळे पृष्ठभागावर बुधाचे गुरुत्वाकर्षण मंगळापेक्षा जास्त आहे. मंगळाचे वस्तुमान,आकारमान व गुरुत्वाकर्षण हे पृथ्वी व चंद्राच्या जवळपास मध्ये आहे. (चंद्राचा व्यास मंगळाच्या अर्धा आहे तर पृथ्वीचा मंगळाच्या दुप्पट, पृथ्वीचे वस्तुमान मंगळाच्या दहापट आहे तर मंगळाचे वस्तुमान चंद्राच्या दहापट आहे). मंगळाच्या पृष्ठभागाचा केशरी-तांबडा रंग त्याच्यातील आयर्न (III) ऑक्साईड (लोखंडावरील गंज व हेमटाईट ते हेच.) [१०]
+मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर २३ कोटी किमी (१.५ खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे ६८७ दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस पृथ्वीपेक्षा थोडासाच मोठा असून तो २४ तास, ३९ मिनिटे व ३५.२४४ सेकंद इतका भरतो.
+मंगळाच्या अक्षाचा कल २५.१९ डिग्री इतका आहे, जो जवळपास पृथ्वीच्या अक्षाच्या कलाइतकाच आहे. यामुळे मंगळावर पृथ्वीसारखेच ऋतू असतात, फक्त मंगळावरील दीर्घ वर्षामुळे तिथले ऋतू पृथ्वीवरील ऋतूंच्या दुप्पट काळ चालतात. मंगळाने त्याचा उपनाभी बिंदू जून २००७ मध्ये ओलांडला तर अपनाभी बिंदू मे २००८ मध्ये.
+मंगळाच्या कक्षेची उत्केंद्रता सुमारे ०.०९ इतकी असून ती बुध सोडून इतर सर्व ग्रहांपेक्षा जास्त आहे. पण जुन्या काळात मंगळाची उत्केंद्रता आत्ताच्यापेक्षा बरीच कमी असल्याचे ज्ञात आहे. सुमारे १३.५ लक्ष वर्षांपूर्वी (पृथ्वीवरील) मंगळाची उत्केंद्रता केवळ ०.००२ इतकी होती, जी पृथ्वीच्या आत्ताच्या उत्केंद्रतेपेक्षापण बरीच कमी आहे.[११]
+मंगळाला फोबॉस आणि डीमॉस नावांचे दोन छोटे नैसर्गिक उपग्रह आहेत. हे चंद्र मंगळाच्या खूप जवळून परिक्रमा करतात, म्हणून ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत असा समज आहे.[१२]
+या दोन्ही उपग्रहांचा शोध १८७७ मध्ये असाफ हॉल याने लावला व त्यांना फोबॉस व डीमॉस या ग्रीक देवांवरून नावे दिली. फोबॉस हा भीतीचे मूर्तरूप मानला जातो तर डीमॉस हा दहशतीचे मूर्तरूप मानला जातो. ग्रीक पुराणांनुसार या जुळी भावंडे त्यांचे वडील अॅरिस (ग्रीकांचा युद्धदेव) याच्यासोबत युद्धात उतरली होती. ॲरिस रोमन पुराणांत मार्स या नावाने ओळखला जातो. (ज्यावरून मंगळाचे इंग्रजीतील नाव मार्स पडले.)[१३]
+मंगळाच्या पृष्ठभागावरून फोबॉस आणि डीमॉसची आकाशातील वाटचाल पृथ्वीच्या चंद्राच्या वाटचालीपेक्षा खूप वेगळी दिसते. फोबॉसचा उदय पश्चिमेला होऊन तो पूर्वेला मावळतो आणि पुन्हा फ्क्त ११ तासांनी तो परत उगवतो.
+डीमॉस मंगळसापेक्ष भूस्थिर कक्षेच्या थोडासाच बाहेर आहे. (भूस्थिर कक्षेमध्ये उपग्रहाचा परिभ्रमण काळ ग्रहाच्या परिवलन काळाइतका असतो.) डीमॉसचा उदय पूर्वेकडेच होतो आणि जरी त्याचा परिभ्रमण काळ ३० तासांचा असला तरी तो हळुहळू आकाशात प्रवास करून २.७ दिवसानंतर पश्विमेकडे मावळतो. परत इतक्याच वेळेनंतर तो परत पूर्वेकडे उगवतो.[१४]
+फोबॉसची कक्षा भूस्थिर कक्षेपेक्षा कमी असल्यामुळे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याची कक्षा कमी-कमी होत जात आहे. जवळपास ५ कोटी वर्षांनंतर फोबॉस एकतर मंगळावर आदळेल किंवा त्याचे तुकडे होऊन तो मंगळाभोवती कड्याच्या रूपात फिरत राहील.[१४]
+मंगळाने या उपग्रहांना आपल्याभोवतीच्या कक्षेत कसे अडकवले हे अजून पूर्णपणे ज्ञात नाही आहे. दोन्ही उपग्रहांची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे, हे अशा अडकलेल्या उपग्रहांमध्ये बहुधा आढळत नाही. फोबॉसची अस्थिर कक्षा असे सुचविते की तो नजीकच्या भूतकाळातच मंगळाभोवतीच्या कक्षेत अडकला असावा. पण सध्या तरी अशी पद्धत ज्ञात नाही आहे, की ज्याद्वारे वातावरणरहित मंगळ एका लघुग्रहाला गुरुत्वाकर्षणात अडकवू शकेल. यामुळे यामध्ये अजून एक खगोलीय वस्तू गुंतली असावा असा कयास मांडला जातो. तसेच लघुग्रहांच्या पट्ट्याबाहेर फोबॉस व डीमॉसइतके मोठे लघुग्रह असणे दुर्मीळ आहे आणि जुळे लघुग्रह तर अजूनच दुर्मीळ.[१५]
+सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार, पृष्ठभागावर द्रवरूप पाणी असणाऱ्या ग्रहांवर जीवन विकसित होणे, तसेच ते चालू राहणे याची शक्यता जास्त मानली जाते. यासाठी ग्रहाची कक्षा हॅबिटेबल झोन (राहण्यायोग्य क्षेत्रा)मध्ये असणे आवश्यक आहे. सूर्यासाठी ही कक्षा पृथ्वीने व्यापली आहे. मंगळ या कक्षेच्या अर्धा खगोलीय एकक पलीकडे आहे. यामुळे तसेच मंगळावरील विरळ वातावरणामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरील पाणी गोठते. मात्र भूतकाळातील वाहते पाणी मंगळाची जीवन धारण करण्याची क्षमता दर्शविते. नजीकच्या काळात मिळालेल्या पुराव्यांनुसार मंगळावर जरी पाणी असते तरी ते खूप खारट आणि आम्लधर्मी असले पाहिजे, त्यामुळे जीवसृष्टीला आधार देऊ शकले नसते.[१६]
+गुरुत्वांवरण आणि विरळ वातावरण ही जीवसृष्टीच्या संभावनेसमोर मोठी आव्हाने उभी करतात. ही आव्हाने म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावरील अल्प ऊष्मा स्थानांतरण, सौर वारे, तसेच इतर खगोलीय वस्तूंच्या आघातापासून मिळणारा कमी बचाव व पाणी द्रवरूपात राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य वातावरणीय दाबाचा अभाव (या दाबामुळे पाण्याचे ऊर्ध्वपतन होऊन पाण्याची वाफ बनते.). तसेच मंगळ हा भूरचनाशास्त्रीयदृष्ट्या जवळपास (बहुदा पूर्णपणे) मृतप्राय आहे. मंगळावरील ज्वालामुखींच्या अंतामुळे जमिनीच्या आतील रसायने व खनिजे पृष्ठभागावर येणे व पृष्ठभागावरील रसायने व खनिजे पृष्ठभागाखाली जाणे थांबले आहे.[१७]
+उपलब्ध पुरावे असे सुचवितात की मंगळ सध्यापेक्षा भूतकाळात जीवसृष्टीला अनुकूल होता. पण मंगळावर खरेच सजीव होते की नव्हते हे अजून स्पष्ट झालेले नाही. १९७० च्या मध्यातील वायकिंग मोहिमेमधील यानांनी मंगळावरील मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व तपासण्यासाठी काही प्रयोग केले. त्यातील काही प्रयोगांतून सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आहे असे वरकरणी निष्पन्न देखील झाले होते. या यशस्वी प्रयोगांमध्ये पाणी व पौष्टिक पदार्थांच्या सानिध्यात कार्बन डाय ऑक्साईड(CO2) तयार होण्याचे प्रमाण वाढलेले आढळून आले होते. पण जीवसृष्टी सिद्ध करणारे हे चिन्ह नंतर अनेक शास्त्रज्ञांकडून नाकारण्यात आले आहे व याबाबत सतत वाद चालू असतात. नासामधील शास्त्रज्ञ गिल्बर्ट लेव्हिन यांच्या मते वायकिंगला मंगळावर खरोखरीच जीवन सापडले असावे. तीस वर्षांपूर्वीच्या व्हायकिंग यानांनी गोळा केलेल्या माहितीच्या पुनःपृथक्करणाने व एक्स्ट्रिमोफाइल (बिकट वातावरणात वाढणारे सजीव) जीवांबद्दल मिळालेल्या नवीन माहितीने असे सुचविले आहे की या यानांनी केलेले प्रयोग अशा प्रकारची जीवसृष्टी हुडकण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हते. आणि या प्रयोगांनी कदाचित अशा जीवांना (जर ते मंगळावर असतील तर) मारलेच असेल.[१८] फीनिक्स मार्स लॅंडरने केलेल्या प्रयोगातून असे आढळले आहे की, मंगळावरील माती अल्कधर्मी असून त्यामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड आहेत.[१९] ही मातीतील पोषकतत्त्वे जीवसंवर्धन करू शकतात पण अतिनील किरणांपासून त्यांचे संरक्षण करणेसुद्धा आवश्यक आहे.
+जॉन्सन स्पेस सेंटरच्या प्रयोगशाळेत एएलएच८४००१ या उल्केमध्ये सेंद्रिय घटक आढळून आले आहेत. ही उल्का मंगळावरून आली असल्याचे मानले जाते. त्यांनी असा निष्कर्ष काढला की ही घटके मंगळावरील तेव्हाच्या विद्यमान आदीम जीवांनी या उल्केत टाकली होती. व नंतर मंगळावरील इतर उल्का-आघातामुळे ही उल्का आकाशात फेकली गेली व १.५ कोटी वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर आदळली. तसेच मंगळाभोवती फिरणाऱ्या यानांना नजीकच्या काळात लहान प्रमाणात मिळालेले मिथेन व फॉर्मल्डिहाईड जीवसृष्टीच्या शक्यतेकडे बोट दाखवतात, कारण अन्यथा ही रासायनिक संयुगे मंगळावरील वातावरणात त्वरित विघटित होतील.[२०][२१] काही प्रकारच्या भूगर्भीय वा ज्वालामुखीय कारणांनीसुद्धा ही संयुगे तयार होणे शक्य आहे. (उदा. सर्पेंटिनायझेशन प्रक्रिया).
+आतापर्यंत मंगळाचे वातावरण, त्याचा पृष्ठभाग, आणि भूरचना यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, सोवियेत रशिया, युरोप व जपान यांनी डझनाहून अधिक ऑर्बिटर (ग्रहाभोवती परिक्रमा करणारे अवकाशयान), लॅंडर (ग्रहावर उतरणारे अवकाशयान) आणि रोव्हर (स्वयंचलित निरीक्षण यान) प्रक्षेपित केले आहेत.
+यापैकी जवळपास दोन तृतीयांश अंतराळयाने या न त्या कारणाने अयशस्वी झाली आहेत. यातील काही मोहिमेदरम्यान अयशस्वी झाले तर काहींमध्ये मोहीम सुरू करण्याआधीच बिघाड झाला. यातील काहींचा बिघाड तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे लक्षात आले असले तरी बऱ्याच यानांचा अज्ञात कारणांमुळे संपर्क तुटला होता किंवा त्यामध्ये बिघाड झाले होते. यामुळे काही लोकांनी यासाठी इतर कारणे हुडकण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही सुचविलेली कारणे म्हणजे, पृथ्वी-मंगळामधील बर्म्युडा ट्रायॅंगल, मंगळाचा शाप अथवा "प्रचंड अंतराळ राक्षस" (Great Galactic Ghoul) जो ही अवकाशयाने खाऊन जिवंत राहतो (हा विनोद नासामध्ये बहुचर्चित आहे).[२२]
+मंगळाजवळून जाणारे पहिले यशस्वी अवकाशयान म्हणजे नासाचे मरीनर ४ होय. ते १९६४ मध्ये प्रक्षेपित केले गेले. मंगळावर यशस्वीरीत्या उतरणाऱ्या पहिल्या दोन वस्तूंचा मान रशियाने मार्स प्रोब मोहिमेअंतर्गत १९७१ मध्ये प्रक्षेपित केलेल्या मार्स २ व मार्स ३ या प्रोबना[मराठी शब्द सुचवा] मिळतो. पण उतरल्यावर काही सेकंदातच या दोघांचाही पृथ्वीशी संपर्क तुटला. यानंतर १९७५ मध्ये नासाने व्हायकिंग मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान दोन ऑर्बिटर प्रक्षेपित करण्यात आले. त्यांच्यासोबत प्रत्येकी एक लॅंडर होते. हे दोन्ही लॅंडर १९७६ मध्ये यशस्वीरीत्या मंगळावर उतरले. वायकिंग १ सहा वर्षे कार्यरत होता तर वायकिंग २ तीन वर्षे. या व्हायकिंग लॅंडरनी सर्वप्रथम मंगळाची रंगीत चित्रे पृथ्वीवर पाठविली [२३] तसेच त्यांनी मंगळाच्या पृष्ठभागाचे उत्कृष्ट नकाशे बनविले, ते आजमितीसही उपयोगात आणले जातात.
+रशियाने फोबॉस १ व २ ही याने १९८८ साली मंगळ व त्याचे दोन उपग्रह यांचे निरीक्षण करण्यासाठी पाठवली. मंगळाच्या वाटेवर असतानाच "फोबॉस १"चा पृथ्वीशी संपर्क तुटला. "फोबॉस २"ने मंगळाची व फोबॉसची यशस्वीरीत्या छायाचित्रे काढली मात्र तोपण फोबॉसवर लॅंडर सोडण्याच्या थोड्याच वेळाआधी निकामी झाला.
+१९९२ मधील मार्स ऑब्झरव्हरच्या अपयशानंतर नासाने १९९६ मध्ये मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे यान प्रक्षेपित केले. हे यान पूर्णपणे यशस्वी ठरले. या यानाने निर्धारित मंगळाचा नकाशा बनविण्याचे आपले काम २००१ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर दोनवेळा यानाचा कार्यकाल यशस्वीरीत्या लांबविण्यात आला होता. तिसऱ्या वेळी नोव्हेंबर २००६ मध्ये मंगळावर दहा वर्षे काढलेल्या या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला. मार्स ग्लोबल सर्व्हेयरच्या प्रक्षेपणानंतर केवळ एका महिन्यानंतर नासाने मार्स पाथफाइंडर प्रक्षेपित केले होते. हे यान सोजनर (Sojourner Rover) हे स्वयंचलित निरीक्षण वाहन स्वतःसोबत वाहून नेत होते. सोजनर १९९७च्या उन्हाळ्यात मंगळावरील ॲरिस व्हलिस येथे उतरले. ही मोहीमसुद्धा यशस्वी ठरली. तसेच मोहिमेस प्रसारमाध्यमांद्वारे बरीच प्रसिद्धीसुद्धा मिळाली होती, जी मुख्यत्वेकरून यानाने पृथ्वीवर पाठविलेल्या अनेक छायाचित्रांमुळे होती.[२४]
+मंगळावरची सर्वांत अलीकडील मोहीम म्हणजे नासाचे फीनिक्स लॅंडर ही होय, जे नासाने ऑगस्ट ४,२००७ रोजी प्रक्षेपित केले. फीनिक्स लॅंडर मंगळाच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात मे २५, २००८ रोजी उतरले.[२५] या लॅंडरला २.५ मीटर लांबीची यांत्रिक भुजा होती, जी मंगळाच्या मातीत मीटरभर खोल खणू शकत असे. यासोबतच लॅंडरवर सूक्ष्मदर्शी कॅमेरा होता जो मानवी केसाच्या एक हजारांश लहान वस्तूंची छायाचित्रे काढू शकत असे. या यानास उतरण्याच्या जागेवर जून १५,२००८ रोजी एक पदार्थ मिळाला, जो जून २० रोजी बर्फ आहे असे प्रयोगांती सिद्ध झाले.[२६][२७] यानाशी संपर्क करण्यात नासाच्या तंत्रज्ञांना अपयश आल्यावर नोव्हेंबर १०, २००८ रोजी नासाद्वारे मोहिमेच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली.[२८]
+२००१ मध्ये नासाने मंगळावर मार्स ओडेसी हे यान पाठवले. नोव्हेंबर २००८ पर्यंत प्राप्त माहितीनुसार हे यान अजूनही मंगळाभोवतीच्या कक्षेत परिक्रमा करत आहे. त्याचा कार्यकाळ सप्टेंबर २०१०पर्यंत वाढविण्यात आला होता .[२९] ओडेसीवरील गॅमा रे स्पेक्ट्राॅमीटरने मंगळाच्या पृष्ठभागाच्या एक मीटर उंचीच्या थरात मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायू आढळला आहे. हा बर्फातील हायड्रोजन असावा असा कयास आहे.[३०]
+२००३ मध्ये युरोपियन स्पेस एजेंसी (इसा) ने मंगळावर मार्स एक्सप्रेस यान पाठवले होते. त्यामध्ये मार्स एक्सप्रेस ऑर्बिटर व बीगल २ नावाचा एक लॅंडर यांचा समावेश होता. यापैकी बीगल २ मंगळावर उतरतांना निकामी झाले व फेब्रुवारी २००४ मध्ये बीगल २ गमावल्याची घोषणा करण्यात आली.[३१] २००४ मध्ये प्लॅनेटरी फुरिए स्पेक्ट्रॉमीटर गटाने त्यांना मंगळाच्या वातावरणात मिथेन सापडल्याचे घोषित केले तर जून २००६ मध्ये इसाने मंगळावर अरोरा (ध्रुवीय प्रकाश) दिसून आल्याचे घोषित केले.[३२]
+२००३ पर्यंतच्या ज्ञात माहितीनुसार नासाने मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर मोहिमेअंतर्गत स्पिरिट (MER-A) व ऑपॉर्च्युनिटी (MER-B) हे दोन जुळे रोव्हर मंगळावर पाठवले आहेत. दोन्ही याने जानेवारी २००४ मध्ये यशस्वीरीत्या मंगळावरील निर्धारित स्थळी उतरली. या यानांकडून मिळालेल्या शास्त्रीय ज्ञानामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंगळावर त्यांच्या दोघांच्याही उतरण्याच्या जागेवर पूर्वी पाणी होते याचा त्यांना मिळालेला निर्णायक पुरावा. तसेच मंगळावरील धूळ पिशाच्च (dust devils) (तुलनेने जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ) व वावटळींमुळे दोन्ही रोव्हरची सौर तावदाने साफ झाल्यामुळे त्याची आयुर्मर्यादादेखील वाढली..[३३]
+यासोबतच ऑगस्ट १२, २००५ रोजी नासाने मार्स रिकनायसन्स ऑर्बिटर हे यान प्रक्षेपित केले, जे मार्च १०, २००६ रोजी मंगळाभोवतीच्या कक्षेत पोहोचले. हे यान दोन वर्षे चालणाऱ्या सर्वेक्षणाच्या मोहिमेवर पाठविण्यात आले आहे. भविष्यातील लॅंडर यानांना उतरण्यासाठी योग्य जागा हुडकण्यासाठी मंगळाच्या भूप्रदेशाचा व हवामानाचा अभ्यास हे यान करेल. तसेच यानावर पृथ्वीसोबत माहिती-देवाणघेवाणीसाठी विकसित दूरसंचार यंत्रणा आहे व त्याची बॅंडविड्थ (प्रतिसेकंद माहिती वाहून नेण्याची क्षमता) पूर्वीच्या सर्व यानांच्या एकूण बॅंडविड्थपेक्षा अधिक आहे. मार्च ३, २००८ रोजी या यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवाजवळ बर्फाच्या वादळाचे (ॲव्हलॉंच) छायाचित्र घेतल्याचे शास्त्रज्ञांनी घोषित केले..[३४]
+डॉन अवकाशयान फेब्रुवारी २००९ मध्ये मंगळाजवळून जाईल व मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून ते ४ व्हेस्टा व नंतर सेरेसचे निरीक्षण करण्याच्या आपल्या मोहिमेवर निघेल.
+फीनिक्सनंतर २०११ मध्ये मार्स सायन्स लॅबोरेटरी ही मोहीम हाती घेतली जाईल. यामध्ये अधिक मोठे, अधिक गतिमान (९० मी/तास वेगाचे) आणि अधिक बुद्धिमान रोव्हर समाविष्ट असतील. तसेच यामधील लेझरद्वारा रासायनिक पृथक्करण करणाऱ्या यंत्रामुळे १३ मी. अंतरावरूनही खडकामधील घडकांची माहिती मिळविता येईल.[३५]
+२००९ मध्ये रशिया व चीन यांची संयुक्त मोहीम फोबॉस-ग्रंट नियोजित करण्यात आली आहे. ती मंगळाचा उपग्रह फोबॉसवरून परीक्षणासाठी नमुने घेऊन येईल आणि २०१३ मध्ये इसाने एक्झोमार्स नावाचे आपले पहिले रोव्हर मंगळावर पाठविण्याचे योजिले आहे. हा रोव्हर सेंद्रीय घटकांच्या शोधात मंगळावरील मातीत २ मीटर खोलीपर्यंत खणू शकेल.[३६]
+सप्टेंबर १५, २००८ रोजी नासाने मेव्हन ही मोहीम मंगळाच्या वातावरणाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी नियोजित केल्याची घोषणा केली. (२०१३ मधील मोहीम)
+[३७]
+मेटनेट या फिनिश-रशियन मोहिमेदरम्यान मंगळाच्या पृष्ठभागावर दहाहून अधिक छोटी-छोटी स्वयंचलित वाहने उतरविण्यात येतील. याद्वारे मंगळाचे वातावरण, भौतिकशास्त्र व हवामानशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी दूरवर पसरलेले एक जाळे तयार करण्यात येईल.[३८] या मोहिमेची नांदी म्हणून २००९ किंवा २०११ मध्ये एक किंवा काही थोडे लॅंडर प्रक्षेपित करण्यात येतील.[३९] हे लॅंडर रशियाच्या फोबॉस-ग्रंट यानाच्या पाठीवर वाहून नेले जाण्याची शक्यता आहे.[३९] या मोहिमेतील इतर प्रक्षेपणे २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्यांत करण्यात येतील.
+२००४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी "व्हिजन फॉर स्पेस एक्स्प्लोरेशन" (अंतराळ संशोधनाचे ध्येय)[मराठी शब्द सुचवा] याची घोषणा केली. यामध्ये मंगळावरील मानवी मोहीम हे प्रमुख ध्येय म्हणून नमूद केले होते.[४०] नासा आणि लॉकहीड मार्टिन संस्थेने ओरायन या अवकाशयानाची (ज्याला पूर्वी क्ऱ्यू एक्स्प्लोरेशन वेहिकल म्हटले जात असे) बांधणी सुरू केली आहे. याद्वारे २०२० पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम पाठविण्याचे नियोजित केले आहे. ओरायनची चंद्रावरील मोहीम त्याच्या पुढील मंगळावरील मोहिमेचा एक टप्पा असेल. सप्टेंबर २८, २००७ रोजी नासाचे व्यवस्थापक मायकल डी. ग्रिफिन यांनी सांगितले की २०३७ पर्यंत मंगळावर माणूस उतरवण्याचे नासाचे ध्येय आहे..[४१]
+नासाची अपेक्षा आहे की ते २०३० ते २०३५ दरम्यान मंगळावर माणसास उतरवू शकतील.[४२] तत्पूर्वी मंगळावर अधिकाधिक मोठी याने पाठविण्यात येतील, ज्यांची सुरुवात एक्झोमार्स व मार्स सॅंपल रिटर्न मोहीम यांच्यापासून होईल.
+मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आले. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे. या यानाच्या मदतीने मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही यासंदर्भात संशोधन करण्यात येणार आहे. तसेच मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे यासंदर्भातही महत्त्वाचे संशोधन या मोहिमेअंतर्गत केले जाणार आहे.
+नासाची ही मोहीम अनेक अर्थांनी विशेष असली तरी हे यान ज्या ठिकाणी उतरले आहे ती जागा सुद्धा तितकीच खास आहे. हे यान मंगळावर कुठे उतरवण्यात यावे यासंदर्भात तब्बल पाच वर्षे संशोधन सुरू होते. त्यानंतर हे यान उतरवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. या जागेचे नाव जीझीरो क्रेटर (Jezero Crater) असे आहे. जीझीरो क्रेटर हा ४५ किमी व्यास असणारा मंगळावरील प्रदेश आहे. हा प्रदेश मंगळावरील इसिडिस प्लॅनिटिया या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे. मंगळाच्या विषुववृत्तीय प्रदेशापासून हा प्रदेश अगदी जवळ आहे. नासाच्या क्युरॉसिटी या यानाने ज्या गाली क्रेटरजवळ लँडिंग केले आहे तेथून ३ हजार ७०० किमी दूर पर्सिव्हिअरन्स रोव्हरची ही लँडिंग साईट आहे. जीझीरो क्रेटरमध्ये कोट्यवधी वर्षांपूर्वी एक मोठी उल्का मंगळाच्या पृष्ठभागावर आदळली होती. त्यामुळे जो मोठा खड्डा निर्माण झाला तोच हा जीझीरो क्रेटर.
+७० कोटी डॉलर्स खर्च करून पाठवण्यात आलेल्या या पर्सिव्हिअरन्स रोव्हरला जीझीरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात उतरवण्यामागे एक विशेष कारण आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांनी या ठिकाणी फार पूर्वी एका नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश होता अशी शक्यता व्यक्त केली होती.
+जगभरातील वैज्ञानिक आणि नासामधील वैज्ञानिकांनी मंगळावरील एकूण ६० ठिकाणांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर जीझीरो क्रेटर या जागेची निवड केली आहे. नासाचे पर्सिव्हिअरन्स रोव्हर नक्की कुठे उतरवायचे यासंदर्भात तब्बल पाच वर्षे अभ्यास करण्यात आला. प्रत्येक जागा ही काहीना काही कारणाने विशेष होती. मात्र या सर्वांमध्ये जीझीरो क्रेटरने बाजी मारली.
+जवळजवळ ३५० कोटी वर्षांपूर्वी या प्रदेशामधून नदीचा प्रवाह वाहत होता असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. या ठिकाणी एक तळेही असल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या पुराव्यांवरून आणि पृष्ठभागाच्या रचनेवरून येथे काही शे कोटी वर्षांपूर्वी पाण्याचा प्रवाह होता असे सांगण्यात येत आहे.
+मंगळावर अनेक हजार वर्षांपासून ओला व सुका कालावधी अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. यापैकी ओल्या कालावधीमध्ये जीझीरो क्रेटरच्या परिसरात सूक्ष्मजीव रहायचे असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा असेल तर खरोखरच या ठिकाणी जीवसृष्टीचे पुरावे आढळतील असे सांगितले जात आहे.
+वैज्ञानिक आता या ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी जीझीरो क्रेटरची मदत घेणार आहेत. हा प्रदेश कसा आणि कशापासून निर्माण झाला, त्यामध्ये जीवसृष्टीचे काही पुरावे आढळतात का या सर्वाची चाचपणी येथील दगड आणि मातीचे परीक्षण करून केली जाणार आहे.
+भारताने मंगळावर यान पाठवले, ते २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत पोचले. या घटनेवर आधारित 'मिशन मंगल' नावाचा एक हिंदी चित्रपट आहे. चित्रपटात अक्षयकुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, कृति कुल्हारी यांनी भूमिका केल्या आहेत. चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रकाशित झाला.
+मंगळावर पाठविण्यात आलेल्या अनेक ऑर्बिटर, लॅंडर व रोव्हर यामुळे आता मंगळाच्या आकाशातील खगोलशास्त्राचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मंगळावरून पृथ्वी व चंद्र विनासायास दिसतात. मंगळाचा उपग्रह फोबॉस पृथ्वीवरून दिसणाऱ्या पूर्ण-चंद्राच्या कोनीय व्यासाच्या एक तृतीयांश आकाराचा दिसतो. याविरूद्ध डीमॉस ताऱ्यासारखा दिसतो व पृथ्वीवरून दिसणाऱ्या शुक्रापेक्षा थोडा अधिक तेजस्वी दिसतो.[४३]
+तसेच उल्का व अरोरा यासारखे सुपरिचित आकाशातील घटना मंगळावरही बघण्यात आल्या आहेत.[३२] मंगळावर नोव्हेंबर १०, २०८४ रोजी पृथ्वीचे संकम्रण (सूर्यबिंबासमोरून पृथ्वी जाणे) दिसून येईल. यासोबतच मंगळावर बुधाचे संक्रमण व शुक्राचे संक्रमण दिसून येतात तसेच मंगळाचा उपग्रह डीमॉस खूप लहान असल्यामुळे त्याच्यामुळे होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणास संक्रमण म्हणणेच योग्य ठरेल. (बघा मंगळावरून दिसणारे डीमॉसचे संक्रमण)
+मंगळ दर २७ महिन्यांनी पृथ्वीजवळ येतो. मात्र, दरवेळी तो कमी जास्त अंतरावर असतो. याला कारण मंगळ व पृथ्वी यांच्या सूर्याभोवतालच्या कक्षा पूर्ण गोलाकार नसून, किंचित लंबवर्तुळाकार आहेत. यामुळे मंगळ जवळ येताना पृथ्वीपासून ५.५७ कोटी ते १०.१ कोटी किलोमीटरपर्यंत येत असतो. त्याच्या या जवळ येण्याचे १५-१७ वर्षांचे चक्र असते. यापूर्वी २००३ मध्ये तो पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या ५.५७ कोटी किमी अंतरावर आला होता.
+२२ मे २०१६ रोजी आणि त्यानंतर ३० मे २०१६ रोजी मंगळ पृथ्वाच्या अगदी जवळ आला होता. इतका जवळ तो या पूर्वी साठ हजार वर्षांपूर्वी आला होता. आता यानंतर ऑगस्ट २२८७ मध्ये पुन्हा मंगळ पृथ्वीलगत येईल.
+मंगळ, पृथ्वी व सूर्य जेव्हा एका ओळीत येतात त्या स्थितीस मंगळाची प्रतियुती (अपोझिशन) म्हणून ओळखले जाते. २२ मे २०१६ रोजी अशी प्रतियुती झाली.
+अशाच एका प्रतियुतीच्या वेळी म्हणजे १८७७ मध्ये मंगळाभोवती दोन चंद्र असल्याचा शोध लावला गेला. मुळातच मंगळ छोटा व तेजस्वी दिसत असल्याने त्याभोवतालचे चंद्र शोधणे अवघड होते. मात्र, वॉशिंग्टनच्या नेव्हल ऑब्झरव्हेटरीच्या 'अस्फ्हॉल' नावाच्या निरीक्षकाने मंगळाभोवतालचे अवघ्या १५-२० किमी आकाराचे बटाट्यासारखे दिसणारे चंद्र शोधले.
+मंगळाच्या १८७७ च्या प्रतियुतीवेळी जीओव्हानी शापरेली नावाच्या इटालियन खगोल निरीक्षकाने मंगळाची निरीक्षणे साडेआठ इंची दुर्बिणीतून घेऊन त्याचा छानसा नकाशा प्रसिद्ध केला. मंगळावरच्या रेघोट्यांना त्याने 'कॅनली' म्हटले. या इटालियन शब्दाचे भाषांतर इंग्रज लोकांनी 'कॅनॉल' असे करून एकच गोंधळ उडवून दिला. मंगळावर कॅनॉल असल्याची समजून काही लोकांनी करून घेतली. अमेरिकी हौशी आकाश निरीक्षक पर्सिव्हल लॉवेल याने तर स्वतःचे पैसे खर्च करून मंगळ निरीक्षणासाठी वेधशाळा बांधली. त्याचे त्याची निरीक्षणे 'मार्स' नावाच्या पुस्तकात मांडली. लॉवेलच्या मते मंगळावर प्रगत जीवसृष्टी असून, तेथील लोकांनी शेतीसाठी मंगळावर कॅनॉलचे जाळे बांधले आहे. याचमुळे मंगळाविषयीचे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरत गेले. मात्र, कालांतराने मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षणे घेतल्यावर मंगळावर कालवे नसल्याचे सिद्ध झाले.
+हिंदू धर्मातील नवग्रह स्तोत्रात असा श्लोक आहे की,
+याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरूप मंगळाला मी नमस्कार करतो."
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10364.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10364.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..062f18ac7ffc8369d2090980aaf7ac1e115eb301
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10364.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मॅकबेथ (पूर्ण शीर्षक द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ ) ही विल्यम शेक्सपियरची पाच अंकांची शोकांतिका आहे. ही प्रथम १६०६ मध्ये सादर केली गेली असे मानले जाते.[a] जे सत्ता मिळवू इच्छितात त्यांच्यावरील राजकीय महत्त्वाकांक्षेचे हानीकारक शारीरिक आणि मानसिक परिणाम हे नाट्यमय रुपात ह्यात दिसते. इंग्लंडचा पहिला जेम्सच्या कारकिर्दीत शेक्सपियरने लिहिलेल्या सर्व नाटकांपैकी, मॅकबेथ हे शेक्सपियरच्या अभिनय कंपनीचे आश्रयदाता राजा जेम्स यांच्याशी असलेले त्याचे नाते स्पष्टपणे प्रतिबिंबित करते.[१] हे प्रथम १६२३ च्या फोलिओमध्ये प्रकाशित झाले होते. हे शेक्सपियरचे सर्वात लहान शोकांतिक नाटक आहे.[२]
+मॅकबेथ नावाच्या एका धाडसी स्कॉटिश जनरलला जादूगारांच्या त्रिकूटाकडून एक भविष्यवाणी मिळाली की एक दिवस तो स्कॉटलंडचा राजा होणार. महत्त्वाकांक्षेने ग्रासलेला आणि त्याच्या पत्नीने कृती करण्यास प्रेरित केलेले, मॅकबेथने राजा डंकनची हत्या केली आणि स्कॉटिश सिंहासन स्वतःसाठी घेतले. त्यानंतर तो अपराधीपणाने आणि विक्षिप्तपणाने ग्रासला जातो. शत्रुत्व आणि संशयापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याला अधिकाधिक खून करण्यास भाग पाडले गेले, तो लवकरच एक अत्याचारी शासक बनतो. रक्तपात आणि परिणामी गृहयुद्धाने मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ यांना वेडेपणा येतो आणि मृत्यू पावतात.
+या कथेसाठी शेक्सपियरचा स्रोत मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा, मॅकडफ आणि डंकन यांचा हॉलिन्शेड क्रॉनिकल्स (१८७५) मधील इतिहास आहे, जो शेक्सपियर आणि त्याच्या समकालीनांना परिचित असलेला इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडचा इतिहास आहे, जरी नाटकातील घटना मोठ्या प्रमाणात भिन्न आहेत वास्तविक मॅकबेथच्या इतिहासातून.[३]
+थिएटरच्या बॅकस्टेज जगात, काहींचा असा विश्वास आहे की हे नाटक शापित आहे आणि त्याच्या शीर्षकाचा मोठ्याने उल्लेख केला जात नाही. त्याऐवजी " द स्कॉटिश प्ले " असा उल्लेख करतात. या नाटकाने काही नामांकित कलाकारांना मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ यांच्या भूमिकांकडे आकर्षित केले आहे आणि चित्रपट, दूरदर्शन, ऑपेरा, कादंबरी, कॉमिक्स आणि इतर माध्यमांमध्ये रुपांतरित केले आहे.
+चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता [खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10406.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10406.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c43f222bfee0cfc84d78f20aec4af2d7b9f4bebd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10406.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही अमेरिकन फास्ट फूड कंपनी आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील सॅन बर्नार्डिनो येथे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी संचालित केलेले रेस्टॉरंट म्हणून १९४० मध्ये स्थापना केली. मॅकडोनल्ड्स ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट साखळी आहे जी २०१८ पर्यंत ३७,८५५ आऊटलेट्समध्ये दररोज १०० पेक्षा जास्त देशांमध्ये दररोज ६९ दशलक्ष ग्राहकांची सेवा देत आहे. मॅकडोनल्ड्स त्याच्या हॅम्बर्गर, चीजबर्गर आणि फ्रेंच फ्राईजसाठी परिचित असले, तरी त्यामध्ये चिकन उत्पादने, न्याहारीच्या वस्तू, शीतपेय, मिल्कशेक्स, रॅप्स आणि मिष्टान्न देखील दिसतात.
+ही अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्थितकंपनी असून जोरदार जाहिराती व दर्जेदार विपणन व्यवस्थेद्वारे जगभर आपल्या दुकानांचे जाळे विणले आहे. हॉलिवूडच्या बहुतेक नवीन येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या जाहिराती तसेच त्यावर आधारीत खेळणी ही कंपनी आपल्या साखळीतील दुकानांद्वारे वितरीत करत असते. मॅकडोनाल्ड हा शब्द त्यासाठी त्यांनी प्रताधिकारीत केला आहे. मात्र सतत याच कंपनीचे खाद्यपदार्थ खाऊन मेद (जाडपणा) वाढतो असा प्रचारही या कंपनीचे विरोधक करत असतात. भारताही या कंपनीने आपले व्यवसाय जाळे विणले आहे व अल्पावधीत लोकप्रियताही मिळवली आहे असे दिसून येते. जास्त दिवस अन्न पदार्थ टिकवण्यासाठी गोठवलेले अन्नपदार्थ वापरण्याकडे या कंपनीचा कल असतो.
+१९५३ मध्ये उघडले गेलेले सर्वात जुने मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मधील तिसरे रेस्टॉरंट आहे. हे लेकवुड ब्लाव्हडी येथे आहे. फ्लॉरेन्स एव्ह येथे. डाउने, कॅलिफोर्नियामध्ये (३३.९४७१ ° एन ११८.११८२ ° डब्ल्यू वर)
+मे १५, १९४० रोजी सॅन बर्नार्डिनो[१], कॅलिफोर्निया येथे वेस्ट १४ व्या स्ट्रीट येथे बहिण रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड[२] यांनी १३९८ नॉर्थ ई स्ट्रीट येथे प्रथम मॅक्डोनाल्ड उघडला, परंतु आज तो मॅक्डॉनल्ड्सला ओळखता आला नाही; रे क्रॉकने भावांच्या व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी बदल केले. १९४८ मध्ये बांधवांनी "स्पीडी सर्व्हिस सिस्टीम" सुरू केली आणि त्यांच्या पूर्ववर्ती व्हाईट कॅसलने दोन दशकांपूर्वी व्यवहारात आणलेल्या आधुनिक फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या तत्त्वांचा विस्तारित उपयोग करून ते उद्धृत केले. मॅकडोनल्डचा मूळ शुभंकर "स्पीडी" म्हणून ओळखल्या जाणा .्या हॅमबर्गरच्या वरच्या शेफची टोपी. १९६२ मध्ये, गोल्डन आर्चने स्पीडीची जागा सार्वत्रिक शुभंकर म्हणून घेतली. विवाहास्पद, जोकर रोनाल्ड मॅकडोनाल्ड, १९६५ मध्ये सादर केले गेले. मुलांच्या प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी ते जाहिरातींमध्ये दिसले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10413.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae220bfaf8d6661f599aa04c62e492e2358dad82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10413.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+ॲडोबी कंट्रिब्यूट (पूर्वीचे मॅक्रोमीडिया कंट्रिब्यूट) एक बंद झालेला खास एचटीएमएल संपादक आहे. जसे त्याचे नाव सूचित करते. ब्लॉगचा समावेश असलेल्या विद्यमान संकेतस्थळवर सामग्रीचे योगदान देण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे. यात इंटरनेट एक्सप्लोरर आणि फायरफॉक्ससाठी प्लग-इन समाविष्ट आहेत जे वापरकर्त्यांना त्यांच्या वेब ब्राउझरवरून त्यांचे योगदान करण्याची परवानगी देतात. ॲडोबी ड्रीमवेव्हर या त्याच्या बंधूचे विपरीत, त्याचा उद्देश हा वेब विकास किंवा वेब डिझाइनमध्ये स्क्रॅच पासून संकेतस्थळ तयार करणे हा नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10448.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10448.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ad0a26dee964b99109de9b55b36a3035771905c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10448.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅक्स लाइफ इन्शुअरन्स ही भारतातील आयुर्विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10493.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10493.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..372a4f8b5e000f1b6fcb520d5d4f1b449ec49018
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10493.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅंगनीज (Mn) (अणुक्रमांक २५) हा एक धातू असून ते एक मूलद्रव्य आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10497.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10497.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..47c8a595c6c04e8ed40fc6054ce7edf8f8b4a59b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10497.txt
@@ -0,0 +1,9 @@
+मॅगी मे बेयर्ड (जन्म कॉलोराडो) ही एक अमेरिकन अभिनेत्री, पटकथा लेखक आणि माजी थिएटर ग्रुप शिक्षिका आहे.[१] बेयर्ड कॉलोराडोमध्ये संगीत सादर करताना मोठी झाली आणि न्यू यॉर्क सिटीला जाण्यापूर्वी यूटा विद्यापीठात थिएटर आणि नृत्याचा अभ्यास केला, जिथे तिने ब्रॉडवेवर सादरीकरण केले. तिने १९८१ मध्ये सोप ऑपेरा अनदर वर्ल्डमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि १९८९ मध्ये ऐन इनोसंट मॅन या चित्रपटात पदार्पण केले.[२]
+बेयर्डचा जन्म फ्रुटा, कॉलोराडो येथे झाला आणि वाढला, जिथे तिने किशोरवयात पियानो आणि गिटार शिकले. तिने १९७७ मध्ये फ्रुटा मोन्युमेंट हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. नंतर न्यू यॉर्क शहरात जाण्यापूर्वी तिने थिएटर आणि नृत्याचा अभ्यास केला युनिव्हर्सिटी ऑफ यूटाह, जिथे तिने १९८५ च्या ब्रॉडवे ऑन द आइसमन कॉमेथच्या पुनरुज्जीवन आणि अनेक ऑफ-ब्रॉडवे शोमध्ये सादरीकरण केले.[३]
+१९९० मध्ये द हेडी क्रॉनिकल्ससोबत नऊ महिने टूर करण्याआधी, अमेरिकन सोप ऑपेरा अदर वर्ल्डमध्ये सहाय्यक भूमिका बजावून तिने १९८१ मध्ये टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले, जिथे तिने हेडीच्या मित्रांपैकी एकाची भूमिका केली होती. तिने १९८७ मध्ये सोप ऑपेरा ऐन द वर्ल्ड टर्न्समध्ये टेलर बाल्डविनची भूमिका केली आणि 1989 मध्ये स्टेसीच्या भूमिकेत ऐन इनोसंट मॅनमध्ये पदार्पण केले.
+बेयर्ड आणि तिचा मुलगा, फिनीस २०१४ मध्ये लाइफ इनसाइड आउटचा प्रचार करत आहेत
+१९९४ ते २००० पर्यंत, बेयर्ड लॉस एंजेलिसमधील ग्राउंडलिंग्ज, एक सुधारात्मक आणि स्केच कॉमेडी गट आणि शाळेत सदस्य आणि शिक्षक होते. ग्राउंडलिंग्समध्ये असताना, बेयर्डने विल फेरेल, क्रिस्टन विग आणि मेलिसा मॅककार्थी यांसारख्या अभिनेत्यांसह शिकवले आणि सादर केले, मॅककार्थीची पहिली सुधारित शिक्षक बनली. बेयर्ड मास इफेक्ट मालिका, सेंट्स रो मालिका, एव्हरक्वेस्ट II मालिका, लाइटनिंग रिटर्न्स: फायनल फॅन्टसी XIII, रॉग गॅलेक्सी आणि व्हॅम्पायर: द मास्करेड – रिडेम्पशन यासारख्या व्हिडिओ गेममध्ये आवाज अभिनेत्री आहे.[४]
+२०१३ - लाइफ इन्साईड आऊट
+२०१६ - आय एम बी डीमिटर
+२०२१ - बिली इलिश: द वर्ल्डस अ लिटिल ब्लरी
+मॅगी बेयर्ड आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10507.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10507.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e261b8ea80c628ddd9a6857bf207b32624d1c6d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10507.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅग्नम फाऊंडेशन ही न्यू यॉर्क स्थित छायाचित्रांमध्ये वैविध्य आणण्यासाठी काम करणारी संस्था आहे.
+या संस्थेने भारता अनेक शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत व त्याद्वारे शेतकऱ्यांचे हित, कृषी विस्तार, व्यवस्थापनाचे तसेच कृषी मालाच्या विपणनामध्ये सुधारणा आणलेली आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10509.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10509.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ae36c64fd79c67b4c7d90fcf8455aab0289d028
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10509.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेजिअन ग्रॅंडमास्टर असून तो जगात पहिल्या क्रमांकाचा रेटेड खेळाडू आहे. २६ एप्रिल २००४ साली वयाच्या फक्त तेराव्या वर्षी तो ग्रॅंडमास्टर झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10518.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10518.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..314838623bcc288bc0855df39c0b48e8d8a21bdd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10518.txt
@@ -0,0 +1,10 @@
+कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग (सामने निश्चिती) म्हणतात. अशा प्रयत्नांत अडकलेले क्रिकेट खेळाडू आणि फ्रँचायझी :
+हा बांगला देशचा ऑलराऊंडर खेळाडू ५६ कसोटी सामने खेळला आहे. त्यांत त्याने पाच शतके व २४ अर्धशतके केली आहेत. २०१९ नोव्हेंबरपर्यंत त्याने एकूण ३,८६२ धावा केल्या आहेत. ह्या सामन्यांत त्याने २१० बळी घेतले आहेत.
+खेळलेल्या एकूण २०६ एकदिवसीय सामन्यांमध्ये शाकिबने नऊ शतके व ४७ अर्धशतके केली आहेत, २६० बळी घेतले आहेत आणि एकूण ६,३२३ धावा केल्या आहेत.
+७६ टी-ट्वेंटी सामन्यांत शाकिबने जरी एकही शतक केले नसले तरी नऊ अर्धशतके केली आहेत. गोलंदाजी करून त्याने ह्या सामन्यांत एकूण ९२ बळी घेतले आहेत.
+अशा ह्या अष्टपैलू खेळाडूशी सामने निश्चिती करून सट्टा खेळणाऱ्या बुकीने -दीपक आगरवालने- २०१८ साली तीनदा संपर्क केला होता. शाकिबने ही माहिती ICC-International Cricket Council-आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेपासून लपवली. त्याबद्दल सजा म्हणून शाकिबला २९ ऑक्टोबर २०२०पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळता येणार नाहीत.
+जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेचा दौरा करीत होता, तेव्हा या दोघे ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंना भारतीय सट्टेबाजांना माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले होते. त्यानंतर १९९५ साली ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेट खेळाडूंनी-मार्क वाॅ, शेन वाॅर्न आणि गोलंदाज टिम मे यांनी आरोप केला होता, की जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये खेळत होता तेव्हा पाकिस्तानचा एक प्रमुख खेळाडू सलीम मलिक याने पैसे घेऊन मॅच हरण्याची विनंती केली होती.
+
+सामनेनिश्चिती आणि सट्टेबाजीप्रकरणी एका भारतीय फ्रँचायझी प्रवर्तकाला तुरुंगवास झालानी दोन फ्रँचायझींचे दोन वर्षांसाठी निलंबन झाले.
+
+(अपूर्ण लेख)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10551.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..602342ac083eacba6ad8e15b47996cc148023f17
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10551.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅडम सर ही एक भारतीय हिंदी भाषेतील टेलिव्हिजन कॉमेडी मालिका आहे. शो जय प्रोडक्शन बॅनर अंतर्गत जय मेहता निर्मित आहे. हा शो २४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रथम प्रसारित झाला.[१][२] हे सोनी सब वाहिनीवर वर सोमवार ते शुक्रवार पर्यंत प्रसारित होते.
+लखनौ, उत्तर प्रदेश, भारत येथे एका महिला पोलीस स्टेशनमध्ये (महिलांसाठी पोलीस स्टेशन) चार महिला पोलीस अधिकारी काम करत असतात. कॉन्स्टेबल संतोष शर्मा नव्याने सामील झालेला अधिकारी असून सायबर क्राईम मुख्य आहे. हेड कॉन्स्टेबल पुष्पा सिंग ह्या सर्वात जुन्या आहेत आणि समुपदेशन प्रमुख आहेत. सब इंस्पेक्टर करिश्मा सिंह ही लेडी दबंग असून ती नेहमी गुन्हेगारांना मारहाण करते आणि लखनौमधील सर्व लोक तिला घाबरतात. पुष्पा सिंग आणि करिश्मा सिंह ह्या एकमेकींच्या सासू-सुना आहेत आणि नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. एसएचओ हसीना मलिक एक अतिशय हुशार पोलीस अधिकारी असून गुन्हेगाराशी ते नेहमीच बुद्धिमत्तेने वागतात आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देत असतात. आणखी एक पुरुष कॉन्स्टेबल चित्तेश्वर (चित्ता) चतुर्वेदी आहे जो मानसशास्त्र तज्ञ आहे आणि त्याला संतोष शर्मा आवडत असते. बिल्लू चंपट नावाच्या कैद्याला महिला पोलीस ठाण्यात राहायला आवडते आणि त्याला आपले बिल्लू निवास असे संबोधत ससतो. सनी चड्ढा नावाचा पत्रकार नेहमीच पोलीस स्टेशनला आपल्या रिपोर्टिंग कौशल्याने मदत करत असतो. परंतु बहुतेक वेळेस यामुळे उलट त्रासच होत असतो. त्याला देखील संतोष शर्मा आवडत असते.
+हा शो प्रथम २४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसारित झाला होता, परंतु मार्च ते जून २०२० या कालावधीत कोव्हीड -१९ या साथीच्या रोगामुळे या शोचे शूटिंग बंद झाले. १३ जुलै २०२० पासून त्याचे नवीन भाग प्रसारित होण्यास सुरुवात झाली.[८]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10561.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10561.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bfd08c48d27c9eb4d5d670a8eca3defaf7f1ed3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10561.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅडिसन काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10576.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10576.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..21d6656cea6394d514e029984befeeb6565f87fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10576.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅडिसन काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+मॅडिसन काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10577.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10577.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eaeef7a4c9faa6dc07aba29ba7ec5417027a85ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10577.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅडिसन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हंट्सव्हिल येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८८,१५२ इतकी होती.
+मॅडिसन काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८०३ रोजी झाली.[१] ही काउंटी हंट्सव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला अमेरिकेच्या चौथ्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनचे नाव दिले आहे.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10578.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e73d42e22f89076a761974f1d5b3c87e444f0035
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10578.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅडिसन काउंटी (इलिनॉय) ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10580.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10580.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9ac9adf3daae4ee3e9df6cbf552b33bedb94658d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10580.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅडिसन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र वॅम्प्सव्हिल येथे आहे.[१] २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६८,०१६ इतकी होती.[२]
+मॅडिसन काउंटीची रचना १८०६ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या चौथ्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे नाव दिलेले आहे.[३] मॅडिसन काउंटी सिरॅक्यूझ नगरक्षेत्राचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10582.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10582.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..49edfd9b8064f81f67404f4638fe4fd601bd4de4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10582.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅडिसन ब्रेंगल (३ एप्रिल, १९९०:डोव्हर, डेलावेर, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10585.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e2d60b1a2eb96b64c7756439a02bb5615a6a19c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10585.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅडिसन स्क्वेअर गार्डन हे (Madison Square Garden) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मोठे बंदिस्त प्रांगण (इंडोअर अरेना) आहे. हे मॅनहॅटनमधल्या सातव्या व आठव्या ॲव्हेन्यूला फुटणाऱ्या एकतिसाव्या ते तेहतिसाव्या स्ट्रीट्स दरम्यान आहे. या इमारतीच्याखाली जमिनीखालचे पेन स्टेशन हे लोकलचे रेल्वे स्थानक आहे.
+येथे बास्केटबॉलचे, आइस हॉकीचे व मुष्टियुद्धाचे सामने भरवले जातात. तसेच संगीताच्या मैफली, सर्कस आणि मोठी भाषणे होतात.. २८ सप्टेंबर २०१४ रोजी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये अमेरिकेतील मूळभारतीय असणाऱ्या माणसांना उद्देशून एक भाषण झाले होते. अमेरिकेबाहेरील इतर कोणत्याही देशाच्या शासनप्रमुखाने येथे भाषण देण्याची ही पहिलीच वेळ होती.
+गुणक: 40°45′2″N 73°59′37″W / 40.75056°N 73.99361°W / 40.75056; -73.99361
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10591.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10591.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f56de66a1581458f9fc27018868e48b06525df1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10591.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅडी केट विलियर्स (२६ ऑगस्ट, १९९८:लंडन, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१][२] She also plays for Essex, Sunrisers and Oval Invincibles.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10605.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10605.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81bc07de89fdaa29a03ad570436351553daa1f16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10605.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅथियस क्रिस्चियान इयान व्हान झिल (एप्रिल ६, इ.स. १९८० - ) हा नामिबियाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. हा क्वचित यष्टीरक्षणही करतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10615.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10615.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05b94a2b2629e3f00cac945a45e1af5d129b5a4e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10615.txt
@@ -0,0 +1,6 @@
+५ मार्च, इ.स. २००८
+दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)
+
+मॅथ्थु हेडन (जन्म: २९ आॅक्टेबर १९७१ - हयात) हा एक आॅस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू असून हा एक फलंदाज व यष्टीरक्षक सुद्धा आहे.
+साचा:Stub-ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
+साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1062.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5493dfd1fdf7b9edfbcc0f269b23c6e473a3ac6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1062.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड ( एमआरपीएल ), हा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) चा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे.[१] १९८८ मध्ये स्थापित ही रिफायनरी मंगळुरूच्या मध्यापासून उत्तरेला कटिपल्ला येथे आहे. बाला, कालावार, कुथेतूर, कटीपल्ला आणि अड्यापाडी ही पाच गावे विस्थापित करून रिफायनरी स्थापन करण्यात आली.
+रिफायनरीची प्रतिवर्षी १५ दशलक्ष मेट्रिक टन तेल प्रक्रिया करण्याची क्षमता आहे आणि प्रीमियम डिझेल (उच्च सीटेन ) तयार करणारी दोन हायड्रोक्रॅकर्स असलेली भारतातील एकमेव रिफायनरी आहे.[२] त्यात प्रतिवर्ष ४४० हजार टन क्षमतेचे पॉलीप्रॉपिलीन युनिट देखील आहे.[३] उच्च ऑक्टेन अनलेडेड पेट्रोलचे उत्पादन करणाऱ्या दोन सीसीआर असलेल्या भारतातील दोन रिफायनरींपैकी ही एक आहे.
+जून २०२० पर्यंत, ७१.६३% शेअर्स ओएनजीसी कडे होते, १६.९५% शेअर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कडे होते आणि उर्वरित शेअर्स वित्तीय संस्था आणि सामान्य लोकांकडे होते.[१] एमआरपीएलला २००७ मध्ये भारत सरकारने मिनीरत्न घोषित केले आहे.[४]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10625.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10625.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e886ffb669f8720c20a189bae9047882c04e0bf9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10625.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅथ्यू जेम्स मॅटी पॉट्स (२९ ऑक्टोबर, १९९८:इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10643.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10643.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93252991b3f986171f6d9ec60cdc63487b729247
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10643.txt
@@ -0,0 +1,5 @@
+कॅप्टन मॅथ्यू फ्लिंडर्स (मार्च १६, इ.स. १७७४:डॉनिंग्टन, लिंकनशायर, इंग्लंड - जुलै १९, इ.स. १८१४) हा दर्यावर्दी खलाशी होता. याने ऑस्ट्रेलियाचा पहिला नकाशा इ.स. १८००च्या सुमारास काढला. त्यासाठी त्याला १ वर्ष लागले.
+त्यानेच या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव दिले. त्याने या खंडाची त्याच्या पथका समवेत एका गळक्या बोटीतून फेरी केली. या बोटीचे नाव टॉम्स थम्ब असे होते.
+त्याने तास्मानिया हे बेट आहे असे दाखवून दिले.
+त्याच्या बायकोचे नाव ऍन असे होते. हा प्रवास पूर्णं झाल्यावर त्याने एक पुस्तकही लिहिले. या पुस्तकाचे नाव अ व्हॉयेज टू टेरा ऑस्ट्रालिस असे होते.
+फ्लिंडर्सने रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक वाचल्यावर आपणही समुद्रावर जावे असे वाटले व त्यामुळे इ.स. १७८९मध्ये पंधराव्या वर्षी तो रॉयल नेव्हीमध्ये रुजू झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10648.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10648.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34998fb7a419e5979af5f5845b268e0ac60c778f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10648.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॅथ्यू डेव्हिड मॅककॉनेही (Matthew David McConaughey; ४ नोव्हेंबर १९६९) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. १९९३ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या मॅककॉनेहीने प्रामुख्याने अनेक विनोदी प्रणयपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ सालच्या डॅलस बायर्ज क्लब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर पुरस्कार व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले.
+अ टाइम टू किल या जॉन ग्रिशॅमच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात याने पहिली प्रमुख भूमिका होती. २०१४ सालच्या काल्पनिक अंतराळपट इंटरस्टेलरमध्येही त्याने प्रमुख भूमिका निभावली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10684.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10684.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac96db8a4a6dbd4524ed6779373e5d285fc3aff9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10684.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅनफ्रेड जुलियस ससकिंड (८ जून, १८९१:जोहान्सबर्ग, केप वसाहत - ९ जुलै, १९५७:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९२४ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10697.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f41574bb5bb0ac84b8ef71b9a5af08ec5aa0536
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10697.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅनी मार्टिनडेल (२५ नोव्हेंबर, १९०९:बार्बाडोस - १७ मार्च, १९७२:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजकडून १९३३ ते १९३९ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10714.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10714.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e408c2fc6c41a7cd6695970c00532a0117195fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10714.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅन्युएल पहिला कोम्नेनोस (२८ नोव्हेंबर, १११८ - २४ सप्टेंबर, ११८०) हा अकराव्या शतकातील बायझेन्टाईन सम्राट होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10718.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10718.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..370f91390c17087d649d454306792fc29cd0a1a3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10718.txt
@@ -0,0 +1,10 @@
+मॅपिंग द फील्ड : जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे निर्मला बॅनर्जी, समिता सेन आणि नंदिता धवन यांनी स्त्री- अभ्यासज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांकरिता संपादित केलेले व स्त्रीअभ्यासक्षेत्राच्या साहित्यामध्ये उपयुक्त अशी भर घालणारे मार्गदर्शक खंड आहेत. जादवपूर युनिव्हर्सिटीच्या स्त्री-अभ्यास विभागाने २०११ मध्ये हे खंड प्रकाशित केले. या खंडांतील शोधनिबंधांतून, स्त्री-अभ्यास ही विषयशाखा बनण्याकरिता प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात करावा लागलेला संघर्ष, स्त्रीचळवळ आणि सिद्धांकन क्षेत्र यातील नाते यांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडलेला आहे.
+या खंडांतील शोधनिबंधांतून विविध सामाजिक उपक्षेत्रांची लिंगभाव दृष्टिकोनातून संकल्पनात्मक चर्चा केलेली आहे. केवळ उच्चशिक्षणक्षेत्रात ज्ञाननिर्मिती व साहित्य उत्पादन करणे इतकेच मर्यादित ध्येय न ठेवता यासह सामाजिक परिवर्तन घडवून आणणे,सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे व लिंगभाव समानता साध्य करणे हे व्यापक राजकीय उद्देश स्त्री- अभ्यास क्षेत्राने बाळगलेले आहे. त्यामुळे स्त्रियांच्या चळवळी तसेच परिघावरचे वंचित समाजघटक, दलित आदिवासींच्या चळवळी यांना स्त्री-अभ्यासाची चळवळ जोडून घेताना दिसते वा या चळवळी व स्त्री अभ्यासाचे विद्यालयीन क्षेत्र परस्परपूरक असल्याचे दिसते. म्हणूनचं या खंडांमध्ये शैक्षणिक क्षेत्रांतील स्त्री-अभ्यासविषयाची चळवळ व शैक्षणिक विश्वाच्या पलीकडे उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या चळवळी या दोहोंचा आढावा घेणाऱ्या शोधनिबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे.
+स्त्रीवाद आणि लिंगभावाचे राजकारण:भारतातील स्त्रीचळवळीचा इतिहास या पहिल्या शोधनिबंधामध्ये समिता सेन व नंदिता धवन ब्रिटिशकालीन सामाजिक सुधारणांचा इतिहास ते भारतातील वर्तमान स्त्रीचळवळ यांवर प्रकाश टाकतात. तर, भारतातील स्त्री-अभ्यास या दुसऱ्या प्रकरणात कुसुम दत्त या भारतामध्ये १९७० च्या दशकात झालेल्या स्त्री अभ्यास क्षेत्राच्या उदयाची चर्चा करतात. स्त्री अभ्यासाचे विद्यालयीन क्षेत्र व स्त्रियांच्या चळवळी या दोहोंचे प्रत्येक टप्प्यावरचे परस्परपूरक संबंध याचा आढावा कुसुम दत्ता यांनी आपल्या या प्रकरणात घेतलेला आहे. पुनरुत्पादन व कुटुंब यांचे सामाजिक, आर्थिक विश्लेषण या प्रकरणात निर्मला बॅनर्जी यांनी स्त्रीवादी आर्थिक सिद्धान्तांतून पुनरुत्पादन व कुटुंब यांकडे बघत विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांचे स्थान काय आहे याची चर्चा केलेली आहे. स्त्रिया आणि शेती या अरुणा कांची यांच्या चौथ्या प्रकरणांमध्ये व जीमोल उन्नी यांच्या स्त्रियांचे काम : मोजमाप, स्वरूप आणि अनौपचारिक क्षेत्र या प्रकरणांमध्ये अर्थव्यवस्थेतील स्त्रियांचे अदृश्य स्थान यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. सहाव्या प्रकरणात, बॅनर्जी नवउदारमतवादी बाजारपेठेची धोरणे व स्त्रियांची कामगार म्हणून अदृश्यता व GAD सारख्या विकासाच्या दृष्टिकोनातून स्त्रियांच्या स्थितीवर टाकण्यात आलेला प्रकाश याची मांडणी करतात. मनाबी मुजुमदार यांच्या सातव्या प्रकरणात लिंगभाव दृष्टिकोनातून शिक्षण या क्षेत्राची चर्चा केलेली आहे. ब्रिटिशकाळामध्ये भारतातील स्त्रीशिक्षणाचा हेतू हा केवळ आदर्श पत्नी व माता तयार करणे हा राहिला. नंतरच्या काळात या दृष्टिकोनावर टीका झालेली असली व सध्या 'शिक्षण' हे मानवी हक्कांचे क्षेत्र म्हणून बघितले जात असले तरी मुलींचे शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. या खंडातील शेवटच्या प्रकरणात कृष्णा सोमण लिंगभावाच्या परिप्रेक्ष्यातून आरोग्य क्षेत्राची चिकित्सा करतात. स्त्रियांचे आरोग्य हे केवळ त्यांच्या पुनरुत्पाद्नाशीच मर्यादित ठेवले जाते व पुनरुत्पादक वा माता या भूमिकेतूनच त्यांच्या आरोग्याकडे बघितले जाते. भारतातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल भाष्य करताना, जात, वर्ग, कुटुंब या संरचना व सामाजिक, आर्थिक, राजकीय यांसारखे घटक स्त्रियांच्या आरोग्याकरिता कारणीभूत ठरतात, हे लक्षात घ्यावे लागते.
+'‘Mapping the field’च्या दुसऱ्या खंडामध्ये समाविष्ट असणारे ‘’Genderscapes : understanding why gender bias persists in natural resource management’’ हे सुमी कृष्णा यांचे प्रकरण स्त्रिया व पर्यावरण या विषयावर आधारलेले आहे. या प्रकरणात त्या conventional, celebratory व gendered या तीन दृष्टिकोनांची भारतीय संदर्भात चर्चा करतात. स्त्रिया ही एकजिनसी वस्तू नाही, तर जात, वर्ग इत्यादी संरचना स्त्रियांच्या जीवनविश्वाला आकार देतात. त्यामुळे आपणांस अधिक सर्वसमावेशक व स्त्रियांच्या अनुभवास ग्राह्य धरणारे अभ्यासक दृष्टिकोन उभारावे लागतील. स्त्रियांना केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेणे वा पुरुषांची यातून हकालपट्टी करणे ही स्त्रीचळवळीचा व अभ्यासकांचा उद्देश्य नाही ,तर विविध सामाजिक स्थानावरील सर्वसमावेशक बनविणे हा हेतू आहे. लिंगाधारित भूमिका, कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरकाम या गोष्टी नैसर्गिक नाहीत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर, त्याबाबतचे नियोजन करताना ते लिंगभाव असमानतेच्या पारंपारिक दृष्टिकोनातून होत असते, अशी मांडणी सुमी कृष्णा यांनी या शोधनिबंधात केलेली आहे.
+स्त्रिया, कायदा आणि सामाजिक बदल या प्रकरणामध्ये अर्चना पराशर या, कायदेविषयक ज्ञानाचे वर्चस्ववादी आकलन व मुख्यप्रवाही कायदेव्यवस्था, संकल्पना यांची स्त्रीवादी चिकित्सा करत प्रस्थापित कायदेव्यवस्थेला जे आव्हान देण्यात आले त्यांची उपयुक्तता या दोन गोष्टींची प्रामुख्याने चर्चा करतात. 'हुंड्याकरिता झालेले खून व आत्महत्या - त्यांची न्यायालयांत झालेली चर्चा : स्त्रीवादी कर्तेपणातून विचारलेले प्रश्न' या शोधनिबंधामध्ये फ्लॅव्हिया ॲग्नेस कायद्याच्या section ४९८ अ व section ३०४ या कलमांची चिकित्सा करतात. या शोधनिबंधातून त्या गुन्हेगारीविरोधी संविधानिक तरतुदी व गुन्हेगारी विरोधी कायद्याची प्रत्यक्ष तांत्रिक प्रक्रिया या दोहोंमध्ये अंतर असल्याचे स्पष्ट करतात. कायद्याचे ताठर व औपचारिक स्वरूप आणि कुटुंब,समाज या पितृसत्ताक व्यवस्थेच्या असणाऱ्या संरचना यांतील क्लिष्ट नाते याकडे फ्लॅव्हिया ॲग्नेस लक्ष वेधतात.
+विविधतेचे राजकारण : धार्मिक समुदाय आणि विविध पितृसात्ताकता या शोधनिबंधामध्ये कुमकुम संगारी या,धर्मावर आधारित कौंटुंबिक कायदे उपयुक्त आहेत का असा प्रश्न उपस्थित करत या विविध धर्मातील वेगवेगळ्या स्वरूपाच्या पितृसत्ताकतेची चर्चा करतात. धर्मावर आधारित कौटुंबिक कायदे असण्यापेक्षा सर्व स्त्रियांचे हक्क जपणारा एकाच कायदा असावा अशी मांडणी त्या करतात.
+All in the family? Gender,caste and politics in an Indian Metropolis या शोधनिबंधामध्ये 'पंचायत राज'व्यवस्थेतील स्त्रियांना मिळणारे आरक्षण याची चर्चा होताना दिसते. लेखिका जानकी नायर अशी मांडणी करतात की, जात व लिंगभाव या दोन्ही परस्परांपासून न वेगळ्या होऊ शकणाऱ्या गोष्टी आहेत व सामाजिक ,राजकीय धोरणे व राजकीय व्यवहार या ठिकाणी जात व लिंगभाव या दोन्ही संरचना प्रभाव पाडताना दिसतात.
+जात आणि लिंगभाव या पुढील शोधनिबंधामध्ये अनुपम राव यांनी 'जात' या संरचनेचे ऐतिहासिक विश्लेषण केलेले आहे. त्या एम.एन श्रीनिवासन यांच्या सांस्कृतिकरण व Louis Dumont यांच्या शुद्ध- अशुद्धतेची पारंपरिक उतरंड या दोन्ही सिद्धान्तांवर टीका करतात. अस्पृश्यता, जातीयता ही बाब सामाजिक आणि राजकीय संरचनातून कशी उद्धृत होते याला हे सिद्धान्त भिडत नाहीत अशी टीका करतात.
+ लैंगिकता : देहविक्री कामगारांचे राजकारण आणि भिन्नलैंगिकतेला प्रतिरोध करणारी चळवळ या शोधनिबंधामध्ये निवेदिता मेनन या 'लैंगिकता' या संकल्पनेची चर्चा करतात. लैंगिकता ही वेगवेगळ्या कल्पना व मूल्ये यांनी घडवलेली असते व सातत्याने काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जाते. देहविक्री करणाऱ्या लोकांनी घेतलेली नवीन भूमिका व समलैंगिक गटांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेला उभे केलेले आव्हान हे लैंगिकतेच्या क्षेत्रातील स्त्रीवादी राजकारणापुढचे नवे प्रश्न आहेत.
+मॅपिंग द फील्ड : जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे खंड अभ्यासक,अध्यापक व विद्यार्थी यांकरिता अत्यंत मार्गदर्शक ठरतात.भारतातील स्त्रीचळवळीचा ऐतिहासिक प्रवास यांतील शोधनिबंधात वाचकांपुढे उलगडत जातो.'भारतातील स्त्रीवाद'ही संकल्पना एकसुरी नाही,काळाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध विचारप्रवाहातून आलेले गट, जात,वर्ग,लिंग,लैंगिकता या सत्तासंरचनांच्या परीघावर ठेवले गेलेले वंचित घटक यांनी स्त्रीवाद व स्त्रीवादी संकल्पना नव्याने उभ्या केल्या आहेत.भारतातील स्त्रीचळवळ हे प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक व्यापक होत जाणारे क्षेत्र आहे. काळाच्या ओघात पुढे येणारे नवनवे विचारदृष्टीकोन,प्रस्थापित समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणारे नवे आवाज व नवी पिढी यांना स्त्रीअभ्यासव स्त्रीचळवळीच्या कक्षेत आणणे,तसेच स्त्री चळवळ व स्त्री अभ्यास यांची सांगड घालणे हे सध्या स्त्रीवादी चळवळीपुढील आव्हान आहे याची कल्पना या शोधनिबंधांतून वाचकांना येते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10728.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10728.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..36ea17dc40a48a36c5df2a66f15d2a977dbac30a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10728.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅरिपोसा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅरिपोसा येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१३१ इतकी होती.[२]
+मॅरिपोसा काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. या काउंटीला स्पॅनिशमधील फुलपाखरू असे नाव दिलेले आहे. योसेमिटी राष्ट्रीय उद्यानाचा मध्य भाग या काउंटीच्या पूर्व भागा आहे. मॅरिपोसा काउंटीमध्ये एकही नगरपालिका नाही आणि कोठेही वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10748.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10748.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..91e0e958730322601db0711c995b043507933ac6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10748.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+
+मॅरियन बार्तोली ( जन्म :ऑक्टोबर २ ,१९८४ ) ही फ्रेंच महिला टेनिस खेळाडू आहे.तिने महिला टेनिस संघटनेची एकेरीतील ५ किताबे तर दुहेरीत ३ किताबे जिंकली आहेत. २००७ च्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये ती उप्वेजेती ठरली होती.बार्तोलीने २००७ विम्बल्डन मध्ये जस्टीन हेनिन,२००९ ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत जेलेना जांकोविच या तात्कालिक प्रथम क्रमांकाच्या खेळाडूना तसेच विनस विलियम,एना इवानोविक ,लिंडसे डेवेनपोर्ट,अरांता सांचेझ व्हिकारियो आणि दिनारा साफिना अशा माजी अग्रमानाकीत आणि तात्कालिक उत्तम ५ खेळाडूना हरवले आहे.
+ती अयुमी मोरिता ,अरांता सांचेझ व्हिकारियो यांच्या सारख्याच शैलीने म्हणजे टेनिस रकेत दोन्ही बाजूना धरून खेळते.
+
+
+To prevent confusion and double counting, information in this table is updated only once a tournament or the player's participation in the tournament has concluded.
+won to the number of those tournaments played
+(RR = round robin)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10761.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10761.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8631c68387eae067047abbc50e1431b1cc37638a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10761.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात. मॅरॅथॉन शर्यत ही प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल तर रस्त्याच्या बाजूस असलेल्या सायकल मार्गावरून (फूटपाथ) घ्यावी लागते. मात्र गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शर्यतीची सुरुवात व शेवट क्रीडांगणावर घेतली जाते. सर्व स्पर्धकांना दिसेल अशा रितीने किलोमीटर व मैल अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरुवातीपासून पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ व पेय मिळण्याचे ठिकाण असते. त्या पुढे तशीच व्यवस्था पाच किलोमीटर वर [१]केलेली असते.
+प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक लढाई झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरॅथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले. दुर्दैवाने हा स्पर्धक पूर्ण सैनिकी वेषात होता. अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार इत्यादी गोष्टी घेऊन धावला होता. यात अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.
+आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतु सुरुवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५००हून अधिक ठिकाणी घेतली जाते.
+नागपूर,मुंबई, ठाणे व पुणे जळगाव येथेही ही स्पर्धा आयोजित केली जाते.
+या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची क्षमता बणवणे आवश्यक असते.दररोज सराव करणं आवश्यक असतं.तसेच त्यात वेग नेमका ठेवून शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय क्रीडापटू फौजासिंग यांनी हॉंगकॉंग मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात पूर्ण केली होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10767.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10767.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1216b07cc9dd0e8b07d365f8600e2134a022ef60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10767.txt
@@ -0,0 +1 @@
+देनार हे मॅसिडोनियाचे अधिकृत चलन आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10784.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1216b07cc9dd0e8b07d365f8600e2134a022ef60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10784.txt
@@ -0,0 +1 @@
+देनार हे मॅसिडोनियाचे अधिकृत चलन आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10796.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10796.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9813308f23b9372f7cac2f2d37f5a0cd65f8ab76
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10796.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मे.पुं. रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे (२४ जानेवारी, इ.स. १९२४ - २८ डिसेंबर, इ.स. २०००) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. 'पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास', 'तत्त्वज्ञानातील समस्या' ही भाषांतरे, 'नवभारत (मासिक)' मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पहाता रेगे यांच्या कार्याची, त्यांच्या तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
+मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा – स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.
+मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. ते 'नवभारत (मासिक)’ आणि 'न्यू क्वेस्ट’ या मासिकांचे संपादकही होते. त्याचप्रमाणे ते मराठी तत्त्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपादक मंडळात होते.
+१.१९८१-२००० :न्यू क्वेस्ट
+२.१९८४-१९९८ :नवभारत (मासिक)
+३.सदस्य : मराठी तत्त्वज्ञान महाकोश
+४.अध्यक्ष : मराठी विश्वकोश मंडळ (४ जून १९९४ ते २८ डिसेंबर २०००)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10799.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10799.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..163ca1605daec5946f6074db0960c0d20bf71577
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10799.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.
+
+
+
+एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे महिना
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10800.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10800.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f603f222594fa4d1b8b0c517d276f25e564d3360
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10800.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मे १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३० वा किंवा लीप वर्षात १३१ वा दिवस असतो.
+
+
+मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - मे १२ - (मे महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10802.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10802.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4970d536290b67f9589c19df9df61fad5f00a488
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10802.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मे १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३२ वा किंवा लीप वर्षात १३३ वा दिवस असतो.
+
+
+
+मे १० - मे ११ - मे १२ - मे १३ - मे १४ - (मे महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10807.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10807.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9dc6b5217dffc04cf904bb2670c77ced8547aaf2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10807.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मे १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३७ वा किंवा लीप वर्षात १३८ वा दिवस असतो.
+
+
+
+
+मे १५ - मे १६ - मे १७ - मे १८ - मे १९ - (मे महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10813.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10813.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..424c2e1440226ed5b16159b2a595800528d9fafc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10813.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मे २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४२ वा किंवा लीप वर्षात १४३ वा दिवस असतो.
+
+
+
+
+मे २० - मे २१ - मे २२ - मे २३ - मे २४ - (मे महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10816.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10816.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c0b6a450fdeaf04e3919ca4740545416376e35ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10816.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मे २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४५ वा किंवा लीप वर्षात १४६ वा दिवस असतो.
+
+
+
+
+मे २३ - मे २४ - मे २५ - मे २६ - मे २७ - (मे महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10824.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10824.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ca63662518885f0a9ce6928ba1f0e01c97633f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10824.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.
+
+मे २ - मे ३ - मे ४ - मे ५ - मे ६ - (मे महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10832.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10832.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a921ef0e8ad496d723d62765221653105e1fadbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10832.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेंगणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10838.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10838.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d91fd539a69bee632e41c44690bba8e0c66bbc72
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10838.txt
@@ -0,0 +1 @@
+मेंडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10866.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10866.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e5d0f76b00b64274b2d2cc64b49a65b1ab4c66d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10866.txt
@@ -0,0 +1,32 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५३९०१९ असलेले मेंढाटोला हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४७८.५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १९३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ७८६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २३ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा मेंढाटोला येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा साखेरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चावगाव येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे.
+असलेल्या सुविधा-
+प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा-
+झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा -
+न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, ऑटो व टमटम, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10885.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10885.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..530d3869a342fe36235dd724ba282d7a40880f4c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10885.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मेंदाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1089.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1089.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b31c2df47796f448f009359eab366b4b2114dbda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1089.txt
@@ -0,0 +1 @@
+मंगेश भगवंत पदकी ( इ.स. १९२३; मृत्यू: इ.स. १९९९) हे एक मराठी लेखक होते. सरिता पदकी या त्यांच्या पत्नी.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10908.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10908.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca27045ef1aeace45b6b35afbf4c3625f75e053d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10908.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मेकन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टस्केगी येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,५३२ इतकी होती.[२]
+या काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. या काउंटीला नॉर्थ कॅरोलिनाच्या सेनेटर नथानियेल मेकनचे नाव दिले आहे.ref>Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 195.]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10913.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10913.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b76b6902a20495aeef790988826cc9f24bab5f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10913.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.
+भारतीय सैन्याच्या मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
+मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
+ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10940.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10940.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4116cce9a7aec04f8304787143c822d6d95b26ee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10940.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅक्सिमिलियन (६ जुलै, इ.स. १८३२:व्हियेना, ऑस्ट्रिया - १९ जून, इ.स. १८६७:सांतियागो दि केरेतारो, मेक्सिको) हा मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव सम्राट होता. ऑस्ट्रियाच्या सम्राट फ्रांझ जोसेफ पहिल्याचा लहान भाऊ असलेला मॅक्सिमिलियनने फ्रांसच्या नेपोलियन तिसऱ्याच्या सांगण्यावरून मेक्सिकोवर शासन करण्याचे कबूल केले. १० एप्रिल, इ.स. १८६४ रोजी मॅक्सिमिलियनने स्वतःला मेक्सिकोचा सम्राट घोषित केले. हा तीन वर्षे फ्रेंच सैन्याच्या मदतीने सत्तेवर होता. या काळात मेक्सिकोच्या नामधारी राष्ट्राध्यक्ष बेनितो हुआरेझ व इतर सेनापतींनी त्याच्या सत्तेस आव्हान चालू ठेवले होते. १९६६मध्ये फ्रांसने मेक्सिकोतून माघार घेतल्यावर हुआरेझच्या सैन्याने मॅक्सिमिलियनला पकडले व त्याला दोन सरदारांसह मृत्युदंड दिला गेला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10996.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03b247d02aaeae71743fdce3efffc35baa8fa02d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_10996.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मेघस्वाती हा सातवाहन राजवंशातील राजा होता. याचा राज्यकाल इ.स.पू. ५५ ते इ.स.पू. ३७ पर्यंत होता.त्याचे एक नाणे आंध्र येथे सापडले आहे [१]
+
+ सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन ·
+चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1101.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1101.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70685736e87c60bdf2cfd43fa886c34b6a96660f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1101.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
+हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11014.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11014.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83989fe117f861fb3e29cd10268f00ba723a51f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11014.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भारताचे मेघालय राज्य एकूण १२ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11037.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11037.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8a0ef64caf2bbad246a396a4a164131e24833a3b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11037.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11044.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11044.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e27bab9ee75df33ac82340aefc900a5103689ef1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11044.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेटकाफ काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1107.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1107.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6532f8590621d97c57a94957419a22445f0a4841
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1107.txt
@@ -0,0 +1 @@
+टॉगरॉग (मंगोलियन:төгрөг) हे मंगोलियाचे अधिकृत चलन आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11074.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11074.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e6d4370a369a67999f5ebbe442ecfefb3a7e70e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11074.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेटॉरसची लढाई ही दुसरे प्युनिक युद्ध या युद्धातील एक लढाई होती. ही लढाई इ.स.पू. २०७ साली झाली.
+इटलीतील मेटॉरो नदीकाठी या लढाईत मार्कस लिव्हियस आणि गैयस क्लॉडियस निरो यांच्या नेतृत्वाखालील रोमच्या सैन्याने कार्थेजच्या सैन्याचा पराभव केला. हॅनिबालचा भाऊ हास्ड्रुबाल बर्का हा कार्थेजचा सेनापती होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11092.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11092.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6f205ee3cf1305a850de1c2368af4359b2af097c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11092.txt
@@ -0,0 +1,7 @@
+कलकत्ता मेडिकल कॉलेज, अधिकृतपणे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कोलकाता हे कोलकाता येथील एक सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. हे आशियातील सर्वात जुने विद्यमान रुग्णालय आहे.[१] इंस्टीट्यूटची स्थापना 28 जानेवारी 1835 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी ब्रिटिश राजवटीत मेडिकल कॉलेज, बंगाल म्हणून केली होती.
+
+Ecole de Médicine de Pondichéry नंतर आशियातील पाश्चात्य औषध शिकवणारे हे दुसरे सर्वात जुने वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि इंग्लिश भाषेत शिकवणारी पहिली संस्था आहे. महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालय हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे. साडेपाच वर्षांच्या वैद्यकीय प्रशिक्षणानंतर महाविद्यालय एमबीबीएसची पदवी देते.
+आउटलुक इंडिया द्वारे 2019 मध्ये भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे महाविद्यालय 19 व्या क्रमांकावर होते. 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे वैद्यकीय संस्थांमध्ये प्रथमच मेडिकल कॉलेज, कोलकाता 32 व्या क्रमांकावर आहे.
+
+श्री धीरंजन सेन यांच्या स्मरणार्थ फलक विद्यार्थी राजकारणाचे मूळ परंपरेत आहे, अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आहे. बंगाल प्रांतीय विद्यार्थी महासंघ (BPSF), ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या बंगाल शाखेच्या कार्यक्रमांसह ब्रिटीशविरोधी चळवळी अंमलात आणल्या गेल्या. विद्यार्थी राजकारण सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्यावर केंद्रित होते. 1947 मध्ये, कॉलेजचे विद्यार्थी श्री धीरंजन सेन, व्हिएतनाम डे पोलीस गोळीबारात मरण पावले. व्हिएतनाम स्टुडंट्स असोसिएशनने मार्च 1947 मध्ये सेन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या हनोई अधिवेशनात एक ठराव पारित केला.
+भारताच्या फाळणीदरम्यान आणि नंतर बंगालची फाळणी आणि जातीय दंगलींचा विद्यार्थी राजकारणावर खूप प्रभाव होता. 1946 ते 1952 दरम्यान, महाविद्यालयातील डॉक्टरांनी जातीय सलोख्यासाठी उभे राहून निर्वासित वसाहतींमध्ये कठोर परिश्रम घेतले. 1952च्या दरम्यान, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी, त्यांच्यापैकी बिधान चंद्र रॉय जे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विद्यार्थी आरोग्य गृहाची स्थापना केली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11094.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11094.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d76768427e585a6462059edd466e07d071303e50
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11094.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मेडिना काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+मेडिना काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11106.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11106.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..efeed76aeb0ec99a673f6bcf6bb778f98511fae5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11106.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेढा नावाची गावे
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11119.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11119.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2627cef9d710221c3d70db555685ea8100a974d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11119.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मेढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11145.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec8ddb3c37eb14ae221c33cd2fd2c2db081dc104
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11145.txt
@@ -0,0 +1 @@
+मेदक हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11168.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11168.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..301f922cf4123c119091586493a9934a8a5392be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11168.txt
@@ -0,0 +1,228 @@
+
+२०° ००′ ००″ N, ७३° ४७′ ००″ E
+नाशिक( उच्चार (सहाय्य·माहिती) (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
+येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे.
+पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे.
+'नाशिक' जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मीटर. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून,तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे.त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी.पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे.या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे.ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी.असून धोडप,सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत.अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून,भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत,त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत.
+त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे.तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मीटर) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु.१० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी.ची छोटीशी उडी घेते.तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो.
+नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून २४ कि.मी. (१५ मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती नाशिकच्या जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दूषित झाली आहे. गोदावरीव्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नासिकमधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३० कि.मी. (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ किमी२(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक शहराच्या महानगर पालिकेमध्ये ६ विभाग आहेत.
+शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच २८ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.
+पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. 'जनस्थान,त्रिकंटक,गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक'अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
+भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.
+नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)
+नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे.
+इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.
+१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
+२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
+३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
+४ इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता.
+त्याचप्रमाणे
+५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता.
+याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती.
+६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
+सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले.
+नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.
+यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली.
+७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.
+८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे.
+सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
+सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.
+९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे..
+१० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[१]
+सातवाहन राजवंश
+१) सिमुक राजवंश.
+२) कृष्ण राजवंश.
+३) सातकर्णी १ राजवंश.
+४) वेदश्री राजवंश.
+५) शक्तीश्री राजवंश.
+६) पूर्णोत्संग राजवंश.
+७) स्कन्द्स्भि राजवंश.
+८) २रा सातकर्ण राजवंश.
+९) लंबोदर राजवंश.
+१०) आपीलक राजवंश.
+११) मेघस्वाती राजवंश.
+१२) स्वाती राजवंश.
+१३) स्कन्द्स्वति राजवंश.
+१४) मृगेंद्र राजवंश.
+१५) कुंतल राजवंश.
+१६) स्वतीवर्ण राजवंश.
+१७) प्रथम पुलोमावी राजवंश.
+१८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश.
+१९) हाल राजवंश.
+२०) मंतलका राजवंश.
+२१) पुरिंद्रसेन राजवंश.
+२२) सुंदर सातकर्णी राजवंश.
+२३) चकोर राजवंश.
+२४) शिवस्वाती राजवंश.
+२५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश.
+२६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश.
+२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश.
+२८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश.
+२९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश.
+३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश.
+३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश.
+३२) तृतीय पुलोमावी राजवंश.
+[२]
+यादव काळ पुढील प्रमाणे:-
+तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे.
+इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर ही राजधानी होती.
+सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
+इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८,च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
+अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
+खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.
+इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
+अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[१][३]
+मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:-
+इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
+इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
+इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.
+इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
+इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
+इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
+इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.
+शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.
+इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
+इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
+इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.
+शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
+बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.[४][५]
+मराठा कालखंड पुढील प्रमाणे:-
+इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
+इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.
+सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.
+१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
+सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
+काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
+१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
+व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.
+तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली.
+परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.
+पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
+इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
+इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले.
+इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.
+यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
+इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील
+थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.[४][६]
+ब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:-
+ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.
+१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते.
+ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला.
+आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले.
+भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती.
+इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.
+इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
+इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
+इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
+इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
+इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
+इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.
+मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.
+१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
+२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
+३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
+४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
+५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
+६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
+७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
+८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
+९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.
+१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.
+[४][७]
+भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता.
+अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता.
+भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
+नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते.
+नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत.
+येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो.
+नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.
+हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
+नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल.
+पावसाळ्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान हे ४६.७° से. नोंदले गेले आहे. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान हे ०.६° से. नोंदले गेले आहे. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे. शहराचे उष्णकटिबंधीय स्थान आणि उच्च उंची एकत्रितपणे उष्णकटिबंधीय ओल्या आणि कोरड्या हवामानाची तुलनेने सौम्य आवृत्ती देते.
+चांदवड तालुक्यातील हट्टी येथे असलेला हा किल्ला महाराष्ट्र मधील क्रमांक दोन मध्ये उंच किल्ला आहे. येथे जाण्यासाठी अनेक रस्ते असून तुम्ही नाशिक, चांदवड, देवळा, कळवणवरून येत असताना वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊ शकतात. जर तुम्ही नाशिक वरून येत असेल तर तुम्हाला आधी वणी येथे यावे लागेल आणि तेथून पारेगाव वरून येऊन हट्टीला यावे लागेल. जर तुम्ही पिंपळगाव बसवंत वरून किंवा त्या चांदवड वरून येत असाल तर वडाळीभोई आणि धोडंबे वरून हट्टी असे यावे लागेल. धोडंबे वरून तुम्ही कानमंडाळे आणि पुढे कुंडाने असेही किल्ल्यावर जाऊ शकता.
+नाशिकपासून जवळ असलेला नाशिक जिल्यातील तालुक्यातील गावात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. सह्याद्री पर्वत रांग, धबधबे आणि पावसाळ्यातील हवामानच आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
+सप्तशृंगी मंदिर देवी महिषासुरमर्दिनी या देवीला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील चार शक्ती पीठांपैकी एक आणि भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी एक आहे.हे मंदिर डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे.
+पंचवटी ह्याचे उल्लेख रामायणात केले आहे. पंचवटी शब्दशः म्हणजे "पाच वडाचे झाडे एक बाग". हे स्थळ गोदावरी नदीच्या पाठावर आहे . येथे तपोवन नावाची एक जागा आहे, जिथे लक्ष्मण (रामाचा लहान भाऊ) ने शुर्पणखा (रावणाची बहिण ) हिचे नाक कापले होते, असे म्हणले जाते आणि पंचवटी ह्याच ठिकाणी राम आणि सिता यांनी १४ वर्षाचा वनवास केला होता. येथे एक मोठी बाजारपेठ आहे आणि तेथे माल निर्यात केला जातो
+सीताकुंड हिंदू पवित्र जागा आहे. भाविकांना या ठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे. रामायणातील मते रामाने नाशिकमध्ये त्याच्या मुक्काममध्ये या नदीत स्नान केले होते.
+मुक्तिधाम मंदिर नाशिक रोड आहे. क्लिष्ट आर्किटेक्चर हे मंदिर पांढरा संगमरवरी बाहेर बांधण्यात आले. महान भारतीय धार्मिक मजकूर असणे असा , 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि हिंदू बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत.
+ते काळाराम मंदिर रामाला समर्पित आहे. हे काळाराम मंदिराचे अर्थ "काळा रामा" आहे.
+महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे.
+शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड,महिंद्र अन्ड महिंद्र,मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्,गरवारे,एबीबी,सीमेन्स, व्ही.आय.पी,ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो,सॅमसोनाइट,सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन,अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे.शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.तसेच नाशिक रोड येथे'इंडियन करन्सी प्रेस' हा नोटांचा छापखाना किंवा छाप कारखाना आहे, तसेच'इंडिया सिक्युरिटी प्रेस'आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई नाशिक येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन,योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी वाईन प्रसिद्ध आहेत.
+प्राथमिक व विशेष शिक्षण:-
+नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवत आहे. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे जास्त असतो. नाशिक मधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड/दिल्ली बोर्ड) या संस्थांशी मोठ्या प्रमाणात संलग्न आहेत. तसेच पुणे शालान्त परीक्षा बोर्डाचे (SSC / HSC) उपविभागीय कार्यालय नाशिक येथे आहे.
+नाशिक मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ ही विद्यापीठे देखील आहेत.
+नाशिक मधली महत्त्वाची महाविद्यालये पुढीलप्रमाणे :-
+3. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
+4. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली आहे.
+5. आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती आहे.; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
+6. इच्छामणी गणपती मंदिर आहे. (उपनगर )
+7. एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी आहे.
+8. कपालेश्वर मंदिर आहे. - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
+9. कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि. मी. अंतरावर आहे.
+10. कालिका मंदिर आहे., नाशिकचे ग्रामदैवत आहे.
+11. काळाराम मंदिर आहे.- काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर आहे.
+12. खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कॅंपपाशी आहे.
+13. गंगाघाट आहे. पंचवटी आहे.
+14. चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत.
+15. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि. मी. अंतरावर आहे.
+16. नवश्या गणपती मंदिर आहे.
+17. नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे.
+18. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे.
+19. नारोशंकर यांची घंटा : ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
+20 निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. हे स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
+21. पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
+22. फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
+23. बाल येशू चर्च.
+24. भक्तिधाम आहे.(पेठ नाका)
+25. मुक्तिधाम आहे.(नाशिक रोड)
+26. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ चांदीचा गणपती आहे.
+27. राम कुंड - गोदावरी नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
+28. रामशेज किल्ला आहे.
+29. विल्होळी जैन मंदिर आहे.
+30. वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना आहे.
+31. सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
+32. सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.
+33. सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
+34. सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा आहे.
+35. सीता गुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.
+36. गंगापुर धरण-नाशिकपासुन जवळच गोदावरी नदीवर मातीचे धरण असुन संपूर्ण नाशिक शहराला पिण्याचे व शेतीसाठी पाणी पुरवठा होतो.
+37. सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
+38. सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे.
+सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
+विष्णू दिगंबर पळुसकर ह्या युगपुरुषाचा अवतार शास्त्रीय संगीतासाठी खूप मौल्यवान ठरला."गांधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्येचे फळ होय.[९] विष्णू दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते. "गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वास्तू आजही अस्तित्वात आहे [१०].विष्णू दिगंबर पळुसकर ह्यांना जरी बालपणी अंधत्व येऊनही संगीताला "संगीत प्रेस"च्या नावाने डोळे दिले.[१०] पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले. त्यानंतर त्यांचा सांगीतिक वारसा आणि सर्वार्थाने सांभाळला तो त्यांचे पुत्र व पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी.
+मातोश्री गंगाबाई पलुसकर :
+गंगाबाईंचे कार्य समजोद्धारक सावित्रीबाई फुलेंच्या तोडीचे होते. सावित्रीबाईंनी स्त्रियांत शैक्षणिक साक्षरता आणली, तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली. स्त्रीला अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दिव्य करणे साधी गोष्ट नव्हती. नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डावीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गांधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल". याची स्थापना १९३१ सालच्या ललित पंचमीस झाली. १९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली. संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख अशाकरिता आवर्जून करावासा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्ररागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मातोश्रींनाच जाते.[११]
+गोविंदराव पलुसकर:
+पं. डी.व्ही. पलुसकरांनंतर (दत्तात्रेय विष्णू पलुसकर) नाशिकमध्ये संगीताची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित गोविंदराव पलुसकर होय. शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तालाची समाज होती. अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानावर संगीतचे शुद्ध संस्कार होऊ लागले. ज्या पलुस्करांच्या संगीत कस्तुरीचा सुगंध लुटण्यासाठी अवघे संगीत जग आसुसलेले असे, त्या पलुसकर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला, तो त्यांचे या काका पं .डी.व्ही पलुसकर यांच्यामुळे. बालाजी संस्थानच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले [१२]
+पलुसकर परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून पं. गोविंदरावांकडे बघितले जाते. विशेषतः महराष्ट्राबाहेरही पलुसकर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे. सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापनाचे कार्यच केले नाही, तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला. [१३]
+आकाशवाणी औरंगाबाद, जळगाव, कटक, जयपूर, लखनौ, पिलानी ह्या केंद्रांवरून गोविंदराव शास्त्रीय गायन करीत. संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली संगीत अलंकर केले. दरम्यान कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने मान्यता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहाल केली. .त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले हे रत्न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुसकरांच्या स्वरमाधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली. मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी, होरी, कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.[१२] संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले. पंडित विष्णू दिगंबर पळुसकर, पंडित चिंतामणराव पळुसकर (पंडित गोविंदरावांचे वडील), .गंगाबाई पळुसकर (मातोश्री), पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर व पंडित गोविंदराव पलु्सकर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.[१३]
+"महामहोपाध्याय" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे. अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या विद्वान व बहु आयामी गायक, शिक्षक आणि कलावंत यांना अखिल भारतीय पातळीवर हा बहुमान तीन वर्षातून एकदा दिला जातो. या आधी पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, हिराबाई बडोदेकर ,पंडित वि. रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुसकर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पळुसकर यांची परंपरा तर आहेच; पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीय प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिले ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा घनिष्ट प्रवास अधोरेखित करणारे आहे.[१४]
+नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित हैदर शेख (कथक) यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा (कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे (कथक), सौ. माला रॉबिन्स( भरतनाट्यम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरू केले.[१५]
+नाशिकमध्ये आणि नाशिकजवळ अनेक लक्षणीय ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत. गारगोटी संग्रहालय हे नाशिकपासून ३२ किमी (२० मैल) सिन्नर येथे स्थित आहे खूप सुंदर आहे. तेथे स्फटिकांचा (सूक्ष्म सच्छिद्र स्फटिकासारखे पदार्थ ) संग्रह देखील आहे. नाणी संग्रहालयाची स्थापना १९८० मध्ये केली गेली आहे.या संग्रहालयात भारतीय चलन प्रणालीशी निगडीत बाबींचा संग्रह आहे. नाशिकपासून सुमारे ३० किमी (१९ मैल) दुगरवाडी धबधबा आहे. नाशिक हे एक पवित्र शहर मानले जाते. नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. श्री काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तश्रुंगी गड,गोन्डेश्वर मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर, मुक्तीधाम , भक्ती धाम, श्री कपालेश्वर महादेव मंदिर , श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री वेद मंदिर आणि दुतोंड्या मारुती मंदिर ही काही पवित्र मंदिरे आहेत. तोफखाना विभाग केंद्र, नांदूर मध्यमेश्वर, धम्मगिरी, सापुतारा, भंडारदरा, कळसूबाई शिखर, चांभार लेणी, रामकुंड, सीता गुंफा , पांडवलेणी, गोदावरी घाट, दादासाहेब फाळके स्मारक, वीर सावरकर स्मारक, दूधसागर धबधबा, येशू देवस्थान, योग विद्या धाम,त्त्र्यंबकेश्वर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, अंजनेरी, दिंडोरी, रीन व्हॅली रिसॉर्ट आणि शुभम वॉटर पार्क जागतिक श्री स्वामी समर्थ केंद्र ही अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. नाशिक "भारतातील वाइन कॅपिटल" म्हणून ओळखले जाते. सुला वाईन, सोमा वाईन ह्या काही वाईनरी आहेत .
+सुनील खांडबहाले (भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशकार)[१६][१७]
+दत्तात्रय रामचंद्र कर्पेकर
+परिणीता दांडेकर (असोशिएट कोऑर्डीनेटर-'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल.’)
+साप्ताहिक दिव्यसार्थी, गावकरी वृत्तपत्र, देशदूत वृत्तपत्र, दिव्य मराठी वृत्तपत्र, पुढारी वृत्तपत्र, सकाळ वृत्तपत्र (वृत्तपत्र), लोकमत वृत्तपत्र, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र, लोकसत्ता वृत्तपत्र, दैनिक भास्कर वृत्तपत्र, नवभारत टाइम्स वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र, द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र, द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्र, अशी विविध वर्तमानपत्रे नाशिकमध्ये मिळतात. गावकरी हे खास नाशिकमध्ये जन्माला आलेले वृत्तपत्र आहे.
+सध्या नाशिकमधून चार एफ.एम. नभोवाणी केंद्रांचे प्रसारण होते आहे. रेडियो मिर्ची ९८.३ मेगाहर्ट्झ, रेड एफएम ९३.५, आकाशवाणी १०१.४, रेडिओ विश्वास ९०.८ मेगाहर्ट्झ. इ.
+प्रत्येक तालुक्याला आपली स्वतंत्र अशी ओळख आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत.
+नाशिकमध्ये एकूण १५ तालुके आहेत,त्यांची नावे पुढीलप्रमाणे:-
+१) नाशिक
+२) मालेगाव
+३) दिंडोरी
+४) कळवण
+५) चांदवड
+६) सुरगाणा
+७) इगतपुरी
+८) सिन्नर
+९) देवळा
+१०) बागलाण/सटाणा
+११) नांदगाव
+१२) येवला
+१३) निफाड
+१४) पेठ
+१५) त्र्यंबकेश्वर
+शहरातून वाहणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येऊन मिळणारे अनेक नाले आहेत. त्यातील काहींचे प्रवाह आसपासच्या पावसाळी, भुयारी गटार योजनेच्या वाहिन्यांमध्ये जोडलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारींचे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा केंद्राचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे.
+नाशिक हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11170.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11170.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c544f654dbb4d4d3e1327d3d0d2ac5929342c430
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11170.txt
@@ -0,0 +1 @@
+मेनका एक तमिळ चित्रपटांतून काम करणारी भारतीय अभिनेत्री आहे. हिचे मूळ नाव पद्मावती असून तिचा जन्म तमिळनाडूमधील नागरकॉइल शहरात झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11174.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f6361a711924c0cd84532b4715af798a6e91a9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11174.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेनलो पार्क हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. बे एरियाचा भाग असलेले हे शहर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यवर्ती भागात गणले जाते.
+मेटा प्लॅटफॉर्म्स (पूर्वीचे फेसबूक) या कंपनीचे मुख्यालय येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11175.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11175.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f6361a711924c0cd84532b4715af798a6e91a9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11175.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेनलो पार्क हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. बे एरियाचा भाग असलेले हे शहर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यवर्ती भागात गणले जाते.
+मेटा प्लॅटफॉर्म्स (पूर्वीचे फेसबूक) या कंपनीचे मुख्यालय येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11186.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11186.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..462299d0175a3b57ca483e010de8aa2bf02e9a43
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11186.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेनिफी काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11203.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11203.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca1689eb82433c915595eb13c2cb78eacaa87639
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11203.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मेपलपाक सामान्यत: साखरेच्या मेपल, लाल मेपल किंवा काळ्या मेपलच्या झाडाच्या चीकापासून बनविलेला पाक आहे. हे इतर मेपल प्रजातींपासून देखील बनवता येते. थंड हवामानात ही झाडे हिवाळ्यापूर्वी त्यांच्या खोडात व मुळांमध्ये स्टार्च जमा करून ठेवतात. नंतर स्टार्च साखरेमध्ये रूपांतरित होते आणि हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंतऋतूच्या सुरुवातीला चीक स्वरूपातबाहेर येते. मेपलच्या झाडावर त्यांच्या खोडांमध्ये छिद्र करून ही जमा झालेली साखर गोळा केली जाते. नंतर त्यावर बाष्पीभवनाची प्रक्रिया केली जाते आणि पाणी उडून गेल्यानंतर राहिलेले घट्ट सरबत एकत्र केले जाते. बहुतेक झाडे प्रति हंगामात २० to ६० लीटर (५ to १५ US gallon) स्टार्च तयार करतात.[१]
+मेपल सरबत प्रथम उत्तर अमेरिकेच्या आदिवासींनी बनविला आणि वापरात आणला. नंतर ही प्रथा तेथे स्थायिक झालेल्या युरोपियन लोकांनी स्वीकारली. त्यांनी हळूहळू उत्पादन पद्धती अधिक विकसित केली. १९७० च्या दशकात झालेल्या तांत्रिक सुधारणांनी सरबत प्रक्रियेला अधिक सहज बनवले. कॅनडाचा क्युबेक प्रांत आतापर्यंतचा सर्वात मोठा उत्पादक आहे, जो जगातील ७० टक्के मेपल सरबत बनवतो. २०१६ मध्ये मेपल सरबताची कॅनेडियन निर्यात कॅनेडियन डॉलर ४८७ दशलक्ष होती, क्युबेकने यापैकी जवळपास ९० टक्के हिस्सा बनविला.[२][३]
+मेपल सिरप त्याच्या घनता आणि अर्धपारदर्शकतेच्या आधारावर कॅनडा, युनायटेड स्टेट्स किंवा व्हरमॉंट स्केलनुसार वर्गीकृत केले जाते. मेपल सिरपमध्ये सुक्रोज सर्वात जास्त आहे. कॅनडामध्ये, मेपल सिरप म्हणून पात्र होण्यासाठी सिरप केवळ मेपल सॅपपासून तयार केले जाणे आवश्यक आहे आणि किमान ६६% साखर असणे देखील आवश्यक आहे.[४] अमेरिकेत, व्हर्मॉंट आणि न्यू यॉर्कसारख्या राज्यांत अधिक प्रतिबंधात्मक व्याख्या असल्या तरी, मॅरपल सेपपासून संपूर्णपणे संपूर्णपणे तयार केले जाणे आवश्यक आहे. मेपल सिरप बहुतेक वेळा पॅनकेक्स, वाफल्स, फ्रेंच टोस्ट, ओटचे जाडे भरडे पीठ किंवा लापशी यांच्यात एकत्र करून वापरले जाते. हे बेकिंगमध्ये घटक म्हणून आणि स्वीटनर किंवा फ्लेवरिंग एजंट म्हणून देखील वापरले जाते. पाकशास्त्रज्ञांनी त्याच्या अद्वितीय चवचे कौतुक केले आहे, परंतु यामागचे रसायनशास्त्र पूर्णपणे समजलेले नाही.[५]
+मेपलच्या झाडांच्या तीन प्रजाती प्रामुख्याने मेपल सिरप तयार करण्यासाठी वापरल्या जातात. साखर मेपल (एसर सॅचरम), ब्लॅक मेपल (ए. निग्रम) आणि लाल मेपल (ए. रुब्रम) ह्या तीन प्रजाती आहेत. [६] कारण या प्रजातींच्या रसात साखर जास्त (अंदाजे दोन ते पाच टक्के) आहे. [७] काळ्या मेपलला काही वनस्पतिशास्त्रज्ञांनी ए सॅचरम, शुगर मेपलच्या अधिक व्यापकपणे पाहिल्या गेलेल्या संकल्पनेत उप-प्रजाती किंवा विविधता म्हणून समाविष्ट केले आहे.[८] त्यापैकी, लाल मेपलचा हंगाम कमी असतो कारण इतर दोन मेपल प्रजातींच्यापेक्षा तो लवकर अंकुरतो, ज्याची चवही वेगळी असते.[९] मेपल (एसर)च्या इतर काही प्रजाती (एसर) देखील कधीकधी बॉक्स एल्डर किंवा मॅनिटोबा मेपल (एसर न्युगुंडो) सह मेपल सिरप तयार करण्यासाठी सॅप स्रोत म्हणून वापरल्या जातात.[१०] चांदीचा मेपल (ए. सॅचरिनम) [११] आणि बिगलीफ मेपल [१२] इतर स्रोतांमधून अक्रोड, बर्च किंवा खजुरीच्या झाडापासून देखील अशी सरबत तयार केली जाऊ शकते.[१३][१४][१५]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11221.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11221.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..111c5c065bfc4a8874ad3d80347ae023258501d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11221.txt
@@ -0,0 +1 @@
+मेंफिस प्राचीन इजिप्तच्या राजधानीचे शहर होते. हे शहर सध्याच्या कैरोच्या दक्षिणेस होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11234.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11234.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f24d91d3a16af4937216b5e707b884d2cc0a76c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11234.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेरगळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11236.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11236.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f2bfb6c56912ee4eec614f49a60023dda639438f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11236.txt
@@ -0,0 +1 @@
+मेरठ हा उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11253.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11253.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4b5de085e6c5e9fec8dec90aa11ab7ad057c3d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11253.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मेरा नाम जोकर हा १९७० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सहा वर्षे काम चालू असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11283.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11283.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eed27bcc0dbe07b2923758e6467fa98ef9d3edb3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11283.txt
@@ -0,0 +1,3 @@
+माल्बोर्क पोलंडच्या उत्तर भागातील एक शहर आहे. या शहराची स्थापना इ.स.च्या तेराव्या शतकात झाली होती.
+दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास जर्मनीने पोलंड काबीज केल्यानंतरच्या काळात या शहरात फॉका-वुल्फ विमानांचा कारखाना होता. दोस्त राष्ट्रांनी युद्धादरम्यान दोनवेळा या शहरावर बॉम्बफेक केली होती. युद्धाच्या अखेरीस जर्मनीने माल्बोर्कला बालेकिल्ल्याचे शहर घोषित केले आणि तेथील सगळ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित केले. ४,००० नागरिकांनी तरीही येथेच राहणे पसंत केले. १९४५ च्या सुरुवातीस येथील नाझी शिबंदी आणि सोवियेत लष्करामध्ये घनघोर युद्ध झाले व त्यात शहर बेचिराख झाले. सोवियेत संघाने शहर जिंकल्यावर उरलेले नागरिक नाहीसे झाले. त्यांतील १,८४० लोकांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. १९९६ मध्ये येथे १७८ मनुष्यावशेष सापडले होते तर २००५ मध्ये अधिक १२३ लोकांचे अवशेष मिळाले. ऑक्टोबर २००८मध्ये येथे २,११९ लोकांचे अवशेष सापडले. त्यांतील बव्हंश स्त्रीया होत्या.
+युद्धानंतर सोवियेत संघातून हाकलून दिलेल्या पोलिश लोकांनी येथे वस्ती केली. २००६ च्या अंदाजानुसार येथे ३८,४७८ व्यक्ती राहत होत्या.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11297.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11297.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d28af15904f5bde88b6953bc0ae40b7111f3ea3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11297.txt
@@ -0,0 +1 @@
+मेरी-पॅट मूर (२४ एप्रिल, १९६१:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९६ दरम्यान ३७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11299.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11299.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec733442876460b05838ea3ca8570d58ed8bd34b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11299.txt
@@ -0,0 +1 @@
+मेरी-ॲन मुसोंडा (८ एप्रिल, १९९१:हरारे, झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०१८ मध्ये मेरीकडे झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11342.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9698cb78f6378b4b99982e0a01a19e8e6dc4d42a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11342.txt
@@ -0,0 +1 @@
+मेरी फ्रांसेस स्पीयर (११ सप्टेंबर, १९१३:सॉमरसेट, इंग्लंड - १० एप्रिल, २००६:वेल्स) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३५ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11345.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bccb2ab4f9bd710075bf1869e2251a38b12cb48f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11345.txt
@@ -0,0 +1 @@
+मेरी मोना ग्रीनवूड तथा मेरी ब्रॅडबरी (१० ऑगस्ट, १९०१:यॉर्कशायर, इंग्लंड - ४ एप्रिल, १९७६:यॉर्कशायर, इंग्लंड) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11348.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11348.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4465ea7513658659105d9cf4dbc7d3b4e9aae1b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11348.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+मेरी मॉरिसी (जन्म 1949) या अमेरिकन न्यू थॉट (आध्यात्मिक चळवळ) लेखिका[१][२] आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा[३] चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. बिल्डिंग योर फील्ड ऑफ ड्रीम्स हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.यामध्ये मॉरिसीच्या लहानपणातील संघर्ष आणि शिकवणी याचे इतिवृत्त आहे.[४][५] नो लेस दॅन ग्रेटनेस या पुस्तकाच्या देखील त्या लेखिका आहेत.[६][७] सदर पुस्तक नात्यांमधील समतोलाविषयी आहे. २००२ मध्ये न्यू थॉट: अ प्रॅक्टिकल स्पिरिच्युआलिटी या पुस्तकाचे संकलन आणि संपादन त्यांनी केले.[८] अमेरिकन लेखिका वेन डायर यांनी त्यांना “आमच्या काळातील सर्वात जास्त विचारशील शिक्षिकांपैकी एक” असे संबोधले.[९]
+
+कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मॉरिसी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कार्यामध्ये सक्रिय होत्या. १९९५ साली त्यांनी असोसिएशन फॉर ग्लोबल न्यू थॉट या संस्थेची सह-स्थापना केली आणि संस्थेच्या पहिल्या अध्यक्ष बनल्या.[१][१०] १९९७ मध्ये इंटरनॅशनल सीजन फॉर नॉन-व्हायोलन्सची (अहिंसेचा आंतरराष्ट्रीय हंगाम) स्थापना करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्याशी हातमिळवणी केली.[११][३] विविध समुदायांना एकत्र आणण्यासाठी, अहिंसात्मक जगाची कल्पना करण्यासाठी आणि त्यांच्या मदतीने अहिंसक जग निर्माण करण्याची संधी या दृष्टीकोनातून जानेवारी २०१९ पर्यंत अहिंसेचा आंतरराष्ट्रीय हंगाम साजरा करण्यात आला.[१२]
+
+मेरी मॉरिसे (née Manin) यांचा जन्म बेव्हर्टन, ओरेगॉन येथे 1949 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षी ती तिच्या वर्गाची उपाध्यक्ष होती, जेव्हा ती एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली आणि लवकरच ती गर्भवती झाली. [१३] या जोडप्याने पटकन लग्न केले, तरीही 1960 च्या मध्यात किशोरवयीन गर्भधारणेच्या लाजेमुळे मॉरिसीला हायस्कूलमधून काढून टाकण्यात आले. [१३] जन्म दिल्यानंतर लगेचच ती किडनीच्या संसर्गाने आजारी पडली, तिला सहा महिने जगण्याचा अंदाज देण्यात आला. [१३] [१४] मॉरीसीने नंतर लिहिले की तिचा असा विश्वास होता की हीच लाज आहे ज्यामुळे तिला अंतःकरणीय आजार झाला, "स्वतःला, माझ्या शाळेला आणि माझ्या कुटुंबाला लाज वाटल्याबद्दल संपूर्ण वर्ष वाईट वाटले." [१५] एका न्यू थॉट मंत्र्याच्या तिच्या पलंगाच्या कडेला भेट दिल्याने विचारात झालेल्या बदलानंतर, मॉरिसी लवकर बरी झाली. [१३] [१६] तिने न्यू थॉटच्या क्षेत्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, जी त्यावेळी तुलनेने कादंबरी होती. [५] [१७]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11350.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11350.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..002409e6d809e94f244d0b56b0f0c647df807f4b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11350.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डेम मेरी युजेनिया चार्ल्स (१५ मे, १९१९:पॉइंट मिशेल, डॉमिनिका - ६ सप्टेंबर, २००५:फोर्ट-दे-फ्रांस, डॉमिनिका) ही डॉमिनिकाची पंतप्रधान होती.
+२१ जुलै, १९८० ते १४ जून, १९९५ पर्यंत सत्तेवर असणारी चार्ल्स डॉमिनिकाची सर्वप्रथम तर उत्तर अमेरिकेतील दुसरी महिला पंतप्रधान होती. चार्ल्स डॉमिनिकातील पहिली महिला वकील होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1137.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1137.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d0e235254c658448f2e06ee2ca3b9ead43423d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1137.txt
@@ -0,0 +1 @@
+मंजिरी प्रसाद सरदेशमुख या एक मराठी कवयित्री आणि लेखिका आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1138.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1138.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f8cbef030fdeff9123e4b6d777af36d8b2f12480
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1138.txt
@@ -0,0 +1 @@
+मंजिरी फडणीस ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मंजिरी जन्माने मुंबईकर असून हिंदी,तेलुगू तसेच तमिळ चित्रपटांतून काम करते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या हिंदी चित्रपटामधील भूमिकेसाठी लक्षात राहिली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11411.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ca79f813337ed67761935addf6560b43f8ae877
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11411.txt
@@ -0,0 +1,2 @@
+जन्म ३ जानेवारी १९५६
+प्रमुख भूमिका
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11415.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11415.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f5fa0ea34f1d3493ec8c6762ff4623e98ad9da0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11415.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मेलनी ऊडिन (इंग्लिश: Melanie Oudin; २३ सप्टेंबर १९९१, अटलांटा महानगर) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. २००९ युएस ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून ऊडिन प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11425.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11425.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..130f85a9a8d1c42266db9e86996f77cd95103648
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11425.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेलबर्न विमानतळ किंवा टुलामरीन विमानतळ (Melbourne Airport) (आहसंवि: MEL, आप्रविको: YMML) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेलबर्नपासून २३ किमी अंतरावर टुलामरीन ह्या उपनगरामध्ये असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९७० साली सुरू झालेला हा विमानतळ मेलबर्नमधील चार विमानतळांपैकी एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
+ह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ.स.इ.स. २००७ साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले. एरबस ए३८० या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले. स्कायबस सुपर शटल सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून सुटते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11460.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11460.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..15605b9dbe80a0a4dd2e41155406bda7bda62d06
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11460.txt
@@ -0,0 +1 @@
+मेलिसा पॅपवर्थ (१८ जून, १९६६:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11462.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11462.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40458cc421f70c489746a535006a57bd68a8e88a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11462.txt
@@ -0,0 +1 @@
+मेळूकोटे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11471.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11471.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae856c3e0cd96226d5251efffa8626c6a00b3ea5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11471.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11488.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11488.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19de4865cc883e042265a5f034b1b96e3c374f7f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11488.txt
@@ -0,0 +1 @@
+हेन्री श्री मेवान पिरीस (१६ फेब्रुवारी, १९४६:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11497.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11497.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..592a35584d8aed5b77cdd11e17a07b574e1423fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11497.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 49°7′13″N 6°10′40″E / 49.12028°N 6.17778°E / 49.12028; 6.17778
+
+मेस (फ्रेंच: Metz) ही फ्रान्स देशातील लोरेन ह्या प्रदेशाची व मोझेल विभागाची राजधानी आहे. मेस शहर फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनी व लक्झेंबर्ग देशांच्या सीमेजवळ मोझेल नदीच्या काठावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.२ लाख होती
+फुटबॉल हा मेसमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एफ.सी. मेस हा येथील प्रमुख संघ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11517.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11517.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11517.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11528.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11528.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae048fe7803badf22534f628f82e5f8aaaa65034
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11528.txt
@@ -0,0 +1,3 @@
+फिलिप (इ.स.पू. ३८२ - इ.स.पू. ३३६) (राज्यकाळ इ.स.पू. ३६० - मृत्यूपर्यंत) मॅसेडोनियाचा राजा आणि अलेक्झांडर द ग्रेटचा (सिकंदराचा) पिता होता.
+फिलिप हा प्राचीन कालीन मॅसेडोनिया देशाचा राजा सेनानी होता. ग्रीसमध्ये तत्कालीन अस्तित्वात असलेल्या अनेक लहान शहरांच्या देशांना(नगरराज्यांना) त्याने जिंकून एकछत्री अंमल प्रस्थापीत केला. आजवरचा सर्वात सेनानी अलेक्झांडर हा फिलिपचा मुलगा होता. अलेक्झांडरने जरी जग जिंकायची मोहीम पार पाडली असली तरी जग जिंकायची कल्पना फिलिपचीच होती तसेच त्या दृष्टीने प्रबळ सैन्याची तयारी फिलिपनेच केली होती.[ संदर्भ हवा ]
+एका युद्धात फिलिपने आपला डोळा गमावला होता. एका समारंभात झालेल्या त्याच्यावर हल्लेखोराने त्याच्या पाठीत सुरा भोकसून फिलिपचा वध केला. हल्लेखोर तात्काळ मारला गेला. फिलिपच्या वध हा अलेक्झांडरच्या आईने करवला असल्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या शक्यतेप्रमाणे फिलिपच्या समलैंगिक प्रियकराला फिलिपचा विरह सहन न झाल्याने त्याने हा खून करवला असे म्हटले जाते. फिलिपच्या वधानंतर अलेक्झांडर मॅसेडोनियाचा राजा बनला व त्याने जग जिंकायची मोहीम आखली.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11535.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11535.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..36e30d3ad94de020e2f4b8fe78f3841012467a73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11535.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+मेसेज इन अ बॉटल हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, चौदावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ८२वा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11538.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11538.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..33c963720027fb5d079f011f82f77e8e92157af0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11538.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेसोअमेरिका हा अमेरिकेच्या मध्य भागातील प्रदेश आहे.
+साधारणतः मेक्सिकोच्या दक्षिणेपासून कोलंबियाच्या उत्तरेपर्यंतचा भाग हा मेसोअमेरिका समजला जातो. सध्याच्या मेक्सिको, बेलीझ, ग्वातेमाला, एल साल्वादोर, हॉन्डुरास, निकाराग्वा, उत्तर कॉस्ता रिका, पनामा आणि कोलंबिया देशांमध्ये हा प्रदेश पसरलेला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11544.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4c27a8b281d09c1d7ab877d5bef9780d477f619
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11544.txt
@@ -0,0 +1 @@
+मेहकर महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मेहकर येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11548.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11548.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3383af8cd4186467c9015a00e18b50dc8f34bcb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11548.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मेहता पब्लिशिंग हाऊस ही महाराष्ट्रातील पुणे येथील प्रकाशन संस्था आहे. ही कंपनी मराठी भाषेतील साहित्य प्रकाशनांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. १९७६ मध्ये अनिल मेहता यांनी इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील पुस्तकांच्या मराठी अनुवादांवर लक्ष केंद्रित करून त्याची स्थापना केली होती.[१][२]
+संकेतस्थळ
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11557.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11557.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cdbd6a03f1f6afe81e8ddad16e691086b6bca8b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11557.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मेहबुबनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11588.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11588.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..67b0c9723857dce46e7371f49949d76f3fb0e834
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11588.txt
@@ -0,0 +1,21 @@
+
+
+टेनोच्टिट्लान, टेक्सकोको आणि ट्लाकोपान ह्या तीन अझ्टेक नगरराज्यामधील संधीस अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र म्हटले जाते. अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र "अझ्टेक साम्राज्य" ह्या नावानेही ओळखले जाते. ह्या अझ्टेक नगरराज्यांनी मेक्सिकोच्या दरीभोवती १४२८ पासून १५२१ पर्यंत एर्नान कोर्तेझच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश कॉंकुसिडोर आणि त्यांचे स्थानिक मित्रराष्ट्रांकडून नष्ट होइपर्यंत राज्य केले.
+टेनोच्टिट्लानचा इट्झाकोआट्ल, टेक्सकोकोचा नेट्झावालकोजोट्ल, आणि ट्लकोपानचे छोटे नगरराज्य ह्याच्यात १४२८ मध्ये संधी होऊन अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र जन्माला आले. टेनोच्टिट्लान हे मोठे, महत्त्वाचे भागीदार नगरराज्य होते, आणि ट्लाकोपान सर्वात कमजोर नगरराज्य होते. सगळ्या खंडणीपैकी टेनोच्टिट्लानास आणि टेक्सकोकोस प्रत्येकी २/५ आणि ट्लाकोपानास १/५ खंडणी मिळत असे. १५२० मध्ये स्पॅनिशांच्या आगमनाच्यावेळी ट्लाकोपान नगरराज्य म्हणून जवळजवळ अदृष्य झाले होते, आणि मित्रराष्ट्रांचा प्रदेश टेनोच्टिट्लान्च्या अंमलाखाली राहिला.
+मित्रराष्ट्रांनी मध्य मेक्सिकोचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता, दोन्ही समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सीमा विस्तारलेली होती. अपवाद म्हणजे टेनोच्टिट्लानच्या आग्नेय भागातील छोटाचा प्रदेश - स्थूलमानाने आधुनिक मेक्सिकोमधील राज्यांपैकी ट्लाक्सकालाचा काही भाग - ट्लाक्सकाल्टेकाच्या राज्याने व्यापला होता. हेच ट्लाक्सकालन्स, ज्यांनी निर्णयात्मकरीत्या ह्या मित्रराष्ट्रांचा नाश करण्यासाठी १५२१ मध्ये कोर्तेझ आणि स्पॅनिशांची मेत्री केली.
+अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्र - Aztec Triple Alliance
+कोडेक्स ओसुना - Codex Osuna
+टेनोच्टिट्लान - Tenochtitlan
+टेक्सकोको - Texcoco
+ट्लाकोपान - Tlacopan
+अझ्टेक नगरराज्य - Aztec city-states
+अझ्टेक साम्राज्य - Aztec Empire
+मेक्सिकोच्या दरी - Valley of Mexico
+हेर्नान कोर्तेझ - Hernan Cortez
+स्पॅनिश कॉंकुसिडोर - Spanish Conquistadore
+इट्झाकोआट्ल - Itzcoatl
+नेट्झावालकोजोट्ल - Nezahualcoyotl^
+ट्लाक्सकाला - Tlaxcala
+ट्लाक्सकाल्टेका - Tlaxcalteca
+^ Nezahualcoyotl चा उच्चार नेट्झावालकोजोट्ल असा केला जातो.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11589.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11589.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64d2991807698cf8f57342eb79b9466d82e5a963
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11589.txt
@@ -0,0 +1,38 @@
+
+मेहिको (स्पॅनिश: México पर्यायी उच्चारः मेशिको, इंग्लिश: मेक्सिको) हे मेक्सिको देशामधील एक राज्य आहे. राष्ट्रीय राजधानी मेक्सिको सिटी एकेकाळी ह्याच राज्याचा भाग होती. स्वातंत्र्यानंतर मेक्सिको सिटी शहराला संघशासित जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.
+मेक्सिको हे देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा (१० टक्के) मेक्सिको राज्य उचलते. तोलुका दे लेर्दो ही ह्या राज्याची राजधानी आहे.
+
+
+
+अग्वासकाल्येंतेस ·
+इदाल्गो ·
+कांपेचे ·
+किंताना रो ·
+कोआविला ·
+कोलिमा ·
+केरेतारो ·
+ग्वानाह्वातो ·
+गेरेरो ·
+च्यापास ·
+चिवावा ·
+ताबास्को ·
+तामौलिपास ·
+त्लास्काला ·
+दुरांगो ·
+नायारित ·
+नुएव्हो लेओन ·
+बेराक्रुथ ·
+पेब्ला ·
+बाहा कालिफोर्निया ·
+बाहा कालिफोर्निया सुर ·
+मिचोआकान ·
+मेहिको ·
+मोरेलोस ·
+युकातान ·
+वाशाका ·
+हालिस्को ·
+साकातेकास ·
+सान लुइस पोतोसी ·
+सिनालोआ ·
+सोनोरा
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_116.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_116.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aaed55e7622f09288b427ea14ada5d32c86a051a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_116.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग भीमपलासी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
+आरोह नी सा ग म पनी सा
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11618.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11618.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca9cc7f0119f155c5520cc6d6dd4d62a44e20920
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11618.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूॅं हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11619.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11619.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca9cc7f0119f155c5520cc6d6dd4d62a44e20920
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11619.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूॅं हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11646.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11646.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..177c5bc2dd81f33dcd00cdfa32b2aa980b76a1ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11646.txt
@@ -0,0 +1,6 @@
+भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.[१]
+[२]
+शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या उद्योजकांकडून या दिवसाचा विशेष प्रचार झाला आणि प्रसार माध्यमांमुळे या दिवसाचे महत्त्व जगभरातील लोकांनी स्वीकारले.
+हॉलमार्क या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या व्यवसायाचा जनक जॉयस हॉल याने २ ऑगस्ट या दिवशी लोकांना मैत्री व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस सुरू केला. याला समाजातून प्रारंभी विरोध झाला, कारण यामागील उद्योजकता वाढविण्याचा हेतू समाजात स्वीकारला गेला नाही. मात्र १९९८नंतर या दिवसाला विशेष मान्यता मिळत गेली. या दिवशी एकमेकांना बांधण्यासाठी बनवलेले रंगीबेरंगी हस्तबंध आता भारत, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. पेरुग्वेमध्ये २० जुलै १९५८ रोजी डॉ. रामोन आरटिमो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिवस ही संकल्पना मांडली.[३]
+हा दिवस विविध देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण त्याचा हेतू सर्वत्र सारखाच असतो.
+https://www.daysoftheyear.com/days/friendship-day/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11689.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11689.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11689.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_117.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_117.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aaed55e7622f09288b427ea14ada5d32c86a051a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_117.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग भीमपलासी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
+आरोह नी सा ग म पनी सा
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11709.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11709.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e20f41141bce057d2be45f2fa77f539774d5824a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11709.txt
@@ -0,0 +1,3 @@
+म्हैसूरचे राज्य (मराठी नामभेद: म्हैसूर संस्थान ; कन्नड: ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ , मैसुरू संस्थान ; इंग्लिश: Kingdom of Mysore, किंग्डम ऑफ मायसोर) हे दक्षिण भारतातील एक राज्य होते.
+पारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान कर्नाटकाचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य दख्खनेतील एक प्रमुख राज्य बनले. पुढे हैदर अली व त्याचा पुत्र टिपू सुलतान हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (सेनापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी म्हैसूर राज्याची चार युद्धे झाली. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, हैदराबादचा निजाम व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे म्हैसूर संस्थानाची प्रतिष्ठापना केली.
+असे मानले जाते की मध्ये पराक्रमी विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर वाडियार राजाच्या आदेशानुसार विजयनगरची अफाट संपत्ती लुटली गेली. त्यावेळी विजयनगरची तत्कालीन राणी, अलमेलेम्मा पराभवानंतर एकांतवासात होती. पण राणीकडे सोने, चांदी आणि हिरे आणि दागिने होते. राजे वडियार यांनी राणीला एका राजदूता मार्फत निरोप पाठवला की तिचे दागिने आता वाडियार राज्याच्या राजघराण्याचा भाग आहेत, म्हणून ते सर्व परत द्या. जेव्हा अलेलामम्मा यांनी दागिने देण्यास नकार दिला, तेव्हा शाही सैन्याने जबरदस्तीने तिजोरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दुःखी होऊन अलमेलेम्मा यांनी असा आरोप केला की तुम्ही लोक माझे घर उध्वस्त केले तसेच तुमचा वंश निर्वंश होईल आणि या वंशातील राजघराण्याला वारस लाभलेला नाही. असे म्हणतात की यानंतर आलेलामम्माने कावेरी नदीत उडी मारून आत्महत्या केली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1172.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1172.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53d736e1b7d8aa86e037fa60ccd254566c9c23e3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1172.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+मंजु वारियार (१० सप्टेंबर, १९७८ (1978-09-10) (वय: ४५)
+, नागरकोविल, तमिळ नाडू, भारत - ) ही मल्याळी चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री आहे.
+मंजू वॉरियरचा जन्म 10 सप्टेंबर 1979 रोजी नागरकोइल, तामिळनाडू, भारत येथे झाला. ती एक अभिनेत्री आणि निर्माती आहे, जी असुरन (2019), लुसिफर (2019) आणि तू किती जुनी आहे? (2014). तिचे यापूर्वी दिलीपसोबत लग्न झाले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11730.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11730.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11730.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11734.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11734.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1175.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1175.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f2d20df99a4d677617fa03081bceb9023ff8e865
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1175.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मंझनपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कौशांबी जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
+२०११ च्या जनगणनेनुसार[१] येथील लोकसंख्या १६,४५७ इकी होती. पैकी ५३% पुरुष तर ४७%.स्त्रीया होत्या. येथील साक्षरता प्रमाण ६८.१८% होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11775.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11775.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11775.txt
@@ -0,0 +1 @@
+मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11784.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..427570eddbe90de793aedd420c794fcad368634b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11784.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॉंत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. बांधताना मॉंत्रियाल शहराचा मुख्य विमानतळ म्हणून नियोजित केलेला हा विमानतळ सध्या मुख्यत्वे सामानवाहतूकी करता वापरला जातो. मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मॉंत्रियालचा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
+मिराबेल विमानतळ जगातील आकाराने सगळ्यात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11785.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11785.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11785.txt
@@ -0,0 +1 @@
+मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1181.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1181.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf620e8e61748b68fade2aa2f48f927f74dcec49
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1181.txt
@@ -0,0 +1 @@
+मंडकोलातुर पतंजली शास्त्री (४ जानेवारी, इ.स. १८८९:मंडकोलातुर, तिरुवन्नमलै जिल्हा, तमिळनाडू, भारत - १६ मार्च, इ.स. १९६३) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ७ नोव्हेंबर, इ.स. १९५१ ते ३ जानेवारी, इ.स. १९५४ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11822.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11822.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c485263662801d2e37250acff662765daf4bd8b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11822.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मोनिका निकुलेस्कू (रोमेनियन: Monica Niculescu) ही एक रोमेनियन टेनिसपटू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11825.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11825.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c52d5ef6546ccec6fa9e4c351e3477ef289d8be9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11825.txt
@@ -0,0 +1 @@
+मॉनिका पुइग मार्चान (७ सप्टेंबर १९९३:सान हुआन, पोर्तोरिको - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. हीने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरी प्रकारातील सुवर्णपदक मिळवले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1183.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0620c9584b1f3851444ba671a0af1aaf00d4594
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1183.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मंडणगड हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील मंडणगड तालुक्याचे मुख्यालय आहे.
+१७° ५९′ ००″ N, ७३° १५′ ००″ E
+तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
+येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11832.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11832.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2585a3c566d9759d83882e4b286e91ef2beba4e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11832.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/चिले" nor "Template:Location map चिले" exists.मॉन्टे आग्विलाचे चिलेमधील स्थान
+गुणक: 37°4′49″S 72°26′24″W / 37.08028°S 72.44000°W / -37.08028; -72.44000
+
+मॉन्टे आग्विला हे चिले शहराचे शहर आहे[१][२].
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11861.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11861.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f8bda1269737f7e458a9bd648e5533eedd5cee6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11861.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॉरिल काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11863.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11863.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5b2b3e9e7bea0d3be943bb74562f66277e8f1d7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11863.txt
@@ -0,0 +1,4 @@
+सर सीवूसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MRU, आप्रविको: FIMP)(फ्रेंच:Aéroport International Sir Seewoosagur Ramgoolam ) हा मॉरिशस मधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पोर्ट लुईसच्या आग्नेयेस ४८ किमी अंतरावर आहे. याला पूर्वी प्लेसांस विमानतळ असे नाव होते.
+येथून आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील अनेक शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ मॉरिशसची राष्ट्रीय विमान कंपनी, एअर मॉरिशसचे मुख्य ाणे आहे.
+या विमानतळाला मॉरिशसचे पहिले पंतप्रधान सर सीवूसागुर रामगुलाम यांचे नाव देण्यात आले आहे.
+साचा:Airports in Mauritius
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11881.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11881.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11881.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1191.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1191.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0db3306ebba8d77e6885835e0448ffc12f4eaead
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1191.txt
@@ -0,0 +1 @@
+मंडला लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11920.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11920.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cdc84e2c66e7d6741239287b351b2be6b6ba10d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11920.txt
@@ -0,0 +1 @@
+मॉरीसियो आल्बेर्तो साबियॉन पेन्या (११ नोव्हेंबर, १९७८ - ) हा होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11933.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11933.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c60eca4569277e9f06390675d65207b95f4a906
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11933.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मॉर्गन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॉर्गन येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९९५ इतकी होती.[२]
+मॉर्गन काउंटीची रचना १७ जानेवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला मॉर्मन चर्चच्या अध्यक्ष हर्बर्ट जे. ग्रँट यांचे वडील जेडेडाइयाह मॉर्गन ग्रँट यांचे नाव दिलेले आहे.[३]
+मॉर्गन काउंटी ऑग्डेन-क्लियरफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1196.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1196.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23945443f56259d377e2e3a02f50d4d5c0d0d7bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1196.txt
@@ -0,0 +1 @@
+मंडावा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ झुनझुनू जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11983.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11983.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71725286351972aa0316ac62dd24d279940038a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11983.txt
@@ -0,0 +1 @@
+मॉस्किटो पर्वतरांग अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटी पर्वतरांग आहे. ४,३०० मीटर (१४,०००) फूट उंचीची शिखरे असलेली ही रांग कॉलोराडोच्या साधारण मध्यात ६४ किमी उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. याची शिखररेखा पार्क काउंटी आणि लेक काउंटी यांच्यातील सीमारेखा आहे. या पर्वतरांगेच्या एका बाजूस साउथ प्लॅट नदी तर दुसऱ्या बाजूस आर्कान्सा नदीचा उगम होतो. माउंट लिंकन हे ४,३५४ मीटर उंचीचे शिखर या पर्वतरांगेचा सर्वोच्च बिंदू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11986.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11986.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3bebfb433a2f5c0305be69844b3f370b89354289
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11986.txt
@@ -0,0 +1 @@
+दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Московский аэропорт Домоде́дово) (आहसंवि: DME, आप्रविको: UUDD) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी दोमोदेदोवो हा सर्वात मोठा विमानतळ आहे. शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या ४२ किमी आग्नेयेस स्थित असलेला दोमोदेदोवो विमानतळ १९६४ साली बांधला गेला. रशियामधील अनेक लहान विमान कंपन्यांचे हब येथेच आहेत. दोमोदेदोवोमध्ये २ धावपट्ट्या व १ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11987.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3bebfb433a2f5c0305be69844b3f370b89354289
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_11987.txt
@@ -0,0 +1 @@
+दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Московский аэропорт Домоде́дово) (आहसंवि: DME, आप्रविको: UUDD) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी दोमोदेदोवो हा सर्वात मोठा विमानतळ आहे. शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या ४२ किमी आग्नेयेस स्थित असलेला दोमोदेदोवो विमानतळ १९६४ साली बांधला गेला. रशियामधील अनेक लहान विमान कंपन्यांचे हब येथेच आहेत. दोमोदेदोवोमध्ये २ धावपट्ट्या व १ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12003.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12003.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d83dd4597e9e8c10fa08e38e2befdf49a91b1a5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12003.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मॉहने धरण जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील मॉहने आणि हेवे नद्यांवरील मोठे धरण आहे. डॉर्टमुंडपासून ४५ किमी पूर्वेस असलेल्या या धरणाची क्षमता १३,५०,००,००० (साडे तेरा कोटी) मी३ आहे. याची बांधणी १९०८ ते १९१३ दरम्यान झाली होती. त्यावेळी हे युरोपमधील सगळ्यात मोठे धरण होते. या धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच औद्यौगिक वापरासाठी होतो. याशिवाय हे धरण जलविद्युत निर्मितीकरता आणि रूह्र नदीतील नौकानयनासाठी पाण्याची पातळी राखण्याकरता वापरले जाते.
+दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे १,६५० व्यक्ति मृत्यू पावले होते.[१] हा पूर २०-२६ फूट उंचीच्या पाण्याच्या लाटेच्या स्वरूपात होता व हे पाणी ताशी २०-२५ किमी वेगाने खोऱ्यातून गेले. या पाण्याच्या लोंढ्याने खोऱ्यातील माती हेक्टरी १६० मी३ दराने समुद्राकडे वाहून गेली. जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1201.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5e08649fffac8cf0afe6781e11ce40167a797e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1201.txt
@@ -0,0 +1,5 @@
+हा लेख हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याविषयी आहे. मंडीच्या इतर संदर्भांसाठी पहा - मंडी (निःसंदिग्धीकरण).
+मंडी हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.
+याचे प्रशासकीय केंद्र मंडी येथे आहे.
+भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (Indian Institute of Technology Mandi, वा IIT Mandi), मंडी येथे सन २००९ पासून सुरू करण्यात आले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12039.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12039.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12060.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12060.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c05a7b1c6a0f2e89214f4756ca7aa5eac14a42b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12060.txt
@@ -0,0 +1,36 @@
+मोई हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ६७८.२३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.
+मोई हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ६७८.२३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५६५ कुटुंबे व एकूण २७४० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर आळंदी १३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १४३५ पुरुष आणि १३०५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २१६ असून अनुसूचित जमातीचे ३९ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५८४९ [१] आहे.
+येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
+गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, १ शासकीय प्राथमिक शाळा, १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा, आणि १ शासकीय माध्यमिक शाळा आहे.
+सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा चिंबळी फाटा येथे ३ किलोमीटर अंतरावर, पदवी महाविद्यालय पिंपरी चिंचवड येथ ९ किलोमीटर अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय पिंपरी चिंचवड येथे ९ किलोमीटर अंतरावर, वैद्यकीय महाविद्यालय पिंपरी चिंचवड येथे ९ किलोमीटर अंतरावर, व्यवस्थापन संस्था पिंपरी चिंचवड येथे ९ किलोमीटर अंतरावर, पॉलिटेक्निक चिंचवड येथे ९ किलोमीटर अंतरावर, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा यमुनानगर येथे ७ किलोमीटर अंतरावर, अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे
+सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा चाकण येथे १० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात १ इतर खाजगी शैक्षणिक सुविधा आहे.
+माध्यमिक शाळा इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई येथे मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विज्ञान आश्रम या संस्थेने सुरू केलेला व सध्या दहावीच्या बोर्डला पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम असलेला कार्यक्रम म्हणजेच IBT सुरू आहे
+गावात गावाचे ग्रामदैवत मानल्या जाणारे श्री भैरवनाथ मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून तेथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला श्री भैरवनाथ यात्रा भरविण्यात येते.
+सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र चाकण येथे १० किलोमीटर अंतरावर. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र करंजविहीरे येथे १३ किलोमीटर अंतरावर, प्रसूति व बालकल्याण केंद्र चाकण येथे १० किलोमीटर अंतरावर, व क्षयरोग उपचार केंद्र चाकण येथे १० किलोमीटर अंतरावर आहे.
+सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय कुरळी येथे ६ किलोमीटर अंतरावर आहे.
+सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र चाकण येथे १० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात ५ खाजगी दवाखाने आहेत. गावात १ औषधाचे दुकान आहे.
+गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे.
+गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आणि शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.
+गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे.
+गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे.
+सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जात जाते.
+या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.
+गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
+गावात मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा, खाजगी बस सेवा, ऑटोरिक्षा व टमटम, व ट्रॅक्टर उपलब्ध आहे. सर्वात जवळील पोस्ट ऑफिस कुरळी येथे ६ किलोमीटर अंतरावर, शासकीय बस सेवा चिखली येथ ३ किलोमीटर अंतरावर, व रेल्वे स्थानक पिंपरी येथे ९ किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे.
+जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.
+गावात शेतकी कर्ज संस्था, स्वयंसहाय्य गट व रेशन दुकान उपलब्ध आहे.
+सर्वात जवळील एटीएम चिखली येथे ५ किलोमीटर अंतरावर, व्यापारी बँक चिखली येथे ५ किलोमीटर अंतरावर, सहकारी बँक चिखली येथे ५ किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे.
+सर्वात जवळील आठवड्याचा बाजार व कृषी उत्पन्न बाजार समिती ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र),
+अंगणवाडी (पोषण आहार केंद्र), व आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे.
+गावात सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय व वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे.
+गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे.
+गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.
+गावात घरगुती आणि शेतीच्या वापरासाठी चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध आहे.
+मोई ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
+येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[२]
+सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
+मोई या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते:
+ज्वारी, बाजरी व सोयाबीन
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12064.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12064.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bee2c0a2c839420003f243c61359949c568b888f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12064.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोईन-उल-हक स्टेडियम (पुर्वीचे राजेंद्रनगर स्टेडियम) हे भारताच्या पटना शहरातील एक मैदान आहे.
+१७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला आणि १९७८ महिला क्रिकेट विश्वचषक आणि १९९६ क्रिकेट विश्वचषकाचे काही सामने येथे खेळविण्यात आले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12091.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12091.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ebe466b34d31c172b6c41267dc4b2423cbf1031a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12091.txt
@@ -0,0 +1,16 @@
+सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ('नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर') ; (कन्नड:ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); (सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरिक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी त्यांना, त्यांनी केलेल्या जनहिताच्या चांगल्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.[१] काही ठिकाणी विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
+यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पूर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे वडील हे एक संस्कृत विद्वान, हिंदू ग्रंथांचे भाष्यकार आणि आयुर्वेदिक वैद्य होते. त्यांचे पूर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजीकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापूर्वी स्थलांतर केले. 'मोक्षगुंडम' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
+तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले. त्याने त्यांचे कुटुंब हादरले. त्यानंतर ते परतकुर्नुल येथून मुद्देनहळ्ळीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथून बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
+अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसित केली व त्याचे पेटेंट घेतले, जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ह्याद्वारे धरणातील साठ्याची पूर-पातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आली. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा(?)धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली.
+विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात झाले. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
+सर मो. विश्वेश्वरैया यांनी, कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उद्घाटनपर्यंत सर्व कामांची देखरेख केली. या बांधकामाने, धरण बांधल्या गेल्याच्या वेळचे ते आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, म्हैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणी औद्योगिक प्रकल्प सुरू केले.
+त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन व कामातील पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतही त्यांनी योगदान केले.
+सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर, म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले.
+कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारताची पहिली अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.
+ते म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते.
+त्यांच्या आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मूर्ती दिसली. ती कोणाची आहे अशी गावात विचारपूस केल्यावर कोणीच समोर येईना. म्हणून त्यांनी ती घरी आणून त्याची घरी प्रतिष्ठापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय. हे हनुमानाचे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे.
+नंदी हिल्सच्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे.
+[२]
+धाराशिवकर, मुकुंद. द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या.
+वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी २८, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
+वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर २०, २००५ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12099.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12099.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..191d903acf9236d76bc6af9f88efc6c6b938dc08
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12099.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोख खुद्रुक Mokh Khभारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
+मोख खुद्रुक या गावात Zenda Hill Mokh Kh & Satpuda Area View Point या टेकडीवरून सातपुडा पर्वत क्षेत्राचे द्रुश्य पर्यटकांना आकर्षित करणारे स्थान आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12128.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12128.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0de8c88f5b8b5697cdaa01fc549d9bd26868f4d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12128.txt
@@ -0,0 +1,7 @@
+.
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+मुघ्लिया सल्तनत (उर्दु व तुर्की)
+मोगल साम्राज्य (फारसी: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे त्याने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायूँने शेरशाह सूरी बरोबरच्या लढाईत गमावले. चौदा वर्षांनंतर नंतर पानिपतच्या पहिल्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली.१७०७ पासून ते १८५८ या काळात उत्तर मुघल साम्राज्य होते. मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादुरशाह जफर हा होता. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12150.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8dc6ebb9e90afc1873c6077a611277cfc7fc5bf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12150.txt
@@ -0,0 +1,14 @@
+
+ मोजण्याची गोष्ट
+फार फार वर्षान पूर्वीची गोष्ट आहे . अगदी २५०० वर्षांपूर्वीची किंवा त्या पेक्षा ही जुनी असेल. ज्या वेळी मोजणे म्हणजे काय हेच माणसाला माहित नव्हते तो हा काल. मग त्या वेळी एका गावातील काही जणांना , विशेषता मुलांना , मोजावे असे कसे वाटले असेल आणि त्यांनी मोजायला कशी सुरुवात केली असेल त्याची ही गोष्ट आहे. देशो देशी अशाच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात , ही खास आपल्या कडची गोष्ट , चला ऐकू यात .
+एक गाव होते , धड खेड नाही आणि मोठे ही नाही असे ते गाव होते. गावकऱ्यांचा मुख्य धंदा गायी , बैल पाळणे आणि गायींचे दुध , दही,ताक,लोणी,तूप,खवा असे सगळे परिसरातल्या गावांमध्ये विकणे. साहजिकच गायींवर त्यांचे प्रेम होते , त्यांना ते खूप जपत असत.
+गावात काही मुलांचा गट होता. कान्हा,पुरू, आर्य , पेंद्या , सखा हे त्यातले प्रमुख. त्यांचा उद्योग म्हणजे गावभर उनाडक्या करत हिंडणे , खोड्या करणे , धमाल करणे. काय करत ते ?अहो काय करत नाहीत ते विचारा . चेंडूने एकमेकांना मारताना त्यांचा चेंडू चुकून कोणालातरी लागे , चुकून त्याची पगडी डोक्यावरून खाली पडे. गावातल्या मुली आणि बायका पाणी भरायला बाहेर पडत तर कधी चेंडूने , तर कधी अचूक मारलेल्या खड्याने त्यांच्या डोक्या वरचे माठ फुटत आणि त्या ओल्या चिंब होत, चुकून हा अगदी चुकून मुद्दाम नाही . मुले हसून हसून लोळत. विचारले तर अगदी चुकून झाले असे सांगत. कोणाच्या ही घरात शिरत आणि त्यांच्या कडचे दही ,लोणी नकळत खात. आधी असे वाटायचे कि घराच्या लेकी सूनाच खातात , त्यांना फुकट बोलणी बसायची. पण हे ह्याच गंगचे काम हे लक्षात आले. दोन मुलींच्या वेण्या बांध , गुरांच्या शेपट्या बांध एक न दोन ह्यांच्या खोड्यांना काही सुमारच नव्हता. बर इतर बाबतीतही ही मुले चलाख होती कोणी अडचणीत असेल तर मदत करत , बोलणे गोड ,लाघवी त्यामुळे गावकऱ्यांना ती आवडत सुद्धा , पण खोड्यांनी फार त्रास होत होता. त्यांच्या तक्रारी वाढत गेल्या , मग एक शक्कल गावातील मोठया जाणत्या लोकांनी काढली. नाहीतरी थोडे मोठे झाले कि ह्या मुलांना रानात गायी चारायला पाठवायाचेच आहे , आताच देऊ पाठवून . गावातून ही दूर जातील आणि थोडी जबाबदारी ही कळेल. गायी नीट नेऊन सांभाळून परत आणायला हव्यात हे त्यांना समजवून पक्के सांगू. हो न करता करता gangला थोड्या गायींना चरावयाला न्यायला पाठवले.
+गायीन बरोबर फिरायचे , त्यांना आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवायचे , एकत्र करून घरी आणायचे असे सुरू झाले. खेळायला मिळेनासे झाले , जेवताना सुद्धा गायीन्कडेच लक्ष ठेवायला लागायचे , ते सगळे एकमेकान बरोबर ही राहू शकत नव्हते. पण त्यानी विशेष त: कान्हाने ह्या गायींचे नीट निरीक्षण करायला सुरुवात केली , काळी ,गोरी, करडी अशा रंग बरोबरच कपाळावर चांदवा, शेपूट तुटके , पाठीवर वेगळ्या रंगाचा डाग असे एकेक करून सगळ्या गायी नेमक्या ओळखायला ते शिकले , मग मध्ये मध्ये एकत्र येऊन खेळायचे आणि परत आपापल्या गायीन बरोबर जायचे असे करायला लागले. पाव्याचा आवाज गायींना आवडतो आणि तो ऐकून त्या त्या आवाजाच्या दिशेने येतात हे त्यांच्या लक्षात आले. मग काय त्यांनी आपले खेळ सुरू केले , खेळणे मध्ये मध्ये गायींना जवळ जवळ आणणे त्या साठी पावा वाजवणे मग दुसऱ्या ठिकाणी जिथे गवत , झुडपे आहेत तिथे नेणे असा क्रम सुरू झाला . मुख्य म्हणजे खेळणं झाडावर चढणे , सूर पारंब्या , आबाधुबी खेळणे पाण्यात पोहणे ,डूम्बाने सुरू झाले....
+सगळे गावकरी मग एके दिवशी वेशी पाशी जमले , मुले गायींना घेऊन वेशीवर येताच ओरडू लागले सगळ्या गायी परत आल्या नाहीत , कमी आहेत. मुले कोणत्या परत आल्या नाहीत असे विचारू लागले , करडी नाही आली ती बघा तिथे आहे असे चालूच राहिले. कोणाचेच कोणाला पटेना . त्याचे कारण काय ? तुमच्यातला कोणीही म्हणेल मोजायच्या आल्यात का आपल्या ५ गायी आल्यात न झाले . अहो ,पण त्यांना मोजयालाच येत नव्हते . तोच मुख्य प्रश्न होता. गावकऱ्यांना पटत नव्हते सगळ्या गायी परत आल्या , मुलांना तर कळत नव्हते कोणती नाही आली ?
+एक मोठा माणूस मुलां बरोबर जायला लागला . खेळ बंद , हिंडा गायीन मागोमाग. असे चालू झाले. कान्हा आणि मित्रांना खेळ बंद झाला ह्या पेक्षा आपण सगळ्या गायी नीट परत आणत नाही ह्या बोलण्याचा जास्त त्रास होत होता. त्यांना नक्की वाटत होते कि सर्वच्या सर्व गायी परत येतात , पण गावात ल्याना प्त्वायाचे कसे सुचत नव्हते .
+पेंद्या हा एक गमतीशीर मुलगा होता त्याचे लक्ष कधी कुठे जाईल हे सांगता येत नसे , त्या दिवशी अशीच त्याने एका झाडाची दोन तीन फुले घेतली , त्यांना तीन तीन ( आजच्या प्रमाणे ) पाकळ्या होत्या. त्या त्याने बरोबर जुळवल्या , आणि खुश होउन हसू लागला. दुसऱ्या दिवशी वेगळ्या झाडाच्या फुलाबद्दल हाच उद्योग केला , पाकळीला पाकळी जोडली , बरोबर जुळल्या, एक कमी नाही कि एक जास्त नाही. पहिल्यांदा सगळे त्याला हसले अरे एका झाडाची फुले सारखीच असणार. मग त्याने दोन वेगवेगळ्या झाडांची फुले घेतली , पाकळ्या जुळत नाहीत हे पण दाखवले , हसू लागला. दुसऱ्या दिवशी , एकाच झाडाचे फुल आणि त्याच झाडाचे दुसरे फुल पण त्या फुलाची पकली गळून पडली होती ते जुळत नाही हे बघितले. हा नाद लागला तो लागलाच. सात हजार सातशे चोपन्न वेळेला असे वेगवेगळ्या प्रकारे तो करू लागला. कान्हाचे त्याच्या कडे बारीक लक्ष होते , तो जे करतो आहे तो नाद , खेळ ह्या पेक्षा जास्त त्यात आहे हे त्याला कळत होते. पण नेमके काय ते कळत नव्हते. पेंद्या असा काही विचार न करता पण स्वाभाविक पाने जुळवून बघणे असे करत होता. मग अचानक त्याने सदाफुलीच्या पाकळ्यांवर एक एक बोट ठेवले आणि माझा हात कसा दिसतो म्हणून नाचायला लागला. तर कधी हेच जास्वन्दाने करायचा. मधली तीन बोटे बेलाच्या पानावर ठेवायचा नाचायचं.
+मग एक दिवस कान्हाने सर्वाना एकत्र बसवून पेंद्याला जास्वंद आणि सदाफुलीच्या पाकळ्या एकमेकांना जोडायला सांगितल्या , त्यावर बोटे ठेवली . मग एक बोट मुदापले एक पाकळी बाजूला केली मग दुसरे बोत्मुदापले दुसरी पाकळी असे करत हाताची बोटे आणि पाकळ्या एकदमच करून झाल्या. आता अजून वेगळ्या गोष्टी त्याने आणल्या होत्या , लाल छोटे मनी , एक बोट एका मान्यवर ठेवले तो मनी एका पाकळी वर असे करायला लागला. दुसऱ्या दिवशी असाच खेळ वेगवेगळी फुले आणि मनी . दगड घेऊन केला. मग अचानक एक पाकळी एका गायीवर , दुसरी पाकळी दुसऱ्या असे केले, दोन फुले पूर्ण होऊन गायी उरल्या. मग एका दिवशी संध्याकाळी त्याचा चेहरा उजळून निघाला. त्याने रात्री गावाच्या मुख्याल सांगितले , महाराज उद्या आम्ही गाई बाहेर नेताना तुम्ही सगळे वेशीपाशी या. आणि एक रांजण आणि रांजणचे तोंड बांधता येईल असे कापड आणा.
+दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे वेशी पाशी जमले मुलांनी गायी आणून वेशीच्या अलीकडे उभ्या केल्या. कान्हाने रांजण आणून वेशीच्या कडेला सर्वाना दिसेल असा ठेवला. आणि सर्वाना सांगितले मी काय करतो ते बघा आणि पेंद्या काय सांगतो आहे ते ऐका. मुलांनी एक गाय वेशीतून बाहेर सोडली , कान्हाने एक खडा रांजणात टाकला . ‘ बघा ही गाय बाहेर गेली हा खडा रांजणात गेला , पुढची गाय बाहेर गेली एक खडा रांजणात टाकला. असेच एक गाय बाहेर , एक खडा रांजणात असे चालले. गावकरी उत्सुकतेने बघत होते. अखेर शेवटची गाय वेशी बाहेर पडल्या वर कान्हाने कापडाने रंजनाचे तोंड घट्ट बांधले. ‘ जितक्या गायी आम्ही नेल्या तितके खडे रांजणात आहेत. आता रांजण बंद केला आहे . आम्ही आल्या शिवाय उघडायचा नाही.लक्षात ठेवा जितक्या गायी बाहेर गेल्या आहेत तितकेच खडे रांजणात आहेत. ‘ फारसे काही कुणाला कळले नाही पण गंमत वाटली त्या विषयी बोलत बोलत ते गेले. संध्याकाळी , गायी वेशी बाहेर आणल्या आणि मुलांनी परत सर्वाना रंजनाच्या बाजूला , रांजण दिसेल अशा ठिकाणी आणले. कान्हाने सांगितले एक गाय आत आणली , एक खडा रांजानातून काढला आणि टाकून दिला. दुसरी गाय आत आली तिच्या साठी रांजणातील एक खडा मी बाहेर काढून टाकला. एकच गाय बाहेर उरली , तिला आत सोडले , एक खडा बाहेर काढून टाकला , पार लांब फेकला , आणि सांगितले बघा रांजण पूर्ण पाने रिकामा आहे. त्यात एक ही खडा नाही . जितक्या गायी बाहेर नेल्या तितके खडे आत टाकले होते. गाय आत आली कि एक खडा बाहेर काढला . आता रांजणात एकही खडा नाही . आम्ही नेलेल्या सगळ्या गायी परत आणल्या. ‘ पहिल्या दिवशी कोणालाच काहीही कळले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी आणि नंतर नेमके सकाळी आणि संध्याकाळी काय केले जाते हे गावकरी नीट बघू लागले , मुलेही त्यांना समजावून देत . एक गाय बाहेर एक खडा रांजणात , पुढची गाय बाहेर अजून एक खडा आत , जितक्या गायी बाहेर तितके खडे रांजणात. एक गाय गावात , एक खडा रंजन्बाहेर , पुढची गाय गावात , पुढचा खडा बाहेर , सगळ्या गायी गावात सगळे खडे रंजना बाहेर रांजण रिकामे , असे म्हणता म्हणता . बऱ्याच जणांना हे केलेले बरोबर आहे हे लक्षात आले. त्यातले काही हुशार जन घरी बायकोला म्हणाले , विसळायला नेलेली सगळी मडकी ब्जंदी घरात येतात का बघायचे न क्र असे खडे आत एक भांडे बाहेर. मग तर ते भिंतीवर रेघा मारू लागले आणि आत येणाऱ्या भांड्य बरोबर एकेक रेघ पुसू लागले. सगळ्यांनाच आपण काहीतरी मस्त ,उपयोगी करतोय हे जाणवले. कान्हा आणि त्याच्या मित्रांना रागावणे तर सोडाच खूप कौतुकाने वागवले गेले. जवळच्या गावात ही पद्धत पसरली. राज दरबारी पोचली . हळू हळू मग अशा प्रकारे एकास एक संगती लावून मोजणे मान्य झाले. पुढे सोयीसाठी १,२ ,३ ,४ असे आकडे आणि त्यांच्या साठी नावे ठरवली गेली. जग मोजायला शिकले.’
+गोष्ट ऐकणारे खुश झाले, तरी पण एकाने विचारलेच मी एक ,दोन ,पाच असे मोजतो , तो one ,two ,three ,five असे म्हणतो , आमचे मोजणे वेग वेगळे आहे का? नाही तू तीन चेंडू घे , त्याला three चेंडू घेऊ देत बघा जुळतात का? तू पाच बदल्या घे त्याला five मोठे चेंडू आण्याला संग बघ एकेक चेंडू एका एका बदली बसतो न ते.
+मग मोजणे म्हणजे काय ते महत्त्वाचे , जुळवून घेणे महत्त्वाचे त्या साठीचे शब्द दुय्यम .
+छोटा भीम आतापासून ५ गोळ्या न म्हणता प्रत्येक बोतासाठी एक गोळी असे म्हणायला लागला , आणि बाकीचे हसत त्याला शाबास म्हणू लागले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12163.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12163.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9295a992b5717ab68207c7d59229be2cea0610c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12163.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोझांबिक क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये सहा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इस्वाटिनीचा दौरा केला. इस्वाटिनीमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. पुरूष संघाबरोबर मोझांबिकच्या महिला क्रिकेट संघाने देखील इस्वाटिनीचा दौरा केला. सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून इस्वाटिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ६-० ने जिंकली.
+मोझांबिक राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये सहा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इस्वाटिनीचा दौरा केला. इस्वाटिनीमध्ये प्रथमच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून मोझांबिकने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ६-० ने जिंकली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12175.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12175.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8afc19eabcdd3e01757c6118dd5577ab825e660c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12175.txt
@@ -0,0 +1,29 @@
+
+— मार्च २०१२
+मोझिला फायरफॉक्स (इंग्रजी: Mozilla Firefox) हे मोझिला कॉर्पोरेशन कंपनीने विकसित केलेला आंतरजाल न्याहाळक अथवा विचरक (इंटरनेट ब्राउझर) प्रकारातील सॉफ्टवेर आहे. हे मराठी भाषेत उपलब्ध असलेले सॉफ्टवेर आहे. मार्च २०११ मध्ये मोझिला फायरफॉक्स जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास इंडोनेशिया, जर्मनी व पोलंडमध्ये बरेच यश मिळाले आहे, तेथे तो अनुक्रमे ६७%, ६०% व ४७% वापरला जातो. या शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव न्याहाळक मराठी भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपूर्ण भाषांतर केले गेले आहे.
+तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या गेको लेआउट इंजिन या एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा वापर करतो. फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, अॅपल मॅक ओएस एक्स व युनिक्स प्रणालीशी साधर्म्य असणाऱ्या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्सची सर्वांत नवीन आवृत्ती ५.० आहे, ती जुलै ११, २०११ पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स मोझिला सार्वजनिक परवाना ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा मोझिला सार्वजनिक परवाना आणि जी.पी.एल. ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.[२]
+फायरफॉक्साचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय, अर्थात टॅब्ड ब्राउझिंग, होय. हा ब्राउझर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इंटरनेट एक्सप्लोररापेक्षा सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.
+मराठी अथवा देवनागरी टंक बदलण्याची सोय फायरफॉक्समध्ये आहे.
+दुवा: http://tdil.mit.gov.in/download/GISTYogeshN.htm Archived 2009-01-21 at the Wayback Machine.
+येथून उतरवून घ्या. येणारी फाईल बहुदा संचित अथवा झिप केलेली असते. अन-झिप करून घ्यावी लागते. त्यातल्या टीटीएफ एक्स्टेंशनाच्या फायली CDACOTYGB.TTF, CDACOTYGN.TTF, CDACYGIT.TTF कंट्रोल पॅनल मध्ये फॉंट्स नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करून घ्याव्यात.
+फायरफॉक्स सुरू करून त्याच्या
+टुल्स > ऑप्शन्स > कंटेंट्स
+मधील टाइम्स अथवा जो असेल तो टंक काढून टाकावा. व फॉंट फोल्डर मध्ये जोडलेला टंक घ्यावा. योग्य तो आकार घेता येईल.
+उपक्रम अथवा इतर युनिकोड टंक वापरणारी संकेतस्थळे या टंकात चांगली दिसतात.
+
+
+वैशिष्ट्ये ब्राउझिंग टॅब समावेश शब्दलेखन तपासणी, वाढीव शोध, लाइव्ह बुकमार्क, स्मार्ट बुकमार्क, एक डाउनलोड व्यवस्थापक, खाजगी ब्राउझिंग, स्थान जागृत ब्राउझिंग एका Google सेवेला [51] आणि एकाग्र शोध प्रणालीवर आधारित (देखील "भौगोलिक स्थान" म्हणून ओळखले जाते) की [52] याव्यतिरिक्त, फायरफॉक्स वातावरण वेब विकसकांसाठी उपलब्ध आहे. Yahoo! शोध, सर्वात स्थानीयकरणांमध्ये, जे पूर्वनिर्धारीतपणे मायक्रोसॉफ्ट शोध इंजिन बिंग एक फ्रंट एंड वापरते, जे., ते करू शकता अंगभूत साधने, जसे त्रुटी कन्सोल किंवा वापर DOM निरीक्षक, किंवा विस्तार, जसे की फायरबग आणि अलीकडे कप्पा एक संकलन वैशिष्ट्य झाली आहे. फायरफॉक्स हॅलो, लागूकरण होते ऑक्टोबर 2014 मध्ये, स्क्रीन / फाइल शेअरिंग अतिरिक्त वैशिष्ट्य, एकमेकांना एक दुवा पाठवून जोडले 2 फायरफॉक्स वापरकर्ते एक व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी आहे.
+कार्य तृतीय-पक्ष विकासकांनी(Third party) तयार केलेले ऍड-ऑन माध्यमातून जोडले जाऊ शकते. ऍड-ऑन प्रामुख्याने त्यांना थेट प्रवेश आणि ब्राउझरच्या अंतर्गत कार्यक्षमता जास्त हाताळू करण्याची परवानगी कोणत्याही XUL आणि XPCOM API, अर्थ लागू आहेत. ऑगस्ट 21, 2015, फायरफॉक्स विकासक की फायरफॉक्स अंतर्गत ऑपरेशन नियोजित बदल, codenamed "इलेक्ट्रोलिसिस" एक नवीन मल्टि-प्रक्रिया आर्किटेक्चर नियोजित अंमलबजावणी समावेश झाल्यामुळे, फायरफॉक्स WebExtensions म्हणून ओळखले एक नवीन विस्तार आर्किटेक्चर अवलंब घोषणा केली. WebExtensions HTML व जावास्क्रिप्टचा API वापरत आणि Google Chrome आणि मायक्रोसॉफ्ट काठ विस्तार प्रणाली प्रमाणेच असेल, आणि एक मल्टि-प्रक्रिया वातावरणात चालवा डिझाइन केलेले आहे, पण ब्राउझरमध्ये प्रवेश समान पातळीवर सक्षम नाही. उपाय जुन्या ऍड-ऑन नवीन आर्किटेक्चर आत ऑपरेट करण्याची परवानगी उपलब्ध असेल, पण 2017 पर्यंत, XPCOM आणि XUL ऍड-ऑन यापुढे समर्थित जाईल. [53]
+त्यामुळे वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक प्रकारे फायरफॉक्स अनुभव येऊ शकतो फायरफॉक्स, तो जोडले थीम असू शकतात. वापरकर्त्यांना आणि वैयक्तिक थीम डाउनलोड रंग आणि प्रतिमा त्यांच्या पर्याय शकता, जेथे संकेतस्थळ्स आहेत. या फायरफॉक्स अधिक अद्वितीय आणि सानुकूल अंगभूत थीम अर्पण करु नका इतर वेब ब्राउझरमध्ये तुलनेत मजा वापरून अनुभव करू शकता. फायरफॉक्स ॲड-ऑन संकेतस्थळ वापरकर्त्यांना खेळ, जाहिरात-ब्लॉकर, स्क्रीनशॉट ॲप्स आणि इतर अनेक उपयुक्त ॲप्स इतर अनुप्रयोग जोडण्याची क्षमता देते. [54] [चांगले स्रोत गरज]
+फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी शब्दकोशाचे विस्तारक जोडून घ्या.
+फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग"च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.
+एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.
+विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प : डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल. सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.
+(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्समधील हेच एक्सटेन्शन वापरून केलेली आहे.)[३]
+
+फायरफॉक्स HTML4 (आंशिक HTML5), एक्स एम एल, एक्स.एच.टी.एम.एल, MathML, SVG 1.1 (आंशिक), [55] (विस्तार) सीएसएस, [56] ECMAScript (जावास्क्रिप्ट), DOM, XSLT, एक्सपाथ आणि APNG अनेक वेब मानके, लागू (सजीव पीएनजी) अल्फा पारदर्शकता प्रतिमा. [57] फायरफॉक्स देखील WHATWG जसे क्लायंट-बाजूच्या संचयन बनवले मानके प्रस्ताव [58] [59] आणि कॅनव्हास लागू. [60]
+फायरफॉक्स [61] Mozilla मूलतः फायरफॉक्स पूर्णपणे पास करण्यासाठी Acid3 चाचणी त्यांनी विश्वास ठेवला कारण चाचणी SVG फॉन्ट भाग कालबाह्य आणि असंबद्ध झाले होते की ते हेतू नाही की म्हटले होते आवृत्ती 3.0 पासून Acid2 मानके पालन चाचणी झाली आहे., मुळे WOFF सर्व प्रमुख ब्राउझर निर्मात्यांना एक दर्जेदार म्हणून मान्य आहे. [62] SVG फॉन्ट चाचण्या सप्टेंबर 2011 मध्ये Acid3 चाचणी काढले होते कारण, फायरफॉक्स 4 मोठे 100/100 धावा केल्या. [63] [64]
+देखील फायरफॉक्स अवजारे [65] एक विशिष्ट मालकी युक्त प्रोटोकॉल [66] Google कडून म्हणतात "सुरक्षित ब्राउझिंग" फिशिंग आणि मालवेयर संरक्षण संबंधित डेटा अदलाबदल करण्यासाठी वापरले.
+Windows Vista आणि नवीन आवृत्ती 38 पासून, फायरफॉक्स करून HTML5 एक कूटबद्ध माध्यम विस्तार (EME) संरक्षित व्हिडिओ सामग्री प्लेबॅक करीता समर्थन पुरवतो. Adobe प्राइमटाइम सामग्री डिक्रीपश्न मॉड्यूल (सीडीएम) - सुरक्षा आणि गोपनीयता कारणांसाठी, EME ओपन सोअर्स कोड आवरण करण्यार्यांना Adobe सिस्टमनुसार एक विशिष्ट मालकी युक्त डिजिटल अधिकार व्यवस्थापन विभागात अंमलबजावणी परवानगी देते आत राबविण्यात येत आहे. DRM विभाग प्रणाली त्याचा प्रवेश मर्यादित, आणि तो अद्वितीय ट्रॅकिंग हेतूने साधन वर्णन सेवा टाळण्यासाठी यादृच्छिकरित्या साधन आयडी प्रदान एक "सॅंडबॉक्स" पर्यावरण आत धावा. DRM विभाग, हे डाऊनलोड केले की, सक्षम आणि इतर प्लग-इन समान रीतीने अक्षम केला आहे. EME समर्थन परिचय यावर, विंडोज फायरफॉक्स देखील EME समर्थन निष्कासित लावण्यात आली बनवतो. [67] [68]
+२४ ऑक्टोनबर २००६ रोजी ही आवृत्ती निघाली. या आवृत्तीत गेको १.८ वापरले होते.
+यामध्ये गेको २.० वापरले असून त्याची सर्वांत नवी आवृत्ती मोझिला फायरफॉक्स ४.० आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12176.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12176.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..132b37c071a562371576726e00f80280d87e424e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12176.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोझिला फायरफॉक्स १ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती ९ नोव्हेम्बर २००४ रोजी प्रकाशित झाली.
+
+— मार्च २०१२
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12178.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12178.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ebd579157592a5ddfac9430b0512ed131ca8b8df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12178.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+मोझिला फायरफॉक्स १० ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती आहे.
+— मार्च २०१२
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12188.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12188.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20b46427e26dbad53bbe9b26a528c75e682181a9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12188.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+मोझिला फायरफॉक्स ५ ही फायरफॉक्स या आंतरजाल न्याहाळकाची आहे.
+— मार्च २०१२
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12189.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12189.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66df9d7e3c04b5703daa2800dbe3e130d926823b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12189.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+मोझिला फायरफॉक्स ६ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती आहे.
+— मार्च २०१२
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1219.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1219.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb4bf5090095ef3d6b77394ef90da8e4308290fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1219.txt
@@ -0,0 +1 @@
+मंत्रालयम विधानसभा मतदारसंघ - १४५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. मंत्रालयम हा विधानसभा मतदारसंघ कर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12200.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12200.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b2512ceadab8e52ec6e0b522b882cc54b3bd8afc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12200.txt
@@ -0,0 +1,12 @@
+गेर्कन, मार्ग आणि पार्टनर्स थेयुनीसेन जंकोविट्झ दर्बान,आम्ब्रो-आफ्रिक कंसलटंट, ओस्मंड लांगे आर्किटेक्टस & प्लानर्स (इंग्लिश मजकूर)
+
+केप टाउन मैदान (केप टाउन) •
+इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) •
+फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) •
+लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) •
+बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) •
+मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) •
+नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) •
+पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) •
+रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) •
+सॉकर सिटी (जोहान्सबर्ग)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12201.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..37e48800455ed72a2049b7a0d4f0587a2ab9c22f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12201.txt
@@ -0,0 +1 @@
+मोझेस लेक हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील एक शहर आहे. ग्रॅंट काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २०,३६६ होती. याच नावाच्या सरोवराकाठी वसलेले हे शहर कोलंबिया नदीच्या खोऱ्यात आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12214.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12214.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac0936c016c51822f10f7c4e97d2f19eab461e22
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12214.txt
@@ -0,0 +1,3 @@
+प्रत्येक वाहनाचे नोंदणीकरण करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. वाहनाचा मालक ज्या विभागात वास्तव्यास आहे,त्याच विभागाचे आर.टी.ओ. कार्यालयात त्या वाहनाचे नोंदणीकरण करणे महत्त्वाचे आहे. नोंदणी न करता मोटार वाहन सार्वजनिक ठिकाणी चालवल्यास मो.व. कायदा कलम ३९/१९२ प्रमाणे दंडात्मक कारवाई होऊ शकते. आर.टी.ओ. कार्यालयाचे नोंदवहीत वाहनाचा मालक म्हणून ज्या व्यक्तीची नोंद झालेली आहे, त्या व्यक्तीवर त्या वाहनाबाबत जबाबदारी टाकली जाते. वाहन मालकाने राहण्याचा पत्ता बदलल्यास ३० दिवसाच्या आत नवीन पत्ता आर.टी.ओ. कार्यालयात कळविणे बंधनकारक आहे. एका आर.टी.ओ. कार्यालयात एखादे वाहन नोंदणी केल्यानंतर त्या वाहनाची देशात इतरत्र ते वाहन पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु एका राज्यामध्ये नोंदणी केलेले वाहन एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी अन्य राज्यामध्ये ठेवण्यात आले असेल तर अशा वेळी वाहनाच्या मालकाने पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे (क ४७ मो.वा. कायदा)
+वाहनाचे नोंदनीकरण करतेवेळी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
+नोंदणीकरणाची पावती हरविले किंवा नष्ट झाल्यास गाडीच्या मालकाने संबंधित पोलीस ठाणे व आर.टी.ओ. कार्यालय यांना कळवले पाहिजे. त्यानंतर संबंधित आर.टी.ओ. कार्यालयास अर्ज दिल्यानंतर त्याची दुसरी प्रत मिळू शकते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12231.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d2daf690ad6460edfd167a0b82d8659db611898
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12231.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मोठा धनचुवा (इंग्लिश:Great Stone Plover) हा एक पक्षी आहे.
+धनचुव्यापेक्षा आकाराने मोठा.चोच लांब आणि मोठी.चेहऱ्यावर काळे-पांढरे पट्टे.वरील भागाचा रंग पिवळसर राखट,तपकिरी.खालील भाग पांढुरका.गळा आणि छातीचा रंग पिवळसर करडा.
+भारताचा पठारी भाग,नेपाल,श्रीलंका ह्या भागात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी असतो.
+नद्या आणि समुद्रकिनारे हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12235.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12235.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4296fad95e9b951b553e4415d84e41e82c622d54
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12235.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मोठा चिखल्या किंवा मोठा वाळू टीटवा (इंग्लिश:large sand plover) हा एक पक्षी आहे.
+हा पक्षी आकाराने गाव-तित्तिरा पेक्षा लहान असतो. डोके आणि डोळा यामधील भाग पिवळसर पांढरा, डोळा आणि कानाला जोडणाऱ्या पट्टीचा रंग तपकिरी असतो. इतर भागाचा रंग राखट पिंगट असतो. खालील अंगाचा रंग पांढरा असतो.
+हे पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, मालदीव, अंदमान आणि निकोबार बेटे येथील समुद्र किनारे या प्रदेशात आढळतात.
+ते चिखलणी आणि पुळनी या ठिकाणी राहतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12248.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12248.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2dc21d05e29634af4d91b171966664206be8d1f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12248.txt
@@ -0,0 +1,8 @@
+मोठी लालसरी किंवा शेन्द्र्या बाड्डा या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये त्यास Redcrested Pochard असे म्हणतात.तर मात्राठी मध्ये चिकल्या,गोंदियामधील भंडारा जिल्ह्यात या पक्ष्यास शेन्द्र्या,शेंदूर बाड्डा,आणि ठाण्यामध्ये यास भवर असे म्हणतात तर हिंदी भाषेमध्ये त्यास डूम्मर,लालसर,लालसिर,गुजरातीमध्ये रातोबरी,लाल चांच आणि संस्कृतमध्ये यास रक्तचूड,मज्जिका,रक्तशीर्षक असे म्हणतात.
+या पक्ष्याचे नर व मादी हे दोन प्रकार आहेत यापैकी नराच्या डोक्यावर मखमली शेंदऱ्या रंगाची लव असते.चोच ही लाल रंगाची असते आणि वरील रंग फिक्कट उदी रंगाचा असतो त्यांच्या खांद्यावर पांढरे डाग असतात.पंखावर पांढरा ऐना असतो.त्याचा खालील रंग हा कला असतो व पांढऱ्या बरगड्या असतात.उडताना त्याचे डोक व चोच ही शेंदरी दिसते.त्याचे अंग हे काळ्या रंगाचे असते व पांढऱ्या रंगाच्या पाखी,पंखांखालचा भाग हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा व पंखाच्या टोकावरची शुभ्र पट्टी हे त्याचे वैशिष्ट आहे.
+मादीचा वरच्या भागाचा रंग हा फिक्कट असतो ,धूसर उदी असतो.तिचा खालील रंग हा पंढूरका असतो व माथा हा गडद उदी असतो.चेहरा हा गौर असतो गाळ्यापासून मानेचा रंग हा आखीव असतो.व पंखावर पांढरी पट्टी असते
+नरापासून वेगळ्या असलेल्या मादीला ओळखायला अभ्यास व सराव लागतो.
+प्रामुख्याने हा पक्षी हिवाळ्यात भारतात व पाकीस्तानमध्ये हिवाळी पाहुणा असतो तर पूर्वेकडे आसाम आणि दक्षिणेत तमिळनाडूत त्यांचे प्रमाण कमी-कमी होत जाते व कर्नाटक व केरळ या ठिकाणी कधी आढळून येत नाहीत. हा पक्षी फ्रान्स आणि राशीमध्ये वीण असतो.
+या पक्ष्याची मुख्य राहण्याची ठिकाणे म्हणजे सरोवरे आणि झिलाणी ही आहेत
+पुस्तकाचे नव:-पक्षिकोश
+लेखकाचे नव:-मारुती चितमपल्ली
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12250.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12250.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03c6b44a1ab49686be4560264935f22614a88504
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12250.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोठीकडवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12256.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12256.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06340bf4cd1abac39282fdbd4522069ef1ce80c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12256.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोठेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12266.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12266.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bf174855c94abe09147648d6253f8db95234fc8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12266.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोडळपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12268.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12268.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5e0c12bc15c313d1cf6745580ac61390e9dad12
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12268.txt
@@ -0,0 +1 @@
+मोडासा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12295.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12295.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc79c84f7527c2e3329ef2eb8e9efe55a90d5ca3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12295.txt
@@ -0,0 +1,41 @@
+मोतीराम कटारे ( १ जून १९५५) हे महाराष्ट्रातील समीक्षक आणि कवी आहेत. साहित्य क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ते समकालीन समर्थक आहेत.[१]
+कटारे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बहादुरी येथे झाला. परंतु मूळ गाव शिंगवे (ता. निफाड, जि: नाशिक.) हे होते. त्यांचे ७ वी पर्यंतचे शिक्षण गावात झाल्यावर पुढील शिक्षणासाठी काका कल्याणला घेऊन आले. न्यू हायस्कुल, कल्याण येथे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण व पुढे आर.के. तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर येथे बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात दलित पॅंथर या चळवळीच्या नेत्यांच्या संपर्कात आले. "ठिणगी" या अनियतकालिकातून पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर ते प्रा. रा.ग. जाधव तसेच दलित साहित्याची चळवळ सुरू करणाऱ्या आप्पासाहेब रणपिसे यांच्या संपर्कात आले. दलित कवितेतील हिंदुत्व या ग्रंथाने त्यांना समीक्षक म्हणून मान्यता दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तालयातील नोकरी सांभाळत त्यांनी आपले लेखन केले. या सेवेतून ते सन २०१३ साली निवृत्त झाले. आता पूर्ण वेळ लेखन करतात.
+कवितेसोबतच वैचारिक लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या वैचारिक लेखांचे पुस्तक सर्वप्रथम "व्यक्ती आणि विचार प्रबोध" हा ग्रंथ प्रचार प्रकाशन कोल्हापूर या प्रकाशकाने १९९५ मध्ये प्रसिद्ध केला. अस्मितादर्श नियतकालिकाने पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. दरम्यान त्यांनी मराठी साहित्य समीक्षा आणि दलित साहित्याची समीक्षा अभ्यासली आणि त्यातून "दलित कवितेतील हिंदुत्व " आकाराला आले.हा ग्रंथ सर्वार्थाने गाजला. प्रस्थापित समीक्षकांनी त्यांना शत्रू पक्षात ढकलले. समीक्षकांच्या या प्रवृत्तीने त्यांना समीक्षा लेखनाला बळ मिळाले. डॉ-बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचा विचार समीक्षेच्या केंद्रस्थानी आणला . लेखकाची ग्रंथसंपदा खालील प्रमाणे आहे
+१) दलित कवितेतील हिंदुत्व , सुगावा प्रकाशन(१९९७)
+२) मूल्यशोध ,स्वरूप प्रकाशन,औरंगाबाद (२०००)
+३) फुले - आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य : नवे कवी नवे आकलन ,प्रतिमा प्रकाशन (२००६)
+४) फुले आंबेडकरी- साहित्य :आकलन आणि आस्वाद कैलाश पब्लिकेशन ,औरंगाबाद (२००६)
+५) फुले - आंबेडकरी साहित्यः:वाद -संवाद वाड्मयसेवा प्रकाशन]नाशिक (२००८)
+६) समकालीन साहित्यवेध ,प्रतिभास प्रकाशन,परभणी(२०१०)
+७) देशीवाद :रूप आणि रंग ,गोदा प्रकाशन ,औरंगाबाद (२०१०)
+८) साहित्य नवे आकलन ,कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद,२०१८
+९) साहित्य पर - वाद ,सहित प्रकाशन,गोवा,२०१९
+१०) निवडक मराठी कविता आणि कवी , अक्षरवाड्मय प्रकाशन , (२०२२)
+१) व्यक्ती आणि विचार प्रबोध ,प्रचार प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
+२) क्रांतिबा फुले : चळवळ आणि तत्त्वज्ञान ,सुगावा प्रकाशन ,पुणे (२०००)
+३) संशोधनातील ब्राम्हण्य,आशय प्रकाशन ,ठाणे (२००५)
+४) आंबेडकरी चळवळ : बदलते संदर्भ ,कौशल्य प्रकाशन ,औरंगाबाद (२००८)
+५) बदलते सामाजिक पर्यावरण आणि आंबेडकरी विचार ,गोदा प्रकाशन ,औरंगाबाद (२००८)
+६) धम्म चळवळ :स्थिती आणि गती ,,सुगावा प्रकाशन ,पुणे (२०१२)
+७) फुले - आंबेडकरी चळवळ आणि साहित्य चिंतन, गोदा प्रकाशन ,औरंगाबाद (२००८)
+अर्थशास्त्र
+१) आंबेकरी अर्थशास्र बुद्ध तिसरा पर्याय
+संकीर्ण
+तीन मुलाखती
+१) दिशांतची पाखरं,विहेतुल प्रकाशन ,मुंबई,(१९९७)
+र) शतकांताच्या क्षितिजापार,प्रणेता प्रकाशन, मुंबई (१९९९)
+,३) हिरवे ऋतू उतरवून,प्रतिमा प्रकाशन, पुणे (२००६)
+,४) लोकहो तुम्हीच आहात गुन्हेगार, देवयानी प्रकाशन, नवी मुंबई (२०११)
+मोतीराम कटारे गौरवग्रंथ : निरुपक
+साहित्य संमेलन अध्यक्ष
+१) सम्यक साहित्य संसद , सिंधुदुर्ग ,कणकवली आयोजित साहित्य संमेलन : २०००
+२) मुंबईत सन २००५ मध्ये आंबेडकरी साहित्य संसदेने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
+३) लोकजागृती मंच आणि इतर ,घाटंजी ,यवतमाळ आयोजित पहिले फुले - आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन :: मार्च २०१६
+4) बोधिसत्व विचार जागर साहित्य संमेलन १४ एप्रिल २०१७ : सावंतवाडी
+साहित्य संमेलन उद्घाटक
+1) तिसऱ्या जगाचे साहित्य संमेलन ,बुलढाणा :२००५
+2) सम्यक साहित्य संसद , सिंधुदुर्ग ,आयोजित तिसरे फुले -आंबेडकर साहित्य संमेलन, वैभववाडी :२०१७
+दुबई येथे २०१० मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व साहित्य संमेलनातं संत साहित्यावरील परिसंवादासाटी निमंत्रित
+महाराष्ट्र टाइम्स नोंद
+सूड, अभिसरण ह्या कलाकृती मार्क्सवादी कशा नाहीत , याचे त्यांनी केलेले विवेचन केले . तृतीय रत्न मधील समकालीन वास्तव, सांस्कृतिक मूलतत्त्ववाद हे त्यांचे लेखांचा विशेष परिचय आहे. व्यक्ती आणि विचारप्रबोध, दलित कवितेतील हिंदुत्व, नवे कवी नवे आकलन, देशीवाद : रूप आणि रंग हे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
+त्यामुळे कटारे यांनी देशीवाद तसेच आधुनिकतावाद यांची चर्चा करताना या वादांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. दलित साहित्याच्या पांगुळगाड्यावर देशीवाद स्वार ह्या लेखातून देशीवादावर आक्षेप नोंदवले. त्यांच्या देशीवाद : रूप आणि रंग या ग्रंथाला मराठवाडा साहित्य परिषदेने म . भि . चिटणीस पुरस्कार दिला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12316.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12316.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..889ceb95d0cc509ace5e0975474de324da81492e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12316.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोन भारताच्या नागालॅंड राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर मोन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12317.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12317.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..889ceb95d0cc509ace5e0975474de324da81492e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12317.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोन भारताच्या नागालॅंड राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर मोन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12321.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12321.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..624fef3bb95ac202714339626bed65ab74612422
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12321.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 6°18′48″N 10°48′5″W / 6.31333°N 10.80139°W / 6.31333; -10.80139
+
+मोनरोव्हिया ही लायबेरिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12333.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12333.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2447eb1d7a8984eb44e7e350b50629b47e8007a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12333.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोनार्क स्की रिझॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिझॉर्ट आहे. येथे ५४ ट्रेल्स[मराठी शब्द सुचवा] आहेत. पैकी स्कायवॉकर ही ट्रेल खंडीय विभाजनरेषेवरून जाते. याच्या डावीकडे अटलांटिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (आर्कान्सा नदी मार्गे) तर उजवीकडे पॅसिफिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (गनिसन नदी मार्गे) आहेत.
+शेफी काउंटीमध्ये असलेले हे रिझॉर्ट सलायडा या गावाजवळ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12350.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12350.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f08f418ab20380f1f8b0457dc3e981057e0b57ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12350.txt
@@ -0,0 +1 @@
+मोनिका राजीव राजळे मराठी राजकारणी आहेत. या शेवगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12376.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bde8108585c5dd67032f2bfe8a046a54c63e6d8d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12376.txt
@@ -0,0 +1,5 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
+१९९१ सालापर्यंत मॉंटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉंटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी मॉंटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले.
+अझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12399.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2df0ae52ff1b982f6dee812fd10767d072bb34a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12399.txt
@@ -0,0 +1,19 @@
+मोबाइल ॲंप हे एक सॉफ्टवेर आहे की जे स्मार्ट फोन आणि टॅब्लेट संगणकावर योग्य त्या आकाराची जुळवणी करून उपयोग करता येतों. अनेक नमुन्यातील तयार करून विक्री केलेले ॲंप म्हणजेच वेब ब्राऊजर, इमेल क्लाईंट, कॅलेंडर, मापपिंग कार्यक्रम. खरेदलेले संगीत, इतर माध्यमे, आणि कितीतरी ॲंप मुळातः संग्रह करून वापरता येतात. मोबाइल किंवा इतरात साठविलेले ॲंप खूप झाले तर ते त्यातून रद्द करण्याचीही अतिशय साधी सरळं व्यवस्था त्यात आहे.
+काही ॲंप मोबाइल उपकरणात बसविलेले नसतात ते ॲंप ॲंपगॅलरीत उपलब्ध असतात. ही सुविधा सन २००८ मध्ये चालू झाली ती म्हणजे ॲपल ॲंप संग्रहालय, गूगल प्ले, विंडोज फोन स्टोर, आणि ब्लॅक बेरी ॲंप वर्ल्ड. काही ॲंप मोफत मिळतात पण बाकी खरेदीच करावे लागतात. सामान्यतः ते मोबाइल उपकरणात इच्छित ठिकाणी डाउनलोड करावे लागतात, पण काही वेळा लॅपटॉपवर आणि मेजवरील संगणकात ते डाउनलोड झालेले असतात. ॲंपचे किमतीचा विचार केला तर २०-३०% किंमत वितरकाकडे राहते आणि बाकी ॲंपचे उत्पादकाकडे जाते.[१] त्यामुळे त्याची किंमत मोबाइल विक्रेत्यावर अवलंबून राहते.
+ॲंप हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेरचा सॉर्ट फॉर्म आहे. हा शब्द अतिशय प्रसिद्द आहे. सन २०१० मध्ये अमेरिकन डियलेक्ट सोसायटीने वर्ड ऑफ द इयर असे शब्दाचे वर्णन करून त्यांनी त्यांचे यादीत नोंद केली.[२] तंत्रज्ञान स्तंभ लेखक डेविड पोगुए हे त्यांचे लिखाणात म्हणाले की या नवीन स्मार्ट फोनचे आधुनिक काळातील स्पर्धात्मक स्थितीत वेगळेपण राहावे म्हणून याचे निकनेम ॲंप फोन असावे.
+मोबाइल फोन मधून साधारणपने ईमेल, कॅलेंडर, संपर्क, स्टॉक मार्केट, हवामान अंदाज, याची माहिती मिळते. तरीसुद्दा इतर विभागात म्हणजेच टेबलावर संगणकावरील कामकाज करणाऱ्या वर्गात सॉफ्टवेरची फार मोठी मागणी येऊन विकासात्मक बाबीत फार मोठी क्रांती झाली. ॲंपच्या संशोधक आव्हानांच्या भडक्यामुळे ब्लॉग,मासिके,आणि ऑनलाइन समर्पित ॲंप संशोधित सेवाना उधाण आलेले आहे. सन २०१४ मध्ये सरकारने मेडिकल क्षेत्रात नियमनतेसाठी ॲंपचा वापर करण्याचे धोरण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.[३] काही कंपनी ॲंपचा वापर व्यावसायिक समाधान मिळविण्यासाठी पोहचवितात.
+सर्व मोबाइल फोन वापर करणाऱ्यामध्ये मोबाइल ॲंपची प्रचिती, प्रशिद्दी, वाढलेली आहे. याचे उदाहरण म्हणजे मे २०१२ मध्ये या संबंधाने एक गणना केली त्यात तेव्हा लक्षात आले की मोबाइल धारक त्यांचे मोबाईलवर ॲंपचा वापर वेब ब्रौस ४९.८% तर ॲंप वापर ५१.१% करत आहेत.[४]
+ॲंपचा विकास मोबाइल उपकरणाच्या गरजेपोटी फार महत्त्वाचा आहे. मोबाइलचे दिसणे, जलदगती, गरजेची हवी ती माहिती या बाबींचा ॲंप विकास करते आहे. मोबाइल उपकरन बाटरीवर चालते त्यामुळे ते वैयक्तिक संगणकापेक्षा कमी शक्तिमान आहे. शिवाय त्यात स्थळं शोध,चीत्रीकरण करणारा कॅमेरा, संगीत, बातम्या, देश विदेशातील चालू घडामोडी अशा विविध बांबी अंतर्भूत आहेत. याच्या विकासाच्या बांबींचा विचार करताना विकासकाने त्याचे स्क्रीन सजावट, आकार, हार्डवेयर तपशील आणि त्याच्या बाह्य आकाराचा विचार करणे आवश्यक आहे कारण मोबाइल व्यवसाव्यात खूप मोठी स्पर्धा आहे आणि क्षणो क्षणी याच्या सॉफ्टवेर मध्ये या स्पर्धत बदल घडतायेत.
+ॲंपची अन्द्रोइड हे गूगल प्ले आणि आयओएस हे ॲंप स्टोर साठी दोन तुल्यबळ संग्राहालये आहेत.
+हे आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सॉफ्टवेर संग्रहालय अन्द्रोइड मोबाइल उपकरणासाठी गूगल यांनी विकशीत केले.[५] याचे उद्घाटन ऑक्टोबर २००८ मध्ये झाले. जुलै २०१३ मध्ये गूगल प्ले संग्रहालयातील असणाऱ्या ५० मिल्लीयन ॲंप मधील उपलब्ध एक मिललियन ॲंप पैकी सरस असे कित्येक ॲंप डाउन लोड केले.
+स्टातीसताचे अनुमानानुसार १.४ मिल्लीयन पेक्षाही जास्तं ॲंप फेब्रुवारी २०१५ मध्ये ॲंप कडे संग्रहीत होते.
+आयओएस ॲपलचे ॲंप संग्रहालय हे ॲंपचे प्रथम ॲंप वितरण सेवा केंद्र न्हवते, पण जुलै २००८ मध्ये मोबाइलची रोमहर्षक उत्क्रांती झाली होती. आणि जानेवारी २०११ मध्ये १० बिल्लियन ॲंप डाउन लोड झाले असा अहवाल सादर झाला.[६] सन १९९३ मध्ये नेक्स्ट वर्ल्ड एक्सपो मध्ये जेससे टायलर यांनी स्टीव जॉब्स यांना मुळचे ॲंप संग्रहाचे प्रात्यक्षिक दाखविले होते.[७]
+६ जून २०११ रोजी आयओएस वापर करनाऱ्या २०० मिल्लियन ग्राहकासाठी ४२५००० ॲंप्स डाउन लोड केले. सन २०१२ मध्ये ॲपलचे सीईओ टिम कूक यांनी जगातील मोबाइल विकासकांच्या सभेत माहिती दिली की ॲंपचे संग्रहालयात ६५०००० ॲंप्स डाउन लोड करण्यास उपलब्ध आहेत, आणि आजपर्यंत ३० बिल्लियन अप्प् डाउन लोड झालेले आहेत.[८]
+अमेझोन ॲंप संग्रहालय,
+ब्लॅक बेरी
+ओवी (नोकीया)
+विंडोज संग्रहालय
+समसंग ॲंप्स
+इलेक्त्रोंनिक ॲंप व्रापर,
+एफ ड्रोइड आणि कित्येक ॲंपची संग्रहालये आहेत.
+मोबाइल ॲप्लिकेशन मॅनेजमेंट (MAM) ही सॉफ्टवेर आणि त्याची व त्यासंबंधाचे होणारे सर्व दुष्परिणाम, धोके , नियोजन, कंट्रोल आणि विकशीत बांबी तसेच व्यावसायिक म्हणजेच ॲंपची सेवा असणारे मोबाईलची व्यवस्थापन यंत्रणा यांची जबाबदारी स्वीकारते. कामकाजातील डावपेच म्हणजे सुरक्षततेसाठी "ब्रिंग यूवर ओन डिवाइस" (BYOD) आणि ॲंप सेवा प्राप्त करा.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12406.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12406.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24cb9966c712125d98c13af6027f0c479d5fd310
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12406.txt
@@ -0,0 +1,3 @@
+हा लेख अलाबामामधील मोबील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा मोबील (निःसंदिग्धीकरण).
+मोबील हे अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील प्रमुख शहर आहे.
+मोबील काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या मोबीलची लोकसंंख्या इ.स. २०००च्या गणनेनुसार १,९८,९१५ होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12412.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f2e128f0918926356a387c21ae7854733781d196
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12412.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोबील काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मोबील येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१४,८०९ होती.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12442.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12442.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e8cb98731a3a8339854cfb7dfb23ea024d56461
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12442.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12443.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12443.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7bb66322f3177bced72574e8c9d83b9ddc7c7aff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12443.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1246.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1246.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19dad7a21b66c252bf0626f9781b61c483967c1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1246.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मंदार आपटे हे भारतीय मराठी गायक आणि संगीतकार आहेत. [१][२]
+
+ती सध्या काय करते (२०१७) या चित्रपटातील त्यांची गाणी विशेष गाजली. कितीदा नव्याने तुला आठवावे हे गीत तरुणांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या गाण्याला संगीत देण्याबरोबरच ते त्यांनी गायलेही आहे.[३]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12471.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12471.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0fd7dfc7898ca92e111d01a5a51c05125d7ace36
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12471.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ मोरथजहागिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
+==लोकजीवन==शेती आणि मजूरी
+==जवळपासची गावे== पुसद उमरखेड महागाव
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12488.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12488.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38abefafd58003e763664dc1eb7467205cd22b41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12488.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12489.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12489.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..33d42757a1cf85f185c0e3855d56e31e59889e84
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12489.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरवंची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12490.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12490.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aded16ee74ac0c2747499d42b23d55f20a22fdcb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12490.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मोरवंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12492.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12492.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0426ca5a8603c6b851b46fd92c4fc3002ce7db97
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12492.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12499.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12499.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2827c5ff83e022c8838598f5fc9d369d02a2dc7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12499.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरबी गुजरात राज्याच्या मोरबी जिल्ह्यातील शहर आणि तेथील प्रशासकीय केन्द्र आहे. पूर्वीच्या मोरबी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,९४,९४७ होती.
+मच्छू नदीकाठी वसलेल्या मोरबीमध्ये त्या नदीवरील धरण फुटल्याने १९७९ साली अतोनात नुकसान झाले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12513.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12513.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb0871b4dc07ba9c77d64411e765e35e81476474
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12513.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मोरागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12527.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..15d4585017babc44f59ff3a94f5c40469cc02306
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12527.txt
@@ -0,0 +1 @@
+नोनी (शास्त्रीय नाव:मोरिंडा सिट्रिफोलिया) हे कॉफी कुळातील फळझाड आहे. हे आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलेशियामध्ये आढळते. पॉलिनेशियाशी होणाऱ्या व्यापारातून हे फळ प्रशांत महासागरातील बेटांमध्ये पसरले[१] व आता तेथे मोठ्या प्रमाणात उगवते.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1254.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1254.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dbb73b51ff7118eaab61431070146a0530147bba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1254.txt
@@ -0,0 +1,41 @@
+महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई
+तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला
+असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस
+चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात.
+समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या
+गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या
+काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई - भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड. अवघ्या २० किमी
+अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता-याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते. शिवाय पुर्वेकडून शिरवळवरून लोहोम-झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे.
+त्यानंतरच्या टप्प्यावर मांढव्य ऋषींची पत्नी
+मंडाबाईचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला
+मंडीआई असे म्हणतात. या मंदिरासमोरच
+गोमुखतीर्थ हे जलकुंड आहे.
+द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा
+सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले. त्यांनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू-
+महादेवाची तपसाधना केली, त्याठिकाणी
+मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यालाच मांढेश्वर असेही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे.
+शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत तेथुन
+जवळपास १२५ पाय-या चढाव्या लागतात. मध्यावर
+उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची ५फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह तीन
+खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट
+उंचीची शेंदूरचर्चित महिषासूरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे. मुर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी-चोळी नेसवलेली असते. हळदी-कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण-नारळाने भरतात. देवीभक्तीची ज्योत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजीबाबा (गोविंदबुवा) तरडावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे
+आहेत. याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला ५२वीरांचा वेढा आहे.
+पौषी यात्रेच्या दोन दिवस आधी जागर,
+छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा
+केली जात असते. या यात्रेत सासनकाठीचा व
+पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी
+करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे 'बोपगावच्या फडतरे' यांना असतो. गावोगावची भक्तमंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल-ताशा-हलगी-संबळ-झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात.
+यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून लाखो भाविक
+हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी
+पौणिर्मेशिवाय नवरात्रौत्सवातही काळूबाईला
+मोठी यात्रा भरत असते. 'काळूबाईच्या नावानं
+चांगभलं' आणि 'बोल मांढरच्या काळीचं चांगभलं'च्या गजराने सारा परिसर दुमदुमुन जातो.
+मंदिर -
+देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून ४६५० फूट टेकडी वर हे मंदिर आहे. ते साताऱ्यातून २० कि.मी. अंतरावर आहे
+मांढरदेवी काळुबाईचे मंदिर आहे . मंदिर लहान असुन त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत.तसेच मुख्य मंदिरासमोरिल डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठान आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहे.
+मूर्ती-
+मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतरवेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह हे आहे.
+आख्यायिका-
+सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली.तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळुबाईचे पुजन केले होते.अशी एक दंतकथा सांगितली जाते.
+यात्रा / उत्सव -
+देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. ढोल , झांज ही ही देवीची प्रमुख वाद्य आहेत.भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मासांहारी नैवेद्य दाखवतात . पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12540.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12540.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6f5ef7ce7132fcada3db54c87a1e895f20df96e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12540.txt
@@ -0,0 +1,19 @@
+मोरूची मावशी हे एक प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले विनोदी नाटक आहे. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी त्यात काम केले आहे.
+ब्रॅन्डन टॉमसच्या "चार्लीज ऑन्ट" ह्या इंग्रजीतील विलक्षण विनोदी नाटकाचे हे बेमालूम मराठी रूपांतर आहे..
+प्रथम प्रयोग वर्ष:
+निर्मिती संस्था:
+लेखक: आचार्य अत्रे
+दिग्दर्शक:
+नेपथ्यः
+प्रकाश:
+पार्श्वसंगीत:
+नेपथ्यकार:
+ध्वनी:
+सूत्रधार:
+रंगभूषाकार:
+वेशभूषा:
+निर्मिती व्यवस्था:
+मावशी: विजय चव्हाण
+उशा:
+निशा:
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12543.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12543.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f3286a121cd89e4e6224fd1d556b0188723ddf1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12543.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मोरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12566.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12566.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a50d61d4765937c2360af1f43cc5d83cb170240
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12566.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मो. रा. वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे (३० जून १९१२-२१ मार्च १९९२) हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठीची लेखनपद्धती’ या विषयावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुपरिचीत आहेत.
+मो. रा. वाळंबे यांचा जन्म कर्नाटकातील रामदुर्ग या गावी झाला. मुधोळ येथे प्राथमिक शिक्षण पुरे केल्यानंतर कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ते शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर होते. यात विशेषकरून साताऱ्यातील व पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी पंधरा वर्षे नोकरी केली. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये मराठी भाषेचे शब्दकोश तयार करण्याचेही काम त्यांनी पाहिले. ‘मराठी भाषाशैली’ या विषयाचा व्यासंग असल्याकारणाने त्यांनी अनेक मराठी प्रकाशनसंस्थांकरिता व छापखान्यांकरिता मुद्रितशोधक म्हणून काम पाहिले.
+वाळंब्यांना मराठी साहित्यामध्येही रस होता, आणि वि.स. खांडेकर, ग.दि. माडगूळकर, ना.सी. फडके, मालती बेडेकर इत्यादी अनेक मराठी लेखकांशी त्यांचा परिचय होता. मराठी साहित्य परिषदेचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. याचप्रमाणे मराठी ग्रंथालय परिषदेशीही ते संबंधित होते.
+मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीसाठी व्याकरण विषयक पुस्तिकांचे लेखन करून त्यांच्या शालेय व्याकरण लेखनास सुरुवात केली. 'सुगम मराठी शुद्धलेखन' (१९५१) ही छोटी पुस्तिका[१], आणि सुगम मराठी व्याकरण लेखन (१९८९)[२] या पुस्तकांचे लेखन केले. वनराणी एल्सा नावाच्या बालसाहित्य पुस्तकाचा अनुवाद आणि संपादन केले. 'मराठी शुद्धलेखन प्रदीप'(प्रथमावृत्ती १९८१) हे त्यांचे पुस्तक आहे.
+'सुगम मराठी शुद्धलेखन'ही प्रथम छोटी पुस्तिका होती. त्यानंतर श्री. वाळंबे यांनी 'सुगम मराठी शुद्धलेखन' याच नावाची आणखी एक पुस्तिका लिहिली, ती गो.य. राणे प्रकाशनाने १९६३ साली काढली. त्यानंतर 'शुद्धलेखन- परिचय' या नावाचे आणखी एक छोटे पुस्तक त्यांनी १९६५ साली लिहिले. या दोन्ही आवृत्त्या संपल्यामुळे त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' हे नवेच मोठे पुस्तक लिहिले. [३] या पुस्तकाची संपादित सुधारित आवृत्ती 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' याच नावाने नितीन प्रकाशन, पुणे ३० यांनी प्रसिद्ध केली.[४] त्याची प्रथमावृत्ती १९८१ साली आणि सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ साली प्रकाशित केली. नितीन प्रकाशनने या पुस्तकाचा सहा पानी सारांशही 'शुद्धलेखनविषयक नियम' या नावाने प्रसिद्ध केला.
+मो.रा. वाळंबे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या मराठी व्याकरणाचीअर्थात सुगम मराठी व्याकरण व् लेखन या पुस्तकाची ५१वी आवृत्ती २०१६ सालच्या मार्चमध्ये निघाली आहे ([५]). याआधी पन्नासाव्या आवृत्तीनिमित्त ब्रेल लिपीमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प वाळंबे यांच्या कन्या सौ. सरोज टोळे यांनी हातात घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला असून ब्रेल लिपीतही हे पुस्तक आले आहे. पूर्वी एका खंडात असलेले हे पुस्तक आता चार खंडात उपलब्ध झाले आहे.
+याखेरीज ‘आंग्ल भाषेचे अलंकार’, ‘श्री. बाळकृष्ण यांचे चरित्र’, ‘सुबोध वाचन (तीन भाग)’, आणि ‘शिकारीच्या सत्यकथा’ याही पुस्तकांचे लेखन वाळंब्यांनी केले होते. वेळोवेळी मराठी नियतकालिकांसाठी लेखनही त्यांनी केले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12584.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12584.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d25939689e2e1081d93fee3b74ac14bdba2486c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12584.txt
@@ -0,0 +1 @@
+मोरोक्को हॉकी संघ मोरोक्कोचे आंतरराष्ट्री हॉकी स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12599.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12599.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f17f1eb86fbe2695f0641c70687a2a6f76e4494
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12599.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोरोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12603.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ccb5df69eb39df30a30fef057a3ded0f68cf359
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12603.txt
@@ -0,0 +1,31 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५३८९१९ असलेले मोर्चूल हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ७१५.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २५३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७४ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा, कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा सावरगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र , अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे.
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा-
+झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.
+नसलेल्या सुविधा -
+उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+टॅक्सी, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर.
+गावात असणाऱ्या सुविधा -
+इतर पौष्टिक आहार केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - नाही.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12618.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12618.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17745d130d29b8b9705cfe12f9a9f50d7ceb8d1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12618.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+मोरबी जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. मोरबी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
+मोरबी जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उत्तरेस असलेला एक जिल्हा आहे. ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट, २०१३ रोजी जामनगर, सुरेन्द्रनगर व राजकोट ह्या तीन जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1263.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1263.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b42643466cc974407f9e4abd6c8f89ea8e39615
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1263.txt
@@ -0,0 +1,2 @@
+२७ एप्रिल, इ.स. २०१२
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12643.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12643.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08d1ad5a134774c94584e3e7b602e1f17fdf1e04
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12643.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मोलीझे (इटालियन: Molise) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. १९७० साली आब्रुत्सोपासून वेगळा करण्यात आलेला मोलीझे इटलीमधील सर्वात नवीन प्रदेश आहे. मोलीझेला ईशान्येस आयोनियन समुद्राचा लहान किनारा लाभला आहे.
+मोलीझेमधील लोकवस्ती इटलीच्या इतर भागांच्या तुलनेत तुरळक आहे. कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
+मोलीझेमध्ये दोन प्रांत आहेत:
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12696.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12696.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..010e27ac34608c7c9e9c5d485ae4041c0ccbf903
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12696.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मोसम नदी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांमध्ये उगम पावते व पुढे पूर्व दिशेस वाहत जाऊन मालेगावजवळ गिरणा नदीला मिळते. मोसम नदीवर सटाणा तालुक्यात हरणबारी नावाचे धरण आहे.
+मोसम नदीचे खोरे सुपीक आहे. या खोऱ्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे मुख्यत्वे नगदी पिके घेतली जातात.ऊस, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला इ.मुख्य पिके घेतली जातात.मागिल पंधरा वर्षापूर्वी बारमाही वाहणारी मोसम नदीला बदलत्या हवामानामूळे पावसाळा वगळता वाहण्यासाठी हरणबारी धरणावर अवलंबून रहावे लागते.परंतु आजही मोसम खोऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी मोसम नदीवरच आहे.
+
+
+अडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी (कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान (सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी (नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी (मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान (बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू (तान) नदी
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_127.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_127.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a02a549bb4833ea74ada5984bc5626bee7537e9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_127.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. भीमराव गस्ती (जन्म : यमनापूर-बेळगांव, इ.स. १९५०; - कोल्हापूर, ८ ऑगस्ट, इ.स. २०१७) हे देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.
+बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी यमनापूर गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील `डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली.
+हैदराबाद येथे नोकरीदरम्यान घेतलेल्या सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. गस्ती हे अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष होते.
+भीमराव गस्तींनी निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरू केले. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली; शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या २५/३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या अनेक मुली शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झाल्या. त्यांनी देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी बेळगावमधील यमनापूर येथे 'उत्थान' ही सामाजिक संस्था सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12715.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d960b2e0d2c71f690d5c03afbfe9aeced6b0e324
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12715.txt
@@ -0,0 +1,4 @@
+७ फेब्रुवारी, इ.स. २०१८
+दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर)
+मोझेलिन डॅनियल्स (१ फेब्रुवारी, १९९०:पार्ल, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकााची क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
+ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ ऑक्टोबर, २०१७ रोजी श्रीलंका विरुद्ध खेळली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12716.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12716.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e49720a507e5ddf87c3cb4b430fa6c7ca22cc374
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12716.txt
@@ -0,0 +1,2 @@
+१७ ऑक्टोबर, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12721.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12721.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0cd191e6529fb2f88b2b3a92493cb7832cc35263
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12721.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मोह ( शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया;) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे[ संदर्भ हवा ].
+या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात.
+मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात.या झाडाची मुळे व फ़ांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते,पण जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात. देवा-धर्मात,औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो. या फुलांपासून दारू काढतात. टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते. थंड झाल्यास त्याचा खवट वास येतो. टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पोष्टिक आहे;म्हणून ते गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात. मोहाने पोट भरते. मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. मोहाने खोकला होत नाही.
+हा रेवती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12729.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12729.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..729ff9ffa63d5cd53a9aca4477a568786579dbf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12729.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12737.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12737.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ceeaddcdaf14c23a18c14b2c3351a7eec4ea7dd2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12737.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12759.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12759.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12759.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12774.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12774.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ffe65abf4f7a65c87ce8a7591741313c608dc660
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12774.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मोहन धारिया(जन्म : नाते, १४ फेब्रुवारी इ.स.१९२५ मृत्यु : पुणे, १४ ऑक्टोबर २०१३) हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते.त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडी्ल मूळचे गुजराथचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते.
+मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील झाले.[१]
+मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते.सन १९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगार निर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन धारियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी तयार व सादर केलेला 'धारिया कमिटी रिपोर्ट' हा शिक्षित बेरोजगारांसाठी एक महत्त्वाचा अहवाल स्वीकारला गेला. त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. तत्त्वासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे धारिया हीकमेव मंत्री होते.[२]
+खासदार असताना मोहन धारिया यांनी १९७०मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. राजीव गांधी आणि चंद्रशेखरया पंतप्रधानांच्या आग्रहाखातर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले.
+मोहन धारिया यांनी इ.स. १९८३ च्या सुमारास 'वनराई' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते.भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे' बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचावेगवेगळ्या सामाजिक्संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते.[३]
+[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12775.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12775.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4e2dc362cd8f497e819de5a79cafb15d841e7be8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12775.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मोहन बागान (बांग्ला: মোহন বাগান এ. সি.) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक मल्टी-स्पोर्ट्स क्लब (सर्वाधिक फुटबॉल विभागासाठी प्रख्यात) क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.
+मोहन बागानने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरॅंड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील इंडियन सुपर लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो. क्लबची फुटबॉल विभाग एटीके मोहन बागान एफसी म्हणून ओळखली जाते. एटीके मोहन बागान प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा फुटबॉल विभाग आहे. क्लबचे क्रिकेट आणि अॅथलेटिक्स विभाग मोहन बागान एसी सोसायटीच्या मालकीचे आहेत.
+मोहन बागानची ईस्ट बंगाल ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे.
+साचा:आय−लीग
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12784.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c1887a85f06b27c09f45a62da1ac4c4de4745f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12784.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक २३ जुलै १९४७ - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.
+आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12793.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12793.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13bd58abcc16f7f9e08879fe9a6a456bbfb59639
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12793.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोहन लोके (१९४२ - २०१७) हे एक सिनेछायाचित्रकार आणि अभिनेते होते. त्यांची कारकीर्द सुमारे ५० वर्षांची होती. स्टुडिओ एक तूही निरंकारच्या नावाने त्यांनी सुमारे दीडशेहून अधिक चित्रपटांच्या स्थिरचित्रणाचे काम केले.
+स्थिर छायाचित्रणाचा चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये वापर होतो. जेव्हा मुद्रित माध्यम हे एकमेव प्रसिद्धीचे माध्यम होते तेव्हा स्थिर छायाचित्रणाला महत्त्व होते. त्या काळात लोके यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अनेक कलावंतांना प्रसिद्धी मिळवून दिली.
+मोहन लोके हे स्वतःच चांगले कलावंत असल्याने कॅमेऱ्यासमोरच्या साध्या दृश्यालाही वेगळे परिमाण लाभे, आणि साध्या व्यक्तिमत्त्वाचेही सौंदर्य खुलून दिसे. मोहन लोके यांनी अनेक दशके ही कामगिरी पार पाडताना जुन्या नव्या काळातील कलावंतांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दादा कोंडके यांच्यासोबत कुणीही कलावंत सलगपणे दीर्घकाळ काम करू शकला नाही. मात्र, मोहन लोके ही एक अशी व्यक्ती होती की, ज्यांनी दादांसोबत बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये काम केले. स्थिर छायाचित्रण करण्यापुरते मर्यादित न ठेवता दादांनी त्यांना अनेक छोट्या-मोठ्या भूमिकाही दिल्या. आली अंगावर, जिवलगा, नवरा माझा नवसाचा, पांडू हवालदार, बजरंगाची कमाल, येऊ का घरात, शूर आम्ही सरदार, सून लाडकी सासरची अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या, त्यांनी केलेल्या भूमिकांचेही वेळोवेळी कौतुक झाले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12837.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12837.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b18d78ccd1c88de54216ada338350400417cc9f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12837.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
+प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते.
+१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12839.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f69472fd469536973260f4e2c890c01b4558e4b1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12839.txt
@@ -0,0 +1,8 @@
+९ डिसेंबर, इ.स. २००७
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+फरवीझ महारूफ
+
+
+
+
+साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12860.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12860.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6403f7b8819b1ec600da03cfbc734c62037ac14c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12860.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहम्मद अमिनुल इस्लाम (बंगाली: আমিনুল ইসলাম ) (फेब्रुवारी २, इ.स. १९६८:ढाका - ) हा बांगलादेशकडून इ.स. १९८८ व इ.स. २००२च्या दरम्यान १३ कसोटी व ३९ एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12874.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12874.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5229232953498f8869643ab344e934229d6e90bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12874.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहम्मद आझम खान (१ मार्च, इ.स. १९६९:कराची, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून १९९६ ते १९९८ दरम्यान एक कसोटी आणि सहा एक दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12889.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12889.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d01a4c52161dc849983e805d778b845a59a1d3a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12889.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहम्मद इशाक (जन्म १ फेब्रुवारी २००२) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1291.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1291.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dab8abfb0b34123cb0480bfdef401ac3c3f5584b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1291.txt
@@ -0,0 +1 @@
+मकरढोकडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12918.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12918.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e96f533cfc2cd8b3664d839b13c9e9508a1b5d04
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12918.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहम्मद झीशान अय्युब खान हा हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारा भारतीय अभिनेता आहे.[१][२]
+अय्युबने राज कुमार गुप्ता यांच्या आर्थिकदृष्ट्या यशस्वी अर्ध-चरित्रात्मक थ्रिलर नो वन किल्ड जेसिका (२०११) मध्ये नकारात्मक भूमिकेने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले.[३] त्यानंतर, तो मेरे ब्रदर की दुल्हन (२०११), जन्नत २ (२०१२), रांझना (२०१३),[४][५] शाहिद (२०१३), राजा नटवरलाल (२०१४), ट्यूबलाइट (२०१७), मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी (२०१९) या बॉक्स-ऑफिस हिट्समध्ये दिसला. रोमँटिक कॉमेडी तनु वेड्स मनू: रिटर्न्स (२०१५), क्राईम थ्रिलर रईस (२०१७), आणि सायन्स ड्रामा फिल्म मिशन मंगल (२०१९) मधील छोट्या भूमिकांसह अय्युबने सर्वात मोठे व्यावसायिक यश मिळवले.[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1292.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1292.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cada1eb18b92a9f9f1ad6fe6e36baa768dff2088
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1292.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मकरवृत्त (The Tropic of Capricorn or, Southern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे मकरवृत्त हे सर्वात दक्षिणेकडील अक्षवृत्त होय.
+मकरवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ (सुमारे साडेतेवीस) अंश दक्षिणेस आहे. मकरवृत्तासारखेच उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तास कर्कवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात. M
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12929.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12929.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f6950398b8051e17c45ba2a78d4aa49d2d12917
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12929.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहम्मद नदीम (२७ जुलै, १९८५:कतार - ) हा कतारकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12935.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12935.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..75646f4aa2ff736e1ff66c971a5228889feaf349
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12935.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२० नोव्हेंबर, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+मोहम्मद नवाझ (२१ मार्च, इ.स. १९९४:रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1295.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1295.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..595d3ba2f7bfe846d2e4b9f14f6f177d6a1e0d9d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1295.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मखराणा पाकिस्तान आणि इराणमधील एक वाळवंटी प्रदेश आहे. येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे.
+या प्रदेशातील हिंगोल नदीच्या काठी हिंगलाज मातेचे मंदिर हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे. ५६ शक्तीपीठांपैकी एक आहे. हिंगलाज माता भावसार समाजाचे कुलदैवत मानले जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12950.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12950.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ddf6abbb3cddb96d7c94700d62f8467ba30c27d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12950.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+मुहम्मद यांच्या मुलांमध्ये इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचे तीन मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे.[१] सामान्य मत असा आहे की सर्वांचा जन्म मुहम्मदच्या पहिल्या पत्नी खादिजा बिंत खुवायलिदपासून झाला होता, इब्राहिम नावाचा एक मुलगा वगळता, ज्याचा जन्म मारिया अल-किब्तियापासून झाला होता. [२] [३] बहुतेक शिया मुस्लिमांचे असे मत आहे की फातिमा रअ ही मुहम्मदांची एकमेव जैविक मुलगी होती.[४][५] मुहम्मद यांना एक पाळक मुलगा होता, झायद इब्न हरिताह .[६][७]
+कालक्रमानुसार, बहुतेक सुन्नी स्रोत मुहम्मदच्या मुलांची यादी करतात
+अनेक शिया स्रोतांचा असा युक्तिवाद आहे की झैनाब, रुकाय्या आणि उम्म कुलथुम यांना मुहम्मद साहेबांनी त्यांची आई, खदीजाची बहीण, हाला यांच्या मृत्यूनंतर दत्तक घेतले होते. [४] [९] अब्बासच्या म्हणण्यानुसार, बहुतेक शिया मुस्लिमांच्या मते फातिमा ही मुहम्मदची एकुलती एक जैविक मुलगी होती, [४] तर फेडेलने हा विश्वास ट्वेल्व्हर शिया धर्मापुरता मर्यादित ठेवला आहे. [९] दक्षिण आशियातील शिया लोकांमध्ये हा विश्वास प्रचलित असल्याचे हैदरने नोंदवले आहे. [५]
+मुहम्मद पैगंबरांचे सर्व पुत्र बालपणीच मरण पावले. [१०] [११] फ्रीडमन आणि मॅकक्लायमंड यांच्या मते, त्यांचे लवकर मृत्यू मुहम्मदच्या उत्तराधिकारी वंशानुगत प्रणालीसाठी हानिकारक होते. [११] वैकल्पिकरित्या, भूतकाळातील संदेष्ट्यांच्या नंतर, मॅडेलुंग लिहितात, त्यांचे वंशज कुराणमध्ये त्यांचे आध्यात्मिक आणि भौतिक वारस बनले, ही बाब दैवी निवडीद्वारे निश्चित केली गेली आहे आणि विश्वासू लोकांद्वारे नाही. [१२] [१३]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12965.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12965.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12980.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12980.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c76c9e3c0e8f1684949a27ce99c764b0418689be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_12980.txt
@@ -0,0 +1,3 @@
+[मराठी शब्द सुचवा]Soraya Esfandiary-Bakhtiari (१९५१–१९५८)
+फराह दिबा(१९५९-१९८०)(मृत्युपर्यंत)
+मोहम्मद रझा शाहर पेहलवी (ऑक्टोबर २६, इ.स. १९१९ - जुलै २७, इ.स. १९८०) (पर्शियन: محمدرضا شاه پهلوی ; साचा:IPA-fa) हा इराणचा शहा होता. हा सप्टेंबर १६, इ.स. १९४१पासून फेब्रुवारी ११, इ.स. १९७९पर्यंत सत्तेवर होता. पेहलवी घराण्याचा हा दुसरा व शेवटचा राज्यकर्ता होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13003.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13003.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5574a466f8bbe1fc40ac83e3d164a6cb5161d5c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13003.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहम्मद शहजाद (१० जानेवारी, १९८७:अफगाणिस्तान - ) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २००९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13008.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13008.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bed76ee2f9f7f093c6e32625c106329645c38f1d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13008.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहम्मद सनुथ (२५ जुलै, १९८९:ओमान - ) हा ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13017.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7dc1d667943c4a3e369c029599e288acbafd6d1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13017.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१४ मार्च, इ.स. २०११
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+मोहम्मद हफीझ (उर्दू: محمد حفیظ; १७ ऑक्टोबर, १९८०:पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे..
+साचा:Persondata
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13027.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13027.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..971c3ff012ecaa9560797a4e9af8d3d887789c75
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13027.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोहम्मद हिदायत उल्लाह (१७ डिसेंबर १९०५ - १८ सप्टेंबर १९९२) हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती व १९६९ साली एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते.[ चित्र हवे ]
+
+ सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13034.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13034.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d775ab05dbdc556fe77043b768868b2080207d03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13034.txt
@@ -0,0 +1,26 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५२६७३८ असलेले मोहरद हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ५१४.४२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ५०७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २५९० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ३२ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१.
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमी पेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे.
+५ ते १० किमी अंतरावर : काही नाही
+१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे.
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
+तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13058.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13058.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b2833f6ffee8dd0e972df9258d4aa65388a03fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13058.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13060.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13060.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b2833f6ffee8dd0e972df9258d4aa65388a03fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13060.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13074.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13074.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ea9896731eb7a260bd7ba4e33e326cf5674b1a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13074.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13077.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13077.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a22d5e8b455f9cbe0896ac51054d9eb6e865b8d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13077.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13080.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13080.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b9aa3190fc9003559e80f21ee4cd3ae7bd306ee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13080.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहादरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13096.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13096.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..559aeeeaf88ca79b94f2915e10dd5a37eaad45b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13096.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहित चौहान हा एक भारतीय गायक आहे. इंडियन पॉप संगीतामधील सिल्क रूट ह्या बॅंडद्वारे आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात करणारा मोहित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २०१० व २०१२ सालचे सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
+२००६ मधील रंग दे बसंतीमध्ये गाणे म्हटल्यानंतर २००७ सालच्या जब वी मेट ह्या चित्रपटामध्ये प्रीतमने मोहित चौहानला पार्श्वगायनाची संधी दिली ज्यामुळे त्याला लोकप्रियता लाभली. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13139.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..92ba2fa55096190b6b4d3cdab2165a10eb0c902b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13139.txt
@@ -0,0 +1,2 @@
+'मोहेंजोदडो(मृतांचा डाेंगर)' हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत.
+मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. या खोल्यांजवळ एक विहिरही होती. या स्नानगृहात वापरलेले सांडपाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. याच्या भिंती जलरोघक बनवलेल्या होत्या. याचे संशोधन एका ब्रिटिश पुरातत्त्वज्ञाने 1901 ते 1931 या काळात केले. त्या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञचे नाव सर जॉन मार्शल असे होते. या संशोधनानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक ग्रंथांची उत्पत्ती करण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13141.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13141.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6af621460ffe4b74bed2aef0c4cc431cf7c6223
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13141.txt
@@ -0,0 +1 @@
+मोहॉक अमेरिकेतील मूळ रहिवाशांची एक जमात आहे. इरॉक्वॉ जमातींपैकी एक असलेल्या या जमातीचे वसतीस्थान सध्याच्या न्यू यॉर्क राज्यातील हडसन नदीच्या पश्चिमेस होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13160.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13160.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee047470871b4e07caff89c167e5d31011a98b2f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13160.txt
@@ -0,0 +1,50 @@
+१७° ४९′ ००.१२″ N, ७५° ४०′ ००.१२″ E
+मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापुर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग 65 मोहोळमधून जाते
+मिरी (मोहोळ)
+मोहोळ
+मोरवंची
+मुंढेवाडी (मोहोळ)
+नजीकपिंपरी
+नाळबंदवाडी
+नांदगाव (मोहोळ)
+नारखेड
+पापरी
+परमेश्वर पिंपरी
+पासळेवाडी
+पाटकुळ
+पवारवाडी (मोहोळ)
+पिरटाकळी
+पेणुर
+पोखरापूर
+पोफळी (मोहोळ)
+रामहिंगणी
+सारोळे (मोहोळ)
+सौंदणे
+सावळेश्वर (मोहोळ)
+सय्यदवरवडे
+शेजबाभुळगाव
+शेतफळ
+शिंगोळी
+शिरापूर
+सिद्देवाडी
+सोहाळे
+टाकळी (मोहोळ)
+तांबोळे
+तरटगाव (मोहोळ)
+तेलंगवाडी
+वडाचीवाडी (मोहोळ)
+वड्डेगाव
+वाडवळ
+वाफाळे (मोहोळ)
+वाघोळी (मोहोळ)
+वाघोळीवाडी
+वाळुज
+वरकुटे
+वटवटे
+विरावडे बुद्रुक
+विरावडे खुर्द
+यावली (मोहोळ)
+येल्लमवाडी
+येणकी
+येवती (मोहोळ)
+http://www.census2011.co.in/data/subdistrict/4248-mohol-solapur-maharashtra.html
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13163.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13163.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ff68b074a5b9b8f1af04dd5206febfed35ea3e0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13163.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोहोळ विधानसभा मतदारसंघ - २४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मोहोळ मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील १. मोहोळ तालुका, २. पंढरपूर तालुक्यातील पुळुज महसूल मंडळ आणि ३. सोलापूर उत्तर तालुक्यातील वडाळा, मार्डी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
+राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत विठ्ठल माने हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
+यशवंत माने हे सद्दयाचे आमदार आहेत
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13180.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13180.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e33a3a10ae77f16c2878b2b7b0f8130644e924f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13180.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मौजे वाघोटण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13183.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c0760f142f7b7eac2b6fa767343dfef45058601c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13183.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मौजे सुकेणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13186.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13186.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e46d0483416c092df8cc746c6acf3d27b8b79379
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13186.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मौजेदिग्रज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13208.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13208.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13208.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1322.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1322.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98d455b07b8b41fcf7149f9d90d58aa1a8205f77
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1322.txt
@@ -0,0 +1 @@
+मक्ताब पेर्गुरूआन टेमेंगाँग इब्राहिम हे मलेशियाच्या जोहोर शहरातील क्रिकेट मैदान आणि शिक्षणसंस्था आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13231.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d0429e68ac08afd53b2aded02020b6d849ab86c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13231.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मौळीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13246.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13246.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3c50fbef75a1240cbbc7b64738087c041e7073d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13246.txt
@@ -0,0 +1,11 @@
+
+केप टाउन मैदान (केप टाउन) •
+इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) •
+फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) •
+लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) •
+बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) •
+मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) •
+नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) •
+पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) •
+रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) •
+सॉकर सिटी (जोहान्सबर्ग)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13248.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13248.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bffef6510651a271ad0b110af34abf41f20a6a9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13248.txt
@@ -0,0 +1 @@
+ममोलोकी मुकेत्सी (जन्म २४ डिसेंबर १९९६) हा बोत्सवाना क्रिकेट खेळाडू आहे.[१] मे २०१९ मध्ये, युगांडा येथे झालेल्या २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी बोत्सवानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[२][३] त्याने २० मे २०१९ रोजी युगांडा विरुद्ध बोत्सवानाकडून ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.[४] ऑक्टोबर २०२१ मध्ये, रवांडा येथे २०२१ आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या ब गटातील सामन्यांसाठी बोत्सवानाच्या संघात त्याचे नाव देण्यात आले.[५]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13259.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13259.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69332f98da3eb426e6b5d169d70d610bbbdf79af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13259.txt
@@ -0,0 +1,3 @@
+म्यानमार महिला क्रिकेट संघाने एप्रिल २०१९ मध्ये सिंगापूर आणि इंडोनेशियाला एकूण पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांसाठी दौरा केला, सिंगापूरमध्ये तीन महिला टी२०आ सामने खेळले आणि त्यानंतर दोन इंडोनेशियामध्ये.[१][२]
+म्यानमारच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणजे इंडियन असोसिएशन ग्राउंडवर तीन (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा. ही मालिका १८ ते २० एप्रिल २०१९ दरम्यान झाली. सिंगापूरने नाणेफेक जिंकल्यानंतर तिसरा सामना रद्द करून म्यानमारने मालिका २-० ने जिंकली.[१][३] सिंगापूरमध्ये महिला टी२०आ मालिकेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ होती.[४]
+दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्यानमारचा संघ बाली येथील उदयना क्रिकेट मैदानावर कार्तिनी कप खेळण्यासाठी इंडोनेशियाला गेला होता.[२] ही मालिका २१ ते २८ एप्रिल २०१९ या कालावधीत झाली आणि इंडोनेशिया आणि म्यानमारच्या महिला राष्ट्रीय संघांसोबत अनेक स्थानिक क्लब पक्षही स्पर्धा करत होते.[५] गट टप्प्यातील राष्ट्रीय संघांमधील दोन सामन्यांना महिला टी२०आ दर्जा देण्यात आला. इंडोनेशियाने हे दोन्ही सामने अनुक्रमे ७३ आणि ६३ धावांच्या सहज फरकाने जिंकले.[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13278.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13278.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9ee8b8ac11532260f2914b1f196893584cce7dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13278.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उद्याचे संग्रहालय हे ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातील एक विज्ञान संग्रहालय आहे. स्पॅनिश वास्तुविशारद सँटियागो कॅलट्रावा यांनी याची रचना केली होती आणि पियर माउ येथील वॉटरफ्रंटच्या पुढे ही इमारत बांधली होती. याचीकिंमत अंदाजे २३० दशलक्ष रियास होती. डिसेंबर २०१५ रोजी राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्या हस्ते ही इमारत उघडण्यात आली. [१]
+रिओ डी जनेरियो शहराची सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय ओळख मजबूत करणे हे संग्रहालय बांधण्याचे एक ध्येय होते. [२] बंदर क्षेत्राच्या पुनर्विकासाचे प्रतीक म्हणून संग्रहालय सादर करण्यात आले. [३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13319.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13319.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..587e0e965e76b9cf46694296a51233e8a206962e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13319.txt
@@ -0,0 +1,12 @@
+
+म्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. म्हसळा राजापूरी खाडीच्या दक्षिणेस वसलेले आहे. पूर्वी हे व्यापारी केंद्र होते.
+टॉलेमीने (इ.स. १५०) मुसोपल्ली म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला आहे तेच म्हसळे हे गाव असावे.
+[२]
+
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13339.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13339.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..50128b54a951c6920ef4b4c86f53c9d89e424ccb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13339.txt
@@ -0,0 +1,3 @@
+म्हापसा, म्हापुशे किंवा मापुसा हे गोव्यातील एक शहर आहे. हे बारदेस तालुक्यात आहे. याच्याजवळ काणका हे गाव आहे.
+म्हापसा हे मोठे शहर आहे. शुक्रवारी म्हापसा बाजार भरतो.
+म्हापष्याचा राखणदार बोडगेश्वर. तसेच म्हापष्याची प्रसिद्ध देवस्थान म्हणजे पंचमुखी मारुति,सातेरी देवस्थान खोर्ली, साईबाबा मंदिर काणका, लक्ष्मीणारायण मंदिर अन्साभाट.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13341.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13341.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..12aac7acf33e37237946d8d7e5329883bd73b758
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13341.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ म्हाप्रळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13359.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13359.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..184766c0c15f53dc6b2b06ffff7f142690306fc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13359.txt
@@ -0,0 +1,2 @@
+म्हावशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13369.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13369.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8a3714d31b05fb69ec6732d714aedc4d8ad80b29
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13369.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१८° ०७′ ४८″ N, ७३° ०७′ १२″ E
+ म्हासळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13387.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13387.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f2ce9d0b08c413940d54c0287210e010f9548a5a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13387.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ म्हासोळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13394.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13394.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed40826ea0df1c4b1ad07c55d9c3529448250b2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13394.txt
@@ -0,0 +1,2 @@
+म्हैसखडक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13405.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13405.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1acb88c9b6b9788c988f2ba612340a6eac3c6b3c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13405.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मैसुरू तथा म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. ९,२०,५५० लोकसंख्या असलेले म्हैसूर शहर बेंगळुरूच्या १४६ किमी दक्षिणेस चामुंडी टेकड्याच्या पायथ्याशी आहे. म्हैसूर महानगरपालिका हे शहराच्या नागरी प्रशासनासाठी जबाबदारी साभांळ्ते. १३९५ ते १९५६ साला पर्यंत ते सुमारे सहा शतकांपर्यंत हे शहर म्हैसूर संस्थानची राजधानी शहर म्हणून विकसीत झाले. १७६० व १७७० च्या दशकातील हैदर अली व टीपू सुलतानची सत्ता असताना थोड्या काळादरम्यान, वडियार राजवटीचे म्हैसूरवर राज्य होते. वाडीयार हे कला आणि संस्कृतीचे आश्रयदाते होते आणि त्यांनी शहराच्या व राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत लक्षणीय योगदान दिले व म्हैसूरला सांस्कृतिक राजधानीचाही दर्जा प्राप्त झाला.
+म्हैसूर हे येथील वडियार राजघराण्याच्या आणि इतरही काही सुंदर आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसूर राजघराण्यात साजरा होणारा दसरा उत्सव पहाण्यासाठी देशातून व जगभरातून हजारो पर्यटक येतात. म्हैसूरची ओळ्ख ही इतर अनेक रूपाने प्रसिद्ध आहे जसे की म्हैसूर चित्रकला, म्हैसूर पाक, म्हैसूर मसाला डोसा, म्हैसूरचा चंदनाचा साबण, म्हैसूर शाई इ. म्हैसूरी फेटा (पारंपरिक रेशीम पगडी) आणि म्हैसूरला पारंपारिक रेशमी साडी उद्योगांच्या बरोबरीने पर्यटन हे प्रमुख उद्योग आहेत.
+म्हैसूर शहरात भारतातील पहिले खाजगी रेडिओ केंद्राची स्थापना झाली. म्हैसूर विद्यापीठात आजवर अनेक लक्षवेधक शास्त्रज्ञ, लेखक, राजकारणी, कलाकार, गायक आणि क्रीडापटू तयार झालेत. क्रिकेट आणि लॉन टेनिस हे शहरातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13413.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3edface61d05a368e49ac2751448ecbd8c4c10d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13413.txt
@@ -0,0 +1,6 @@
+म्हैसूर पाक ही तुपात तयार केली जाणारी एक भारतीय मिठाई आहे. याचा उगम भारतातील कर्नाटक राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या म्हैसूर शहरात झाला. हा पदार्थ तूप, साखर, बेसन आणि वेलचीपासून बनवला जातो. याचा पोत लोणीयुक्त आणि दाट कुकिसारखा असतो.[१][२][३]
+हा पदार्थ दक्षिण भारतात डोहाळजेवण, लग्न आणि इतर सणांमध्ये तयार केला जातो. म्हैसूरचे महाराज असलेले कृष्ण राजा वाडियार चतुर्थ हे अन्नप्रेमी होते आणि त्यांनी म्हैसूरच्या अंबा विलास पॅलेसमध्ये एक मोठे स्वयंपाकघर तयार केले होते, ज्यामध्ये मंदिरांसाठी प्रसादम ते युरोपियन पदार्थ अशा विविध पाककृती बनवल्या जात होत्या.
+ही मिठाई त्यांचे मुख्य आचारी काकासुर मडप्पा यांनी तयार केली होती. वेळ संपत असताना हताश मडप्पा हे राजाला काहीतरी असामान्य सादर करू इच्छित होते आणि त्यासाठी प्रयोग करू लागले. परिणामतः बेसन, तूप आणि साखर घालून मऊ पाक (किंवा मिश्रण) त्यांनी बनवला. शाही थाळीत त्यांनी ती गरमागरम, आणि गोड असणारा पदार्थ वाढला. जेव्हा त्यांना बोलावून त्याचे नाव विचारले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात आलेली पहिली गोष्ट सांगितली - 'म्हैसूर पाक'.
+चिकट साखरेच्या पाक हा पाण्यात साखर उकळून बनवला जातो. विशेषतः म्हैसूर पाकसाठी साखरेचा सिरप गरम केला जातो. पाक हा सरबत, जिलेबी, बदाम पुरी, म्हैसूर पाक आणि इतर विविध भारतीय मिठायांमध्ये प्राथमिक गोड करणारे एजंट म्हणून वापरला जातो. सरबत वेलची, गुलाब, मध इत्यादी मसाल्याच्या सारांसह चव दिली जाते. पाक सरबत तयार करणे ही एक कुशल कला आहे ज्यामध्ये काही स्वयंपाकी प्रभुत्व मिळवतात. त्यापैकी काही त्यांच्या पद्धती गुप्त ठेवतात.
+हा गोड म्हैसूर पाक काळानुसार सुधारला. तथापि मूळ रेसिपीसह बनविलेला मूळ म्हैसूर पाक अजूनही देवराजा मार्केटमधील प्रसिद्ध "गुरू स्वीट्स" स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. या पदार्थाचे मूळ शोधक श्री काकासुरा मडप्पा यांचे पणतू श्री नटराज हे दुकान चालवतात.
+म्हैसूर पाक हा बेसन, तूप, साखर आणि पाण्यापासून बनवला जातो. हा सामान्यतः दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात बनवला जातो. बेकिंग सोडा आणि वेलची हे इतर घटकदेखील वापरले जाऊ शकतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13429.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13429.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc707354dfd616e3890a0dcdff40e4ff9c98f7e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13429.txt
@@ -0,0 +1,19 @@
+मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क हे भारतीय संविधानातील एक कलम (कलम ३२) आहे.
+भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील एक मूलभूत हक्क आहे (कलम ३२) . घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा असे संबोधले आहे, ते म्हणतात या कलमशिवाय भारतीय संविधान हे काहीच उपयोगाचे नाही. भारताने ही प्राधिलेखांची पद्धत ब्रिटिश संविधानाकडून घेतली आहे. या कलमा नुसार जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
+भारतीय संविधान कलम २२६ अंतर्गत राज्यातील मुख्य न्यायालयाला देखील या प्रकारचा अधिकार प्रदान करते. म्हणजेच भारतीय नागरिक सर्वोच्च न्यायालयात अथवा राज्याच्या मुख्य न्यायालयात आपल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याकरिता दाद मागू शकतो. या दोन्ही कालामांतर्गत सर्वोच्च आणि उच्च न्यायालये काही साधनांचा वापर करतात त्यांना प्राधिलेख असे म्हणतात. देहोपस्थिती (हेबियस कॉर्पस), महादेश (मँडमस), प्रतिबंध (प्रोहेबिशन), क्वा धिकार (को वॉरंटो), आणि प्राकर्षण (सर्शीओराराय) हे ते प्राधिलेख होत.
+१) देहोपस्थिती
+याचा अर्थ होतो की “एखाद्याचा देह बाळगणे”. यात न्यायालय असा आदेश देते की अवैधरीत्या बंदी केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे. असा आदेश न्यायालय एखाद्या खासगी व्यक्तीला तसेच शासनाच्या संस्थेला देऊ शकते. अवैधरित्या बंदी बनविण्याच्या तसेच डांबून ठेवण्याच्या विरोधात हे प्राधिलेख कार्य करते. पण जर त्या व्यक्तीची अटक अथवा बंदी वैध किंवा योग्य कारणासाठी जसे न्यायालयाच्या अवमानासंदर्भात असेल तर या हक्काचा वापर ती व्यक्ती करू शकत नाही.
+
+२) महादेश
+याचा अर्थ होतो “आम्ही आदेश देतो”. या प्राधिलेखाद्वारे न्यायालय शासनाच्या अधिकाऱ्याला त्याचे शासकीय कर्तव्य बाजाविण्याचा (जी पूर्ण करण्यात त्या अधिकाऱ्याने टाळाटाळ केले असेल अथवा त्यात काही उणीव राहिली असेल) आदेश देते. असा आदेश कोणत्याही शासकीय संस्थेला, लवादाला, कानिष्ठ न्यायालयाला देता येतो. पण एखाद्या खासगी व्यक्ती, संस्था यांना हा आदेश देता येत नाही तसेच राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना हा आदेश देता येत नाही. जर एखादे कर्तव्य अधिकाऱ्याचा स्वविवेकाधिकाराच्या अंतर्गत येत असेल किंवा ते पार पाडण्यास बंधनकारक नसेल हा प्राधिलेख आमलात आणता येत नाही.
+
+३) प्रतिबंध
+अर्थात मज्जाव करणे किंवा अटकाव करणे. जसे महादेशात एखादे कार्य करण्याचा आदेश देण्यात येतो यात एखादी थांबविण्यास सांगितले जाते. जर एखादे कनिष्ठ न्यायालय अथवा लवाद आपल्या अखत्यारी बाहेरील कृती करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्या न्यायालयाला ती कृती न करण्याचा आदेश देते. हा प्राधिलेख फक्त न्यायिक आणि निम-न्यायिक संस्थांकरिता वापरला जाऊ शकतो नाकी एखादी शासकीय संस्था अथवा खासगी व्यक्ती किंवा संस्था.
+
+४) क्वा धिकार
+याचा अर्थ होतो “ कोणत्या अधिकाराने अथवा कोणत्या अधिकारांतर्गत”. न्यायालये या प्राधिलेखाच्या मदतीने शासकीय कार्यालयाचे अवैधनिक ग्रहण थांबवू शकते. हा प्राधिलेख मंत्रीवर्गीय अथवा खासगी कार्यलयाबाबत बजावला जाऊ शकत नाही. या प्राधिलेखांतर्गत कोणतीही इच्छुक व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते.
+
+५) प्राकर्षण
+याचा अर्थ होतो “माहिती देणे” किंवा “ प्रमाणित करणे” हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालायामार्फत कनिष्ठ न्यायालये तसेच विविध लवाद यांना त्यांच्याकडील एखादा प्रलंबित खटला स्वतः कडे हस्तांतरित करून घेणे किंवा त्या खटल्याचा निकाल रद्द करणे या करिता बजाविला जातो. जर वरिष्ठ न्यायालयाला अशी खात्री असेल की तो विशिष्ट खटला त्या न्यायालयाच्या किंवा लवादाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर आहे किंवा त्याच्या निकालात काही चूक झाली आहे तर ती दुरूस्त करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय असा अधिकार बजावते. हा प्राधिलेख विधिमंडळे तसेच खासगी व्यक्ती अथवा संस्था यांच्याविरोधात बजावता येत नाही.
+भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे या कलामांतर्गत अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा भौगोलिक दृष्ट्या जास्त विस्तृत आहे याचे कारण सर्वोच्च न्यायालय संपूर्ण भारतात कोठेही या कलामांतर्गत आपले कर्तव्य बजावू शकते पण उच्च न्यायालय केवळ त्याच्या विशिष्ट क्षेत्रापुरतेच प्राधिलेख बजावू शकते. पण सर्वोच्च न्यायालयवर एक बंधन आहे ते म्हणजे ते केवळ आणि केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करिता हा अधिकार वापरू शकते पण उच्च न्यायालय मूलभूत तसेच कोणत्याही इतर हक्कांच्या अंमलबजावणी करिता हा अधिकार वापरू शकते.
+[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13438.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13438.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78f42526a4fca378727f48683f7cbeb1d24118bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13438.txt
@@ -0,0 +1,5 @@
+डॉ. यशवंत लक्ष्मण नेने (जन्म : ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, भारत, २४ नोव्हेंबर १९३६) हे भारतीय कृषी शास्त्रज्ञ आहेत.
+नेने यांचे शिक्षण ग्वाल्हेर, कानपूर व अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात झाले. वनस्पतींतील विकृती व विषाणू विज्ञान हे त्यांचे विषय होते. ते उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील कृषी विद्यापीठात १४ वर्षे प्राध्यापक होते. त्यानंतर ते आंध्र प्रदेशात गेले.
+भारतातील बरीचशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने कोरडवाहू जमिनीत कोणती पिके काढता येतील यावरील संशोधनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आंध्र प्रदेशच्या पतनचेरू भागात इक्रिसॅट (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी ॲरिड ट्रॉपिक्स) नावाची संस्था संशोधन करत असून तिथे उपमहासंचालक या पदावर नेने काम करीत होते. डाळीच्या पिकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी तेथे त्यांच्याकडे होती. अन्नद्रव्यांवरील संशोधनाची सुरुवात प्रथमच करून तांदळावरील खैरा रोग जस्ताच्या कमतरतेमुळे होतो हे त्यांनी सिद्ध केले. गव्हावरील रोगांवरही त्यांनी विशेष काम केले. त्या काळात डॉ. नेने व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्लान या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जातीचा विकास केला. याकरिता डाळीचे सुधारित बियाणे त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यामुळे हेक्टरी तिप्पट उत्पादन मिळू लागले. याकरिता कमी उंचीच्या जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून एकाच झाडापासून वर्षांत दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली. परिणामी, हेक्टरी ६०० ऐवजी २००० किलोग्रॅम पीक घेता आले. यासाठी डॉ. नेने यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
+नेने यांनी अनेक देशी-विदेशी कृषि परिषदा आयोजित केल्या. निवृत्तीनंतर त्यांनी सिकंदराबाद येथे एशियन ॲग्रि-हिस्टरी फाउंडेशन ही संस्था स्थापून त्याचे काम पाहिले. आग्नेय आशियात कृषिउत्पन्नाची समृद्धी असल्यामुळे येथील शेतीविषयक जुने वाङ्मय मिळवून त्यांनी ते इंग्लिश, हिंदी व मराठीत छापले. त्याप्रमाणे आतापर्यंत वृक्षायुर्वेद, कृषिशासनम्, कृषिपराशर, लोकोपकार वगैरे पुस्तके तयार झाली आहेत. संस्थेद्वारे एक त्रैमासिकही त्यांनी सुरू केले.
+त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13445.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13445.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4794cfabe53d230303aeb936238f42f4bcc064cd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13445.txt
@@ -0,0 +1 @@
+माहिती:
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13455.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13455.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d753d934fa76ec913cc18cf6a87e38cb37fadc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13455.txt
@@ -0,0 +1 @@
+जंतर मंतर अथवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत. इ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकित करणे हा होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13463.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13463.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f2fb00d6550a0fdd0e69d9edb7a56e856160aed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13463.txt
@@ -0,0 +1,5 @@
+यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते.
+प्रौढ अशा मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते.
+यकृताला दोन भाग असतात.
+स्प्लेनिक रक्तवाहिनी ही मेसेन्ट्रीक रक्तवाहिनीशी जोडलेली असते. पोर्ट्ल व्हेन द्वारे आतड्यांकडील रक्त यकृताकडे आणले जाते व त्यावर यकृतातील पेशी काम करतात व आवश्यक घटक साठवले जातात.
+शरीरातील अनावश्यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13466.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13466.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ed25ac0260eef0f5ab9f6613d18ea896cf2f1f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13466.txt
@@ -0,0 +1,141 @@
+पांडव वनवासांत द्वैतवनांत असतांना तृषाहरणासाठीं एका सरोवराकडे गेल्यावेळीं तेथील जलप्राशन करणार इतक्यांत अंतरिक्षांतून यक्षवाणी झाली कीं, माझ्या प्रश्नांचें उत्तर देईल, त्यानेंच हें जल प्राशन करावें असा माझा नियम आहे. परंतु क्रमानें नकुल, सहदेव, अर्जुन व भीम या चौघांनींहि यक्षप्रश्नाचें उत्तर न देतां जलप्राशन केल्यामुळें ते गतप्राण होऊन पडले. शेवटीं युधिष्ठिरानें त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांचीं समर्पक उत्तरें दिल्यावर ते चौघेहि धर्माचे भ्राते जिवंत झाले. हा भाग महाभारतांत आरण्यक पर्वांत आला आहे. यक्ष व युधिष्ठिर यांच्यामधील ही प्रश्नोत्तरमालिका आत्मतत्त्वाचा निर्णय करण्यासाठीं आरंमिली आहे. प्रश्न व उत्तरें खालील प्रमाणें
+प्र.सूर्याला कोण उदित करतो?
+उ.ब्रह्मापासून सूर्याचा उदय होतो.
+प्र.त्याचे साहाय्यकर्ते कोण?
+उ.देव हे त्याचे साहाय्यकर्तं.
+प्र.त्याला अस्तास कोण नेतो?
+उ.धर्म.
+प्र.तो कशाच्या आधारानें असतो?
+उ.सत्याच्या आधारानें.
+प्र.पुरुष कशानें श्रोत्रिय होतो?
+उ.वेदाध्ययन केल्यानें.
+प्र.त्याला ब्रह्मप्राप्ति कशानें होतें?
+उ.तपानें.
+प्र.तो साहाय्यवान् कशानें होतो?
+उ.धैर्याच्या योगानें.
+प्र.तो बुद्धिमान् कशानें होतो?
+उ.वृद्ध आचार्यांच्या सेवेनें.
+प्र.ब्राह्मणांचें देवत्व कोणतें?
+उ.स्वाध्याय.
+प्र.त्यांचें सदाचरण कोणतें?
+उ.तपश्चर्या.
+प्र.त्यांच मानवी भाव कोणता?
+उ.मरण.
+प्र.त्यांचें असदाचरण कोणतें?
+उ.परनिंदा.
+प्र.क्षत्रियांचें देवत्व कोणतें?
+उ.धनुर्विद्या.
+प्र.त्यांचा परंपरागत धर्म कोणता?
+उ.यज्ञ करणें.
+प्र.त्यांचा मानवी भावा कोणता?
+उ.युद्धांत भय व पलायन.
+प्र.त्यांचा असदाचरण कोणतें?
+उ.शरणगताचें रक्षण न करणें.
+प्र.यज्ञासंबंधीं साम कोणतें?
+उ.प्राण.
+प्र.तत्संबंधीं मुख्य यजुर्मंत्र कोणता?
+उ.मन.
+प्र.यज्ञाला आधारभूत असें एक काय आहे?
+उ.ऋग्वेद.
+प्र.कशाशिवाय यज्ञाचें अस्तित्व असूं शकत नाहीं?
+उ.ऋग्वेदाशिवाय.
+प्र.सर्व प्रकारें तृप्ति करणारांमध्यें श्रेष्ठ कोण?
+उ.पर्जन्य.
+प्र.पितरांचें संतर्पण करणारांत उत्तम कोण?
+उ.बीज.
+प्र.इहलोकीं स्वस्थतेची इच्छा करणारांना साधन काय?
+उ.गाय.
+प्र.संततीची इच्छा कराणारांना श्रेष्ठ काय?
+उ.पुत्र.
+प्र.कोणता पुरुष जिवंत असून मृतवत् ?
+उ.देवता, अतिथि, सेवक, पितर आणि आत्मा या पांचांना जो कांहींच अपर्ण करीत नाहीं तो.
+प्र.पृथ्वीपेक्षां श्रेष्ठ काय?
+उ.माता.
+प्र.आकाशापेक्षां उंच काय?
+उ.पिता.
+प्र.बाय़ूपेक्षां चंचल काय?
+उ.मन.
+प्र.मनुष्याला सर्वांत वाढत जाणारी गोष्ट कोणती?
+उ.चिंता.
+प्र.निद्रेंतहि डोळे मिटत नाहींत असा कोण?
+उ.मत्स्य.
+प्र.उत्पन्न झालें असतां हालचाल नसतें असें काय?
+उ.अंडें.
+प्र.कोणाला ह्रदय नाहीं?
+उ.दगडाला.
+प्र.वेगानें वाढतें कोण?
+उ.नदी.
+प्र.प्रवाशाला मित्र कोण?
+उ.समुदायानें असणें.
+प्र.सज्जनाला घरीं मित्र कोण?
+उ.भार्या.
+प्र.रोग्याला मित्र कोण?
+उ.औषध.
+प्र.आसन्नमरण झालेल्यास मित्र कोण?
+उ.दान.
+प्र.एकाकी मार्ग क्रमनारा कोन?
+उ.सूर्य.
+प्र.पुनः पुनः जन्म घेणारा कोण?
+उ.चंद्र.
+प्र.शीताला औषध कोणतें?
+उ.अग्नि.
+प्र.सर्वांत मोठें उत्पत्तिस्थान कोणतें?
+उ.भूमि.
+प्र.धर्माच्या पर्यवसानाचें मुख्या स्थान कोणतें?
+उ.दक्षता.
+प्र.यशःप्राप्तीचें मुख साधन कोणतें?
+उ.दान.
+प्र.स्वर्गप्राप्तीचें मुख्य साधन काय?
+उ.सत्य.
+प्र.सुखाचें मुख्य निधान कोणतें?
+उ.शील.
+प्र.मनुष्याचा आत्मा कोण?
+उ.पुत्र.
+प्र. त्याचा दैवानें दिलेला मित्र कोणता?
+उ.भार्या.
+प्र.त्याचें जीवन कोणतें?
+उ.पर्जन्य.
+प्र.त्याला मुख्य आधार काय आहे?
+उ.दान.
+प्र.द्र्व्यप्राप्तीच्या साधनांत उत्तम साधन कोणतें?
+उ.दक्षता.
+प्र.उत्तम धन कोणतें?
+उ.विद्याधन.
+प्र.उत्तम लाभ कोणता?
+उ.आरोग्य.
+प्र.श्रेष्ठ सुख कोणतें?
+उ.समाधान.
+प्र.इह लोकीं श्रेष्ठ धर्म कोणता?
+उ.आश्रितांचें रक्षण.
+प्र. अक्षय्य फलद्रूप होणारा धर्म कोणता?
+उ.वैदिक धर्म.
+प्र. कशाचें नियमन केलें आसतां दुःख करण्याची पाळी येत नाहीं?
+उ.मनःसंयमन.
+प्र.कोणाची संगति केली असतां वाया जात नाहीं?
+उ.सज्जनांची संगति.
+प्र.कशाच्या त्यागानें मनुष्य प्रिय होतो?
+उ.वृथा मान.
+प्र.शोक कराण्याचा प्रसंग काय टाळल्यानें येत नाहीं?
+उ.क्रोध.
+प्र.कोणत्या त्यागानें मनुष्य संपत्तिमान होतो?
+उ.आशा.
+प्र.कशाचा त्याग केल्यातें तो मुखी होतो?
+उ.लोभ.
+प्र.मृत पुरुष कोणता?
+उ.दरिद्री.
+प्र.राष्ट्र मृत कशानें होतें?
+उ.अराजकानें.
+प्र.मृत श्राद्व कोणतें?
+उ.अधीत्त ब्राह्मणाभावीं.
+प्र.मृत यज्ञ कोणता?
+उ.दक्षिणारहित.
+प्र. कोठून आलेलें पाणी श्रेष्ठ?
+उ.आकाशापासून.
+प्र.अन्न कोणतें?
+उ.गोदुग्ध.
+प्र.विष कोणतें?
+उ.याचना.
+प्र.श्राद्धाला योग्य काल कोणता?
+उ.खाध्यायतत्पर ब्राह्मणाची अनुकुलता.
+प्र.सर्व संपत्तिमान् असा पुरुष कोणता?
+उ.ज्याची कीर्ति दिगंत गाजत आहे असा, प्रिय व अप्रिय, सुख व दुःख तसेंच येऊन गेलेलें व भावी सुख-दुख हीं समान लेखणारा पुरुष. सर्व संपत्तीनें युक्त होय. (म. भा. संशोधित आवृत्ति आरण्यकपर्व भाग २ अ. २९७)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1349.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..36403e06158a6fe9013660f11abc1961674a2a8e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1349.txt
@@ -0,0 +1 @@
+मगरिब (अरबी: صلاة المغرب) ही इस्लाम धर्मातील संध्याकाळी करावयाची प्रार्थना आहे. दिवसामधील पाच प्रार्थनांपैकी मगरिब ही चौथी प्रार्थना आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13497.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13497.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c46e5fc82ff5652580fbadf0e6a2d6dd41b368b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13497.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+'यम' या शब्दाबद्दल खालील लेख आहेत:
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13508.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..31e2c33b60c9754bfc81eecb94b5266a71bfabf0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13508.txt
@@ -0,0 +1,3 @@
+यमन शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13511.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13511.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab9b069a44d72d2dd3d750b197633072540a6659
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13511.txt
@@ -0,0 +1,3 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1353.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1353.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b2a3670524674eacb6452aac7fdf194dfcd1da48
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1353.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+मगुडपती गोविंदराज एक भारतीय तमिळ चित्रपट लेखक,दिग्दर्शक,निर्माते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13562.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13562.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9c72dea1a794fad5639cce7d1bb01d19872cd37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13562.txt
@@ -0,0 +1,3 @@
+यवतमाळ रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातले एक लहान रेल्वे स्थानक आहे. त्याचा कोड वायटीएल आहे. हे यवतमाळ शहराला सेवा देते. या स्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्मवर आश्रयस्थानाची सुविधा उपलब्ध नाही.[१]
+ऐतिहासिक शकुंतला एक्सप्रेस या स्टेशनपासून सुरू होते.[२][३]
+यवतमाळ नवीन रेल्वे स्थानकाचे प्रारंभिक काम सुरू झाले आहे. हे स्थानक आर्णी रस्त्यावरील जिल्हा परिषदेचा शाळेमागे मागे उभारण्यात येईल.[४]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1359.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1359.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3d9bda4c558669f210489eb65beb9983b1a042a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1359.txt
@@ -0,0 +1,26 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५२६६७३ असलेले माचले हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ३४९.२१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ३६५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७८३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ५० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-१.
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही
+५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडायेथे आहे.
+१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : काही नाही
+असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१
+नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
+तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13592.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13592.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77574826a405673892f6819abf5cf2e6fb199eef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13592.txt
@@ -0,0 +1,38 @@
+यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीत देखील त्यांनीच रचले.आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.[ संदर्भ हवा ]
+यशवंत ऊर्फ यशवंत दिनकर पेंढरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच गेले. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.[ संदर्भ हवा ]
+यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास ऊर्फ गो. गो. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यशवंतांवर पडला. [ संदर्भ हवा ]
+पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.[ संदर्भ हवा ]
+उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.
+ती हाक येई कानी, मज होय शोककारी
+या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.
+माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे
+"दैवतें माय-तात' या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे.
+आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. "समर्थांच्या पायांशी', "माण्डवी' व "बाळपण' अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. "लाह्या-फुले' या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो.
+माझें हें जीवित तापली कढई
+मज माझेंपण दिसेचि ना
+माझें जीवित तापली कढई
+तींत जीव होई लाही-लाही
+वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा
+लाहीच्या विकासासारखेंच
+लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात.
+ऐश्वर्य अनन्त हेंच आम्हां!
+यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. "प्रीतिसंगम', "प्रेमाची दौलत', "चमेलीचे झेले' आणि "एक कहाणी' या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. "एक कहाणी' मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. "चमेलीचे झेले'मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. "एका वर्षानंतर' या कवितेत सुरुवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते...
+ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी
+मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी!
+या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्गारतो...
+सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी!
+समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!
+यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. ""आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ""स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) "तुटलेल्या तारा' या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. "सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. "गुलामाचे गाऱ्हाणे' आणि "इशारा' या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. "तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी उद्गारतो...
+वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती
+मन्मना नाही क्षिती
+भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी?
+मुक्त तो रात्रंदिनी
+घोष मंत्रांचा गमे
+या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. "मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.
+जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. "मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे.
+यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.[ संदर्भ हवा ]
+यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या Downfall of the Heart या दीर्घकथेचे रूपांतर आहे.
+यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे.तीत त्यांनी स्टीफन झ्वाईग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वाईग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे.
+प्रस्तावनेच्या शेवटी यशवंतांनी झ्वाईग यांच्या सपत्नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा - झ्वाईग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्नीसह आत्महत्या केली.[ संदर्भ हवा ]
+१९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_136.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_136.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a9e442e2b436304472be110b20dd23c8ad6b785
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_136.txt
@@ -0,0 +1 @@
+भीमवरम विधानसभा मतदारसंघ - ५९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. भीमवरम हा विधानसभा मतदारसंघ नरसापुरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13603.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..156978ace187c69de5dad31760f4de9ce180d9b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13603.txt
@@ -0,0 +1 @@
+यशवंत गोविंद जोशी (इ.स. १९४५) हे मानव्यशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. यांनी मध्य प्रदेशाचा भूगोल, शेती, मध्य प्रदेशातील आदिवासींचे जीवन, आदी विषयांवर जागतिक कीर्तीची सुमारे ११ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13605.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13605.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6fab9c362ba8cd94f2f93ddca7d8134c2d964b07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13605.txt
@@ -0,0 +1,3 @@
+यशवंत विष्णू चंद्रचूड (जुलै १२, इ.स. १९२०; पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जुलै १४, इ.स. २००८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. त्यांचे मूळगाव कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे.यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे फेब्रुवारी २२, इ.स. १९७८ पासून जुलै ११, इ.स. १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने - सरन्यायाधीशपद भूषविले. ऑगस्ट २८, इ.स. १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.
+यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्म जुलै १२, इ.स. १९२० रोजी तत्कालीन ब्रिटिश भारताच्या मुंबई प्रांतात पुणे येथे झाला. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर इ.स. १९४० साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी पदवी अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९४२ साली पुण्याच्या विधी महाविद्यालयातून एलएल.बी. ही कायद्याची परीक्षा ते उत्तीर्ण झाले [१].
+मार्च १९, इ.स. १९६१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर त्यांची नियुक्ती झाली [१].
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13636.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13636.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79dd905fc6b010f05a15f6c0ea733b13ba88efe0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13636.txt
@@ -0,0 +1 @@
+यशवंत सिन्हा ( नोव्हेंबर ६, इ.स. १९३७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. इ.स. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला.तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. इ.स. १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला.त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते इ.स. १९९५-इ.स. १९९६ या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. जून इ.स. २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13637.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13637.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79dd905fc6b010f05a15f6c0ea733b13ba88efe0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13637.txt
@@ -0,0 +1 @@
+यशवंत सिन्हा ( नोव्हेंबर ६, इ.स. १९३७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. इ.स. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला.तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. इ.स. १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला.त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते इ.स. १९९५-इ.स. १९९६ या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. जून इ.स. २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13656.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13656.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..708027ca8727ca597a6956ae8b4fc4198cb751bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13656.txt
@@ -0,0 +1,4 @@
+हावडा – एसएमव्हीटी बेंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस, पूर्वी हावडा - यशवंतपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, ही दक्षिण पूर्व रेल्वे झोनमधील एक सुपरफास्ट ट्रेन आहे जी भारतातील कोलकाता येथील हावडा जंक्शन आणि बेंगळुरू दरम्यान धावते. ही सध्या दररोज १२८६३/१२८६४ ट्रेन क्रमांकांसह चालवली जात आहे. [१] [२] [३]
+२ जून २०२३ रोजी, या मार्गावर भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातात किमान २९५ मृत्यू झाले होते. [४]
+12863
+12864
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13671.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13671.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be42b9d8b15ab33931a5dd320dba7288f8eb97d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13671.txt
@@ -0,0 +1 @@
+यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या कोथरुड भागातील नाट्यगृह आहे. याच नावाचे एक नाट्यगृह मुंबईत कफ परेड भागात आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13681.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13681.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34f19053eecbc92f43d1e0f15a57503c1bccbebf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13681.txt
@@ -0,0 +1,2 @@
+केंद्र सरकारने अलीकडेच सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे नाव बदलून यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य असे नामकरण केले आहे. अभयारण्य १७º०६’३५’ उत्तर – १७º०९’४०’ उत्तर अक्षांश आणि ७४º२०’२०’ दरम्यान वसलेले आहे. आणि 74º24’20’’ E रेखांश महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे. इ.स १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला.[१] अभयारण्य निर्माण परिश्रमांमागे स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे.[२] [३]
+यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कृष्णा नदीच्या काठावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येते. हे महाराष्ट्रातील एकमेव मानव निर्मीत अभयारण्य आहे.[४] अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १०.८७ चौ. कि.मी. आहे. अभयारण्याच्या परिसरात सरासरी ४०० मि.मी. इतका पाऊस पडतो, येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. अभयारण्य परिसरातील वने ही उष्ण व कोरड्या हवामानातील पानझडी व काटेरी वनस्पतींची असून यात गवती मैदानाचा समावेश आहे. [५] सागरेश्वरा जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. [६]याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे.[७] वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1372.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1372.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5018514e7cde0865e2f48c4cf2efa80fcb250d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1372.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 16°10′12″N 81°7′48″E / 16.17000°N 81.13000°E / 16.17000; 81.13000
+
+मछलीपट्टणम हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. मछलीपट्टणम शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ विजयवाडाच्या ६८ किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६९ लाख होती. राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे ते मछलीपट्टणम दरम्यान धावतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1374.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1374.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..001e29794aaf46fb61c95839fb9db5f1782f1ff3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1374.txt
@@ -0,0 +1 @@
+मछलीपट्टणम विधानसभा मतदारसंघ - ७५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. मछलीपट्टणम हा विधानसभा मतदारसंघ मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13770.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13770.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9fa26d4e5f92e496fc0510831d40ccb12246ad4e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13770.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+यांत्रिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान म्हणजे उपयुक्त उत्पादने आणि उत्पादन यंत्रणेच्या निर्मितीसाठी अभियांत्रिकी तत्त्वे आणि तांत्रिक घडामोडींचा वापर.
+अभियांत्रिकी तंत्रज्ञांनी मशीन आणि उत्पादन डिझाइन, उत्पादन आणि साहित्य आणि उत्पादन प्रक्रियांमधील सद्य तंत्रज्ञान आणि तत्त्वे लागू करणे अपेक्षित आहे. विस्तार करण्यायोग्य वैशिष्ट्यांमध्ये एरोस्पेस, ऑटोमोटिव्ह, उर्जा, अणु, पेट्रोलियम, उत्पादन, उत्पादन विकास आणि औद्योगिक डिझाइनचा समावेश असू शकतो. यांत्रिकी अभियांत्रिकी तंत्रज्ञांकडून अमेरिकेसह अनेक भिन्न शीर्षके असू शकतात: यांत्रिकी अभियांत्रिकी तंत्रज्ञ यांत्रिकी अभियंता उत्पादन अभियांत्रिकी तंत्रज्ञ मेकॅनिकल डिझाइनर उत्पादन विकास अभियांत्रिकी तंत्रज्ञ उत्पादन अभियांत्रिकी तंत्रज्ञ
+यांत्रिकी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम यांत्रिक अभियांत्रिकी पदवीपेक्षा कमी सैद्धांतिक आणि अधिक अनुप्रायोगिक आहे. पदवीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त प्रयोगशाळेच्या अभ्यासक्रमाद्वारे हे स्पष्ट होते.येथे रासायनिक अभियांत्रिकी आणि विद्युतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील काही संकल्पना लागू करण्याची क्षमता महत्त्वपूर्ण आहे. काही विद्यापीठात मेकेनिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पदवी कार्यक्रमांना भिन्न समीकरणे आणि आकडेवारीद्वारे केल्या जाणाऱ्या गणिताची आवश्यकता असते. बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये बीजगणित आणि कॅल्क्युलस असतात. बहुतेक वेळेस एमईटी पदवीधर अभियंता म्हणून काम घेता येत असे; नोकरीच्या शीर्षकांमध्ये यांत्रिकी अभियंता आणि उत्पादन अभियंता यांचा समावेश असू शकतो. अमेरिकेत सहयोगी किंवा बॅचलर डिग्री मिळणे शक्य आहे. अभियांत्रिकी तंत्रज्ञानात पदवी घेतलेल्या व्यक्तींनी ई.आय.टी. पूर्ण करणे चालू ठेवू शकते. (अभियांत्रिकी प्रशिक्षण अभियंता) कार्यक्रम एबीईटी मान्यताप्राप्त असल्यास व्यावसायिक अभियंता बनण्याची परीक्षा आहे.
+भाग आणि संमेलनांचे विश्लेषण करण्यासाठी फिनिट एलिमेंट ysisनालिसिस (एफईए) आणि कॉम्प्यूटेशनल फ्लुइड डायनामिक्स (सीएफडी) सारख्या सॉफ्टवेर साधनांचा वापर वारंवार केला जातो. संगणक-अनुदानित डिझाइन (सीएडी) सॉफ्टवेरसह भाग आणि असेंब्लीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 3 डी मॉडेल तयार केले जाऊ शकतात. संगणक-अनुदानित मॅन्युफॅक्चरिंग (सीएएम)च्या अनुप्रयोगाद्वारे, मॉडेलद्वारे संगणकीय संख्यात्मक नियंत्रित (सीएनसी) मशीनिंगद्वारे किंवा इतर स्वयंचलित प्रक्रियेद्वारे मॉडेलद्वारे प्रतिनिधित्व केलेल्या वस्तूंच्या निर्मितीसाठी "सूचना" तयार करण्यासाठी मॉडेल्सचा थेट वापर केला जाऊ शकतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13772.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13772.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..beac1633fc11428d792574fe1d19b2074c6333cd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13772.txt
@@ -0,0 +1,7 @@
+याइर लापिड (जन्म ५ नोव्हेंबर १९६३) एक इस्रायली राजकारणी आणि माजी पत्रकार आहे जो १ जुलै २०२२ पासून इस्रायलचे १४वे पंतप्रधान म्हणून काम करत आहे. त्यांनी यापूर्वी २०२१ ते २०२२ पर्यंत इस्रायलचे पर्यायी पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले आहे. लॅपिड हे मध्यवर्ती येश अतिद पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि २०२० ते २०२१ पर्यंत विरोधी पक्षनेते होते आणि २०१३ ते २०१४ पर्यंत अर्थमंत्री होते. [१]
+२०१२ मध्ये राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, लापिड एक लेखक, टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि न्यूझ अँकर होता. त्यांनी स्थापन केलेला येश अतिद पक्ष २०१३ मधील पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत १९ जागा जिंकून क्नेसेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. अपेक्षेपेक्षा जास्त परिणामांमुळे लॅपिडची एक अग्रगण्य नेता म्हणून प्रतिष्ठा वाढली.
+२०१३ ते २०१४ पर्यंत, लिकुडसोबतच्या युती करारानंतर, लापिड यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अंतर्गत अर्थमंत्री म्हणून काम केले. २०१३ मध्ये, द जेरुसलेम पोस्टच्या "जगातील सर्वात प्रभावशाली ज्यू" च्या यादीत लापिड प्रथम क्रमांकावर होते. [२] २०१३ मध्ये टाईम मासिकाच्या "१०० जगातील सर्वात प्रभावशाली लोक" पैकी एक म्हणून स्थान देण्यात आले. [३]
+१७ मे २०२० रोजी, इस्रायलच्या पस्तीसाव्या सरकारची शपथ घेतल्यानंतर, लापिड विरोधी पक्षाचे नेते बनले. [४] ५ मे २०२१ रोजी त्यांनी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांशी बोलणी सुरू केली. [५] २ जून २०२१ रोजी, लापिडने इस्रायलचे अध्यक्ष रेउव्हेन रिव्हलिन यांना कळवले की त्यांनी नफ्ताली बेनेटसह रोटेशन सरकारला सहमती दिली आहे आणि ते विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची जागा घेण्यास तयार आहेत. [६] १३ जून २०२१ रोजी नवीन सरकारचा शपथविधी झाला. [७]
+क्नेसेट विसर्जित झाल्यानंतर बेनेट पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर १ जुलै २०२२ रोजी लापिड इस्रायलचे पंतप्रधान झाले. नोव्हेंबर २०२२ च्या निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत लापिड पंतप्रधान राहतील. [a] [८]
+१९८० च्या दशकाच्या मध्यात, लापिडने तामार फ्रीडमनशी लग्न केले. या विवाहामुळे योव (जन्म १९८७) हा एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. [९] नंतर त्याने लिही लापिडशी लग्न केले, ज्यांना दोन मुले आहेत. [१०] हे जोडपे तेल अवीवच्या रमत अवीव गिमेल परिसरात राहतात. [११] [१२] [१३]
+चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता [खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13803.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13803.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd1944b848e9826069d1e0ca3eac018fedcd9597
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13803.txt
@@ -0,0 +1,3 @@
+याडकिन काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+याडकिन काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13817.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13817.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0af64f310013e1ba2c1606a8d7f3e757f32938d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13817.txt
@@ -0,0 +1 @@
+यदु राजाचे वंशज. यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. 1] श्रीमन्नारायण ते भगवान श्रीकृष्ण पर्यॅंत 2] भगवान श्रीक्रुष्णापासून देवगीरीचे यादव 3] देवगिरीचे यादव ते सिॅंदखेडकर राजे जाधवराव पर्यॅंत.... पहिल्या दोन टप्प्यातील वंशविस्तार हा हेमाद्रीक्रुत व्रतखंडातील राजप्रशस्तीत दिलेले आहेत आणी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वंशविस्तार हा किनगावराजा येथील राजेजाधवरावाजवळील इस 1720च्या सुरतमजलीसच्या न्यायनिवाड्यावेळची शिक्यासह उपलब्ध वंशावळीत आणी गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत या पुस्तकात दिलेला आहे. !! वंशावळी !! श्रीमन्नारायण - ब्रह्मा-अञि - समुद्र -सोम/चंद्र - ब्रुहष्पती-बुध - पुरुरवा - आयु-नहुष{सोमवंश येथुन सुरू झाला} - ययाति -यदु{याच्या वंशजाना यदुवंशी /यादव म्हणतात}-क्रुस्थ/क्रोष्ट{याच्या वंशजांचे haihaya kingdom} - व्रुजिॅंस्व -स्वाप/स्वाहित-उर्भॅंग/न्रुशंकु-चिञरथ -प्रुथुश्रवा - सुयद्न्य-उशना-स्थितेयु/तितेकी-मुरित - विक्रम-कबंलबर्हि - वरिश्व-रुक्माव - रुक्मेव-प्रुथुक्म - हविष्मन-पराजित - जामुग-सव्यपी-जामाघ - विदर्भ{vidarbh kingdom}-रुक्मीन- क्रंथ -कुंति - व्रुष्णि -केशुक - निव्रुत्ति - लोमपाद /व्योमाच्छ - ध्रुति-जीमुत - ऋषभ-भीमरथ - नवरथ-दशरथ/दिध्रुत -शकुंत - करंभि - कर-देवरात - देवक्षेञ - माधि/मधु-कुरुबल - दुर्वसु-पुरुहोम - गुणी-पादुप-आयु-यंतु-सात्वत{सात्वत किॅंगडम}-भिमा-अंधक{अंधक किॅंगडम}-टांक- भुजमान-विदुरथ-शुरा -सेनी-स्वयंभोज-ह्यदिक-ईढुष-देवमीढ{याचे वंशज मार्तिकावर्तीचे भोज} -शुरा-वसुदेव-भगवान श्रीक्रुष्ण{भगवतगितेचे कर्ता}-प्रद्युम्न-अनिरुद्ध{काठेवाडात गिरनार/जुनागड येते राज्य स्थापले}-यक्ष-वज्र{याने सुरतपर्यॅंत राज्य पसरवले}-प्रतिबाहु{गुजराथ व खानदेश पर्यॅंत राज्य वाढवले}-सुबाहु{याने आपले राज्य4 पुत्रात वाटणी केली}-द्रुढप्रहार{सर्वप्रथम दक्षिणेत राज्य स्थापिले व राजधानी चंद्रादित्यपुर/चांदोर जि. नाशिक बनवली. काळ इस 860 ते 880}-सेऊनचंद्र 1ला{याने राजधानी सिॅंदिनेर/श्रीनगर-हल्लीचे सिन्नर येथे हालवली.याच्याचनावाने या भागास सेऊनदेश म्हटले गेले.काळ इस 880 ते 900}-धाडियप्पा प्रथम-भिल्लम प्रथम-श्रीराज/राजगी-वडिॅंग/वद्दिॅंग प्रथम{इस 950ते 970}-धाडियप्पा द्वितिय-भिल्लम द्वितिय{ इस 975 ते 1005}-वेसुगि प्रथम-अर्जुन-भिल्लम त्रुतिय{इस 1020ते1045}-वडिॅंग 2रे-वेसुगी द्वितिय-भिल्लम 4था- सेऊनचंद्र द्वितिय{इस 1050 ते 1080}-सिॅंघणदेव प्रथम{इस 1105 ते 1120}-मलुगी-भिल्लम पाचवा{याने देवगिरी येथे सार्वभौम राज्याची स्थापना केली इस 1185 ते 1193}-जैञपाळ प्रथम-सिॅंघणदेव द्वितिय{इस 1200 ते 1246याने शिखर सिॅंघणापुरचे महादेवाचे मंदिर बांधले}-जैञपाळ 2रा-क्रुष्णदेव-महादेव-रामदेवराय{खिलजी कडुन पराभव}-शंकरदेव-गोविॅंददेव{याच्यापासून जाधव हे आडनाव सुरू झाले}-ठाकुरजी-भुकणदेव/भुतजी-अचलकर्ण/अचलोजी-विठ्ठलदेव-राजेलखुजीराव{इस 1550 ते 1629 घराण्यास उर्जितावस्था मिळवुन दिली} राजेलखुजीराव याना 4पुञ व एक कन्या = 1] राजेदत्ताजीराव- यांचे वंशज जवळखेडा , ऊमरद{देशमुख},करवंड व भुईॅंज येथिल जाधवराव आहेत, 2] राजे अचलोजी- यांचे वंशज मेहुणाराजा, आडगावराजा,माळेगाव बुद्रुक,उब्रंज व मांडवे येथील जाधवराव आहेत. 3] राजेबहादुरजी- यांचे वंशज देऊळगावराजा, सिॅंदखेडराजा व महेगाव देशमुख येथिल जाधवराव आहेत. 4] राजेराघोजी यांचा पुञ राजेबहादुरजी यानी दत्तक घेतला होता तीच पुढे देऊळगावराजा शाखा होय.5] राजमाता जिजाऊ आऊसाहेब या भावंडात सर्वात कनिष्ठ होत्या.यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाला.. ..राजेलखुजीराव यांचे कनिष्ठ बंधु राजेभुतजी उर्फ जगदेवराव होत त्यांची वंशज शाखा किनगाव राजा , पाटेवडी व दिल्ली येथे आहेत. तसेच देऊळगावराजा,किनगावराजा,जवळखेडा,ऊमरद देशमुख,मेहुणाराजा,आडगावराजा व सिॅंदखेडराजा येथिल जाधवरावांचे विवाह देऊळगावराजा येथिल श्री बालाजी मंदिराच्या गाभाऱ्यात लावण्याचा मान इस 1693 पासून आजपर्यॅंत चालु आहे. तसेच जरासंधाच्या पराक्रमामुळे यादव-जाधव क्षञियाना आपली राजधानी मथुरा येथुन द्वारका येथे स्थालंतरीत करावी लागली आणी पुढे यादव क्षञीयांची द्वारकासह आणखी 11 राज्य निर्माण झाली ती पुढिलप्रमाणे= द्वारका,चेदी,शूरसेनी,दशरन,करुशा,कुंती,अवंती,माळवा,गुर्जरा,हैयय,सौराष्ट्र आणी विदर्भ. तसेच यादव-जाधव मराठा क्षञियांची 12 कुळे आहेत असे वर्णन आढळते आणी ती 12 कुळे म्हणजे शिर्केॅंचे 6 कुळे,तोॅंवर-तौर यांचे 5 कुळे व यादव-जाधव यांचे 1 कूळ होत.तसेच महाराष्ट्रातील जी देवगिरी यादव-जाधव मराठा व्यतिरिक्त जी यादव-जाधव यांची जी मराठा कुळे आहेत ती यादव क्षञियांच्या 11 राज्यातुन आले असले पाहिजेत कारण या 12 राज्यातील यादव क्षञियाना महारथ-महारठ्ठ-MAHARATHA असेच संबोधले जात असे. संदर्भ=1] हेमाद्रीक्रुत व्रतखॅंडातील राजप्रशस्ती 2] सिॅंदखेडकर राजे जाधवरावांची मोडी बखर 3] किनगावराजा येथिल राजे जाधवरावांजवळील सुरतमजलीसवेळची वंशावळी 4] गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत 5] देवगिरीचे यादव - ब्रह्मानंद देशपांडे 6] जाधवरावांकडील उपलब्ध वंशावळी
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13837.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13837.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7519a0a8fec343685dacb3a6baaabe1dee68f19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13837.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+यादों की बारात हा १९७३ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ७० च्या दशकाला सुवर्ण दशक असे संबोधण्यात येते. ह्या सुवर्ण काळामध्ये ज्या अनेक चित्रपटांनी इतिहास रचला त्यामध्ये यादों की बारात हा एक प्रमुख चित्रपट होय. निर्माता निर्देशक नासिर हुसेन यांची ही उत्तम संगीत कलाकृती संगीतकार राहुल देव बर्मन ह्याचे सुमधुर संगीताने अतिशय लोकप्रिय झाली. ह्या चित्रपटाला उत्कृष्ट संगीतमय चित्रपट असेही संबोधतात. या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रित केलेले "चूरा लिया है " हे गीत (स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी) नेहेमीकरिता स्मरणात राहिले.
+ह्या चित्रपटाची तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पण पुनर्निर्मिती करण्यात आली, तेलुगू चित्रपटात एमजीआर आणि लता ह्यांनी भूमिका केल्या होत्या. हे चित्रपट पण तिकीट खिडकीवर अतिशय यशस्वी राहिले. ह्या चित्रपटाला दोन फिल्मफेयर नामांकन प्राप्त झाले होते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13936.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13936.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60cd12b7d73d29a264cc7a160663b264a5bf1e99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13936.txt
@@ -0,0 +1,2 @@
+यावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1395.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1395.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f05643a5fa865937a7e7f9a68aa6a167d50e364d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1395.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मजुरा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
+सुरत जिल्ह्यातील या मतदारसंघाची रचना २००८ मध्ये झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13958.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13958.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..abb1dda8146c492daf657809c65c3b89fdc39821
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13958.txt
@@ -0,0 +1 @@
+यासुयुकी कोनो हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13976.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13976.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e569eeb055da438b939b4d692ee5309cdbf685b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13976.txt
@@ -0,0 +1,3 @@
+यिंगकियाँग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,१३४ होती.
+हे शहर अपर सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
+२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,५७३ इतकी होती.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1399.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39a803a2cc605cfa7b8d8a385bab0c5244796446
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1399.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मजूर पक्ष (Labour Party) हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्त्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.
+मजूर पक्षाची स्थापना इ.स. १९०० साली झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13993.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13993.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c3993ffe7777c50b3b8da5322f7664546c1b7c12
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_13993.txt
@@ -0,0 +1,2 @@
+यिडिश (शाब्दिक अर्थ: ज्यूईश) ही जर्मनीमध्ये उगम पावलेली जर्मेनिक भाषाकुळामधील पश्चिम जर्मेनिक गटामधील एक भाषा आहे. ही भाषा दहाव्या शतकात ऱ्हाइनलॅंड भागात स्थायिक झालेल्या ज्यू लोकांनी तयार केली. यिडिश भाषा हिब्रू लिपी वापरून लिहिली जाते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14015.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14015.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f6b3ec354360fe0e3320f5ced332457ed56441f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14015.txt
@@ -0,0 +1,9 @@
+यू.एस. एरवेझ ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एरवेझ ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले.
+यूएस एरवेझ ही पूर्वी यूएस एर मुख्य एरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एरलाइन आणि अमेरिकन एरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती.[१] ही एरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एरलाइन यूएस एरवेझ एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात.
+यूएस एरवेझ विमान कंपनीची स्थापना दू फॉन्ट फॅमिली मधील रिचर्ड सी.दू फॉन्ट, आणि आलेक्षीस फेलीक्ष्दु फॉन्ट, जुनीयर या दोघा बंधूंनी आणि स्टेवण गार्डनर या सीईओ यांनी केली आहे असे ऑल अमेरिकन एविएशन या इतिहासात सापडले आहे. यांचे मुख्य कार्यालय पिट्सबर्ग येथे होते. सन १९३९ मध्ये ही कंपनी ओहीओ रिव्हर व्हॅली मध्ये काम करत होती. सन १९४९ मध्ये या कंपनीने तिचे नाव अमेरिकन एरवेझ असे बदलले आणि त्यांनी टपाल सेवा बंद करून प्रवाशी सेवा सुरू केली. आणि ही सन १९५३ मध्ये अल्लेघेणी एरलाइन्स झाली.[२] सन १९७० मध्ये प्रवाश्यांच्या नाराजीमुळे या कंपनीचे अॅगनी एर असे टोपणनाव मिळाले.
+या विमान कंपनीची विविध घोषवाक्ये त्या त्या परिस्थितीत तयार झाली ती खालील प्रमाणे आहेत.
+जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार झालेले आहेत.[३]
+यूरोप, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका या दूरच्या प्रवासासाठी विमानात तीन प्रकारची व्यवस्था आहे.[४] एर बस A300-200 आणि A330-300s मध्ये आसन व्यवस्थेचा आकार 1-2-1 हा हेरिंग माशाचे सापल्यासारखा आहे. ही आसन व्यवस्था प्रवाश्यांना अतिशय लाभदायक आहे.[५]आंतरराष्ट्रीय बोइंग 757-200s या विमानातील १६५ अंश कोणात बसविलेली आसन व्यवस्था देखील प्रवाश्यांना अतिशय समाधान देते. सर्व विमानात खानपान, मदिरा व्यवस्था मोफत उपलब्ध आहे.
+सन २०१५ मध्ये अमेरिकन एरलाइन्सचे आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील कॅनडा मेक्सिको, करेबियन, आणि मध्य अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रीमियन केबिनला व्यवसाय वर्ग म्हणून संबोधिले आहे.
+५० आसन व्यवस्थेपेक्षा जादा व्यवस्था असणाऱ्या अंतरदेशीय विमाने तसेच यूएस एरवेझ एक्सप्रेस विमानात प्रीमियम केबिन व्यवस्था आहे. तेथे आरामदायक आसन व्यवस्था आहे. तसेच सर्व विमानात वाइन, बीयर,दारू, अल्पोप आहार, मोफत दिला जातो. जी विमाने २.५ तासापेक्षा जादा वेळ उड्डाण करतात त्यात जेवण, गरम कपडे दिले जातात.
+सर्व विमानात आरामदायक आसनव्यवस्थेसह मुख्य केबिन आहे. जी आंतरदेशीय विमाने ३.५ तास किंवा त्यापेक्षा जादा प्रवास करतात त्या विमानातील प्रवाशी विमानात पूर्ण जेवण खरेदी करू शकतात.तसेच त्यापेक्षा कमी प्रवासातील प्रवाशांना अल्पोप अहार बॉक्स मिळू शकते. मद्य विकत मिळू शकते. चहा/कॉफी, थंडपेय मोफत मिळते. Transatlantic आणि दक्षिण अमेरिकन विमानात उच्च प्रतीचे जेवण, मदिरा, वाइन,मोफत आहे. खरेदी करून मदिरेसह प्रीमियन जेवण खरेदीने उपलब्ध आहे.[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14016.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14016.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..734d1f528eec5afe45c266af19e3dba62f47751e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14016.txt
@@ -0,0 +1,4 @@
+यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
+सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
+खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे.
+गुणक: 40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W / 40.7497944; -73.8460861
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14036.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c1066181f65b1793ec7c95ffafe7b6210257ef8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14036.txt
@@ -0,0 +1,59 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह हा अमेरिकेचा कॅरिबियनमधील प्रांत आहे. हा द्वीपसमूह ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूहाच्या पश्चिमेला व पोर्तो रिकोच्या ९० मैल पूर्वेस आहे. शार्लट आमेली ही यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूहाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
+बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
+कॅनडा •
+अमेरिका •
+ग्रीनलँड (डेन्मार्क) •
+मेक्सिको •
+सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
+बेलीझ •
+कोस्टा रिका •
+ग्वातेमाला •
+होन्डुरास •
+निकाराग्वा •
+पनामा •
+एल साल्व्हाडोर
+अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
+अँटिगा आणि बार्बुडा •
+अरूबा (नेदरलँड्स) •
+बहामास •
+बार्बाडोस •
+केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+क्युबा •
+कुरसावो (नेदरलँड्स) •
+डॉमिनिकन प्रजासत्ताक •
+डॉमिनिका •
+ग्रेनेडा •
+ग्वादेलोप (फ्रान्स) •
+हैती •
+जमैका •
+मार्टिनिक (फ्रान्स) •
+माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
+नव्हासा द्वीप (अमेरिका) •
+पोर्तो रिको (अमेरिका) •
+सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
+सेंट किट्स आणि नेव्हिस •
+सेंट मार्टिन (फ्रान्स) •
+सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
+सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
+सेंट लुसिया •
+त्रिनिदाद व टोबॅगो •
+टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
+ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
+आर्जेन्टिना •
+बोलिव्हिया •
+ब्राझील •
+चिली •
+कोलंबिया •
+इक्वेडोर •
+साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+गयाना •
+फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
+फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+पेराग्वे •
+पेरू •
+सुरिनाम •
+उरुग्वे •
+व्हेनेझुएला
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14050.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14050.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fde020a27d13674c1f1c755964604ba2bc926870
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14050.txt
@@ -0,0 +1 @@
+उनियोने काल्सियो संपदोरिया (इटालियन: Unione Calcio Sampdoria) हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14059.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78725dc1caaea8f4de579a6183bdf0570c96264b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14059.txt
@@ -0,0 +1,2 @@
+युंगेची लढाई ही चिले आणि पेरू-बोलिव्हियाच्या सैन्यांमध्ये लढली गेलेली लढाई होती. २० जानेवारी, १८३९ रोजी झालेल्या या लढाईत चिलेच्या सैन्याने पेरू-बोलिव्हियाचा पराभव केला. यानंतर पेरू-बोलिव्हियाचे संयुक्त राजतंत्र संपुष्टात आले व त्याचा राष्ट्राध्यक्ष आंद्रेस दि सांता क्रुझने कोलंबियामध्ये आश्रय घेतला.
+साधारणपणे समान बळाच्या सैन्यांत लढल्या गेलेल्या या लढाईमध्ये पेरू-बोलिव्हियाने ६,००० पैकी ३,००० सैनिक गमावले तर चिलेच्या ५,४०० सैनिकांपैकी ६६४ मृत्युुमुखी पडले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14062.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2badeb439b55f054b8dfe390946be8846a983f0c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14062.txt
@@ -0,0 +1 @@
+हुआन मनुएल सांतोस काल्देरोन (स्पॅनिश: Juan Manuel Santos Calderón, ऑगस्ट १० १९५१) हा कोलंबिया देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा ७ ऑगस्ट, २०१० ते ७ ऑगस्ट, २०१८ दरम्यान सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14072.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14072.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11a7b7ee891212be0853407de158bfe15d818579
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14072.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युइंटा काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हर्नाल येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५,६२० इतकी होती.[२]
+युइंटा काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८८० रोजी झाली. या काउंटीला येथूल मूळ रहिवासी युट जमातीच्या युइंटा टोळीचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14090.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1be1cde3045ab6f29c2dbb316a4548f862e6e098
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14090.txt
@@ -0,0 +1,26 @@
+The UEFA Champions League 2006-07 was the 52nd edition of the European championship football club tournament and 15th edition under the current UEFA Champions League format. The final was contested by AC Milan and Liverpool on 23 May 2007. Beforehand, it was billed as a repeat of the 2004-05 Champions League final, except this time it was played at the Olympic स्टेडियम in Athens, Greece and was won by AC Milan, 2-1.
+The first legs were played on 11 and 12 July, 2006, with the second legs on
+18 and 19 July.
+The first legs were played on 25 and 26 July 2006, with the second legs on 1 and 2 August.
+The first legs were played on 8 and 9 August, 2006, with the second legs on 22 and 23 August.
+The teams eliminated in this round proceed to the first round of the UEFA Cup.
+1 This club qualified for this season's UEFA competitions as a member of the Football Association of Serbia and Montenegro during the 2005-06 season but is currently a member of the Football Association of Serbia which is the official successor of the previous football association.
+2 Due to the armed conflict going on in Israel, UEFA decided that no European matches could be staged in the country until further notice. The match was played at Lobanovsky Dynamo स्टेडियम in Kiev, Ukraine.
+Based on paragraph 4.05 in the UEFA regulations for the current season, if two or more teams are equal on points on completion of the group matches, the following criteria are applied to determine the rankings:
+Teams that progressed to the First Knockout Round are indicated in bold type.
+Teams that progressed to the UEFA Cup are indicated in bold italics.
+Teams eliminated from European competitions for the season are indicated in plain italics.
+Notes:
+(KEY: Pts= Points; Pld= Matches Played; W= Matches Won; D= Matches Drawn; L= Matches Lost; GF= Goals For; GA= Goals Against; GD= Goal Difference)
+All knockout rounds are two-legged, except for the final. In the event of aggregate scores being equal after normal time in the second leg, the winning team will be that which scored more goals on their away leg: if the scores in the two matches were identical, extra time is played. The away goals rule also applies if scores are equal at the end of extra time. If there are no goals scored in extra time, the tie is decided on a penalty shoot out. The team first out of the hat in each tie plays the first leg of their tie at home, and the second leg away. This team is denoted as "Team #1" below.
+
+
+The draw for the first knockout round of the competition took place on 15 December 2006 at 12:00 CET in Nyon, स्वित्झर्लंड.
+The first legs were played on 20 and 21 February 2007, with the second legs on 6 and 7 March.
+The draw for the final stages, including the quarter-finals, semi-finals and final, was held on Friday, 9 March 2007 at 12:00 CET in Athens, Greece. The draw was conducted by ad interim UEFA CEO Gianni Infantino, assisted by Friedrich Stickler, chairman of the UEFA Club Competitions Committee. Theodoros Zagorakis, the captain of Greece in Euro 2004, was appointed ambassador for the final.
+The quarter-final matches were played on 3/4 April, and on 10/11 April 2007.
+The semi-final matches were played on 24/25 April and 1/2 May 2007.
+The Final took place on 23 May 2007 at the Olympic स्टेडियम in Athens, Greece. Unlike the other knockout rounds, the final was played in only one match with extra time in case of a draw at 90 minutes. If the teams were still level following extra time, a penalty shoot-out would have determined the winner.
+AC Milan scored first through Filippo Inzaghi just before half time. Inzaghi scored again in the 82nd minute, before Dirk Kuyt scored a late consolation goal a minute before full time.
+The winner (A.C. Milan) will go on to represent युरोप at the 2007 FIFA Club World Cup.
+The top scorers from the 2006-07 UEFA Champions League (Group Stage and Knockout Stage only) are as follows:
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14100.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14100.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b9467ea63b8bf75a0f1d4860d501bb88f5b5ea5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14100.txt
@@ -0,0 +1,2 @@
+१९६० युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. फ्रान्स देशातील पॅरिस व मार्सेल ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ फ्रान्स, सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
+स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सोव्हिएत संघाने युगोस्लाव्हियाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत केले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14108.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14108.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc491916ba8e5b96ac1bc799a98425f23bde1f6d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14108.txt
@@ -0,0 +1,5 @@
+युएफा यूरो १९९२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. स्वीडन देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
+स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात डेन्मार्कने जर्मनीला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.
+
+आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.
+खालील चार स्वीडिश शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14112.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14112.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9fcf95e48cead8e56b4f6ce8f760b3bb0a5c6dbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14112.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.
+
+चेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14149.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14149.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5088688984e8d751b51d5fcde9a1adedacd9da4b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14149.txt
@@ -0,0 +1,2 @@
+युएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम युएफाने ४ ऑक्टोबर २०१० रोजी मिन्स्क, बेलारूस येथे झालेल्या बैठकीत मान्य केला.
+सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार :
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14156.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14156.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..734d1f528eec5afe45c266af19e3dba62f47751e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14156.txt
@@ -0,0 +1,4 @@
+यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
+सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
+खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे.
+गुणक: 40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W / 40.7497944; -73.8460861
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14157.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14157.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..734d1f528eec5afe45c266af19e3dba62f47751e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14157.txt
@@ -0,0 +1,4 @@
+यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
+सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
+खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे.
+गुणक: 40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W / 40.7497944; -73.8460861
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14181.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14181.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7d4ab7f077246da905c93d1de05b0138d446933
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14181.txt
@@ -0,0 +1,10 @@
+युकीहीरो मात्सुमोतो(まつもとゆきひろ,; १४ एप्रिल, १९६५ - ) तथा मात्झ हा एक जपानी संगणकशास्त्रज्ञ व सॉफ्टवेर प्रोग्रामर आहे. तो रुबी ह्या संगणकीय भाषेचा मुख्य योजक व कल्पक म्हणून व रुबीला चालविणारे सॉफ्टवेर मात्झचे रुबी इंटरप्रिटर ह्यांसाठी प्रसिद्ध आहे.
+२०११ मध्ये मात्सुमोतो 'हिरोकू' ह्या ऑनलाईन क्लाउड संस्थेमध्ये रुबीचा मुख्य आर्किटेक्ट सान फ्रान्सिस्को येथे राहिला. तो 'राकुतेन इन्स्टीटूट ऑफ टेक्नोलॉजी', जे कि राकुतेन ह्या कंपनीची संशोधन संस्था आहे,चा सहकारी आहे. जून २०१४ मध्ये त्याला तांत्रिक सल्लागाराच्या भूमिकेवर वासिली ह्या कंपनीत नेमण्यात आले.[१]
+मात्सुमोतोचा जन्म ओसाका ह्या भागात झाला असून, टो तोत्तोरी ह्या भागात वयाच्या चौथ्या वर्षानंतर मोठा झाला. 'जापान इंक.' ह्यांच्या मुलाखातीनुसार, तो मध्याशालेय शिक्षण संपेपर्यंत स्वशिक्षित प्रोग्रामर झाला होता.[२] तो सुकुबाच्या महाविद्यालायामधून माहिती विज्ञानामध्ये पदवीधर झाला. तिथे तो इकुओ नकाता ह्यांच्या संगणकीय भाषा व कमपायलर प्रयोगशाळेचा सदस्य होता.
+तो 'नेटलाब डॉट जेपी' ह्या एका जापानी खुल्या स्रोत (ओपन सोर्स) कंपनीमध्ये काम करतो. तो जापानातील प्रसिद्ध खुल्या स्रोत सॉफ्तवेअर लेखक व शुभ्कार्त्यांपैकी एक आहे. त्याने अनेक खुले स्रोत प्रकल्प राबवले आहेत; जसे सीमेल व इमाक्स मधील मेल वापरकर्ता एजंट. रुबी हे त्याचे पहिले सॉफ्टवेर आहे जे जापानच्या बाहेर सुप्रसिद्ध झाले.[३]
+त्याच्या वर्तणूकीमुले रुबी विकासक समुदायामध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे: "मात्झ इज नाईस सो वी आर नाईस", म्हणजेच मात्झ छान आहे म्हणून आम्ही छान आहोत, ज्याला 'मिनास्वान' असे संक्षिप्त केल्या जाते.
+२१ डिसेंबर १९९५ला मात्झने रुबीची पहिली आवृत्ती सदर केली. एम. आर. आय ह्या रुबीच्या इंटरप्रीटरचा टो अजूनपर्यंत मुख्य विकासक आहे.[४][५]
+एप्रिल २०१२ मध्ये मात्झ्ने रुबीची एका खुली स्रोत अंमलबजावणी, 'एमरुबी' प्रकाशित केली.[६][७] 'राईट वीएम' ह्या त्याच्या आभासी संगणकयंत्र (व्हर्चुअल मशीन) वर एमरुबीचे एक किमान रूप आहे. तिचा उपयोग सॉफ्टवेर विकासकांना दुसऱ्या भाषांमध्ये रुबीचा स्रोत करण्यासाठी आहे. त्यासोबतच 'मेमरी फुटप्रिंट' लहान ठेवून एमरुबी प्रोग्रामला अनुकूल करण्यास मदत करते.
+डिसेंबर २०१४ मध्ये मात्झ्ने स्ट्रीम नावाच्या एका नव्या 'स्क्रिप्ट' आधारित संगणकीय भाषेचे अनावरण केले. स्ट्रीम ही एक सहकालिक (कोंकरंट) भाषा आहे ज्याची प्रेरणा लिनक्स शेल, एरलांग, इत्यादी अश्या फंक्शनल भाषांमधून घेतली गेलेली आहे.[८]
+ट्रेझर देटा ह्या कंपनीसाठी मात्झ्चे नाव एक गुंतवणूकदार म्हणून सूचीबद्ध झाले आहे. कंपनीचे अनेक प्रकल्प, जसे 'फ़्लुएन्टडी' हे रुबीचा वापर करतात.[९]
+मात्झ हा विवाहित आहे व त्याला ४ मुले आहेत. तो 'दि चर्च ऑफ जीसस ख्रिस्त ऑफ लेटर डे सेंट्स' ह्या दलाचा सदस्य आहे. त्यांने पूर्वी एक धर्माप्रचार्तर म्हणून काम केले व तो आता बिशाप्चालाकामध्ये सल्लागार म्हणून कार्य करतो.[११]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14210.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14210.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8c67a89947b15584377a73ef7a44c212c79cca1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14210.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेल्या या कंपनीचे लोहमार्ग २३,००० किमी लांबीचे आहेत. त्यानुसार ही जगातील १४वी मोठी कंपनी ठरते.
+युक्रझालिझ्नित्सिया प्रवासीसंख्येनुसार जगातील ७व्या तर मालवाहतूकीत ६व्या क्रमांकाची रेल्वेकंपनी आहे.
+रशियन यादवीनंतर १९९१ साली या कंपनीची स्थापना झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14227.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08c2f3ca6d6f5ab69e9440aa6bd8f293a31116bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14227.txt
@@ -0,0 +1,2 @@
+शिलिंग (स्वाहिली:शिलिंगी) हे युगांडाचे अधिकृत चलन आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14232.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14232.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e198273b0ee7cb5c136d56f65f8764099d62a70a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14232.txt
@@ -0,0 +1,5 @@
+युगांडा क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन अनौपचारिक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथे वॉन्डरर्स मैदानावर झाले.
+कर्णधार गेरहार्ड इरास्मुसच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर नामिबियाने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. उर्वरीत दोन्ही सामने नामिबियाने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिका ३-० ने नावावर केली.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14261.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14261.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a199c8befb937806abd62f58c20cb362f278d84
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14261.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+युजेनी जिनी बुशार (२५ फेब्रुवारी, १९९४:मॉंत्रिआल, कॅनडा - ) ही एक केनेडियन टेनिस खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14322.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14322.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9433a9d0fc09a464443f475fcd092a84f16ca5e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14322.txt
@@ -0,0 +1,3 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14345.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5fc41439f0b74058a046178a523dda01e106829b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14345.txt
@@ -0,0 +1,5 @@
+युनायटेड किंग्डमची संसद अथवा ब्रिटिश संसद (Parliament of the United Kingdom) ही युनायटेड किंग्डम ह्या देशाचे सर्वोच्च विधिमंडळ आहे. संविधानाने ब्रिटिश संसदेला सर्व कायदेशीर अधिकार दिले असून ब्रिटनचा राजा अथवा राणी (सध्या एलिझाबेथ दुसरी) संसदप्रमुख आहे.
+ब्रिटिश संसदेची वरिष्ठ (हाउस ऑफ लॉर्ड्स) व कनिष्ठ (हाउस ऑफ कॉमन्स) ही दोन सभागृहे आहेत व संसदेचे कामकाज लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील वेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये चालते.
+ब्रिटिश संसदेचे एकूण १,४९५ सदस्य आहेत ज्यांपैकी ८४५ सदस्य हाउस ऑफ लॉर्ड्स गृहामधील तर ६५० सदस्य हाउस ऑफ कॉमन्स गृहामधील आहेत. हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून येतात. सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून त्यांना सांसदीय निवडणुकांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.
+भारतासह जगातील अनेक संसदांची रचना ब्रिटिश संसदेवरून घेण्यात आली आहे.
+गुणक: 51°29′57.5″N 00°07′29.1″W / 51.499306°N 0.124750°W / 51.499306; -0.124750
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14367.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14367.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68d467c484e3c2c15c17023bd32eb97931a276e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14367.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमेरिकेचे आरमार अमेरिकेच्या सशस्त्र दलांचा भाग आहे. हे आरमार नद्या, सरोवर, समुद्र आणि महासागरांतून अमेरिकेच्या हितांचे संरक्षण करते. हे आरमार जगातील सर्वात बलाढ्य आरमार आहे. याच्या लढाऊ नौकांचे एकूण वजन जगातील इतर १३ देशांच्या आरमारांच्या एकूण लढाऊ नौकांपेक्षा जास्त आहे.[१][२][३][४] या तेरांपैकी ११ देश अमेरिकेचे मित्रदेश आहेत. या आरमारात अकरा विमानवाहू नौका सध्या सेवारत आहेत तर इतर दोन बांधल्या जात असून अधिक पाच विमानवाहू नौका बांधण्याचा अमेरिकन आरमाराचा मनसूबा आहे.
+या आरमाराची स्थापना खंडीय आरमार म्हणून २७ मार्च, १९८१ रोजी झाली होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14369.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14369.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c1066181f65b1793ec7c95ffafe7b6210257ef8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14369.txt
@@ -0,0 +1,59 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह हा अमेरिकेचा कॅरिबियनमधील प्रांत आहे. हा द्वीपसमूह ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूहाच्या पश्चिमेला व पोर्तो रिकोच्या ९० मैल पूर्वेस आहे. शार्लट आमेली ही यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूहाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
+बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
+कॅनडा •
+अमेरिका •
+ग्रीनलँड (डेन्मार्क) •
+मेक्सिको •
+सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
+बेलीझ •
+कोस्टा रिका •
+ग्वातेमाला •
+होन्डुरास •
+निकाराग्वा •
+पनामा •
+एल साल्व्हाडोर
+अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
+अँटिगा आणि बार्बुडा •
+अरूबा (नेदरलँड्स) •
+बहामास •
+बार्बाडोस •
+केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+क्युबा •
+कुरसावो (नेदरलँड्स) •
+डॉमिनिकन प्रजासत्ताक •
+डॉमिनिका •
+ग्रेनेडा •
+ग्वादेलोप (फ्रान्स) •
+हैती •
+जमैका •
+मार्टिनिक (फ्रान्स) •
+माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
+नव्हासा द्वीप (अमेरिका) •
+पोर्तो रिको (अमेरिका) •
+सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
+सेंट किट्स आणि नेव्हिस •
+सेंट मार्टिन (फ्रान्स) •
+सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
+सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
+सेंट लुसिया •
+त्रिनिदाद व टोबॅगो •
+टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
+ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
+आर्जेन्टिना •
+बोलिव्हिया •
+ब्राझील •
+चिली •
+कोलंबिया •
+इक्वेडोर •
+साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+गयाना •
+फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
+फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+पेराग्वे •
+पेरू •
+सुरिनाम •
+उरुग्वे •
+व्हेनेझुएला
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14398.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14398.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83f29b048ddd91e008c825238970d4f7bcde365d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14398.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युनियन काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+युनियन काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_144.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_144.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43506a57c897241fda180182803e6b3e20a0d106
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_144.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भीमसेन देठे (इ.स. १९४६ - ६ मे २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी व नाटककार होते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14402.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02179dda25c4a09d056266576550c05c3d9b6320
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14402.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युनियन काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+युनियन काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14408.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14408.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec83ad3c3a4bc34faed6d01c13cf005482886449
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14408.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डेन्व्हर रेल्वे स्थानक तथा डेन्व्हर युनियन स्टेशन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील डेन्व्हर शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक शिकागो-सान होजे रेल्वेमार्गावर आहे. कॅलिफोर्निया झफिर ही लांब पल्ल्याची गाडी येथे थांबते. याशिवाय डेन्व्हरमधील उपनगरी रेल्वेगाड्यांचे ह महत्वाचे जंक्शन आहे
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14423.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14423.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13d5452d200b444ef6e616a96af742d44440a2bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14423.txt
@@ -0,0 +1 @@
+ऑक्सफर्ड विद्यापीठ हे ब्रिटनमधील ऑक्सफर्ड शहरात आहे. इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या भागातील सर्वांत जुने विद्यापीठ असे त्याचे वर्णन केले जाते. अकराव्या शतकात त्याची स्थापना झाली; मात्र ते जास्त नावारूपाला आले बाराव्या शतकानंतर. ११६७ मध्ये पॅरिस विद्यापीठातून परदेशी शिक्षणतज्ज्ञांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे ते तज्ज्ञ ऑक्सफर्डमध्ये आले आणि हळूहळू तेथील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास सुरुवात झाली. या विद्यापीठात स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादंग झाल्यामुळे १२०९ मध्ये काही शिक्षणतज्ज्ञ तेथून बाहेर पडले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची स्थापना केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी चाळीस स्वायत्त महाविद्यालये आणि संस्था निगडित आहेत. कुलगुरू या विद्यापीठाच्या कामकाजाचे प्रमुख असतात. कुलपतिपदी एखाद्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते आणि ती आजन्म त्या पदावर कायम असते. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी निगडित महाविद्यालये विशिष्ट विषयासाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, नफिल्ड महाविद्यालयात समाजशास्त्र हा विषय चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. ऑक्सफर्डमधील ग्रंथालय ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथालय असून, त्यातील पुस्तके सलग लावली, तर त्यांची लांबी ११७ मैल होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14424.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14424.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b737780d0883d16e4c4432c261d2cfefe7b774bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14424.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+कॅलिफोर्निया विद्यापीठ (इंग्रजी University of California; संक्षेप: यूसी) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक मोठी विद्यापीठ प्रणाली आहे. २०१५ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे एकूण १० कॅम्पस राज्यभर पसरले आहेत व त्यांत एकूण २.३८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इ.स. १८६८ साली बर्क्ली शहरामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा पहिला कॅम्पस स्थापन करण्यात आला. सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ ही जगातील आघाडीच्या विद्यापीठ प्रणाल्यांपैकी एक मानली जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या १० पैकी ७ कॅम्पस जगातील १०० सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. अमेरिकेतील सरकारी अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये यूसी बर्क्ली विद्यापीठ पहिल्या तर यूसी लॉस एंजेल्स कॅम्पस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14426.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14426.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8749f51c3fc9c35c8d237bb0a8e54c56afecabca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14426.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+केंब्रिज विद्यापीठ (इंग्लिश: University of Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे बोलोन्या व ऑक्सफर्ड खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. सध्या उच्च शिक्षणासाठी केंब्रिज हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. आजतागायत ह्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ८९ व्यक्तींना नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14437.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14437.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..724261208d4e93b21b89bcd772f28089516e4467
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14437.txt
@@ -0,0 +1,3 @@
+दिल्ली विद्यापीठ (इंग्रजी: University of Delhi) हे भारतातील नवी दिल्ली येथील एक केंद्रीय विद्यापीठ आहे.[१] १९२२ मध्ये केंद्रीय विधानसभेच्या कायद्याद्वारे हे स्थापित केले गेले आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे प्रतिष्ठान (IoE) म्हणून मान्यताप्राप्त आहे. महाविद्यालयीन विद्यापीठ म्हणून, त्याची मुख्य कार्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग आणि घटक महाविद्यालयांमध्ये विभागली जातात.[२]
+विद्यापीठात तीन महाविद्यालये, दोन विद्याशाखा आणि ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिल्ली विद्यापीठ उच्च शिक्षणात भारतातील सर्वात मोठी संस्था तर जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक आहे. विद्यापीठाच्या उत्तर आणि दक्षिण संकुलात वितरीत केलेल्या १६ विद्याशाखा आणि ८६ विभाग आहेत. यात ७७ घटक महाविद्यालये आणि इतर पाच संस्था आहेत.[१]
+भारताचे उपराष्ट्रपती हे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू असतात.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14439.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14439.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed195d8e4c340556666afec7af665a3908c517ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14439.txt
@@ -0,0 +1 @@
+पिसा विद्यापीठ (इटालियन: Università di Pisa) हे इटलीतील तोस्काना प्रांतातल्या पिसा या गावी असलेले विद्यापीठ आहे. सप्टेंबर ३, इ.स. १३४३ रोजी पोप क्लेमेंट सहावा याच्या हस्ते हे विद्यापीठ स्थापले गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14444.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14444.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7410dc99604ed3401bb6fc895783a75d54dd6bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14444.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ असलेले मेलबर्न विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातले एकोणचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५३ साली करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले मेलबर्न विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. मेलबर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस शहरामधील पार्कविले या भागात आहे. विद्यापीठाचे इतर अनेक कॅम्पस व्हिक्टोरिया राज्यातच ठिकठिकाणी आहेत.'भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो' हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडे चार हजार तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्येच स्थित आहेत. या कॅम्पसमध्ये दहा मुख्य शैक्षणिक-संशोधन विभाग, पंधरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था आणि इतर अनेक छोटीमोठी शैक्षणिक केंद्रदेखील आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14457.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4380d2edb5c536535e466e98f8fe924c7bf6a170
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14457.txt
@@ -0,0 +1,2 @@
+युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन तथा यू.डब्ल्यू.ए. ही पदवीधर महिलांची जागतिक संघटना आहे. याच्या अनेक देशांत शाखा आहेत. कुठल्याही देशातल्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेली महिला याची सदस्य होऊ शकते. त्यासाठी वार्षिक सभासदत्व जमा करावे लागते. दर ३ वर्षांनी याची संमेलने होतात. जगभरातल्या शिक्षित महिला एकत्र येण्याचा हा एक सामाजिक मंच आहे.
+ही संघटना पहिल्या महायुद्धा नंतर सुरू झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14479.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14479.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6c9f3f8ff98a9f097026446a45c607978533b468
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14479.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+यु.पी.एस. शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14485.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14485.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6081e2ba8d1098647782c6ee7da51e2b309a2a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14485.txt
@@ -0,0 +1,2 @@
+युफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बॅंड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच (२००६ साली) त्यांनी 'मेहफूज' नावाचा आल्बम प्रसिद्ध केला.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14494.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14494.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9eb5cfea3ed67452b66e007fc385d0f728a78405
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14494.txt
@@ -0,0 +1,2 @@
+युबा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र मॅरिसव्हिल येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८१,५७५ इतकी होती.[२] युबा काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे.[१] या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14506.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14506.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6241a3ce6c5e70fada62a23a6d0e74af28fd6d7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14506.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र युमा येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,०३,८८१ इतकी होती.[२]
+युमा काउंटी युमा महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८६४मध्ये झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14515.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14515.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5766bbf08081faa56f1b95f33ed57a66474f5e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14515.txt
@@ -0,0 +1 @@
+सम्राट युराकु (जपानी:雄略天皇;इ.स. ४१८ - इ.स. ४७९) हा जपानचा एकविसावा सम्राट होता.[१][२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14516.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14516.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1de0eb38fe9e12185fb1853dd2bd677d075ed428
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14516.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशिया व आफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोप व आशिया ह्या खंडांचा मिळून बनला आहे.
+आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1454.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1454.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7407d6bf46f0f80593809c16c806398ce369aa07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1454.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मडगांव (Margao) हे दक्षिण गोव्यातील एक शहर आहे.पूर्वीचे मूळ नाव मटग्राम असे होते.
+हे शहर दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरात महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. मडगावात राम मनोहर लोहियाचे स्मारक आहे.मडगाव शहरात लोहिया मैदानावर राम मनोहर लोहिया सोबत इतर गोव्यातील लोकांने क्रांति सुरू झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14545.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14545.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e5f62025ea7fd9401a4ef18c7c554cba54f782e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14545.txt
@@ -0,0 +1,6 @@
+ (U) (अणुक्रमांक ९२) रासायनिक पदार्थ. युरेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे. याच्या अणू स्फोटातून मोठ्या प्रमाणात उर्जा उत्सर्जन होते, म्हणून अणू पासून वीज निर्मीती मध्ये याचा जगभर उपयोग केला जातो.
+१७८९ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन क्लॅपरॉथ यांनी एका नव्या मूलद्रव्याचा शोध लावला. त्याच्या काही वर्षे आधी सर विल्यम हर्षल यांनी दि. मार्च १३ १७८१ या दिवशी युरेनस ग्रहाचा शोध लावला होता. हे नाव ग्रीक देवता युरेनसच्या नावावरून ठेवले गेले. क्लॅपरॉथ या ग्रहाच्या सापडण्याने फार प्रभावित झाले होते, त्यांनी त्यावरूनच नव्या मूलद्रव्यास युरेनियम असे नाव दिले.
+१८४१ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ युजेन पेलिगॉट यांना पहिल्यांदा धातूरूप युरेनियम मिळविता आले. १८९६ साली फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आंत्वान हेन्री बेकरेल यांनी युरेनियम क्षार (पोटॅशियम युरेनिल डबल सल्फेट) वापरून धातूच्या पत्र्यावर ते सपाट पसरून ठेवले व नंतर ते काळ्या कागदात गुंडाळून ठेवले. काही वेळाने त्यांनी पाहिले की पत्र्यावर जसे क्षार पसरले होते अगदी तशीच आकृती काचेवर उमटली आहे. यावरून त्यांनी असे जाहीर केले की युरेनियम हे पहिले धातूवर्गीय मूलद्रव्य आहे की जे अदृष्य प्रकाश देते (प्रस्फूरणासारखा गुणधर्म असलेले) यावरूनच पुढे युरेनियमचा उपयोग करून उर्जा मिळविता येत असल्याबातचा शोध लागला.
+अणु मधील शक्ती वापरून अणुशस्त्र तयार करता येऊ शकेल असे शास्त्रज्ञांना १९३० च्या सुमारास वाटू लागले. नाझींचा पाडाव करण्यासाठी असे शस्त्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने अल्बर्ट आइनस्टाइन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांना भेटले आणि त्यांनी परवानगी दिल्यावर मग शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून अणुशस्त्र (बॉम्ब) तयार केले.
+डिसेंबर २ १९४२ या दिवशी युरेनियमचे किरणोत्सारी विघटन साखळी प्रक्रिया मार्गाने घडवून आणले गेले. यावरून अतिशय शिस्तीने युरेनियमचा अणुगर्भ विघटीत करून त्यापासून उर्जा मिळविता येते हे सिद्ध झाले. दि. ऑगस्ट ६ १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा आणि दि. ऑगस्ट ९ १९४५ रोजी नागासाकी या दोन शहरांवर युरेनियम बॉम्ब टाकण्यात आले, यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर विनाश घडून आला.
+या घटनेमुळे सगळे जग हादरले, युरेनियमचा वापर युद्धासाठी न करता केवळ शांततेसाठी व्हावा अशी मागणी होऊ लागली. रशियन शास्त्रज्ञ इगोर कुर्चातोव यांनी त्या दिशेने प्रयत्न करत जून २७ १९५४ रोजी युरेनियमचा उपयोग करून विद्युत निर्मितीचा पहिला प्रयोग सोवियेत संघात यशस्वीपणे पार पाडला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14550.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14550.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f2a213840580b872b1fadc4388505d5557197ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14550.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया व स्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर (विशेषतः आफ्रिकेमधील) अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत.
+अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ (ISO 4217) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.
+७ फेब्रुवारी १९९२ रोजी नेदरलँड्सच्या मास्ट्रिख्ट शहरामध्ये झालेल्या करारामध्ये युरोपियन संघासाठी समान चलन वापरण्याचा निर्णय घेतला गेला. १६ डिसेंबर १९९५ रोजी माद्रिद येथे ह्या चलनाचे नाव युरो असे ठेवले गेले. प्रत्येक वापरकर्त्या देशाच्या चलनाबरोबर युरोचा विनिमय दर ३१ डिसेंबर १९९८ रोजी ठरवला गेला. १ जानेवारी १९९९ रोजी युरो चलन अस्तित्वात आले परंतु त्याचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचाच होता. १ जानेवारी २००२ रोजी युरोच्या नोटा व नाणी अधिकृतपणे वापरात आणली गेली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14572.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14572.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..acf0437ea8dc6bb29ba649a07febc1837cb3580a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14572.txt
@@ -0,0 +1,70 @@
+ इंग्लंड
+ बेल्जियम
+
+ डेन्मार्क
+
+ फ्रांस
+
+ जर्मनी
+
+ जिब्राल्टर
+
+ आयर्लंड
+ इस्त्राईल
+
+ इटली
+
+ नेदरलँड्स
+ स्कॉटलंड
+ ऑस्ट्रीया
+
+ क्रोएशिया
+
+ सायप्रस
+
+ झेक प्रजासत्ताक
+
+ फ़िनलंड
+
+ गुर्नसी
+
+ ग्रीस
+
+ आयसल ऑफ मॅन
+
+ जर्सी
+
+ लक्झेंबर्ग
+
+ माल्टा
+
+ नॉर्वे
+
+ पोर्तुगाल
+
+ स्लोव्हेनिया
+
+ स्पेन
+
+ स्विडन
+
+ स्विझर्लंड
+ बेलारूस
+
+ बल्गेरीया
+
+ इस्टोनीया
+ आईसलॅंड
+
+ लट्विया
+
+ पोलंड
+
+ रशिया
+
+ स्लोवाकिया
+
+ तुर्की
+
+ युक्रेन
+आशिया क्रिकेट समिती · युरोप क्रिकेट समिती · आफ्रिका क्रिकेट असोसिएशन · आयसीसी अमेरिका · आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14574.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14574.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4eb7d403ab54cd4b7cc34350f0ae63343821112e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14574.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+युरोपियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत होती. आजवरच्या इतिहासात ही शर्यत युरोपामधील अनेक सर्किटांवर खेळवण्यात आली. २००७ सालापर्यंत ही शर्यत जर्मनीमधील न्युर्बुर्गरिंग येथे होत असे. २००८ ते २०१२ दरम्यान ही शर्यत स्पेन देशाच्या वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली गेली. २०१२ अखेरीस ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14575.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14575.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b013c7bf80382b9886ecdffb346e10f5ddea7f3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14575.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+युरोनेक्स्ट एनव्ही ( युरोपियन न्यू एक्स्चेंज टेक्नॉलॉजी[५]) हा एक पॅन-युरोपियन बाजार आहे. हा नियमन केलेल्या इक्विटी, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ), वॉरंट आणि प्रमाणपत्रे, कर्जरोखे बॉण्ड्स, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज, परकीय चलन तसेच निर्देशांकांमध्ये ट्रेडिंग करण्याची सुविधा देते. मे २०२१ मध्ये, त्याचे बाजार भांडवल €५.६ ट्रिलियन मूल्याचे जवळपास १,९०० सूचीबद्ध जारीकर्ते होते.[६] युरोनेक्स्ट हे जगातील सर्वात मोठे कर्ज आणि निधी सूचीचे केंद्र आहे. ते तृतीय पक्षांना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापित सेवा प्रदान करते. त्याच्या मुख्य नियमन केलेल्या बाजाराव्यतिरिक्त, ते युरोनेक्स्ट ग्रोथ आणि युरोनेक्स्ट ऍक्सेस चालवते. लहान आणि मध्यम-आकाराच्या उद्योगांसाठी सूचीमध्ये प्रवेश प्रदान करते. युरोनेक्स्ट एक मल्टी-ॲसेट क्लिअरिंग हाऊस, युरोनेक्स्ट क्लिअरिंग, चालवते. त्याच्या सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (सीएसडी), युरोनेक्स्ट सिक्युरिटीज द्वारे कस्टडी आणि सेटलमेंट सेवा प्रदान करते. युरोनेक्स्टच्या कमोडिटी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक पॉवर एक्सचेंज नॉर्ड पूल, तसेच फिश पूलचा समावेश आहे .
+युरोनेक्स्टचे नोंदणीकृत कार्यालय आणि कॉर्पोरेट मुख्यालय अनुक्रमे ॲमस्टरडॅम आणि पॅरिस येथे आहेत.[७]
+डच ईस्ट इंडिया कंपनीने १६०२ मध्ये ॲमस्टरडॅम स्टॉक एक्स्चेंजची स्थापना केली. यूरोनेक्स्टची स्थापना २००० मध्ये ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि ब्रसेल्समधील एक्सचेंजच्या विलीनीकरणाद्वारे झाली.[८] युरोनेक्स्ट नंतर सेवा विकसित करून आणि अतिरिक्त एक्सचेंज प्राप्त करून विकसित झाले आहे. २००७ ते २०१४ पर्यंत एनवायएसई युरोनेक्स्ट म्हणून न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (एनवायएसई) मध्ये विलीन झाल्यानंतर, पुन्हा एकदा स्वतंत्र युरोपियन एक्सचेंज बनले आहे. २०१४ मध्ये त्याच्या आइपीओ असल्याने,[९] युरोनेक्स्ट त्याच्या युरोपियन पावलाचा ठसा वाढविण्यात आली आणि त्याचा महसूल प्रवाह वैविध्यपूर्ण आहे.[१०] २०१७ मध्ये युरोनेक्ट एफएक्स हा एक जागतिक एफएक्स स्पॉट मार्केट ऑपरेटर सुरू झाला. २०१८ मध्ये आयरिश स्टॉक एक्सचेंज [११] (सध्याचा युरोनेक्स्ट डब्लिन ) सुरू झाला. २०१९ मध्ये नॉर्वेजियन स्टॉक एक्स्चेंज चालु झाले. याचा मालक ओस्लो बोर्स व्हीपीएस आहे.[१२] २०२१ मध्ये इटालियन स्टॉक एक्स्चेंज सुरू झाले. याचा मालक बोर्सा इटालियाना ग्रुप आहे.[१३]
+मुख्य नियमन केलेल्या बाजाराव्यतिरिक्त, युरोनेक्स्ट युरोनेक्स्ट ग्रोथ आणि युरोनेक्स्ट ऍक्सेस, बहुपक्षीय व्यापार सुविधा (एमटीएफ) चालवते जे लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी सूचीमध्ये प्रवेश प्रदान करते.
+युरोनेक्ट एकच ऑर्डर बुक ठेवते आणि ऑपटिक हा इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जो सध्या वापरतो आणि विकसित करतो. ऑपटिक विकले गेले आहे आणि जगभरातील अनेक तृतीय पक्ष एक्सचेंजेसद्वारे ते वापरात आहे.
+युरोनेक्स्ट विविध देश (राष्ट्रीय), तसेच पॅन-युरोपियन क्षेत्रीय आणि क्षेत्र आणि धोरण निर्देशांक व्यवस्थापित करते.[१५]
+ॲमस्टरडॅम स्टॉक एक्सचेंज (डच: Amsterdamse effectenbeurs ) हे जगातील सर्वात जुने "आधुनिक" सिक्युरिटीज मार्केट मानले जात होते. १६०२ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर लगेचच इक्विटीने दुय्यम बाजार म्हणून नियमितपणे शेअर्सचा व्यापार करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी, हा बाजार प्रामुख्याने वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी होता.[१७] त्या वर्षी, नेदरलँडच्या स्टेट जनरलने डच ईस्ट इंडिया कंपनीला आशियातील सर्व डच व्यापार आणि अर्ध-सरकारी अधिकारांसाठी २१ वर्षांची सनद दिली. चार्टरच्या मक्तेदारीच्या अटींनी प्रभावीपणे डच ईस्ट इंडिया कंपनीला आशियातील व्यापार संरक्षण, युद्ध शस्त्रे आणि राजकीय प्रयत्नांवर पूर्ण अधिकार प्रदान केला. महत्त्वपूर्ण संसाधन हितसंबंध असलेली पहिली बहु-राष्ट्रीय निगम त्याद्वारे स्थापन करण्यात आली. याव्यतिरिक्त, आशियातील व्यापाराशी संबंधित उच्च पातळीच्या जोखमीने डच ईस्ट इंडिया कंपनीला त्याची खाजगी मालकी संरचना दिली. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवून, कॉर्पोरेशनमधील स्टॉक मोठ्या प्रमाणात इच्छुक गुंतवणूकदारांना विकला गेला, ज्यांना भविष्यात नफ्यात काही वाटा मिळण्याची हमी मिळाली.[१८] एकट्या ॲमस्टरडॅम ईस्ट इंडिया हाऊसमध्ये एकूण १,१४३ गुंतवणूकदारांनी आजच्या पैशांमध्ये ३६,७९,९१५ किंवा €१०० दशलक्ष पेक्षा जास्त किमतीचे सदस्यत्व घेतले होते.[१९]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14578.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72bce7a2f3b5db8289b2a66801ec152d3797986e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14578.txt
@@ -0,0 +1 @@
+युरोपियन मध्यवर्ती बँक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बँक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बँक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बँकांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1459.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1459.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..522bfcfc9a8b1be923a82b095164b3f7256470f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1459.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मडसंगवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14613.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14613.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b4ba64dde3770ee5f106b5a989f28db748a51d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14613.txt
@@ -0,0 +1,3 @@
+युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (इंग्लिश: Unit-linked insurance plan) हे भारतामधील गुंतवणूकीचे एक माध्यम आहे. ह्यामध्ये विम्याच्या प्रिमियमची रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते व म्युचुअल फंडाच्या मुल्यासोबत विमाचे मुल्य वाढते (किंवा कमी होते). विमा व गुंतवणूक ह्यांचे मिलन युलिपद्वारे शक्य आहे.
+परंतु विमा व गुंतवणूक हे वेगळेच ठेवावेत असे जाणकारांचे व युलिपच्या टीकाकारांचे स्पष्ट मत आहे. युलिप पॉलिसीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणावर फी आकारतात. त्यामुळे युलिपमधून मिळणारे रिटर्न्स फसवे आहेत असा साधारण दावा आहे.
+भारतातील बहुतेक सर्व सरकारी व खाजगी विमा कंपन्या (एलआयसीसह) युलिप उत्पादने विकतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14627.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c95bfdc342ebce58eceacf7c30243d2b5db114f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14627.txt
@@ -0,0 +1 @@
+युलिसिस एस. ग्रॅंट (इंग्लिश: Ulysses S. Grant) (एप्रिल २७, इ.स. १८२२ - जुलै २३, इ.स. १८८५) हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी अमेरिकन यादवीदरम्यान याच्या सेनापतित्वाखाली उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्याने दक्षिणेकडील संस्थानांच्या कॉन्फेडरेट सैन्याचा पराभव केला व अमेरिकेची कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14636.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14636.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59899053f1e6b2ee1da49abc448add082f0d637c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14636.txt
@@ -0,0 +1,43 @@
+२ जून, इ.स. २०१०
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+युवराज सिंग (जन्म १२ डिसेंबर १९८१) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते.
+२०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंहला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. न्यूझीलॅंड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला. क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू म्हणून दबदबा असलेला युवराज आपल्या वादग्रस्त विधानांनीही चर्चेत राहिला आहे. रोहित शर्माशी इन्स्टाग्रामवर चॅट करताना युझवेंद्र चहलविषयी जातीविषयक टिप्पणीमुळे तो वादात सापडला होता. त्यामुळे त्याला माफीही मागावी लागली होती.[१]
+युवराज हा जट सिख परिवारातून येतो. योगराज सिंग आणि शबनम सिंग हे त्याचे आई-वडिल. त्याचे आई-वडिल घटस्फोटित आहेत. युवराज त्याच्या आई सोबत राहतो. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या.आणि दोन्ही खेळात तो चांगला होता.त्याने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे.
+सप्टेंबर १९ २००७ रोजी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना जोहान्सबर्ग येथे एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
+आईपीएल २०१६ पासून संनराईजर्स हैद्राबादच्या टीम मध्ये तोे खेळत आहे.
+इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये त्याच्या वैयक्तिक सर्वाधिक धावा काढल्या.
+२४ गांगुली •
+९ मिश्रा •
+२१ फर्ग्युसन •
+२३ क्लार्क •
+२९ इक्बाल •
+३५ मन्हास •
+६९ पांडे •
+७३० सॅम्युएल्स •
+-- जाधव •
+-- खडीवाले •
+-- मजुमदार •
+-- सिंग •
+६ राईट •
+१२ सिंग •
+४९ स्मिथ •
+६९ मॅथ्यूज •
+७७ रायडर •
+-- राणा •
+-- गोमेझ •
+१७ उथप्पा •
+-- रावत •
+-- द्विवेदी •
+२ दिंडा •
+३ शर्मा •
+५ कुमार •
+८ थॉमस •
+११ कार्तिक •
+३३ मुर्तझा •
+६४ नेहरा •
+९१ खान •
+९४ पर्नेल •
+९९ वाघ •
+-- उपाध्याय •
+प्रशिक्षक: आम्रे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14666.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14666.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..855472c8f147604b3cf3abef0f5bd2bcf12f0a26
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14666.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. युसुफखान महंमदखान पठाण १ मार्च (१९३० - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
+यू.म. पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) केले आहे. त्यांना त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले गेले आहे.
+त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदसुद्धा भूषविले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14690.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14690.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52ffd92c590cf8cbbf3f1c89e10833436639403a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14690.txt
@@ -0,0 +1 @@
+उडुपी राजगोपालचार्य अनंतमुर्ती (कन्नड: ಉಡುಪಿ ರಾಜಗೋಪಾಲಾಚಾರ್ಯ ಅನಂತಮೂರ್ತಿ; २१ डिसेंबर १९३२ - २२ ऑगस्ट २०१४) हे एक भारतीय साहित्यकार होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_147.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_147.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..398b4adbcf7dd080ef1da6a976ab5a4faf3a79cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_147.txt
@@ -0,0 +1,6 @@
+१८° ३८′ ४४″ N, ७४° ०३′ ३३″ E
+कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे. कोरेगांव भिमा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते.
+१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये ब्रिटिश(महार बटालियन)व पेशव्यांचे सैन्य लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ त्यापैकी (५००महार) , काही मराठा, अरबी मुस्लिम सैनिक, ब्रिटिश व पेशव्यांचे २८००० हजार सैनिक ज्यामध्ये महारांचा,मराठ्यांचा, मुस्लिम सैनिकांचा समावेश होता.यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ही लढाई अनिर्णित राहिली.[१][२][३][४]
+इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे.[५] गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[६]
+गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14705.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14705.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a033e36e3f8f2f323f07698479a3a4bd97aef5b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14705.txt
@@ -0,0 +1,3 @@
+उप्पालुरी गोपाल कृष्णमूर्ती (९ जुलै, इ.स. १९१८ - २२ मार्च, इ.स. २००७) हा बोधीला प्रश्नांकित करणारा भारतीय विचारवंत होता. व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातील विचाराचे महत्त्व मान्य असूनही अंतिम वास्तवाच्या किंवा सत्याच्या संदर्भात त्याने विचारास आधार मानणे नाकारले आणि असे करताना विचारांच्या सर्व व्यवस्थांना आणि तत्त्वज्ञानांना नाकारले. यासंदर्भात त्याचे प्रसिद्ध विधान आहे : "त्यांना सांगा की समजून घेण्याजोगे काहीही नाही."
+अनेकांनी त्याला बोधीप्राप्त मनुष्य मानले असले तरी कृष्णमूर्ती आपल्या अवस्थेचा निर्देश नेहमी "नैसर्गिक अवस्था" असा करीत असे. बोधी अस्तित्वात असेलच तर बोधीप्राप्तीची इच्छा किंवा मागणी हाच बोधीच्या मार्गातील एकमेव अडथळा आहे असे त्याचे मत होते.
+जिद्दू कृष्णमूर्ती या समकालिनाशी त्याचा अनेकदा संबंध आला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14725.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14725.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f6b3ec354360fe0e3320f5ced332457ed56441f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14725.txt
@@ -0,0 +1,9 @@
+यू.एस. एरवेझ ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एरवेझ ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले.
+यूएस एरवेझ ही पूर्वी यूएस एर मुख्य एरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एरलाइन आणि अमेरिकन एरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती.[१] ही एरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एरलाइन यूएस एरवेझ एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात.
+यूएस एरवेझ विमान कंपनीची स्थापना दू फॉन्ट फॅमिली मधील रिचर्ड सी.दू फॉन्ट, आणि आलेक्षीस फेलीक्ष्दु फॉन्ट, जुनीयर या दोघा बंधूंनी आणि स्टेवण गार्डनर या सीईओ यांनी केली आहे असे ऑल अमेरिकन एविएशन या इतिहासात सापडले आहे. यांचे मुख्य कार्यालय पिट्सबर्ग येथे होते. सन १९३९ मध्ये ही कंपनी ओहीओ रिव्हर व्हॅली मध्ये काम करत होती. सन १९४९ मध्ये या कंपनीने तिचे नाव अमेरिकन एरवेझ असे बदलले आणि त्यांनी टपाल सेवा बंद करून प्रवाशी सेवा सुरू केली. आणि ही सन १९५३ मध्ये अल्लेघेणी एरलाइन्स झाली.[२] सन १९७० मध्ये प्रवाश्यांच्या नाराजीमुळे या कंपनीचे अॅगनी एर असे टोपणनाव मिळाले.
+या विमान कंपनीची विविध घोषवाक्ये त्या त्या परिस्थितीत तयार झाली ती खालील प्रमाणे आहेत.
+जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार झालेले आहेत.[३]
+यूरोप, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका या दूरच्या प्रवासासाठी विमानात तीन प्रकारची व्यवस्था आहे.[४] एर बस A300-200 आणि A330-300s मध्ये आसन व्यवस्थेचा आकार 1-2-1 हा हेरिंग माशाचे सापल्यासारखा आहे. ही आसन व्यवस्था प्रवाश्यांना अतिशय लाभदायक आहे.[५]आंतरराष्ट्रीय बोइंग 757-200s या विमानातील १६५ अंश कोणात बसविलेली आसन व्यवस्था देखील प्रवाश्यांना अतिशय समाधान देते. सर्व विमानात खानपान, मदिरा व्यवस्था मोफत उपलब्ध आहे.
+सन २०१५ मध्ये अमेरिकन एरलाइन्सचे आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील कॅनडा मेक्सिको, करेबियन, आणि मध्य अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रीमियन केबिनला व्यवसाय वर्ग म्हणून संबोधिले आहे.
+५० आसन व्यवस्थेपेक्षा जादा व्यवस्था असणाऱ्या अंतरदेशीय विमाने तसेच यूएस एरवेझ एक्सप्रेस विमानात प्रीमियम केबिन व्यवस्था आहे. तेथे आरामदायक आसन व्यवस्था आहे. तसेच सर्व विमानात वाइन, बीयर,दारू, अल्पोप आहार, मोफत दिला जातो. जी विमाने २.५ तासापेक्षा जादा वेळ उड्डाण करतात त्यात जेवण, गरम कपडे दिले जातात.
+सर्व विमानात आरामदायक आसनव्यवस्थेसह मुख्य केबिन आहे. जी आंतरदेशीय विमाने ३.५ तास किंवा त्यापेक्षा जादा प्रवास करतात त्या विमानातील प्रवाशी विमानात पूर्ण जेवण खरेदी करू शकतात.तसेच त्यापेक्षा कमी प्रवासातील प्रवाशांना अल्पोप अहार बॉक्स मिळू शकते. मद्य विकत मिळू शकते. चहा/कॉफी, थंडपेय मोफत मिळते. Transatlantic आणि दक्षिण अमेरिकन विमानात उच्च प्रतीचे जेवण, मदिरा, वाइन,मोफत आहे. खरेदी करून मदिरेसह प्रीमियन जेवण खरेदीने उपलब्ध आहे.[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14728.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14728.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68d467c484e3c2c15c17023bd32eb97931a276e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14728.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमेरिकेचे आरमार अमेरिकेच्या सशस्त्र दलांचा भाग आहे. हे आरमार नद्या, सरोवर, समुद्र आणि महासागरांतून अमेरिकेच्या हितांचे संरक्षण करते. हे आरमार जगातील सर्वात बलाढ्य आरमार आहे. याच्या लढाऊ नौकांचे एकूण वजन जगातील इतर १३ देशांच्या आरमारांच्या एकूण लढाऊ नौकांपेक्षा जास्त आहे.[१][२][३][४] या तेरांपैकी ११ देश अमेरिकेचे मित्रदेश आहेत. या आरमारात अकरा विमानवाहू नौका सध्या सेवारत आहेत तर इतर दोन बांधल्या जात असून अधिक पाच विमानवाहू नौका बांधण्याचा अमेरिकन आरमाराचा मनसूबा आहे.
+या आरमाराची स्थापना खंडीय आरमार म्हणून २७ मार्च, १९८१ रोजी झाली होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14729.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14729.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38c21b4c451edadf2e25a905ad374f22480074a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14729.txt
@@ -0,0 +1,14 @@
+यूएस महामार्ग २४ (यूएस २४) हा अमेरिकेतील एक महामार्ग आहे. हा कॉलोराडो राज्यातील मिनटर्न गावापासून मिशिगनमधील क्लार्कस्टन शहराचे उपनगर असलेल्या इन्डिपेन्डन्स टाउनशिप पर्यंत धावतो.
+हा रस्ता १९२६मध्ये बांधून झालेल्या अमेरिकेतील महामार्गांपैकी एक आहे. आता हा रस्ता पश्चिमेस कॉलोराडोमध्ये आय-७०शी असलेल्या तिठ्यापासून पूर्वेस मिशिगनमधील आय-७५शी असलेल्या तिठ्यापर्यंत वाढविण्यात आला आहे.
+यूएस २४ कॉलोराडोमध्ये मिनटर्न गावाजवळ आय-७० आणि यूएस ६च्या तिठ्याजवळून सुरू होतो. येथून यूएस २४ आग्नेयेस मिनटर्न गावातून दक्षिणेस टेनेसी पास या घाटात जातो. या घाटात हा रस्ता कॉन्टिनेन्टल डिव्हाइड ओलांडतो व पॅसिफिक पाणलोट क्षेत्रातून अटलांटिक पाणलोट क्षेत्रात येतो. तसाच दक्षिणेकडे जात हा रस्ता लेडव्हिल, जॉन्सन व्हिलेज जवळ यूएस २८५ला मिळतो. ट्राउट क्रीक पास हा घाट ओलांडल्यावर २४ आणि २८५ परत विभक्त होतात आणि यूएस २४ पूर्वेकडे जात वूडलँड पार्क आणि यूट पास घाटातून कॉलोराडो स्प्रिंग्जमध्ये उतरतो. येथून हा रस्ता ईशान्येस लायमन येथे आय-७०ला मिळतो व कॅन्सस पर्यंत आय-७०वरून धावतो.
+यूएस २४ कॅन्ससमध्ये पश्चिमेकडून कानोराडो गावाजवळ प्रवेश करतो. आय-७० बरोबर ४५ मैल (७२ किमी) कोल्बी पर्यंत धावल्यावर हा वेगळा होतो आणि पुन्हा कॅन्सस सिटी पर्यंत पुन्हा आय-७०ला भेटत नाही. १ डिसेंबर २००८ पासून यूएस २४ हा यूएस ७३द्वारे दक्षिणेस जातो आणि शहराच्या पूर्वेस पुन्हा आय-७०ला मिळतो आणि कॅन्ससमधील शेवटचे १६ मैल (२६ किमी) धावतो. यूएस २४ वर कॅन्ससची मॅनहॅटन, टोपेका आणि लॉरेन्स शहरांतून जातो.
+मिसूरी मध्ये यूएस २४ वेवर्ली आणि कॅरल्टन दरम्यान यूएस ६५ बरोबर धावतो आणि वेवर्लीजवळ मिसूरी नदी ओलांडतो. यानंतर दोन मार्गिकांचा झालेला हा रस्ता कीट्सव्हील आणि हंट्सव्हिल मधून जातो. त्यानंतर हा रस्ता पुन्हा चार मार्गिकांचा होतो. यापुढे मन्रो सिटे येथे पुन्हा एकदा मन्रो सिटीमध्ये यूएस ३६ला मिळतो. पुढे यूएस २४ यूएस ६१ बरोबर पाल्मिरा ते वेस्ट क्विन्सी पर्यंत जातो. हा विभाग अॅव्हेन्यू ऑफ द सेंट्सचा भाग आहे.
+मिसूरीमध्ये यूएस २४ कॅन्सस सिटी, इंडिपेंडन्स, बकनर, लेक्सिंग्टन, वेव्हरली, कॅरोलटन, कीट्सव्हिल, मोबर्ली, मॅडिसन, मन्रो सिटी, पाल्मिरा आणि वेस्ट क्विन्सी या शहरांतून जातो.
+इन्डिपेन्डन्समध्ये हॅरी एस. ट्रुमन राष्ट्राध्यक्षीय ग्रंथालय आणि संग्रहालय या रस्त्यावर आहे.
+यूएस २४ मिसूरीमधून इलिनॉयमध्ये क्विन्सी शहराजवळ येतो. सीमेवर असलेल्या मिसिसिपी नदीवरील लटकणारा क्विन्सी बे व्ह्यू ब्रिज (पश्चिमवाहू) आणि जुना क्विन्सी मेमोरियल ब्रिज (पूर्ववाहू) या जुळ्या पुलांवरून हा शहरात येतो. येथून हा रस्ता ईशान्येकडे पियोरियाला जातो. हा रस्ता जुन्या पियोरिया-क्विन्सी स्टेज कोच मार्गावरून जातो. पियोरियाजवळ आल्यावर यूएस २४ आय-४७४द्वारे शेड-लोहमन ब्रिज पूलावरून शहराला वळसा घालतो.
+येथून हा रस्ता थेट पूर्व दिशेला धावतो. येथा टोलिडो, पियोरिया अँड वेस्टर्न रेल्वेचा मार्ग रस्त्याला समांतर आहे. येथून पुढे शेल्डन येथे हा रस्ता इंडियानामध्ये शिरतो.
+इंडियानामध्ये आल्यावर यूएस २४ पूर्वेकडे हंटिंग्टनला जाउन ईशान्येकडे फोर्ट वेनपर्यंत जातो. येथे हा रस्ता आय-६९ आणि आय-४६९वरून शहराला वळसा घालत पूर्वेला ओहायोमध्ये जातो.
+यूएस २४ अँटवर्पजवळ ओहायोमध्ये शिरतो. ओहायोमध्ये हा रस्ता टोलेडोच्या दिशेने मौमी नदीला समांतर जातो.
+नेपोलियन आणि टोलेडो दरम्यान हा रस्ता इंटरस्टेट महामार्गाच्या निकषांनुसार बांधलेला आहे. मौमी नदीच्या उत्तर किनाऱ्यावरून हा रस्ता वॉटरव्हिलजवळच्या फॉलन टिंबरच्या लढाईच्या रणांगणाजवळून जातो. या लढाईमध्ये मूळ रहिवाशांना हरवून अमेरिकेच्या श्वेतवर्णीयांनी उत्तर ओहायोमध्ये शिरकाव केला.
+येथून पुढे यूएस २४ उत्तरेस मिशिगन सीमेपर्यंत जातो.
+यूएस २४ मिशिगनमध्ये टोलेडो जवळून प्रवेश करतो आणि मन्रो शहर आणि डेट्रॉईट महानगरक्षेत्राच्या पश्चिम सीमेकडून उत्तरेस जातो. येे आय-६९६, एम-१० आणि लॅशर रोड पार करतो. हा चौफुला "मिक्सिंग बोल" म्हणून ओळखला जातो. येथून पुढे यूएस २४ वॉटरफोर्ड आणि पॉन्टियाक शहरांच्यामधून इंडिपेंडन्स टाउनशिप पर्यंत जातो. येथे या रस्त्याचा पूर्व/उत्तर आरंभबिंदू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1475.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1475.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe26e449bc2140f9b6aba151d4142a782a4adcd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1475.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वेसावे किंवा वरसोवा/वर्सोवा हा भारताच्या मुंबई शहराचा एक भाग आहे. उच्चभ्रू वस्तीत गणला जाणारा हा भाग अंधेरी उपनगरात मोडतो.
+येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. इ.स. १७३९पर्यंत हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याची नोंद आढळते. १७३९ च्या वसईच्या लढाईदरम्यान मराठ्यांनी हा प्रदेश जिंकला व त्याबरोबरच तेथील किल्लाही. नंतर मुंबईतील इंग्रजांच्या अंमलाखाली आलेला हा प्रदेश १९४७मध्ये भारतात विलीन झाला.
+येथील खाडीसदृश समुद्रकिनाऱ्यावर अनेक लोक भेट देतात. किनाऱ्याची झीज होण्यापासून रक्षण करण्याकरता प्रचंड आकाराचे दगड समुद्रात टाकण्यात आलेले आहेत परंतु भरतीच्या वेळी हा सगळा किनारा पाण्याखाली जातो. वेसावे खाडीला कांदिवलीतून वहात येंणारी पोयसर नदी मिळते. वेसावे हे मासेमारीचे एक बंदर आहे.
+पोर्तुगीजांनी बांधलेला[१] वर्सोवा किल्ला किंवा मढ किल्ला येथून जवळ आहे. मालाड रेल्वेस्थानकापासून १५ कि.मी. अंतरावर अक्सा बीचजवळ असलेला हा किल्ला बेस्टच्या २७१ मार्गाचे शेवटचा थांबा आहे. वर्सोव्याहून फेरी बोटीनेही येथे पोचता येते. येथून मुंबईपासून वसईपर्यंतचा किनारा, समुद्र तसेच मार्वे खाडी टेहळता येते. या किल्ल्याजवळ भारतीय नौदलाचा तळ असून किल्ला भारतीय वायुसेनेच्या ताब्यात आहे.
+येथे अनेक चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांचे फिल्मीकरण होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14754.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14754.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a6a62b102eafb588443dca24f7479e0114cbcea2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14754.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसीयूटीसी+०:३० ही यूटीसी पासून ० तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14756.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14756.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fea61554d895001b2550b5d21863d6abc89c9249
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14756.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+०१:२४ ही यूटीसी पासून १ तास २४ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14767.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14767.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6795a40888c2f41e1e9f42640534224e7a111a93
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14767.txt
@@ -0,0 +1,3 @@
+यूटीसी+५:४० ही यूटीसी पासून ५ तास ४० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे.
+ही वेळ काठमांडुच्या रेखांशाप्रमाणे प्रमाणवेळ असून १९८६पर्यंत ही वेळ नेपाळमध्ये प्रमाणवेळ धरली जात असे.
+१९८६ नंतर नेपाळी प्रमाणवेळ यूटीसी+५:४० ही निश्चित करण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14771.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4222a1aae5d5401656b1a36040b41984e971f53b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14771.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+७:०० ही यूटीसीच्या ७ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, मंगोलिया, इंडोनेशिया, लाओस, व्हियेतनाम व थायलंड ह्या देशांमध्ये वापरली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14784.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..173696d75ee5e6dac3e4e11330e504b34db677af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14784.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+१२:०० ही यूटीसीच्या १२ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया तसेच ओशनियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14786.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14786.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26fc9ea2776d31ee0a45d735dafb6866561ea4fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14786.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+१२:४५ ही यूटीसी पासून १२ तास ४५ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. न्यू झीलंड देशाचा चॅटहॅम द्वीपसमूह येथे ही प्रमाणवेळ पाळली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14790.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14790.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..867f7044c3bc8706bb2bc9dc49b7e8e093d1ba22
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14790.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+१४:०० ही यूटीसीच्या १४ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही पृथ्वीवरची सर्वात पूर्वेकडील वेळ असून जगात दिवसाचा सर्वात पहिला सूर्य येथे पाहिला जातो. पूर्णवेळ ह्या वेळेवर असणारा किरिबाटी हा जगातील एकमेव देश आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14794.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14794.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e611b4de23b9efdd0b7dfbf5b59202518bf69bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14794.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+०३:३० ही यूटीसी पासून ३ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ इराण देशामध्ये पाळली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14802.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14802.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da91ce2e8e2e67c59c6560a38cb79675b883106b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14802.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी+६:०० ही यूटीसीच्या ६ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, भूतान व बांगलादेश ह्या देशांमध्ये वापरली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14834.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14834.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..579b70de34d67344f5f59ac446fea2f48c0c3c4c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14834.txt
@@ -0,0 +1 @@
+यूटीसी−०८:०० ही यूटीसीच्या ८ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अमेरिका, कॅनडा व मेक्सिको देशांमधील पॅसिफिक प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच अलास्का राज्यामध्ये यूटीसी-८ ही उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून पाळली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14854.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14854.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c8c12e187a4c4011507e8e53bd97f4f44972e68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14854.txt
@@ -0,0 +1 @@
+यु.पी.एस. एरलाइन्स ही अमेरिका देशामधील युनायटेड पार्सल सर्व्हिस ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. केंटकीमधील लुईव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14885.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14885.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7a25726d9122a5d6a9fdd64d5558684f4131598f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14885.txt
@@ -0,0 +1 @@
+येऊर ठाणे जिल्ह्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14895.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14895.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc295a5e1c028c422c185cb51e3d9b4af2556c3c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14895.txt
@@ -0,0 +1 @@
+येकार्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14899.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14899.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6a3628be9a5a937bc3936776f957ee01e612a5aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14899.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येगोर तिमुरोविच गैदार (रशियन:Его́р Тиму́рович Гайда́р; १९ मार्च, १९५६:मॉस्को, सोवियेत संघ - १६ डिसेंबर, २००९:ओदिंत्सोव रैओन, मॉस्को ओब्लास्त, रशिया) हे रशियाचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि लेखक होते. हे १५ जून ते १४ डिसेंबर, १९९२ दरम्यान रशियाचे काळजीवाहू पंतप्रधान होते.
+त्यांनी सोवियेत संघाच्या विघटनानंतर रशियाच्या अर्थतंत्राला झटकउपाय लागू केले. याबद्दल त्यांची प्रशंसा झाली तसेच निर्भत्सनाही केली गेली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14921.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14921.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d58f0d8d289d291dc188f0c16b2d7d995f762843
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14921.txt
@@ -0,0 +1 @@
+येडसंभा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14927.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14927.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac71652497a36b2e65bb3db361a5a536f6bc14f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14927.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१७° ०८′ ५९.६९″ N, ७४° १७′ ०५.११″ E
+येडे मच्छिंद्र हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे.
+साताऱ्याच्या प्रतिसरकार उर्फ पत्री सरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचे हे गाव आहे या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा एक सुरेख आणि सुंदर पुतळा असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावी सुंदर स्मारक आहे बांधण्यात आलेले आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14947.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14947.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6867a463a15dbdd6249eab7499dea699d417a1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14947.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येतनाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14949.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14949.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c766a662fd2348f12c9b86415f2fb495bc501eda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14949.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येताळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1495.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1495.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2efd1387a538c5921dda7c63e51b95389283b212
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1495.txt
@@ -0,0 +1 @@
+मणिपुरी ही मणिपूर राज्याची प्रमुख भाषा आहे. मणिपुरी हे एका नृत्यप्रकाराचेही नाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1496.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1496.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b86539dc41b09ba3f50993bfbbaff3d20a2f6ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1496.txt
@@ -0,0 +1,8 @@
+मणिपुरी ही मणिपूर राज्यातील अभिजात भारतीय नृत्यशैली आहे.[१]
+कृष्णभक्ती हा या नृत्यप्रकाराचा मुख्य गाभा आहे. [२]मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसारासोबत या नृत्यास उत्तेजन मिळाले. पंधरावे ते अठरावे शतक हा मणिपुरी नृत्याच्या विकासाचा काळ मानला जातो. हे नृत्य शब्दाधारित असते.
+मणिपुरी नृत्याची २ रूपे आहेत.
+राधा कृष्ण गोपी या विषयावरिल नृत्य[२]
+संकीर्तन हे प्रामुख्याने पुरुषांद्वारा खोल (पंग) नावाचे वाद्य घेऊन केले जाते.
+१९१९ साली रवींद्रनाथ टागोर यांनी सिल्हेट येथील बिष्णुप्रिय़ा मणिपुरी लोकांचे नृत्य पाहिले. या नृत्याने प्रभावित होऊन त्यांनी याचे प्रशिक्षण शांतीनिकेतन येथे सुरू केले. त्यासाठी त्यांनी नीलेश्बर मुखर्जी, गुरू बुद्धिमन्त सिंह (त्रिपुरा) व गुरू सेनारिक सिंह राजकुमार (आसाम) यांना आमंत्रित केले.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14960.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14960.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77abe0394c17aff64d141b3037495d5e51ee0b2a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14960.txt
@@ -0,0 +1,4 @@
+येनोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
+श्री क्षेत्र अमरगड
+केहाल शेवडी जिंतूर माणकेश्वर
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14977.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14977.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b75ca48eaed3ff783dd68e0148f0194ee8d5346
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_14977.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येरंडळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15002.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15002.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..121fdc8172090f4d616b303cf99016594c521d03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15002.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येरळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15048.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15048.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..627adcc669930e1a24bbeda2c3b1e29f2f8d9bf8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15048.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+येलेना यांकोविच (सर्बियन: Јелена Јанковић;२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली येलेना सध्या आठव्या क्रमांकावर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15050.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15050.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5dd1852c283fb69663a86529f2b2643ad1923cf1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15050.txt
@@ -0,0 +1 @@
+येल्डा हे गाव महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात आहे. हे गाव बालाघाटाच्या डोंगरपट्ट्यात वसलेले असुन तेथील लोकांचा व्यवसाय शेती, पशुपालन (दुग्धव्यवसाय) तसेच येथील ऊसतोड मजुर वर्गही खुप मोठा आहे. हे गाव अंबाजोगाई या शहराच्या उत्तरेला ११ कि.मी. अंतरावर आहे. येथील शिवारात धारोबा या देवाचे जागृत स्थान आहे. तसेच येडेश्वरी, खंडोबा यांचीही मंदिरे आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15053.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15053.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b24a02ebcddc56dbb5b2438e696048fb8f6f8179
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15053.txt
@@ -0,0 +1 @@
+येल्लापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात असून उत्तर कन्नड जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15058.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15058.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43fa7bb3983589ca24fba117e5650f9ad61f0693
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15058.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येळंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1510.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1510.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9927760925cc0a61e2468bb809d07e9014c145c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1510.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मणिपूरचे राज्यपाल हे मणिपूर राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, इंफाळ येथे आहे. ला. गणेशन यांनी २७ ऑगस्ट २०२१ रोजी मणिपूरचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
+(अतिरिक्त कार्यभार)
+
+(हेपतुल्लाच्या अनुपस्थितीत कार्यभार स्वीकारला)[७]
+(हेपतुल्लाच्या अनुपस्थितीत कार्यभार स्वीकारला)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15102.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15102.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09c4a85ac387f1eda00ef4823df0fafdad1d24a9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15102.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येळ्ळूर साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावात भरवले जाते.
+येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा म्हणून ४ ऑगस्ट, २०१७ रोजी मान्यता मिळाली. ही संस्था इ.स. २००६पासून दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरवते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15141.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15141.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15141.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15165.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15165.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac2e332313f5930b0d9f0fed449f4ee42a81c1b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15165.txt
@@ -0,0 +1,2 @@
+येसेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15169.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15169.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d941fd7185334e42ce2270b254c727d678f0da9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15169.txt
@@ -0,0 +1 @@
+यॉंग-ल् (नवी चिनी चित्रलिपी: 永乐; जुनी चिनी चित्रलिपी: 永樂; फीनयीन: yǒnglè; उच्चार: यॉऽऽङ्ग-ल्) (मे २ १३६० - ऑगस्ट १२ १४२४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला तिसरा सम्राट होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15180.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15180.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b6a0fae139d93f16189e21e8b2794db41e0fa6c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15180.txt
@@ -0,0 +1,2 @@
+यॉर्क काउंटी (मेन) ही अमेरिकेच्या मेन राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15190.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15190.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..164a7b8d505cccf69c3841ba6953226ad7cadcc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15190.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२६ ऑक्टोबर, इ.स. २०११
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15192.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3216a786e712846bfdef79722185e747d90cc3ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15192.txt
@@ -0,0 +1,3 @@
+योआकम काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+योआकम काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15198.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15198.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23a9a3c185d96319f84b734f5b47efea7459261b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15198.txt
@@ -0,0 +1,27 @@
+योईचिरो नाम्बू हे शास्त्रज्ञ आहेत.
+योईचिरो नाम्बू हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना माकोटो कोबायाशी व टोशिहिदे मस्कावा यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मुलभूत कणांंसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1521.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1521.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6314db0e078056b341f631782c6cadc91326fc74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1521.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मणिलाल मोहनदास गांधी (ऑक्टोबर २८, इ.स. १८९२ - इ.स. १९५६) हा महात्मा गांधी व कस्तुरबा गांधींचाचा दुसरा मुलगा होता.
+मणिलालने आपल्या वडिलांबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. यासाठी त्याने अनेकदा तुरुंगाची हवाही खाल्ली. मणिलालने दक्षिण आफ्रिकेतील दर्बान शहरात इंडियन ओपिनियन या गुजराती-इंग्लिश साप्ताहिकाचे संपादन केले.
+इ.स. १९२७मध्ये मणिलालचे लग्न सुशीला मशरुवालाशी झाले. त्यांना दोन मुली सीता (इ.स. १९२८) व इला (इ.स. १९४०) तसेच एक मुलगा अरुण (इ.स. १९३४) झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15212.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15212.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0da20efbb119c3da768ac13f657439218da92aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15212.txt
@@ -0,0 +1,25 @@
+योगनिद्रा म्हणजे योग्यांची निद्रा! शरीर हे आपले उपकरण आहे. 'शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम्' असे उपनिषदे सांगतात. तर शरीराला निद्रेची आवश्यकता आहे, जीवात्म्याला नाही. म्हणून आपले शरीर झोपलेले आणि जीवात्मा जागृत या ध्यान साधनेला योगनिद्रा, असे म्हणतात. योगनिद्रा करतांना अवयव-ध्यान केले जाते. प्रत्येक अवयवावर काही काळ ध्यान केंद्रित करून व नंतर त्याअवयवावरून ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करायचे, याप्रमाणे शेवटी सहस्रार चक्रावर ध्यानमग्न होऊन जायचे. ही शरीर व मन शुद्ध करून ध्यानाकडे नेणारी सुलभ प्रक्रिया आहे.
+योगनिद्रेचे अनेक शारीरिक लाभ आहेत. अनेक आजार बरे होतात. तसेच आहार आपोआप कमी झाल्याने शरीर प्रमाणबद्ध व निरोगी राहते. शरीर व मन प्राकृतिक बनते. इच्छा कमी होतात. दिवसभर शरीर चैतन्यमय राहते. मनाला शांती, समाधान व तृप्ती मिळते. मन अतिशय मजबूत होते. कामामध्ये एकाग्रता वाढते. माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो. हे आहेत भौतिक लाभ!
+आध्यात्मिक लाभ, मी जड शरीर नाही, जड शरीराच्या पलीकडील चैतन्य, निष्कल आत्मा आहे, ही मनाची निश्चिती होते. कुंडलिनी स्वप्रयत्नाने जागृत होते. आत्मज्ञान प्राप्त होऊन साधक योगी बनतो.
+योगनिद्रा रिकाम्या पोटीच करावी. यासाठी आसन म्हणजे जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर स्वच्छ धूत वस्र टाकून पाठीवर उताणे झोपावे, पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर, दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले परंतु तळहात वर आकाशाकडे वळविलेले असावेत. डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवायला हरकत नाही. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता पूर्ण शरीर सैल सोडावे. त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे, मनाचे पूर्ण एकत्रीकरण एकेका अवयवावर करावे. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून सुरू करून एकेक अवयवाचे ध्यान करत कमरेपर्यंत यावे. त्यानंतर डावा पाय, उजवा हाथ, डावा हाथ व नंतर मूलाधारापासून सहस्त्रार चक्रा पर्यंत यावे. शेवटी सहस्रार चक्रावर ध्यानस्त झाल्याने आपोआप योगनिद्रा लागते.
+उजवा पाय - उजवे पायांचा अंगठा - दक्षिणांगुष्ठ, पहिलं बोटं - तर्जनी, मधलं बोट - मध्यमा, त्या बाजूचे बोट - अनामिका, लहान बोट - कनिष्ठिका, उजवा तळपाय - दक्षिण पदतल, उजवी टाच - दक्षिण पार्षिणी, थोडं वर उजवा घोटा - दक्षिण गुल्फ, आणखी वर उजवी पोटरी - दक्षिण पिंडीका, उजवा गुडघा - दक्षिण जानू, आणखी वर उजवी मांडी - दक्षिण उरु, उजवी कंबर - दक्षिण कटी. पूर्ण ध्यान उजव्या कंबरेवर!
+डावा पाय - डावे पायाचा अंगठा, वामांगुष्ठ, पहिलं बोट - तर्जनी, मधलं बोट - मध्यमा, बाजूचं बोट - अनामिक, लहान बोट - कनिष्ठिका, डावा तळपाय - वाम पदतल, डावी टाच - वाम पार्षिणी, डावा घोटा - वामगुल्फ, आणखी वर, डावी पोटरी - वाम पिंडीका, डावा गुडघा - वाम जानू, डावी मांडी - वाम उरू, डावी कंबर - वाम कटी. पूर्ण ध्यान डाव्या कंबरेवर!
+उजवा हात - उजवे हाताचा अंगठा - दक्षिणागुष्ठ, पहिलं बोट - तर्जनी , मधलं बोट - मध्यमा, त्यानंतरचे बोट -अनामिका, लहान बोट - कनिष्टिका, उजवा तळहात - दक्षिण करतल, उजव मनगट - दक्षिण मणीबंध, आणखी वर - प्रकोष्ठ, उजवे कोपर - दक्षिण कूर्पर, उजवा बाहू, उजवा खांदा - दक्षिण स्कंध.
+डावा हात - डावे हाताचा अंगठा - वामांगुष्ठ, पहिलं बोट - तर्जनी, मधले बोट - मध्यमा, बाजूचे बोट - अनामिका, लहान बोट - कनिष्ठिका, डावा तळहात - वाम करतल, डाव मनगट - वाम मणीबंध, त्यानंतर प्रकोष्ठ, डाव कोपर - वाम कूर्पर, आणखी वर, डावा बाहू, डावा खांदा - वाम स्कंध,
+मुख्य शरीरावरील अवयव - शिवणीच्या स्थानावर - मूलाधार, त्यानंतर पोट - उदर, नंतर नाभी - नाभीचक्र, आणखी वर - ह्रदयम्, नंतर कंठ, हनुवटी, उजवा गाल - दक्षिण कपोल, डावा गाल - वाम कपोल, उजवा कान - दक्षिण कर्ण, डावा कान - वाम कर्ण, उजवा डोळा - दक्षिण नेत्र. डावा डोळा - वाम नेत्र, कपाळ - कपालम्. आता शेवटच स्थान, सहस्रार, मस्तकांच्या मधोमध!
+या ठिकाणी ध्यान एकाग्र करताना पुढील प्रमाणे विचार ठेवावा.
+ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:।।
+ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे, आत्मा आणि परमात्मा एकच आहे. काही निराळे नाही!
+ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीः ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
+ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।
+असा यज्ञ, ज्यात अर्पण ब्रह्म आहे, हवन द्रव्य ब्रह्म आहे, ब्रह्मरूप कर्त्या द्वारा ब्रह्मरूप अग्निमधे आहुती द्यायची क्रिया सुद्धा ब्रह्म आहे. अशाप्रकारे प्राप्त होणाऱ्या समाधिद्वारे मिळणारे फल ब्रह्मच आहे.
+सारं ब्रह्ममय झालं आहे. मी विश्वात्मक आहे.
+अवघ्या चराचरात मीच व्यापून आहे. आता मी जड़ शरीर नसून, तो निष्कल आत्मा आहे.
+प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं ।
+सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् ।।
+यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं ।
+तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघ:।।
+मी ब्रह्म आहे, अहं ब्रम्हास्मी ! मी ब्रह्म आहे, अहं ब्रह्मास्मी! मी ब्रह्म आहे, अहं ब्रह्मास्मी!
+हरी: ओम तत्सत, हरी: ओम तत्सत, हरी: ओम तत्सत।
+आता आपापल्या ठिकाणी डावीकडे वळून हळूच उठून बसायचं. योगनिद्रा समाप्त झाली.
+मी जड शरीर आहे पासून सुरुवात करत करत अंतिमतः संपूर्ण विश्व मीच आहे, मी विश्वात्मक आहे, असा अनुभव घ्यायचा, ही अवयव ध्यान प्रक्रिया आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15234.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15234.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..024f6be0f3eceaf5d01fbc82e058539c443fc613
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15234.txt
@@ -0,0 +1,3 @@
+योगराजसिंग.
+जुलै १५, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15236.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15236.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b84c9c3a5a506888666c03e87415c9fde3a32c4b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15236.txt
@@ -0,0 +1,42 @@
+अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद ऊर्फ ऑरोबिंदो (१५ ऑगस्ट १८७२ - ५ डिसेंबर १९५०) हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
+अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता घोष होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी राजनारायण बोस यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि बारीन्द्र घोष हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.[१]
+इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.
+लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.[२]
+केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.[३] इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष भारतात येऊन पोहोचले.
+भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनी देवी यांच्याशी झाला. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराथी, तमिळ आणि संस्कृत या भाषा शिकले. तेथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.
+इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.[४] काश्मीरमध्ये शंकराचार्य टेकडीवर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये पर्वतीवर त्यांना अनुभव आला.[५] हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. [६] नर्मदाकाठी चांदोदच्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.[७] हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.
+बडोदा येथे असताना त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. [५] आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे विष्णु भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.[५]
+इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.[८] इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.
+त्यांनी वंदे मातरम् वृत्तपत्र सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.[९] आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये कर्मयोगिन् आणि बंगालीमध्ये साप्ताहिक धर्म ही साप्ताहिके ते चालवीत असत.[१०] बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते.
+तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर १९१० मध्ये पॉंडिचेरी येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.[११] ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पॉंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
+इ.स. १९१४ मध्ये मिसेस मीरा अल्फासा (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [१] आर्य मासिका]] मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली श्रीअरविंद आश्रम याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.[१२] भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.[१३]
+५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.
+हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
+श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.
+श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे.
+श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.
+श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. श्रीअरविंद घोष यांचे साहित्य Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
+सेनापती बापट यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे, डॉ.केतकी मोडक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद संजीवन आणि अभीप्सा मासिक या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.
+अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते काश्मीर दौऱ्याला सचिव म्हणून गेले होते.[३]
+अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.[२३]
+अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. [२४] १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. [२५]
+लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हटले, ''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''[२६]
+दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.[२७]
+अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना स्वामी विवेकानंद यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हटले आहे, कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली. [२८]
+भगिनी निवेदिता बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.[२९]
+ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.[३०]
+श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी इंदुप्रकाशमध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.[२०] “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. [२५]
+अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“[३१]
+पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[३२]
+श्री.नोलिनी कांत गुप्ता (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे धर्म आणि कर्मयोगिन या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.[३३]
+श्री. निरोदबरन (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.[३४]
+श्री. माधव पु. पंडित (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती.
+श्री. पवित्र (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. [३५]
+श्री. दिलीपकुमार रॉय (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.[३६]
+श्री. टी.व्ही. कपालीशास्त्री (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले.
+श्री. सत्प्रेम (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत.
+श्री. इंद्रा सेन (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत.
+श्री. के. डी. सेठना (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - मदर इंडिया या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक
+श्रीमती मार्गारेट वूड्रो विल्सन (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. [३७]
+
+भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1524.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1524.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f03735a70259e7e8242d1c9bf9aa4f2ec3cc5f0a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1524.txt
@@ -0,0 +1 @@
+मणीशंकर अय्यर (तमिळ: மணிசங்கர் அய்யர்) (एप्रिल १०, इ.स. १९४१- हयात) हे भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. तसेच त्यांनी इ.स. २००४ ते इ.स. २००९ दरम्यान मनमोहन सिंह सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री,पंचायती राज मंत्री आणि क्रिडामंत्री म्हणून काम बघितले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15258.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15258.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9544b3d8f75434d6de7bcd79553facbe845bb48
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15258.txt
@@ -0,0 +1,43 @@
+योगेश विजय ताकवले (५ नोव्हेंबर, इ.स. १९८४:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा महाराष्ट्र आणि त्रिपुराकडून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला आहे.
+ताकवले २००८ भारतीय प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१४पासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांसाठी खेळला.
+२ सुमन •
+६ ब्लिझार्ड •
+९ रायडू •
+१० तेंडूलकर •
+१६ यादव •
+४५ शर्मा •
+७४ गिब्स •
+८८ लेवी •
+-- शहा •
+-- वानखेडे •
+१ परेरा •
+७ फ्रँकलिन •
+५५ पोलार्ड •
+८९ सिंग •
+-- नाईक •
+१९ कार्तिक •
+८२ जेकब्स •
+-- तारे •
+-- मराठे •
+३ सिंग •
+१३ पटेल •
+१४ नचिम •
+२३ चाहल •
+२५ जॉन्सन •
+३० ओझा •
+६९ सुयाल •
+९९ मलिंगा •
+-- सिंग •
+-- कुलकर्णी •
+-- मॅके •
+-- पीटरसन •
+-- शुक्ला •
+प्रशिक्षक: रॉबिन सिंग
+फलंदाज
+अष्टपैलू
+यष्टीरक्षक
+
+गोलंदाज
+प्रशिक्षण चमू
+
+→ अधिक संघ
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15266.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15266.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93e0090ad9589087047886d42ca0a1ed6d599c6e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15266.txt
@@ -0,0 +1 @@
+योगेश रामदास कदम मराठी राजकारणी आहेत. हे दापोली मतदारसंघातून शिवसेने कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15267.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07c9e43e806a672005db9fec2f0647662948285c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15267.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+योगेश्वर दत्त (जन्म नोव्हेंबर २, १९८२) हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय आहे. २००६ साली दोहायेथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1527.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bc8d5b22a1b9fcafd8f6d862a799d335886900f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1527.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मणीभवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहात असत त्या इमारतीचे नाव आहे. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालयही तेथे स्थापन करण्यात आले आहे.[१]
+मुंबई शहरातील गावदेवी भागात लेबरनम रस्ता परिसरात ही वास्तू आहे.
+महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे या वास्तूचे विशेष महत्त्व मानले जाते. इ स. १९१७ ते १९३४ या काळातील विविध ऐतिहासिक घडामोडी येथे घडलेल्या आहेत.याच ठिकाणी आता संग्रहालय आणि गांधीजी यांच्यासंबंधी प्रदर्शन मांडलेले आहे. गांधीजींच्या कार्याचा त्याद्वारे परिचय करून घेता येतो.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15277.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15277.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3313c3e414314b0fe1d859e0b31b4de46c3d36ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15277.txt
@@ -0,0 +1 @@
+योझेफ पियुसुद्स्की (पोलिश: Józef Klemens Piłsudski; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा पोलंड देशामधील एक प्रभावशाली राजकारणी, राष्ट्रप्रमुख व लष्करप्रमुख होता. पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली पोलंडचे १२३ वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आणून स्वतंत्र पोलंड देश पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. पियुसुद्स्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडने लिथुएनियाकडून व्हिल्नियस जिंकले. पोलंड देशाच्या सीमा ठरवण्यामध्ये व देशात स्थैर्य आणण्यामध्ये त्याचे मोठे योगदान होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15278.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15278.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bc71d47749d5dec750f33cc4433725c53ff9fd2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15278.txt
@@ -0,0 +1 @@
+योझ्गात (तुर्की: Kırşehir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.८ लाख आहे. योझ्गात ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15279.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15279.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e28a7f1ca9c3c37f29e7a0865f33d4673a0307dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15279.txt
@@ -0,0 +1,2 @@
+संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक.
+१००० झेट्टाबाईट्स म्हणजे एक योट्टाबाईट.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15378.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15378.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb6faa8293e1071f9bd3fc6e4e542ec38817c542
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15378.txt
@@ -0,0 +1 @@
+योहानेस व्हर्मीर (डच: Johannes Vermeer; ऑक्टोबर ३१, इ.स. १६३२ - डिसेंबर १५, इ.स. १६७५) हा एक डच चित्रकार होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15382.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15382.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f59519a1b613c61401662452d0950577091c16e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15382.txt
@@ -0,0 +1,6 @@
+गुणक: 26°12′16″S 28°2′44″E / 26.20444°S 28.04556°E / -26.20444; 28.04556
+
+जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात.
+जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक[१] असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे.[२] दक्षिण आफ्रिकेचे संवैधानिक न्यायालय या शहरात आहे.
+विटवॉटर्सरॅंड टेकड्यांच्या मध्यात वसलेल्या जोहान्सबर्गमध्ये सोने व हिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. ओ.आर. टॅंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.
+२००७ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या ३८,८८,१८० इतकी आहे. वेस्ट रॅंड, सोवेटो आणि लेनासिया ही उपशहरे धरल्यास ही संख्या १,०२,६७,७०० इतकी आहे. १,६४५ किमी२ भागातील ही लोकसंख्या २,३६४ प्रती किमी२ इतक्या घनतेने राहते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15383.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15383.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ed6dee01f1b582466733bf0dfcca4a8ca3c1722
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15383.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१९ मार्च, इ.स. २०१२
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15390.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15390.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f890d8dd3572989a5dda70d7bd98f8b2b57e64bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15390.txt
@@ -0,0 +1,26 @@
+योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स (२३ नोव्हेंबर, इ.स. १८३७ - ८ मार्च, इ.स. १९२३) हे डच भौतिकशास्त्रज्ञ होते.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15409.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15409.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef57dfaa7b10370c6f13f54f840af71afb5ed26d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15409.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रघुनाथ धोंडो धोपेश्वरकर उर्फ र.धों. धोपेश्वरकर (१९०२ - १९७४) हे मराठी चित्रकार होते.
+१९३० साली धोपेश्वरकरांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट टाकून चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे ठरवले. तोवर त्यांनी इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईतल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन १९३० - १९४१ सालांदरम्यान धोपेश्वरकर तेथे चित्रकला शिकले[१]. पुढे त्याच संस्थेत १९५८ साली सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी कलाअध्यापन केले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15412.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0fcd80577c822a2425660983255f81bb0b75218f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15412.txt
@@ -0,0 +1,5 @@
+प्रा. डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर तथा र. बा. मंचरकर (इ.स. १९४३ - १२ फेब्रुवारी, इ.स. २०१२, अहमदनगर, महाराष्ट्र) हे मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक होते. अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातून ते उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
+प्रा. मंचरकर हे समीक्षक, साहित्यसंशोधक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. व्यासंग करून व ३७ पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन करून त्यांनी ही मान्यता मिळवली होती. समीक्षाक्षेत्रात त्यांचा विशेष दबदबा होता. संत साहित्याचे संशोधन करून त्यांनी त्याचाही गाढा व्यासंग केला होता. धर्म आणि संप्रदाय, साहित्य समीक्षा प्रदीप, मुक्तेश्वरकृत महाभारत - एक अभ्यास असे अनेक संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारासह ग्रंथलेखनासाठी असलेले अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.
+बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, यशवंत मनोहर, भास्कर चंदनशिव, लहू कानडे अशा अनेकांच्या साहित्यावर लिहून त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न डॉ. र.बा. मंचरकरांनी केला. त्यासाठी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने त्यांना त्यांच्या निवासस्थानी येऊन पुरस्कार देण्यात आला होता. (२९ डिसेंबर, इ.स. २०११).
+मंचरकरांच्या नावाने अहमदनगर येथे ’डॉ. र.बा. मंचरकर स्मृति प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानतर्फे संत साहित्यावरील ग्रंथलेखनासाठी डॉ. र.बा. मंचरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. डॉ. विलास खोले यांना इ.स. २०१४ साली हा पुरस्कार देण्यात आला.
+चं.वि. जोशी आणि काही इतर लेखकांनी ’साहित्याचा अभ्यास’ नावाचा एक ’गुरुवर्य डॉ. र.बा. मंचरकर सद्भाव ग्रंथ’ संपादित केला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15414.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15414.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dff2657226b224846e3c52112f58b87123a387ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15414.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+
+मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे रघुनाथ भगवानदास अट्टल अर्थात आर.बी . अट्टल कॉलेज हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेले महाविद्यालय आहे. सदर महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७१ या वर्षी झालेली आहे. हे महाविद्यालय औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे. सदर महाविद्यालय २७ एकर मैदानावर पसरले आहे. यात प्रशासकीय इमारत, अध्यापानासाठी इमारत, स्वतंत्र ग्रंथालय इमारत, वसतिगृह आणि नव्याने बांधलेल्या इनडोअर स्टेडियम आणि ४०० मीटर ट्रॅक याचा समावेश आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात जीवनात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या संख्येने नामांकित यशस्वी विद्यार्थी प्रदान करून गुणात्मक प्रगती केली आहे.[३]
+मुख्य लेख :-- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद
+मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अग्रगण्य पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेऊन १ सप्टेंबर १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे मराठवाडा विभागातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून २१ वरिष्ठ महाविद्यालये, ४० कनिष्ठ महाविद्यालये व ५६ उच्च माध्यमिक शाळा आणि १ मराठी व ६ इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल २००१ मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्राप्त केला आहे. मंडळाने ७७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले.
+याच मंडळा अंतर्गत आर.बी. अट्टल महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे.
+महाविद्यालयात सुसज मध्यवर्ती ग्रंथालय असून त्यात सुमारे ३३६५७ पुस्तके व अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. अनेक नव्या जुन्या मासिक, नियतकालिके तथा वर्तमानपत्राची वर्गणीदार महाविद्यालय आहे.
+ग्रंथालयात संगणक इंटरनेट सुविधेसह असून ई माध्यमात्तून अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.ग्रंथालयासाठी स्वतंत्र सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.ग्रंथालय वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०५:४५ पर्यंत असून रात्र अभ्यासिकेसाठी वेळ सायंकाळी ०७:३० ते रात्री १०:३० पर्यंत आहे.
+ग्रंथालयात उच्च व कनिष्ठ महाविद्यालय पुस्तके देवघेव विभाग, कर्मचारी पुस्तके देवघेव विभाग, वाचन दालन, वर्तमानपत्र दालन, संदर्भ ग्रंथ दालन तसेच इंटरनेट विभाग आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15415.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15415.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dff2657226b224846e3c52112f58b87123a387ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_15415.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+
+मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे रघुनाथ भगवानदास अट्टल अर्थात आर.बी . अट्टल कॉलेज हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेले महाविद्यालय आहे. सदर महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७१ या वर्षी झालेली आहे. हे महाविद्यालय औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे. सदर महाविद्यालय २७ एकर मैदानावर पसरले आहे. यात प्रशासकीय इमारत, अध्यापानासाठी इमारत, स्वतंत्र ग्रंथालय इमारत, वसतिगृह आणि नव्याने बांधलेल्या इनडोअर स्टेडियम आणि ४०० मीटर ट्रॅक याचा समावेश आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात जीवनात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या संख्येने नामांकित यशस्वी विद्यार्थी प्रदान करून गुणात्मक प्रगती केली आहे.[३]
+मुख्य लेख :-- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद
+मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अग्रगण्य पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेऊन १ सप्टेंबर १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे मराठवाडा विभागातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून २१ वरिष्ठ महाविद्यालये, ४० कनिष्ठ महाविद्यालये व ५६ उच्च माध्यमिक शाळा आणि १ मराठी व ६ इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल २००१ मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्राप्त केला आहे. मंडळाने ७७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले.
+याच मंडळा अंतर्गत आर.बी. अट्टल महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे.
+महाविद्यालयात सुसज मध्यवर्ती ग्रंथालय असून त्यात सुमारे ३३६५७ पुस्तके व अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. अनेक नव्या जुन्या मासिक, नियतकालिके तथा वर्तमानपत्राची वर्गणीदार महाविद्यालय आहे.
+ग्रंथालयात संगणक इंटरनेट सुविधेसह असून ई माध्यमात्तून अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.ग्रंथालयासाठी स्वतंत्र सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.ग्रंथालय वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०५:४५ पर्यंत असून रात्र अभ्यासिकेसाठी वेळ सायंकाळी ०७:३० ते रात्री १०:३० पर्यंत आहे.
+ग्रंथालयात उच्च व कनिष्ठ महाविद्यालय पुस्तके देवघेव विभाग, कर्मचारी पुस्तके देवघेव विभाग, वाचन दालन, वर्तमानपत्र दालन, संदर्भ ग्रंथ दालन तसेच इंटरनेट विभाग आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1546.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1546.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f03735a70259e7e8242d1c9bf9aa4f2ec3cc5f0a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1546.txt
@@ -0,0 +1 @@
+मणीशंकर अय्यर (तमिळ: மணிசங்கர் அய்யர்) (एप्रिल १०, इ.स. १९४१- हयात) हे भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. तसेच त्यांनी इ.स. २००४ ते इ.स. २००९ दरम्यान मनमोहन सिंह सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री,पंचायती राज मंत्री आणि क्रिडामंत्री म्हणून काम बघितले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1552.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1552.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f3dae9876239899c18116db81d9d900e4f38cca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1552.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे[१]. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात. [२]
+अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली व सरडे, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे[३]
+मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. [४]. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो[५]. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.
+देशातील काही भागात उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडतात. मुख्यतः साप या प्राण्याला घाबरून माणसाचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे थोडा जरी सर्पदंश झाला आणि रक्तदाब वाढला तरी भीतीपोटी काही वेळा मृत्यू होतो. मोकळ्या जागेत मण्यार जास्त काळ थांबत नाही. अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो. हा साप खूप चपळ आहे. त्याचे विष खूप जहाल असते. जिभेद्वारे विष भक्षाच्या डोळ्यात टाकून सुद्धा आपली शिकार सहजतेने करतो. डोंगराळ भागात हा साप ठिकठिकाणी आढळतो. जास्तीत जास्त हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. म्हणून माणसाला हा साप चावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेस जास्त घडतात.
+मण्यार चावल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन लवकर उपचार कसे करता येतील याची काळजी घ्यावी. सरकारी दवाखान्यात यावर उपचार माफक दरात आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1554.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1554.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8525e579f7bc4c05d2949f28a2746a7b018a165
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1554.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मतदान ही एखाद्या गटास अथवा समूहास, विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे. याचा वापर चर्चा, वादविवाद अथवा निवडणूक प्रचारानंतर करण्यात येतो. लोकशाही राज्य प्रणालीत उच्च पदावरच्या व्यक्तिंसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते.एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो उमेदवार असतो व जो मतपत्रिकेद्वारे अथवा ठरवून दिलेल्या पद्धतीद्वारे मतदान करतो तो मतदार म्हणून ओळखण्यात येतो. मतदारांनी केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड केली जाते.
+आपल्याला जरूर मत दिले पाहिजे.
+लोकशाहीत, निवडणुकीद्वारे सरकारची निवड करण्यात येते. यासाठी ईच्छुक उमेदवारांमधून निवड करावयाची असते. वेगवेगळ्या देशात,तेथील सरकारने व नागरिकांनीनी ठरविलेल्या मतदान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
+मत हे वैयक्तिक आवडीचे प्रगटीकरण असते. कोणत्याही सरकारमध्ये अथवा संस्थेमध्ये अथवा गटांमध्ये, एकमत न होणाऱ्या एखाद्या प्रस्तावावर मतदान घेऊन तो प्रस्ताव, झालेले मतदान बघुन स्वीकारण्यात अथवा नाकारण्यात येतो.मतदान हे काही देशात मतदान केंद्रावर जाऊन करण्यात येते तसेच काही देशात ते ऐच्छिक तर काही देशात ते अनिवार्य आहे.
+एखाद्या मतदाराने प्रगट केलेल्या मताची जाहिर वाच्यता होऊ नये म्हणून गुप्त मतदान घेण्यात येते. तसेच, मतदानानंतर, विरोधी मतदान केले म्हणून, उमेदवाराने मतदारांना भिवविण्यास अथवा त्रास देण्यास वाव मिळू नये यासाठी अशी सोय केलेली असते.
+nivadnuk prerana
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1566.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1566.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..792468b76ba6bd8663f97cf5d0c7ba3cca16ec28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1566.txt
@@ -0,0 +1 @@
+मथीशा पथिरना (१८ डिसेंबर, २००२:कँडी, श्रीलंका - हयात) हा श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1586.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b08823357c7594fee580ade4a1d42c49d22cf11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1586.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून, त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे अनेक लोकांच्या जेवणातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करून त्या पासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.
+समुद्रात व नदीत माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते परंतु तेथील उत्पन्न अनेक कारणामुळे कमी होत आहे व खाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे हा पर्याय समोर आला.
+मत्स्यशेतीचे सानधारण दोन प्रकार आहेत:
+समुद्राच्या व नदीच्या किनाऱ्याव्यतिरिक्त, इतर क्षेत्रात यातून झालेल्या उत्पन्नाची मागणी आहे.समुद्रकिनाऱ्यावरच्या मासे खाणाऱ्या लोकांनाही 'बदलती चव' या दृष्टीनेही तो एक उत्तम पर्याय आहे.याची निर्यातही केल्या जाउ शकते.
+क्षाराचे प्रमाण अधिक असलेल्या पाण्यात समुद्री कोळंबीचे उत्पन्न घेता येते.याचे उत्पादनास लागणारी वेळ ही सुमारे १५०-१६० दिवस इतकी आहे.त्यामुळे वर्षातून याचे दोनवेळा उत्पन्न घेता येते.गोड्या पाण्यातील कोळंबीपेक्षा याचे वजन पर्यायाने कमी असते.
+हा कृत्रिम तलाव असतो.यास एका बाजूस उतार असतो.त्याने पाणी बदलणे व उत्पादन काढणे सोपे होते.याचे तळाशी चिक्कणमातीचा लेप लावल्या जातो.याची निवड,जागेची निवड, मातीचे परिक्षण व वापरावयाच्या पाण्याचे परिक्षण करून केल्या जाते.ते तज्ञांकडून केल्या जाते.तलावाचे क्षेत्र २० गुंठे ते २ एकर पर्यंत राहू शकते.
+कॅल्शियम व नत्र अधिक प्रमाणात असलेले सेंद्रिय पदार्थ माशांना खाद्य म्हणून वापरतात.यासाठी पाणशेवाळाचाही उपयोग होतो.कोणी भाताचा कोंडा,शेंगदाण्याची पेंडही वापरतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1590.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1590.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89eba1c6443e01b166d43d20ca5ab0dc034a2ac1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1590.txt
@@ -0,0 +1,12 @@
+मथाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
+सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर चटाळे, भादवे गावानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७५ कुटुंबे राहतात. एकूण ६४९ लोकसंख्येपैकी ३१२ पुरुष तर ३३७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७४.५० टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.९५ आहे तर स्त्री साक्षरता ७०.४२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.१७ टक्के आहे.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.बसभाडे वीस रुपये आहे.रिक्षासुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.शेअर रिक्षाचे भाडे साधारणपणे पंचवीस आहे.
+भादवे, विराथन खुर्द, नगावेपाडा, नगावे, चटाळे, वेढी, शिलटे, मांजुर्ली, विठ्ठलवाडी, करवाळे, पेणांद ही जवळपासची गावे आहेत.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1601.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1601.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17b6d6ef3e0d724a1b4cbead80c6d8add6bcc718
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1601.txt
@@ -0,0 +1,26 @@
+मथुरा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर मथुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मथुरा शहर हे, श्रीकृष्ण या विष्णूच्या मानवी अवतारी व्यक्तीची जन्मभूमी आहे. कृष्णाचा जन्म आणि त्याचा मृत्यू, डॉक्टर दफ्तरींच्या मते, अनुक्रमे इ.स.पूर्व १२५१ आणि ११७५ या साली झाले असावेत. कृष्णाचे बालपण मथुरेजवळच्या गोकुळात गेले. मथुरा हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या कनिष्क राजवंशांनी स्थापन केलेले शहर आहे आणि आज ते धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर हे भारतीय संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य निर्मिती आणि विकासात मथुरेचे मोलाचे योगदान आहे. आजही या शहराचे नाव महाकवी सूरदास, संगीताचे आचार्य स्वामी हरिदास, स्वामी दयानंद यांचे गुरू स्वामी विरजानंद, कवी रसखान इत्यादी महान व्यक्तींशी संबंधित आहे.
+मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आणि भारतातील सर्वात प्राचीन आणि सुप्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. उत्खनन करून या शहराचा पुरावा कुषाणकालीन आहे असे सिद्ध झाले आहे. मथुरा शहराच्या उत्खननात सापडलेले पुरावे मथुरा संग्रहालयात आहेत.[१] पौराणिक कथेनुसार शूरसेन देशाची ही राजधानी होती. पौराणिक साहित्यात मथुराला शूरसेन नगरी, मधुपुरी, मधुनागरी, मधुरा इत्यादी अनेक नावांनी संबोधित केले जाते. हिमालय आणि विंध्याचल यांच्यात येणारा भारताचा भाग, ज्याला प्राचीन काळी आर्यावर्त असे म्हणतात. येथे भारतीय संस्कृतीचा आधर असलेले जल पुरवठा करणारे प्रवाह - गंगा आणि यमुनेचे प्रवाह होते. या दोन नद्यांच्या काठावर भारतीय संस्कृतीची अनेक केंद्रे तयार झाली.आणि विकसित झाली. वाराणसी, प्रयाग, कौशांबी, हस्तिनापूर, कनोज यांच्याप्रमाणेच मथुरा हे ऐतिहासिक-पौराणिक ठिकाण आहे. मथुरा ही राष्ट्रीय महामार्ग २ वर यमुनेच्या काठावर आहे. आग्रा व दिल्ली ही शहरे मथुरेपासून अनुक्रमे आग्नेयेस ५८ किलोमीटरवर आणि वायव्येस १६५ किलोमीटर अंतरावर आहेत.
+वाल्मिकी रामायणात, मथुराला मधुपुर किंवा मधुदानवा शहर म्हटले गेले आहे आणि येथे ते लावणसुरांची राजधानी म्हणून वर्णन केले गेले आहे - या शहराचे वर्णन मधुदैत्याने केले आहे. लवणासूर ज्याला शत्रुघ्नाने पराभूत केले तो याच मधुदानवाचा मुलगा होता. त्यामुळे मथुरा हे रामायण काळात मधुपुरी या नावाने ओळखले जाई. रामायणात या शहराच्या भरभराटीचे वर्णन आले आहे. हे शहर लवणसुरानेसुद्धा सजवले होते. राक्षस, दानव, भुते इत्यादी संबोधने वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारे वापरली जातात, कधी जाती किंवा कुळ, कधी आर्य-बिगर आर्य संदर्भात तर कधी वाईट प्रकृतीच्या व्यक्तींसाठी. प्राचीन काळापासून या शहराचे अस्तित्व बिनधास्तपणे चालू आहे.
+हे नगर आधी मधुवन नंतर मधुपारा आणि नंतर मथुरा म्हणून ओळखले जाते. ६व्या शतकात मथुरा ही शुरसेन प्रजासत्ताकची राजधानी बनली आणि त्यानंतर लगेचच मौर्य साम्राज्य आणि सुंग राजवंशाचे राज्य होते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यावरून असे दिसते की, जैन येथे मथुरेत राहत असत. मथुरेचा कला प्रकार आणि तिची संस्कृती कुशाण राजघराण्यांतर्गत शिखरावर पोहोचली ज्यांनी तिला आपली राजधानी म्हणून घोषित केले होते. मथुरा परिसरात अनेक बौद्ध अवशेष सापडले आहेत. यातील अनेक मथुरा, कलकत्ता आणि लखनौ येथील संग्रहालयात आढळतात.
+मथुराच्या सभोवताल चार शिव मंदिरे आहेत पूर्वेस पिपलेश्वर, दक्षिणेस रंगेश्वर आणि उत्तरेस गोकर्णेश्वर आणि पश्चिमेस भूतेश्वर महादेव मंदिर. चारही दिशांना स्थित असल्याने शिवजींना मथुराचे कोतवाल म्हणतात. मथुराला आदि वार भुतेश्वर क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. वराह जीच्या गल्लीत निलवराह व श्वेतवाराहाची सुंदर विशाल मंदिरे आहेत. श्रीकृष्णाचे नातू वज्रनाभ यांनी श्री केशवदेवजींची मूर्ती स्थापित केली, परंतु औरंगजेबाच्या काळात त्यांना राजधाममध्ये बसविण्यात आले आणि औरंगजेबाने मंदिर तोडले आणि त्या जागी मशिदीची उभारणी केली. नंतर त्या मशिदीच्या मागे नवीन केशवदेव मंदिर बांधले गेले आहे. प्राचीन केशव मंदिराचे स्थान केशवकटार असे म्हणतात. उत्खननामुळे येथे बऱ्याच ऐतिहासिक वस्तू सापडल्या. मोघल काळामध्ये सौख जाठ राजा हथीसिंग तोमर (कुंतल)चा किल्ला सौख राजा हाथीसिंगाच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होता.
+जवळच कणकली टीलावरील कंकलिदेवीचे मंदिर आहे. संकलीच्या टीलावरही बऱ्याच वस्तू सापडल्या. असे सांगितले जाते कि हा सांगाडा देवकीच्या त्या मुलीचा आहे जिला कंसाने कृष्ण समजून ठार मारायचा प्रयत्न केला, परंतु तिने आपला हात सोडला आणि आकाशात गेली. (विद्याधर चक्रवर्ती पहा) मशिदीच्या थोड्याशा अंतरावर पोटरकुंडजवळील भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे, ज्यात वासुदेव आणि देवकीच्या मूर्ती आहेत, या जागेला मल्लपुरा म्हणतात. कानसुरचे चैनूर, मुश्तिक, कुत्सल, तोशाल इत्यादी या ठिकाणी प्रसिद्ध मॉल असायचे. श्री परखजींनी बांधलेले श्री द्वारिकाधीश मंदिर हे नवीन ठिकाणांपैकी सर्वोत्तम स्थान आहे. तेथे नैवेद्य इत्यादींची योग्य व्यवस्था आहे. येथे संस्कृत पाठशाळा, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक परोपकारी विभाग आहेत.
+या मंदिराखेरीज गोविंदजींचे मंदिर, किशोरीरामजींचे मंदिर, वासुदेव घाटातील गोवर्धननाथजींचे मंदिर, उदयपुरातील राणीचे मदन मोहनजींचे मंदिर, विहारीजीचे मंदिर, उन्नावच्या राधा श्यामकुनवारी यांनी बांधलेले मदन मोहनजींचे मंदिर, राधेश्यामजींचे मंदिर, असकुंडा घाटावर हनुमानजी, नरसिंगजी, वराहजी, गणेश इत्यादी मंदिरे आहेत, त्यापैकी बरीच उत्पन्न आहे, व्यवस्थापन खूप छान आहे, शाळा इ संस्था चालू आहे. विश्राम घाट किंवा विश्रांत घाट हे एक सुंदर स्थान आहे, ते मथुरा मधील मुख्य तीर्थस्थान आहे. पाच प्रसिद्ध मंदिरांचे वर्णन विश्रांतिक तीर्थ (विश्राम घाट) असिकुंडा तीर्थ (असकुंड घाट) वैकुंठ तीर्थ, कालिंजर तीर्थ आणि चक्रतीर्थ असे आहे. कल्वेशिक, सोमदेव, कांबळ आणि संबल या पुस्तकात या जैन साधूंचे मथुरा वर्णन केले आहे.
+कंस वधानंतर देवाने येथे विश्रांती घेतली. सकाळी येथे यमुनाजीची आरती आहे, ज्याचे सौंदर्य दिसून येते. याठिकाणी दतिया नरेश आणि काशी नरेश यांचे अनुक्रमे ८१ मन आणि ३ मण सोन्याने तुला केली होती आणि त्यानंतर व्रजमध्ये दोन्ही वेळेचे सोने वाटले. येथे मुरलीमनोहर, कृष्ण-बलदेव, अन्नपूर्णा, धर्मराज, गोवर्धननाथ इत्यादी अनेक मंदिरे आहेत.
+येथे चैत्र शु इथ 6 (यमुना-जाम-दिवस), यमद्वतिया आणि कार्तिक शु. 10 (कंस वध नंतर) यात्रा असते. विश्रामाच्या मागे नारायणजींचे श्री रामानुज संप्रदायाचे मंदिर आहे, त्यामागील बाजूला जुना गतश्रम नारायणजीचे मंदिर आहे, त्याच्या पुढे कंसखार आहे. भाजी मंडई मध्य पंडित क्षेत्रपाल शर्मा यांनी बांधलेला घंटाघरआहे. पालीवाल ही बोहराने बांधलेली राधा-कृष्णा, दौजी, विजयगोविंद, गोवर्धननाथ यांची मंदिरे आहेत.
+रामजीद्वारात श्री रामजींचे मंदिर आहे, तर येथे अष्टभुजी श्री गोपाळजी यांचा पुतळा आहे, ज्यामध्ये चोवीस अवतार दिसतात. रामनवमीला येथे जत्रा भरतो. येथे वज्रनाभाने स्थापित केलेले ध्रुवजीच्या पायाचे ठसे आहेत. चौबाचा येथील वीर भद्रेश्वरचे मंदिर, लखनसूराला ठार मारून मथुराचे रक्षण करणारे शत्रुघ्नजीचे मंदिर, होळी दरवाजा येथील दौजीचे मंदिर, डोरी बाजार येथील गोपीनाथजींचे मंदिर.
+नंतर बंगाली घाटावर महान विष्णूचे मंदिर आहे, श्री वल्लभ कुळातील गोस्वामी कुटुंबातील दोन लहान मोठे, एक मदन मोहनजी आणि एक गोकुलेश यांचे मंदिर आहे. शहराबाहेरील, ध्रुवजींचे मंदिर, श्री राधाविहारीजींचे गौ घाट येथील प्राचीन विष्णूस्वामी पंथाचे मंदिर, वैरागपुरा येथील प्राचीन विष्णूस्वामी पंथाच्या विरकांचे मंदिर आहे. वैरागपुरा येथील गोहिल छुटी जातीचा चौधरी श्री गोरधनदास नगर, श्री हरकरण दास नागर यांनी संवत १९८१ (वर्ष १९२४) मध्ये सकल पंच मथुराचे मंदिर बनवण्यासाठी आपली जमीन दान केली. आणि त्या जमीनीवर दाजी महारराज आणि रेवती देवीच्या मूर्तीचे दान केले. मथुराच्या पश्चिमेस एका उंच टेकडीवर महाविद्याचे मंदिर आहे, त्या खाली एक सुंदर तलाव आहे आणि त्या पाशुपती महादेवाचे मंदिर आहे, त्या खाली सरस्वती नाला आहे. एकदा सरस्वतीजी येथे वाहून गोकर्णेश्वर-महादेव येथे आल्या आणि यमुनाजीत सामील झाल्या.
+एका घटनेत असे वर्णन केले आहे की रात्री एका सर्पाने नंदाबाबाला गिळंकृत करण्यास सुरुवात केली, त्यानंतर श्री कृष्णाने त्या सापाला लाथ मारली, ज्यावर साप शरीर सोडून सुदर्शन विद्याधर झाला. काही टीकाकारांचे मत आहे की ही लीला त्याच महान विज्ञानाची आहे आणि काहींचे मत आहे की अंबिकावन दक्षिणेस आहे. या पलीकडे सरस्वती कुंड आणि सरस्वतीचे मंदिर आहे आणि त्या पलिकडे चामुंडाचे मंदिर आहे.
+चामूंडाहून परत मथुराला परतल्यावर अंबरिश टीला मध्यभागी आहे, तिथे राजा अंबरीशने ध्यान केले. त्या जागेच्या खाली जहरपीरचा मठ आहे आणि टीलाच्या वर हनुमानजीचे मंदिर आहे. ही मथुराची मुख्य ठिकाणे आहेत. या वगळता फारच लहान जागा आहेत. नरसिंगगड हे मथुरा जवळील एक ठिकाण आहे, जिथे नरहरी नावाचा एक महात्मा झाला आहे. असे म्हणतात की त्यांनी 400 व्या वर्षी आपला देह सोडून दिला.
+प्रत्येक एकादशी आणि अक्षय नवमी मथुराभोवती फिरतात. देवशयनी आणि देवोत्थानी एकादशी मथुरा-गरुड गोविंद-वृंदावन येथे एकत्रितपणे फिरतात. या परिक्रमाला 21 कोसी किंवा तीन जंगले देखील म्हणतात. वैशाख शुक्ल पौर्णिमा रात्री फिरते, त्याला वानविहाराची परिक्रमा म्हणतात.
+ठीक ठिकाणी गाणे व खेळण्याचीही व्यवस्था आहे. द्वारकाहून आलेल्या श्री. दौजी यांनी वसंत ऋतूचे दोन महिने व्रजात घालवले आणि त्यावेळी यमनाजीला प्रवाही केले होते, ही परिक्रमा त्यांची आठवण आहे.
+ब्रजच्या प्राचीन संगीतकारांची अस्सल माहिती 16 व्या शतकातील भक्तांकडून मिळते. या काळात अनेक संगीतकार वैष्णव संत झाले. संगीत शिरोमणी स्वामी हरिदास जी, त्यांचे गुरू आशुधीर जी आणि त्यांचे शिष्य तानसेन इत्यादींचे नाव सर्वश्रुत आहे. बैजूबावराच्या गुरूला श्री हरिदास जी असेही म्हणतात, परंतु बैजू बावरा कवी अष्टछाप कवी गोविंद स्वामी जी कडून संगीताचा अभ्यास करीत. निम्बार्क संप्रदायाचे श्री भट्ट या काळात भक्त, कवी आणि संगीतकार झाले. अष्टछाप, सूरदास, नंदादास, परमानंददास जी इत्यादी नामवंत गीतकार कवी असे कीर्तनकार, कवी आणि गायक होते, ज्यांचे कीर्तन बल्लभाकुलच्या मंदिरात गायले जातात. स्वामी हरिदास जी ब्रज संगीताच्या ध्रुपद-धामर गायनाची आणि रास-नृत्य परंपरेचा चालवली.
+मथुरे मधील संगीताची प्रथा खूप जुनी आहे, ब्रजचे मुख्य वाद्य बासरी आहे. लोकांना श्रीकृष्णाची बासरी माहित आहे आणि त्यांना 'मुरलीधर' आणि 'वंशीधर' या नावाने संबोधले जाते. सध्या ब्रजचे लोकसंगीत ढोल मृदंग, झांझ, मंजिरा, धाप, नगारा, पखावज, एकतारा इत्यादी वाद्ये सुद्धा प्रचलित आहेत. रासचे सध्याचे स्वरूप 16 व्या शतकापासून मथुरामध्ये सुरू झाले. येथे स्वामी हरदेवच्या मदतीने बल्लभाचार्य यांनी प्रथम विश्रांत घाटावर धाव घेतली. रास ही ब्रजची एक अनोखी भेट आहे, जी संगीताला गद्य आणि नृत्यासह जोडते. ब्रज साहित्याचे सांस्कृतिक आणि कलात्मक जीवन रास सुंदरपणे व्यक्त करते. अष्टाछपच्या कवींच्या वेळी ब्रजमध्ये संगीत वाहिले. सूरदास, नंदादास, कृष्णदास वगैरे स्वतः गायक होते. या कवींनी त्यांच्या रचनांमध्ये विविध प्रकारच्या गाण्याचे भांडार भरून काढले. स्वामी हरिदास संगीतशास्त्रातील तेजस्वी आचार्य आणि गायक होते. तानसेनसारखे प्रसिद्ध संगीतकारही त्याचे शिष्य होते. स्वामी महाराजांचे सुमधुर संगीत आणि गाणी ऐकण्याचा लोभ सम्राट अकबर यांनादेखील घेऊ शकला नाही आणि वेशात वृंदावन येथे यायचा. मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन ही बरीच काळ संगीताची केंद्रे राहिली आणि दूरदूरपासून संगीताची कला शिकायला मिळाली.
+ब्रजला गाण्याच्या अनेक शैली आहेत आणि रसिया ही ब्रजची सर्वात जुनी गायन कला आहे. भगवान कृष्ण, रसिया इत्यादींच्या बाल विलासनाशी संबंधित गायनाने रासलीला आयोजित केली जाते. श्रावण महिन्यात महिलांनी झोके घेताना गायलेले मल्हार गाणे ब्रजचेच आहे. संगीत, रसिया, ढोला, आल्हा, लावणी, चौबोला, बहल-तबिल, भगत इत्यादी वेळोवेळी लोकसंगीतातही ऐकायला मिळते. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारात Rतु गाणी, घरगुती गाणी, सांस्कृतिक गाणी वेळोवेळी गायली जातात.
+येथे वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेच्या विकासाचे सर्वात महत्त्वाचे युग कुषाण काळाच्या सुरुवातीपासून गुप्त काळाच्या समाप्तीपर्यंतचे होते. यानंतरही या कला 12 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत सुरू राहिल्या. यानंतर, मथुरा कलेचा प्रवाह जवळजवळ 350 वर्षे अवरोधित राहिला, परंतु 16 व्या शतकापासून कलेचे पुनरुत्थान साहित्य, संगीत आणि चित्रकला या स्वरूपात दिसून येऊ लागले.
+मथुरा रेल्वे स्थानक एक अतिशय व्यस्त जंक्शन असून दिल्ली ते दक्षिण भारत किंवा मुंबई या सर्व गाड्या मथुरामार्गे जातात. रस्त्यानेही पोहोचता येते. हे आग्रापासून फक्त 55 किलोमीटर आणि खैरपासून केवळ 50 किलोमीटरवर आहे. ही वृंदावन वेबसाईट वृंदावनापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच माहिती देते. स्थानकाभोवती बरीच हॉटेल्स आहेत आणि विश्रामघाटाच्या सभोवताल बरीच कमी किमतीची धर्मशाळा उपलब्ध आहेत. चालण्यासाठी कर आकारला जाऊ शकतो, जेणेकरून मथुरा, वृंदावन एका दिवसात फिरता येईल. बहुतेक मंदिरांमध्ये, सकाळी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दर्शन खुले असतात व त्यानुसार भाविकांनी स्वतःचा कार्यक्रम करावा. ऑटो आणि टांगा देखील उपलब्ध आहेत. सकाळी यमुनामध्ये नौकाविहार आणि सकाळी यमुनेची आरती आणि संध्याकाळी विश्रांती घेण्यासारखे आहे. गोकुळच्या दिशेने जाण्यासाठी अर्धा दिवस लागेल, त्यानंतर आपण गोवर्धनला जाऊ शकता. गोवर्धनसाठी बस उपलब्ध आहे. वृंदावनमध्ये राधाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
+श्रीकृष्ण राधा आणि गोपि-ग्वालांच्या दरम्यान होळीच्या रूपात, गुलाल आणि इतर रंग खेळतो. फाल्गुन शुक्ल 9 बरसाणापासून होळीची सुरुवात होते. येथील लठमार होळी जगप्रसिद्ध आहे. दहावीला नांदगावमध्ये अशी होळी होते. यासह सर्व ब्रजमध्ये होळी साजरी केली जाते. होळी साधारणत: धुळंडीवर पूर्ण केली जाते, त्यानंतर हुरंगा असतो, ज्यामध्ये स्त्रिया पुरुषांना लाठी, चाबूक इत्यादींनी वेढतात. बरसाना आणि नांदगावची लठमार होळी लोकप्रिय आहे. ब्रजच्या होळीची मजा 'नांदगावचा कुंवर कन्हैया, बरसणे की गोरी रे रसिया' आणि 'बरसने में जाययो म्हणतात जी राधा प्यारी' या गाण्यांनी सुरू होते. जरी भारतभर होळी साजरी केली जाते, परंतु ब्रजची होळी खूप मजेदार आहे. कारण ते कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाशी जोडले गेलेले दिसते. चाळीस दिवसांच्या होळीचा उत्सव उत्तर भारतातील ब्रज भागात बसंत पंचमीपासून सुरू होतो. होळीचा विशेष उत्साह केवळ नंदगाव आणि बरसाने जागृत करतो. नांदगावच्या गोपांनी गोपींना रंगवायचे तेव्हा नांदगावच्या गोपींनी त्यांना तसे करण्यास रोखले आणि ते पटले नाही तर काठीने मारण्यास सुरुवात केली. होळी गटात नांदगावचे पुरूष आहेत, कारण कृष्णा येथील आणि बारसाणे स्त्रिया, कारण राधा बरसाणे येथील होती. विशेष म्हणजे ही होळी उर्वरित भारतात होळी होण्यापूर्वी खेळली जाते. दिवस सुरू होताच नांदगावच्या हुरियर्सचे गट बरसाणे गाठायला लागतात. कीर्तन मंडळेही पोहोचू लागतात. यावेळी गांजाची अद्भुत व्यवस्था आहे. ब्रजवंतीतील लोकांचे डोळे पाहिल्यानंतर, त्यांना गांजाच्या फ्रॉस्टिंग सिस्टमचा अंदाज येतो. बरसानामध्ये टेसूची पाने तयार आहेत. दुपारपर्यंत धमाकेदार लाठमार होळी बंद झाली आहे. नांदगावच्या माणसांच्या हातात पिचकारी आहे आणि बरसाणा आणि होळीच्या महिलांच्या हातात काड्या सुरू आहेत.
+मथुराचा विशाल शिल्प संग्रह देश-विदेशातील अनेक संग्रहालयात वितरीत करण्यात आला आहे. येथील सामग्री लखनौच्या राज्य संग्रहालयात, भारतीय कलकत्ता येथील संग्रहालयात, मुंबई आणि वाराणसीच्या संग्रहालयांमध्ये आणि परदेशात मुख्यत्वे अमेरिकेच्या ‘बोस्टन’ संग्रहालयात, ‘पॅरिस’ आणि ‘ज्यूरिख’ संग्रहालये आणि लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात प्रदर्शित केली गेली आहे. आहे परंतु त्यातील सर्वात मोठा भाग मथुरा संग्रहालयात प्रदर्शित झाला आहे. याशिवाय काही वैयक्तिक संग्रहातही मथुराचे शिल्प आहे.
+मथुराचे तत्कालीन जिल्हाधिकारी एफ. मथुराचे संग्रहालय. एस. हे ग्रुपने १८७४ मध्ये स्थापित केले होते. सुरुवातीला हे संग्रहालय स्थानिक तहसीललगत असलेल्या एका छोट्या इमारतीत ठेवले होते. सुरुवातीला हे संग्रहालय स्थानिक तहसीललगत असलेल्या एका छोट्या इमारतीत ठेवले होते. काही बदलांनंतर संग्रहालयाचे व्यवस्थापन सन १९०० मध्ये पालिकेकडे देण्यात आले. पाच वर्षांनंतर तत्कालीन पुरातत्त्व अधिकारी डॉ. जे. या संग्रहालयाच्या शिल्पांचे वर्गीकरण पीएच फॉगले यांनी केले आणि सविस्तर यादी १९१० मध्ये प्रसिद्ध झाली. या कामामुळे संग्रहालयाचे महत्त्व प्रशासनाच्या दृष्टीने वाढले आणि १९१२ मध्ये राज्य सरकारने त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन हातात घेतले.
+१९०८ पासून रायबहादूर पं. राधाकृष्ण यांची येथे प्रथम सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली, नंतर ते बिनतारी जिल्हाधिकारी झाले. आता हे संग्रहालय वाढू लागले, ज्यामध्ये पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन संचालक सर जॉन मार्शल आणि रायबहादुर दयाराम साहनी यांचा मोठा हात होता. सन १९२९ मध्ये राज्य सरकारने स्थानिक डेम्पीयर पार्कमधील संग्रहालयाचा पुढचा भाग एक लाख सत्तावीस हजार रुपये देऊन बनविला आणि १९३० मध्ये ते जनतेसाठी उघडण्यात आले. यानंतर ब्रिटिश राजवटीत कोणताही नवीन बदल झाला नाही.
+१९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अधिकाऱ्यांचे लक्ष या सांस्कृतिक यात्रेच्या प्रगतीकडेही गेले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत त्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र निधी देण्यात आला आणि कामही सुरू झाले. १९५८ पासून कामाची गती वाढली. जुन्या इमारतीच्या छताचे नूतनीकरण करण्यात आले आणि सन १९३०ची अपूर्ण इमारतही पूर्ण झाली.
+ब्रजमध्ये बारा जंगले आहेत, जी द्वादश जंगले म्हणून प्रसिद्ध आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1606.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1606.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08357df0e596c486a1efa7151b421ad3b52835e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1606.txt
@@ -0,0 +1,8 @@
+विरोध भारतातील स्त्रीवर होणाऱ्या हिंसेला
+१९७७ ते २००७ या पंचवीस वर्षांच्या कालखंडात भारतीय स्त्री चळवळीचा महिला हिंसेविरोधी झालेला प्रवास,यादरम्यानच्या काळात स्त्री चळवळीने पेललेली वेगवेगळी आव्हाने वापरलेल्या रणनीती तसेच स्त्री चळवळी ने दिलेले न्यायालयीन लढे, सर्वोच्य न्यायलयाने दिलेले निकाल आणि स्त्री चळवळीने पार पडलेली महत्त्वाची भूमिका यावर लेखिका कल्पना कन्नबिरन व रितू मेनन यांनी फेमिनिस्टच्या फाईव्ह प्रिंट मालिकेतील हे भाष्य केलेले आहे.
+जीवन जगण्याचा अधिकार हा जगभरातील एकत्रित झालेल्या स्त्री अभियानाचा महत्त्वाचा मुद्दा होता. १८९० च्या सुरुवातीच्या दशकात स्त्री चळवळीने पुरुष प्रधान गुन्हेगारी न्यायसंस्थेचे सिद्धांकन करून वैधानिक आणि प्रभावी उपाय शोधण्याचे महीलांसाठी काम केले. त्यानंतर झालेल्या कायदयाने बलात्कार आणि घरगुती हिंसेच्या संदर्भातल्या कक्षा वाढवून स्त्री प्रश्नाच्या समस्यांची एक व्यापक भूमिका घेतली.
+राजकारणाच्या रचनांमध्ये मूलभूत परिवर्तन झालेले नसल्यामुळे कायम भेदभाव राहिले आहेत. विधिमंडळ आणि न्यायव्यवस्था ह्या दोन संस्था साविंधानाने समानतेबाबत घालून दिलेल्या चौकटीच्या आधारे कायद्याची निर्मिती करत असतात.त्याची अंबलबजावणीसाठी सरकारी आधिकारी सक्रिय आहेत.
+१९९० च्या दशकात वकिली आणि आपल्या बाजूचे करण्यासाठी मोहीम आखून प्रयास केला. भारतीय महिला चळवळीला असामान्य असा उल्लेखनीय प्रवास करावा लागला .संसदेत महिला प्रश्नावर बोलण्यासाठी दबावगट तयार करून वस्ती ,राज्य अयोग्य ते राष्ट्रीय पातळीवर महिला प्रश्न यावर चर्चा घडवून आणली .
+१९८४ च्या इंदिरा गांधींच्या सांस्कृतिक सांप्रदायिक हत्याकांडात शिखांनी केलेला हिंसाचाऱ्याच्या समाप्तीनंतर काँग्रेस आणि लॅक्सिटी यांच्यासाठी स्वयंसेवी
+संस्थानी केलेले अहवाल आणि नंतर झालेल्या दंगली यात सुरत , बाबरी ,मस्जिद उध्वस्त झाली यात राज्य आणि केंद्र नागरिकांकडे त्यांच्या जबाबदाऱ्या सोडविण्यास मदत करत आहेत .
+[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_162.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db453c66bf333ff0cccd7fe7621c195b6889259a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_162.txt
@@ -0,0 +1 @@
+भिलवाडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1630.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1630.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3452fa44f00f773e3dca0e207bca221550224c8b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1630.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गेळफळ किंवा मदनफळ हा लहानसर, झाळकट, टणक व पुष्कळ फांद्यांनी युक्त असा सुमारे १५ फूट उंचीचा वृक्ष आहे.
+एमेटिक नट (इंग्रजी), पतिरी (उरिया), मंगरी, गेळ (कन्नड), रास, किर्कालू (काश्मीरी), गेली (कोंकणी), मींढळ (गुजराथी), पुंगारै (तामिळ), मरंग (तेलुगू), मेदेळ (नेपाळी), मिंडल (पंजाबी), मेनफल, मदन (बंगाली), मंगकायी (मल्याळम), Randia dumetorum-रेन्डिया ड्युमेटोरम किंवा Catunaregam spinosa (शास्त्रीय नाव), मदन (संस्कृत), मैनफल, मेणफल, करहल (हिंदी).
+ह्याच्या खोडावर बोटे-दोन बोटे लांबीचे लहान मोठे मजबूत काटे असतात. पाने गुळगुळीत, चकाकणारी, बोथट, गोल पण देठाकडे आकुंचित अशी असतात. या वृक्षाला एकेरी, देठरहित, पांढरी, सुगंधी फुले फांदीच्या टोकास येतात. पुष्पपात्र पाकळ्यांपेक्षा लहान; पाकळ्या लोमयुक्त. ह्या झाडाचे दिसणे व आकारमान हे ठिकाण, हवा, पाणी वगैरेंवर अवलंबून असल्यामुळे ती झाडे वेगवेगळी दिसतात. गेळाचे वृक्ष बहुतेक डोंगराळ प्रदेशात आढळतात. याचे फळ सुपारीएवढें असतें. पिकलेली फळे गोल व पिवळसर तांबूस रंगाची असतात. ती औषधात वापरतात. फळे योग्य वेळी काढून नीट रीतीने वाळवून ठेवावी लागतात. या फळाची भुकटी करून कोळी लोक नदींत टाकतात. त्यामुळे मासे लुब्ध होऊन पकडले जातात. फळे पिकल्यावर भाजून खातात. न भाजलेले गेळ पोटात गेल्यास ओकारी येते. त्यामुळे ते आयुर्वेदातल्या पंचकर्म विधीतील वमनासाठी वापरतात. पिकलेल्या फळाचा गळवावर लेप केल्यास गळू पिकते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1636.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1636.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03d83e35a29407529af23410a21778ac73e14816
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1636.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मदन मोहन पूंछी ( १० ऑक्टोबर, इ.स. १९३३: पाकपट्टण, पंजाब, पाकिस्तान) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १८ जानेवारी, इ.स. १९९८ पासून ९ ऑक्टोबर, इ.स. १९९८या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पंजाब आणि हरयाणा उच्चन्यायालयाचे न्यायाधील होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1648.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1648.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87a3201a4050354af3f8f97f28c19ac8e42ff9a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1648.txt
@@ -0,0 +1,13 @@
+
+मदनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[१]
+हा किल्ला इगतपुरीजवळ आहे.
+नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या डोंगररांगांमध्ये अलंग आणि कुलंग गडांच्या मधोमध मदनगड स्थित आहे.
+मदनगड हा किल्ला अलंग आणि कुलंग गडांच्या मध्ये असून दोन्ही गडावरून मदनगडावर जाण्यासाठी वाट आहे. दोन्ही गडावरून मदन गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर येथून पुढे जाण्यासाठी प्रस्थरारोहणाच्या सहाय्याने काही फुट वर गेल्यावर दगडी जिने लागतात. हे जिने चढून गेल्यावर आपण किल्ल्यावर पोहोचतो.
+मदन गडाचा नेमका इतिहास काय होता हे शोधण्याचा प्रयत्न अथवा काम चालू आहे... या गडाचा इतिहास हा लवकरात लवकर आपणा सर्वांपुढे आणू अशी मी आशा बाळगतो.... विशाल भवार
+मदन गडावर पोहोचल्यावर समोरच पाण्याचे टाके लागतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे वर गेल्यावर दगडातून कोरलेल्या गुहा आहेत. हा भाग बालेकिल्ला असावा. ह्या गडाचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा असे या गडाच्या स्थितीवरून वाटते.
+मदनगडावर राहाण्यासाठी गुहा आहेत व तेथील पिण्याच्या टाक्यांमधुन पिण्याच्या पाण्याची सोय होते व पायथ्याच्या गावांतून वाटारी (मार्गदर्शक) घेतल्यास ते आपल्यासाठी गडावर जेवणही बनवून देतात.
+पायथ्याच्या गावांतून वाटारी (मार्गदर्शक) घेतल्यास ते आपल्यासाठी गडावर जेवणही बनवून देतात.
+गडावर पाण्याची टाकी आहेत. हे पाणी पिण्यायोग्य असून बाराही महिने पुरेल इतके पाणी येथे आहे.
+सांगाती सह्याद्रीचा
+डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1650.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..786037736db0c97faee3c003bc299f3a96417ca1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1650.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मदनपल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. हे गाव शमशाबाद मंडलमध्ये मोडते.
+हे गाव राष्ट्रीय महामार्ग २०५वर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1651.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1651.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..786037736db0c97faee3c003bc299f3a96417ca1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1651.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मदनपल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. हे गाव शमशाबाद मंडलमध्ये मोडते.
+हे गाव राष्ट्रीय महामार्ग २०५वर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1661.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1661.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24948c617c69b4aea4f316ceeefd07177abc7475
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1661.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मदनलाल खुराणा (ऑक्टोबर १५, इ.स. १९३६ – ऑक्टोबर २७, २०१८) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
+ते इ.स. १९९३ ते इ.स. १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. तसेच ते इ.स. १९८९, इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली मधील दक्षिण दिल्ली तर इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली मधील दिल्ली सदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये पर्यटनमंत्री आणि संसदिय कामकाजमंत्री होते. तसेच ते जानेवारी इ.स. २००४ ते नोव्हेंबर इ.स. २००४ या काळात राजस्थान राज्याचे राज्यपाल होते. भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर होते.पण ते इ.स. २००८ मध्ये पक्षात परत आले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1663.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1663.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b8dacf28202799634103f4b6e71b79b48efd0524
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1663.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+मदनलाल धिंग्रा (१८ सप्टेंबर १८८३ – १७ ऑगस्ट १९०९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
+मदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.
+मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!!
+मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.[ संदर्भ हवा ]
+ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या[१]; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता.[२] या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्घोषात फाशी गेले.
+फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."[३]
+मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे. [ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1694.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1694.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4de1b9c121574577483f3f4ef9f1dc7ecd1f5500
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1694.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मदुरै कामराज विद्यापीठ (तमिळ: மதுரை காமராஜர் பல்கலைக்கழகம் ; उच्चार: मदुरै कामराजर् पलकलैकळहम) हे तमिळनाडूमधील एक विद्यापीठ आहे.
+मदुराई कामराज विद्यापीठाचे उद्घाटन ६ फेब्रुवारी १९६६ रोजी करण्यात आले.हे मद्रास विद्यापीठाचे एक विस्तारीत केंद्र होते.१९६८ मध्ये तेंव्हाचे भारताचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी नवीन परिसराची कोनशिला स्थापन केली. १९७१ मध्ये या विद्यापीठामध्ये दूरस्थ शिक्षण संचालनालयाची स्थापना झाली.मद्रास राज्याचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांना सन्मानित करण्यासाठी १९७८ मध्ये याचे नाव मदुराई कामराज विद्यापीठ असे बदलण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_17.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_17.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc6a740b605fb2e224b2cd8a35f2b873e1b66e9b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_17.txt
@@ -0,0 +1,5 @@
+भिल्ल समाज हा भारतातील एक मुख्य आदिवासी समूह आहे. त्यांना विविध भाषांत भिला किंवा भिल्ल गरासिया असे म्हणतात.
+भिल्ल हे मध्य भारतातील एका जमातीचे नाव आहे. भिल्ल जमात ही भारतातील सर्वात व्यापक जमात आहे. प्राचीन काळी, हे लोक इजिप्तपासून लंकेपर्यंत पसरले होते . भिल्ल जमातीचे लोक भिल्ल भाषा बोलतात. भिल्ल जमातीला " भारताचे शूर धनुष्य पुरुष" असे संबोधले जाते . या वंशाची राजवट डोंगराळ भागात होती भिल्ल राजांची सत्ता प्रामुख्याने माळवा , दक्षिण राजस्थान , गुजरात ओडिशा आणि महाराष्ट्र होती . भिल्लगुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड , महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमाती आहे . अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्याचे खादिम हे देखील भिल्ल पूर्वजांचे वंशज आहेत. त्रिपुराचे भिल्ल आणि पाकिस्तानचे सिंधके थारपारकरही जिल्ह्यात स्थायिक आहे. भिल्ल जमात भारतासह पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. प्राचीन काळी शिवी जिल्ह्यात भिल्ल जमातीची राजवट प्रस्थापित झाली होती, ज्याला सध्या मेवाड म्हणतात, अलेक्झांडरने मींदर मार्गे भारतावर आक्रमण केले, तेव्हा पंजाब आणि शिवी जिल्ह्यातील भिल्ल राज्यकर्त्यांनी जगविजेत्या सिकंदरला भारतात येऊ दिले नाही. परत जावे लागले.
+तडवी भिल्ल समाज हा महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आढळतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अजिंठा डोंगर पायथ्याशी वाढोना गावात सर्वात जास्त तडवी भिल्ल मोठ्या प्रमानात व पारध बुद्रुक, पारध खुर्द, कोसगाव, भोकरदन, अंबड, घनसावंगी,टाका,खालापुरी, धनगर पिंप्री, लिंगेवाडी, वाकडी, वढोद तांगडा, पद्मावती, धावडा, सेलूद, लिहा, पोखरी, जळगाव सपकाळ, हिसोडा, देहेड, खंडाळा, भोरखेडा, दहिगाव याठिकाणी या समाजाची वस्ती आहे. बुलढाणा जिल्ह्याला पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखायचे बुलढाणा तालुक्यात जामठी, दहिद बुद्रुक, दहिद. खुर्द, गिरडा, गोधनखेडा आणि मढ तसेच संग्रामपुर तालुक्यात आलेवाड़ी, चीचारी, वसाडी, सायखेड, पिंगळी ह्या भील वस्त्या आहेत. तसेच जळगाव तालुक्यात रसूलपूर, वडगाव, इस्लामपूर,सुनगाव, उमापूर, व जोंधनखेड तसेच अकोला अमरावती जिल्ह्य़ात भील वस्त्या आहेत; जळगाव जिल्ह्यातथल जामनेर तालुक्यात खूप जास्त प्रमाणात तडवी भिल्ल या समाजाची वस्ती आहे. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल जात प्रमुख आहे. येथे गायकवाड, मोरे, बर्डे, राठोड, पवार, गांगुर्डे, सोनावणे, राठोड, पिंपळे, इत्यादी आडनाव असणारे भिल्ल आढळून येतात. त्यांची वस्ती मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान व महाराष्ट्र या राज्यांतही आहे. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जे विविध उठाव झाले त्यामध्ये भिल्ल समाजाने केलेला उठाव हा देखील अतिशय मोलाचा मानला जातो १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वासुदेव बळवंत फडके यांनी प्रस्थापितांविरोधात केलेला उठाव, तसेच अन्य लहान-मोठे उठाव संपूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजी सत्तेला यश मिळाले. मात्र भिल्ल समाजाने स्वसंस्कृतीची जोपासना आणि अधिकाराचे जतन करण्यासाठी लढा उभारला त्याला पूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजांना यश मिळाले नाही. ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील महाराष्ट्रामध्येभिल्लांचा उठाव ही महत्त्वपूर्ण चळवळ राहिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आदिवासी व भिल्लांचे उठाव हे महत्त्वाचे पर्वत ठरलेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या उठावांना विशेष महत्त्व आहे. या उठावांतील समुदाय यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला तो संघर्ष आपली संस्कृती आपल्या परंपरा व आर्थिक हित कायम ठेवण्यासाठीचा संघर्ष होता ब्रिटिश सत्तेला हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामधील या उठावांचे विशेष महत्त्व आहे. .
+महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकलव्य भिल्ल समाज संघटना कार्य करते. महाराष्ट्रातील एकलव्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1703.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1703.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d83e456f3538009038c76cc00c5b136d1f1f53de
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1703.txt
@@ -0,0 +1 @@
+मदुराई जंक्शन हे तमिळनाडूच्या मदुराई शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मदुराई दक्षिण तमिळनाडूमधील प्रमुख स्थानक असून येथे दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या मदुराई विभागाचे मुख्यालय स्थित आहे. चेन्नईहून कन्याकुमारी, तिरुनेलवेली इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या मदुराईमधूनच जातात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1747.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1747.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7a50b52f0e41264dc108e52d7945e99ed25817af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1747.txt
@@ -0,0 +1,17 @@
+मध हा एक कीटकजन्य परंतु औषधी पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो.
+मधात जो गोडवा असतो तो मुख्यतः ग्लूकोज़ आणि एकलशर्करा फ्रक्टोज मुळे असते. मधाचा प्रयोग औषधि रूपात ही होताे. यात ग्लूकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो अम्ल पण असतात ज्यात अनेक पौष्टिक तत्त्व मिळतात जे जख्म ठीक करायला आणि उतकांच्या वाढी साठीच्या उपचारात मदत करते.
+अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.
+मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोऱ्यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो. चाफा, जाई, जुई, मोगरा, कमळ, गुलाब ही काही फुलं आहेत.
+लिचीचा मध उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांतून गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असून, चव विशिष्ट आहे. हा मध आरोग्यासाठी स्वादिष्ट आणि शक्तिवर्धक आहे.
+आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो. अनेक औषधे मधातून देतात. आयुर्वेदानुसार मध दिवसाच्या कोणत्या वेळी सेवन केला जातो आणि थंड पाण्यातून की कोमट यांप्रमाणे मधाचे औषधी गुणधर्म बदलतात. सौंदर्य वृद्धीसाठी मध विविध वस्तूंमध्ये मिसळून त्याचा चेहऱ्यावर लेप लावण्याचा सल्ला दिला आहे.
+नियमित मध आणि लिंबू घेतल्याने वजन कमी करण्यापासून तजेल त्वचेपर्यंतचा अनेक फायदे होतात. १. लिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मधामध्ये ॲन्टिबॅक्टेरिअल तत्त्वे असतात. ही तत्त्वे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात. लिंबू आणि मध यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया चांगली होते. २. मध रोज खाल्याने त्वचेवर संक्रमणाचा आणि ॲलर्जीचा धोका कमी होतो. ३. वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. ४. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट्स असतात. ही खाल्याने शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो आणि मधात लिंबाचा रस टाकला तर ऊर्जा अधिक वाढते. ५. मध आणि लिंबूमध्ये असलेली ॲन्टिऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
+आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत-
+मधाच्या एका नमून्याचे विश्लेषण
+फ्रक्टोज़: ३८.२%
+ग्लूकोज़: ३१.३%
+सकरोज़: १.३%
+माल्टोज़: ७.१%
+जल: १७.२%
+उच्च शर्करा:१.५%
+भस्म: ०.२%
+अन्य/अज्ञात: ३.२%
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1783.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1783.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24d77c37d22f1d2899da0a9ea164f696a0f3addf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1783.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+प्रा. मधुकर क्षीरसागर हे एक मराठी लेखक आहेत. ते पाटोदा येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील (पीव्हीपी) महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक व विषयप्रमुख आहेत. त्यांची पी.एच.डी. ‘दिंडी’ या विषयावर आहे. कांदबरी, कविता, कथा, गीत , एकांकिका, ओवी, आरती अशा विविध लेखन प्रकारांत त्यांनी लिखाण केले आहे.
+प्रा.डॉ. क्षीरसागर यांनी व्यसनमुक्ती विषयासाठी मोठ्या प्रमाणात लिहिले आहे. त्यांची गीते आणि अन्य लेखन ओवीबद्ध स्वरूपात नाट्यमयरीत्या सादर होते. त्या लेखनासाठी त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
+
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1808.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1808.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20c8afc7e4566172ef177fa2dce2fe1fb2c74b8e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1808.txt
@@ -0,0 +1,4 @@
+महसूल खात्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झालेले मधुकर सामंत हे प्रेक्षकांसमोर विनोदी मराठी कार्यक्रम सादर करणारे एक कलावंत आहेत.
+नाटकातून मध्यवर्ती भूमिका -- पु. ल. देशपांडे यांच्या अंमलदार मध्ये सर्जेराव, बाळ कोल्हटकर यांच्या " वेगळे व्हायचं मला ! " मध्ये काकाजी , वसंत सबनीस यांच्या "प्रेक्षकांनी क्षमा करावी " या नाटकामध्ये भीम , या भूमिकांसाठी प्रथम पारितोषिके
+नाटके : "असा मी काय गुन्हा केला ! ", " सोंगट्या ", " ही व्यथा मनीची सांगू कुणा ? " इत्यादी प्रकाशित नाटकांचे लेखक , दिग्दर्शक आणि सादरकर्ते
+निवृत्त झाल्यावर मधुकर सामंत यांना धो धो हसा, ध्यानस्थ बसा हा कार्यक्रम सुरू केला. माणसांमाणसांमधील ताणतणावाचे संबंध, घरातील बिघडलेले नातेसंबंध, समाजात बोकाळलेला चंगळवाद, व्यसनाधीनता, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर हा कार्यक्रम भाष्य करतो. या कार्यक्रमाचा २००वा प्रयोग, ३१ मार्च २०१२ला पुणे शहरात भोसलेनगरमध्ये झाला. [१] या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह परदेशांतही झाले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1809.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e92d2aac78e1902f7948282bd63e8a71d624661
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1809.txt
@@ -0,0 +1,5 @@
+प्राचार्य डाॅ. मधुकर सु. पाटील (जन्म : अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, इ.स. १९३१; - मुंबई, ३१ मे २०१९) हे एक मराठी काव्यसमीक्षक व वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधनेच नव्हती.
+त्या वेळच्या व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेत कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.
+वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले.
+शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मनमाड महाविद्यालयात आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते. मनमाडला प्राचार्य असताना त्यांनी लिहिण्याची ऊर्मी असलेल्यांना नियतकालिक चालवण्यासाठी चालना दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘अनुष्टुभ’ हे नियतकालिक सुरू झाले व अल्पावधीतच दर्जेदार नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले.
+म.सु. पाटील यांच्या पत्नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका नीरजा या त्यांच्या कन्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1833.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1833.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..232ab18cebc9a6060f352fff0a44984cf14d84a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1833.txt
@@ -0,0 +1,33 @@
+मधमाशी हा एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक आहे. ’हनी बी’ (en:Honey Bee) या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माशा मोडतात. पण मधमाश्या मात्र बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाश्या असून एकूण चव्वेचाळीस उपजाती आहेत. बी गटामध्ये वीस हजाराहून कीटक आहेत. यातील काहीं मध साठवतात. पण फक्त एपिस (en:Apis_(genus)) या प्रजातीमधील माश्यांना शास्त्रीय दृष्ट्या मधमाश्या म्हणून ओळखले. त्या खूप चावतात.
+(फिलिपाइन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये मधमा्श्यांची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे. एक अपवाद सोडून इतर सर्व मधमाश्यांची उत्पत्ती एकाच मूळ मधमाशीपासून झाली असे [[वर्गीकरण शास्त्र] सांगते. एपिस फ्लोरिया आणि एपिस ॲंचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांंचा उगम एकच आहे. इओसीन आणि ऑलिगोसीन कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशीचे जीवाश्म सापडले आहेत. तरीही याचा अर्थ युरोपमध्ये मधमाशीचा उगम झाला आहे असा काढता येत नाही. त्या ठिकाणी मधमाश्या होत्या एवढाच अर्थ त्यातून निघतो. या भागातील आणखी काहीं जीवाश्मांचा अभ्यास अजून चालू आहे. एपिस निआर्टिका नावाच्या मधमाशीचा जीवाश्म नेवाडामध्ये सापडलेला आहे. त्याचा काळ एक कोटी चाळीस लाख वर्षापूर्वीचा आहे.
+मधमाशीच्या जवळचे इतर कीटक बंबल बी आणि नांगीरहित बी. थोड्या फार प्रमाणात या माश्यासुद्धा समूह वृत्तीने राहतात. समूह वृत्तीने राहणारे सर्वच कीटक एका पूर्वज कीटकाचे वंशज असावेत. एपिस या प्रजातीमधील एक पोळे तयार करणाऱ्या मधमाश्या प्राथमिक जाती असाव्यात. यापासून पुढे खडकांच्या खबदाडीमध्ये अनेक समांतर पोळी तयार करणाऱ्या प्रगत माश्या तयार झाल्या. अशा माश्या पाळणे अधिक सुलभ आहे.
+मधमाश्यांपासून मध मिळतो याचे ज्ञान ऐतिहासिक काळापासून आहे. मेण आणि मध ही उत्पादने मिळवण्यासाठी दोन मधमाश्यांच्या जाती माणसाळवल्या गेल्या त्यामध्ये एपिस मॅलिफेरा या इजिप्शियन पिरॅमिड बांधण्याच्या काळापासून माणसाळल्याची नोंद आहे. (इजिप्शियन चित्रामध्ये मधमाश्यांचे पोळे आणि त्यापासून मध मिळविल्याचे दिसते). त्यांच्या मूळ वसतिस्थानापासून दूरवर एपिस मॅलिफेरा नेल्या गेल्या.
+एपिस फ्लोरिया आणि एपिस अँड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाश्या लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते. या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच पूर्वज जातीपासून झालेला आहे (sympatrically). मूळ पूर्वज जाति भौगोलिक कारणाने भिन्न झाल्यानंतर त्यांच्या दोन जाती झाल्या असाव्यात (allopatric speciation). त्यानंतर त्यांचा विस्तार झाला. एपिस फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर एपिस अँड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे. एपिस फ्लोरियापासून अधिक मध मिळवला जातो. एपिस फ्लोरियाची वंशावळ चाळीस लाख वर्षांपासून असल्याचे सिद्ध झाले आहे.
+उपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. उंच झाडावर , कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध अधूनमधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस मधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो.
+या प्रजातीमध्ये तीन-चार जाती आहेत. बोर्निओमधील एपिस कोशेव्निकोव्ही ही इतर मधमाशीपासून वेगळी आहे. गुहेमध्ये राहणाऱ्या मूळ मधमाशीपासून हिची उत्पत्ती झाली. एपिस सेराना ही दक्षिण आणि पूर्व आशियामधील मूळ मधमाशी. एपिस मॅलिफेराप्रमाणे लहान आकाराची ही मधमाशी पोळ्यामध्ये सांभाळली जाते. बोर्निओमधील एपिस सेराना न्युलुएन्सिस आणि एपिस निग्रोसिंक्टा या फिलिपाईन्समधील मधमाश्या यांचा नेमका संबंध काय ते अजून समजायचे आहे. नव्या संशोधनानुसार या वेगळ्या जाती आहेत. एपिस सेराना याचा उगम एका जातीपासून झाला नसल्याची शक्यता आहे.
+एपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे. उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली. उत्तर युरोप आणि पूर्वेकडे आशियामधून ती चीनमध्ये पसरली. या मधमाशीस युरोपियन, पश्चिमेकडील किंवा कॉमन मधमाशी म्हणतात. या मधमाशीच्या अनेक उपजाती आहेत. त्या स्थानिक भौगोलिक हवामानाप्रमाणे बदलल्या आहेत. या माशीपासून बकफास्ट बी नावाची संकरित मधमाशी तयार केलेली आहे. स्थानपरत्वे वर्तन, रंग आणि शरीररचना यामध्ये उपजातींमध्ये बदल आढळतो.
+एपिस मधमाशीचा उगम थोडा अनिश्चित असला तरी मायोसीन काळाच्या शेवटी मूळ मधमाशीपासून ही जात वेगळी झाली असा सिद्धान्त मांडला जातो. गुहेमधील मधमाश्या या पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया या दोन्हीमधील वाळवंटीकरणाचा परिणाम आहे असे समजले जाते. वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहीसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहीशी झाल्याने दोन्ही वेगळ्या झालेल्या समूहांमधील जनुक संक्रमण थांबले. शेवटच्या हिमयुगाचा आणि प्रारंभीच्या प्लाइस्टोसीन काळातील हा परिणाम आहे. हजारो वर्षापासून केलेल्या मधमाशी पालनामुळे पश्चिम युरोपियन मधमाशीमध्ये उत्क्रांतीचा वेग वाढला.
+अमेरिकेमध्ये एकही मुळची मधमाशी नाही. १६२२मध्ये युरोपियन वसाहतीबरोबर एपिस मेलिया मॅलिफेरा ही गडद रंगाची मधमाशी अमेरिकेत आणली. या पाठोपाठ इटलीमधून एपिस मेलिया लिग्विस्टिका आणि इतर मधमाश्या आणल्या गेल्या. वसाहतीबरोबर मधमाशीवर अवलंबून असलेली पिके लावली गेली. सध्या अमेरिकेत वन्य मधमाश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधमाश्या कॉलनीमधील बाहेर पडलेल्या मधमाश्या आहेत. गवताळ मैदानात त्या मोठ्या वेगाने वसाहतींबरोबर पसरल्या. कित्येक वर्षे रॉकी पर्वत ओलांडणे त्याना शक्य झाले नव्हते. १९५० च्या सुमारास मधमाश्या जहाजांतून कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाल्या.
+आफ्रिकन मधमाश्या किलर बी असे नाव आहे. युरोपियन मधमाश्या आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. स्वभावतः या कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. या सहसा रोगाना बळी पडत नाहीत. अपघाताने ब्राझीलमध्ये यांचा उगम झाला. उत्तर अमेरिकेत त्या पसरल्या. त्यांचा उद्रेक एवढा भयंकर होता की काहीं ठिकाणी त्या त्रासदायक ठरल्या. थंडीस त्या फारसा प्रतिकार करू शकत नसल्याने शीत प्रदेशात त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. त्या उत्तम मध गोळा करतात. त्यामुळे ब्राझीलमधील मधुमक्षिका पालनासाठी त्या उत्तम आहेत.
+एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन मधमाश्या मधुमक्षिका पालन करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील मधमाश्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जेथे परागीभवन हमखास करण्याची गरज आहे, तेथे घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अश्यामुळे उत्पादन अधिक मिळते. कर्नाटक राज्यामध्ये सूर्यफूल शेतीमध्ये मधमाश्यांच्या पेट्या व्यापारी तत्त्वावर ठरावीक भाडे घेऊन ठेवल्या जातात. शेतीव्यतिरिक्त हा जोड धंदा होऊ शकतो.
+पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवळजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे.
+मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्या 'चुंबकीय रडार'वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोंधळून जातात व पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत.
+समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे-
+१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते.
+२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत.
+३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लॅंग्वेज”च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता.
+४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.
+५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही.
+६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.
+मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.
+दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही. मधमाश्या गोळा झालेल्या समूहाच्या बाह्य कडेचे तापमान ८-९ सेंटिग्रेड असते. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो.
+एपिस कुलातील माश्या विविध फुलातील मध गोळा करतात. त्याचबरोबर अनेक फुलांचे परागीभवन मधमाश्यांमुळे होते. एपिस मेलिफेरा परागीभवनासाठी उपयुक्त ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीने एपिस मेलिफेराच्या वसाहती पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये तीस टक्केवाढ दिसली आहे. अब्जावधी डॉलरचे कार्य मधमाश्या मोफत करीत असतात.
+मध हे फुलामधील मधुरसावर शरीरातील विकरांची प्रक्रिया होऊन पोळ्यातील कोठड्यामध्ये साठवून ठेवलेला अन्न साठा आहे. माणूस एपिस प्रजातीच्या सर्व मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचा वापर अनेक वर्षे करीत आलेला आहे. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते.
+मेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मेणापासून सौंदर्यप्रसाधने बनविली जातात.
+कामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून पोळ्यामध्ये आणले जातात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पराग खायला दिले जातात. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना यांच्या पोळ्यामधील पराग गोळा करून त्यांचा वापर अन्नाबरोबर केला जातो.
+पोळे बांधणाऱ्या मधश्याशा झाडाच्या ढोलीमध्ये झाडाच्या रेझिनपासून प्रोपोलिस नावाचा एक चिकट द्रव बनवतात. याच्या सहाय्याने पोळे झाडाला चिकटवले जाते. पोळ्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी प्रोपोलिस वापरले जाते. ज्या झाडावर मुंग्या आहेत त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये यासाठी पोळ्याजवळ येण्याच्या मार्गात प्रोपोलिस पसरून ठेवले म्हणजे मुंग्या या चिकट द्रवावर अडकून पोळ्यापर्यंत येत नाहीत. प्रोपोलिसपासून काहीं सौंदर्यप्रसाधने बनविली जातात.
+समूहाने राहणाऱ्या सर्व कामकरी मधमाश्या पोळ्यास उपद्रव देणाऱ्याला दंश करून पोळ्याचे रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माश्यांना फेरॅमोन जातीच्या गंध द्रव्याच्या सहाय्याने सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामकरी माश्या उपद्रव करणाऱ्यावर हल्ला करतात. कामकरी माशीच्या पोटाच्या शेवटी असलेल्या दोन वक्र काट्यांच्या स्वरूपात असलेला अवयव म्हणजे मधमाशीची नांगी. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येते. पण दंश केल्यानंतर नांगी हल्लेखोराच्या शरीरातच राहते. नांगी शरीराच्या बाहेर पडल्यामुळे नंतर कामकरी माशीचा मृत्यू होतो.
+मधमाशीची नांगी आणि त्यावरील वक्र काटे पृष्ठवंशी प्राण्यांचापासून मधाचे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उत्क्रांत झाले असावे असे वाटते. कारण नांगीस असलेल्या काट्यामुळे त्वचेमध्ये अडकलेली नांगी उपटून बाहेर निघते. राणी मधमाशीच्या परस्परावरील हल्ल्याच्या वेळी राणी माशीची नांगी हत्यारासारखे काम करते. एपिस सेरेना मधमाशीचा इतर कीटकांचा प्रतिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या पोळ्यावर दुसऱ्या कीटक आल्याचे दिसताच सर्व कामकरी माशा आगांतुक कीटकाच्या अंगावर धावून जातात. कामकरी माशांचे स्नायू जोराने थरथरतात. अशा थरथराटामुळे आगांतुक कीटकाभोवतीचे तापमान एवढे वाढते की आगांतुक कीटकाचे मरण ओढवते. याआधी फक्त वाढलेल्या तापमानामुळे आगांतुक कीटक मृत्यू पावतो असे वाटत होते. नव्या संशोधनानुसार आगांतुक कीटकाभोवती तापमानाबरोबर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे आढळून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कीटक मरण पावतो. पोळ्यामध्ये आलेली नवखी राणी किंवा निकामी झालेल्या राणीचा याच पद्धतीने निकाल लावला जातो. या प्रकारास मधमाश्या पाळणारे बॉलिंग द क्वीन असे म्हणतात.
+विविध रासायनिक पदार्थ आणि गंधावर मधमाशीचे संप्रेषण अवलंबून आहे. राणी माशीच्या शरीरातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या गंधामुळे कामकरी माश्या आपले पोळे शोधून काढतात. एका पोळ्यातील मधमाश्या दुसऱ्या पोळ्यात गेल्यास त्यांची हत्या होते. राणी माशीचे आपल्या पोळ्यातील सर्व माश्यांवर पूर्ण नियंत्रण असते.
+मधामाशीला ६ पाय व २ पंख असतात.
+ आकाराने जाड,खुप केसाळ म्हणजेच मधमाश्याचा कुटुंबातील नर होय.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1839.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6c13022e9273504205c1d49408e0cac6f400f11b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1839.txt
@@ -0,0 +1,64 @@
+मधुमेह (इंग्रजी : डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाईप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाईप टू). या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, आणि/किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे.यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी Physiotherapists कडे जाऊन आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.
+मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, कायमस्वरूपी वा तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.[१]
+शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. अन्नामधील कर्बोदकांचे ( साखर आणि स्टार्च) अन्ननलिकेमध्ये पचनाअंती ग्लूकोजमध्ये रूपांतर होते. ग्लूकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे उपलब्ध असते. इन्शुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते. स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विकरे तयार करते. ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशी समूहामध्ये इन्शुलिन आणि ग्लूकॅगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात. ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात. इन्शुलिनचा पेशीआवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशी आवरणामधून ग्लूकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काहीं ग्लूकोजचे ग्लायकोजेनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते. ग्लायकोजेन आणि मेदाम्ले शरीराचे अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्शुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लूकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते.
+रक्तामधील ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला हायपरग्लायसेमिया (हायपर - अधिक , ग्लासेमिया - ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते.
+ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे. वेळीच उपचारना केल्यास कीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते.
+या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास 'इन्शुलिन आवश्यक मधुमेह' असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते.
+दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.
+दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात.
+आणखी एक प्रकारचा मधुमेह 'गरोदरपणातील मधुमेह' या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. २००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते.
+स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत.
+मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा.
+दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक होत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
+दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तींमध्ये असते-
+• सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल)
+• जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे.
+• आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील. भारतीय व्यक्तींमध्ये स्थूल आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाईप २चा मधुमेह वाढतो आहे.
+• गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया.
+• १४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब
+• एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि
+• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे.
+अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितीवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट (?) आणि ॲड्रेनलजिक ॲंन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाने क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.
+हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेची एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हे मधुमेहाचे एक लक्षण आहे (प्रकार १ मधुमेह आणि प्रकार २ मधुमेह) , हायपरग्लेसेमियाची मुख्य लक्षणे तहान वाढते आणि वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासते.
+एरवी सामान्य असणाऱ्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट.
+कीटोॲसिडॉसिस किंवा आम्लमूत्रता ही मधुमेहीची अवस्था उपासमारीमुळे किंवा आटोक्यात नसलेल्या मधुमेहामुळे येते. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये अशा रुग्णांची अधिक काळजी घ्यावे लागते. शरीरातील प्रथिने आणि मेदाम्लाचे विघटन व्हायला लागले म्हणजे रक्तामध्ये कीटोन संयुगे साठतात. कीटोन संयुगे असल्याची लक्षणे पोटदुखी, उलट्या, श्वसनाचा वेग वाढणे, आणि गुंगी येणे. कीटोन मूत्रता असलेल्या रुग्णांच्या श्वासास गोडसर गंध येतो. पुरेशी काळजी घेतली नाही तर मधुमेही रुग्ण बेशुद्धावस्थेत आणि कदाचित कोमामध्ये जाऊन मृत्यू ओढवू शकतो.
+बहुतांश वेळेस द्वितीय प्रकारचा मधुमेह जोपर्यंत रुग्ण डॉक्टरचा सल्ला घेत नाही तोपर्यंत उघडकीस येत नाही. हृदयविकार, जुनाट हिरड्यांचा विकार, मूत्रमार्ग संसर्ग, अंधुक दृष्टी, हातापायाची संवेदना कमी होणे, जखम बरी न होणे अशा तक्रारींमधून आणि योग्य त्या तपासण्या मधून मधुमेह उघडकीस येतो.
+मधुमेहाचे निदान करण्यासाठी लक्षणे, मूत्र परीक्षण आणि रक्त तपासण्या करून मधुमेह असल्याची खात्री करून घेतली जाते. मूत्रपरीक्षणामधून कीटोन चाचणी आणि मूत्रातील प्रथिने यावरून वृक्क नीट कार्य करीत आहेत की नाही याचे निदान होते. रुग्णास ठरवून दिलेला आहार, तोंडाने घ्यावयाची औषधे आणि इन्शुलिन उपचार यांचा सल्ला दिल्यानंतर नियमित चाचण्या घ्याव्या लागतात.
+क्लिनिस्टिक आणि डायस्टिक या कागद पट्ट्या मूत्रामध्ये बुडविल्यानंतर त्यांचा मूत्रातील ग्लूकोज पातळीप्रमाणे रंग बदलतो. मूत्रातील ग्लूकोजची पातळी रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण दर्शवते. मूत्र परीक्षणावरून केलेले निदान रक्त परीक्षणाएवढे अचूक नसते. तरीही ग्लूकोजचे रक्तातील प्रमाण ठरविण्याचे ही सोपी आणि जलद पद्धत आहे.
+मूत्रामधील कीटोन घटकांचे परीक्षण करण्यासाठी असिटेस्ट लिंवा कीटोस्टिक्सचा उपयोग केला जातो. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये कीटोन आम्लता जीवधेणा ठरू शकते. त्यामुळे तात्काळ आणि सोपी परीक्षण पद्धत कीटोन घटकांचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक ठरते.
+मधुमेहीसाठी आणखी एक मूत्रपरीक्षण करावे लागते ते म्हणजे मूत्रामधील अल्ब्युमिन किंवा प्रथिनांचे. एरवी मूत्रामध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण नगण्य असते. पण मधुमेही रुग्णामध्ये वृक्काचे कार्य नीटसे होत नसेल किंवा वृकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असेल तर त्याचा अंदाज घेण्यासाठी मूत्रामध्ये बुडविण्याच्या पट्ट्या उपलब्ध आहेत. अधिक संवेदनक्षम चाचणी म्हणजे रेडियोभारित रसायनाच्या सहाय्याने मायक्रोअल्ब्युमिन परीक्षण करवून घेणे.
+उपाशी पोटी रक्तातील ग्लूकोज पाहणे. रुग्णाच्या शिरेमधून दोन ते पाच मिलि रक्त रुग्णाने आठ तासापूर्वी अन्न ग्रहण केले असेल (न्याहरीच्या आधी) या वेळी परीक्षणासाठी घेतले जाते. रक्तातील तांबड्या पेशी बाजूस करून रक्तरसातील ग्लूकोजची पातळी मोजण्याची ही पद्धत आहे. याचे सामान्य प्रमाण ४.४ मिलिमोल / लिटर किंवा ८० मिग्रॅ./१०० मिलि असते. या पातळीच्या वर ग्लूकोजची रक्तातील पातळी उपाशी पोटी असल्यास मधुमेहाचे निदान होते.
+सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ग्लूकोज भोजनानंतर दोन तासानी १२०मिग्रॅ./१०० मिलि या पातळीस येते. मधुमेही रुग्णाच्या रक्त परीक्षणामध्ये रक्तातील ग्लूकोज भोजनोत्तर दोन तासानी १५० मिग़्रॅ / १०० मिलिहून अधिक असेल तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. जेवल्यानंतर दोन तासांच्या रक्तामधील पातळी किती असावी याचे आकडे थोडे वेगवेगळे आहेत. पण तो आकडा १५०हून अधिक नसावा.
+मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो ऐंशी ग्रॅम ग्लूकोज १००-१५० मिलि पाण्यात विरघळवून ते व्यक्तीस दिले जाते. ही चाचणी उपाशी पोटी करावयाची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लूकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तरसातील ग्लूकोज पातळी ११.१ मिलिमोलर/लि किंवा २००मिग्रॅ /१०० मिलि दोन तासानी असल्यास व्यक्तीस मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासानी रक्तातील ग्लूकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो. ग्लूकोज द्रावण घेतल्यापासून तीन तासांच्या रक्तातील ग्लूकोज पातळीवरून रक्तातील ग्लूकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाचे निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे.
+घरी रक्तातील ग्लूकोजची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध झाल्यापासून रुग्णाना स्वतःच्या रक्तातील ग्लूकोजची पाहणी करणे सोपे झाले आहे. रक्त बोटाच्या टोकामधून काढण्यात येते. रक्त तपासण्यासाठी एक लहान सुई असलेले उपकरण, रक्त तपासण्यासाठी कागदी पट्ट्या आणि हे मोजण्यासाठी बॅटरीवर चालणारे डिजिटल उपकरण यावर रक्तातील ग्लूकोजची पातळी दररोज किंवा आवश्यकतेनुसार मोजता येते. त्यातल्या त्यात नवीन मधुमेह रुग्ण आणि इन्शुलिन घेणारे रुग्ण यांच्यासाठी हे उपकरण आवश्यक आहे. आपला मधुमेह आटोक्यात आहे की नाही यासाठी एचबी ए१सी- ग्लायकॉसिलेटेड हीमोग्लोबिन नावाची एक चाचणी दर सहा महिन्यानी करावी. मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्त परीक्षणाची एचबीए१सी पातळी ६.४ असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने त्याच्या एचबीए१सीची पातळी शक्यतो ६.५ पर्यंत राखण्याचा प्रयत्न करावा असे मधुमेहतज्ज्ञ सांगतात. या चाचणीसाठी दिवसभरात केंव्हाही रक्त दिले तरी चालते.
+सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. मधुमेह उपचाराची दोन लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी टाळणे. योग्य आहार , व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगलेच नियंत्रण ठेवता येते. २००३ मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काहीं पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.
+आहारातील बदल योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात येतो. आहारामध्ये ५०-६०% उष्मांक कर्बोदकामधून, १०-२०% प्रथिनामधून आणि ३०% मेदाम्लामधून घेणे श्रेयस्कर. प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहेत. घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढत नाही.
+प्रत्येक अन्न घटकामध्ये असणाऱ्या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे.
+दुसऱ्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते.
+फुटाणे खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणाऱ्या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.[२]
+मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.
+मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही.
+मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी, उपवासाने उपवास करणारा रक्त शर्करा 100 मिलीग्राम / डीएल पर्यंत असावा. पूर्वी सामान्य जेवण साधारण 70 ते 99 एमजी / डीएल आहेत. जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या "पोस्टप्रेंडियल" शर्करा 140 एमजी / डीएल पेक्षा कमी असावेत. हे लोक मधुमेहाशिवाय सामान्य संख्या आहेत.
+गहू - मधुमेहींसाठी गहू कोरडे भाजून पीठ करतात. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करतात.
+तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी करतात. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम असते.
+ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरतात. जर बद्धकोष्ट होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात देतात व द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळतात.
+डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळींचा वापर सालासकट केल्यास उत्तम असते.
+फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा इत्यादी खाणे.
+प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लूकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार, आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहू नाही; अशा रुग्णाना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. इंजेक्शनची सुई लहान असते. शक्यतो ज्या ठिकाणी त्वचा सैल असते अशा ठिकाणी इंजेक्शन घेण्यात येते. उदाहरणार्थ पोटाची आणि मांडीची त्वचा.
+शुद्ध मानवी इन्शुलिन सध्या सर्वत्र सामान्यपणे वापरात आहे. गाय बैल आणि डुकराच्या स्वादुपिंडातून मिळवलेले इन्शुलिनसुद्धा उपलब्ध आहे. शक्यतो एकदा देता येईल एवढे एका प्रकारचे इन्शुलिन रुग्णास दिले जाते. एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून रुग्णास द्यायची पद्धत आहे. मधुमेहाच्या तीव्रतेप्रमाणे एकदा किंवा दोनदा इन्शुलिन देणे शक्य आहे. एकापेक्षा अधिक वेळा इन्शुलिन घ्यावे लागणाऱ्या रुग्णाना इन्शुलिन पंप अधिक योग्य ठरतो. शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे हा पंप इन्शुलिन पुरवतो. बॅटरीवर चालणारा हा पंप शरीराबाहेर असून इंजेक्शनची सुई पोटात खुपसलेली असते. पंपाला आवश्यक त्या सूचना दिल्यास थोड्या थोड्या प्रमाणात शरीरास इन्शुलिन मिळत राहते. व्यायाम आणि जेवण यांच्या वेळेप्रमाणे इन्शुलिनच्या वेळा रुग्णास ठरवता येतात. नेहमीचे इन्शुलिन त्वरित परिणाम करते. इंजेक्शन दिल्यापासून १५-३० मिनिटात त्याचा परिणाम सुरू होतो. जेवल्यानंतर दोन तासात नेहमीचे इन्शुलिन जसे कार्य करते, तसे त्वरित परिणाम करणारे एक इन्शुलिनही परिणामकारक आहे. त्याचा प्रभाव चार ते सहा तासापासून १८-२६ तास टिकतो. दीर्घ काळ परिणाम करणारे एका प्रकारचे इन्शुलिन चार ते सहा तासात आपला पारिणाम चालू करते आणि त्याची परिणामकारकता २८-३६ तास टिकते.
+प्रमाणापेक्षा अधिक इन्शुलिन घेतल्यानंतर कमी अन्न खाणे, खूप वेळाने काळाने अन्न खाणे, अधिक व्यायाम करणे, मद्यपान करणे अशा प्रकारांमुळे ग्लूकोजची कमतरता निर्माण होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये या प्रकारास हायपोग्लायसेमिया म्हणतात. प्रमाणापेक्षा अधिक भूक लागणे, गोंधळल्यासारखे वाटणे, आणि दमून जाणे अशी हायपोग्लायसेमियाची लक्षणे आहेत. काही रुग्णांना घाम अधिक येतो, शरीरास कंप सुटतो. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण बेशुद्धावस्थेत जाऊन त्याल फिट्स येण्याची शक्यता असते. या प्रकारास इन्शुलिन प्रतिक्रिया असेही म्हणतात. वेळीच लक्षात आल्यानंतर ग्लूकोज, साखर युक्त सरबते, फळांचा रस, किंवा अधिक शर्करायुक्त पदार्थ त्याला द्यावेत.
+निरोगी व्यक्तीच्या स्वादुपिंडाचे रोपण मधुमेही व्यक्तीमध्ये यशस्वी झाले आहे. अर्थात एकाच वेळी वृक्करोपण आणि स्वादुपिंड रोपण केले तर ही शस्त्रक्रिया यशस्वी होते. स्वादुपिंड शस्त्रक्रिया शक्य असली तरी शस्त्रक्रियेमधील धोक्याचा विचार केल्यास रुग्णावरील औषधोपचार अधिक योग्य ठरतात.
+लठ्ठपणा साठी जर शस्त्रक्रिया केली तर त्याने लठ्ठपणा कमी होऊन मधुमेह निघून जातो असे पुरावे उपलब्ध आहेत.
+मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही.[ संदर्भ हवा ] काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे –
+मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.
+नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे.
+'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.
+सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
+केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड ॲरोमटिक प्लॅंट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी साधारणपणे पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.
+ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करणारे असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.[ संदर्भ हवा ]
+अनियंत्रित मधुमेहामुळे अंधत्व, वृक्कसंबंधी आजार आणि अवयव शत्रक्रियेने काढून टाकणे याची पाळी येते. हृदयविकाराची आणि पक्षाघाताची शक्यता दुप्पट होते. मोतीबिंदु, ग्लौकोमा, आणि मधुमेह संबंधी रेटिनाचे विकार यांची शक्यता वाढते.
+परिघीय चेता शोथ म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी-मधुमेहामध्ये हातापायाची चेताअग्रे संवेदहीन होतात. डायबेटिक फूट नावाच्या आजारात रुग्णास हाता पायांच्या बोटास किंवा पायास झालेले व्रण, गळू, जखमा यांचे ज्ञान होत नाही. हातापायांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने रक्तपुरवठा नीट्सा होत नाही. अशामुळे जखमा बऱ्या होण्यास अधिक वेळ लागतो. साध्या साध्या जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या दूषित होतात. वेदनाना झाल्याने रुग्णाचे नेमके आपल्याला काय झाले आहे याकडे दुर्लक्ष होते. जखम अतिदूषित झाल्यास जंतुविषे शरीरभर पसरून सेप्टिमिया होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी डॉक्टर पायाचा दूषित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा निर्णय घेतात.
+हृदयविकार आणि वृक्क विकार हे मधुमेही रुग्णाच्या गुंतागुंतीमुळे होणारे विकार आहेत. दीर्घकालीन आजारामध्ये अपोहन – डायलिसिस, वृक्करोपण किंवा वृक्क कामना करणे उद्भवू शकते.
+मधुमेही मातांना झालेल्या मुलामध्ये जन्मजात दोष असल्याने यातना होणे हा अनिवार्य भाग आहे.
+मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते.
+१४ नोव्हेंबर हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1842.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1842.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1cea5ac3762c38693c30b6c1d8ed2d469e520152
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1842.txt
@@ -0,0 +1 @@
+मधुर भांडारकर (२६ ऑगस्ट, इ.स. १९६८; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी-भारतीय चित्रपटदिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक आहे. याने हिंदी भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1853.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1853.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..feb080bf50ee429f7a7488df3de9f512e43a7730
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1853.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत. सध्या त्या मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते! मधील अरुंधतीच्या अभिनयासाठी ओळखल्या जात आहेत.[२][३]
+मधुराणी प्रभुलकर यांचा जन्म भुसावळ येथे झाला तर पुढील शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. त्यांनी मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे.
+प्रभुलकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली असून त्यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांचीच निर्मिती असलेले नाटक 'सी-सॉ'ला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला. इ.स. २००३ मध्ये त्यांनी झी मराठी वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेत काम केले. त्याच साली त्यांनी 'गोडगुपित' या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आणि याच बरोबर 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील भूमिका निभावली..[४] इ.स. २००८ मध्ये प्रभुलकर यांनी झी मराठी दूरचित्रवाहिनी वरील 'सा रे गा मा पा' या सेलिब्रिटी शोमध्ये भाग घेऊन आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली. यामुळे त्यांना 'सुंदर माझे घर' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
+सध्या प्रभुलकर या स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी वरील आई कुठे काय करते! या मालिकेत डिसेंबर २०१९ पासून मुख्य भूमिका साकारत आहे.[५][६] [७]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1886.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1886.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0400f389e8b265e4d65373437049313f52cd4ee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1886.txt
@@ -0,0 +1 @@
+मध्य अनातोलिया (तुर्की: İç Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1908.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1908.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6667951c194f46aba70df963a4627d99f6fbf79e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1908.txt
@@ -0,0 +1,71 @@
+पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे असून बिहार राज्याचा बव्हंशी भाग तसेच उत्तर प्रदेश व झारखंड राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
+पूर्व मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत.
+पूर्व मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1910.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1910.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1c7d90b53b33142cd24de6ce1003a0fc49e4744
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1910.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मध्य प्रदेश उच्च न्यायालय हे मध्य प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय आहे, जे जबलपूर येथे आहे. २ जानेवारी १९३६ रोजी नागपूर उच्च न्यायालय म्हणून २ जानेवारी १९३६ रोजी भारत सरकार कायदा, १९३५ च्या कलम १०८ अंतर्गत जारी केलेल्या लेटर्स पेटंटद्वारे त्याची स्थापना करण्यात आली. हे लेटर्स पेटंट २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २२५ आणि ३७२ च्या आधारे स्वीकारल्यानंतरही लागू राहिले. न्यायालयात मंजूर न्यायाधीश संख्या ५३ आहे.[१]
+सध्याचे मध्य प्रदेश राज्य, 19व्या शतकात मध्यवर्ती प्रांत म्हणून, न्यायिक आयोगाचा प्रदेश म्हणून निर्माण करण्यात आले होते आणि ते न्यायिक आयुक्तांद्वारे प्रशासित होते. नागपूर येथील न्यायिक आयुक्त न्यायालय हे त्या काळी प्रदेशातील सर्वोच्च न्यायालय होते. 1921 मध्ये ते राज्यपालांच्या प्रांतात रूपांतरित झाले, जेव्हा ते न्यायप्रशासनासाठी पूर्ण वाढीव उच्च न्यायालयाचे पात्र बनले.
+नंतर, बेरार, निजामाच्या हैदराबाद राज्याचा एक भाग, 1933 मध्ये प्रशासनासाठी मध्य प्रांतात हस्तांतरित करण्यात आला. यामुळे राज्याला त्याचे नवीन नाव सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार मिळाले. त्यानंतर, राजा सम्राट जॉर्ज द फिफ्थ याने भारत सरकार कायदा, 1915 च्या कलम 108 अंतर्गत जारी केलेल्या 2 जानेवारी 1936 च्या लेटर्स पेटंटच्या आधारे, केंद्रीय प्रांत आणि बेरारसाठी नागपूर उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. हे लेटर्स पेटंट, ज्याच्या अंतर्गत नागपूर उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि अधिकारक्षेत्रासह गुंतवले गेले, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतरही, अनुच्छेद 225 आणि 372 नुसार लागू राहिली.
+न्यायालयाचे प्रमुख स्थान जबलपूर येथे आहे. राजा गोकुळ दास यांनी १८९९ मध्ये बांधलेल्या एका आकर्षक इमारतीत हा दरबार आहे. इमारतीची रचना हेन्री इर्विन यांनी १८८६ मध्ये केली होती. या इमारतीचे बांधकाम १८८६ मध्ये सुरू झाले आणि १८८९ मध्ये पूर्ण झाले. इमारत विटांनी बांधण्यात आली. शोभेचे टॉवर आणि कॉर्निसेस. इमारतीची वास्तुकला मिश्रित बारोक आणि ओरिएंटल आहे. कोपऱ्यातील कमानी तसेच बुरुज शोभेचे आहेत. या इमारतीत 25 कोर्ट रूम आहेत.
+1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या दोन तात्पुरत्या खंडपीठांची स्थापना करण्यात आली, एक इंदूर येथे आणि दुसरे ग्वाल्हेर येथे. नंतर अधिसूचनेद्वारे, 28 नोव्हेंबर 1968 रोजी त्यांचे कायमस्वरूपी खंडपीठात रूपांतर करण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1990.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1990.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c00dfb62be365bd4ba5a99f99440686fbbd2a2ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1990.txt
@@ -0,0 +1,5 @@
+पूर्वीचे राजकीय जीवन
+भारताचे पंतप्रधान
+वैश्विक योगदाने
+
+मन की बात हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सादर करीत आसलेला आकाशवाणीवरील कार्यक्रम आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1992.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1992.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca896d64a86bb6850f1bd33e996d7a960171f7eb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1992.txt
@@ -0,0 +1 @@
+मन झालं बाजिंद ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1993.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1993.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f0e32f9f003a30236f80c5b67a32728b074ac77
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_1993.txt
@@ -0,0 +1 @@
+मन् धावे समाधाना हे पुस्तक किसन पवार याने लिहिले आहे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2018.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2018.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38fbb993f9197e78052782c6552f0fe4265d16c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2018.txt
@@ -0,0 +1,3 @@
+३० मे, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_202.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_202.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9cf20c4b106fa334cd1912383f4871499377ef60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_202.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भुजंगासन हे एक योगासन आहे. शरीर लवचिक होण्यास याची मदत होते. हे आसन करताना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते. भुजंगासन सूर्यनमस्कारांतर्गत आसनांपैकी एक आसन आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2034.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2034.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89497234e9bb7e74c6bdc7446788e2df846a6ad7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2034.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू (११ नोव्हेंबर, इ.स. १९११:माणगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टके लिहिली, भविष्ये लिहिली आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे.
+मनमोहन नातू यांचे निधन ७ मे १९९१ या दिवशी झाले.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2049.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2049.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e8264abd6da03fbbe94c961bf3189c311ae54d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2049.txt
@@ -0,0 +1 @@
+मनळी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मनळी रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन द्वारे संचालित एक तेल रिफायनरी आहे. ती १९६९ पासून तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात कार्यरत आहे. ही दक्षिण भारतातील सर्वात जुन्या रिफायनरींपैकी एक आहे.[१] त्याची प्रतिवर्षी १०.५ दशलक्ष टन क्षमता आहे आणि ते इंधन, ल्युब, मेण, पेट्रोकेमिकल फीडस्टॉक्स, [२] लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस, मोटर स्पिरिट, हाय स्पीड डिझेल, सुपीरियर केरोसीन तेल, एव्हिएशन टर्बाइन इंधन तयार करण्यास सक्षम आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2053.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2053.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..85caf540e171c74d82b03b89a16594fc75e76831
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2053.txt
@@ -0,0 +1 @@
+मनवी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2066.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2066.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b99607d58f9a087219b2ecc80043e87efdf6eb5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2066.txt
@@ -0,0 +1,22 @@
+महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त : मनसे) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.२०१६ या वर्षापासून मनसेचा दरवर्षी गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे (शिवतीर्थावर) भरतो लाखो लोकांची या मेळाव्याला उपस्थिती असते
+१. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
+२. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.
+३. महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते.
+४. जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
+५. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रचनात्मक कामे व संघर्षात्मक कामे यात फरक मानत नाही. ही दोन्हीही मूलत: हातात हात घालून येणारी कामे यथाशक्ति करणे.
+६. मराठी माणसाला न्याय देताना `मराठी भाषा अकादमी'सारख्या संस्थेची स्थापना करण्यापासून अन् महाराष्ट्रद्वेष्ट्या परप्रांतीयांविरुद्ध रस्त्यावर संघर्ष करण्यापासून (खळ्ळ खट्याक्) ते सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे, मराठी भाषेतील सर्व ज्ञानकक्षा रुंदावणे या साऱ्या गोष्टी एकाच वेळी रचनात्मक कामे करून व रस्त्यावर संघर्ष करून पक्षाला साध्य करायच्या आहेत.
+७. महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.
+८. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात व समाजकारणात तीव्र संघर्षाद्वारे परप्रांतीयांचे वर्चस्व संपूर्णतः नेस्तनाबूत करणे आणि `मराठी माणसासाठीच महाराष्ट्र' ह्यानुसार आग्रही असणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा आहे.
+९. भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे.
+१०. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचा विकास आराखडादेखील तयार केला आहे, त्याबाबत राज ठाकरे असे म्हणाले "ज्या एका महान माणसाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचे याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तसच हा महाराष्ट्र ज्या तमाम संतांनी, समाजसुधारकांनी घडवला त्या सर्वांना मी हा महाराष्ट्राचा विकास आराखडा अर्पण करतोय". - राज ठाकरे [३]
+महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्रांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे.
+मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.[४]
+मराठी भाषा वैभवसंपन्न व्हायची तर महाराष्ट्रातल्या मुलांना ती भाषा शाळेपासूनच शिकवली गेली पाहिजे. शाळा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची मराठी भाषा शिकवायची नाही हे कसे चालेल?
+महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत-मग ती सरकारी असो, वा खाजगी, कुठल्याही माध्यमाची असो, शहरी असो किंवा ग्रामीण-मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे.[५]
+भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ह्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, हजारो जेलमध्ये गेले आणि मुंबईत १०६ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळे झाले आपल्या मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी.
+त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वतःचा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला. ह्या कायद्याचे काटेकोर पालन व्हावे असा पक्षाचा कटाक्ष होता आणि आहे.
+भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल.[६]
+मनसेला २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.
+महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी
+महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर लगेचच पक्षाने आपल्या संकेतस्थळाची सुरुवात केली. ह्या संकेतस्थळावर पक्षाच्या संदर्भातल्या माहिती बरोबरच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक माहिती आहे.
+==संदर्भ व नोंदी==शाम उबाळे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2070.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2070.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13b7593a63fae6a7ed54c36c6727295a94b821f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2070.txt
@@ -0,0 +1,205 @@
+स्वामी विवेकानंद विमानतळ (आहसंवि: RPR, आप्रविको: VARP) हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथे असलेला विमानतळ आहे.
+
+
+आग्रा •
+अराक्कोणम •
+अंबाला •
+बागडोगरा •
+भूज रुद्रमाता •
+कार निकोबार •
+चबुआ •
+छत्तीसगढ •
+दिमापूर •
+दुंडिगुल •
+गुवाहाटी •
+हलवारा •
+कानपूर •
+लोहगांव •
+कुंभिरग्राम •
+पालम •
+सफदरजंग •
+तंजावर •
+येलहंका
+
+
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
+
+
+जोगबनी विमानतळ •
+मुझफ्फरपूर विमानतळ •
+पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
+पूर्णिया विमानतळ •
+रक्सौल विमानतळ
+
+
+बिलासपूर विमानतळ •
+जगदलपूर विमानतळ •
+Raipur: विमानतळ
+
+
+चकुलिया विमानतळ •
+जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
+
+
+बारवानी विमानतळ •
+भोपाळ: राजा भोज विमानतळ •
+ग्वाल्हेर विमानतळ •
+इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
+जबलपूर विमानतळ •
+खजुराहो विमानतळ •
+ललितपूर विमानतळ •
+पन्ना विमानतळ •
+सतना विमानतळ
+
+
+भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
+हिराकुद विमानतळ •
+झरसुगुडा विमानतळ •
+रूरकेला विमानतळ
+
+
+आग्रा: खेरीया विमानतळ •
+अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
+गोरखपूर विमानतळ •
+झांसी विमानतळ •
+कानपूर: चकेरी विमानतळ •
+ललितपूर विमानतळ
+
+
+अलाँग विमानतळ •
+दापोरिजो विमानतळ •
+पासीघाट विमानतळ •
+तेझू विमानतळ •
+झिरो विमानतळ
+
+
+दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
+जोरहाट: रौरिया विमानतळ •
+उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
+सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
+तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
+
+
+इंफाल: तुलिहाल विमानतळ
+
+
+रुपसी विमानतळ •
+शेला विमानतळ •
+शिलाँग: उमरोई विमानतळ
+
+
+ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
+
+
+दिमापूर विमानतळ
+
+
+पाकयाँग विमानतळ
+
+
+अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
+कैलाशहर विमानतळ •
+कमलपूर विमानतळ •
+खोवै विमानतळ
+
+
+बालुरघाट विमानतळ •
+बेहाला विमानतळ •
+कूच बिहार विमानतळ •
+इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
+
+
+चंदिगढ विमानतळ
+
+
+धरमशाला: गग्गल विमानतळ •
+कुलू: भुंतार विमानतळ •
+शिमला विमानतळ
+
+
+जम्मू: सतवारी विमानतळ •
+कारगिल विमानतळ •
+लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
+
+
+लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
+पठाणकोट विमानतळ
+
+
+अजमेर विमानतळ •
+बिकानेर: नाल विमानतळ •
+जेसलमेर विमानतळ •
+जोधपूर विमानतळ •
+कोटा विमानतळ •
+उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
+
+
+देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
+पंतनगर विमानतळ
+
+
+पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
+
+
+कडप्पा विमानतळ •
+दोनाकोंडा विमानतळ •
+काकिनाडा विमानतळ •
+नादिरगुल विमानतळ •
+पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
+राजमुंद्री विमानतळ •
+तिरुपती विमानतळ •
+विजयवाडा विमानतळ •
+विशाखापट्टणम विमानतळ •
+वारंगळ विमानतळ
+
+
+बेळगाव: सांबरे विमानतळ •
+बेळ्ळारी विमानतळ •
+विजापूर विमानतळ •
+हंपी विमानतळ •
+हस्सन विमानतळ •
+हुबळी विमानतळ •
+मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
+विद्यानगर विमानतळ
+
+
+अगत्ती विमानतळ
+
+
+पाँडिचेरी विमानतळ
+
+
+मदुरै विमानतळ •
+सेलम विमानतळ •
+तुतिकोरिन विमानतळ •
+वेल्लोर विमानतळ
+
+
+दमण विमानतळ •
+दीव विमानतळ
+
+
+भावनगर विमानतळ •
+भूज: रुद्र माता विमानतळ •
+जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
+कंडला विमानतळ •
+केशोद विमानतळ •
+पालनपूर विमानतळ •
+पोरबंदर विमानतळ •
+राजकोट विमानतळ •
+सुरत विमानतळ •
+उत्तरलाई विमानतळ •
+वडोदरा: हरणी विमानतळ
+
+
+अकोला विमानतळ •
+औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
+हडपसर विमानतळ •
+कोल्हापूर विमानतळ •
+लातूर विमानतळ •
+मुंबई: जुहू विमानतळ •
+नांदेड विमानतळ •
+नाशिक: गांधीनगर विमानतळ •
+रत्नागिरी विमानतळ •
+शिर्डी विमानतळ •
+सोलापूर विमानतळ
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2080.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2080.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e3d428b4b25a01e289a53e52e9c249cfba8884d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2080.txt
@@ -0,0 +1,29 @@
+२५ सप्टेंबर, इ.स. २००८
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+१४ गंभीर •
+९ तिवारी •
+१६ मॉर्गन •
+६३ दास •
+३ कालिस •
+६ शुक्ला •
+२२ भाटीया •
+२७ डोशेटे •
+२८ पठाण •
+७५ हसन •
+-- जानी •
+२४ हॅडीन •
+३६ बिल्सा •
+४२ मॅककुलम •
+-- सॅम्सोन •
+१ लड्डा •
+४ पॅटींसन •
+१४ अहमद •
+१७ संगवान •
+२१ अब्दुल्ला •
+५५ बालाजी •
+५८ ली •
+७४ नारायण •
+९० लांगे •
+९९ उनादकट •
+-- सक्सेना •
+प्रशिक्षक बेलिस
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2103.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2103.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba1defbb86f0957ba1ff88e4577ab7b92b7bea79
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2103.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट(शास्त्रीय नाव - Epipremnum aureum) लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिषांच्या मतांप्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे.[१][मृत दुवा] मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते. या झाडाला फारसे पाणीसुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते. मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते. हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करतात.[२]
+मनी प्लांटला गोल्डन प्रोथाॅस, सिलोन वेल, हंटर्स रोब. आयव्ही आॅरम, सिल्व्हर व्हाईन, टॅरो व्हाईन आणि साॅलोमन आयलॅंड्'ज आयव्ही ही अन्य नावे आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2114.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2114.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2ba50108df56340b401f4403505cfa200d64f05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2114.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+मनीष पॉल (३ ऑगस्ट १९८१) हा एक भारतीय दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता, निवेदक, मॉडेल, अभिनेता आणि हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेता आहे.[१] रेडिओ जॉकी आणि व्हीजे म्हणून सुरुवात करून, तो स्टँड-अप कॉमेडी आणि प्रस्तुती करण्यापूर्वी अभिनयाकडे वळला.
+मनीषचा जन्म दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला जो मूळच्या सियालकोटहून दिल्लीला आला होता, आर्थिक व्यवसायात गुंतलेला होता. त्याचे शालेय शिक्षण शेख सराय नवी दिल्ली येथील अपीजे स्कूलमधून झाले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी बी.ए. कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीज, दिल्ली विद्यापीठातून पर्यटन विषयात. त्यानंतर तो त्याच्या आजीसोबत चेंबूर, मुंबई येथे राहत होता.
+पॉलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात दिल्लीत, शाळा आणि महाविद्यालयांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यजमान म्हणून केली. नंतर तो मुंबईला आला, जिथे त्याचे पहिले काम म्हणून 2002 मध्ये स्टार प्लसवर संडे टँगो होस्ट केले.[२] तो झी म्युझिक सह व्हीजे आणि रेडिओ सिटीच्या मॉर्निंग ड्राईव्ह टाइम शो कसाकाई मुंबईमध्ये रेडिओ जॉकी देखील राहिला.
+त्याने भूताची भूमिका करण्यासाठी स्टार वनच्या भूत बना दोस्त या वाहिनीमध्ये प्रवेश केला. पॉलने एनडीटीव्ही इमॅजिनवरील राधा की बेटियां कुछ कर दिखेंगे, झी नेक्स्ट वरील जिंदादिल, स्टार वन वरील श्श्शह...फिर कोई है, झी टीव्हीवरील लव्ह गुरूसोबत व्हील घर घर में आणि कहानी शुरू आणि कुछ कुक होता अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तथापि, ते असमाधानकारक वाटल्याने, त्याने दैनंदिन साबण सोडले आणि 2008 मध्ये आठ महिने कामापासून दूर राहिले.
+अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या तीस मार खान (2010) सारख्या छोट्या भूमिकांमध्ये तो दिसला असला तरी, पॉलने मिकी व्हायरस (2013) मधील कॉम्प्युटर गीक मिकीच्या मुख्य भूमिकेतून पदार्पण केले, ज्याला खूप कौतुक.
+त्यानंतर, पॉलने टेलिव्हिजन होस्ट आणि प्रेझेंटर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि सा री गा माँ पा छोटे उस्ताद होस्ट केल्यानंतर त्याला ओळख मिळाली आणि नंतर कॉमेडी सर्कस या स्टँड-अप कॉमेडी मालिकेतही दिसले. त्याने झी टीव्हीवर डान्स इंडिया डान्स लिल मास्टर्सचे आयोजनही केले होते. त्याने झी टीव्हीवरील स्टार या रॉकस्टार या सेलिब्रिटी गायन कार्यक्रमातही भाग घेतला आणि रणवीर शौरीसोबत कलर्स टीव्हीवरील झलक दिखला जा 7 या सेलिब्रिटी नृत्य-रिअॅलिटी स्पर्धेचे सह-होस्टिंग केले. ते सायन्स ऑफ स्टुपिड (भारतीय आवृत्ती)चे होस्ट देखील होते.
+2011 मध्ये, पॉलने झी टीव्हीच्या डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्ससाठी सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार जिंकला. पॉलने नॅशनल जिओग्राफिकवर सायन्स ऑफ स्टुपिडचेही आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षांत, पॉलने अनेक पुरस्कार कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 2019 मध्ये, त्याने सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल 10चे आयोजन केले होते.[३] पुढे, त्याने स्टार प्लसच्या नच बलिये 9चे आयोजन केले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2154.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2154.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3706b1c6ba47911f6ef356953f0151a678df79a3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2154.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+मनकर्णिका मनू गंगाधर नातू (?? - ३ एप्रिल, इ.स. १९८८) या मराठी लेखिका होत्या. त्या प्रा. दि.य. देशपांडे यांच्या पत्नी होत्या.
+नातू या नागपूर येथे मराठीच्या प्राध्यापिका असून त्यांनी बर्ट्रांड रसेलच्या मॅरेज ॲन्ड मॉरल्स या ग्रंथाचे त्यांनी आजचा सुधारक मधून क्रमशः भाषांतर केले आहे. ते आजच्या सुधारकच्या एप्रिल १९९० च्या अंकापासून प्रसिद्ध झाले. याशिवाय गोपाळ गणेश आगरकर यांच्या जवळपास नामशेष झालेल्या वाड्मयाचे त्यांनी १९८३ ते १९८६ दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकरिता संपादन केले.
+नातू यांचे वडील व्हेटर्नरी डॉक्टर होते, तर अाई लहानपणीच वारली होती.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2159.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2159.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..32fe76fd545d9271dd7a0f298a46225782d484c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2159.txt
@@ -0,0 +1 @@
+मनेपल्ली नारायणराव वेंकटचलैया (२५ ऑक्टोबर, इ.स. १९२९ - हयात) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ पासून २४ ऑक्टोबर, इ.स. १९९४ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कर्नाटक उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2161.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b8657534b6d57b677ba9a9b13fd0bc45edd01fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2161.txt
@@ -0,0 +1 @@
+मनुएल फेरेझ दि काम्पोस सालेस (पोर्तुगीज: Francisco de Paula Rodrigues Alves; १५ फेब्रुवारी १८४१, कांपिनास, साओ पाउलो, ब्राझील − २८ जून १९१३, सांतोस) हा ब्राझीलमधील एक राजकारणी, देशाचा ४वा राष्ट्राध्यक्ष व साओ पाउलो राज्याचा राज्यपाल होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2162.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b8657534b6d57b677ba9a9b13fd0bc45edd01fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2162.txt
@@ -0,0 +1 @@
+मनुएल फेरेझ दि काम्पोस सालेस (पोर्तुगीज: Francisco de Paula Rodrigues Alves; १५ फेब्रुवारी १८४१, कांपिनास, साओ पाउलो, ब्राझील − २८ जून १९१३, सांतोस) हा ब्राझीलमधील एक राजकारणी, देशाचा ४वा राष्ट्राध्यक्ष व साओ पाउलो राज्याचा राज्यपाल होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2165.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2165.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a2b444c839039fe99e7ca97cd6c47c0ea36650e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2165.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+लक्ष्मीकांत बेर्डे अखंड हास्याचा धबधबा
+साचा:मराठी संकेतस्थळे
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2177.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2177.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99d615e12b98463fdca22462419657b7dadfe67b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2177.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्यअभिनेते आहेत. झी मराठी वाहिनी वरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेत ते जान्हवीच्या वडिलांची भूमिका करतात. ते मूळचे रत्नागिरीचे आहेत. मनोज कोल्हटकर यांना लहानपणापासून नाटकांची आवड होती. त्यांनी बँक ऑफ इंडियामधील नोकरी सोडून अभिनय हीच कारकीर्द करण्याचे आपल्या चाळिशीत ठरवले.
+मनोज कोल्हटकर यांचे १९९५ साली लग्न झाले. त्यानंतरही ते नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहून स्वतःचे पैसे खर्च करून नाटके लिहीत आणि करीतही. स्टार थिएटर, समर्थ रंगभूमी या माध्यमांतून प्रायोगिक, व्यावसायिक नाटके करत मनोज कोल्हटकर अख्खा महाराष्ट्र फिरले.
+महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्डाचे) ते सदस्य आहेत. जानेवारी २०१३ मध्ये चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यात मनोज कोल्हटकर यांचा मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी या परिसंवादात सहभाग होता. मनोज कोल्हटकरांच्या पत्नी नंदिनी या पॅथोलॉजिस्ट आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2206.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2206.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..609c4c4472e13c4d7479bca76340afa462a9082d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2206.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मनोर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.
+पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे जाणाऱ्या माहीम-मनोर राज्य महामार्गावर हे वसलेले आहे. पालघरहून २२ किमीवर हे स्थित आहे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तर उन्हाळ्यात भरपूर उकाडा असतो. हिवाळ्यात वातावरण अगदी शांत,सुखद थंडगार असते.
+येथे २.४८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता असलेला लघु पाटबंधारा आहे.[१]
+मुख्यतः मुस्लिम, वंजारी, कुणबी, मराठा, सुतार,आदिवासी समाजातील लोकांची पूर्वीपासून येथे वस्ती आहे. लोक शेती बागायती बरोबरच फळभाज्या, फुलभाज्या, तसेच शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करतात.येथे आठवडा बाजार भरतो व आजूबाजूच्या गावातून माल खरेदी व विक्री साठी भरपूर प्रमाणात लोक येतात.येथे तेल गाळणाच्या घाणी आहेत.
+सार्वजनिक स्वच्छता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य ग्रामपंचायततर्फे पाहिले जाते.खाजगी विहिरी, बोरिंग,व झरे ह्यातून सुद्धा पाणीपुरवठा होतो.मनोर गावाच्या पूर्वेकडून मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथे येण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकातून नियमित एसटी बससेवा उपलब्ध आहे. तसेच खाजगी जीप,डमडम सुद्धा नियमित येतात. मनोरवरून मुंबईस राष्ट्रीय महामार्गाने तसेच पालघर रेल्वे स्थानकातून जाता येते.
+https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2214.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2214.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b8de12a0c16694d6bc7bb87c3789bbe26bca208
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2214.txt
@@ -0,0 +1 @@
+गोपीशांता तथा मनोरमा (२६ मे १९३७, मन्नारगुडी, तमिळनाडू - १० ऑक्टोबर २०१५) ही एक भारतीय अभिनेत्री होती. हिने सुमारे १,५०० चित्रपट, ५,००० नाटके व अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले.[१][२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_222.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_222.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ac285d4b69bdd8358d45ba5743d20556d8b7fd0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_222.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ भुतिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2223.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2223.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d63d90ca23a2b3bda743b337a1b19bbbec1e34e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2223.txt
@@ -0,0 +1 @@
+मनोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_227.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2270ee3f7f98955cb7cb8bd5018a0b6271275b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_227.txt
@@ -0,0 +1,19 @@
+भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला एक किल्ला आहे.
+
+
+कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.
+भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.
+हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. इ.स. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलशाही|मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत.
+अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.
+इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. ऑक्टोबर १३ १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला.
+असे बंडाचे प्रयत्न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.
+गडावर जाण्यासाठी गारगोटीवरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटीवरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. वाटेत महादेवाचे मंदिर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदिर दिसते. मंदिराभोवती ओवऱ्या, कमानी व दिपमाळा आहेत. मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.
+देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे.
+वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदिर मंदिरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदिर लागते. मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी अनेक समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
+पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदिर दिसते. पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरून काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते. आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदिरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतोगडावर चिऱ्याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.
+गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.
+गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरून दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्व बाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो.
+गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत.
+कोल्हापूरपासून गारगोटी व नंतर गारगोटीपासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस. टी. महामंडळाची बस आहे.
+{महाराष्ट्रातील किल्ले}
+[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2284.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..22da3c3cfd852feb458c239ca5dfa5c42d727d99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2284.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मन्याड नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मांजरा नदीची उपनदी आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात उगम पावून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात ती मांजरा नदीला येऊन मिळते. [१]
+
+मन्याड नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2303.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2303.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..27fa856edf334505f414630e01d2c0c92dd75def
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2303.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मन्रो काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+मन्रो काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2304.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2304.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df09fb5b7ef8cbd90ea619f8c65c5114119df67c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2304.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मन्रो काउंटी, अलाबामा ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मन्रोव्हिल येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,७७२ इतकी होती.[२]
+या काउंटीला अमेरिकेच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्रोचे नाव दिलेले आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2308.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2308.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a78e132bdb7d85294685447d9de986a39c33e389
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2308.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१४ मन्वंतरांपैकी ज्या तिथीला त्या मन्वंतराची सुरुवात झाली त्या तिथीला मन्वादि तिथी म्हणतात. पंचांगात अशा तिथीसमोर 'मन्वादि' असा स्पष्ट उल्लेख असतो.
+
+पहा :- युगादि तिथी
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_238.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_238.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3e0f48fad4761b3acd138ac16a1761d29decbae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_238.txt
@@ -0,0 +1 @@
+भुवनेश्वर हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2389.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2389.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e37ec041119d70c945abb90b488fe3096ad63299
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2389.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मर्काझी प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-मर्काझी ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. "मर्काझी" या शब्दाचा अर्थ "मध्यवर्ती" असा असला, तरी मर्काझी प्रांत इराणाच्या वर्तमान सीमांनुसार पश्चिम भागात वसला आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ २९,१२७ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६ च्या गणनेनुसार प्रांताची लोकसंख्या सुमारे १३.५ लाख आहे. इ.स. १९८० साली जुन्या मर्काझी प्रांताचे विभाजन करून वर्तमान मर्काझी प्रांत आणि तेहरान प्रांत यांची निर्मिती करण्यात आली, तसेच काही भाग इस्फहान, सेमनान, जंजान प्रांतांस जोडण्यात आले.
+अराक हे मर्काझी प्रांताचे राजधानीचे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2456.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2456.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ff743fe61032a7659d56552e83d17cd807a28a3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2456.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मराठवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2510.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2510.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79ef752e63377b5e193f327dc6013276080e17ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2510.txt
@@ -0,0 +1,70 @@
+"आरती" म्हणजे प्रार्थना. आरत्या ह्या देवाकडे साकडे किंवा स्तुति मागण्यासाठी म्हणल्या जातात. आरत्यांचे फार मोठे महत्त्व
+हिंदू धर्मात सांगितले आहे.
+सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची |
+नुरवी पुरवी प्रेम कॄपा जयाची ||
+सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची |
+कंठी झळके माळमुक्ता फळांची || १ ||
+जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
+दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती || धृ ||
+रत्नखचीत फरा तुज गौरी कुमरा|
+चंदनाची उटि कुंकुमकेशरा||
+हिरेजडित मुगुट शोभतो बरा |
+रुणझुणती नुपूरे चरणीं घागरीया || २ ||
+लंबोदर पितांबर फणिवरबंधना |
+सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
+दास रामाचा वाट पाहे सदना |
+संकटी पावावे निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना || ३ ||
+लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा |
+विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ||
+लावण्यसुंदर मस्तकीं बाळा |
+तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||
+जयदेव जयदेव जय श्री शंकरा |
+आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा || धृ ||
+कर्पुगौर भोळा नयनीं विशाळा |
+अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ||
+विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा |
+ऐसा शंकर शोभे उअमवेल्हाळा || २ ||
+देवीं दैत्यीं सागर मंथन पैं केले |
+त्यामाजी अवचित हलहल जे उठिले ||
+तें त्वां असुरपणें प्राशन केलें |
+नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें || ३ ||
+व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी |
+पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ||
+शतकोटींचे बीज वाचे उच्चारी |
+रघुकुळटिळक रामदासाअंतरी || ४ ||
+दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी |
+अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
+वारी वारी जन्ममरणातें वारी |
+हारी पडलों आता संकट नीवारीं || १ ||
+जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी |
+सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी || धृ ||
+त्रिभुवनभुवनी पाहतां तुजऐसी नाही |
+चारी श्रमले परंतु न बोलावे काही |
+साही विवाद करितां पडले प्रवाहीं |
+ते तूं भक्तांलागी पावसी लवलाहीं || २ ||
+प्रसन्नवदने प्रसन्न होती निजदासां |
+क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा |
+अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा |
+नरहरि तल्लिन झाला पदपंकज-लेशा || ३ ||
+युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
+वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
+पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
+चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
+जय देव जय देव जय पांडुरंगा ।
+रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ ध्रु० ॥
+तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
+कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥
+देव सुरवर नित्य येती भेटी ।
+गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय० ॥ २ ॥
+धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
+सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ॥
+राई-रखुमाबाई राणीया सकळां ।
+ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय० ॥ ३ ॥
+ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ।
+चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥
+दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
+पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥ जय० ॥ ४ ॥
+आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
+चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
+दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती ।
+केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2527.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9918efa6e3832b86bc8c1ad7e373b01b867144f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2527.txt
@@ -0,0 +1,25 @@
+मराठी सिनेमा म्हणजे भारतातील मराठी भाषेतील सिनेमा. मराठी ही भारतातील महाराष्ट्र राज्याची भाषा आहे. जुन्या मुंबईवर आधारित, हा सर्वात जुना आणि भारतातील अग्रणी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. मराठी आणि संस्कृत संगीत नाटके करत असणारे मराठी कामगारांनी त्या काळात मराठीत नाटक सादर केले.आलम आरा ह्या पहिले हिंदी बोलपट्टीच्या एक वर्षनंतर, पहिला मराठी बोलपट चित्रपट, अयोध्येचा राजा,१९३२ साली प्रदर्शित झाला . जरी हा उद्योग मुंबईत असलेल्या मोठ्या बाजारपेठित हिंदी चित्रपटापेक्षा खूपच लहान असला, तरी मराठी सिनेमा कर मुक्त आहे आणि अलिकडच्या वर्षांत ती प्रगती करीत आहे. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र, १९१३ साली प्रसिद्ध झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून ओळखला जात असे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारचा दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत जीवनगौरव भरण्यासाठी देण्यात येतो.
+मराठी सिनेमा भारतीय चित्रपटातील सर्वात जुना प्रकार आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला.
+दादासाहेब फाळके यांना स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिल्या पायनियर आणि सिनेमाचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९१३ मध्ये आपल्या पहिल्या स्वदेशी बनलेल्या फिल्म 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटाची क्रांती आणली. या चित्रपटाला इफ्फी आणि एनआयएफडीने मराठी चित्रपटाचा एक भाग म्हणून मानले आहे कारण मराठी आणि हिंदी चित्रपटाची निर्मिती पूर्णता मराठी कामगारांची निर्मिती होते.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे विसाव्या शतकातील सक्रिय चित्रपट निर्मितीचे एक केंद्र होते. १९१९ साली बाबुराव पेंटर यांनी लोकप्रिय म्हणून ओळखले आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रीय चित्रपट कंपनीची स्थापना केली आणि बालाशेद पवार, कमला देवी आणि झुनझाराराव पवार यांच्यात पहिली ऐतिहासिक ऐतिहासिक सेरंधारी (१९२०) प्रसिद्ध भूमिका साकारली. सेट, वेशभूषा, डिझाइन आणि पेंटिंग या विषयातील त्यांची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी नवीन माध्यमांतून आणि ऐतिहासिक शैलीत विशेष करण्यासाठी मराठा इतिहासातील भाग निवडले. १९३० पर्यंत बाबुराव पेंटरने अनेक मूकपट तयार केले. तथापि, काही मूकपटांच्या नंतर, महाराष्ट्र चित्रपट कंपनीने आवाज येण्याच्या आशेने बंद केले. बाबूराव विशेषतः टॉकीजबाबत उत्सुक नव्हते कारण त्यांनी विश्वास ठेवला होता की ते गेल्या काही वर्षांत इतक्या वेदनादायक उत्क्रांतीचा नाश करतील.दासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटाचा जनक म्हणतात. त्यानि खुप जुन्य कलात् ही नविन् नविन् प्रयोग करत् सिनेमचि निर्मिति केली
+
+मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला बोलपट अयोध्येचा राजा (चित्रपट) हा प्रभात निर्मित आहे. प्रभातचा संत तुकाराम हा १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये श्यामची आई या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते.
+सिंहासन(जब्बार पटेल): कलावंत : श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, दत्ता भट.
+अशी ही बनवाबनवी(सचिन): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी.
+एक डाव भुताचा(रवि नेमाडे): कलावंत : दिलीप प्रभावळ्कर, अशोक सराफ, रंजना.
+माहेरची साडी(विजय कोंडके): कलावंत : अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, आशालता वाबगांवकर.
+नवरी मिळे नवऱ्याला(सचिन): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगांवकर.
+जैत रे जैत(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले.
+माझा पती करोडपती(सचिन पिळगावकर): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे.
+पिंजरा(व्ही. शांताराम): कलावंत : संध्या, श्रीराम लागू, निळू फुले.
+झपाटलेला(महेश कोठारे): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, मधू कांबीकर, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर.
+आम्ही जातो आमुच्या गावा(कमलाकर तोरणे): कलावंत : धुमाळ, उमा भेंडे, सूर्यकांत, श्रीकांत मोघे.
+जगाच्या पाठीवर(राजा परांजपे): कलावंत : सीमा देव, रमेश देव, राजा परांजपे.
+मधुचंद्र(राजदत्त): कलावंत : उमा, काशीनाथ घाणेकर, नाना पळशीकर, श्रीकांत मोघे.
+पाठलाग (राजा परांजपे): कलावंत : भावना, काशीनाथ घाणेकर.
+सामना(जब्बार पटेल): कलावंत : निळू फुले, श्रीराम लागू.
+आत्मविश्वास(सचिन): कलावंत : नीलकांती पाटेकर, दया डोंगरे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर.
+हा खेळ सावल्यांचा(?) कलावंत: काशीनाथ घाणेकर, आशा काळे, लालन सारंग, राजा गोसावी.
+कळत नकळत(कांचन नायक): कलावंत : विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ.
+उंबरठा(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, गिरिश कर्नाड.
+ १९५०
+ • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2540.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2540.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a87ac8db7ae18ea96da515677795a8e8e5928279
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2540.txt
@@ -0,0 +1 @@
+मराठी जैन हे मूळचे महाराष्ट्रातील व मराठी मातृभाषा असलेले जैन होय. मराठी जैन समुदायात सैतवाल, चतुर्थ,पंचम, कासार, शिंपी, लाड इत्यादी जैन जातीचा समावेश होतो. मराठी जैन समुदाय प्रामुख्याने शेती करतो किंवा त्यांच्या जातींवर आधारित असलेला व्यवसाय करतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2544.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79ace5a7f0c89f0a3d66def43c21cad457bb2e45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2544.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मराठी दिनदर्शिका:-
+मराठी दिनदर्शिका ही पंचांगावर आधारित असते.महालक्ष्मी,कालनिर्णय तसेच विविध पतसंस्था,कार्यकारी संस्था यांच्या दिनदर्शिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये वापरल्या जातात.दिनदर्शिका मराठीत असूनदेखील याचे वर्गीकरण इंग्रजी बारा महिन्यात केलेले आहे.
+इंग्रजी महिने -जानेवारी,फेब्रुवारी,मार्च,एप्रिल,मे,जून,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ,ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर.
+मराठी महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती सविस्तर दिलेली असते.
+मराठी महिने-चैत्र,वैशाख,जेष्ठ,आषाढ,श्रावण, भाद्रपद,अश्विन, कार्तिक,मार्गशीर्ष,पौष, माघ, फाल्गुन
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2561.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2561.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4235f7cfa1ac68bcf4ff18f5d7bd1a89bbd0540c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2561.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मराठी फिल्म डाटा. कॉम हे मराठी चित्रपट विषयक माहिती देणारे संकेतस्थळ आहे.[१]ते व्ही. शांताराम प्रतिष्ठानद्वारे निर्मित व संचलित आहे. हे संकेतस्थळ १९३२ पासूनच्या मराठी चित्रपटांची सूची उपलब्ध करून देते. मराठी चित्रपटांचा इतिहास , वर्तमान आणि भविष्य याविषयीचे चिंतन येथे व्यक्त केले जाते.
+मराठी चित्रपट सृष्टीतील ताज्या घडामोडी, घटना यांची माहिती येथे उपलब्ध आहे. चित्रपट कलाकार, निर्मिती घटक व्यक्ती व संस्था आणि पडद्यामागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती येथे दिली जाते. चित्रपटासह अतिथी कट्टा, चित्र-चारित्र, पुरस्कार असे मुख्य विभाग असून तेथे विविध प्रकारची माहिती दिली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2570.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2570.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..889ca193131eaa4caffbc7295774dfc753f7c2bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2570.txt
@@ -0,0 +1,10 @@
+मराठी ब्लॉग म्हणजे इंटरनेटवर लिहिलेली मराठी भाषेतील अनुदिनी होय. इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर मराठी ब्लॉग दिसू लागले. आता मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णतः बदलले. माध्यमे विशेषतः वृत्तपत्रे व्यवसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यवसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रिम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.
+ब्लॉगचे विविध प्रकार
+१) सिंगल नीच (Single Niche) ब्लॉग :
+आपण जर एखादा ब्लॉग बनवला आणि तो फक्त एकाच विषयासाठी मर्यादित ठेवला तर त्याला नीच किंवा सिंगल नीच ब्लॉग असे म्हणतात.
+उदा. दैनंदिन लिखाण, चारोळ्या, पुस्तकांविषयी माहिती ( यामधे आपण पूर्ण ब्लोगसाठी एकच विषय निवडतो.)
+२) मल्टी नीच (Multi Niche) ब्लॉग :
+जर आपण एखादा ब्लॉग विविध विषयांवर बनवला तर त्याला मल्टी नीच ब्लॉग असे म्हणतात.
+उदा. जॉब बद्दल माहिती + बातमी + चालू घडामोडी ( यामधे एकाच ब्लोगमधे विविध विषयातील मााहीती उपलब्ध असते)
+मराठी भाषेत अनेक दिग्गज लेखक, साहित्यिक, संशोधक मंडळी आता ब्लॉग लेखन करू लागली आहे. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. सचिन परब, सूर्यकांत पळसकर ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश मराठी ब्लॉगर स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
+आजच्या काळात कोणीही घरबसल्या लॅपटॉप किंवा मोबाइलच्या मदतीने कोणताही खर्च न करता ब्लॉगिंग करू शकतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2595.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2595.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c573ff096ecfe939d41bd89efa7dd394f8147bd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2595.txt
@@ -0,0 +1,3 @@
+फारसी ही सध्याच्या इराण व पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा आहे. सुमारे इ.स. १२९६ मध्ये फारसी ही भाषा त्याकाळच्या दिल्लीच्या शासनासोबत (बघा: अल्लाउद्दीन खिलजी) महाराष्ट्रात आली. त्यानंतर शासन कारभारात, बहामनी राज्यकर्त्यांमुळे फारसी भाषेचा वापर वाढला.फारसी भाषा सुमारे ३९१ वर्षे महाराष्ट्रात होती. त्यामुळे मराठी भाषेवर त्याचा प्रभाव पडला.
+फारसीचा मराठी भाषेवरील परिणाम कमी व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर, राज्यव्यवहार कोश तयार करण्यास सांगितले.
+स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा शुद्धीकरणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मराठी भाषेला काही नवीन शब्द दिले, पण जुने फारसी प्रचलित शब्द तितक्याच जोमाने, पण जराशा वेगळ्या अर्थाने कायम टिकून राहिले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2599.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2599.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6d47c77a3f15442a5c8d4dc15bc5c19b9d36e07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2599.txt
@@ -0,0 +1 @@
+मराठी वृत्तपत्रे भारतातील सगळ्यात जुन्या वृत्तपत्रांत आहेत. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरू केला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2632.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2632.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c51b77abf8a8fd0bfd67a229c6efd3ad6cc0d00
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2632.txt
@@ -0,0 +1,24 @@
+मराठी विज्ञान परिषदेची स्थापना इ.स. १९६६ साली झाली. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कार्य करीत असलेल्या या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत चुनाभट्टी येथे आहे.[१] मध्यवर्तीशी संस्थेशी संलग्न विभागांशी संख्या एकूण ६८ इतकी आहे. हे सर्व विभाग महाराष्ट्रभर विखुरले असून महाराष्ट्राबाहेरही परिषदेचे ४ विभाग कार्यरत आहेत.
+अशाच उद्देशाने कलकत्यात १९१३ साली ’भारतीय विज्ञान परिषद संस्था’ स्थापन झाली आहे. मराठी विज्ञान परिषद या संस्थेहून निराळी आहे.
+१. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
+२. विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
+३. विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.
+४. वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे[२]
+वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, मासिक विज्ञान गप्पांचा कार्यक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरूकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक चालवणे, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन करणे असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात.
+मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.
+मराठी विज्ञान परिषदेला भारत सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, तसेच इचलकरंजीचे फाय फाउंडेशन यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
+१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) चिंचणी-तारापूर, ६) बोर्डी, ७) रोहा, ८) रत्नागिरी, ९) नारिंग्रे
+१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) बारामती, ५) अहमदनगर, ६) कराड, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर
+मराठीतून आधुनिक विज्ञानाचा प्रसार करणे या हेतूने १९६७ साली मराठी विज्ञान परिषद (पुणे विभाग) ह्या संस्थेची स्थापना झाली.
+१) धुळे, २) चाळीसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक
+१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) हिंगोली, ९) उस्मानाबाद, १०) नळदुर्ग, ११) उमरी, १२) माजलगांव
+१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशीम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया
+१) बडोदा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ
+
+मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा, ‘कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार’[३] हा पुरस्कार या वर्षी मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येत आहे. सामान्य माणसापर्यंत मराठी भाषेतून विज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीने, परिषद करीत असलेल्या गेल्या पाच दशकांच्या प्रयत्नांना मिळालेली ही मोठी पावती आहे. विविध विषयांवरील अभ्यासवर्ग, व्याख्याने, पुस्तके, इ-पुस्तके, मासिक, अशा विविध माध्यमांद्वारे, परिषद मराठीतून विज्ञानप्रसाराचे हे कार्य करीत आली आहे. या अभिमानास्पद गौरवाला पात्र होण्यासाठी, परिषदेच्या सत्तरहून अधिक विभागांतील परिषदेचे कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार, कर्मचारीवृंद, अशा अनेक घटकांचा हातभार लागला आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
+विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
+तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
+This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information.
+सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2633.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26a3bbdcc45062bd0c9687f12723f10657f043aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2633.txt
@@ -0,0 +1,5 @@
+ मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हा विभाग 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' येथे १९५९ मध्ये सुरू झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. त्यानंतर या विभागात डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रभाकर मांडे या व्यासंगी प्राध्यापकांची नियुक्ती झाली व विभागाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली.
+मराठवाडयाच्या ग्रामीण भागातून लोकसंग्रहातील प्राचीन हस्तलिखिते मिळविणे, त्यांचे संशोधन व जतन करणे असे मोलाचे कार्यही विभागात पूर्वीपासून चालत आलेले आहे. प्रा. अरविंद थिटे, प्रा. ढोके, प्रा. अरविंद कुरुंदकर व डॉ. सुधारक चांदजकर या संशोधन साहाय्यकांनी या प्राचीन हस्तलिखितांच्या नोंदीचे कार्य केले. त्यातील काही हस्तलिखितांचे संशोधन डॉ. यू. म. पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली कै. अरविंद कुरूंदकर आणि डॉ. सुधाकर चांदजकर यांच्या सहकार्याने करून काही पुस्तकेही विद्यापीठाच्या साहाय्याने प्रकाशित केली आहेत.
+थोर कलावादी समीक्षक कै. वा. ल. कुलकर्णी यांनी या विभागात शिक्षण घेणाऱ्या पहिल्या शिक्षित पिढीतील वाचकांची आणि साहित्यिकांची पिढी घडविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. यू. म. पठाण मराठी विभागाचे माजी प्रमुख संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. लोकसाहित्य या विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी याच विद्यापीठात प्रथम झाली याचे श्रेय डॉ. प्रभाकर मांडे यांना आहे. विभागातीलच माजी विद्यार्थी नंतर विभागातच प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पुढे सदरील विद्यापीठाचे कुलगुरू असा अभिमानास्पद प्रवास असलेले मा. डॉ. नागनाथ कोतापल्ले हे आदर्श होत. शिवाय त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. याप्रमाणेच या विभागाचे माजी विद्यार्थी कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान प्राप्त झाला. सुरुवातीच्या काळात प्राचार्य डॉ. मा. गो. देशमुख, डॉ. ल. म. भिंगारे, प्रा. भगवंत देशमुख हे ज्येष्ठ समीक्षकही अभ्यागत प्राध्यापक म्हणून विभागात कार्यरत होते.
+आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि लोकसाहित्य या तीनही प्रवाहांचा अभ्यास संशोधनाचा पातळीवर चालू आहे. या विभागाने दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या दोन प्रवाहांना अतिशय समृद्ध केले. निर्मितीच्या पातळीवर कार्य करणाऱ्या लेखकांत मोठया प्रमाणात विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. प्राचार्य रा.रं. बोराडे आणि प्रा. फ. मुं. शिंदे हे दोन्ही साहित्यिक अनुक्रमे महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे[१] आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते दोघेही याच विभागाचे विद्यार्थी होत.जागतिक पातळीवरचे परदेशी अभ्यासक डॉ. सोनथायमर आणि डॉ. एलिनार झेलियट यांनी या विभागास भेट देऊन दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह पाहून समाधान व्यक्त केले आहे. तसेच डॉ. दुशान डिक यांनीही येथे संशोधन कार्य केले आहे. १९८० पासून मराठी विभागात एम. फिल.च्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. एम. फिल.च्या संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनही दखल पात्र आहे.
+इ.स. २०१८ सालात मराठी विभागात पाच प्राध्यापक असून प्राचीन मराठी वाङ्मय, आधुनिक मराठी वाङ्मय, वाङ्मयाचा इतिहास] लोकसाहित्य, साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी-आदिवासी साहित्य प्रवाह, भाषिक कौशल्ये, प्रसारमाध्यमे व सृजनशील लेखन तसेच भाषाविज्ञान अशा अभ्यासपत्रिका अभ्यासल्या जातात. तसेच या क्षेत्रातील संशोधनाचे कार्यही तेव्हापासून अविरत सुरू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2642.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2642.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c0a2d4847dcd88d6bbc0db12b77dc41a4326b0fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2642.txt
@@ -0,0 +1,108 @@
+
+
+सेर्नचे अभियंता टिम बर्नर्स-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सेर्न या संस्थेने ३० एप्रिल १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२]
+सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांना इंटरनेटने एकत्र आणले आहे. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणाऱ्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वासाने संचार करून मराठीनेही ‘अमृताशी पैजा जिंकणारी भाषा‘ हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिरी काव्य ते थेट गदिमा, पुलंपर्यंतची मराठी मनात घर करून बसलेली अनेक श्रद्धास्थाने इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
+सध्या संपूर्णपणे मराठीत असलेल्या संकेतस्थळांची एकूण संख्या --- एवढी आहे.[ संदर्भ हवा ]
+फॉन्ट डाउनलोड करावी लागणारी संकेतस्थळे, डायनॅमिक एनकोडिंगमधील संकेतस्थळे व युनिकोडमधील संकेतस्थळे असे मराठीतील सुरुवातीच्या संकेतस्थळांचे प्रमुख टप्पे आहेत.
+सुरुवातीच्या काळात आंतरजालावर रोमन लिपीचा वापर करत मराठी लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठी पीपल२ हा याहू ग्रुप सर्वाधिक मराठी व्यक्तींना सदस्य करून रोमनलिपीचा वापर करून कार्यरत राहिला आहे.[ संदर्भ हवा ]डायनॅमिक फॉन्ट वापरून तयार केलेल्या मायबोली डॉट कॉमने प्रथम मराठीतून संवाद घडवून आघाडी घेतली[ संदर्भ हवा ]. मराठीतील पहिले वृत्तपत्रीय संकेतस्थळ लोकमतचे www.lokmat.com हे १९९८ मध्ये सुरू झाले. या वृत्तपत्रात सर्वप्रथम मराठी डायनॅमिक फॉन्ट वापरला गेला. ई-सकाळ हे युनिकोडमध्ये बनविलेले पहिले मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळ. ई-सकाळने सुरुवातीच्या काळात मराठीत रूपांतरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
+१९८५ नंतर राजीव गांधींनी भारतात केलेली संगणक क्रांती,जवळपास त्याच काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्रीवसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थाना दिलेला प्रवेश,१९९१ नंतर झालेले आर्थिक उदारीकरण आणि त्याच कालावधीत अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर पाश्चात्त्य देशात भारतीय संगणक अभियंत्यांना आणि कंपन्याना वाढलेली मागणी पूर्ण करताना शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या मराठी समुदायपण जगभर स्थलांतरित झाला. आंतरजाल, ईमेल आणि मराठी संकेतस्थळे यांनी या समुद्रापार राहणाऱ्या, तसेच बृहन्मराठी समाजाची मातृभूमीशी, मित्रांशी तसेच मराठी भाषेची आणि संस्कृतीची नाळ जोडून ठेवण्याचे मोठे भरीव कार्य केले.[ संदर्भ हवा ]
+या काळात मराठी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली. महाराष्ट्र भूमीत वावरणाऱ्या मराठीने 'हे विश्वची माझे घर' ही उक्ती सार्थ ठरवली. मराठी ग्लोबल होताना साहजिकच तिची माध्यमे वेगळी आहेत. इथे पत्राना नव्हे तर ई - पत्रांना महत्त्व आहे. आपण ग्लोबल मराठीच्या काळात आहोत. हा काळ इंटरनेटचा, म्हणजेच शुद्ध मराठीत महाजालाचा आहे. त्यामुळे सध्या महाजालावर मराठी काय म्हणते, हे जाणणे काळाची गरज आहे.
+संत तुकारामांची संपूर्ण अभंगगाथा इंटरनेटवर (www.tukaram.com) उपलब्ध आहे.
+तुकारामांचे तब्बल साडेचार हजार अभंग या संकेतस्थळावर मूळ मराठीत वाचायला मिळतातच, शिवाय महाराष्ट्रातील या महान संताचा परिचय करून देणारे हिंदी, स्पॅनिश, रशियन, जर्मन आणि इंग्लिश भाषेतील लेखही या संकेतस्थळावर आहेत. ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी‘ मूळ स्वरूपात मराही विकिस्रोत प्रकल्पात उपलब्ध आहेत.
+सहज सोप्या आणि प्रासादिक रचनांमुळे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते गदिमाही या सायबरविश्वात भेटतात. १३ ऑक्टोबर इ.स. १९९८ मध्ये www.gadima.com हे संकेतस्थळ सुरू झाले असून, आजवर सुमारे ५३ लाख सायबरयात्रींनी या संकेतस्थळास भेट दिली आहे.[ संदर्भ हवा ] मराठी काव्यविश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कुसुमाग्रजांची कविताही www.kusumanjali.com या संकेतस्थळावर वाचता येऊ शकते. मराठीतील अनेक नामवंत दिनदर्शिका, प्रमुख वृत्तपत्रे, इंटरनेटवर आहेत. कळव्यातील स्मिता मनोहर या तरुणीने वेब डिझायनिंगचा डिप्लोमा करीत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु.ल. देशपांडे यांच्याविषयीचे www.puladeshpande.net हे संकेतस्थळ निर्माण केले.
+बदलत्या काळाची स्पंदने टिपून वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या [ग्रंथाली]]नेही www.marathividyapeeth.org[मृत दुवा] या संकेतस्थळाद्वारे जगभरातील मराठी माणसांशी संवाद साधला होता. ग्रंथालीने या संकेतस्थळास मराठी विद्यापीठ म्हटले होते. जगभरातील मराठी माणसांना महाराष्ट्रात काय सुरू आहे, याबाबत उत्सुकता असते. तर नाट्य कलावंतांमध्ये दिलीप प्रभावळकर (www.dilipprabhavalkar.com) आणि प्रशांत दामले (www.prashantdamle.com) यांची संकेतस्थळे आवर्जून भेट देण्याजोगी आहेत. आरोग्य डॉट कॉम (www.aarogya.com) हे आरोग्यविषयक इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ इंग्रजीप्रमाणेच मराठीतही उपलब्ध आहे.
+इंग्रजी शब्दांना चपखल मराठी पारिभाषिक शब्द न आठवणे ही संकेतस्थळांवर मराठीत लेखन करताना येणारी एक अडचण असते. याकरिता विविध मराठी संकेतस्थळांवर विशेष चर्चा पाने निर्माण करून चर्चा केल्या जातात व शब्दभांडार, विक्शनरी अशा माध्यमांतून मराठी शब्दांचे संकलन होते. मराठी शब्दांना जनमानसांत रुजवण्याचे प्रयत्नदेखील बरीच संकेतस्थळे करतात.
+आंतरजालावर या संकेतस्थळांनी मराठी आणले तरी त्यांचा उद्देश त्या त्या संकेतस्थळाची भरभराट व्हावी असा होता का खरोखरच मराठीची भरभराट व्हावी असा होता? उदा. अनेकदा मनोगतावर इथले सॉफ्टवेर मुक्तस्रोत करावे अशा मागण्या येऊनही मनोगतकारांनी ते टाळले. (त्यात काही धोरणाचा भाग असेल आणि चालक म्हणून तो त्यांचा निर्णय आहे). पण त्यामुळे नवीन संकेतस्थळ तयार करणाऱ्यांना अडचणी आल्या. यावर सगळ्यात पहिल्यांदा देवनागरीमध्ये मुक्तस्रोत सुविधा निर्माण करणाऱ्या ओंकार जोशींना विसरून चालणार नाही. त्यांनी कुणालाही फुकट देवनागरीत लेखन करता येईल अशी सुविधा निर्माण केली हा मराठी संकेतस्थळांच्या वाटचालीतला मैलाचा दगड आहे.
+मराठी ओपनसोर्स या याहू ग्रुपचे सभासद कुठलाही गाजावाजा न करता विविध सॉफ्टवेरचे स्थानिकीकरण आणि मराठीत भाषांतर करत आहेत. मराठी संकेतस्थळांच्याही पलीकडेही आंतरजालावर मराठी आहे हे विसरून चालणार नाही.
+आज द्रुपल आणि गमभन प्रणालीवर अनेक मराठी संकेतस्थळे तयार होत आहेत. पण काही अपवाद वगळता मराठी संकेतस्थळांच्या चालकांपैकी कुणीही त्यांना सापडलेल्या त्रुटी आणि त्यावरचे उपाय यांच्या माहितीची मुक्तपणे देवाणघेवाण करताना दिसत नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा हा विचार मिलिंद भांडारकर यानी मनोगतावर मांडल्याचे आठवते.
+आज गमभन आणि द्रुपल यांनी दिलेले योगदान (इश्यू क्यू) पाहिले तर लोकायत, मायबोली यासारख्या मोजक्याच संकेतस्थळांनी आपआपल्या परीने हे मुक्तस्रोत जाहीर करून समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न केलेला दिसतो. संकेतस्थळे ही कोणत्याही साक्षर व्यक्तीस सहज हाताळण्याजोगा मार्ग आहे. परंतु सरळ सामान्य उपयोगकर्त्यांच्या हातात पोहचण्याकरिता आडचणीचा मार्ग अजूनही दूरचा आहे. संकेतस्थळांचे उपलब्ध होणे वाचक-लेखकाकडे संगणक व इंटरनेट सुविधा असण्यावर अवलंबून आहे. संगणक आणि इंटरनेट जेथे उपलब्ध आहेत तेथेही मराठी फॉंन्ट्स उपलब्ध असतीलच याची खात्री नसते. काही संकेतस्थळांवर त्यांचेचे स्वतःचे फ़ॉन्ट्स असल्याने तिथे ही अडचण जाणवत नाही. त्याशिवाय ऑपरेटिंग सिस्टिम्ज़ आणि ब्राउझर्स(न्याहाळक) आजही प्राधान्याने इंग्लिश भाषेतच आहेत.
+मराठी संकेतस्थळे सतत नव्यानव्या तांत्रिक प्रगतीस सामावून घेण्याची आव्हाने पेलण्याचा शक्यतेवढा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या मोबाइल फोनवर मराठी संकेतस्थळांची उपलब्धता असणे हे असेच एक आव्हान आहे.[३]
+'आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर' ('कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर', लघुरूप: CMS) म्हणजे संकेतस्थळावरील मजकूर व व्हिडिओ, चित्रे इत्यादी बहुमाध्यमी आशयाचे व्यवस्थापन करणारी सॉफ्टवेर प्रणाली होय. संकेतस्थळावरील विविध प्रकारांतील माहिती वापरकर्त्यांना सोप्या स्वरूपात वापरता यावी, हा आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरांचा उद्देश असतो. मराठी संकेतस्थळे चालवण्यासाठी ड्रूपल, मीडियाविकी यांसारख्या देवनागरी मराठी लिपी वापरण्यास सक्षम अशा आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर प्रणाल्या वापरल्या जातात.
+ड्रूपल (ड्रूपल अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-06-18 at the Wayback Machine.) हे आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर चर्चात्मक मराठी संकेतस्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते [४]. एनट्रान्स (एनट्रान्स अधिकृत संकेतस्थळ) या देवनागरी टंकलेखनासाठी उपलब्ध पॅकेजातील 'इंडिक वेब इनपुट' या उपयोजनात 'मुक्त जीएनयू परवाना' वापरून काही बाबी बदलून टेक्स्टएरिया आणि टेक्स्टफील्ड यांसाठी लिप्यंतरणाची सोय करण्यात आली आहे. लिप्यंतरणासाठी केवळ उच्चारानुसारी (फोनेटिक) कीबोर्ड ठेवण्यात आला आहे. ड्रूपलशिवाय जूमला, टायपो किंवा अन्य आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरांसाठीदेखील ही सुविधा किरकोळ बदल करून वापरता येते.
+मीडियाविकी (http://www.mediawiki.org) हे एक लोकप्रिय आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर आहे. मराठी विकिपीडिया व मराठी विक्शनरी, मराठी विकिबुक्स, मराठी विकिक्वोट्स यांसारखे मराठीतील अन्य विकिमीडिया सहप्रकल्प या सॉफ्टवेर प्रणालीवर चालतात. हे सॉफ्टवेर मुक्तस्रोत असून याच्या सॉफ्टवेर विकसनात सहभाग घेण्यास मुक्तप्रवेश आहे. मराठीतील स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ बनवण्यासाठी कोणासही हे सॉफ्टवेर मुक्त वापरता येते.
+किरण भावे यांचे www.kiranfont.com या त्यांनी तयार केलेल्या संकेतस्थळावरून फाँट डाऊनलोड करता येतात. या फाँटाच्या साहाय्यानेही काही मराठी तसेच संस्कृत भाषा, त्यातील विविध विषयांचे साहित्य यांचा परिचय करून देणारे गीर्वाणभारती (www. girvanbharati.com) हे संकेतस्थळ आहे.
+परदेशात मराठी माणसांनी त्या अनोळखी प्रदेशात मराठी मंडळांची स्थापना करून स्वतःची ओळख जपली. संस्कृती जिवंत ठेवली. जशी मराठी माणसाने प्रगती केली तशीच त्याच्या मंडळांनी. मंडळांच्या कक्षा रुंदावल्या आणि आजमितीस जगभरच्या मराठी मंडळांनी अनेक चांगले उपक्रम राबवत तिथे जन्मलेल्या पुढच्या पिढीला माय मराठीची जपणूक करायला चांगले काम केले आहे. [५]
+परदेशस्थ मराठी मंडळांनी गेल्या काही वर्षात महाराष्टातल्या अनेक दिग्गजांना विशेष आमंत्रण देऊन त्यांचा आपल्या कर्मभूमीत सत्कार केला आणि ही मंडळे महाराष्ट्रातील मराठी माणसाला महत्त्वाची वाटू लागली. मराठी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या उपक्रमांची दखल घ्यायला सुरुवात केली आणि लक्षात आले की ही मंडळे खूप फॉरवर्ड आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय करता येईल याचा विचार या मंडळांमध्ये होतोय. महत्त्वाचे म्हणजे या सर्व मंडळांनी आपल्या संकेतस्थळ तयार करून आपल्या उपक्रमांची सविस्तर माहिती त्यात दिली आहे. कुणाला मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधायचा असेल, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी काही करायचे असेल किंवा मराठी संस्कृतीसाठी एखादा उपक्रम राबवायचा असेल तर त्यासाठीचे मार्गदर्शन या मंडळांच्या संकेतस्थळवर असते. या साइट बघितल्या तरी तिकडल्या मंडळांचे उपक्रम लक्षात येतात. गुगलवर नुसता marathi mandal असे टाइप करून सर्च केले तरी मराठी मंडळांच्या अनेक साइटची यादीच दिसते. मात्र या सगळ्या साइट पाहताना एक बाब ठळकपणे लक्षात येते ती म्हणजे , अनेक साइटचा बराचसा मजकूर हा इंग्रजीतच आहे. महाराष्ट्र टाइम्सचे लेखक रोहन जुवेकर यांच्या मतानुसार मंडळांचे कार्यक्रम मराठी आणि त्यांच्या साइट मात्र इंग्रजी हा प्रकार समजण्यापलIकडे आहे. सर्वच साइटवर मंडळाची माहिती, त्यांच्या स्थापनेपासूनचा इतिहास, मंडळाचे उपक्रम आणि भविष्यातील कार्यक्रम ही माहिती प्रामुख्याने आहे. तसेच त्यांच्या कार्यक्रमांचे फोटो आहेत.[५]
+bmmonline.org
+बृहनमहाराष्ट्र मंडळ या अमेरिकेतील मराठी मंडळाची साइट सर्वांचे तुतारी वाजवतच स्वागत करते. अमेरिकेत १९८१ साली स्थापन झालेल्या बीएमएमचा आतापर्यंतचा इतिहास, त्यांचे उपक्रम याबाबत साइटवर माहिती आहे. अमेरिकेत राहून उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या एनआरएमसाठी या साइटवर साहित्य सहवास ही खास लिंक आहे. बीएमएम बझारमध्ये पुस्तक खरेदीची सोय आहे तर बृहनमहाराष्ट्र वृत्तमध्ये मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारा अहवाल. दरवर्षी कन्व्हेन्शनचे आयोजन करणाऱ्या बीएमएमच्या वर्षभरातील अन्य कार्यक्रमांची माहिती आगामी कार्यक्रममध्ये आहे. साइटच्या मुख्य लिंक डावीकडे आहेत. या लिंकवर कर्सर नेताच लिंकचे मराठी नाव वाचण्याची सोय तिथे आहे. या पद्धतीने साइटमधून मराठीपण जपणारी आतल्या पानांवर मात्र इंग्रजीमध्येच वाचावी लागते. याच साइटवर महाराष्ट्र मंडळे येथे अमेरिका आणि कॅनडातील अन्य मराठी मंडळांच्या लिंक पाहण्याची सोय आहे.[५]
+mbmtoronto.com संकेतस्थळला मॉडर्न लुक आहे. कॅनडातल्या मराठी भाषिक मंडळाची mbmtoronto.com ही साइट अमेरिकेच्या बीएमएमच्या सदस्य मंडळांपैकी एका मंडळाची आहे. यात मंडळाचा इतिहास , उपक्रम आणि मंडळाचे सदस्यत्व कसे घ्यायचे याची माहिती देणाऱ्या लिंक्स आहेत. [५]
+mmlondon.co.uk
+लंडनमध्ये असलेल्या महाराष्ट्र मंडळ, लंडनची mmlondon.co.uk ही साइट इंग्लडमधील सर्व मराठी मंडळांची तसेच महाराष्ट्रासाठी कार्यरत अन्य सेवाभावी मंडळाच्या लिंक्स आपल्याला उपलब्ध करून देते. युझफुल लिंक्स मध्ये अनेक सेवाभावी मंडळांच्या साइटची यादी आहे. हेच या साइटचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. अनेक विशेष उपक्रम राबवणाऱ्या या मंडळाच्यावतीने वाचनालय चालवण्यात येते. क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याबाबत साइटवर थोडक्यात माहिती आढळते. फोटोंचा संग्रह ही या साइटची खासीयत आहे पण मोठ्या फाइल असल्यामुळे कमी इंटरनेट स्पीड असणाऱ्या भागातील युजरना फोटो पाहणे कठीण आहे.[५]
+marathi.org.au
+मराठी मंडळ सिडनीची marathi.org.au ही साइट ऑस्ट्रेलियातील मराठी माणसांच्या उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. या साइटच्या युजफुल लिंकमध्ये आपल्याला मराठी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळची यादी मिळते. वृत्तपत्रावर क्लिक करून थेट त्याच्या साइटवर जाता येते. साइटवर पैसे भारतात पाठवण्यासाठी मनी ट्रान्सफरची सोय आहे. मंडळाच्या कार्यक्रमांचे फोटो आहेत पण ते खास वाटत नाहीत. हीच या साइटची उणीव आहे.[५]
+sutra.co.jp/marathi/newSite/main.html
+जपानच्या टोकियो मराठी मंडळाची साइटचे ( sutra.co.jp/marathi/newSite/main.html ) वैशिष्ट्य म्हणजे अन्य मंडळांच्या साइटप्रमाणे या साइटची पाने इंग्रजीत नाहीत तर चक्क मराठीत आहेत. साइट जपानी आणि इंग्लिश भाषेतही उपलब्ध आहे.[५]
+marathimandal-norway.no
+मराठी मंडळांच्या अन्य साइट पाहून नॉर्वेच्या मंडळाची ( marathimandal-norway.no ) साइट पाहताना मात्र ही साइट बरेच दिवस अपडेट झाली नसावी अशी शंका येते. अतिशय साधी सजावट आणि तीन वर्षांपूर्वीची माहिती त्यात आढळते.[५]
+mmabudhabi.com
+mmabudhabi.com या अबुधाबी येथील मराठी मंडळाच्या साइटचे पहिले पान मराठीत मजकुराने भरलेले आहे.[५]
+maharashtramandalkenya.com
+अमेरिका , युरोपमध्येच मराठी मंडळे आहेत हा समज दूर करणारे एक मराठी मंडळ आफ्रिकेत नैरोबीत आहे. त्यांनी नुकतीच आपली साइट सुरू केली आहे , maharashtramandalkenya.com .[५]
+ऑनलाइन मराठी ग्रुप्स(याहू,गूगल,एम्एस्एन) आणि (ऑर्कुट,फेसबुक इत्यादींवरील)तसेच (बॅचमेट डॉटकॉम इत्यादी) कम्युनिटीजच्या निर्मितीबद्दल(evolution) व सामाजिक योगदानाबद्दल लिहा, केवळ दुवे नका देऊ! धन्यवाद.
+
+महाराष्ट्र शासनातर्फे २००६ मध्ये व २०१० मध्ये अशी दोन वेळा मराठी संकेतस्थळांची स्पर्धा घेतली आहे.
+२००६ मध्ये घेतलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेचा निकाल
+राज्य मराठी विकास संस्थेने जनभारती C-DAC व महाराष्ट्र शासनाच्या IT विभागाच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळ स्पर्धा घेण्यात आली त्याचे निकाल खालीलप्रमाणे:
+•प्रथम पुरस्कार : अवकाशवेध (सचिन पिळणकर, Prabhadevi, Mumbai)
+•द्वितीय पुरस्कार : मनोगत (महेश वेलणकर, Florida, U.S.A.)
+•तृतीय पुरस्कार : ट्रेक्षितीज (प्राजक्ता महाजन, Dombivali)
+•तृतीय पुरस्कार : तरुणाई (वंदना खरे, Pukar, Fort, Mumbai)
+•Consolation पुरस्कार पु.ल.देशपांडे (स्मिता मनोहर, kalwa, Thane)
+•Consolation पुरस्कार माय कोल्हापूर (एस.वी. रानडे, Sangali)
+शेवटच्या फेरीचे परीक्षक होते
+◦डॉ.बाळ फोंडके (Ex-Director National Institute of Science Communication)
+◦डॉ. अलका इराणी (Chief Investigator, Janabhaaratii)
+◦डॉ. अरुणचंद्र पाठक (Executive Editor and Secretary Gazetteers Dept. Govt of Maharashtra)
+◦प्रा.एम.जी.राजाध्यक्ष (Ex. Dean. J.J. School of Applied Arts)
+◦प्रा. हृषीकेश जोशी (I.I.T. Powai)
+◦श्री. अच्युत पालव (Chief Executive,Resonanse Advertising and eminent caligrapher)
+२०१० मध्ये घेतलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेचा निकाल
+शासकीय संकेतस्थळांचा गट
+प्रथम क्रमांक (रु. १५०००/-) : http://www.yashada.org
+द्वितीय क्रमांक (रु. १००००/-) : http://www.adfmaharashtra.in[permanent dead link]
+तृतीय क्रमांक (विभागून) : http://mudkhednp.gov.in
+(प्रत्येकी रु.२५००/-) : http://www.zpdhule.gov.in Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
+इतर
+प्रथम क्रमांक (विभागून) : http://www.arogyavidya.org
+(प्रत्येकी रु.१७५००/-) : http://www.baljagat.com Archived 2012-01-02 at the Wayback Machine.
+द्वितीय क्रमांक (विभागून) : http://www.mr.upakram.org Archived 2021-04-18 at the Wayback Machine.
+(प्रत्येकी रु.१००००/-) : http://www.sahajach.com
+तृतीय क्रमांक (विभागून) : http://www.tukaram.com
+(प्रत्येकी रु. ७५००/-) : http://www.champralekhan.com
+प्राथमिक फेरी
+श्री.विकास सोनवणी, प्रा. उदय रोटे, श्रीम. काजल नाईक, श्री. अतुल ढेंगरे, प्रा. संतोष क्षीरसागर, प्रा. अविनाश रूगे, श्री. अमोल माळी,श्री. गिरीश पतके, श्रीमती शुभदा नंदर्षी, श्री. अमोल सुरोशे, श्रीमती शारदा सायवन, श्री. उदय कुलकर्णी
+अंतिम फेरी
+श्रीमती अलका इराणी, श्री. सतीश तांबे, श्री. चिन्मय केळकर
+राज्य मराठी विकास संस्था - संकेतस्थळ - http://rmvs.maharashtra.gov.in/rmvs/ Archived 2012-01-13 at the Wayback Machine.
+......................................
+http://marathishabda.com/moodle Archived 2009-06-26 at the Wayback Machine.
+techedu.in
+mahasarav.com
+वृत्तपत्रांची अधिकॄत संकेतस्थळे :
+महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ (www.maharashtra.gov.in) संपूर्णपणे मराठीत असून येथे आपण आपल्या(?) भाषेत कोणतीही माहिती मिळवू शकतो. याशिवाय सतत अपडेट राहणारे (www.mahanews.gov.in) हे संकेतस्थळ आहे. याशिवाय जवळजवळ सर्व जिल्ह्यांची आणि महापालिकांची संकेतस्थळे आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ई - गव्हर्नन्समध्ये पुढारलेले आहे, असे यावरून वाटते. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व असलेली गॅझेटियर्स(दर्शनिका)सुद्धा शासकीय संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
+http://www.ildc.in/Marathi/Mindex.aspx
+मराठी भाषा तंत्रज्ञानामध्ये विकसित उपकरणें सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तरतुदीअंतर्गत www.ildc.gov.in तसेच www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे
+स्पर्धा परीक्षा विषयक माहिती
+[२] Archived 2015-03-21 at the Wayback Machine.||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+मराठी भाषेतील मुक्त शब्दभांडार -
+http://thebhandarkars.com/shabdabhandar/index.php?title=Main_Page%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी[permanent dead link] विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+
+http://www.marathionline.com/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी Archived 2021-03-04 at the Wayback Machine. विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+http://maayboli.com/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी[permanent dead link] विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+Marathi Motivation
+हे 'मनोगत'प्रमाणेच परंतु किंचित निराळे आहे. ह्यात काही पूर्वनियोजित असे कप्पे असतात. त्यात तुम्ही तुमचे लिखाण लिहू शकता.
+http://marathiworld.com%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+http://www.mazikavita.com/main.html%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी Archived 2021-03-06 at the Wayback Machine. विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+माझी कविता
+सदर संकेतस्थळावर चंद्रशेखर गोखले, गिरीश ओक, निशिगंधा वाड आदींच्या मोजक्याच कविता उपलब्ध आहेत.
+पुलदेशपांडे . नेट http://www.puladeshpande.net/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+खगोलशास्त्रावरील मराठीतून माहिती देणारे संकेतस्थळ अवकाशवेध. यावर आपली सूर्यमाला, ग्रह, तारे व नक्षत्रांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
+तसेच काही चित्रे, या महिन्याचे आकाश इत्यादी माहिती आहे
+http://www.avakashvedh.com%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+या दुव्यावर काही मराठी पुस्तके online आहेत. http://www.rasik.com/marathi/index.html%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी[permanent dead link] विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+[३] Archived 2006-12-09 at the Wayback Machine.
+http://www.cfilt.iitb.ac.in/marathi_Corpus/ ही काही उपयुक्त मराठी लेख/पुस्तके आहेत. याही दुव्याची माहिती मनोगतावर इतरत्र मिळाली..
+वर्गीकरणविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+
+http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/वर्गीकरणविशेष/मराठी[permanent dead link] विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_266.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_266.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24c27f554821222c5486c5fbe68a8b000b6c070d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_266.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ भुलगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2660.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2660.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3dcfdaff5b889460c38079da615e637ee65a5129
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2660.txt
@@ -0,0 +1,28 @@
+म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
+महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सुरुवातीला मळेकर वाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूत होते. त्यानंतर ते टिळक रोडवर नव्याने बांधलेल्या इमारतीत आले. या इमारतीत ‘माधवराव पटवर्धन सभागृह’, एक ग्रंथालय आणि त्यातच ‘कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय’ आहे. इमारतीच्या तळघरात खासगी संस्था पुस्तक प्रदर्शने भरवतात.
+मसापच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, पत्रिकेचे संपादक आणि १९३६ साली जळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा त्रिविध नात्यानी प्रसिद्ध कवी माधव जूलियन तथा माधवराव पटवर्धन यांचे २९ नोव्हेंबर १९३९ रोजी पुण्यात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. मसापने त्यांचे यथोचित स्मारक करण्याची योजना आखून निधी गोळा करण्यास प्रारंभ केला. साहित्यिक वि.द. घाटे आणि रावसाहेब रघुवेल लुकस जोशी या दोघांच्या विशेष प्रयत्नांमुळे संकल्पित निधी जमला. फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी या सभागृहासाठी ३५०० रुपयांची देणगी दिली आणि २९ नोव्हेंबर १९४१ रोजी माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांच्या हस्ते बसविण्यात आली. या सभागृहातील भिंतीवर सभागृहाच्या दर्शनी भागात लावलेले आणि नी.म. केळकर यांनी रेखाटलेले माधवराव पटवर्धन यांचे तैलचित्र आहे. त्याशिवाय भिंतींवर आजवरच्या सर्व साहित्य संमेलनाध्यक्षांची समान आकारमानाची छायाचित्रे लावली आहेत.
+मसापचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारचे सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, फक्त लहान वयाची किंवा अगदी तरुण मंडळीच सभासद होण्याची इच्छा करतात.
+अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते.
+मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असावे. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणाऱ्या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे.
+काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
+कार्यकारिणीवरील व्यक्तींना आपल्या पदाविषयी माहिती नसणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच तेवीस वर्षे निवडणूक न होणे, अशा तक्रारी असतानाही कारभार करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेची कार्यकारिणी २८ ऑगस्ट, २०१६ रोजी बरखास्त करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
+सातारा शाखेच्या निमित्ताने सर्व शाखांची झाडाझडती करण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत आर्थिक व कार्यविषयक अहवाल सादर करण्याच्या सूचना सभेत करण्यात आल्या.
+परिषदेच्या सातारा शाखेची १९९३पासून निवडणूक झालेली नाही. मधुसूदन पत्की २०१२ पासून या शाखेचे अध्यक्ष असून, अकरा लोकांची कार्यकारिणी आहे. मात्र, यातील अनेकांना आपण कार्यकारिणीमध्ये आहोत हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच, शाखेने १९९३पासून बैठकीचे इतिवृत्त, हिशेब सादर केलेला नाही. परिषदेच्या पावतीपुस्तकाचा वापर करण्यात आला असून, रक्कम अद्याप जमा झालेली नाही. अशा तक्रारींवरून निरीक्षक राजन लाखे यांनी कार्यकारिणीशी पत्रव्यवहार केला. या प्रकरणाचे पडसाद बैठकीत उमटले. त्यानुसार सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
+सातारा शाखेच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
+महाराष्ट्र साहित्य परिषदेला घटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर १९१२ मध्ये अकोला येथे झालेल्या संमेलनामध्ये परिषदेचे मुखपत्र असावे हा निर्णय घेण्यात आला. मराठी वाङ्यमातील नवे प्रवाह आणि समीक्षा यांचा वेध घेण्याच्या उद्देशातून परिषदेतर्फे १९१३ मध्ये महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे मुखपत्र सुरू करण्यात आले. सुरुवातीची बारा वर्षे हे मुखपत्र मासिक स्वरूपात निघत होते आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाला जोडून वितरित केले जात होते. त्यावेळी ना.गो. चापेकर, माधवराव पटवर्धन, के. नारायण काळे, यशवंत पेंढरकर, डॉ. वि.भि. कोलते, दि.के. बेडेकर, श्री.के. क्षीरसागर, स.गं. मालशे, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. हे.वि. इनामदार, वि.मो. महाजनी, वा.गो. आपटे अशा दिग्गजांनी पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहिले आहे.
+स्वतंत्रपणे प्रसिद्ध होऊ लागलेल्या ’साहित्य पत्रिके’चे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे पहिले संपादक होते. साहित्यसम्राट न.चिं. केळकर, श्री.म. माटे, रा.श्री. जोग, रा.शं. वाळिंबे, वसंत स. जोशी, शंकर सारडा, ह.ल. निपुणगे अशा दिग्गजांनी पत्रिकेच्या संपादकत्वाची धुरा सांभाळली आहे. २००४पासून सु. प्र. कुलकर्णी संपादक म्हणून काम पाहू लागले. २०१७ साली पुरुषोत्तम काळे हे संपादक आहेत.. भारत छोडो आंदोलन, स्वातंत्र्यप्राप्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन या चळवळींसह स्त्री सुधारणा, अस्पृश्यता निवारण, बुद्ध धर्म तत्त्वज्ञान असे विविध राजकीय आणि सामाजिक विषयांचे प्रतिबिंब या साहित्य पत्रिकांच्या अंकांमध्ये उमटलेले आहे. साहित्य पत्रिकेमध्ये आपले लेखन प्रसिद्ध होणे हा त्या लेखक आणि प्राध्यापकाचा बहुमान समजला जातो.
+१० ऑक्टोबर २०१३ रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दीपूर्ती अंकाचे प्रकाशनझाले. हा ४८वा अंक होता.
+साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था हा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या त्रैमासिक मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टॅंडर्ड सीरियल नंबर’ (आयएसएसएन) मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या नामावलीमध्ये समावेश झाला आहे. (२४ मे २०१७ची बातमी). २४५६-६५६७ हा तो आयएसएसएन क्रमांक आहे. महारष्ट्र साहित्य परिषदेचा १११ वा वर्धापनदिन शनिवारी (२७ मे २०१७) साजरा होत असताना हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याने परिषदेला एक जागतिक बहुमान लाभला असल्याची भावना व्यक्त केली गेली.
+‘अक्षरयात्रा’ हे साहित्य महामंडळाच्या नागपूर शाखेतून प्रसिद्ध होणारे प्रकाशन आहे. विलास चिंतामण देशपांडे संपादक आहेत.
+महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.
+त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात. उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते.
+अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खालील संमेलने घेतली आहेत/जातात. :
+महाराष्ट्रात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१७ पर्यंत झालेली अशी संमेलने :
+मराठी वाङ्मय पुरस्कारांमधून सरकारने तब्बल ५३ साहित्यिकांच्या नावाने सुरू असलेले पुरस्कार बंद केले आहेत.
+मराठीत, साहित्य क्षेत्रात ज्यांच्या स्मृती कायम जपून ठेवाव्यात, अशा आचार्य अत्रे, गाडगे महाराजपु. ल. देशपांडे, लोटू पाटील, वि. वा. शिरवाडकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. सलीम अली, अशा अनेकांची नावे त्यामुळे या स्मृती पुरस्कारांतून वगळली आहेत. साहित्यिकांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यात काहींच्या नावाचे पुरस्कार बंद करून, ते दुसऱ्यांच्या नावाने सुरू करण्यात आले आहेत.
+इंदिरा संत, संत तुकडोजी महाराज, बॅरिस्टर नाथ पै, बी. रघुनाथ, भा. रा. तांबे, यशवंतराव चव्हाण, वा. ल. कुलकर्णी, विठ्ठल रामजी शिंदे, अशा अनेकांच्या नावाचे पुरस्कार शासनाने पुरस्कारांसाठी साहित्य मागविलेल्या आवाहनामध्ये आता दिसून येत नाहीत.गेल्या वर्षीपासून शासनाने पुरस्कारांची रक्कम २०,००० हजारावरून तब्बल १ लाखांवर नेली. मात्र, हे करीत असताना पुरस्कांरांच्या संख्येला कात्री मारत ती संख्या ७९ वरून अवघी ३५ वर आणली आहे. हे करताना अनेक मान्यवरांच्या नावांना शासनाने स्मृती पुरस्कारांमधून फाटा
+दिला आहे.
+मराठी साहित्य पुरस्काराच्या यादीतून वगळलेले स्मृती पुरस्कार
+(१) अण्णासाहेब किर्लोस्कर (नाटक), (२) शाहीर अमरशेख, (३) आचार्य अत्रे (विनोद), (४) इंदिरा संत (काव्य), (५) उद्धव ज. शेळके (कादंबरी), (६) डॉ. एन. आर. तावडे (भौतिकशास्त्र व तंत्रविज्ञान), (७) कुसुमावती देशपांडे (समीक्षा व सौंदर्यशास्त्र), (८) कृष्णराव भालेकर (संकीर्ण), (९) ग.त्र्यं. माडखोलकर (संशोधन), ग.ह. पाटील (चरित्रे), गाडगे महाराज (आधारित) (संपादित व आधारित या विभागात रा. ना. चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे.), गोपीनाथ तळवळकर, जयवंत दळवी (एकांकिका), (१४) महात्मा ज्योतीराव फुले (इतिहास) (फुले यांच्या नावाने असलेल्या इतिहासावरील पुरस्काराऐवजी शाहू महाराजांच्या नावे हा पुरस्कार आता आहे), संत तुकडोजी महाराज (ललितविज्ञान), कवी दत्त, दत्तू बांदेकर (विनोद), दादासाहेब धनवटे (एकांकिका), दादोबा पांडुरंग (भाषाशास्त्र व व्याकरण), (२०) दि. के. बेडेकर (ललित गद्य), धनंजय कीर (चरित्र), डॉ. धनंजयराव गाडगीळ (अर्थशास्त्र), नरहर कुरुंदकर (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र), ना. गो. कालेलकर, बॅरिस्टर नाथ पै (राज्यशास्त्र व समाजशास्त्र), ना. धो. ताम्हणकर (बाल कादंबरी), क्रांतिसिंह नाना पाटील (इतिहास), (२८) रेव्हरंड ना. वा. टिळक, पु. भा. भावे (लघुकथा), बी. रघुनाथ (लघुकथा), भा. रा. तांबे, मधुकर केचे (ललितगद्य), मामा वरेरकर (एकांकिका), यशवंतराव चव्हाण (आत्मचरित्र), र. धों कर्वे (ललितविज्ञान), राजा केळकर (सर्वसामान्य ज्ञान), रा. ना. चव्हाण (संपादित), (३८) राम गणेश गडकरी, लोटू पाटील (नाटक), वा. गो. आपटे (नाटक व एकांकिका), वा. गो. मायदेव (कविता), वा. रा. कांत (अनुवादित), वा.ल. कुलकर्णी (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र), वि. का. ओक, विठ्ठल रामजी शिंदे (बृहन्महाराष्ट्र पुरस्कार), वि. द. घाटे (ललितगद्य), (४७) डॉ. वि.भि. कोलते (संपादित), वि. वा. शिरवाडकर (नाटक), वि. स. खांडेकर (कादंबरी), (५०) पु.ल. देशपांडे (ललितकला आस्वादपर लेखन), (५१) राजर्षी शाहू महाराज (क्रीडा वाङमय), (५२)डॉ. सलीम अली (पर्यावरण).
+येथे पहा
+दूरध्वनी : (020) 24475964 ; (020) 24475963
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2670.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2670.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdc9c647fad15833316eeca4b2d61fa4dcab8f73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2670.txt
@@ -0,0 +1 @@
+मराठीचे झाड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2671.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2671.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17729a13c6c0d508c0d1fd5d786960e3774f127f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2671.txt
@@ -0,0 +1,13 @@
+मराठी विद्यापीठ चळवळमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्यायचा असेल तर सर्वप्रथम मराठीच विद्यापीठ महाराष्ट्रात असायला हवं. आज रामटेक येथे संस्कृत विद्यापीठ आहे तर वर्धा येथे हिंदीचे केंद्रीय विद्यापीठ आहे.कर्नाटकात कन्नड भाषेचे विद्यापीठ आहे मग मराठीचे विद्यापीठ का असू नये? हा साधा आणि सोपा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. यासंबंधी विद्यापीठ आराखडा समितीने २०१४ साली सरकारला आराखडा सादर केला, परंतु या संदर्भांत समाज,साहित्यिक,लेखक,संघटना यांनीही प्रत्यक्ष पाठिंबा द्यायला हवा. यासंबंधी काही लेखकानी तो प्रयत्नही केला आहे महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक वि.भी.कोलते, राम शेवाळकर, दत्तो वामन पोतदार,कै. महंत नागराज बाबा ही जुनी मंडळी त्यात होती. आज त्यात नागनाथ कोतापल्ले,श्रीपाल सबनीस,सदानंद मोरे,श्रीपाद जोशी, बा.भो.शास्त्री आदींचा समावेश आहे. जर मराठी विद्यापीठ आज असेल तरच आपण मराठीला अभिजात दर्जा द्या असं म्हणू शकतो, नाही तर केंद्र सरकार आपल्याच राज्यावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न करते. यासाठी पहिले मराठीचे विद्यापीठ स्थापन व्हावे अशी अपेक्षा आहे.
+या विद्यापीठामुळे मराठी भाषेत सर्व स्तरावरील कला,ज्ञान,संशोधन,तंत्रज्ञान हे मराठीत असावेत ही मागणी फलद्रूप होईल तसेच त्यामुळे महत्त्वाचे दुर्मिळ हस्तलिखित,ग्रंथ अनुवाद,भाषा विकास आदी कामे मार्गी लागतील.
+मराठी विद्यापीठाची सर्वप्रथम कल्पना ही नागपूर येथील १९३३ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात समोर आली. महानुभाव साहित्य संमेलन,मुस्लिम मराठी साहित्य संमेलन,भानुकवी मराठी साहित्य संमेलन,चक्रधरस्वामी मराठी साहित्य संमेलन, रुद्धपुर येथील धर्म परिषद,महदंबा साहित्य संमेलन,अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनातही हे विद्यापीठ रुद्धपुर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
+मराठी विद्यापीठासाठी सर्वप्रथम मागणी केली गेली ती रिद्धपुर या ठिकाणी. तेव्हा कोणतीही मागणी इतर लोकांची नव्हती परंतु जेव्हा रुद्धपुर येथे मागणी होत आहे असे लक्षात आल्यावर अंबाजोगाई, नेवासा इथून उगीच राजकीय दबावात एक खेळी खेळली गेली. अंबाजोगाईचा काहींच संदर्भ नसताना मुकुंदराजला पुढे केले गेले. नंतर महाराष्ट्र मधील सर्व साहित्यिकांनी मुकुंदराज यांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की मुकुंदराज हे कवी ज्ञानेश्वरानंतर होऊन गेले आहे. आणि अंबाजोगाई का अंभोरा हा वादही पुढे आला. त्यामुळे मराठी भाषेच्या दृष्टीने त्यात काही तथ्य नव्हते.नंतर लीळाचरित्र लिखाण भूमी रुद्धपुर येथून हे विद्यपीठ व्हावं यासाठी महाराष्ट्र्तील सर्व साहित्यिकांनी पाठिंबा दिला. या संदर्भांत शासनाला पाठपुरावा करण्यात आला आहे. नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे चक्रधर स्वामींच्या नावे रुद्धपुर जि.अमरावती येथे विचाराधीन आहे असे वक्तव्य केले आहे.
+मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाल्यास सर्व मानव्यविद्या,विज्ञाने,अभियांत्रिकी,तंत्रज्ञान,आयुर्विज्ञान आदी विषय हे मराठी भाषेतून शिकण्याचा एक चांगला पर्याय नवीन युवा वर्गापुढे राहू शकतो. पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण व संशोधन यांना चालना मिळेल. तसेच यामुळे मराठीतील शब्दसंग्रह वाढीस लागून अन्य विद्याशाखांमध्ये मराठीचे उपयोजन करता येईल.जागतिक पातळीवर वरचे साहित्याचे अनुवाद करून त्या-त्या भाषेतील वाङ्मयीन अनुभव अभ्यासता येईल.इतर भाषेतील असणारे शब्दांना पर्यायी शब्द शोधता येईल व भाषेची शब्द-संपत्ती वाढण्यास मदत होईल.
+विद्यापीठ स्थापनेसाठी अनेक ठिकाणाहून प्रस्ताव आल्यामुळे समिती निर्णय घेत नाही, परंतु भाषिकदृष्ट्या आणि साहित्यिकदृष्टया योग्य असलेला निर्णय त्यांनी सुचवला तरच ही गोष्ट साध्य होईल. जेव्हा ही गोष्ट शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण खात्याकडे आली तेव्हा अखिल भारतीय महानुभाव परिषदेकडे १५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण खात्याचे सचिव सिद्धार्थ खरात यांच्या सहिनीशी पत्र आले की, रुद्धपुर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे.
+मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने उच्चशिक्षणमंत्री यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठास्थापनेबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश आवलगावकर, कारंजेकर बाबा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.
+मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र ग्रंथाचे लिखाण वाजेश्वरी(रुद्धपुर) जि. अमरावती या ठिकाणी झाले आहे. मराठी प्रकांड पंडित महिमभट्ट सरालेकार (अहमदनगर) यांनी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागादेवाचार्य यांच्या प्रेरणेने लिहिला गेला आहे. मराठी बोली भाषेचा आणि प्रमाण भाषेचा लिखित स्वरूपात पाया घालण्याचे काम लीळाचरीत्राच्या माध्यमातून रिद्धपुरात झाले आहे, त्यासोबतच मराठी भाषेतील अनेक सांकेतिक लीप्यांची रचना व निर्मितीचे ज्ञानकेंद्र म्हणून मध्ययुगीन काळापासून श्रीक्षेत्र रिद्धपूरची ख्याती आहे, गोविंद प्रभूंच्या प्रेरणेने आद्य कवयित्री महदंबा(रामसगाव) हिने धवळे हा नवीन काव्यप्रकार निर्मिला आहे. रुद्धपुर याच भूमी ‘रिद्धपूर वर्णन’ नावाचा सर्वांग सुंदर रचला गेला आहे. या पावन भूमीत मध्ययुगीन काळात आणि पुढे अनेक समकालीन विद्वान, साहित्यप्रेमी, कवी, लेखकांना भाषा, साहित्य, लिपी यासंबंधात लिखाण स्फूर्ती देण्याचे महत्त्वाचे काम काम रिद्धपूर या गावाने दिले आहे.
+दिनांक १ जुन २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरला सुरू होईल.
+आजकाल स्वयंरोजगार मिळवुन देणाऱ्या भाषेचा स्वीकार विद्यार्थी लवकर करतात म्हणून विद्यार्थ्यांचा कल मराठीऐवजी इंग्रजीकडे वाढला आहे. मराठीसुद्धा रोजगाराची भाषा व्हावी म्हणून मराठी विद्यापीठाची स्थापना केली जाणे साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. मराठी भाषा टिकवताना तिला रोजगाराची जोड द्यावी, विविध पूरक अभ्यासक्रम राबवावेत तरच रोजगाराच्या संधी वाढेल. राज्यातील विद्यापीठांत स्वतंत्र मराठी विभागही आहेत; मात्र हे विभाग मराठीचा केवळ वाङ्मयीन दृष्टिकोनातून आणि अभ्यासक्रम यापुरता मर्यादित विचार यात असतो. आज मराठी विषयात निष्णात असणाऱ्या अभयसकांची मागणी खूप ठिकाणी होत आहे. तसेच तेलगू,मल्याळम,बंगाली,गुजराती,हिंदी भाषिक लोकांना मराठीचे विशेष असे आकर्षण आहे. व्यापाराच्या निमित्ताने ही मंडळी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात स्थायिक झाली आहे. त्यानिमित्ताने बहुतेक वर्ग हा मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या पाल्याला चांगली मराठी बोलता यावी म्हणून हल्ली शुद्ध मराठी शिकवण्याचे शिकवणी वर्ग विदर्भात पाहायला मिळतात. विदेशातही विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवणी वर्ग चालू झालेले आहे. उत्कृष्ट मराठी शिकवणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक यांची मागणी तेथील विद्यापीठाकडून नेहमी होत असते.याशिवाय नागरी सेवा परीक्षा, आकाशवाणी, पत्रकारिता, प्रकाशक संस्था, भाषा संचालनालय या ठिकाणीही उकृष्ट मराठी जाणकारांची आवश्यकता भासते.
+सध्या शासनामार्फत भाषाविषयक अनेक महत्त्वाचे अनुवादाचे प्रकल्प हाती घेतले जातात. उत्कृष्ट अनुवादकांची आज बरीच मागणी होत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी साहित्य पोहचवण्यासाठी अशा अनुवादकांचे सहकार्य हे महत्त्वाचे आहे. मराठीचे विद्यापीठ स्थापन झाल्यास या प्रकल्पाला गती येईल.
+Jamodekar (चर्चा) ११:४५, २६ नोव्हेंबर २०१९ (IST)
+Jamodekar (चर्चा) ११:४४, २६ नोव्हेंबर २०१९ (IST)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2679.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2679.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5c2a4d6e877d59dd17c8e589fc0a7050c0829a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2679.txt
@@ -0,0 +1 @@
+मराठीमध्ये आजवर विविध गौरवग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्याची यादी करण्याचा हा प्रयत्न आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2680.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2680.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e09a8c2072249c14b2bae2a0406c0d88f55023c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2680.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+महाराष्ट्रातील अनेक डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना किंवा वैद्यकीय व्यवसाय बंद करून अभिनय, चित्रपट निर्मिती, ललित लेखन किंवा माहितीपर पुस्तकांचे लेखन केले आहे. लेखक झालेल्या अशा डॉक्टरांची माहिती येथे संकलित केली आहे. मराठीतील किंवा अन्य विषयातील पीएच.डी. घेऊन लेखन करणाऱ्या, किंवा यशवंतराव चव्हाण, प्रतिभा पाटील आदी मानद डी.लिट.धारक डॉक्टर साहित्यिकांचा या यादीत समावेश नाही.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2688.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2688.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d9a7246a404a18888091f76f01ad7e7c442fb00f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2688.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+ पुणे, महाराष्ट्र, भारत
+मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.
+मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळाला दिनांक १ जानेवारी २००५ ते १ ऑक्टोबर २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून[१] तर ७८२२ शहरांतून[२] भेट दिली गेली..
+दिनांक १ जुलै इ.स. २०१३ पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती संकेतस्थळ वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वतःचे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या आधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2727.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2727.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db639f1d044b5ee9be487d4c89cf79c62d9bef25
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2727.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मरिया एव्हा दुआर्ते दि पेरॉन (७ मे, इ.स. १९१९:लॉस तोल्दोस, आर्जेन्टिना - २६ जुलै, इ.स. १९५२:बॉयनोस आइरेस, आर्जेन्टिना) ही आर्जेन्टिनाची गायिका होती. ही आर्जेन्टिनाचा राष्ट्राध्यक्ष हुआन पेरॉनची पत्नी होती.
+हिला एव्हिता (छोटीशी एव्हा) या नावानेही ओळखले जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2770.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2770.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..806820bccadf467b8597f3d87efbcc2861c22c9b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2770.txt
@@ -0,0 +1 @@
+मरी मॅकडोनोह (१५ नोव्हेंबर, १९१७:पर्थ, ऑस्ट्रेलिया - १८ ऑक्टोबर, २०१३:पर्थ, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५८ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2779.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2779.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a424dbdf16ef8d78eb5de7361e5d282e44a79d6b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2779.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मारिन चिलिच (सर्बो-क्रोएशियन: Marin Čilić; २८ सप्टेंबर १९८८) हा एक व्यावसायिक क्रोएशियन टेनिसपटू आहे. २००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या चिलिचने आजवर ८ एकेरी स्पर्धा जिंकल्या असून त्याने भारतामधील चेन्नई ओपन दोनवेळा जिंकली आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2846.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2846.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd7ceafd2701060a0104878e12bf2c61684f8692
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2846.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मर्द की ज़बान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2857.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2857.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d34d035f510714b2ef37cfd7bf6285957a62640e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2857.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मर्यादित भागातच लढले जाणाऱ्या युद्धाला मर्यादित युद्ध असे म्हणतात. सहसा दोन पक्ष एकमेकांवर शक्य तेथे हल्ले करतात परंतु राजकीय, भौगोलिक किंवा नैतिक कारणांमुळे हे मर्यादित राहू शकते.
+भारत व पाकिस्तानातले कारगिल युद्ध याचे उदाहरण आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2865.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4120db5d76dfab8a43832e9bb78cb4ec28390bd3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2865.txt
@@ -0,0 +1 @@
+मर्लिन एडवर्ड्स (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_29.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_29.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d107650a03f8900d0999ffc23336b43597f11f58
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_29.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भिवंडी पूर्व मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. भिवंडी तालुक्यातील भिवंडी महानगरपालिका वॉर्ड क्र. ६ ते १७, ३६ ते ५० आणि ६२ ते ६५ आणि भिवंडी महसूल मंडळ (भाग) भिनार सझा यांचा समावेश होतो. भिवंडी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
+समाजवादी पक्षाचे रईस कासम शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_290.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a9c73a89d9b051e36c70a2e530197a0ab33b97d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_290.txt
@@ -0,0 +1 @@
+भुवन चंद्र खांदुरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2916.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2916.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e1e68fed9130895add54b503a12e0fe243425b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2916.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१३६ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीने तयार केलेले वाहन असून इ.स. १९३५ ते इ.स. १९४२ पर्यंत व त्यानंतर इ.स. १९४७ पासून इ.स. १९५५ पर्यंत ते उत्पादित झाले.
+यात चार इनलाइन सिलिंडरचे[मराठी शब्द सुचवा] इंजिन असे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2917.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2917.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b37296c75ce73269bdd969388de3e45a7a7fd24c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2917.txt
@@ -0,0 +1 @@
+मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यू १४० ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते एप्रिल, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९८ पर्यंत उत्पादित केले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2926.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2926.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a01235eb37ad28d1b47f806f2b73bd6fa6d522e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2926.txt
@@ -0,0 +1 @@
+मर्सेडिझ-बेंझ पॉन्टन ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९५३ ते इ.स. १९६२ पर्यंत उत्पादित केले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2950.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2950.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..efb2457902170a41705f9dc87b24dbfc382259f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2950.txt
@@ -0,0 +1 @@
+मर्सेडिझ-बेंझ आर१०७ आणि सी१०७ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीची वाहने असून ती इ.स. १९७१ ते इ.स. १९८९ पर्यंत उत्पादित केली गेली होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2953.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2953.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..333a74a3cd7782844ccffd4331ee36cf93939231
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2953.txt
@@ -0,0 +1 @@
+मर्सेडिझ-बेंझ ई-क्लास (डब्ल्यू २१०) हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९९५ ते इ.स. २००३ पर्यंत उत्पादित केले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2986.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2986.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a58314e0f1dfeb1159a684ba49c771a1c3585e56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_2986.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मर्सेडीझ हेरेरा मॉन्डेगो हे अलेक्झांडर ड्युमाच्या द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (फ्रेंच: ल कोम्टे दि मॉन्टे-क्रिस्टो) या महाकादंबरीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे.
+मर्सेडीझ कादंबरीचा नायक एडमंड डान्टेसची प्रेयसी असते व डान्टेस तुरुंगात गेल्यानंतर काही काळाने ती डान्टेसचा मित्र व स्वतःचा आतेभाऊ फर्नांड मॉन्डेगो याच्याशी लग्न करते. फर्नांडपासून तिला आल्बेर नावाचा मुलगा होतो.
+कादंबरीमध्ये हिच्या लग्नाआधीच्या आडनावाचा उल्लेख फक्त एकदा ९१व्या प्रकरणात येतो, जेव्हा ती आपल्या वडीलांचे आडनाव हेरेरा असल्याचे सांगते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3053.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3053.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe0e2ce552b67fa377541f814c590c6c198562ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3053.txt
@@ -0,0 +1 @@
+मलयाळ लिपी ही मल्याळम भाषेची लिपी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3054.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3054.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdb15fa2d091aa165ccde9546a4c5961672ce6e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3054.txt
@@ -0,0 +1,6 @@
+ दक्षिणि द्राविड
+ तमिळ्-कन्नडा
+ तमिळ्-कोडगु
+ तमिळ-मलयाळम्
+ 'मलयाळम्
+मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3067.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3067.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..066c4fd2a35ea32a31c46c75fdab5dc1d8bf6cc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3067.txt
@@ -0,0 +1 @@
+मला सासू हवी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3157.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3157.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..176728da4c49dceb98c5bc089a44b5319cd9e731
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3157.txt
@@ -0,0 +1 @@
+मलेशिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मलेशियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3160.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3160.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4edc57ad86278e428170cc58be7f606f42d6fb84
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3160.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मलेशिया-सिंगापूर दुसरा सेतू (मलाय:लालुआन केदुआ मलेशिया-सिंगापुरा) हा सिंगापूर आणि मलेशियाच्या जोहोर शहरांना जोडणारा पूल आहे. याला सिंगापूरमध्ये तुआस सेकंड लिंक (तुआस दुसरा सेतू) असे नाव आहे. याहा पूल २ जानेवारी, १९९८ रोजी वाहतुकीस खुला झाला.[१]
+१.९२ किमी लांबच्या या पुलावर एकूण सहा मार्गिका आहेत. हा पूल खुला झाल्यावर जोहोर-सिंगापूर कॉझवेवरील वाहतूक ताण कमी झाला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3167.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3167.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24be4a0d9ae2b6d72d2e5b9cd3204345e81fdb2a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3167.txt
@@ -0,0 +1 @@
+बौद्ध धर्म हा (इस्लाम नंतर) मलेशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. मलेशियाची १९.८% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे.[१][२] काही अंदाजानुसार मलेशियामध्ये बौद्धांची संख्या २१.६% आहे, ज्यात काही चिनी लोकधर्मांचे अनुयायी असलेल्यांच्या आकडेवारीचा समावेश आहे.[३] चिनी लोकधर्मांमध्ये बौद्ध धर्म सुद्धा अनुसरला जातो. मलेशियातील बौद्ध धर्म हा मुख्यतः जातीय मलेशियन चिनी लोकांद्वारे अनसुरला जातो, परंतु मलेशियातील मलेशियन सियामी, मलेशियन श्रीलंकन आणि बर्मी हे देखील आहेत, आणि मलेशियन भारतीयांची बरीच मोठी लोकसंख्या सुद्धा बौद्ध धर्माचे आचरण करते. मलेशियन बौद्ध धर्मीय हे प्रामुख्याने महायान संप्रदायाचे आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3173.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3173.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db3e74845545e1a8d7469e2bbe30874b7c4ea830
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3173.txt
@@ -0,0 +1,20 @@
+मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अॅट नागपूर, अर्थात मिहान (इंग्लिश: Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur, रोमन लिपीतील लघुरूप: MIHAN) हा महाराष्ट्रातील नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे[१]. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीची १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे[ संदर्भ हवा ].
+नागपूरचे भौगोलिक स्थान बघता मुंबईऐवजी विमानांना इंधन भरण्यासाठी नागपूरला विकसित करण्याची कल्पना होती. पुढे विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबत विचार होऊ लागला. त्यानंतर मालवाहतूक केंद्र, अर्थात कार्गो हब, विकसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मालवाहतूक केंद्राची उपयुक्ततता वाढावी, म्हणून आता विशेष आर्थिक क्षेत्र आणण्यात आले[ संदर्भ हवा ].
+फेब्रुवारी, इ.स. २००६ मध्ये भारतीय केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यादरम्यान नागपूर विमानतळ हस्तांतरित करण्याचा करार करण्यात आला होता. नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे व्यवस्थापण सांभाळण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी एकत्र येऊन २२ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची संयुक्त कंपनी स्थापली आहे. ९ जून, इ.स. २००९ रोजी नागपुरात कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ५१ %, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४९ % भागी राहणार आहे.
+२०८६ हेक्टरचे नवीन एसईझेड, भारतातील सर्वात मोठे बहु-उत्पादनविशेष आर्थिक क्षेत्र, विमानतळाच्या बाजूने बांधले जात आहे.२०८६ हेक्टर पैकी १४७२ हेक्टर विविध प्रक्रिया घटक स्थापन करण्यासाठी वापरीत आहे आणि उर्वरित ६१४ हेक्टर सेवा क्षेत्राच्या घटकांसाठी वापरीत आहेत. [२] सर्व विशेष आर्थिक क्षेत्रांप्रमाणे, येथे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन आणि अल्प कर धोरण मांडले आहे. या घटकांसाठी सुरुवातीची संस्थापना सामग्री आणि नंतर कच्चा माल शुल्कामुक्त आहे. [३]
+या विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रमुख विभाग आहेत:
+माहिती तंत्रज्ञान पार्क ५०० हेक्टरमध्ये पसरलेले आहे आणि यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि हेक्सावेअर सारख्या अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी कामकाज सुरू केले आहे आणि विस्तारत आहेत. इन्फोसिस आणि टेक महिंद्रा आपले परिक्षेत्र बांधत आहेत.
+हेल्थ सिटी ४९ हेक्टरमध्ये पसरलेली असून यात एम्स, इंडो-यूके हेल्थ मेडिसिटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या प्रचारकांसाठी आणि वैद्यकीय तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण संस्थांसह बहुविशेषता रुग्णालय आहेत. [४]
+वास्तुनिर्माण उद्योग ज्यात कापड आणि वस्त्र, अन्न प्रक्रिया, फार्मास्युटिकल्स आणि बायो-मेडिकल सारख्या क्षेत्रातील उद्योगांचा येथे समावेश असेल. औषधंनिर्माता ल्युपिनने येथे फार पूर्वीपासून आपले काम सुरू केले आहे.टाटा एरोनॉटिक्स लिमिटेडचे देखील काम सुरू केले आहे.
+विशेष आर्थिक क्षेत्रात विविध घडामोडींचा लाभ घेण्यासाठी एसईझेडला लागून एक निवासी क्षेत्र आहे. महिंद्रा ब्लूमडेल, शिव कैलासा आणि मोराज टाउनशिप सारख्या अनेक वसाहती येथे तयार झाल्या आहेत. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल,दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिकवते. येथे गोल्फ कोर्स, फ्लाइंग क्लब आणि बहु-सिनेमागृह संकुल सारख्या इतर मनोरंजनात्मक सुविधा देखील आहेत.[५]
+महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून खरीदलेल्या ५० एकर जागेवरील एर इंडिया-बोइंग एमआरओचे बांधकाम डिसेंबर, इ.स. २०१२ पर्यंत पुरे होणे अपेक्षित आहे. जुलै, इ.स. २०१३पासून बोइंगच्या हॅंगरांत देखभाल व दुरुस्तीसाठी विमाने येण्यास आरंभ होईल. एमआरओचे काम हे एर इंडियाच्या सहकार्याने होत असल्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम एर इंडियाच्या विमानांना प्राधान्य राहील. या एमआरओमध्ये १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन हॅंगर व २,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक हॅंगर बांधले जाणार आहेत[ संदर्भ हवा ].
+मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
+हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.
+तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.
+सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.
+वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
+मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.
+निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
+विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
+आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
+कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3194.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3194.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72eff9e79ce60b8df66e58daa22f8e83ee4d5f2a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3194.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मल्लाप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी (१८९८ - २९ जुलै, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक होते. ते महाराष्ट्रातील सोलापूरचे होते.[१]
+स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1930 मध्ये सोलापूरमध्ये मार्शल लॉ अंतर्गत "दिसल्याबरोबर गोळी मारण्याचा" आदेश लागू केला होता. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ भगवान शिंदे, श्रीकिसन सारडा यांच्यासह मल्लापा यांनी लष्करी कायद्याचे उल्लंघन केले. स्वातंत्र्य चळवळ शमवण्यासाठी सरकारने चौघांना फाशीची शिक्षा सुनावली.[२]
+
+
+८ मे १९३० रोजी जमनालाल बजाज आणि नरीमन यांच्या अटकेची बातमी आली. 'युवक संघाने' महामिरवणूक काढली. मिरवणुकीत धनशेट्टी यांचा देखील सहभाग होता. मिरवणुकीची व्यवस्था केल्यानंतर तुळजापूर वेशीकडे गडबडीमधून त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांना वाचविले. ७-८ हजारांचा जमाव फक्त एक लाठी हाती घेऊन पांगवला. कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांना हा प्रसंग मानहानीकारक वाटला. त्यांनी मार्शल कायदा लादून तेथे अत्याचार केले. ८ मे १९३० रोजीच्या गोळीबारामुळे बेभान झालेल्या जमावाने केलेल्या कृत्याबद्दल सर्वस्वी धनशेट्टी, जगन्नाथ नारायण शिंदे, सारडा आणि कुर्बान हुसेन याना जबाबदार धरून त्यांचे अमानुष हाल केले. पण त्यांनी त्याबद्दल तक्रार केली नाही. त्यांचे मनोधैर्य देखील खचले नाहीत. १२ जानेवारी १९३१ रोजी धनशेट्टी,शिंदे,सारडा आणि कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_32.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_32.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..485143f547d7864ea6ca6d0f2971b276f76912e0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_32.txt
@@ -0,0 +1,8 @@
+भिवंडी रोड हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-दिवा-वसई मार्गावरील एक स्थानक आहे.
+
+{{{1}}} {{{5}}}
+{{{2}}} {{{6}}}
+{{{3}}} {{{7}}}
+{{{4}}} {{{8}}}
+वसई रोड · जुचंद्र · कामण रोड · खारबाव · भिवंडी रोड · कोपर · दिवा जंक्शन · दातिवली · निळजे · तळोजे पांचनंद · नावडे रोड · कळंबोली · पनवेल · चिखले · मोहोपे · चौक · कर्जत
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3201.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5857d6d727e37c98ca8ad6f951bf964568ec6d6d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3201.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मल्लाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3202.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3202.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..35bd9703038c2f7e863be61c0e337c7dff037311
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3202.txt
@@ -0,0 +1,8 @@
+मल्लिका अमर शेख किंवा मल्लिका नामदेव ढसाळ (१६ फेब्रुवारी, १९५७) ह्या मराठी लेखिका आहेत. त्या कवी अमर शेख यांच्या कन्या व कवी कै. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत.
+संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख हे मल्लिका शेख यांचे वडील होत. वयाच्या सातव्या वर्षी मल्लिका यांनी पहिली कविता लिहिली. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटक, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ त्या लेखन करत आहेत. ‘वाळूचा प्रियकर’, ‘देहऋतू’, ‘महानगर’ आणि ‘माणूसपणाचं भिंग बदलल्यावर’ या संग्रहांतील कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. त्यांनी शाळेत लिहिलेला निबंध वर्गात वाचून दाखवला जायचा. गाण्यावर नाच करता करता नाटकात काम करावे असे वाटू लागले. पुढे नाटके व एकांकिका लिहिल्या.
+कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळालेला परखड स्पष्टवक्तेपणा, विचारांचे स्वातंत्र्य आणि वादविवादातून विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आयुष्यात पुढे फार उपयोगी पडली. सांस्कृतिक, वैचारिक चळवळीचे केंद्र असणाऱ्या मुंबईतील त्यांच्या घरात सतत कवी, विचारवंत, गायक, कलाकारांचा वावर असे. घरात पुरोगामी विचारसरणीचे वातावरण, त्यामुळे सतत शब्दांची, विचारांची आणि माणसांची वर्दळ असे.घरात जीवन समृद्ध करणारे धडे घेत असताना त्यांना शाळेत जाऊन शिकण्याऐवजी हे सगळे ऐकणे, पाहणे खूप आवडायचे. घरामध्ये वडिलांची शब्दांची सतत होत असलेली झटापट मल्लिका अनुभवत.
+ दलित पॅंथरची स्थापना करणारे प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्याशी त्यांचा प्रेम विवाह झाला.
+मला उद्ध्वस्त व्हायचंय हे त्यांचे आत्मकथन खूप गाजले. पण त्याअगोदर आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणाऱ्या निर्भीड कवयित्री म्हणून मल्लिका अमर शेख हे नाव साहित्यवर्तुळात प्रस्थापित झाले होते.[१]
+नाक्यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये
+पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, डोळा मारीत,
+तरी त्यांना कोणी वेश्या म्हणत नाहीत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3219.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3219.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4799636f26f062f3ace09bcf8cea9066c659a5dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3219.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मल्लेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3243.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3243.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11edaf3b26847682ff7ef0742d366f2aa74648cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3243.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मळगीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3269.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3269.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9fc6beac448cc538a132e94a276846c115e9d011
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3269.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मशाल हा १९८४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राचे दिग्दर्शन व निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रेहमान व अनिल कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले ह्या प्रसिद्ध मराठी नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_328.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_328.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40136fe9794a569bf628e5885e5d0fe86ff93cd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_328.txt
@@ -0,0 +1,3 @@
+साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग
+भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात. याशिवाय येथून जळगाव मार्गे सुरतकडे जाणारा रेल्वेमार्ग मुख्य मार्गांना जोडतो.
+भारतातील पहिला रेल्वेमार्ग १८५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६९ साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3290.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d30821d253d3bc4cbbee6871265091da6e53642
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3290.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मसनेरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3301.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3301.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc4eea84e8506416df60e64bd90a3443b0a4b355
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3301.txt
@@ -0,0 +1,13 @@
+अन्नाला चव आणण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण. झाडांच्या वाळविलेल्या बिया, फळे, मूळ, खोड, पाने, फुले इ. वनस्पती पदार्थ आहे. मसाल्यात त्याचा वापर होऊ शकतो. जे प्रामुख्याने चव, रंग आणि अन्नाचे जतन करण्यासाठी वापरले जाते.
+बऱ्याच मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक गुणधर्म असतात, ज्यामुळे हे स्पष्ट होऊ शकते की गरम हवामानात तयार होणाऱ्या पाककृतींमध्ये मसाले अधिक महत्त्वाचे का आहेत, जेथे अन्न खराब होण्याची अधिक शक्यता असते आणि मसाल्यांचा वापर मांसात अधिक सामान्य का असतो, जे अधिक संवेदनशील असते. मसाले कधी-कधी औषध, धार्मिक विधी, सौंदर्यप्रसाधने किंवा सुवास उत्पादनामध्ये वापरली जातात.
+प्रारंभिक इतिहास
+मसाल्यांचा व्यापार संपूर्ण भारतीय उपखंड आणि पूर्व आशियामध्ये सह विकसित झाला. विदेशी मसाले आणि औषधी वनस्पतींच्या मागणीमुळे जागतिक व्यापारास चालना मिळाली. मसाला हा शब्द पुरातन फ्रेंच शब्दातून आला आहे जो प्रजातींचे मूळ समान आहे. इ.स.पू. १००० पर्यंत, औषधी वनस्पतींवर आधारित वैद्यकीय प्रणाली चीन, कोरिया आणि भारतात आढळले आणि धर्म, परंपरा आणि संरक्षणाशी जोडले गेले.[१]
+इ.स.पू. १७०० मध्ये मेसोपोटामियामध्ये लवंगाचा वापर केला जात होता. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणात लवंगाचा उल्लेख आहे.[२] मसाल्यांच्या आरंभिक लेखी नोंदी प्राचीन इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतींकडून आल्या आहेत. १५५० बी.सी.ई. पासून सुमारे आठशे औषधी उपचार आणि असंख्य औषधी प्रक्रियेचे वर्णन करते. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की दक्षिणपूर्व आशियातील बांदा बेटांमधून उद्भवणारा जायफळ इ.स.पू. 6 व्या शतकात युरोपमध्ये आला.[३]
+मध्ययुगीन
+मसाले ही मध्य युगातील युरोपमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या आणि महागड्या उत्पादनांमध्ये होती, सर्वात सामान्य म्हणजे काळी मिरी, दालचिनी, जिरे, जायफळ, आले आणि लवंगा. मध्ययुगीन औषध वापरणाऱ्यांकडून इच्छित असण्याव्यतिरिक्त, युरोपियन उच्चवर्गाने देखील मध्य युगात मसाल्यांची लालसा केली.
+मसाले सर्व आशिया आणि आफ्रिकेतील वृक्षारोपणातून आयात केले गेले होते, ज्यामुळे ते महाग झाले. आठव्या ते पंधराव्या शतकापर्यंत, वेनिस प्रजासत्ताकामध्ये मध्यपूर्वेसह मसाल्यांच्या व्यापारावर मक्तेदारी होती आणि त्या बरोबर इटालियन सागरी प्रजासत्ताक आणि शहर-राज्य व्यापारामुळे हा प्रदेश श्रीमंत झाला. मध्य युगाच्या उत्तरार्धात दरवर्षी अंदाजे १,००० टन मिरपूड आणि इतर सामान्य मसाल्यांपैकी एक हजार टन पश्चिम युरोपमध्ये आयात केल्याचा अंदाज आहे. या वस्तूंचे मूल्य वर्षाकाठी १.५ दशलक्ष लोकांना धान्य पुरवठा करण्यासारखे होते.[४]
+आधुनिक कालावधी
+स्पेन आणि पोर्तुगाला आशिया खंडातील मसाले आणि इतर मौल्यवान उत्पादनांचा व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यात रस होता. पोर्तुगीज नेव्हिगेटर वास्को द गामा १९९९ मध्ये भारतात परत जाण्यामागील मुख्य कारण व्यापार मार्ग आणि मसाला उत्पादक प्रदेशांचे नियंत्रण होते. जेव्हा गामाला भारतातील मिरचीचा बाजार सापडला तेव्हा तो व्हेनिसने मागवलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत मिरची घेण्यास सक्षम होता.
+मसाला कित्येक प्रकारांमध्ये उपलब्ध असू शकतो: ताजे, संपूर्ण वाळलेले किंवा पूर्व-वाळलेले. सामान्यत: मसाले सुकवले जातात. सोयीसाठी मसाले पावडरमध्ये असू शकतात. संपूर्ण वाळलेल्या मसाल्यात दीर्घकाळ शेल्फ लाइफ असते, म्हणून ते खरेदी केले जाऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात साठवले जाऊ शकते. आल्यासारखा ताजा मसाला सामान्यत: त्याच्या वाळलेल्या स्वरूपापेक्षा अधिक चवदार असतो. बडीशेप आणि मोहरीच्या लहान बिया पावडरच्या रूपात वापरल्या जातात.
+मसाल्याची चव संयुगे (अस्थिर तेले) पासून तयार केली जाते जे हवेच्या संपर्कात असताना ऑक्सिडायझेशन किंवा बाष्पीभवन होते. मसाला पीसण्यामुळे त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते आणि ऑक्सिडेशन आणि बाष्पीभवनचे दर वाढते.
+मसाले पदार्थांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात, अनेक मसाले, विशेषतः बियाण्यांनी बनवलेल्या, चरबी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे जास्त प्रमाणात असतात. मसाले आहारात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर बऱ्याच खनिजे आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांचा देखील मोठ्या प्रमाणात योगदान देतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3312.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3312.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d15eda6057a4a1442e7a02ecc982805c75f844c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3312.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मसुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_333.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_333.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4ac671c09fce2b7c9cf9e5425e48dd1928e9bd9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_333.txt
@@ -0,0 +1,8 @@
+भुसावळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
+भुसावळ हे गांव उत्तर महाराष्ट्रात येते. भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक आहे. मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वेमार्ग भुसावळहून निघतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे. येथे आशिया खंडातले रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इंजिन प्रांगण (लोकोमोटिव्ह यार्ड) आहे. भुसावळ शेजारीच दोन आयुध निर्माण कारखाने व एक औष्णिक [१] विद्युत निर्मिती केंद्र आहे. भुसावळ हे गांव तापी नदीशेजारी वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ४ लाख आहे.
+भुसावळ हे 21°02′50.56″N 75°47′15.99″E वसलेले आहे. त्याची सरासरी उंची २०९ [ ६८५ फूट ] मीटर आहे . भुसावळ हा जळगावातील सर्वात मोठा तालुका आहे, आणि हा तालुका राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेला आहे. जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथून अवघ्या ६० किलो मीटर अंतरावर आहे. भुसावळची इंग्लिश मधील स्पेलिंग [ Bhusawal & Bhusaval ]
+Central Goverment India आंनी नगरपालिकेने वापरली आहे .
+भुसावळची लोकसंख्या २०४,०१६ {२ लाख चार हजार सोळा} आहे . त्यात पुरुष प्रमाण १०५,१६४ आणि महिला ९८ ,८५२ आहेत . भुसावळचे साक्षरता प्रमाण हे ९०.५३% आहे जे भारतातल्या शहरी साक्षरतेच्या ८५% पेक्षाही जास्त आहे. साक्षरतेचे पुरुष आणि महिला प्रमाण हे ९४.९४% आणि ८५% अनुक्रमे आहे .
+भुसावळ हे तापी नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. तापी नदी भारतातील एक प्रमुख नदी असून तिची लांबी ७२४ किलोमीटर इतकी आहे . तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल येथे होतो. नर्मदा आणि तापी ह्या नद्या पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात.
+भुसावळ हे शहर हायवे ४२ वर स्थित आहे. वरणगाव रोड, खडका रोड, साक्री फाटा जामनेर रोड, जळगाव रोड हे देखील खूप व्यस्त रोड्स आहेत . भुसावळच्या बाहेर जाण्यासाठी एकून चार रस्ते आहेत. नाशिक इथून फक्त साडे तीन तासांच्या अंतरावर आहे आणि जळगाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे जे भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्यांचे घर आहे. शेगाव येथून १२० किलोमीटर अंतरावर आहे.
+भुसावळ रेल्वे स्थानक देशातील सगळ्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3349.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9dc41755916ccc4eca906d705a5ed2ce36005a3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3349.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मस्त कलंदर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_337.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_337.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..33f9f2dd67179059657255837511c4181ee25300
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_337.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भुसावळ विधानसभा मतदारसंघ - 12 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भुसावळ मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याचा समावेश होतो. भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]
+भारतीय जनता पक्षाचे संजय वामन सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3386.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3386.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4d41c2839a4926b02a5236ad785ce952621a69f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3386.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+महदी परसाफर (जन्म : कतार, यूएई, २४ जानेवारी १९८१) हा एक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि कुस्तीपटू आहे. २०१८मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट 'ॲथलीट व्यवस्थापक पुरस्कार' मिळाला.[१]
+२०११ मध्ये महदीने बॉडीबिल्डिंगमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०१३ साली त्यांनी मिस्टर ऑलिम्पियामध्ये भाग घेतला. तिथे त्याला आठवे स्थान मिळाले. वर्ष २०१८ मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट ॲथलीट व्यवस्थापक पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या काही वर्षांत त्याला बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप पुरस्कार-कतार आणि बॉडीनेशन परिपूर्ण फिट बॉडी अवॉर्डने गौरविण्यात आले.[२]
+महदीने सन २०००-२००५ मध्ये युएईच्या अजमन युनिव्हर्सिटीमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3389.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3389.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e80031379d7398fcb548164789dd233b348b6a0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3389.txt
@@ -0,0 +1,71 @@
+
+महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. महबूबनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. [१]
+महबूबनगर हा निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद राज्याचा दक्षिणेकडील जिल्हा होता. महबूबनगर हे शहर हैदराबादपासून ९६ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण पूर्वी “रुक्मम्मापेटा” आणि “पलामूरू”(दुधाची जमीन) म्हणून ओळखले जात असे. हैदराबादचा निजाम (१८६९-१९११) मीर महबूब अली खान असफ जाह सहावा यांच्या सन्मानार्थ ४ डिसेंबर १८९० रोजी हे नाव बदलून महबूबनगर करण्यात आले. महबूबनगर हे १८८३ पासून ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.[२]
+महबूबनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,७३८ चौरस किलोमीटर (१,०५७ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा पूर्वेला नागरकुर्नूल जिल्हा, पश्चिमेला नारायणपेट जिल्हा, उत्तरेला रंगारेड्डी जिल्हा, दक्षिणेला वनपर्ति आणि जोगुलांबा गदवाल जिल्ह्यांसह आहेत. दक्षिणेला कृष्णा नदीच्या सीमेवर आहे. कृष्णा, तुंगभद्रा, वेंडी, पेद्दवागु आणि चिन्नवागु ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.
+२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या महबूबनगर जिल्ह्याची लोकसंख्या ९,१९,९०३ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९३४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६३.३४% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३७.२% लोक शहरी भागात राहतात. महबूबनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.
+महबूबनगर जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत:
+
+
+ •
+करीमनगर
+ •
+कामारेड्डी
+ •
+कुमुरम भीम आसिफाबाद
+ •
+खम्मम
+ •
+जगित्याल
+ •
+जनगांव
+ •
+जयशंकर भूपालपल्ली
+ •
+जोगुलांबा गदवाल
+ •
+नलगोंडा
+ •
+नागरकर्नूल
+ •
+नारायणपेट
+ •
+निजामाबाद
+ •
+निर्मल
+ •
+पेद्दपल्ली
+ •
+भद्राद्री कोठगुडम
+ •
+मंचिर्याल
+ •
+महबूबनगर
+ •
+महबूबाबाद
+ •
+मुलुगु
+ •
+मेडचल-मलकाजगिरी
+ •
+मेदक
+ •
+यदाद्रि भुवनगिरी
+ •
+रंगारेड्डी
+ •
+राजन्ना सिरिसिल्ला
+ •
+वनपर्ति
+ •
+वरंगल
+ •
+विकाराबाद
+ •
+संगारेड्डी
+ •
+सिद्दिपेट
+ •
+सूर्यापेट
+ •
+हनमकोंडा
+ •
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3407.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c3a527fe65fb3d0a118bc0343b9f56cf4f5aa381
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3407.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.
+वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.
+हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3414.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3414.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d1b40889e37bb2e57a7434a081629ad36099eef8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3414.txt
@@ -0,0 +1 @@
+पाचवा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد خامس; २ नोव्हेंबर, इ.स. १८४४ - ३ जुलै, इ.स. १९१८) हे ऑट्टोमन साम्राज्याचा ३५वा सम्राट होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3416.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3416.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e48e11383275faaa5d330dfee0f3e580e2c6204
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3416.txt
@@ -0,0 +1 @@
+सहावा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد السادس; मेहमेद इ सादिस; १४ जानेवारी, इ.स. १८६१ - १६ मे, इ.स. १९२६) हा ऑट्टोमन साम्राज्याचा ३६वा आणि शेवटचा सम्राट होता. हा मेहमेद पाचव्याचा भाऊ होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3420.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3420.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..18a664d69009b6c31f5d78e8d2dbaf50ffa74fae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3420.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महमदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3427.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f118b2457ebcbd236af9e6036716a7402dfaaeda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3427.txt
@@ -0,0 +1 @@
+महमुद गवान तथा ख्वाजा महमुद गिलानी हा दक्षिण भारतातील बहमनी सुलतानीचा पंतप्रधान होता. मुहम्मद शाह तिसऱ्याच्या दरबारात असलेला हा सेनापती इस्लाम, पर्शियन भाषा आणि गणितात पारंगत होता. याशिवाय हा कवी आणि लेखकही होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_345.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8cff20e59738fd16dd566696d1be33bbf1c1e6ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_345.txt
@@ -0,0 +1,21 @@
+भू -संरक्षक, जमीन संरक्षक किंवा पर्यावरण रक्षक हा एक कार्यकर्ता आहे जो पर्यावरण आणि सुरक्षित, निरोगी पर्यावरणाच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतो. [१] [२] [३] बहुतेकदा, बचावकर्ते हे स्वदेशी समुदायाचे सदस्य असतात जे वडिलोपार्जित जमिनीचे प्रदूषण, ऱ्हास किंवा विनाशापासून संरक्षण करतात. [१]
+स्थानिक लोकांसाठी जमीन आणि तिची संसाधने पवित्र मानली जाऊ शकतात आणि जमिनीची काळजी घेणे हे पूर्वज, वर्तमान लोक आणि भावी पिढ्यांचा सन्मान करणारे कर्तव्य मानले जाते. [४]
+जमीन रक्षकांना शक्तिशाली राजकीय आणि कॉर्पोरेट युतींकडून तीव्र छळाचा सामना करावा लागतो ज्यांना संसाधन उत्खननातून फायदा होतो. ज्यामुळे प्रदूषण होऊ शकते. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने ठरवले की भू-रक्षक हे "सर्वाधिक उघड आणि धोका असलेल्या मानवाधिकार रक्षकांपैकी आहेत." [१]
+२०१६ च्या डकोटा ऍक्सेस पाइपलाइनच्या निषेधादरम्यान, स्टँडिंग रॉक इंडियन रिझर्व्हेशनच्या सदस्यांनी जमातीची जमीन आणि पाणीपुरवठा संरक्षित करण्यासाठी पाइपलाइनचे बांधकाम रोखले. या तळागाळातील प्रयत्नांमुळे शेकडो अटक झाली आणि पोलीस आणि नॅशनल गार्डच्या सैनिकांशी संघर्ष झाला. नकारात्मक लेखांमध्ये स्वदेशी जमीन रक्षकांचे वर्णन "आंदोलक" असे केले गेले आहे, ज्याचा अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.
+स्वदेशी पर्यावरण शृंखलेचे पर्यावरण कार्यकर्ते आणि अभिनेते डॅलस गोल्डटूथ यांनी "आंदोलक" या शब्दावर टीका केली आहे, "निदर्शक" हा शब्द नकारात्मक आहे आणि मूळ लोक संतप्त, हिंसक किंवा संसाधनांचे अतिसंरक्षण करणारे आहेत असे सूचित करतात. [५]
+त्याऐवजी, चळवळीतील सदस्य स्वतः ला "भू-संरक्षक " म्हणून संबोधतात, ज्यामध्ये शांततावाद आणि वडिलोपार्जित जमिनींची काळजी घेण्याची जबाबदारी यावर जोर दिला जातो जो बचावकर्त्याच्या वारशाचा भाग असू शकतो. [६]
+इनुइट लॅब्राडोरचे भूसंरक्षक डेनिस कोल यांनी म्हटले आहे की, "जेव्हा मी माझी औषधे घेतो, त्यावर माझ्या विश्वास असतो , वसाहतवादी कायदा ज्याला विरोध म्हणेल त्याला मी समारंभ मानतो." [७]
+होंडुरासमधील प्राणघातक जमीन संघर्ष १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस आहे. [८]
+जमिनीचे संरक्षण, सन्मान आणि जमिनीचे महत्त्व स्पष्ट करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतींमध्ये भू-संरक्षक सक्रिय आणि लक्षणीय भूमिका बजावतात. जलरक्षक चळवळ, भू-संरक्षक चळवळ आणि स्वदेशी पर्यावरण सक्रियता यांच्यात खोलसंबंध आहेत. [९] [१०] जमीन रक्षक पाइपलाइन, जीवाश्म इंधन उद्योग, [११] शेती किंवा गृहनिर्माण यांसारख्या विकासासाठी क्षेत्राचा नाश आणि फ्रॅकिंगसारख्या संसाधने काढण्याच्या कृतींना विरोध करतात कारण या क्रियांमुळे जमिनीचा ऱ्हास, जंगलाचा नाश आणि व्यत्यय येऊ शकतो. वस्तीचे. [१२] [१३] विशेषतः स्थानिक प्रदेशांमध्ये भू-संरक्षक जमिनीला हानी पोहोचवणाऱ्या कृतींना विरोध करतात आणि त्यांचे कार्य मानवी हक्कांशी जोडलेले आहे. [१४] डाइन लँड डिफेंडर्सच्या प्रतिरोधक रणनीती आणि संसाधने काढण्यावरील त्यांची भांडवलशाही आणि विकासविरोधी भूमिका डाइन प्रतिकाराच्या प्रदीर्घ परंपरेशी अत्यंत जोडलेली आहे, याकडे याझीने लक्ष वेधले. [१५]
+संसाधन उत्खनन कृतींच्या कॉर्पोरेशनला रोखण्यासाठी राखीव जमिनींवर किंवा पारंपारिक प्रदेशांवर नाकेबंदी उभारण्याच्या स्वरूपात सक्रियता येऊ शकते. [१६] [१७] [१८] पारंपारिक प्रदेश ताब्यात घेण्याचा आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याचा मार्ग म्हणून जल आणि जमीन रक्षक देखील छावण्या उभारतात. भू-संरक्षक पारंपारिक प्रदेशांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात सरकारी न्यायालय प्रणालीसारख्या कायदेशीर चौकटींद्वारे देखील कार्य करतात. [४] भू-संक्षकांनी केलेल्या सविनय कायदेभंगाच्या कृतींचे वारंवार गुन्हेगारीकरण केले जाते आणि त्यावरून झालेल्या पोलीस तक्रारी आणि हिंसाचारावर काहींनी जोरदार युक्तिवाद केला आहे. [१९] [२०]
+स्त्रिया चळवळीच्या यशाचा अविभाज्य घटक आहेत, कारण भूसंरक्षक म्हणून त्यांचा पुढाकार अनेकदा नाकेबंदीच्या अग्रभागी आणि प्रतिकार निदर्शनांमध्ये दिसून येतो.
+ग्लोबल विटनेसने २००२ ते २०१९ दरम्यान ५७ देशांमध्ये भू-संरक्षकांच्या १९२२ खुनांची नोंद केली. [१]लोकसंख्येच्या ६ % असूनही, ४० % बळी स्थानिक होते. [२१] या हिंसाचाराचे दस्तावेजीकरणही अपूर्ण आहे.
+२०२० मध्ये, भूसंरक्षकाच्या हत्यांची संख्या २२७ वर पोहोचली आहे. [२२]
+यूएन स्पेशल रिपोर्टर डेव्हिड आर. बॉयड यांनी विचारले आहे, "जर आपण पर्यावरण रक्षकांचे संरक्षण करू शकत नसाल तर पृथ्वीवरील जीवनातील विलक्षण विविधतेचे संरक्षण कसे करावे?" [२३] त्यांनी पुढे असे म्हटले आहे की प्रत्येक मारल्या गेलेल्या प्रत्येकासाठी सुमारे शंभर भू-संरक्षकांना धमकावले जाते, अटक केली जाते किंवा अन्यथा त्रास दिला जातो. [१]
+जमीन रक्षकांना अनेकदा राज्य शक्तींच्या विरोधात, संसाधन कॉर्पोरेशन जसे की गॅस किंवा खाण महामंडळे, जमीन विकसित करू पाहणाऱ्या किंवा स्वदेशी जमिनीचे हक्क संपुष्टात आणणाऱ्या इतरांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. [२४] [२५] अमेरिकन पर्यावरणवादी बिल मॅककिबेन यांनी असे म्हटले आहे की, "[संरक्षणकर्त्यांना] धोका असतो कारण ते स्वतःला एखाद्या कॉर्पोरेशनची मागणी करत असलेल्या एखाद्या गोष्टीवर किंवा जवळ राहतात. ती मागणी – जास्तीत जास्त संभाव्य नफ्याची मागणी, शक्य तितक्या जलद वेळेची, शक्य तितक्या स्वस्त ऑपरेशनची – शेवटी कुठेतरी समजूत काढली जाते, की समस्या निर्माण करणाऱ्याला जावे लागेल." [२६]
+मिडेलडॉर्प आणि ले बिलॉन यांनी भू-संरक्षकांना , विशेषतः हुकूमशाही शासनांमध्ये भेडसावणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. या विषयावरील त्यांच्या २०१८ च्या लेखात होंडुरासमधील अनेक भू-संरक्षकांच्या हत्येकडे लक्ष वेधले आहे. [९] तेथे, अगुआन खोऱ्यातील निमलष्करी दलांना घुसखोरी करण्यासाठी आणि गटाच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी प्रमुख भूमी अधिकार कार्यकर्त्यांची हत्या करण्यासाठी पाठवण्यात आले. [२७] आदिवासींच्या जमिनीच्या अधिकारांचे दडपशाही आणि भूमी रक्षकांविरुद्ध धमकावण्याचा इतिहास, हिंसक डावपेच आणि हत्या यांचा आर्थिक विकास आणि वसाहती राष्ट्र राज्यांमध्ये "जमीन बळकावणे" यांच्याशी कोणीही जोडू शकतो.
+कॅनडाचे राष्ट्रीय पोलीस दल, आरसीएमपी, ब्रिटिश कोलंबियामध्ये २०१९ च्या निषेधामध्ये भू-रक्षकांविरुद्ध प्राणघातक शक्ती वापरण्यास तयार होते. [२८]
+डनलॉप आर्थिक विकास आणि संसाधने काढण्याच्या प्रतिकाराचा बदला म्हणून मेक्सिकोसारख्या देशांतील जमीन रक्षकांविरुद्ध हिंसाचाराच्या कृतींना जोडते. [२९]
+मानवाधिकार संघटना ग्लोबल विटनेसने अहवाल दिला आहे की फिलीपिन्स, ब्राझील, भारत आणि ग्वाटेमाला सारख्या देशांमध्ये २०१८ मध्ये १६४ जमीन रक्षक मारले गेले. [३०] याच अहवालात असे म्हटले आहे की मारले गेलेले, जखमी झालेले आणि धमकावले गेलेले लोक मोठ्या संख्येने स्थानिक होते. [३०] ली-बिल्लन आणि ल्यूजल अहवाल देतात की २००२ आणि २०१८ दरम्यान किमान १७३४ पर्यावरण आणि जमीन रक्षक मारले गेले आणि स्थानिक लोकांना याचा सर्वाधिक धोका आहे, ज्यांची संख्या एक तृतीयांश भूमी रक्षकांहून अधिक आहे. [३१] UN ने अहवाल दिला आहे की अनेक भूसंरक्षकांना त्यांचे दावे बदनाम करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकारांनी दहशतवादी म्हणून संबोधन केले आहे. [३२] जमिनीच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्यांसाठी असे संबोनधन धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. [३२]
+येल एन्व्हायर्नमेंट ३६० ने अहवाल दिला की २०१९ मध्ये किमान २१२ पर्यावरण प्रचारक आणि जमीन रक्षकांची हत्या करण्यात आली [३३] . २०१९ मध्ये नोंदवलेल्या हत्यांपैकी निम्म्याहून अधिक हत्या कोलंबिया आणि फिलीपिन्समध्ये झाल्या आहेत. [३३] [३४]
+अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने पृथ्वी, पाणी आणि समुदायांचे रक्षण करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे, लॅटिन अमेरिकेला भू-संरक्षकांसाठी सर्वात धोकादायक स्थान म्हटले आहे. [३५] [३६] पर्यावरण संरक्षण निधीने नोंदवले आहे की १७०० पेक्षा जास्त बचावकर्ते मारले गेले आहेत आणि १० % पेक्षा कमी जबाबदार लोकांना न्याय दिला गेला आहे. [३७] एक्सटीन्क्शन रिबेलियन (XR) ने जमीन रक्षकांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी काम केले आहे आणि ज्यांना मारले गेले आहे त्यांना सन्मानित केले आहे [३८] आणि जमीन रक्षकांचे कार्य क्लायमेट स्ट्राइक कॅनडा सारख्या हवामान न्याय उपक्रमांशी जोडले गेले आहे. [३९]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3454.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3454.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d3c6cd93eb0985124be7462eb2db8cd3d80d693
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3454.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महम्मद सय्यद हा अर्काटचा तिसरा नवाब होता.[१] अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. इ.स. १७१० साली बादशहा बहादूरशहाने त्याला सादत-उल्लाह-खान हा किताब देऊन त्याची अर्काटच्या नवाबपदी नेमणूक केली. दक्षिणेचा सुभेदार निजाम उल मुल्कने दिल्लीची सत्ता झुगारून दिली तेव्हा अर्काटचा नवाब असलेल्या सादतउल्लाखानानेही स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केले व दिल्ली आणि हैदराबादशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले. त्यामुळे अर्काटच्या या नवाबाला आकस्मिकपणे सार्वभौमत्व प्राप्त झाले.
+सादतउल्लाखान इ.स. १७३२ साली मृत्यू पावला. त्याला मुलगा नव्हता परंतु त्याने त्याचा पुतण्या दोस्तअलीला स्वतःचा वारस म्हणून घोषित केलेले होते. सादतउल्लाखानाच्या मृत्यूनंतर त्याचा वारस म्हणून दोस्तअली अर्काटचा नवाब झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3493.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3493.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b6d704422e33baf584da2a9580b9248651f96f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3493.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महा विषुव संक्रांती हा ओरिसा राज्यातील हिंदू आणि बौद्ध उपासकांचा नवीन वर्ष स्वागताचा महत्त्वाचा सण मानला जातो.[१] यालाच पान संक्रांत (ପଣା ସଂକ୍ରାନ୍ତି) असेही म्हटले जाते. सौर कालगणनेवर आधारित असलेला हा दिवस मेष या पारंपरिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ग्रेगोरियन कालगणनेनुसार हा दिवस १४ एप्रिल या दिवशी येतो.
+या दिवशी शिव, शक्ती आणि हनुमान यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. हा दिवस हनुमानाची जन्मतिथी मानला जातो.[२][३] तीर्थक्षेत्री जाऊन लोक नदीमध्ये पवित्र मानले गेलेले स्नान करतात. जत्रांचे आणि मेळ्याचे आयोजन या दिवशी केले जाते. नारळाचे पाणी, कैरीचा रस आणि दही घातलेले पेय या दिवशी आवर्जून प्यायले जाते.या दिवसाचे पान संक्रांत हे नाव या पेयामुळे पडले आहे.[४] या दिवशी मिठाई वाटली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.
+हा दिवस ओरिसा राज्यातील लोक देवदर्शनाने साजरा करतात. जगन्नाथपुरी येथील मंदिरात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते.[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3501.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3501.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cd95bca8193cf266c7ddc73a81afae2bfbc7f21f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3501.txt
@@ -0,0 +1 @@
+महाकश्यप हे गौतम बुद्धांचे एक प्रमुख शिष्य होते.[१] बौद्ध धर्मात त्यांना एक अर्हत (ज्ञानी शिष्य) मानले जाते, ते तपस्वी होते व अभ्यासात अग्रणी होते. पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष म्हणून बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर महाकश्यपाने संघाचे नेतृत्व स्वीकारले. सुरुवातीच्या बौद्ध शाखांमधील ते पहिले कुलपुरूष मानले जाते आणि चान आणि झेन परंपरेत कुलगुरू म्हणून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम राहिली आहे. बौद्ध ग्रंथांमधे, त्यांची बरीच ओळख मिळते, ती म्हणजे विद्वान संत, नियम करणारा, स्थापना-विरोधी व्यक्ती, परंतु मैत्रेयांचे (भावी बुद्ध) त्याच्या काळातील "भविष्यातील न्यायाची हमी",[२] — असे त्याचे वर्णन केले गेले आहे; जो समग्र मानवजातीचा मित्र असेल.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3579.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3579.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17dc9af2645796fc3b76064931a60e0d79dc5029
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3579.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+
+महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय (संक्षिप्त रूप MGMCEN)ची सुरुवात इ.स. १९८४ साली झाली. महाविद्यालयाचे सध्याच्या इमारतीत १९९१ साली स्थलांतर झाले. येथे अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरेशी संलग्न आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3586.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c937546b375e1bc809c3b5b429a937b02612e50
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3586.txt
@@ -0,0 +1,7 @@
+महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा 'मनरेगा' असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट 'कामाच्या अधिकाराची हमी' देणे आहे.
+२३ ऑगस्ट २००५ रोजी संपुआ सरकारने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार केला.[१]
+ग्रामीण भागातील कुटुंबांना हमीभावाने कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेने मनरेगा तयार करण्यात आला. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसांची हमी देणारा रोजगार मिळायचा, प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्न मिळण्याची हमी. हा कार्यक्रम श्रम-केंद्रित होण्याचा हेतू होता, रोजगाराचे मुख्य स्त्रोत रस्ते बांधणी, जलसंधारण आणि वनीकरण यासारखे उपक्रम आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारच्या आर्थिक ब्युरोचा एक विभाग, योजनेच्या अंमलबजावणी आणि रोलआउटवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार होता. ग्रामपंचायती - ग्रामीण खेड्यांमध्ये प्रशासकीय प्रमुख, स्थानिक पातळीवर योजना राबविण्यासाठी दूत होते. [२]
+Official website
+Act
+CAG report
+[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3593.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3593.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e35a9f4960bd6ab03d53e9acfe69fcfb7e9cd74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3593.txt
@@ -0,0 +1,9 @@
+क्रॉफर्ड मार्केटची इमारत ही मुंबईतील ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या इमारतींपैकी एक आहे. आर्थर क्रॉफर्ड हे मुंबई महापालिका आयुक्त असताना, त्यांच्याच कल्पकतेतून इ. स. १८६५ ते १८७१ या काळात ही इमारत बांधली गेली. ही इमारत गॉथिक शैलीच्या बांधकामाचा एक उत्तम नमूना आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या मंडईचे महात्मा जोतिबा फुले मंडई असे नामकरण झाले असले तरी अजूनही क्रॉफर्ड मार्केट याच नावाने ती ओळखली जाते.
+
+त्रिकोणी आकाराच्या २.२५ हेक्टर म्हणजेच २२४७२ चौरस मीटर क्षेत्रावर क्रॉफर्ड मार्केट उभे आहे. इमारतीसाठी कुर्ला खाणीतील तसेच गुजरातमधील पोरबंदर येथून टिकाऊ दगड आणण्यात आले. या अवाढव्य मंडईच्या बांधकामासाठी त्या काळी रु. १९,४९,७०० इतका खर्च झाल्याची नोंद आहे.
+मार्केटच्या मध्यभागी एक सुशोभित कारंजेही होते. त्याचा आराखडा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन संचालक लॉकवुड किपलिंग यांनी तयार केला होता. तर त्याच्या बांधकामासाठी सर कावसजी जहांगीर या दानशूर पारशी माणसाने देणगी दिली होती.
+क्रॉफर्ड मार्केटच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी इमारतीवर भारतीय समाजजीवनाशी आणि संस्कृतीशी सुसंगत जी कलात्मक शिल्पे उभारली आहेत त्याचे आराखडे जे.जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत.
+आजूबाजूच्या कोणत्याही रस्त्याने या मंडईत प्रवेश करणे शक्य असल्याने ग्राहकांना वावरताना अडचणीचे होत नाही. या इमारतीचा मनोरा सुमारे १२८ फूट उंच आहे. त्याच्या मुख्य इमारतीवर घड्याळाचा उंच मनोरा असून त्यावरील घड्याळाचे टोले परिसरात ऐकू येण्यासाठी त्यात ६०० किलोग्रॅम वजनाची प्रचंड घंटा बसवण्यात आली होती.
+या इमारतीत ब्रिटिश वास्तुकला-तंत्रज्ञान आणि स्थानिक हस्तकलेचा मिलाफ जाणवतो. या क्रॉफर्ड मार्केटची इमारत बांधताना मुंबईच्या भौगोलिक स्थितीसह पर्यावरणाचाही विचार केल्याचे लक्षात येते. पावसाच्या उन्हाच्या तीव्रतेपासून रक्षण करण्यासाठी मार्केटच्या भिंती पुरेशा जाड आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी छपरे उतरणीची आहेत.
+इमारतीला दोन पदरी लोखंडी छत असून ते उंच लोखंडी स्तंभांवर उभे आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या वास्तूचा आराखडा प्रख्यात ब्रिटिश वास्तुविशारद विल्यम इमर्सन यांनी तयार केला होता. इमारतीच्या कामासाठी प्रामुख्याने लोखंड आणि दगडाचा वापर करण्यात आला आहे.
+क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, धान्य, पाव, लोणची, बिस्किटे, चॉकलेट्स, सुकामेवा, आकर्षक लेखन सामग्री, कटलरी, मसाले, किराणा माल, तंबाखू, पादत्राणे असल्या टिकाऊ-नाशवंत वस्तूंची दिवसभर उलाढाल चालूच असते. शिवाय मांस-मासे यांसाठी एक कोपरा राखून ठेवलेला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_36.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_36.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b6b7a678edde954490d0b151cdbe0c8829198e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_36.txt
@@ -0,0 +1 @@
+भिवकुंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3655.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3655.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0477af91384fb1822a1783f0959c0061a7a6a98c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3655.txt
@@ -0,0 +1 @@
+महादेव लक्ष्मण डहाणूकर हे उद्योगपती तसेच मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होते. मुंबईच्या 'पार्ले टिळक कॉमर्स कॉलेज'ला(स्थापना इ.स. १९६०) डहाणूकरांनी मोठी देणगी दिली. त्यावरून त्या कॉलजचे नाव बदलून ते इ.स. १९६२मध्ये, एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स तथा डहाणूकर कॉलेज असे करण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3658.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..14852eda95b21db0d2048af46fabc3633931ae86
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3658.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महादेवभाई देसाई (जन्म : १ जानेवारी १८९२; - पुणे, १५ ऑगस्ट १९४२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.
+देसाई महात्मा गांधींचे स्वीय सचिव होते.
+मुंबईत बोरीवली (पूर्व) भागातल्या एका रस्त्याला महादेवभाई देसाई रोड असे नाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3665.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3665.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53a5acff48493e7029ea5a3c35f60d511bdf8ce9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3665.txt
@@ -0,0 +1 @@
+महादेवपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3703.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3703.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89c47326f6f2d0a2dda2d0bfa743f452fddb630e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3703.txt
@@ -0,0 +1 @@
+महानाट्य हे रंगमंचावर सादर न करता येण्यासारखे मैदानावर होणारे भव्य नाटक होय. अशा नाटकांत सहसा प्रचंड मोठी नेपथ्ये, एकाचवेळी मंचावर असणारी डझनावारी पात्रे तसेच अमनुष्य पात्रे (प्राणी, पक्षी, यंत्रे), इ. असतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3744.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3744.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3da1889ac90c487a4e972be6ff6ab1d6d0a4c367
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3744.txt
@@ -0,0 +1,5 @@
+महाबळेश्वर-पाचगणी परिसर २००१ साली संवेदनशील परिसर क्षेत्र म्हणून घोषित केला गेला होता. पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाला याचे व्यवस्थापन कसे चालू आहे आणि त्यात किती प्रमाणात स्थानिक लोकांचा सहभाग आहे हे जाणून घ्यावयाचे होते. यासंदर्भात या गटाने महाबळेश्वर-पाचगणी परिसराची देखभाल करणाऱ्या उच्च पातळी समितीच्या (High Level Monitoring Committee, HLMC) देवव्रत मेहता या अध्यक्षांशी तपशीलवार चर्चा केली. लोकांशी पद्धतशीर संवाद चालू आहे असा त्यांचा दावा होता: प्रत्येक उच्च पातळी समितीच्या बैठकीच्या आधी वेगवेगळ्या हितसंबंधी घटकांची चर्चा होते: स्थानिक शासकीय कर्मचारी, शाळा शिक्षक, सेवाभावी गट, हॉटेल मालक संघ, टॅक्सी आणि घोड्यांच्या मालकांचा संघ, स्ट्रॉबेरी उत्पादकांचा संघ, पर्यटकांसाठी गाईडचे काम करणाऱ्यांचा संघ, दुकानदार आणि व्यापारी संघ, प्रवास कंपन्या आणि साहसी मंडळे. संवेदनशील परिसर क्षेत्राबाबतच्या सर्व तरतुदी आणि ऐतिहासिक, भौगोलिक, जैवविविधता या विषयांबद्दल आणि वारसा स्थळाबद्दलची माहिती या गटांना करून देण्यात येते. या अनौपचारिक बैठकांतून उच्च पातळी समितीला स्थानिक लोकांच्या अडचणी आणि सूचना समजतात आणि यांच्या आधारे सर्व निर्णय घेतले जातात.
+ याबरोबरच पश्चिम घाट परिसरात तज्ञ गटाने महाबळेश्वर मधील एक स्ट्रॉबेरीचे मळेवाले सुरेश पिंगळे यांच्याशी संपर्क साधला. पिंगळे यांचा इतर स्ट्रॉबेरीचे बागायतदार, दुसरे शेतकरी, पंचायतचे सदस्य आणि इतर अनेक स्थानिक लोकांशी चांगल्या ओळखी होत्या. त्यांच्या अनुभवात आणि आणि देवव्रत मेहता काय सांगत होते याच्यात अतोनात तफावत होती. स्थानिक लोकांच्या मते संवेदनशील परिसर क्षेत्र (ESZ) उपक्रम पूर्णपणे केंद्रीकृत पद्धतीने राबवला जात होता आणि परिसर रक्षणाच्या संदर्भात किंवा प्राधिकरणाच्या दैनंदिन संचालनात कुठलेही अर्थपूर्ण निर्णय घेण्यात त्यांना काहीही भूमिका नव्हती. ESZ चा प्रस्ताव पूर्णपणे मुंबईत राहणाऱ्या.मंडळीनी विकसित केला होता आणि त्यात स्थानिक लोकांचा, विशेषतः शेतकरी आणि आदिवासींचा काहीही सहभाग नव्हता. लोकांनी पंचायतीत निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीना सुद्धा ESZच्या उद्दिष्टांची काहीही कल्पना नव्हती. यामुळे अफवा पसरल्या होत्या, आणि लांबच्या वस्त्यातील गवळी, कोळी, धावड मुसलमान यांसारख्या लोकांना आपल्याला हाकलून दिले जाईल अशी भीती वाटत होती आणि अधिकारी या भीतीचा गैरफायदा उठवत होते. अरण्य भागात राहणाऱ्या लोकांना वनउपजचा वापर करू दिला जात नव्हता आणि यातून केवळ दुष्परिणाम दिसू लागले होते. याच वेळी ज्यांच्याकडे काळे पैसे होते अशा मंडळींकडून मोठी बांधकामे आणि झाडे तोडणे बिनधास्त चालू होते. पण बॉम्बे पॉइंट सारख्या लोकप्रिय सुविधांची देखभाल करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होते.
+ESZ प्राधिकरणाचे सर्व लक्ष बांधकामे आणि वृक्षतोड तोडीचे नियमन करण्याकडे गुंतलेले होते. परिसर संगोपन, निसर्ग संरक्षण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या स्थानिक लोकांना काहीही प्रोत्साहन दिले जात नव्हते. सुरेश पिंगळे यांचा नर्सरी व्यवसाय होता आणि त्याना महाबळेश्वरच्या परिसराला अनुकूल अशा स्थानिक जाती वाढवण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्या प्रस्तावांना काहीही प्रोत्साहन दिले गेले नव्हते. स्थानिक लोकांच्या हिताच्या जैवविविधता, पिकाचे वाण आणि शेतकऱ्यांचे अधिकार संरक्षण, वन अधिकार अशा कायद्यांची लोकसहभागाने अंमलबजावणी करण्याची प्राधिकरणाला काहीही इच्छा नव्हती. स्थानिक पुढाऱ्यांना या विषयात आस्था होती, परंतु त्यांना काहीही माहिती देण्यात येत नव्हती. एकीकडे स्थानिक लोकांना साध्या डागडुज्या किंवा नवे बांधकाम करण्यासाठी, जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी किंवा विहिरी खणण्यासाठी परवागी मिळवताना छळले जात होते आणि लाच वसूल केली जात होती, तर दुसरीकडे राज्य शासनाकडून मोठे मोठे बांधकाम आणि मनोरंजनाचे प्रकल्प पुढे रेटले जात होते. त्यासाठी भ्रष्टाचारातून शेत जमिनीचे बिगर शेतीच्या उपयोगात परिवर्तन केले जात होते. अनेक तथाकथित बेकायदेशीर बांधकामे ही साधे गोठे किंवा तात्पुरत्या पडव्या होत्या. लोकांनी विहिरी खणण्याबद्दल लाच द्यावी लागते अशी तक्रार केल्यावर पश्चिम घाट परिसरात तज्ञ गटाने हे अधिकृत अहवालात लिहिण्यासाठी व्यवस्थित लेखी सही केलेले पत्र द्या अशी विनंती केली. त्यावर काही पंचायत सदस्यांनी कूपनलिका खणण्यासाठी वीस हजार रुपये लाच द्यावी लागते असे पत्र स्वतःच्या सह्या करून दिले.
+महाबळेश्वरच्या आसमंतातल्या वाड्या-वस्त्यांचे पारंपरिक वननिवासी आहेत, त्यांच्या पूर्वजांनी अफझलखानच्या सेनेशी शिवरायांच्या वतीने लढताना आत्मबलिदानही केले असेल. आज अंमलात आलेल्या वनाधिकार कायद्यानुसार ह्यांना अनेक हक्क द्यायला हवेत. ते दिले गेले नव्हते. अधिकृत परवानगी नसलेल्या गावठाणची स्थिती तर फारच वाईट होती. काळाच्या ओघात लोकसंख्या वाढल्यामुळे नवे बांधकाम आवश्यक झाले होते, पण याला परवानगी मिळत नव्हती. महसूल विभागाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 0.४ हेक्टर जमीन असल्यास शेतकऱ्याला तिथे शेतावरचे घर बांधायला परवानगी असते, पण ESZ क्षेत्रात कमीत कमी 0.८ हेक्टर शेत जमीन असेल तरच परवानगी मिळू शकते आणि ८० टक्के शेतकऱ्यांकडे इतकी जमीन नसल्यामुळे त्यांना अतिशय लहान झोपड्यांत राहणे भाग पडते. पश्चिम घाट परिसरात तज्ञ गटातर्फे ब्राईटलँड हॉटेलचे बांधकाम प्रत्यक्ष आत जाऊन पाहिले आणि अशीच मोठ्या प्रमाणावर तोडणी सुरू असले असल्याचे नजरेस आले.
+महाबळेश्वर ESZ प्राधिकरणाने लोकांना सहभागी करून घेतलेच पाहिजे आणि या कार्यक्रमाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण केलीच पाहिजे असा सर्व नागरिकांचा आग्रह होता. या उपक्रमातून लोकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी वाढायला हव्या आहेत. या दृष्टीने शेती मध्ये बरेच काही करण्याजोगे आहे असा लोकांचा अभिप्राय होता, त्यांना सेंद्रिय शेती, किवी आणि वेगवेगळ्या बेरी यांसारखी मूल्यवान फळे वाढवण्याला उपयुक्त तांत्रिक माहिती, बाजारपेठ आणि सुरक्षित साठवणूक, बांधाबांध आणि प्रक्रिया यासाठी तरतूद हवी होती. तसेच कृषी, परिसर आणि साहस संबंधित पर्यटनातून आणखी रोजगार निर्माण करावे अशी इच्छा होती. उदाहरणार्थ दरवर्षी पुण्यातून घोरपडीतील मदारी महाबळेश्वरला येऊन पर्यटकांसाठी करमणुकीचे खेळ करून चांगले पैसे कमावतात. याच प्रमाणे युवकांना करमणुकीचे कार्यक्रम करण्याचे प्रशिक्षण हवे होते.[१][२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3771.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..450b52f6d686153bff9bb8a0c42db98828b8feed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3771.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे इ.स. २००६ मधील लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' लिखित भारतीय बहुआयामी विद्वान आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र आहे. हे पुस्तक जून २००६ मध्ये रिया प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली. कार्यकाळानुसार पाच अध्याय अशी या पुस्तकाची रचना आहे.[१]
+ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' यांनी आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "द मिरॅक्युलस ग्रेट मॅन: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" तसेच हिंदी चरित्र "महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" देखील लिहिले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_379.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_379.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11e6612d5dee6f7740dc91dac071358c5b83b194
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_379.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+भूतनाथ हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3811.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3811.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9cd43bac2902141900679fe1b4e9b5b7d425c17
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3811.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महाराजा दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंह (नोव्हेंबर ३, इ.स. १६८८ - सप्टेंबर २१, इ.स. १७४३) हा राजपुतान्यातील आंबेर (उत्तरकाळातील जयपूर) राज्याचा राजा होता. तो कछवाहा या राजपूत कुळात जन्मला होता. त्याचा पिता महाराजा बिशनसिंह याच्या मॄत्यूनंतर इ.स. १६९९ साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तो आंबेराच्या गादीवर बसला. मुघल सम्राट औरंगजेबाने त्याला सवाई हा किताब दिला. दुसऱ्या जयसिंहापासून वापरात आलेली ही उपाधी कछवाहांच्या वंशजांसाठी आजतागायत वापरली जाते.
+इ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान महाराजा जयसिंह ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये वेधशाळा बांधल्या त्या जंतर मंतर या नावाने ओळखल्या जातात. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकित करणे हा होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3819.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3819.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ed5fb408243b6bc7cd1321579b73292be2e397d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3819.txt
@@ -0,0 +1,29 @@
+
+सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता.
+सातारा जिल्ह्यातील नद्या
+कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते.
+सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते.
+सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते.
+● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.
+● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली.
+● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे.
+● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्न केले.
+● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले.
+● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.
+१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.
+२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे.
+३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.
+४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे.
+५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो.
+साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे.
+छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती
+
+सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत
+सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत
+'वेण्णानगर
+संगमनगर-
+गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हटले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले.
+सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात.
+यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात.
+सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे.
+सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3843.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3843.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39d7bd66f283def2c4563c15620cbb8ff2170ca1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3843.txt
@@ -0,0 +1,7 @@
+महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.[ संदर्भ हवा ]
+महाराष्ट्रातील पहिल्या काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना इ.स. १९८३ मध्ये डॉ. विश्वनाथ कराड] यांनी केली.[ संदर्भ हवा ]
+याचे मुख्य प्रांगण पुण्यातील पौड रोड भागात आहे.
+सन २०१७ पासून एम.आय.टी., एम.आय.टी.सी.ओ.ई व माईर्स समूहाची अन्य महाविद्यालये या सर्वांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण होऊन एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली आहे. बी.टेक व एम.टेक या पदव्या डब्लू.पी.यु. प्रदान करते.[ संदर्भ हवा ]
+संस्थेत प्रवेश कैप (CAP) राउण्डच्या माध्यमातून केले जाते. प्रति वर्ष ऍमआईटी मध्ये प्रवेशासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी विशेष प्रावधान केले जाते. पूर्वस्नातक स्तराचे प्रवेश जेईई आणि काही अजुन मानदण्डानुसार केले जाते. स्नाकोत्तर स्तरावर प्रवेश डीटीई महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फूले पुणे विश्वविद्यालय द्वारे बनविण्यात आलेले नियमांच्या आधारे होते. तसेच ऍमबीए चे प्रवेश डीटीई महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठ द्वारे बनविण्यात आलेल्या नियमांच्या आधारे होते.[ संदर्भ हवा ]
+ऍम.आई.टी. पुणेचा प्रांगण 17 एकरात पसरले आहे. विभिन्न शैक्षणिक संस्थे व्यतिरिक्त, या प्रांगणात विश्व शान्ति केन्द्र पण स्थित आहे जो युनेस्कोच्या मानवाधिकार, लोकतन्त्र, शान्ति आणि सहनशीलतेचे प्रभारी आहे आणि 12 मई 1998ला येथे स्थापित केले गेले.[ संदर्भ हवा ] या व्यतिरिक्त प्रांगणात कैण्टीन, सांगली बैंक आणि बैंक ऑफ़ इण्डिया यांच्या शाखा, एक सभागार, चिकित्सालय, आणि एक ध्यान-केन्द्रची सुविधा ही उपलब्ध आहेत. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांच्या समीकरण ॐ = mc2 साठी ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]
+शोध, विकास, आणि नवोन्मेषच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, ऍमआईटी पुणेच्या प्राणंगात ऍमआईटी संशोधन आणि नवोदित उत्कृष्टता केन्द्र (MIT Center of Excellence for Research & Innovation (MITCERI))ची स्थापना केली आहे. याचे तात्कालिक लक्ष्य प्राध्यापक आणि स्नातक तसेच स्नातकोत्तर स्तरच्या विद्यार्थिनीनी त्यांच्या प्रोजॅक्ट कार्यात शोध आणि विकासाच्या तत्त्वांना सम्मिलित करण्यासाठी प्रोत्साहित करने होते. ऍमआईटी संशोधन केन्द्र या कार्याला विभिन्न कार्यक्रमांद्वारे पूर्ण करते जसे राष्ट्रीय आणि अन्तर्राष्ट्रीय सम्मेलनांचे आयोजन, शोध पद्धति वर कार्यशालेचे आयोजन[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3853.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3853.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c89d022f69fce7c129959276429e6252091455c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3853.txt
@@ -0,0 +1 @@
+महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. ज्योत्स्ना भोळे या संस्थेच्या अनेक वर्षे अध्यक्षा होत्या.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3865.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c362210f4e455a1cda5a1d0394bf582c230b60c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3865.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (इंग्लिश: Maharashtra Housing and Area Development Authority; प्रचलित नाव: म्हाडा) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण करून झाली.
+महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे मुंबई परिसरात सुमारे ३०,००० घरे उपलब्ध केली गेली आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3890.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3890.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..42fae522a5920b52872124bb41c3628b678b2bec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3890.txt
@@ -0,0 +1 @@
+महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Tourism Development Corporation) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना १९५६ च्या कंपनी कायद्यातह करण्यात आली असून याचे भागभांडवल २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी विषेश प्रयत्न केले आहेत.विदभ,मराठवाडा,कोकण या भागाचा विकास करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3897.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3897.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5eef9125767853ea00eb68c85f80bce7ef9b46bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3897.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (इंग्लिश: Maharashtra Pradesh Congress Committee) ही भारत देशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र राज्यामधील शाखा आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या ह्या समितीचे विद्यमान अध्यक्ष नाना फाल्गुनराव पटोले आहेत.
+सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये काँग्रेसचे ४२ आमदार आहेत.
+या आधी २००९ च्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे ८२ आमदार असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस सदस्य आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3898.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5eef9125767853ea00eb68c85f80bce7ef9b46bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3898.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (इंग्लिश: Maharashtra Pradesh Congress Committee) ही भारत देशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र राज्यामधील शाखा आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या ह्या समितीचे विद्यमान अध्यक्ष नाना फाल्गुनराव पटोले आहेत.
+सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये काँग्रेसचे ४२ आमदार आहेत.
+या आधी २००९ च्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे ८२ आमदार असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस सदस्य आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3903.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3903.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c069a5e0bc71f01b9f10767eda4b3ec18112158f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3903.txt
@@ -0,0 +1,7 @@
+कतार महाराष्ट्र मंडळ हे कतार देशातील सामाजिक संस्था आहे. कतार महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९९५ सालच्या चैत्र महिन्यात दोहा येथे झाली. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यात या चैत्रमास या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंडळातील सभासदांच्या कला गुणांना वाव करून देण्यासाठी मंडळाने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यावर सभासदांपैकी अनेकजण आपल्या कलाकृती गायन, संगीत, नृत्ये, नाटिका यांच्या माध्यमातून त्या दिवशी या सोहळ्यात सादर करतात.
+या वर्षी-२०१६ साली, कतारच्या महाराष्ट्र मंडळाचा शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी 'चैत्रमास २०१६' हा स्नेहसंमेलन सोहळा दोहा स्थित एमईएस इंडियन स्कूलच्या हॉलमध्ये पार पडला. नवनवीन संकल्पना घेऊन आलेला हा सोहळा या वर्षीच्या कतार महाराष्ट्र मंडळाच्या अनेक उपक्रमातील दीर्घ काळ स्मरणात राहील असा ठरला.
+२०१६ साली चैत्र महिन्याचा कालावधी इग्रजी महिन्यानुसार २४ मार्च ते २२ एप्रिल पर्यंत होता. याच महिन्यात कतार महाराष्ट्र मंडळाला २० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने 'चैत्रमास २०१६' भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला गेला. सालाबादप्रमाणे यंदाही या सोहळ्यात समस्त मराठी समाज एकवटला होता. यंदाच्या या सोहळ्याला आपले कला गुण सादर करण्यासाठी सहभाग घेणाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावर्षी तब्बल २३७ प्रवेशिकांची विक्रमी नोंद झाली होती. यात बालवयातील मुलांसहित ते अगदी ७३ वर्षांपर्यंतच्या सभासदांचा देखील समावेश होता. दुपारी दोन वाजता सुरू झालेला हा कला सादरीकरणाचा कार्यक्रम रात्री ११ वाजेपर्यंत चालला. संपूर्ण सोहळ्यादरम्यान समितिचे सर्व पुरुष व महिला सदस्य पेशवेकालीन पुणेरी धाटणीच्या महाराष्ट्रीय वेशभूषेत होते.
+सुमारे आठ नऊ तास रंगलेल्या या कार्यक्रमात विविध स्वरूपाचे गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांचा अविष्कार उपस्थित श्रोत्यांना अनुभवता आला. प्रत्येक श्रेणीतील सादरीकरण हे विशेष तालीम करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास येत होते. नृत्यांमध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित नृत्ये, समूह नृत्य यातही लावणी, कोळी गीतांवर आधारित तसेच नागनागीण नृत्य आणि जुन्या नवीन चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित एकेरी तसेच समूह नृत्यांचा समावेश होता. टाळ्या आणि शिट्या वाजवून प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकातून दाद मिळत होती. गायन या कला प्रकारातही एकेरी आणि द्वंद्व गीते तसेच समूह गीते सादर करण्यात आली. नाटिका, मिमिक्री तसेच नकला हे प्रकारही प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. या व्यतिरिक्त विशेष लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेले आणि नवीन संकल्पनांवर आधारलेले पैठणी साड्या परिधान करून सादर करण्यात आलेला फॅशन शो आणि प्रेमाला वय नसते या कल्पनेवर आधारित ४० ते ५० वर्षांवरील जोडप्यांचे पाश्चिमात्य धर्तीवर (पार्टी) समूह नृत्य हे दोन प्रयोग, तसेच 'मेक इन इंडिया' संकल्पनेवर आधारित नाटिका असे हे तीन प्रकार प्रेक्षकांनी उचलून धरले.
+या शिवाय विशेष उल्लेखनीय अशा काही पेशकश पुढीलप्रमाणे: आम्ही ठाकर ठाकर, बिलानशी नागीण निघाली, गालावर कळी डोळ्यात धुंदी वगैरे गाण्यांवरील नृत्ये; पुलंनी लिहिलेल्या पंक्तीवर आधारित एकपात्री प्रवेशिका, बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने त्याना अभिवादन करण्यासाठी एका पोवाडा, वगैरे वगैरे.
+दुपारी दोन वाजता समर्थ रामदास यांच्या श्लोकांनी सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता रात्री ११ च्या सुमारास संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाली.
+महाराष्ट्र मंडळ
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3924.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3924.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fdf7ea0207be442382bd1e7957db5f7696e48736
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3924.txt
@@ -0,0 +1,30 @@
+मुंबई, भारत
+ डॉ. श्री. माधव कुसेकर
+महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव : एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.
+वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
+बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली[ संदर्भ हवा ]. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
+एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे.
+आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५१२ वाहने आहेत त्यांचा तपशील पुढीप्रमाणे आहे-
+याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत
+एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.
+एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.
+बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच २०१७पासून महामंडळाने 'शिवशाही' या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत.
+To measure fuel economy in MSRTC , the term KPTL is used and highest KPTL means high fuel efficiency by vehicle and less operational cost.
+DIVISION | AVG. KPTL
+Aurangabad | 44.66
+Beed | 48.52
+Jalna | 48.88
+Latur | 46.93
+Nanded | 47.95
+Osmanabad | 48.06
+Parbhani | 46.12
+Mumbai | 39.77
+एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [१]
+महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
+(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे. (२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर.
+(१) मुंबई (२) पुणे (३) नाशिक (4) औरंगाबाद (५) अमरावती (६) नागपूर
+मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.
+एसटी महामंडळात एकूण २२ कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे.
+एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे.
+महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी. तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.
+संबंधित इतर अधिक माहिती
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3927.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3927.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c9a90e923c81eb06e46028a5b81a248128fbad1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3927.txt
@@ -0,0 +1,26 @@
+विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
+तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
+This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information.
+सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+
+
+महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली ही संस्था असून बालभारती या नावाने ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.
+महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते.[१] पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत. निरीक्षण, निवेदन, वर्गीकरण, तुलना, सहसंबंध, कार्यकारणभाव, उपयोजन, प्रयोगकौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अनुमान काढणे, या क्षमता आत्मसात कराव्या, तसेच विज्ञानाच्या अभ्यासातून आवश्यक ते जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असा व्यापक दृष्टिकोन या पुस्तकनिर्मितीमागचा आहे.[२]
+दरवर्षी सुमारे १९ कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरणबालभारती मार्फत केले जाते. महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक शाळांमधून बालभारतीची पुस्तके वापरली जातात.[ संदर्भ हवा ]
+पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमती मधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार याबाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार तत्कालीन वसंतराव नाईक सरकारनेे २७ जानेवारी १९६७ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना केली. याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते दोन फेब्रुवारी १९६७ला झाले. मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी़ यांच्याकडे सोपविण्यात आली. तर मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक म्हणून शिक्षणतज्ज्ञ बापूराव नाईक होते.
+मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाले. २०१३ पासून बालभारतीच्या सहाव्या मालेचे प्रकाशन सुरू आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे.
+बालभारती ही राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात.पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्या विभागात चालते. विद्या विभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण १४ विभाग आहेत.
+पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. पाठ्यपुस्तकांखेरीज इतर अनेक पुस्तकांचे प्रकाशन बालभारती करते. ही पुस्तके अध्ययन- अध्यापनाला पूरक असतात.
+१४ नोव्हेंबर, इ. स. १९७१ पासून आठ ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी किशोर हे मासिक मंडळाने सुरू केले. त्यातील उत्तम साहित्याचे १४ खंड प्रकाशित झाले आहेत.
+
+आपल्या छपाई यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची छपाई (राज्याबाहेरील) खासगी प्रकाशकांकडे सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतला असून त्यामुळे राज्यातील सुमारे ४०० मुद्रक-प्रकाशकांवर उपासमारीची वेळ आली आहे.[३]
+सदर महामंडळाच्या घटनेमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पुस्तके छपाईसाठी द्यावयाची नाहीत, असा उल्लेख असल्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर पुस्तके छपाईसाठी दिली जात नव्हती. तसेच पुस्तके छपाई करून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ४०० मुद्रक व बांधणीकारांची नोंदणी झालेली आहे. महामंडळाने प्रत्येक मुद्रकाकडून किमान १ लाख ते ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कायम ठेव अनामत म्हणून ठेवून घेतलेली आहे. त्याशिवाय हमीसाठी लाखो रुपयांची बँक हमी प्रत्येक मुद्रकाकडून घेतलेली आहे. त्यांमध्ये मुद्रण करणारे व बांधणी करणारे असे दोन विभाग पाडलेले आहेत व त्यावर विभागीय मंडळाद्वारे देखरेख ठेवली जाते. सुमारे १० वर्षांपूर्वी बालभारतीने नवीन तंत्रज्ञान म्हणजे वेब मशीनवर मुद्रण करणे व पुस्तके परफेक्ट बायंडिंग करून घेण्याचे ठरविले. त्यामुळे काही मुद्रकांनी बालभारतीच्या भरवशावर नवीन वेब मशीन व परफेक्ट बायंडिंग यंत्रे खरेदी केली व लाखो रुपये गुंतवले.
+पूर्वी खिळ्याच्या छपाई (ट्रेडल) मशीनचा काळ होता. हळूहळू ती पद्धत मागे पडून ऑफसेटचा जमाना आला. शीटफीड मशीनवर ८ तासांमध्ये २५ ते ३० हजार इंप्रेशन्सची एक बाजू छपाई होते. परंतु आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे ज्या वेब मशीन आल्या आहेत, त्यावर आठ तासांमध्ये जवळजवळ ६० ते ८० हजार इंप्रेशन्सची पाठपोट छपाई होते. मात्र आर्थिक गुंतवणूक दोघांनाही सारखीच असते. त्यामुळे शीटफीडपेक्षा २५ ते ४० टक्के कमी दराने वेब मशीनवाले काम करू शकतात. मात्र त्यासाठी वेब मशीनवाल्यांना किमान सहा महिने सारखे काम मिळण्याची खात्री असणे आवश्यक असते. परंतु त्यादृष्टीने बालभारती, एस.एस.सी. बोर्ड, विद्यापीठ इत्यादी संस्थांना वेब तंत्रज्ञानाचे महत्त्व पटलेले नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये वेब मशीनची व्याप्ती वाढू शकली नाही. सध्या बालभारतीकडे जे मुद्रक नोंदलेले आहेत, त्या सर्वांकडे ६१० बाय ४३० कटऑफची यंत्रे आहेत. त्यामुळे बालभारतीने पुस्तकांचा साईज बदलल्यास सध्याची वेबमशीने निरुपयोगी ठरतील व ५७८ कटऑफची मशीने खरेदी करावी लागतील. त्यामुळे कोणत्या कटऑफसाठी बालभारती कागद देणार आहे, याचा निर्णय होणे आवश्यक आहे. फक्त बाहेरच्या मोठ्या उद्योगपतींना काम देण्यासाठी पुस्तकाची साईज तडकाफडकी बदलणे कितपत योग्य आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. बालभारती स्वतः कागद खरेदी करून सर्व मुद्रकांना त्याचा पुरवठा करते. बालभारती कागदाची खरेदी निविदा पद्धतीने करते. निविदेमध्ये कोणत्या मिलचा कागद पाहिजे याचा उल्लेख नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा कमी दर्जाच्या कागदाचे दर काही व्यापारी भरतात व कमी दराची निविदा मंजूर केली जाते, त्या कारणाने कागद उत्तम क्वालिटीचा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाची पुस्तके छपाई केली जातात, असे शिक्षण खात्याच्या शिष्टमंडळाच्या निदर्शनास आले आहे. परंतु त्यासाठी आताचा जो पर्याय सुचविला आहे तो कितपत योग्य आहे, हा मूळ प्रश्न आहे. कारण जर उत्तम प्रकारच्या कागदावर छपाई करून पाहिजे असेल तर बालभारतीने उत्तम प्रकारचा कागद खरेदी करून मुद्रकांना दिला पाहिजे. तरच ते चांगली छपाई करू शकतील.
+खुल्या दराने निविदा मागविण्याबाबतची जी योजना पुढे आलेली आहे त्या एकमेव कारणाने वर्षानुवर्षे जे ४०० मुद्रक काम करीत आहेत, त्यांना रस्त्यावर सोडणे योग्य नाही. कारण ४०० लोकांना आपण रस्त्यावर सोडल्यास ज्या रितीने गिरणी कामगार बेकार झाले त्याचप्रमाणे या ४०० मुद्रकांवरही तशीच पाळी येईल. एका प्रेसमध्ये ५० कामगार गृहीत धरले तर २०,००० पेक्षा जास्त कुटुंबे रोजीरोटीविना बेकार होतील. या गोष्टींचाही शासनाने विचार करणे आवश्यक आहे. कारण जे व्यापारी लाखो रुपयांची गुंतवणूक करून बालभारतीचे इमानेइतबारे काम करीत आहेत, त्यांचे एका आदेशाने परवाने रद्द करणे योग्य नाही. तसेच बालभारतीने त्यांना त्यांची नोंदणी करून कामाची खात्री दिलेली आहे. या परिस्थितीमध्ये नवीन योजना राबविताना जुने मुद्रक व बांधणीकार बेकार होणार नाहीत, याचाही विचार शासनाने केला पाहिजे व त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.
+आज मुद्रण व बांधणी व्यवसायाची वस्तुस्थिती अशी आहे की, वर्षामध्ये सहा-सात महिने काम असते व इतर चार ते पाच महिने बसून राहावे लागते. त्याशिवाय कामगारांची जबाबदारी, नवीन कर व कायदे या सर्वांमधून मुद्रक पुढे येऊ शकत नाहीत व नवीन तंत्रज्ञानामुळे जुनी मशीने मागे पडतात. ती मशीने विकायची झाली तर भंगारमध्ये विकावी लागतात. छपाई क्षेत्रामध्ये छपाई दर गेल्या दहा वर्षांत न वाढता तो स्पर्धेमुळे कमी कमी होत गेला आहे. त्यामुळे छपाई मशीनांना री-सेल व्हॅल्यू मिळत नाही. या सर्व परिस्थितीमधून मुद्रकांना छपाईचा व्यवसाय बंद करावयाचा म्हटला, तरी सोपे नाही. सध्या जागतिक मंदी असून स्पर्धात्मक युग चालू आहे. तरी जुनी नोंदणी झालेल्या मुद्रकांना त्यांची नोंदणी एकदम रद्द न करता त्यामधून काहीतरी तोडगा काढणे आवश्यक आहे. बालभारतीने १० वर्षांपूर्वी ज्या वेळी वेबमशीनवर काम देण्याचे चालू केले त्या वेळी हळूहळू नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे कामाची व्याप्ती वाढविली असती व वेबमशीनसाठी वेगळे दर निश्चित केले असते तर ही वेळ आली नसती. परंतु बालभारतीने नेहमी वेबमशीनकडे दुर्लक्ष केले व त्यांना नावापुरते काम दिले गेले. आजसुद्धा बालभारतीकडे काही वेबमशीनवाले आहेत व त्यांची क्षमताही मोठी आहे. प्रत्येक वेबमशीनची दरवर्षी २५ लाख ते एक कोटी पुस्तके छपाई करून देण्याची क्षमता असल्याने बालभारतीने आपले काम महाराष्ट्रातच करून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या वेबमशीनवाल्यांना एकत्र बोलावून चर्चा केल्यास कमी दरात ते काम करायला तयार होऊ शकतील. कारण वेबमशीनवाल्यांना कमी दर परवडू शकेल. मात्र शीटफीड मशीनवाल्यांना कमी दर परवडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पुस्तकांच्या कामासाठी खुल्या निविदा मागविण्यात येणार असल्याने महाराष्ट्राबाहेरील लोकही यात सहभागी होतील असा अंदाज आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या विचार केला तर ज्या दराने महाराष्ट्राबाहेरील लोक काम करून देणार आहेत, त्याच दराने व त्याच प्रतीचे काम ठरलेल्या मुदतीत देण्याची क्षमता महाराष्ट्रातील मुद्रक व बांधणीकारांमध्ये आहे.
+मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये खुल्या पद्धतीने निविदा काढण्यात येतात. कागद महामंडळ पुरविते व निविदा उघडून दर महामंडळ ठरविते. त्यानंतर ज्याची क्षमता असेल त्याप्रमाणे त्याला कामाची ऑर्डर दिली जाते. परंतु बालभारतीने महाराष्ट्रामध्ये सर्व मुद्रक व बांधणीकारांची पुनर्नोंदणी केली असून बँक गॅरंटीही मागून घेतलेली आहे. त्यामुळे या नोंदणीकृत मुद्रक व बांधणीकारांची नोंदणी रद्द न करता त्यामध्ये सुवर्णमध्य शोधून काढणे आवश्यक आहे. याबाबतीत नोंदणी झालेल्या सर्व मुद्रक व बांधणीकारांकडून दरपत्रक मागवावे, तसेच खुल्या निविदांप्रमाणेही दरपत्रक मागवावे व त्यानंतर बालभारतीने दर ठरवावेत व त्या दरामध्ये नोंदणीकृत मुद्रक व बांधणीकारांना काम करण्याची संधी द्यावी. अशा रितीने नोंदणी झालेल्या मुद्रकांकडून बालभारतीला पुरेशी पुस्तके उपलब्ध झाल्यास महाराष्ट्राबाहेर काम देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
+बालभारतीकडे ज्या मुद्रक व बांधणीकारांची नोंदणी झालेली आहे, त्यापैकी बहुतेक लहान व्यापारी असून महाराष्ट्र राज्याकडून लघुउद्योगाखाली नोंदणी झालेले आहेत. त्यापैकी बरेच मुद्रक व बांधणीकार बँकेकडून कर्ज घेऊन आपला व्यवसाय चालवीत आहेत. जर त्यांचे परवाने रद्द केले तर ते कर्जबाजारी होऊन आयुष्यातून उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या नोंदणी झालेल्या उद्योजकांना काम देताना अग्रक्रम दिला पाहिजे. शासनाने आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून अवश्य पहावे व बालभारतीचा फायदा अवश्य करून द्यावा, परंतु त्यासोबत नोंदणी झालेल्या मुद्रक व बांधणीकार तसेच त्यांच्या कामगारांच्या पोटावर पाय येणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
+बालभारती, सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११ ००४
+www.ebalbharati.in
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3939.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3939.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc2b738a70e66d75fef9f9c9dc990191f4487e37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3939.txt
@@ -0,0 +1 @@
+राज्य महामार्ग २७५ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहराला जोडतो व नवेगाव राष्ट्रीय उद्यान जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग सडक अर्जुनी, कोहमारा, नवेगाव, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, आरमोरी ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3945.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3945.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6985ed9e8ef63c06fdc933790a3efec18232915d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3945.txt
@@ -0,0 +1,15 @@
+विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
+तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
+This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information.
+सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+
+
+महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) महाराष्ट्र माध्यमिक बोर्ड अधिनियम १९६५ (१८७७ मध्ये दुरुस्ती करण्यात) आले आहे.
+महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे महाराष्ट्र, भारत राज्यातील माध्यमिक शिक्षण संबंधित काही बाबी नियंत्रित करण्यासाठी १ जानेवारी, १९६६ रोजी अस्तित्वात आली. 1976 मध्ये कायदा दुरुस्ती करण्यात आली आणि मंडळ नाव वादलून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ठेवले गेले.
+बोर्ड सर्वात प्रमुख कार्य दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करणे आहे.परीक्षा मार्च मध्ये आयोजित केले जातात आणि परिणाम जून घोषित होते. मार्च २००० मध्ये, १३,८३५ शाळातील १.४४ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत दिली आणि ८००,००० विद्यार्थी , ३,५८१ शाळा/महाविद्यालयातील बारावी परीक्षा दिली.बोर्ड पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी येथे त्याच्या नऊ विभागीत बारावीच्या आणिu दहावी परीक्षा आयोजीत करते.
+कायदेचे निर्मिती व अंमलबजावणीचे मार्गदर्शक राज्य तसेच केंद्रीय बोर्ड आहे.
+निर्मिती आणि सर्व ग्रेड, पाठ्यपुस्तके, परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रकार अभ्यासक्रम अंमलबजावणी
+मध्यवर्ती चाचण्या आणि प्रश्नपत्रिका सुधारणा. एकूण ४१ विभाग सध्या लेखक समिती अंतर्गत कार्यरत आहेत.[१]
+प्रामाणिकपणाने परीक्षा आयोजित आणि वाद झाल्यास निःपक्षपाती न्याय मिळवून देणे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3958.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3958.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b74762bb7e78ae1da1d736967b6d994bdaaa708b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3958.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (इंग्लिश: Maharashtra State Electricity Board; प्रचलित संक्षिप्त नाव: म.रा.वि.म. किंवा एम.एस.ई.बी.) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी कंपनी आहे. एम.एस.ई.बी.ची स्थापना २० जून १९६० रोजी करण्यात आली. तेव्हापासून मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, तिचे पारेषण व वितरण करण्याचे काम एम.एस.ई.बी.कडून केले जात होते. परंतु २००३चा विद्युत कायदा अस्तित्वात आल्यानंतर एम.एसई.बी.ची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_396.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_396.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02c6b8b8f22cee34c1e6df95586240743d2b1f5a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_396.txt
@@ -0,0 +1 @@
+भूतान फुटबॉल संघ (फिफा संकेत: BHU) हा दक्षिण आशियामधील भूतान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला भूतान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६३ व्या स्थानावर आहे. भूतानने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला पात्रता मिळवली नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3961.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3961.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e226aaaae97de369f76ec5c0f18101b333029f65
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3961.txt
@@ -0,0 +1,11 @@
+महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभारासंबंधी मूलभूत धोरण सूचित करणारी काही सूत्रे सांगितली. त्या सूत्रांनुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृदधीसाठी राज्य शासनाने दिनांक 19 नोव्हेंबर 1960 रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जे अनेकविध उपक्रम सुरू केले, त्यांपैकी एक प्रमुख व वैशिष्टयपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती होय. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करण्यात आली.
+संकेतस्थळ: http://vishwakosh.org.in
+संकेतस्थळ: [१]
+विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
+तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
+This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information.
+सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3976.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3976.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8def8d5e23ca9c29c1b4aec7bd354a8d999de255
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3976.txt
@@ -0,0 +1,6 @@
+महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
+महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या [[१]] या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.
+महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड
+या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.
+(अपूर्ण यादी)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3980.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3980.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..536597aa6e1b91d089d1337c42cc0c2349c58a7d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3980.txt
@@ -0,0 +1,23 @@
+महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत प्राप्त केलेल्या पक्षाला (किंवा युतीला) महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. जर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नसेल, तर भारतीय राज्यघटनेनुसार त्या व्यक्तीस शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य होणे आवश्यक आहे, नाहीतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.
+१ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विघटन करून महाराष्ट्राची निर्मिती झाली. १९५६ पासून मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पदभार सांभाळला. त्यांच्यानंतर मारोतराव कन्ननवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु पदावर असतानाच त्यांचे अकाली निधन झाले. ५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ या काळात ११ वर्षांहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस (२०१४-२०१९) पर्यंत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ (१९६७-१९७२) पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते. शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
+आतापर्यंत, राज्यात तीनदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे: पहिली १९८० मध्ये आणि नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये लागू करण्यात आली. ३० जून २०२२ पासून विद्यमान शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
+(निवडणूक)
+(राज्यपाल)
+विधानसभा
+(१९३७)
+(राज्यपाल राजवट)
+१९३९
+विधानसभा
+(१९४६)
+(निवडणूक)
+(राज्यपाल)
+विधानसभा
+(१९४६)
+(मुंबई विधानसभा निवडणूक १९५२)
+(राज्य पुनर्रचना कायदा, १९५६)
+(मुंबई विधानसभा निवडणूक १९५२)
+(मुंबई विधानसभा निवडणूक १९५७)
+(निवडणूक)
+(राज्यपाल)
+(युती)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3985.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3985.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d96062a490f190ef4e653c08468e5cc4df0857fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_3985.txt
@@ -0,0 +1 @@
+महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर, (एमएनएलयू छ्त्रपती संभाजीनगर, एमएनएलयूए) हे छ्त्रपती संभाजीनगर येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर या दोन विद्यापीठांनंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारताच्या हे २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती रंजन गोगोई आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4020.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4020.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..600511216dcecccaa8b105673ad20ee2c4d3d41d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4020.txt
@@ -0,0 +1,6 @@
+महाराष्ट्राच्या आठव्या विधानसभेसाठी व २८८ जागांसाठी २७ फेब्रुवारी १९९० रोजी मतदान झाले. या निवडणुकीत शरद पवाराच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १४१ तर शिवसेनेने ५१ आणि भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. १९९० नंतर शिवसेना व भाजप या पक्षांचा राज्यात प्रभाव वाढू लागला होता. १३ अपक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ४ मार्च १९९० ते २४ जून १९९१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर होते.
+१९९१ मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पेरांबूर येथे एका मानवी बॉम्बच्या माध्यमातून पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधींच्यानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी पी.व्ही. नरसिंहराव यांच निवड झाली व काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी पवारांना दिल्लीला बोलावून घेतले व त्यांच्याकडे संरक्षण खाते सोपवले. शरद पवार जवळपास २० महिने संरक्षणमंत्रीपदावर होते. राज्यात पवारांनी राजीनामा दिल्यानंतर सुधाकर नाईक यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. २५ जून १९९१ ते ४ मार्च १९९३ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर ३० वर्षानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले.
+याच काळात लालकृष्ण अडवाणींनी देशभरात रथयात्रा काढून राम मंदिराचा व प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी सुमारे दीड लाख लोकांच्या जमावाने अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. बाबरीचे पडसाद महाराष्ट्रात व मुंबईतही उमटले. मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पंतप्रधानांनी शरद पवार यांना तत्काळ मुंबईत जाऊन राज्याची सूत्रे हाती घेण्यास सांगितले. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवार राज्यात परतताच केवळ ८ दिवासात मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. हिंदू-मुस्लिम दंगलीनंतर शुक्रवार, १२ मार्च १९९३ रोजी दुपारी दीड ते साडे तीनच्या दरम्यान १३ साखळी बॉम्बस्फोटाने शहर उद्धवस्त झाले.
+३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांना भूकंपाचा जोरदार तडाका बसला. यावेळी मुख्यमंत्रीपदी शरद पवार होते.[१]
+२८८ जागांसाठी एकूण ३,७६४ उमेदवार रिंगणात होते.[२]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4024.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4024.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96af77f5d685f99e6b3e91670cb1e5c4d5b92a0d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4024.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर १३, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट ३१ रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी ऑक्टोबर २२, इ.स. २००९ रोजी करण्यात आली.[१] यांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.
+[४]
+[५]
+
+
+प्रमुख पक्षांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली असतां, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी पक्षाने सर्वच मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवलेले दिसते आहे.
+एकूण झालेल्या मतदानाच्या १/६ पेक्षा कमी मते ज्या हारलेल्या उमेदवाराला मिळतात अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4036.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..32e350de75686aa6a9702d4e9d69f12377d50af5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4036.txt
@@ -0,0 +1,29 @@
+महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधीनस्थ असतात, ते महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी जबाबदार असतात आणि ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे दुसरे सर्वोच्च दर्जाचे विधान अधिकारी आहेत., सरकारचे कनिष्ठ सभागृह महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या मृत्यूमुळे किंवा आजारपणामुळे रजा किंवा अनुपस्थितीच्या बाबतीत ते पीठासीन अधिकारी म्हणून काम करतात.
+(सन १९३७ ते जुलै, २०२२)
+१९३७ - १९३९
+१९४६ - १९५२
+०५ मे १९५२ - ३१ ऑक्टोबर १९५६
+२३ नोव्हेंबर १९५६ - ०५ एप्रिल १९५७
+२० जून १९५७ - ३० एप्रिल १९६०
+०१ मे १९६० - ०३ मार्च १९६२
+२० मार्च १९६२ - ०१ मार्च १९६७
+१६ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२
+२३ मार्च १९७२ - २६ फेब्रुवारी १९७६
+१२ मार्च १९७६ - २० एप्रिल १९७७
+०५ जुलै १९७७ - ०२ मार्च १९७८
+२१ मार्च १९७८ - ०५ एप्रिल १९७९
+०७ एप्रिल १९७९ - ०९ जून १९८०
+०३ जुलै १९८० - ०८ मार्च १९८५
+२१ मार्च १९८५ - २२ जून १९८६
+२४ जून १९८६ - २५ जून १९८८
+३० जुलै १९८८ - ०९ डिसेंबर १९८९
+१९ जुलै १९९१ - ११ मार्च १९९५
+२८ मार्च १९९५ - १५ जुलै १९९९
+२३ डिसेंबर १९९९ - १८ ऑक्टोबर २००४
+०९ डिसेंबर २००४ - ०३ नोव्हेंबर २००९
+१० डिसेंबर २००९ - १८ नोव्हेंबर २०१०
+०४ डिसेंबर २०१० - ०८ नोव्हेंबर २०१४
+३० नोव्हेंबर २०१८ - ०९ नोव्हेंबर २०१९
+(शिवसेना)
+१४ मार्च २०२० - पासून
+(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4051.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4051.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97d7d804810f39a981ba23e16582a870b50c87e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4051.txt
@@ -0,0 +1,4 @@
+महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (महा. ३०/१९९९) हा संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने १९९९ मध्ये लागू केलेला कायदा आहे. [१] [२] हा कायदा राज्य सरकारला या मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान करतो, ज्यामध्ये पाळत ठेवण्याचे अधिकार, शिथिल पुरावा मानके आणि प्रक्रियात्मक सुरक्षा आणि मृत्यूदंडासह अतिरिक्त फौजदारी दंड निर्धारित करणे समाविष्ट आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युती सरकारने हा कायदा आणला होता. [३]
+महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा २४ फेब्रुवारी १९९९ रोजी एक अध्यादेश म्हणून लागू करण्यात आला होता आणि त्यानंतर विधीमंडळाने मंजूर केला होता, भारतीय संविधानाच्या कलम २४५ अन्वये असलेल्या प्रक्रियेनुसार भारताच्या राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर तो कायदा बनला होता, जे विधानसभेत लागू होते. विषय राज्य आणि फेडरल दोन्ही अधिकारांमध्ये आहे. [४] महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा भारतातील संघटित गुन्हेगारीला संबोधित करण्यासाठी लागू केलेला पहिला राज्य कायदा होता. [५] याने तात्पुरता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अध्यादेश १९९९ची जागा घेतली. [६]
+वस्तु आणि कारणांचे विधान जे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाच्या अग्रलेखात संघटित गुन्हेगारीला धोका म्हणून ओळखले जाते, त्याला दहशतवादी क्रियाकलापांशी जोडते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अवैध संपत्ती आणि काळ्या पैशाचा आर्थिक प्रभाव लक्षात घेतो. वस्तु आणि कारणांचे विधान पुढे नमूद करते की, "विद्यमान कायदेशीर चौकट, म्हणजे दंड आणि प्रक्रियात्मक कायदे आणि न्यायप्रणाली, संघटित गुन्हेगारीच्या धोक्याला आळा घालण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपुरी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सरकारने, संघटित गुन्हेगारीच्या धोक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत वायर, इलेक्ट्रॉनिक किंवा तोंडी संप्रेषण रोखण्याच्या अधिकारासह कठोर आणि प्रतिबंधक तरतुदींसह एक विशेष कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे." [७]
+महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. [८] भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने २ जानेवारी २००२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाची लागूता राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीलाही वाढवली. [९] [१०] महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा इतर सर्व भारतीय कायदे ओव्हरराइड करते, आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींशी विरोधाभास असलेल्या कोणत्याही भारतीय कायद्यावर विजय मिळवेल. [११]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4068.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4068.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd8fb8c76564ec9e7246f727fb7154f70604f325
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4068.txt
@@ -0,0 +1 @@
+महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Province; मराठी: महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ३७ पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्र: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेच्या समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र प्रांत हा एकच असावा कि, संघराज्य असावा व महाराष्ट्र आणि मुंबई शहर या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. बी.सी. कांबळे यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.[१][२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4089.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4089.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4a7897de753460e821a7ff2ebb056dad8e8f40b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4089.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महाराष्ट्राची तेरावी विधानसभा २०१४-२०१९ दरम्यान अंमलात होती.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_409.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_409.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81feb83f0ded67f7709b81fb2167e386473df261
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_409.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भूतेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
+हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4096.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4096.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e3037a76831b8694ff5e34658c6b1ba0a5ead51
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4096.txt
@@ -0,0 +1 @@
+राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4112.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4112.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f22845999e2dca7495b6a35a3335da8ed1127cfe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4112.txt
@@ -0,0 +1,68 @@
+
+
+सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र(६५० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१]
+या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे. ही खिंड तामिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची उंची सर्वात कमी आहे (३०० मी).
+पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैववैविध्य असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. जगात सरीसृपांच्या १८७ पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातील अर्धे केवळ सह्याद्रीवर सापडतात; बेडकांच्या शंभर जातींपैकी ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाऊबंधू आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती केवळ सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० अर्वाचीन जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा अधिक फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]
+पश्चिम घाट ही डोंगररांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].
+गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]
+बसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे. चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात.[६]
+उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू झालेल्या सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांग आणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. कलसुबाइ हे उच शिखर आहेेे..
+काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे.
+पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
+पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरूपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या येथेच उगम पावतात.
+पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत.
+अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.
+पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा , डब्बे धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत.
+पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]
+पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]
+पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीचीजंगले व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात.
+केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात.
+पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.
+१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.
+भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक वधेता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट.[१०]
+नुकतेच कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्याचे एकत्रीकरण करून नवीन अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
+२००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.[११]. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.
+पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
+ही रांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.[१८].
+सुंदरबननंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.[१९] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.
+भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.
+गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, आणि तामिळनाडू - केरळातील निलगिरी व मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट “राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन” असा रम्य प्रदेश आहे. ह्या डोंगर रांगा म्हणजे दक्षिण भारताचे उदकभांडार आहे. येथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई यांसारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात. शिवाय ही श्रेणी जैवविविधतेचे एक आगळे भांडार आहे. जोडीलाच इथे विपुल खनिज संपत्ती आहे. हा प्रदेश सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. साहजिकच, साऱ्या देशाप्रमाणेच इथेही वेगेवेगळे विकास प्रकल्प अधिकाधिक जोमाने राबवले जात आहेत. ह्या प्रदेशाची जीवसंपत्ती व संवेदनाशीलता लक्षात घेऊन भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली चार शासकीय अधिकारी व दहा विशेषज्ञ ह्यांचा पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट गठित केला. ह्या गटापुढे खालील उद्दिष्टे ठेवण्यात आली -
+संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशासाठी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखणे व तेथील व्यवस्थापन कसे असावे हे सुचवणे ही तज्ज्ञ गटावर सोपवण्यात आलेली मुख्य जबाबदारी होती. अर्थातच तज्ज्ञ गटाच्या कामाच्या संदर्भात १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार १९८९पासून प्रचलित झालेली संवेदनशील परिसरक्षेत्रे ही संकल्पना महत्त्वाची आहे. संवेदनशील परिसरक्षेत्रांचे निकष सुचवण्यासाठी नेमलेल्या प्रणव सेन समितीने परिसर संबंधित माहितीचा एक देशव्यापी संग्रह तातडीने बनवावा अशी शिफारस २००० सालीच केली होती, परंतु २०१०पर्यंत ह्या शिफारसीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले होते. तेव्हा तज्ज्ञ गटाने पश्चिम घाट प्रदेशासाठी असा माहिती संग्रह बनवणे, आणि मग संवेदनशील परिसरक्षेत्रांच्या स्थल-कालानुरूप व्यवस्थापनाची रूपरेषा आखणे ही कामे हातात घेतली. ह्यासाठी काही मूलभूत संशोधन करण्याची आवश्यकता होती; ते करून शास्त्रीय निष्कर्ष प्रकाशित केले.
+सर्व उद्दिष्टे साधण्यासाठी गटाने अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, ठिकठिकाणी खुली चर्चासत्रे आयोजित केली. खाण मालक व व्यवस्थापक, उद्योगपति, शिक्षक, बागायतदार, शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार अशा विविध व्यावसायिकांचा, आणि सर्व संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री, गोव्याचे आजी व माजी मुख्य मंत्री, केरळ राज्यातील कृषि व वन मंत्री, कर्नाटकातील मंत्री दर्जाचे आयुक्त, सर्व राज्यांतील आमदार व खासदार, जिल्हा परिषदा, तालुक पंचायती व ग्राम पंचायती सदस्य ह्यांच्याशी चर्चा केली. सर्व राज्यांच्या तसेच केन्द्रीय शासनातील वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव व अभिप्राय समजावून घेतले. हे सर्व अत्यंत पारदर्शकतेने केले व वेळोवेळी सर्व इतिवृत्ते अधिकृत संकेतस्थलांवर उपलब्ध करून दिली.
+१९८९ साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नव्हती. २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृद्ध जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार व नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो. उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत. तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही. परंतु पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी मोलाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.[२१]
+पहा :
+
+
+ आग्रा किल्ला •
+ अजिंठा लेणी •
+ सांचीचा स्तूप •
+ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •
+ छत्रपती शिवाजी टर्मिनस •
+ वेल्हा गोवा •
+ घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •
+ वेरूळची लेणी •
+ फत्तेपूर सिक्री •
+ चोल राजांची मंदिरे •
+ हंपी •
+ महाबलिपुरम •
+ पट्टदकल •
+ हुमायूनची कबर •
+ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •
+ केवलदेव राष्ट्रीय उद्यान •
+ खजुराहो •
+ महाबोधी विहार •
+ मानस राष्ट्रीय उद्यान •
+ भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •
+ दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+ कालका−सिमला रेल्वे) •
+ नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •
+ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •
+ सह्याद्री पर्वतरांग •
+ कुतुब मिनार •
+ लाल किल्ला •
+ भीमबेटका •
+ कोणार्क सूर्य मंदीर •
+ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •
+ ताजमहाल •
+ जंतर मंतर
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4130.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4130.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bce9bc13e0af524fcca49d274256dd00056632e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4130.txt
@@ -0,0 +1,69 @@
+किल्ला, गड, कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटले जाते त्याला दुर्ग असे संस्कृत नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषतः शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान (दुर् + ग) अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्यांचे मुख्य प्रकार - धनुदुर्ग, महिदुर्ग, अपदुर्ग (जलदुर्ग), नृदुर्ग, गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला) असे याचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत.[१]
+यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे वाडे तर असंख्य आहेत.
+
+
+
+समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणी आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
+ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पसररलेल्या जलदुर्गांची माहिती ’वेध जलदुर्गांचा’ या भगवान चिले यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. अंजनवेलचा किल्ला, अर्नाळा, तारापूरचा किल्ला, भरतगड, यशवंतगड हे किल्ले खासगी मालकीचे झाले असून या किल्ल्यांवर घरे उभारून तेथे बागा लावल्या आहेत.
+हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.
+अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई. रायगडावर तीन अंधारकोठड्या आहेत.
+अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. अहिवंत किल्ल्यावर दगडचुन्याने बांधलेला अंबरखाना आहे.
+उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.
+आयुर्वेदप्रवीण वैद्यांसाठी गडांवर औषधीखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात करून ठेवलेला असे.
+रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.
+कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.
+रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.
+कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत प्रयत्नपूर्वक झाडी वाढवली जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञा होती.
+ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.
+किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.
+गडावरील वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड, खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.
+किल्ल्याभोवती खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि १३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.
+पानदाने, पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी. लोलक घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.
+अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरील गुहा ५० फूट लांब आणि ५० फूट रुंद आहे. ही गुहा छातीइतक्या पाण्याने भरलेली आहे. तिच्या मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे.
+किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.
+या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.
+सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे जामदारखाने होते. जामदारखान्यात रत्ने, हिरे, पाचू, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवरायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.
+पिण्याच्या पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत. सिंहगडावरचे देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. रायगडावरच्या आणि लोहगडावरच्या टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे. मार्किंडा गडावर कोटितीर्थ (रामकुंड), कमंडलू आणि मोतीटांके अशी तीन टांकी आहेत. रवळ्या आणि जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधल्या भागात गंगा-जमुना या नावाची उत्तम टांकी आहेत. शिवाय दोन्ही किल्ल्यांवर आणखीही काही टांकी आहेत.
+पुरंदर किल्ल्यावर राजाळे आणि पद्मावती नावाचे तलाव आहेत. महिपतगडावर पारेश्वराच्या देवळाच्या आवारात दोन तळी आहेत.
+रायगडावर गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत. हत्ती तलाव हत्तींना डुंबण्यासाठी वापरला जात असे.
+गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोऱ्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोऱ्यात उडणाऱ्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
+ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढालकाठी आहे, तर राजगडावरील ढालकाठी पद्मावती माचीवर आहे.
+तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. रायगडाचे तट असे आहेत.
+तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. वसईच्या किल्ल्याचा तट तर दोन मोटारी जातील इतका रुंद आहे. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.
+देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
+थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
+किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायऱ्याचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.
+मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात. प्रचंडगडाच्या बिनीदरवाजातून आत गेल्यावर कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि चित्ता दरवाजा असे आणखी तीन दरवाजे लागतात. शिवनेरी किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत. महिपतगडालाही ५ दरवाजे आहेत. कोतवाल दरवाजा, लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, खेड दरवाजा आणि शिवगंगा दरवाजा ही त्यांची नावे.
+किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात. लोहगडाच्या शेवटच्या दरवाज्यातून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट लागते. तिच्या टोकाला खालच्या बाजूला आणखी एक दरवाजा आणि त्यापुढे पुढचा आणखी खालचा बुरुजांनी वेढलेला दरवाजा. हा तिसरा दरवाजा लागेपर्यंत शत्रूला वरच्या भागांत असणाऱ्या जंग्यांच्या माऱ्यातून सुटणे कठीणच.
+सिंहगडाचा पुणे दरवाजा आणि त्याचे उपदरवाजे असेच एकावर एक आहेत. एकाच्या माऱ्यात दुसरा आणि त्याच्या माऱ्यात तिसरा.
+मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.
+रायगडाला असा एक दरवाजा आहे. अमात्यांच्या आज्ञेने तो दगडांनी चिणून ठेवला आहे. मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे. वैराटगडावर आणि कोरलईच्या किल्ल्याला अशा चोरवाटा आहेत.
+चाकणच्या किल्ल्यात एक फसवा दरवाजा आहे. त्या किल्ल्यात पूर्वेकडून दरवाज्याने आत प्रवेश केला की ती वाट किल्ल्याच्या आतल्या भागात न जाता वेडीवाकडी वळणे घेत एका आडव्या भितीपाशी संपते, आणि त्या दरवाज्याने आत शिरलेले सैनिक जंग्यांच्या माऱ्यात सापडतात.
+दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंशही नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी, बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.
+देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकऱ्याची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.
+प्रत्येक किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि काहींवर समाध्या आहेत. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजीची समाधी आणि वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत. रायगडावरील कबरीला मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर आहे.
+या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठा ठेवला जात असे. पन्हाळगडावर धान्याची कोठारे आहेत.
+नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात. राजगडावरील अंबरखाना पद्मावती माचीवर आहे.
+थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
+पीलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड, पन्हाळगड आणि प्रतापगड या तीनच किल्ल्यांवर पीलखाने असावेत.
+क्वचित एखाद्या किल्ल्यावर पुस्तकशाळा होती. ग्रंथ बहुधा हस्तलिखित असत.
+किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत असे.
+अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर, पन्हाळ्यावर आणि मु्रूड जंजिऱ्यावर होते.
+हे एकच असेल तर चांगले नाही. याकरिता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि चोरदिंड्या असतात. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.
+किल्ल्यांना बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी बऱ्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला असताना दुसऱ्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.
+हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.
+बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे.
+अनेक खिडक्या असलेली बैठकीची खोली.
+बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडावरील बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
+बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.
+बुरूज ही पहाऱ्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकऱ्याची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.
+काही किल्ल्यांवर किल्ल्यातून पळून जाण्यासाठी भुयारे आहेत.
+माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. प्रचंडगडावर बुधला माची आणि झुंझार माची आहेत. कोरलई किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स. १५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.
+हे बहुधा बाले किल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी किल्लेदार ते सारवून, धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकऱ्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.
+शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.
+सदर म्हणजे किल्ल्यावरील कारभार करण्याची जागा. किल्ल्यावरील कागदोपत्री कामकाज जेथून चाले ते कार्यालय. राजगडावर पद्मावती, सुवेळा
+व संजीवनी या तीनही माच्यावर सदर होती.
+गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.
+रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.
+(अपूर्ण)
+पहा : * महाराष्ट्रातील किल्ले
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4139.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6651c967387b52a37915b39b4f9d94bbfab90c12
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4139.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मोठी जलविद्युत केंद्रे[१]
+
+लघु जलविद्युत केंद्रे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4145.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff823f28a4e2e65c953be9f3647a379b70a288a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4145.txt
@@ -0,0 +1,22 @@
+महाराष्ट्रातील जिल्हावार धरणांची यादी पुढील प्रमाणे आहे
+ऊर्ध्व वर्धा धरण
+ऊर्ध्व वर्धा धरण
+आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण, लोणीमावळा धरण, विसापूर तलाव, सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
+गराडा तळे, गौताळा तलाव, जायकवाडी धरण, नागद तलाव, निर्भोर तळे
+काळामवाडी धरण, राधानगरी धरण, पाटगाव धरण
+दिना
+इटियाडोह
+अग्नावती धरण, अंजनी धरण, अभोरा धरण, काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण, जामदा बंधारा, तोंडापुरा धरण, दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा, पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा, बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण, भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण, मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण, म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा, सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)
+भातसा धरण, बरवी, सूर्या धामणी, सूर्या कवडासे
+अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,जामफळ धरण
+यशवंत तलाव,
+उमरी, कान्होजी, कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) , पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक , पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण, साईकी धरण
+अर्जुनसागर, केल्झार धरण, गंगापूर धरण, गिरणा धरण, चणकापूर धरण,, लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड, वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण
+कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी, पूर्णा सिद्धेश्वर, येलदरी धरण
+आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण, चपेट धरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण, तुंगार्ली धरण, देवघर धरण, पवना प्रकल्प, पानशेत धरण, पिंपळगाव धरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण, भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा, मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा, लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण, आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ वडगाव बंधारा ,नारोडी बंधारा (एकूण ३४)
+खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण, पेंटाळी कळपविहिर धरण
+माजलगाव धरण, मांजरा धरण
+इंदिरासागर प्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप, बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप, इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूर प्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप, बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्द प्रकलप
+मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी
+पूस , अरुणावती , बेंबळा
+ऊर्ध्व वर्धा धरण, डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण (महाकाली जलाशय), नांद प्रकल्प, निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प, पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोर प्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4150.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4df400432267dd8c18cc118359d59a8509218a16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4150.txt
@@ -0,0 +1,7 @@
+महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत.
+भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते.
+महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे.
+मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
+नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
+नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर)
+खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे.[१४][१५][१६] साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_416.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_416.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c5ff1dfffb5d7633665cd8b3011492a061901b0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_416.txt
@@ -0,0 +1 @@
+भूनक नदी ही तापी नदीची उपनदी आहे. या नदीचा उगम जळगाव जिल्ह्यात होउव नांदरा गावाजवळ तिचा तापीशी संगम होतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4176.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4176.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dba58a3209acea4c1898be26d6a8cb75fd2ce42a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4176.txt
@@ -0,0 +1,7 @@
+भारतरत्न हा १९५४ मध्ये सुरू झालेला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम १९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. ते सर्वात वयोवृद्ध भारतरत्न मिळविणारे व्यक्ती सुद्धा आहेत.
+महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेत्या व्यक्तींची यादी खालील प्रमाणे आहे :
+(मरणोत्तर)
+(मरणोत्तर)
+(मरणोत्तर)
+भारतरत्न पुरस्कार
+[[वर्ग :पुरस्कारविजेते]]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4191.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4191.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..626ecb22c66c559430b3a1200943b7327b3284f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4191.txt
@@ -0,0 +1,5 @@
+या पानावर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांची यादी आहे. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, जिल्हे, रेल्वे विभाग व मंडळ, उंची यानुसार क्रमवारी लावून स्थानकांची यादी पाहता येईल.
+(टीप: महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी गावाचे/शहराचे नाव आणि तेथील रेल्वे स्थानकाचे नाव यात फरक आढळतो.)
+http://www.indianrail.gov.in/
+https://indiarailinfo.com/
+http://www.alltraintimes.com/ Archived 2017-02-07 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4196.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4196.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..908b28985a6a21f438bbb83f11346db2ffdedc38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4196.txt
@@ -0,0 +1,52 @@
+महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली.
+कीर्तन ,दशावतार तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा -उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य ,बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, गोंधळ ,जागरण, कलगीतुरा, लळीत ,बहुरूपे ,कुडमुडे जोशी, वासुदेव, यात लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.लोककलेत पुढील प्रकारांचा समावेश होतो-
+ही गीते बरेचदा चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे म्हणताना ती तुलनेने सोपी जातात,दादरा आणि केरवा या तालाच्या पलीकडे यांची लय जात नाही. सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व –दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ते ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.[१]
+वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.
+अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला
+जनामातेला काम भारी
+घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी
+यावे यावे जगजेठी
+तुमच्या नावाची आवड मोठी
+खुटीला घालून मिठी
+दोन बोलू सुखाच्या गोष्टी
+अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[२]
+डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चचलेल्या गितांना भीमगीते असे म्हणतात. मराठी भाषेत असंख्य भीमगीते गायली गेली आहेत. इतर अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा भीमगीतांती रचना झालेली आहे.भीमगीताचे वातावरण चैतन्य निर्माण करते. समोरच्या गर्दीला गाण्यातून बाबासाहेब समजावून सांगणे आणि परिवर्तन घडवणे यासारखा दुसरा आनंद नाही’, गायिका पंचशिला भालेराव हिची रोखठोक भूमिका नेहमीच आश्वासक वाटते. फिल्मी गाण्यांचा तिला कधीच मोह झाला नाही. खडतर परिस्थितीवर मात करून हजारो कार्यक्रम गाजवणारी ही सामर्थ्यशाली गायिका आहे.
+गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥
+अवचित कान्हा घरात शिरतो
+दही दूध तूप चोरूनी खातो
+धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥
+पाण्यासी जाता घागर फोडी
+भर रस्त्यावर पदराला ओढी
+लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥
+मुरलीधर हा नटखट भारी
+खट्याळ काळा कृष्ण मुरारी
+सोडू नका याला आता सोडू नका याला
+चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥
+उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी
+माज्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्ह्यारी
+
+पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हाले
+सावळा बाळराजा सये कागद संग बोले
+
+सरी बिंदलीच सोनं बाई सवाई सातरंग
+इंद्रसभेचा सोनार ग हरी घडविता झाला दंग
+
+[१]
+काळी चोळी , मोती जाळी
+हार गुंफी गळया घाली
+काळी करटूली कारली
+वटी मैनाची भरली
+आमी गौळणी बायका
+
+इंद्रावनी गोष्ट सांग
+दिल्लीच्या नायका
+झाडावरी मोर काय
+बोलतो ऐका [३]
+आई जगदंबा रेणूका सुंदरी
+नांदसी तुळजापुरी
+धरित्री गांजली दैत्याने
+बुडाले अवघे जन जी ||
+तेहतीस कोटी देव मिळुन
+केले अंबेचे स्मरण जी
+निघाली ग माय तेव्हा होमातुन
+महिषासुर मर्दिला तिने जी||[४]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4214.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4214.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6557e06d81d32bb2b4a897a1b57829e379919dc7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4214.txt
@@ -0,0 +1 @@
+महाराष्ट्रात अनेक वस्तु संग्रहालये आहेत. पैकी काही ब्रिटिश काळात तर काही नंतर उभारलेली आहेत.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4268.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4268.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f359cdc9216813abdac6843729426e9b31c628e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4268.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महालकडु हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4289.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4289.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a6191de2530e80bc3cc784421245dd9e4435fe52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4289.txt
@@ -0,0 +1,28 @@
+गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन हे हिंदू सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.[१] गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.[२]
+संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे गोरी, उज्ज्वल वर्णाची. पुराणकथांत हे पार्वती ( शंकर पत्नी) चे एक नाव असले तरी त्याचे इतरही अर्थ होतात. जसे - पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत.[३] या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.[४] गौरीला महालक्ष्मी म्हणतात व तो सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णूपत्नी. तिचा गायत्री छंदातील मंत्र आहे 'महालक्ष्मी च विद्महे । विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥'. या गायत्रीचा अर्थ आहे - आम्ही लक्ष्मीला जाणतो आणि (तिचे सामर्थ्य मानतो) | तिला आपल्या धीत म्हणजे बुद्धीत धारण करतो. (ती) लक्ष्मीच आमच्या बुद्धीला चालना देवो, आमची बुद्धी प्रकाशित करो.
+ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते. गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौरआणि उज्ज्वल वर्णाची. तर ज्येष्ठा म्हणजे आधी जन्मलेली अर्थात मोठी. श्रीसूक्त या ऋग्वेदाच्या खिल सूक्तात ज्येष्ठा म्हणजे काय याचे स्पष्ट उल्लेख आहेत - ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्।अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्॥८॥ म्हणजे भूक, तहान आणि अस्वच्छता (यांनी बरबटलेली) ज्येष्ठा तिचा मला नाश करायचा आहे. काहीही न घडणारी, पुढे न सरकणारी, साकळलेली अवस्था (अभूती) आणि निर्धनता (असमृदधी) यांना माझ्या घरातून नेहमीसाठी घालवून द्यायचे आहे (निर्णुद).
+शेतीचा शोध लागण्या आधीची अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धन धान्यानं संपन्न कांतीमान असलेलं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्येष्ठा आणि गौरी. हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे. म्हणूनच अनेक कुटुंबांत ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्या मध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात. पूर्वी ताटात मावणार नाहीत इतके पदार्थ करण्याची परंपरा होती. हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतिक आहे.
+भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.[५]
+हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.[६] अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.
+एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.[७]
+महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.[८]
+स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.[९] सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात.[१०] किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.[७]
+
+आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.[११]पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे.[१२] या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात.
+दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.[१३]नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.[१२] महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
+तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात.
+या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.[१२](धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.[७]
+या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.
+भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.[७]
+महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच भाजी भाकरीचा सुद्धा नेवैद्य दाखवला जातो. [१४]
+लोकसाहित्यात गौरीपूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते आहेत -
+आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
+बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
+मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
+लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. [८]
+लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
+ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
+मालकाच्या घरी लक्ष्मी आली [८]
+कोणत्या पावलानं ?
+हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या
+आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - राम कदम; गायिका - उ़षा मंगेशकर; चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4306.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4306.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..491744ed64480deccbe8ccba0c7099b60d3501fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4306.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ महालोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4318.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4318.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc1802d34a4f8b45838c24b6b281cffceaa929a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4318.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ महाळुंगे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4319.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4319.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef166be23241632bbbc990956f9c83c0d35990b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4319.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महाळुंगे तर्फे आंबेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4335.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4335.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b27d96ec99e6eebedd3077d0fe35aef60edd6967
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4335.txt
@@ -0,0 +1,16 @@
+भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते . त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. जैन परंपरेत असे मानले जाते की 6 व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार, भारत मधील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलामाता यांचेपोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती , संसार व राजपाट याचा त्याग केला. आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दिक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. महावीरांनी 12 वर्षांपर्यंत महान तप आणि आत्मध्यान केले. त्यानंतर त्यांनी केवलज्ञान (सर्वज्ञता) प्राप्त केले. 30 वर्षे भारतभर त्यांनी जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला . आणि 6 वे शतक इ.स.पू. मध्ये मोक्ष प्राप्ती - महावीरांचे 72 वर्षांच्या वयात निर्वाण झाले .
+केवल ज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसा, सत्य , अस्तेय ( चोरी न करणे), अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. त्यांनी अनेकान्तवाद (अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन) व स्याद्वाद यांचे सिद्धांत शिकवले. महावीरांची शिकवण इंद्रभूति गौतम (त्यांचे मुख्य शिष्य) यांनी जैन आगम म्हणून संकलित केली. जैन आचार्यांनी प्रसारित केलेले ग्रंथ 1 9 व्या शतकात (जेव्हा ते प्रथम लिहून ठेवले गेले होते) मोठ्या प्रमाणावर गमावले गेले आहेत. महावीरांनी शिकवलेल्या आगमाच्या उर्वरित आवृत्त्या काही जैन धर्माचे आधार ग्रंथ आहेत.
+भगवान महावीर ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात . चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो, आणि त्यांचे निर्वाणपर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे करतात. दिप + आवली म्हणजे दिव्यांची ( ज्ञानरूपी दिवा ) आवली ( माळ) अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली. तेव्हापासून ज्ञानांचे अखंड दिप तेवत राहोत अशा प्रभावनेने दिपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. त्यांचे अंतिम निर्वाणस्थळ पावापुरी येथे आहे.
+भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल तेरस रोजी वैशाली प्रजासत्ताकातील कुंडग्राम येथे ५९९ वर्षांपूर्वी इक्ष्वाकू वंशातील क्षत्रिय राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला. धर्मग्रंथानुसार त्यांच्या जन्मानंतर राज्यातील प्रगतीमुळे त्यांचे नाव वर्धमान ठेवण्यात आले. जैन ग्रंथ उत्तर पुराणात वर्धमान, वीर, अतिवीर, महावीर आणि सन्मती अशा पाच नावांचा उल्लेख आहे. या सर्व नावांशी संबंधित एक कथा आहे. जैन ग्रंथानुसार, २३वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी त्यांचा जन्म झाला.
+दिगंबरा परंपरेनुसार महावीर हे बाल ब्रह्मचारी होते. भगवान महावीरांना लग्न करायचे नव्हते कारण ब्रह्मचर्य हा त्यांचा आवडता विषय होता. त्याला सुखांमध्ये रस नव्हता. पण त्याच्या आई-वडिलांना लग्न करायचे होते. दिगंबरा परंपरेनुसार त्यांनी नकार दिला.
+भगवान महावीरांचा साधना कालावधी १२ वर्षांचा होता. ज्या श्वेतांबर पंथात साधू शुभ्र वस्त्रे परिधान करतात, त्यानुसार महावीर दीक्षा घेतल्यानंतर काही काळ नग्न राहिले आणि त्यांना दिगंबर अवस्थेतच ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या संपूर्ण साधना काळात महावीरांनी कठोर तपश्चर्या केली आणि मौन बाळगले. या वर्षांमध्ये त्याच्यावर अनेक उपसर्ग देखील होते, ज्याचा उल्लेख अनेक प्राचीन जैन ग्रंथांमध्ये आढळतो.
+जैन ग्रंथानुसार ज्ञानप्राप्तीनंतरच भगवान महावीरांनी उपदेश केला. त्यांचे 11 गंधर (मुख्य शिष्य) होते ज्यापैकी पहिली इंद्रभूती होती. जैन धर्मग्रंथ, उत्तर पुराणानुसार, महावीर स्वामींनी सात तत्त्वे, सहा पदार्थ, जग आणि मोक्षाची कारणे आणि त्यांची फळे यांचे वर्णन समवसरणात, नया इत्यादीद्वारे केले होते.
+जैन ऋषी, आर्यिका त्यांचे पूर्ण पालन करतात, म्हणूनच त्यांचे महान व्रत आणि श्रावक, श्राविका एकाच देशात त्यांचे पालन करतात, म्हणून त्यांना अनुव्रत म्हणतात.
+जैन ग्रंथांमध्ये दहा धर्मांचे वर्णन आहे. या दहा धर्मांचे दहा दिवस पर्युषण उत्सवात चिंतन केले जाते, ज्याला दहा चिन्हे देखील म्हणतात.
+क्षमेबद्दल भगवान महावीर म्हणतात- 'मी सर्व प्राणिमात्रांकडून क्षमा मागतो. मी जगातील सर्व प्राणिमात्रांशी मैत्रीपूर्ण आहे. माझे कोणाशीही वैर नाही. मी प्रामाणिक मनाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणिमात्रांना, मी सर्व पापांची क्षमा मागतो. सर्व सजीवांनी माझ्याविरुद्ध केलेले अपराध मी क्षमा करतो.' ते असेही म्हणतात, 'माझ्या मनात जी काही पापी वृत्ती मी संकल्पित केली आहे, जी काही पापी प्रवृत्ती मी शब्दांतून प्रकट केली आहे आणि माझ्या शरीरात जी काही पापी वृत्ती आहे, त्या सर्व पापी प्रवृत्तींचा नाश होऊ दे. माझी सर्व पापे खोटी होवोत.'
+धर्म हा सर्वोत्तम चांगला आहे. धर्म म्हणजे अहिंसा, संयम आणि तप. महावीरजी म्हणतात, जो सद्गुरू आत्मा असतो, ज्याच्या मनात सदैव धर्म असतो, त्याला देवही नमस्कार करतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, क्षमा यांवर सर्वाधिक भर दिला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचनांचे सार होते.
+तीर्थंकर महावीरांचा केवली कालखंड 30 वर्षांचा होता. त्यांच्या संघात 14000 साधू, 36000 साध्वी, 100000 श्रावक आणि 30000 श्राविक होते. त्याच्याबरोबर इतर कोणत्याही ऋषींना मोक्ष प्राप्त झाला नाही. पावापुरी येथे एक जलमंदिर आहे, ज्याला महावीर स्वामींनी मोक्ष मिळवून दिला होता असे म्हटले जाते.
+दुसऱ्या शतकातील प्रभावशाली दिगंबरा ऋषी आचार्य समंतभद्र यांनी तीर्थंकर महावीरांच्या तीर्थयात्रेला सर्वोदय म्हटले होते.
+सध्याच्या अशांत, दहशतवादी, भ्रष्ट आणि हिंसक वातावरणात महावीरांची अहिंसाच शांतता देऊ शकते. महावीरांची अहिंसा केवळ प्रत्यक्ष हत्येलाच हिंसा मानत नाही, तर मनात कोणाबद्दल वाईट विचार येणे ही सुद्धा हिंसा आहे. सध्याच्या युगात जोपर्यंत आर्थिक विषमता आहे तोपर्यंत 'समाजवाद' ही प्रचलित घोषणा सार्थ ठरणार नाही. एकीकडे अमाप पैसा, दुसरीकडे टंचाई. ही विषमतेची पोकळी केवळ भगवान महावीरांचे 'अपरिग्रह' तत्त्वच भरून काढू शकते. अपरिग्रहाचे तत्त्व कमी संसाधनांमध्ये अधिक समाधानावर भर देते. हे आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवण्यास संमती देत नाही. त्यामुळे सर्वांना मिळेल आणि भरपूर मिळेल.
+निर्दोषतेच्या भावनेचा प्रचार आणि पालन केले की चोरी, लुटमारीची भीती राहणार नाही. संपूर्ण जगात मानसिक आणि आर्थिक शांतता प्रस्थापित होईल. चारित्र्य आणि संस्कृती नसताना साधे, साधे आणि सन्माननीय जीवन जगणे कठीण होईल. भगवान महावीरांनी आपल्याला फक्त अमृत कलशच सांगितलेला नाही, तर तो पिण्याची पद्धतही सांगितली आहे.
+इतक्या वर्षांनंतरही भगवान महावीरांच्या नावाचे स्मरण तितक्याच श्रद्धेने आणि भक्तीने केले जाते, याचे मूळ कारण म्हणजे महावीरांनी या जगाला मुक्तीचा संदेश तर दिलाच, शिवाय मुक्तीचा सोपा आणि खरा मार्गही सांगितला. भगवान महावीरांनी आध्यात्मिक आणि शाश्वत आनंद मिळविण्यासाठी अहिंसेचा धर्म उपदेश केला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4349.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b165dcc7acac6cb5b51cd2068a0b8b6efbbccf73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4349.txt
@@ -0,0 +1,5 @@
+महावेली ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती श्रीलंकेतील सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली गंगा असे म्हटले जाते.[ संदर्भ हवा ] या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवतुरा या दुर्गम गावात होतो.[१] ही नदी ईशान्य किनाऱ्यावरील त्रिंकोमालीच्या खाडीमार्गे बंगालच्या उपसागराला मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक बंदर असून जगातील खोल समुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.[२]
+श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प असणारा महावेली विकास कार्यक्रम १९६१ साली आखण्यात आला.[३] प्रत्यक्ष कामाला सुरुवात १९६४ साली झाली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश जलविद्युत शक्ती निर्मिती, पूर नियंत्रित करणे, शुष्क क्षेत्रासाठी सिंचन सुविधा देणे, जमीनहीन आणि बेरोजगार कुटुंबांची निर्मिती करणे, मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक आणि सामाजिक संरचनेची निर्मिती करून विकास करणे. महावीली नदी स्थानिक शेती उत्पादनात वाढ आणि लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे इतर अपेक्षित उद्देशांमध्ये होते.[४]
+सन १९६१ मध्ये सिरिमावो भंडारनायके सरकारने संयुक्त राष्ट्राकडे महावेली गंगा नदी खोरे आणि कोरडवाहू क्षेत्रांची पाहणी करण्यास विशेष निधीतून मदत देण्यासाठी विनंती केली. १९६४ मध्ये निधी मंजूर करण्यात आला. हे सर्वेक्षण दोन टप्प्यात करण्यात आले : १९६५ ते १९६७ च्या दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण प्रकल्प क्षेत्राच्या प्रत्यक्ष भेटी देऊन मास्टर प्लॅनची रूपरेषा विकसित करण्याच्या हेतूने सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी जलस्रोतांचे आराखडे केले गेले. १९६८ मध्ये दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण योजनेसाठी तीन टप्पे निश्चित करून तपशीलवार डिझाइन तयार करण्यात आले.
+पहिला टप्पा १९७६ मध्ये पूर्ण झाला. ज्यामध्ये पोलगोल्ला आणि बोवटेना येथे वळण बांध, उकुवेला येथे ४० मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प आणि सुमारे ५२,७०० हेक्टर जमिनीला सुधारित सिंचनाची सोय यांचा समावेश आहे.[४]
+महावेली विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी मूळ योजनेनुसार केली असती तर १९७५ पासून पुढची ३० वर्षे सुरू राहिली असती. तथापि, १९७७ मध्ये नव्याने नियुक्त जे. आर. जयवर्धने सरकारने हा वेग वाढवून ६ वर्षांच्या मुदतीत तो पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार एक्सलरेटेड महावेली प्रोग्राम (एएमपी) १९७७ मध्ये मास्टर प्लॅनच्या पुनरावृत्तीसह कार्यान्वित करण्यात आला. ज्यामध्ये कोटमले, व्हिक्टोरिया, मदुर ओया, रांदेनिला या चार मुख्य धरणांसह इतर १२ प्रकल्पांचा समावेश होता. १९७९ मध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी श्रीलंकेच्या संसदेने ‘महावेली प्राधिकरण, श्रीलंका’ची स्थापना एका अध्यादेशाद्वारे केली.[४]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4351.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4351.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b09d0ae968046b2a15acbbf9f2013b65e10ea6e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4351.txt
@@ -0,0 +1,17 @@
+महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. [१]हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. [१] [२]हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, [३] आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतो. [४] [५]
+हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये "अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे" स्मरण आहे. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. [२] भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. या सणाची उत्पत्ती ५ व्या शतकात झाली असे मानले जाते. [२]
+काश्मीर शैव धर्मात, काश्मीर प्रदेशातील शिवभक्तांद्वारे या सणाला हर-रात्री किंवा हेरथ किंवा हेरथ म्हणतात. [६] [७]
+संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे.[८] या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.[९]
+महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.[१३]. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.[१४] शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.[१५]
+महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात.[१६] प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात.[१७]
+शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हटले जाते.[१८]
+महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.[१९]
+दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते.[२०] शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.[१३]
+काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते.[२१] पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.[२२]
+आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.[२३]
+ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.[२४]
+उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात.[२५] मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते.[२६]
+महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.[२७][२८]
+२०२४ साली रीवा येथून अयोध्या येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य नगारा पाठविण्याचे नियोजन केले गेले आहे. उत्सवकाळात अशा प्रकारच्या विशेष उपक्रमांचे आयोजन हे महाशिवरात्र यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.[२९]
+[३१]
+-सांगली जिल्ह्यातील करगणी येथे लखमेश्र्वर उर्फ श्रीराम देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे. करगणी येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_436.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_436.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16fe5731220745163791482c21e4c994f3fb3cef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_436.txt
@@ -0,0 +1 @@
+भूपेंद्रभाई पटेल (जन्म १५ जुलै १९६२) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे गुजरातचे १७ वे आणि वर्तमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. २०१७ मध्ये घाटलोडिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुजरात विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी अहमदाबादच्या नगरपालिका संस्थांमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध आहेत. [१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4364.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4364.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..984eda1745b9d2ec79ed0de3700347dc033d21b1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4364.txt
@@ -0,0 +1,3 @@
+समुद्रातील सनफिश किंवा सामान्य मोला हा जगातील सर्वात मोठ्या हाडांच्या माशांपैकी एक आहे. सर्वात जड हाडांचा मासा म्हणून त्याची चुकीची ओळख झाली होती, जी प्रत्यक्षात एक वेगळी प्रजाती होती, मोला अलेक्झांड्रिनी . [१] प्रौढांचे वजन सामान्यतः २४७ किलो ते १,००० किलो दरम्यान असते. ही प्रजाती जगभरातील उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण पाण्याची मूळ आहे. हे शेपटीशिवाय माशाच्या डोक्यासारखे दिसते आणि त्याचे मुख्य शरीर बाजूने सपाट आहे. जेव्हा त्यांचे पृष्ठीय आणि वेंट्रल पंख वाढवले जातात तेव्हा सनफिश लांब असू शकतात.
+सनफिश हे सामान्य शिकारी आहेत जे मोठ्या प्रमाणात लहान मासे, माशांच्या अळ्या, स्क्विड आणि क्रस्टेशियन्स खातात. समुद्रातील जेली आणि सल्प्स, ज्यांना एकेकाळी सनफिशचे प्राथमिक भक्ष्य मानले जात असे, ते सनफिशच्या आहारात केवळ १५% बनवतात. प्रजातीच्या मादी इतर ज्ञात पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा जास्त अंडी एका वेळी ३०,००,००,००० पर्यंत निर्माण करू शकतात, [२] [३] सनफिश फ्राय हे लहान पफरफिशसारखे दिसतात, ज्यामध्ये मोठे पेक्टोरल पंख, शेपटीचे पंख आणि बॉडी स्पाइन प्रौढ सनफिशचे वैशिष्ट्य नसते.
+प्रौढ सनफिश काही नैसर्गिक भक्षकांसाठी असुरक्षित असतात, परंतु समुद्री सिंह, किलर व्हेल आणि शार्क त्यांचा सेवन करतील. जपान, कोरिया आणि तैवानसह जगाच्या काही भागांमध्ये सनफिशला स्वादिष्ट पदार्थ मानले जाते. युरोपियन युनियनमध्ये, नियमांमध्ये मोलिडे कुटुंबातील मासे आणि मत्स्य उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. [४] सनफिश वारंवार गिलनेटमध्ये पकडले जातात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4379.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4379.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f52f47643fcbf7b0864f77451d8a8f2bf5848d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4379.txt
@@ -0,0 +1 @@
+महिंद्रा अँड महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वाहनौत्पादन संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4392.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4392.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ffd34214298982d0001d6d57af18784ae21d2e13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4392.txt
@@ -0,0 +1,4 @@
+महिपतगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
+महिपतगड महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
+महिपतगड हा सगंमेश्वर तलुक्यातील एक गड आहे. [ संदर्भ हवा ]
+विकिमॅपियावरील महिपतगडाचे चित्र
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4395.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4395.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bd7bffa24af42bcde6af4142f6e98657b353589
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4395.txt
@@ -0,0 +1,79 @@
+संत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ - श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते.
+त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.[१] [२] [३]
+ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.
+वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.
+महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.
+ते काही काळ अहमदनगर जिल्ह्याच्या ताहराबाद येथे वास्तव्यास होते.त्यांनी वारकरी संतांबाबतही चरित्रलेखन केले. त्याच्या भक्तविजय या सन १७६२या दरम्यान लिहिलेल्या ग्रंथाचे भाषांतर सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाले.
+महिपती यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय' व `संतलीलामृत' या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळिग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायांत दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत.
+संत महिपती बुवा संत चरित्रकार होते परंतु ते संत चरित्र सुस्वर संगीत ताला वर गायन करीत व भक्तांचा प्रचार करीत. या विषया वर ऑक्सफ़ोर्ड संदर्भ सेवा अंतर्गत इंग्लिश लेख प्रकाशित आहे.
+https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100126761
+ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक
+या ग्रंथांची एकूण ओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.[४]
+जागतिक ऑनलाइन लायब्ररी कॅटलॉग मध्ये संत महिपती महाराज यांची ग्रंथ संपदा व नोंदी"
+ओसीएलसी (ऑनलाइन संगणक ग्रंथालय केंद्र) ऑनलाइन कॅटलॉग,
+ऑनलाइन जागतिक ग्रंथालयात संत महिपती महाराज यांच्या भक्ती साहित्यावर उपलब्ध इंग्रजी,मराठी,हिंदी व इतर भाषेतील ग्रंथ सूची नोंद व लिंक देण्यात आली आहे.
+महापती 1715-1790
+Mahīpati 1715-1790
+Overview
+Works: 70 works in 195 publications in 4 languages and 895 library holdings
+Genres: Biographies Legends Poetry
+Roles: Author, Editor
+Classifications: PK2404, 891.46
+Most widely held works by Mahīpati
+The life of Eknāth = Śrī Eknāth charitra by Mahīpati( Book )
+26 editions published between 1846 and 1993 in English and Marathi and held by 160 WorldCat member libraries worldwide
+Stories of Indian saints : translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book )
+27 editions published between 1806 and 2014 in 3 languages and held by 112 WorldCat member libraries worldwide
+Eknath : a translation from the Bhaktalilamrita by Mahīpati( Book )
+7 editions published in 1927 in English and held by 77 WorldCat member libraries worldwide
+Tukaram; translation from Mahipati's Bhaktalilamrita, chapters 25-40 by Mahīpati( Book )
+5 editions published in 1930 in English and held by 74 WorldCat member libraries worldwide
+Bhanudas; translated from Mahipati's Bhaktavijaya, chapters 42 & 43, with Marathi text in appendix by Mahīpati( Book )
+8 editions published between 1926 and 1930 in English and held by 73 WorldCat member libraries worldwide
+Rāmdās, translation of Mahipati's Santavijaya by Mahīpati( Book )
+5 editions published in 1932 in English and held by 53 WorldCat member libraries worldwide
+Stories of Indian saints : an English translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book )
+12 editions published between 1933 and 1982 in English and held by 43 WorldCat member libraries worldwide
+Tales of the saints of Pandharpur by Mahīpati( Book )
+5 editions published between 1919 and 1927 in English and held by 39 WorldCat member libraries worldwide
+Nectar from Indian Saints; an English translation of Mahīpati's Marāthī Bhaktalīlāmrit, chapters 1-12, 41-51 by Mahīpati( Book )
+7 editions published in 1935 in English and held by 34 WorldCat member libraries worldwide
+Indian saints by Mahīpati( Book )
+5 editions published in 1988 in English and held by 27 WorldCat member libraries worldwide
+Life of Tukaram by Mahīpati( Book )
+7 editions published between 1980 and 1986 in English and held by 20 WorldCat member libraries worldwide
+Śrībhakta vijaya by Mahīpati( Book )
+2 editions published in 1974 in Marathi and Hindi and held by 15 WorldCat member libraries worldwide
+Verse hagiographies of Hindu saints
+Bhanudas, the poet-saint of Maharashtra : translation from the Bhaktivijaya by Mahīpati( Book )
+1 edition published in 1996 in English and held by 14 WorldCat member libraries worldwide
+Rāmdās by Mahīpati( Book )
+3 editions published in 1932 in English and Undetermined and held by 10 WorldCat member libraries worldwide
+Stories of Indian saints by Mahīpati( Book )
+7 editions published between 1982 and 1996 in English and held by 10 WorldCat member libraries worldwide
+Santāñcyā caritrakathā; prācīna marāṭhīntīla santacaritrapara vāṅmayācẽ darśana by Mahīpati( Book )
+2 editions published in 1967 in Marathi and held by 10 WorldCat member libraries worldwide
+Śrī Paktavijayuttuḷ on̲r̲ākiya Śrīmat-Tukkārām Svāmikaḷ carittiram : Śrīharināma Stōttirappā saṅkīrttan̲am by Mahīpati( )
+2 editions published in 1911 in Tamil and held by 10 WorldCat member libraries worldwide
+Sri Bhaktivijaya [57 lives of the Marathi poet saints by Mahīpati( )
+2 editions published in 1904 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide
+Tukaram : the poet saint of Maharashtra by Mahīpati( Book )
+2 editions published in 1996 in English and held by 9 WorldCat member libraries worldwide
+Santāñcyā caritrakathā by Mahīpati( Book )
+3 editions published in 1967 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide
+(संकलन- विजय प्रभाकर नगरकर,ताहाराबादकर )
+http://www.worldcat.org/identities/lccn-n83046237/
+संत महिपती विशेषांक - पंढरी संदेश
+श्रीक्षेत्र पंढरपुर येथुन साप्ताहिक पंढरी संदेशने श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज जीवन कार्य दर्शन दिपावली विशेषांक 1992 रोजी प्रकाशित केला आहे. श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांनी हा विशेषांक श्री गजानन प्रेस,2538,दर्शन मंडप,पंढरपुर येथुन प्रकाशित केला आहे. या अंकात श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर विविध 34 लेखकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. श्री.दा.का.थावरे यांनी संपादकिय लिहिले आहे. ते आपल्या संपादकियात म्हणतात की श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने महत् उपकार करून ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे. या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे. भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे यात मागील 150 वर्षापासुन खंड नाही. हे ऋण एकदा गौरवावे म्हणुन पंढरी संदेशने त्यांच्या निर्णयशताब्दि निमित्त त्यांचा स्मरण अंक काढला आहे.
+या विशेषांकात ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलुरकर,नानामहाराज कांबळे, कुमार कोठावळे, भा.प.बहिरट,भीमाशंकर देशपांडे,द.शि.तरलगट्टी, पांडुरंग महाराज ताहराबादकर,ड़ॉ.प्र.न.जोशी, डॉ.म.प.पेठे, पां.ग.हरिदास, स.कृ.देवधर,सौ.सु.द.कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्र.द.निकते, डॉ.वा.पु.गिंडे,प्र.दि.कुलकर्णी, ग.प.बिडकर यांचे लेख सामाविष्ट केले आहेत.
+
+इ.स.च्या १८व्या शतकातील वारकरीपंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक विठ्ठलभक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली पंढरपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणाऱ्या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.
+
+पुणे येथून प्रकाशित मासिक साहित्य चपराक (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक संत चरित्रकार महिपती विशेषांक या नावाने प्रसिद्ध केला आहे.
+विजय प्रभाकर नगरकर यांनी 'सचित्र संत महिपती ताहराबादकर' पुस्तक पॉन्डिचेरी येथील बुक मीडिया प्रकाशका मार्फत प्रसिद्ध केले आहे.
+https://www.amazon.in/dp/8194913705/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_N1A1YYXB5QJ5G5KEKPVG
+श्री संत महिपती कृपा ब्लॉग]
+
+
+संत महिपती कृपा ब्लॉग
+http://mahipatikrupa.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4397.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4397.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5021fdaf1b4037d0d3f85415964be8158920a5e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4397.txt
@@ -0,0 +1 @@
+महिमा चौधरी ( १३ सप्टेंबर १९७३) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. रितू चौधरी हे खरे नाव असलेल्या महिमाने १९९७ मधील सुभाष घईच्या परदेस ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4402.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11b369ed8c1cc22b7fc1fb5be3ffb34025021b90
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4402.txt
@@ -0,0 +1 @@
+मानव प्राण्यातील मादीच्या जातीला स्त्री असे म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रौढ (३० किंवा त्याहुन अधिक वय) मानव मादीला स्त्री असे संबोधले जाते. मुलगी हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील स्त्रियांकरता वापरला जातो. युवती हा शब्द ज्यांचे वय १५ ते २९ दरम्यान असते अशा तरुण स्त्रियांसाठी वापरला जातो . स्त्री अधिकारांच्या संदर्भात स्त्री हा शब्द सर्व वयोगटांना मिळून लागू केला जातो.भारत देशा मध्ये स्त्रियांना सर्व क्षेत्रात ५०% आरक्षण लागू झाले आहे.अजूनही काही राज्यामध्ये 50% आरक्षण मिळाले नाही. उदा. महाराष्टामध्ये 33% आरक्षण आहे.आजही त्याची अमंलबजावनी केली जात नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4413.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..181d7fb8f7c1af29b67454c1f4dd4856a99fb577
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4413.txt
@@ -0,0 +1,5 @@
+महिला कबड्डी चॅलेंज ही भारतातील एक कबड्डी लीग आहे जी महिलांसाठी प्रो कबड्डी लीगप्रमाणे सुरू करण्यात आली. २०१६ मधील उद्घाटन हंगामात तीन महिला संघ सहभागी झाले आणि ही लीग भारतातील सात शहरांमध्ये खेळवली गेली.
+पहिला सीझन महिला कबड्डी चॅलेंज, २०१६ मध्ये, २८ जून ते ३१ जुलै दरम्यान खेळला गेला आणि भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे प्रसारित करण्यात आला. ३१ जुलै रोजी पुरुषांच्या आवृत्तीसह अंतिम सामना खेळवला गेला.
+स्टॉर्म क्वीन आणि फायर बर्ड्स यांच्यात अंतिम सामना झाला. स्टॉर्म क्वीन्सने अंतिम फेरीत फायर बर्ड्सचा २४-२३ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
+पहिल्या हंगामात तीन संघ सहभागी झाले
+स्पर्धा ठिकाणी खेळविली गेली
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4415.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4415.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..86090c14d7196cd297a52024a1268f059a516d03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4415.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महिला कसोटी क्रिकेट हे महिला क्रिकेटचे सर्वात मोठे स्वरूप आहे आणि ते पुरुषांच्या कसोटी क्रिकेटच्या समतुल्य आहे. सामने चार डावांचे असतात आणि दोन आघाडीच्या क्रिकेट राष्ट्रांमध्ये जास्तीत जास्त पाच दिवस चालतात. फॉरमॅटचे नियमन करणारे नियम पुरुषांच्या खेळापेक्षा थोडे वेगळे आहेत, फरक सामान्यत: अंपायरिंग आणि फील्ड आकाराच्या आसपासच्या तांत्रिक गोष्टी आहेत.
+पहिली महिला कसोटी सामना डिसेंबर १९३४ मध्ये इंग्लंडच्या महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी खेळला होता, ही तीन दिवसीय स्पर्धा ब्रिस्बेनमध्ये आयोजित करण्यात आली होती जी इंग्लंडने नऊ गडी राखून जिंकली होती.[१] महिलांचे एकूण १४४ कसोटी सामने खेळले गेले आहेत. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाजूने दरवर्षी खूपच कमी सामने खेळले जातात, आंतरराष्ट्रीय कॅलेंडर खेळाच्या लहान स्वरूपांभोवती फिरते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4451.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4451.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0244777f9ce4dcb192f020b110b6024fed2fc72b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4451.txt
@@ -0,0 +1,13 @@
+महिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपाय....!
+महिलांवरील हिंसाचार म्हणजे सामान्यत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जातीच्या आणि जातीच्या महिलांवरील अपराध,गुन्हे कोणत्याही प्रकारचे असू शकतात;सहसा,त्यात खून, अत्याचार, विनयभंग,बलात्कार आणि बालहत्या,आणि घरगुती हिंसाचार यांचा समावेश असतो.दरवर्षी भारतात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.2012 मध्ये भारतातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण 4 % होते,म्हणजे सरासरी तीन मिनिटांतच एक महिला हिंसाचाराला बळी पडते.भारतातील महिलांवरील गुन्हे अनेक रूप धारण करतात.मुख्यत या गुन्ह्यांमुळे अजीवन,आघात किंवा मृत्यू होतो.हुंडा मृत्यू हे भारतीय महिलांवरील अत्याचाराचे एक उदाहरण आहे.जुन्या भारतीय परंणपरेनुसार वधूच्या कुटूंबियांना व!राला बरीच रक्कम दिली जाते,हुंडा ही संकल्पना आहे.ग्रामीण भागात, वधू, सहसा गरीब घराची असते,[हुंडा]पैशासाठी वराची जास्त मागणी पूर्ण करण्यास असमर्थ असतात. ते वरातर्फे मागितलेली रक्कम पूर्ण करण्यात आणि देण्यास अपयशस्वी ठरतात. अशा वेळी बऱ्याचदा वधू वरच्या तोंडी आणि शारीरिक अत्याचाराला बळी पडतात.हुंड्यासाठी तिच्या कुटुंबाच्या असमर्थतेमुळे महिलेला मारहाण केली जाते,शिवी दिली जाते आणि नियमितपणे विनयभंग केला जाते.हुंडा मृत्यू बहुतेक वेळा भारताच्या ग्रामीण भागात पाहिला जातो आणि महिलांवरील अत्याचारासाठी जबाबदार भाग बनतो.बलात्कार आणि असंघटित लैंगिक क्रिया ही भारतीय महिलांवरील हिंसाचाराचा मोठा भाग आहे.आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भारतीय उपखंडात महिला सर्वाधिक दुर्मिळ आहेत.आतापर्यंत बलात्काराच्या घटनांशी संबंधित सर्वात धोकादायक देश आहे. बलात्कार म्हणजे सहसा तिच्या संमतीशिवाय महिलेबरोबर लैंगिक संबंध ठेवले जातात.है खरंच खरं आहे की बलात्काराच्या विषयाबद्दल महिला आता अधिक जागरूक आणि मुक्त झाल्या आहेत.ते त्यांच्या स्वतःच्या लैंगिक अत्याचाराच्या कथांबद्दल उघडत बोलत आहेत. तथापि,भारतात संख्या वाढतच आहे.गुन्हेगारना बऱ्याचदा शिक्षा भोगीवली जात आहे.वैवाहिक बलात्कार हे स्त्रियांवरील हिंसाचाराचे आणखी एक प्रमुख उदाहरण आहे. वैवाहिक बलात्कार म्हणजे बहुतेक वेळा त्यांच्या संमतीशिवाय आपल्या पत्नीवर लादून आणि त्यांच्यावर जबरदस्ती करतात. यामुळे महिलेच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात गैरवर्तन आणि शारीरिक छेडछाड होते.महिलांची तस्करी आणि जबरदस्ती वेश्याव्यवसाय हे दोन प्रकारचे हिंसाचार आहेत ज्याचा भारतीय महिलांना बळी पडतो.भारतीय महिलांविरूद्ध केलेल्या हिंसाचाराच्या इतर प्रकारांमध्ये बाल विवाह, घरगुती अत्याचार, लैंगिक तस्करी आणि अपहरण यांचा समावेश आहे.महिलांविरूद्ध केलेल्या प्रत्येक दहा गुन्ह्यांपैकी पुरुष नऊच.यावरून हे सिद्ध होते की महिलांवरील गुन्हेगारीची उत्पत्ती भारतीय पुरुषांच्या मनात खोलवर रुजलेली पुरुषप्रधान विचारसरणीतून कशी निर्माण झाली आहे. पुरुषांपेक्षा पुरुष शारीरिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे असा त्यांचा विश्वास त्यांना त्यांच्या महिला भागांवर स्वतःला भाग पाडण्यास प्रवृत्त करतो आणि महिला समुदायाला त्रास जात आहे.
+जो स्त्रीचा अपमान करतो तो आईचा अपमान करतो,
+जो आईचा अपमान करतो, देवाचा अपमान करतो
+आणि जो देवाचा अपमान होतो,
+त्याचा विनाश निश्चित आहे.
+महिलांवरील हिंसाचार बऱ्याच विस्तृत प्रकारांमध्ये बसू शकतात. यात व्यक्तींनी तसेच राज्यांनी केलेल्या हिंसाचाराचा समावेश आहे. व्यक्तींनी केलेल्या हिंसाचाराचे काही प्रकार आहेत.बलात्कार, घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ, असिड फेकणे, पुनरुत्पादक बळजबरी, स्त्री-बालहत्या, जन्मपूर्व लिंग निवड, प्रसूती हिंसा, ऑनलाइन लिंग-आधारित हिंसा आणि जमावटोळी हिंसा. तसेच हानिकारक प्रथा किंवा पारंपारिक पद्धती जसे की हुंडा हिंसा, अपहरण करून लग्न आणि जबरदस्तीने लग्न करणे. अशा प्रकारच्या हिंसाचाराचे प्रकार आहेत ज्यावर सरकारकडून अत्याचार होऊ शकतात किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, जसे की सामूहिक बलात्कार,लैंगिक हिंसा आणि नसबंदी,सक्तीचा गर्भपात, पोलीस आणि अधिकृत कर्मचाऱ्यांकडून हिंसाचार,दगडमार आणि मारहाण. महिलांमध्ये होणारी तस्करी आणि जबरदस्ती वेश्याव्यवसाय यांसारख्या अनेक प्रकारची अनेकदा संघटित गुन्हेगारी नेटवर्कद्वारे केली जाते. ऐतिहासिकदृष्ट्या, संघटित डब्ल्यूएव्हीचे प्रकार घडले आहेत, जसे कि आधुनिक काळातील विच ट्रायल्स किंवा कम्फर्ट महिलांची लैंगिक गुलामगिरी.1. कौटुंबिक किंवा घरगुती घटनेत होणारी हिंसा, यासह, इतर शारीरिक, मानसिक आक्रमकता, भावनिक आणि मानसिक अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक अत्याचार, अनैतिक संबंध, जोडीदारांमधील बलात्कार, नियमित किंवा अधूनमधून भागीदार आणि सहकारी, सन्मानाच्या नावाखाली केलेले गुन्हे, महिला जननेंद्रिय आणि लैंगिक विकृती आणि जबरदस्तीने केलेले विवाह यासारख्या स्त्रियांसाठी हानिकारक इतर पारंपारिक पद्धती.2. लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषण आणि लैंगिक पर्यटनाच्या उद्देशाने संस्थांमध्ये किंवा इतरत्र महिलांमध्ये होणारी तस्करी, इतर गोष्टींसह, बलात्कार, लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि कामावर धमकी देणे यासह सामान्य समुदायात हिंसाचार.3. राज्य किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी हिंसाचार केला किंवा त्यांना दडपले.4. लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषणाच्या उद्देशाने सशस्त्र संघर्षाच्या परिस्थितीत स्त्रियांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन, विशेषत बंधक बनविणे, सक्तीने विस्थापन, पद्धतशीर बलात्कार, लैंगिक गुलामगिरी, सक्तीची गर्भधारणा आणि तस्करी.
+महिलांवरील हिंसाचाराचा इतिहास वैज्ञानिक साहित्यामध्ये अस्पष्ट आहे. हे एक भाग आहे कारण स्त्रियांविरूद्ध बऱ्याच प्रकारचे हिंसा (विशेषतः बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसा) याविषयी अनेकदा सामाजिक नियम, वर्ज्य, कलंक आणि या विषयाच्या संवेदनशील स्वरूपामुळे केले जाते. हे सर्वत्र ओळखले जाते की आजही विश्वासार्ह आणि सतत डेटाची कमतरता ही महिलांवरील हिंसाचाराचे स्पष्ट चित्र तयार करण्यास अडथळा आहे. जरी महिलांवरील हिंसाचाराच्या इतिहासाचा मागोवा घेणे अवघड आहे, परंतु हे स्पष्ट आहे की हिंसाचाराचा बराचसा भाग स्वीकारला गेला, त्याला माफ केले गेले आणि कायदेशीररित्या मंजूर देखील केले. उदाहरणे यात समाविष्ट आहेत की रोमन कायद्याने पुरुषांना आपल्या पत्नींना दंड देण्याचा अधिकार दिला, अगदी मृत्यूपर्यंत, आणि चर्च आणि राज्य या दोघांनीही या गोष्टीचा बडगा उगारला होता (जरी ही केवळ स्त्रियांविरूद्धची प्रथा नव्हती).महिलांवरील हिंसाचाराचा इतिहास स्त्रियांच्या मालमत्तेच्या ऐतिहासिक दृष्टीकोनाशी आणि अधीनतेच्या लैंगिक भूमिकेशी संबंधित आहे. कुलपितांचे स्पष्टीकरण आणि एकंदर जागतिक व्यवस्था किंवा स्थिती ज्यात लैंगिक असमानता अस्तित्वात आहेत आणि ती कायम राहिली आहेत त्यांना स्त्रियांवरील हिंसाचाराची व्याप्ती आणि इतिहास स्पष्ट करण्यासाठी उद्धृत केले आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या निर्मूलनाविषयी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घोषणेत म्हटले आहे की, “महिलांवरील हिंसाचार हे पुरुष आणि स्त्रियांमधील ऐतिहासिकदृष्ट्या असमान शक्ती संबंधांचे प्रकटीकरण आहे, ज्यामुळे पुरुषांद्वारे स्त्रियांवर वर्चस्व आणि भेदभाव वाढला आहे आणि प्रतिबंध रोखला गेला आहे. महिलांची पूर्ण प्रगती, आणि महिलांवरील हिंसा ही एक महत्त्वाची सामाजिक यंत्रणा आहे ज्याद्वारे पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधीनस्थ पदावर भाग पाडले जाते.यूएनच्या मते, "जगाचा कोणताही प्रदेश नाही, कोणताही देश नाही आणि अशी कोणतीही संस्कृती नाही ज्यामध्ये हिंसाचारापासून महिलांचे स्वातंत्र्य सुरक्षित केले गेले आहे." जगाच्या ठराविक भागात अनेकदा हिंसाचाराचे प्रकार अधिक प्रमाणात आढळतात, बऱ्याचदा विकासात देश. उदाहरणार्थ, हुंडा हिंसा आणि नववधू जाळणे हा भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळशी संबंधित आहे. एसिड फेकणे या देशांशी तसेच कंबोडियासह दक्षिणपूर्व आशियामध्ये देखील संबंधित आहे. ऑनर किलिंग हा मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाशी संबंधित आहे. मादी जननेंद्रिय विकृती बहुतेक आफ्रिकेत आणि काही प्रमाणात मध्य पूर्व आणि आशियाच्या काही भागात आढळतात. अपहरण करून विवाह इथिओपिया, मध्य आशिया आणि काकेशसमध्ये आढळला आहे. वधूच्या किंमतीशी संबंधित अत्याचार (जसे की हिंसा, तस्करी आणि जबरी विवाह) उप-सहारा आफ्रिका आणि ओशनियाच्या काही भागांशी जोडलेले आहेत. (लोबोलो देखील पहा.)ठराविक प्रदेश यापुढे हिंसाचाराच्या विशिष्ट प्रकाराशी संबंधित नाहीत, परंतु अशा ठिकाणी हिंसाचार अगदी सामान्य होता; हे दक्षिण / भूमध्य युरोपमधील सन्मान-आधारित गुन्ह्यांविषयी खरे आहे. उदाहरणार्थ, इटलीमध्ये 1981 पूर्वी, एखाद्या सन्मानासंदर्भात कारणास्तव एखाद्या स्त्रीने किंवा तिच्या लैंगिक जोडीदाराचा खून केल्याच्या घटनेत कमी केल्याची तरतूद करून फौजदारी संहिताने कमी करता येणारी परिस्थिती दिली होती.महिलांवरील हिंसाचाराच्या विशिष्ट प्रकारांचे स्पष्टीकरण देण्यासाठी संस्कृतीचे आवाहन करणे त्यांना कायदेशीरपणाचे असल्याचे दिसून येते. ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरा, स्थानिक चालीरिती आणि सामाजिक अपेक्षा तसेच धर्माचे विविध अर्थ लावले जातात त्याविषयी वादविवाद आणि वाद देखील आहेत. विशेषत महिलांविरूद्ध काही हिंसक कृत्याचे सांस्कृतिक औचित्य काही देशांमधील काही राज्ये आणि सामाजिक गटांनी त्यांच्या परंपरेचे रक्षण केल्याचा दावा करतात. हे औचित्य तंतोतंत शंकास्पद आहेत कारण बचाव सामान्यत.राजकीय नेत्यांनी किंवा पारंपारिक अधिका यांद्वारे व्यक्त केला जातो, प्रत्यक्षात प्रभावित झालेल्यांनी नाही. संवेदनशीलतेची आणि संस्कृतीचा आदर करण्याची गरज एक घटक आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.अशाप्रकारे एक संवेदनशील वादविवाद चालू झाला आणि चालू आहे.या हिंसाचाराचे हानिकारक प्रभाव ओळखून घेण्याचा इतिहासही आहे. 1870च्या दशकात अमेरिकेच्या कोर्टाने सामान्य स्त्री-कायद्यातील तत्त्व ओळखणे थांबविले की पतीचा “एक व्यभिचारी पत्नीला शारीरिक शिक्षेचा” हक्क आहे. हा अधिकार मागे घेणारी पहिली राज्य म्हणजे 1871 मध्ये अलाबामा होती. यूकेमध्ये पतीने आपल्या पत्नीला “कर्तव्याच्या हद्दीत” ठेवण्यासाठी मध्यम स्वरूपाची शारीरिक शिक्षेचा हक्क 1891 मध्ये काढून टाकला होता.20 व्या आणि 21 व्या शतकांत आणि विशेषत 1990-1990च्या दशकापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन, जनजागृती करणे आणि महिलांवरील सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी वकील म्हणून कार्य करणे वाढले आहे. बऱ्याचदा महिलांवरील हिंसाचाराला आरोग्याचा प्रश्न म्हणून घोषित केले जाते. आणि मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून. 2002 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार जगातील प्रत्येक पाच स्त्रियांपैकी किमान एक पुरुष त्यांच्या आयुष्यात एखाद्या पुरुषाने शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार केला होता आणि वयोगटातील महिलांमध्ये लैंगिक-आधारित हिंसा इतकी मृत्यू आणि आजारपण होते. कर्करोग म्हणून वर्षे, आणि एकत्रित मलेरिया आणि रहदारी अपघातांपेक्षा आजारपणाचे मोठे कारण आहे. "महिलांवरील अत्याचाराची विशिष्ट वैशिष्ट्ये या संशोधनातून समोर आली आहेत. उदाहरणार्थ, महिलांवरील हिंसाचाराची कृती ही बहुधा अनन्य घटना नसतात, परंतु कालांतराने चालू असतात. बऱ्याच वेळा न केल्यास, हिंसा एखाद्या अनोळखी व्यक्तीने नव्हे तर एखाद्या स्त्रीला ठाऊक असलेल्याद्वारे केली जाते. महिलांवरील हिंसा ही जगभरातील एक गंभीर आणि व्यापक समस्या आहे, याचे महिलांना आणि मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम होत आहेत, याचे पुरावे या संशोधनातून दिसून येत आहेत.
+"ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
+ती आहे म्हणून सारे घर आहे,
+ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
+आणि केवळ ती आहे,
+म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…!"
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4461.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4461.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d781bfe71ecaf57fb556c73cd489d50aeeba710
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4461.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महिषासूर हा एक असूर (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. रंभ हे सप्तर्षी मधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.[ संदर्भ हवा ]
+महिषासुर ने ब्रह्मदेवाची आराधना केली . ब्रम्हदेवाची भक्ती केली व त्यांच्या कडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने ते नाकारले मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्री च्या हातून होईल जिला चार पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. शेवटी ब्रम्ह ,विष्णू,महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञ कुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजल्या जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_448.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_448.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b33234c413570174ef76e6267adac9912ffdc4a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_448.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+भूम हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.
+आलियाबादवाडी आंबी (भूम) आनंदवाडी (भूम) आंदरुड आंजणसोडा अंतरगाव (भूम) आंतरवाळी आरसोळी आष्टा (भूम) आष्टेवाडी बागलवाडी (भूम) बऱ्हाणपूर (भूम) बावी (भूम) बेदरवाडी बेळगाव (भूम) भवानवाडी भोगळगाव भोणगिरी भूम बिरोबाचीवाडी बुरुडवाडी चांदवड (भूम) चिंचोळी (भूम) चिंचपूर (भूम) चुंबळी दांडेगाव देवळाली (भूम) देवांग्रा दिंडोरी (भूम) डोकेवाडी दुधोडी डुक्करवाडी गाणेगाव घाटनांदुर गिखाळी गिरळगाव गोळेगाव (भूम) गोरमाळा हाडोंगी हांगेवाडी हिवरा (भूम) हिवर्डा इडा लित इराचीवाडी जांब (भूम) जयवंतनगर जेजळा जोतिबाचीवाडी (भूम) कनाडी (भूम) कासरी (भूम) कृष्णापूर (भूम) लांजेश्वर माळेवाडी (भूम) माणकेश्वर (भूम) मात्रेवाडी (भूम) नागेवाडी (भूम) नळी (भूम) नळीवडगाव नान्नजवाडी नवलगाव निपाणी (भूम) पाडोळी पखरूड पांढरेवाडी (भूम) पन्हाळवाडी पाथरूड पाटसांगवी पिदा पिंपळगाव (भूम) राळेसांगवी रामेश्वर (भूम) रामकुंड (भूम) रोसांबा सडेसांगवी सामानगाव सान्नेवाडी सावरगाव (भूम) शेखापूर सोनगिरी (भूम) सुकटा तांबेवाडी (भूम) तिंत्रज उळुप उमाचीवाडी वडाचीवाडी (भूम) वाकवड वाल्हा वालवड (भूम) वांगीबुद्रुक वांगीखुर्द वंजारवाडी (भूम) वारेवडगाव वरुड (भूम)
+या तालुक्यामध्ये आलमप्रभु यांचे मंदिर आहे. तालुका मुख्यालयापासुन जवळच कुंथलगिरी हे सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे.येथील पेढयांचे विविध प्रकार महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो.
+ • ईट • पाथरूड • वालवड
+ • माणकेश्वर
+ • लांजेश्वर.
+शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून त्यामधून ज्वारी, मका, उडीद ही मुख्य पिके घेतली जातात.तसेच काही भागात कांदयाचे उत्तम प्रतीचे पीक घेतले जाते.तालुका अवर्षणग्रस्त असला तरी कानडी,इडा अंतरगाव, गनेगाव, चिंचपुर परिसरात द्राक्षे बागांचे वाढते प्रमाण तालूक्याच्या आर्थिक सुबत्तेत भर घालत आहे.सिंचनाच्या आधुनिकीकरणाने उसाचे क्षेत्रही वाढत आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4549.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4549.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d3642dabb760964b41386bb18bf1bb7cb400bddc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4549.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+महेश काळे (१२ जानेवारी, १९७६ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत.त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये "सदाशिव" ची भूमिका पार पाडली तेव्हापासून ते खूप प्रसिद्ध झाले. ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकले आहेत. त्यांचा विवाह हा पूर्वा गुजर यांच्याशी झाला असून ते आत्ता अमेरिका मध्ये शास्त्रीय गायनाचे धडे देत असतात.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4559.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4559.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f72cb58449eacc0136d13eea6773f21966d87999
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4559.txt
@@ -0,0 +1 @@
+महेश बाल्दी मराठी राजकारणी आहेत. हे उरण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4565.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4565.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cde9609767346e6e60e23ae8230f6d3657873a2c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4565.txt
@@ -0,0 +1 @@
+महेश मांजरेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९५८ - ) हे एक आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव व अस्तित्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाही समावेश आहे. 'कांटे'या चित्रपटामुळे त्यांना अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलुगू चित्रपट ओक्काडुन्नडु (२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर (२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाही त्यांनी केल्या. त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली.त्यांची सचिन खेडेकर,आणि विद्याधर उर्फ बाप्पा जोशींबरोबर जोडी प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4593.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4593.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eada058c122063ab6c2be896a1ce88e6598366fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4593.txt
@@ -0,0 +1,5 @@
+गुणक: 25°17′24″N 79°52′22″E / 25.29000°N 79.87278°E / 25.29000; 79.87278
+
+महोबा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक शहर व महोबा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महोबा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात स्थित असून ते कानपूरच्या १५० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २४० किमी पश्चिमेस आहे.
+महोबा हे ऐतिहासिक चंदेल्ल घराण्याचे मुख्यालय होते. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो येथून जवळच आहे.
+महोबा भारतीय रेल्वेच्या झाशी-अलाहाबाद रेल्वेमार्गावर असून बुंदेलखंड एक्सप्रेस, उत्तर प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचे येथे थांबे आहेत. महोबा-खजुराहो रेल्वेमार्ग २००८ साली चालू झाल्यामुळे महोबाला जंक्शनचा दर्जा मिळाला आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4596.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4596.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe6657f635e04b652d7b4b9a5f1854027201dc60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4596.txt
@@ -0,0 +1,11 @@
+[ संदर्भ हवा ]
+दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार ( १९३०; - १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.
+अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.
+बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.
+विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी e दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
+इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.
+तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या, नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान अप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षांपूर्वीच यशस्वी केले.
+नारळाचे देशावर फारसे उत्पन्न न देणारे फळझाड बारामतीत रुजविले, त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला-शरद पवार यांना, कोकणात पाठविले. तेथून मासळीच्या खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्यांच्यामागे उभी असे.
+अपार कष्ट करून अप्पासाहेबांनी बारामतीच्या दुष्काळी भागात छोट्या बंधाऱ्यांनी क्रांती केली. तालुक्यातील गो-पालन, कुक्कुटपालन, फळबागा या साऱ्यांचा नजरेत भरणारा विकास हे अप्पासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळ होते.
+अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे. आज त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्ष रूपांतर झालेले आहे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते कृषी प्रात्यक्षिके व कृषी प्रदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती संबंधीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाते
+राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4602.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4602.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6a7cf3bf9762e88160043ed0f7f88809d07d7802
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4602.txt
@@ -0,0 +1,2 @@
+प्रा. माधव काशीनाथ देशपांडे (इ.स. १९१० - इ.स. १९७४) हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार होते.
+देशपांडे १९३३-३९ या काळात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात, आणि १९३९-४१ या काळात अहमदाबादच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इंग्लिशचे प्राध्यापक होते. कॉलेजांतील नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यात इंग्लिशचे वर्ग चालवीत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_461.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_461.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cae9f051f2023bc304f10c3c035352fb3914c732
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_461.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भूमिपोन अदुल्यदे (मराठी लेखनभेद: भूमिपोल अतुल्यतेज, भूमिबोल अदुल्यदेज; थाई: ภูมิพลอดุลยเดช ; रोमन लिपी: Bhumibol Adulyadej ; शाही थाई लिप्यंतर: Phumiphon Adunyadet ;) (५ डिसेंबर, इ.स. १९२७ - १४ ऑक्टोबर इ.स. २०१६) हा थायलंडचा राजा होता. सार्वजनिक जीवनात 'महाराज' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या राजाला नववा राम या नावानेही उल्लेखले जाते. ९ जून, इ.स. १९४६पासून राज्यारूढ असलेला नववा राम जगभरातील वर्तमान शासनप्रमुखांमध्ये सर्वाधिक काळ अधिकारारूढ शासनप्रमुख होता. भूमिबोल अदुल्यदेज हा थाई इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ कार्यकाळ असलेला राजा ठरला आहे. त्यांच्या निधनाने एका मोठ्या पर्वाची अखेर झाली, असे मानले जाते.
+याच्यानंतर त्याचा मुलगा वज्रालंकरण थायलंडचा राजा झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4613.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4613.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8e2b4ae9dde2df66aeb03bb5597fa39378e7e48
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4613.txt
@@ -0,0 +1,6 @@
+प्रा. मा.म. देशमुख हे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले नाव आहे. ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमधून इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.
+मा.म. देशमुख हे एक महान तत्त्वज्ञ, इतिहास संशोधक होते. विविध पुस्तके व व्याखाने देऊन त्यांनी लोकजागृती केली.[ संदर्भ हवा ]
+राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत. त्यांतील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. पण अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी हायकोर्टाकडून बंदी उठवली. त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजेना नफाना तोटा तत्त्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.[ संदर्भ हवा ]
+मी स्पष्टवक्तेपणा वापरून इतिहास संशोधन समोर आणण्याचे काम केले आहे व ते अखंड सुरू आहे.
+"ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर केव्हा ही होईल सपाट" पासून ते "ज्या घरी पुस्तकांचे कपाट आणि काम्पुटर, ते घर होईल जगात अग्रेसर" असे बदलत्या काळानुसार पुरोगामी विचार त्यांनी मांडले आहेत.
+मा.म.देशमुख यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.त्यातील काही ठळक पुरस्कार खालीलप्रमाणे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4641.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4641.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..720f66123a502398921084628cd84ecddf223048
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4641.txt
@@ -0,0 +1,3 @@
+माँटगोमरी काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+माँटगोमरी काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4648.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4648.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68eaf3d1b11420b5b14c244304519007fab2f60e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4648.txt
@@ -0,0 +1,54 @@
+गुणक: 32°21′42″N 86°16′45″W / 32.36167°N 86.27917°W / 32.36167; -86.27917
+
+मॉंटगोमेरी (इंग्लिश: Montgomery) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलाबामा राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेल्या मॉंटगोमेरी शहराची लोकसंख्या २.०५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३.७५ लाख इतकी आहे.
+
+ अटलांटा
+ अॅनापोलिस
+ आल्बनी
+ इंडियानापोलिस
+ ऑगस्टा
+ ऑलिंपिया
+ ऑस्टिन
+ ओक्लाहोमा सिटी
+ काँकोर्ड
+ कार्सन सिटी
+ कोलंबस
+ कोलंबिया
+ चार्ल्स्टन
+ जुनू
+ जॅक्सन
+ जेफरसन सिटी
+ टॅलाहासी
+ टोपेका
+ ट्रेंटन
+ डेन्व्हर
+ डोव्हर
+ दे मॉईन
+ नॅशव्हिल
+ पियेर
+ प्रॉव्हिडन्स
+ फीनिक्स
+ फ्रँकफोर्ट
+ बिस्मार्क
+ बॅटन रूज
+ बॉइझी
+ बॉस्टन
+ माँटगोमेरी
+ माँतपेलिए
+ मॅडिसन
+ रिचमंड
+ रॅले
+ लान्सिंग
+ लिंकन
+ लिटल रॉक
+ शायान
+ सांता फे
+ साक्रामेंटो
+ सेंट पॉल
+ सेलम
+ सॉल्ट लेक सिटी
+ स्प्रिंगफील्ड
+ हार्टफर्ड
+ हॅरिसबर्ग
+ हेलेना
+ होनोलुलु
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4662.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4662.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4662.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4682.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4682.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..45b92a1898eea9817eba9256918007d19f5098ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4682.txt
@@ -0,0 +1,8 @@
+गुणक: 25°40′N 100°18′W / 25.667°N 100.300°W / 25.667; -100.300
+
+मॉंतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मॉंतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
+औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले मॉंतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे मॉंतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[१]
+मॉंतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते.
+
+फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरे व तिग्रेस दिला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी मॉंतेरे हे एक होते.
+मॉंतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4683.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4683.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac2c9ea8da3ac99b1fc3d58e3206df91570965a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4683.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 36°36′N 121°54′W / 36.600°N 121.900°W / 36.600; -121.900
+
+मॉंटेरे हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,८१० होती.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4700.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4700.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a358cf833da6fa3bd6386f0c57630b84dfe2326a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4700.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मॉंट ब्लॅंक (फ्रेंच: Mont Blanc, इटालियन: Monte Bianco; पांढरे शिखर) हा आल्प्स पर्वतरांगेमधील मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ४,८१० मीटर (१५,७८० फूट) उंचीचा हा पर्वत इटली व फ्रान्स देशांच्या सीमेवर स्थित असून तो युरोपियन संघाच्या देशांमधील सर्वात उंच पर्वत आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4715.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4715.txt
@@ -0,0 +1 @@
+मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4748.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4748.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..786b70ed9fb1e3acf613ed911eef731ea8ac7d06
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4748.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मांगनळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4762.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4762.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68f4ca737d41bb8582cf20968c8b92705f5404e3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4762.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मांगळादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4773.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64789f3e4feb034dfecbe8601ad4a894bb58303b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4773.txt
@@ -0,0 +1 @@
+मांगळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4786.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4786.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79ffd7ac4ac6b9630776104810671df12a5b7639
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4786.txt
@@ -0,0 +1,21 @@
+
+मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.
+नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक, प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये संपन्न झाला. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्षे एवढा अवधी लागला.
+ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबरहुकूम ही मूर्ती घडविण्यात आली. मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत, ताडपत्रांवरील ग्रंथ, तामिळ, कन्नड, तेलगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हीडा, ग्रीक मायथॉलॉजी आदी ग्रंथांतील वर्णनांचा अभ्यास झाला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटांत करून मूर्तीचे परिमाण निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे. त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होऊ घातले आहे.
+अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बॅसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८ फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनीज बुकमध्ये केली जाणार आहे.
+या मूतीची साधारण मापे अशी आहेत:
+अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे.
+या मूर्तीपर्यंत पोहोचण्यास तीन प्रकारचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. या पुतळ्याच्या जागी पोहोचण्यास ४ लिफ्टही तयार करण्यात येत आहेत.[१]
+सटाणा -ताहाराबाद -मांगी-तुंगी
+जर उत्तर भारतातून किंवा उत्तर महाराष्ट्रतुन आपण येत आसाल तर मालेगाव ला यावे मालेगाव आग्रा मुंबई महामार्गावर मोठे शहर आहे. तिथून नामपूर अथवा सटाणा मार्गे ताहाराबाद येऊन मांगी तुंगी ला येवू शकता.
+जर आपण दक्षिण भारतातून येतात तर नाशिक मार्गे सटाणा यथे येऊन ताहाराबाद वरून मांगी तुंगी येवू शकतात.
+रेल्वे :
+नवापूर रेल्वे स्थानक ला उतरून पिंपळनेर मार्गे ताहाराबाद पुढे मांगी तुंगी.
+मनमाड रेल्वे स्थानक ला उतरून मालेगाव मार्गे ताहाराबाद
+हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत.
+डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.
+भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत. राहायचे ५० रु. प्रतिदिवस इतके नाममात्र भाडे आहे.
+भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे. जेवण केवळ रु. ४० प्रतिव्यक्ती इतके नाममात्र आहे.
+गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे.
+2 तास==जाण्यासाठी लागणारा वेळ==
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4797.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4797.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c0c93985a56b65822eb37bb715f824200853c05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4797.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मांगेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4838.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4838.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ea142c24f2baeb33f9e2d4d814725dab65a8002
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4838.txt
@@ -0,0 +1 @@
+मांजलपूर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ वडोदरा जिल्ह्यात आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4843.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4843.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ed4b70b51b989d5fb2d8b45109b93128848fcc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4843.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मांजुर्णे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4850.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4850.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc521d4e1623c503b29235b00edbd1922acec803
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4850.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मांडकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4870.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4870.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..729148b7201548918ffa8a4ec4568f2cc3d3dd5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4870.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मांडवकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4875.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4875.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..971aea3793bd60462ebbd21455aa750c5f1b332f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4875.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मांडवगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4914.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4914.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e693f4960db5700736c4ce49a1798a0d1966f30a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4914.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मांडवीआंबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4927.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4927.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c34276d5ca203438f485ea2143e742893bd9bd2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4927.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मांडुक्योपनिषद हे अथर्ववेद शाखेतील एक उपनिषद आहे . हे उपनिषद संस्कृत भाषेत लिहिलेले आहे. त्याचे निर्माते वैदिक काळातील ऋषी मानले जातात. उपनिषदांमध्ये सांगितलेले जग आणि भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ आणि त्यांच्या पलीकडे जे काही नित्य घटक सर्वत्र पसरलेले आहेत. हे सर्व ब्रह्म आहे आणि हा आत्मा देखील ब्रह्म आहे. आत्मा चतुष्पाद आहे, म्हणजेच जागरण, स्वप्न, निद्रा आणि तुरिया या त्याच्या प्रकट होण्याच्या चार अवस्था आहेत. या उपनिषद मध्ये, या प्रमाणात एक अद्वितीय स्पष्टीकरण देऊन ओम , मूळ आणि ताल या जिवंत अस्तित्व आणि विश्व पासून ब्राह्मण आणि ओळख किंवा तीन न साजरा सुधारण्यावर जोर दिला करण्यात आले आहे. याशिवाय वैश्वानर या शब्दाचे वर्णन इतर ग्रंथांमध्येही आढळते.
+मांडूक्य उपनिषद हे छोट्या उपनिषदांपैकी एक असून त्याचे वर्गीकरण अथर्ववेदासोबत केले जाते.
+मुक्तिकोपनिषदात दिलेल्या १०८ उपनिषदांच्या यादीमध्ये या उपनिषदाचा क्रमांक सहावा आहे. हे गद्यात्मक असून यात एकूण १२ मंत्र आहेत. यापैकी काही मंत्रांचा संबंध ऋग्वेदाशीही जोडला जातो. हे उपनिषद् ओम् (ॐ) या अक्षराची चर्चा करते, चेतनेच्या चार अवस्थांचा सिद्धांत मांडते आणि आत्म्याच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे प्रतिपादन करते.
+मांडूक्य उपनिषदाचे खास वैशिष्ट्य असे की मुक्तिकोपनिषदातील श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील संवादानुसार मोक्षप्राप्तीसाठी हे एकच उपनिषद् पुरेसे आहे असे प्रभू श्रीरामांनी म्हटलेले आहे. मुक्तिकोपनिषदातील ११ मुख्य उपनिषदांमध्ये मांडूक्य उपनिषदाचा पहिला क्रमांक आहे. या उपनिषदावर गौडपादाचार्य यांच्या कारिका आहेत. हिंदू तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांच्यामधील परस्परसंबंध दाखवण्यासाठी ज्या संहितांचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांपैकी मांडूक्योपनिषद एक आहे.
+मांडूक्य या या शब्दाची उत्पत्ती ‘मंडूक’ या शब्दापासून झाली असावी असे मानले जाते. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. बेडूक, घोड्याची एक विशिष्ट प्रजाती, घोड्याच्या खुरांचे तळ किंवा आध्यात्मिक तणाव असे याचे काही अर्थ होतात. काही लेखकांनी मांडूक्य उपनिषदाच्या नामाभिधानामागे बेडूक हा अर्थ असल्याचे सुचविलेले आहे.
+‘मन’ याचा अर्थ हृदय किंवा मन आणि ‘डूक’ याचा दुःख याचा अर्थ तणाव किंवा दुःख निर्माण करणाऱ्या अडचणी. परमेश्वराबाबतचे आकलन चुकीचे असल्यास किंवा असे आकलनच नसल्यास दुःख किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, अशीही व्युत्पत्ती मांडली जाते.
+उपनिषदांच्या रचनेच्या काळाबाबत विद्वानांचे एकमत नाही. काही उपनिषदे वेदांच्या मूळ संहितांचा भाग मानली जातात. वेद हे सर्वात जुने आहेत. काही उपनिषदे ब्राह्मण्य आणि आरण्यक ग्रंथांचा भाग मानली जातात. त्यांची रचना संहितांनंतरची आहे. हिंदू धर्मातील श्रुती धर्मग्रंथांमध्ये उपनिषदे महत्त्वाची आहेत. ते वैदिक साहित्याचा अविभाज्य भाग आहेत. उपनिषदांमध्ये, कर्मकांडांना 'कनिष्ठ' संबोधून ज्ञानाला महत्त्व दिले गेले कारण ज्ञान स्थूल (जग आणि पदार्थ) पासून सूक्ष्म (मन आणि आत्मा) कडे घेऊन जाते. ब्रह्म , जीव आणि जगाचे ज्ञान प्राप्त करणे ही उपनिषदांची मूलभूत शिकवण आहे. उपनिषदे हा भारतीय आध्यात्मिक विचारांचा मूळ पाया आहे, भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा स्रोत आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_493.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_493.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90eda098a407b2a4252ca90a63d62eb89811b41c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_493.txt
@@ -0,0 +1 @@
+भृगूव्रत हे एक तिथिव्रत आहे. मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला हे व्रत आरंभतात. व्रतावधी एक वर्ष. भृगू नावाच्या बारा देवांची पूजा आणि हवन हा यातील मुख्य विधी आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. उद्यापनाच्या वेळी गाय दान देतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4938.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4938.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..55f6645a7798e4745acd9f577d823d694d032fe6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4938.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+मांडोळ हा एक बिनविषारी साप आहे.
+.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4940.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4940.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f83b013cae33438fcc7a76b623be8c9d15714e43
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4940.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मांडवी नदी (Mandovi River) ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर कर्नाटकातून आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादई म्हणतात आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसऱ्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे आणि याच पुलाला मांडवी पूल म्हणून ओळखले जाते. म्हादेई नदीलाच महादयी नदी म्हणतात.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4945.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4945.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dbb73b51ff7118eaab61431070146a0530147bba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4945.txt
@@ -0,0 +1,41 @@
+महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई
+तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला
+असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस
+चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात.
+समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या
+गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या
+काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई - भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड. अवघ्या २० किमी
+अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता-याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते. शिवाय पुर्वेकडून शिरवळवरून लोहोम-झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे.
+त्यानंतरच्या टप्प्यावर मांढव्य ऋषींची पत्नी
+मंडाबाईचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला
+मंडीआई असे म्हणतात. या मंदिरासमोरच
+गोमुखतीर्थ हे जलकुंड आहे.
+द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा
+सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले. त्यांनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू-
+महादेवाची तपसाधना केली, त्याठिकाणी
+मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यालाच मांढेश्वर असेही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे.
+शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत तेथुन
+जवळपास १२५ पाय-या चढाव्या लागतात. मध्यावर
+उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची ५फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह तीन
+खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट
+उंचीची शेंदूरचर्चित महिषासूरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे. मुर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी-चोळी नेसवलेली असते. हळदी-कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण-नारळाने भरतात. देवीभक्तीची ज्योत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजीबाबा (गोविंदबुवा) तरडावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे
+आहेत. याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला ५२वीरांचा वेढा आहे.
+पौषी यात्रेच्या दोन दिवस आधी जागर,
+छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा
+केली जात असते. या यात्रेत सासनकाठीचा व
+पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी
+करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे 'बोपगावच्या फडतरे' यांना असतो. गावोगावची भक्तमंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल-ताशा-हलगी-संबळ-झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात.
+यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून लाखो भाविक
+हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी
+पौणिर्मेशिवाय नवरात्रौत्सवातही काळूबाईला
+मोठी यात्रा भरत असते. 'काळूबाईच्या नावानं
+चांगभलं' आणि 'बोल मांढरच्या काळीचं चांगभलं'च्या गजराने सारा परिसर दुमदुमुन जातो.
+मंदिर -
+देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून ४६५० फूट टेकडी वर हे मंदिर आहे. ते साताऱ्यातून २० कि.मी. अंतरावर आहे
+मांढरदेवी काळुबाईचे मंदिर आहे . मंदिर लहान असुन त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत.तसेच मुख्य मंदिरासमोरिल डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठान आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहे.
+मूर्ती-
+मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतरवेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह हे आहे.
+आख्यायिका-
+सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली.तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळुबाईचे पुजन केले होते.अशी एक दंतकथा सांगितली जाते.
+यात्रा / उत्सव -
+देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. ढोल , झांज ही ही देवीची प्रमुख वाद्य आहेत.भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मासांहारी नैवेद्य दाखवतात . पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4948.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4948.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04b3b409e5ef9a306914a42134c9e44f96586e9b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4948.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मांदड अटकरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4949.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4949.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b889a49c040c98f6003eed3b76f7d26770f3fcd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4949.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मांदणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4950.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4950.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eba9d2ca44bb6a9e20de12136ab4903ef00ea59a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4950.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मांदणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६० कि.मी. अंतरावर आहे.
+सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३४ कुटुंबे राहतात.गावातील एकूण १५७० लोकसंख्येपैकी ८२१ पुरुष तर ७४९ महिला आहेत.गावात ९८५ शिक्षित तर ५८५ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ५८० पुरुष व ४०५ स्त्रिया शिक्षित तर २४१ पुरुष व ३४४ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६२.७४ टक्के आहे.
+जांब, उन्नी, कोकंगा, जवळगा, थोरलीवाडी, हिंपळगाव, वालसंगी, महादेववाडी,बेलूर, लिंगढळ, मेठी ही जवळपासची गावे आहेत.मांदणी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4963.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4963.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64aca1ac903bc2f052e698915e2dd4cc0e13f6f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4963.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मांदुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4982.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4982.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dbebe321ebf6f6a8e34496901662ade96764fea1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4982.txt
@@ -0,0 +1 @@
+माइंडस्क्रीन फिल्म इन्स्टिट्यूट ही भारताच्या चेन्नई शहरातील अभिनय शिक्षण संस्था आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4987.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ce1a1143f8289d9b485487caf6451ad77516c225
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4987.txt
@@ -0,0 +1 @@
+लेस्टर बोल्स माइक पियरसन कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता पंतप्रधान होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4988.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..009aaee9e1981f910965b9fcde68a9094bc6cf6c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_4988.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मायकेल रिचर्ड पेन्स (इंग्लिश: Michael Richard "Mike" Pence; ७ जून, १९५९:कोलंबस, इंडियाना, अमेरिका - ) हा एक अमेरिकन राजकारणी व देशाचा भूतपूर्व उपराष्ट्राध्यक्ष आहे. २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्पबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी केली. ह्या लढतीत ट्रम्प-पेन्सने डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन-टिम केनला अनपेक्षितरीत्या हरविले. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी पेन्स २०१३ ते २०१७ दरम्यान इंडियाना राज्याचा गव्हर्नर तर २००१ ते २०१३ दरम्यान प्रतिनिधींचे सभागृहाचा सदस्य होता.
+एक कट्टर पुराणमतवादी मानला जाणारा पेन्स समलिंगी विवाह, गर्भपात इत्यादींच्या विरोधात आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5010.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5010.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fba31f0bd919e13a4022efcd73b5e7975366d7e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5010.txt
@@ -0,0 +1,37 @@
+
+मायक्रोसॉफ्ट विंडोज (इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल (आलेखी) सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर, इ.स. १९८५ रोजी विंडोज नामक संचालन पर्यावरण आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे [१]. ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वद टक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे. खासगी संगणकासाठी (पर्सनल कॉम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटू व मोबाईल फोनसाठी विंडोज फोन ८ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत.
+मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) होय. GUI म्हणजे चित्रमय दृश्यरुप. यावर आधारित सर्व प्रोग्राम चित्रमय असतात. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टिम सोपी (युजर फ्रेंडली) वाटते. मॉनिटरवर दिसणान्या छोट्या चित्रांच्या सहाय्याने संगणकास सूचना देता येतात. विंडोजमध्ये मेमरीचे व्यवस्थापन अधिक चांगले आहे. यात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयाच्या दोन किंवा जास्त प्रोग्रामवर काम करता येते, एकाच वेळी पत्र लिहिणे, स्प्रेडशीट तयार करणे, किंवा गेम्स खेळणे अशी विविध कामे करता येतात. यासाठी आवश्यक ते प्रोग्राम उघडून ठेवले की एका प्रोग्राममधून दुस-या प्रोग्राम विंडोमध्ये सहज प्रवेश करता येतो. विंडोजवर आधारित वेगवेगळ्या कामांसाठी तयार केलेले सर्व प्रोग्राम्स बरेचसे सारखे असतात. त्यामळे हे प्रोग्राम शिकणे सोपे जाते. प्रोग्राम्स नियमबद्ध व एकमेकांशी संलग्न असतात. त्यामुळे डेटाची देवाणघेवाण सोपी जाते.
+हे सुद्धा पहा: मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांची यादी
+विंडोज हा शब्द एक वा अनेक मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्यांचे वर्णन करतो. या उत्पादनांचे त्यांच्या वापराच्या दृष्टीने सामान्यपणे तीन वर्ग पडतात.
+विंडोजचा इतिहास आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे नेतो, जेव्हा "चेस बिशप" नावाच्या संगणकशास्त्रज्ञाने एका इलेक्ट्रॉनिक उपकरण संरचना तयार केली व "अंतरफलक व्यवस्थापक" (इंटरफेस मॅनेजर) हा प्रकल्प सुरू झाला. तो "विंडोज" या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये (अॅपल लिसा नंतर पण मॅकिंटॉशच्या आधी) घोषित झाला खरा, पण नोव्हेंबर इ.स. १९८५ पर्यंत विंडोज प्रकाशित झाली नाही. विंडोज १.०चे बाह्यावरण एमएस-डॉस एक्झिक्युटिव्ह नावाचा प्रोग्रॅम होता. गणकयंत्र, दिनदर्शिका, कार्डफाइल, क्लिपबोर्ड दर्शक, घड्याळ, कंट्रोल पॅनल, नोंदीलेखक (नोटपॅड), पेंट, रिव्हर्सी, टर्मिनल, राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते. विंडोज १.० मध्ये एकावर एक खिडकी (विंडो) आणता येत नसे. केवळ चौकटीच इतर खिडक्यांवर येऊ शकत असत.
+ऑक्टोबर १९८७ मध्ये विंडोज २.० प्रकाशित झाली. तिच्यात वापरकर्ता अंतरफलक व स्मृती व्यवस्थापनामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. तिच्यामध्ये एकावर एक खिडकी आणता येऊ लागली शिवाय तिच्यात आणखी जटिल कळफलक-लघुपथ (कीबोर्ड-शॉटकट) होते. ती विस्तारलेली स्मृतीसुद्धा वापरू शके.
+विंडोज २.१ विंडोज/३८६ व विंडोज/२८६ या दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली.
+विंडोजच्या जुन्या आवृत्त्या केवळ ग्राफिकल यूजर इंटरफेस मानल्या जात कारण त्या जास्त प्रमाणात एम-एस डॉसवरच चालत असत व त्याचा संचिका प्रणाली सेवांसाठी उपयोग करत. तरीही, सर्वात आद्य १६-बिट विंडोजमध्ये अनेक संचालन प्रणाली फंक्शन्स व त्यांचे स्वतःचे एक्झिक्युटेबल संचिका प्रकारही स्वीकृत केले होते तसेच त्यांचे स्वतःचे उपकरण चालक (टायमर, ग्राफिक्स, प्रिंटर, माऊस, कळफलक व ध्वनी) अॅप्लिकेशन्ससाठी प्रदान केले होते. एमएस-डॉसच्या उलट विंडोज वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक चित्रमय अॅप्लिकेशन्स एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सहकारी माध्यमातून एक्झिक्युट करू देते.
+विंडोज ३.० (१९९०) व ३.१ (१९९२) यांनी आभासी स्मृती व लोड करण्यायोग्य आभासी डिव्हाइस चालक यांच्या कारणास्तव रचना सुधारली. विंडोजचे प्रयोग आता सुरक्षित रीतीमध्ये चालू शकत होते, (जेव्हा विंडोज साध्या किंवा ३८६ वाढवलेल्या रीतीमध्ये चालत होती तेव्हा) ज्यामुळे त्यांना स्मृतीचे अनेक मेगाबाइट खुले झाले व सॉफ्टवेर आभासी स्मृती योजनेत भाग घेण्याचे बंधन दूर झाले. विंडोज ३.० साठी मायक्रोसॉफ्ट महत्त्वपूर्ण कार्ये सी भाषेतून असेंब्ली भाषेत लिहित असे.
+विंडोज ९५ ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली. तिच्यात नवीन वापरकर्ता व्यक्तिरेखा, २५५ अक्षरांपर्यंत लांब संचिकानामांसाठी समर्थन, व आपोआप स्थापन केलेले हार्डवेर[मराठी शब्द सुचवा] ओळखणे ही नवीन साधने होती. ती ३२-बिट प्रयोग चालवू शकत असे व अनेक तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे तिची स्थिरता विंडोज ३.१ पेक्षा वाढली. तिच्यात अनेक ओईएम सेवा प्रकाशने झाली. त्यातील प्रत्येक प्रकाशन सर्व्हिस पॅकच्या तुल्यबळ होते.
+मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन विंडोज ९८ जून १९९८ साली प्रकाशित झाले. मायक्रोसॉफ्टने १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती आवृत्ती प्रकाशित केली. तिचे नाव विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (सेकंड एडिशन) होते. त्याचा लघुपथ विंडोज ९८ एसई असा करण्यात आला.
+फेब्रुवारी २००० मध्ये विंडोज २००० प्रकाशित झाली. तिच्यापाठोपाठ विंडोज एमई प्रकाशित झाली. (एमई हा मिलेनियम एडिशनचा लघुपथ आहे.) विंडोज एमईने विंडोज ९८ कडून गाभा अद्ययावत केला असला तरी विंडोज २००० कडून काही पैलू अद्ययावत केले व "बूट इन डॉस मोड" हा पर्याय काढला आणि प्रणाली पुनर्स्थापन हा नवीन पर्याय आणला. त्यामुळे वापरकर्त्याला संगणकाच्या सेटिंग्समध्ये तारीख बदलण्याची मुभा मिळाली.
+विंडोज एनटी मालिकेतील प्रणाल्या उच्च विश्वसनीयतेच्या व्यावसायिक उपयोगांसाठी बाजारात आणल्या गेल्या. पहिले प्रकाशन होते एनटी ३.१ (१९९३), ग्राहक विंडोज आवृत्तीशी जुळावे म्हणून हा क्रमांक ठेवण्यात आला होता, त्यानंतरची प्रकाशने एनटी ३.५ (१९९४), एनटी ३.५१ (१९९५), एनटी ४.० (१९९६), व विंडोज २०००, उत्पादन सक्रीयीकरण उपलब्ध नसलेले हे शेवटचे एनटी-आधारित प्रकाशन होते. एनटी ४.० ही विंडोज ९५ची वापरकर्ता व्यक्तिरेखा वापरणारी या मालिकेतील पहिली प्रणाली होती. (आणि विंडोज ९५ चे बिल्ट-इन[मराठी शब्द सुचवा] ३२-बिट रनटाइम्स वापरणारी देखील पहिलीच.)
+मायक्रोसॉफ्टने नंतर प्रकाशित केलेल्या विंडोज एक्सपीने ग्राहकांना व व्यापारी संचालन प्रणाल्यांना आपल्याकडे खेचले. ती घरगुती व व्यापारी अशा दोन्ही आवृत्त्यांत उपलब्ध होती. (नंतर ती टॅब्लेट संगणक व मीडिया केंद्र या स्वरूपातही उपलब्ध झाली.) सर्व्हर संचालन प्रणाल्यांसाठी मायक्रोसॉफ्टने वेळापत्रक बदलले. दीड वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या विंडोज सर्व्हर २००३ ने विंडोज सर्व्हरला विंडोज एक्सपीबरोबर आणले. लांबलचक विकासप्रक्रियेनंतर विंडोज व्हिस्टा २००६ च्या शेवटी प्रकाशित झाली. तिच्याबरोबरची सर्व्हर संचालन प्रणाली विंडोज सर्व्हर २००८ ही २००८ च्या सुरुवातीला प्रकाशित झाली. २२ जुलै २००९ रोजी विंडोज ७ व विंडोज सर्व्हर २००८ आरटू आरटीएम (रिलीज टू मॅन्युफॅक्चरिंग - उत्पादनासाठी प्रकाशित) म्हणून प्रकाशित झाल्या. विंडोज ७ ही २२ ऑक्टोबर २००९ रोजी प्रकाशित झाली.
+एक्स८६ आधारित खासगी संगणकांचा जम बसण्यापूर्वी विंडोज एनटी अनेक विविध प्लॅटफॉर्मना समर्थित करे. एनटी ३.१ ते ४.० पर्यंत पॉवरपीसी, डेक अल्फा, एमआयपीएस आर४००० अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मना समर्थित करत असत, ज्यांच्यात ६४-बिट प्रक्रियाकारही असत, त्यांना प्रणाली ३२-बिट प्रक्रियाकारांप्रमाणे वागवत असे.
+मायक्रोसॉफ्टने इंटेल इटॅनियमच्या (आयए-६४ म्हणूनही ज्ञात) उदयाबरोबर त्यास समर्थन देणारी विंडोज प्रकाशने काढली. विंडोज एक्सपी व विंडोज सर्व्हर २००३ च्या इटॅनियम आवृत्त्या त्यांच्या एक्स-८६ (३२-बिट) आवृत्त्यांबरोबरच प्रकाशित झाल्या. एप्रिल २५, २००५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी एक्स६४-बिट आवृत्ती व विंडोज सर्व्हर एक्स६४ आवृत्त्या प्रकाशित केल्या. विंडोज एक्सपीच्या इटॅनियम आवृत्त्यांसाठीचे समर्थन २००५ मध्ये मायक्रोसॉफ्टने काढून घेतले. विंडोज व्हिस्टा ही विंडोजची पहिली आवृत्ती आहे जिच्यात एक्स६४ व एक्स८६ आवृत्त्यांचे प्रकाशन एकदम झाले. विंडोज व्हिस्टा इटॅनियमला समर्थन देत नाही. विंडोज सर्व्हर २००८ आरटू ने ३२-बिट आवृत्ती गाळली पण विंडोज ७ ने तिला समर्थन ठेवले.
+विंडोज सीई (अधिकृतरीत्या विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट) ही उपग्रह दिशादर्शक प्रणाल्यांवर व भ्रमणध्वनींवर चालणारी विंडोजची आवृत्ती आहे. विंडोज एम्बेडेड कॉम्पॅक्ट ही स्वतःचे केर्नेल वापरते.
+मुख्य पान: विंडोज ८
+विंडोज ७ची उत्तराधिकारी असलेली विंडोज ८ सध्या विकसनशील आहे. मायक्रोसॉफ्टच्या २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या डच भाषेतील ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे विंडोज ८ आणखी दोन वर्षांनी प्रकाशित होईल.
+विंडोज 10 ही सध्या उपलब्ध असलेली सगळ्यात नवीन प्रणाली आहे
+विंडोज मोबाइल आता अस्तित्वात नाही
+मायक्रोसॉफ्टने तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये दोन समांतर मार्ग घेतले आहेत: एक व्यावसायिक आयटी वापरकर्त्यासाठी तर दुसरा घरगुती वापरकर्त्यासाठी. दोन्ही मार्गांपैकी गृह-आवृत्त्यांमध्ये जास्त मल्टिमीडिया समर्थन पण नेटवर्किंग व सुरक्षिततेत कमी कार्यक्षमता तर व्यावसायिक आवृत्त्यांत प्राथमिक मल्टिमीडिया पण उत्तम नेटवर्किंग व सुरक्षितता असते.
+नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेली विंडोज १.० ही विंडोजची पहिली आवृत्ती होती. अॅपलशी स्पर्धा करण्यासाठी असलेल्या या संचालन प्रणालीस कमी लोकप्रियता व कार्यक्षमतेचा अभाव लाभला. ती परिपूर्ण संचालन प्रणाली नव्हती; किंबहुना ती एमएस-डॉसला विस्तारत होती. विंडोज २.०ची लोकप्रियता पूर्वाधिकाऱ्याहून किंचित जास्त होती. विंडोज २.०३ (प्रकाशन दिनांक जानेवारी १९८८) ने वापरकर्त्यांस चौकटींना एकमेकांच्यावर येऊ देण्याची मुभा दिली त्यामुळे अॅपलच्या प्रताधिकारांचे उल्लंघन झाले.
+१९९० मध्ये प्रकाशित झालेली २ दशलक्षांहून जास्त प्रती पहिल्या सहा महिन्यांत विकल्या जाणारी विंडोज ३.० ही विस्तृत व्यापारी यश मिळवणारी पहिली आवृत्ती होती. तिच्यामध्ये सदस्य व्यक्तिरेखेत व एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा घडण्यात आल्या होत्या. विंडोज ३.१ ही तिची उत्तराधिकारी मार्च १, १९९२ रोजी सामान्यपणे उपलब्ध झाली.
+जुलै १९९३ मध्ये मायक्रोसॉफ्टने नवीन केर्नेलवर आधारित असलेली विंडोज एनटी ही संचालन प्रणाली प्रकाशित केली. एनटी ३.१ ही विंडोज एनटीची पहिली आवृत्ती ठरली. एनटी व्यावसायिक संचालन प्रणाली मानले गेले व ती पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर करु शकणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज एनटी कुळातील विंडोज एक्सपी नंतर गृह संचालन प्रणाली ठरली.
+ऑगस्ट २४, १९९५ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही नवीन व महत्त्वाची ग्राहक आवृत्ती प्रकाशित केली. तिच्यात सदस्य व्यक्तिरेखेत बदल व पूर्वक्रमिक एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सुविधेचा वापर केला होता. ती विंडोज ३.१ला नाही तर कार्यगटांसाठीची विंडोज, एमएस-डॉस यांच्या जागी येण्यास प्रकाशित झाली होती व ती "प्लग अँड प्ले" क्षमता वापरणारी विंडोजची पहिली संचालन प्रणाली ठरली. विंडोज ९५ मध्ये झालेले बदल क्रांतिकारी होते. विंडोज ९५ चे मुख्यधारा समर्थन डिसेंबर ३१, २००० रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन डिसेंबर ३१, २००१ रोजी खंडित झाले.
+त्यानंतरचे प्रकाशन विंडोज ९८ जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाले. तिच्यानंतर विंडोज ९८ची द्वितीय आवृत्ती (विंडोज ९८ एसई) प्रकाशित झाले. विंडोज ९८ साठीचे मुख्यधारा समर्थन जून ३०, २००२ रोजी खंडित झाले व वाढवलेले समर्थन जुलै ११, २००६ रोजी खंडित झाले.
+"व्यावसायिक" संचालन प्रणाल्यांतील विंडोज २००० ही आवृत्ती मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारी २००० मध्ये प्रकाशित झाली. २००४ मध्ये विंडोज २००० च्या स्रोतातील काही भाग आंतरजअलावर आणला गेला. हे मायक्रोसॉफ्टसाठी वाईट होते कारण जो केर्नेल विंडोज २००० मध्ये वापरला गेला होता तोच केर्नेल विंडोज एक्सपी साठी वापरण्यात आला होता. विंडोज ९८ नंतरची ग्राहक आवृत्ती विंडोज एमई (विंडोज सहस्रक आवृत्ती) होती. तिच्यात अनेक नवी तंत्रज्ञाने आणली गेली होती, उदा. "वैश्विक प्लग अँड प्ले". विंडोज एमईची हार्डवेर अडचणी, हळूपणा यांची खूप चिकित्सा करण्यात आली होती.
+ऑक्टोबर २००१ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी ही आवृत्ती प्रकाशित केली. संगणक मासिकांमध्ये तिचा प्रचंड उदोउदो करण्यात आला होता. ती दोन आवृत्त्यांत प्रकाशित झाली: "गृह" व "व्यावसायिक". तिसरी आवृत्ती "मीडिया केंद्र" ही २००२ मध्ये करण्यात आली. तिच्यात डीव्हीडी व दूरदर्शन कार्यक्षमता, प्रोग्रॅम साठवणे (रेकॉर्डिंग) या गोष्टींवर भर देण्यात आला होता. विंडोज एक्सपीसाठीचे मुख्यधारा समर्थन एप्रिल १४, २००९ रोजी खंडित झाले. वाढवलेले समर्थन एप्रिल ८, २०१४ रोजी खंडित होईल.
+एप्रिल २००३ मध्ये विंडोज सर्व्हर २००३ प्रकाशित झाला. त्याने मागे पडलेल्या विंडोज सर्व्हर संचालन प्रणाल्यांना विंडोज एक्सपीबरोबर आणले. त्याच्यात काही नव्या सुविधा व सुरक्षेवर प्रचंड भर होता. त्याच्यानंतरचे सर्व्हर प्रकाशन विंडोज सर्व्हर २००८ आरटू डिसेंबर २००५ मध्ये प्रकाशित झाले.
+जानेवारी ३०, २००७ रोजी विंडोज व्हिस्टा प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये काही नवीन सुविधा होत्या, तसेच पुनर्निर्मित केले गेलेले शेल व सदस्य व्यक्तिरेखा, व काही प्रमाणात सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. ते वेगवेगळ्या आवृत्त्यांत उपलब्ध आहे. विंडोज व्हिस्टा हा चिकित्सेचा विषय बनून राहिला आहे.
+ऑक्टोबर २२, २००९ रोजी विंडोज ७ प्रकाशित झाली. विंडोज ७ ने मल्टि-टच समर्थन, नवीन टास्कबारसहित पुनर्निर्मित विंडोज शेल अशा नवीन सुविधा दिल्या.
+विंडोजच्या मूळ ग्राहक आवृत्त्या नेटवर्क जोडणीविरहित एक-वापरकर्ता संगणकांसाठी निर्माण केल्या होत्या, व सुरुवातीच्या काळात तिच्यात सुरक्षा विशेषता नव्हत्या.
+काही विंडोज अॅप्लिकेशन्स आपल्याला अनुकरणामुळे विंडोज न वापरताही वापरता येतात. त्यापैकी काही:
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5011.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5011.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8dc1c62745fefbaa33acd49b3f455fb850096402
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5011.txt
@@ -0,0 +1 @@
+माइट हे उवांच्या वर्गातील छोटे किडे आहेत. काही प्रकारचे माइट सूक्ष्मदर्शी असतात. उदा. धुळीतील माइट. त्यांच्यामुळे अॅलर्जिक सर्दी होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5020.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5020.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..596e2044af7167b90582e3b31b9cc13c72bb93cd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5020.txt
@@ -0,0 +1,2 @@
+स्पोर्ट्स ऑथॉरिटी फील्ड ॲट माइल हाय हे डेन्व्हर, कॉलोराडो येथील क्रीडामैदान आहे. नॅशनल फुटबॉल लीगचा डेन्व्हर ब्रॉन्कोज हा संघ आपले सामने येथे खेळतो. माइल हाय स्टेडियम असेही संबोधतात.
+हे मैदान पूर्वीच्या माइल हाय स्टेडियमच्या अगदी जवळ बांधण्यात आले असून आकाराने ते सारखेच आहे. याचे नामकरण इन्व्हेस्को फील्ड असे करण्यासाठी इन्व्हेस्को या गुंतवणूक कंपनीने १२ कोटी अमेरिकन डॉलर दिले. याला इन्व्हेस्को फील्ड असेही म्हणत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5021.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5021.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68e192f0f478213683c06f7c0c2aa3731352284c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5021.txt
@@ -0,0 +1 @@
+माइल्स डेव्हिस (२६ मे, इ.स. १९२६ - २८ सप्टेंबर, इ.स. १९९१) हा एक अमेरिकनजाझ संगीतकार होता.तो ट्र्ंपेटवादक,तसेच संगीत रचनाकारही होता.तो विसाव्या शतकातला एक प्रभावी संगीतकार समजल्या जात होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5034.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5034.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5034.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_504.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dcd0817304a1b876137d278f0269e434cae6c33e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_504.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ भेंडखळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5090.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2a83401c33eff4d85940a15cacd970ce355fa95
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5090.txt
@@ -0,0 +1,4 @@
+माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक (इंग्लिश: Mount Rushmore National Memorial) हे अमेरिका देशाच्या साउथ डकोटा राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर शिल्पकला करून जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन ह्या चार माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ६० फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आले आहेत.
+ह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरुवात इ.स. १९२७ साली डॅनिश-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. इ.स. १९३४ ते इ.स. १९३९ दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.
+सध्या साउथ डकोटामधील पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असलेल्या माउंट रशमोरला दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटक भेट देतात.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5091.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5091.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2a83401c33eff4d85940a15cacd970ce355fa95
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5091.txt
@@ -0,0 +1,4 @@
+माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक (इंग्लिश: Mount Rushmore National Memorial) हे अमेरिका देशाच्या साउथ डकोटा राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर शिल्पकला करून जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन ह्या चार माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ६० फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आले आहेत.
+ह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरुवात इ.स. १९२७ साली डॅनिश-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. इ.स. १९३४ ते इ.स. १९३९ दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.
+सध्या साउथ डकोटामधील पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असलेल्या माउंट रशमोरला दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटक भेट देतात.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5115.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5115.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3f837ff41b47f08199ff4234a67db2221aa639a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5115.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माऊ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5126.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5126.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..679a1f249890fb5410dcfcea3e1451cdc41ce4a0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5126.txt
@@ -0,0 +1 @@
+माउंट कूक एरलाइन ही न्यू झीलंड देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी संपूर्णपणे एर न्यू झीलंडच्या मालकीची आहे. ह्या कंपनीची सर्व उड्डाणे एर न्यू झीलंड लिंक ह्या नावखाली होतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5129.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5129.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3684a01cedb0d4ebc3d73ae2cceef961353dad30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5129.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+के२ तथा छोगोरी किंवा माउंट गॉडविन ऑस्टेन[१] हा पर्वत जगातील एव्हरेस्ट खालोखाल सर्वात उंच पर्वत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरम पर्वतरांगेतील या पर्वताची उंची ८,६११ मी (२८,२५१ फूट) इतकी आहे.[२][३] पाकव्याप्त काश्मीरच्या बाल्टीस्तान भागात पाकिस्तान-चीन सरहद्दीवरील हे शिखर काराकोरम मधील सर्वोच्च शिखर आहे.
+इटालियन गिऱ्यारोहक १९५४मध्ये आर्दितो देसियोच्या नेतृत्वाखालील काराकोरम मोहिमेंतर्गत लिनो लेसेडेली आणि अखिल काँपान्योनी यांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. पर्यंत २०१८ फक्त ३६७ व्यक्तींनी हे शिखर सर केलेले आहे. सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर १०,०००पेक्षा अधिक व्यक्तींनी सर केले आहे. अत्यंत अवघड आणि धोकादायक असे हे शिखर सर करणाऱ्या दर चार गिऱ्यारोहकांमागे एका गिऱ्यारोहकाचा पर्वतावरच मृत्यू होतो.[४][५] तोपर्यंत ८७ व्यक्तींचा या पर्वतावर मृत्यू झाल्याची नोंद आहे.
+या पर्वताला असलेल्या सगळ्या धारेवरून याचे शिखर सर झालेले आहे परंतु पूर्वेकडील कड्यावरून आत्तापर्यंत याच्यावर कोणीही सफल चढाई केलेली नाही. ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतांपैकी असा हा एकमेव पर्वत आहे.[६] सहसा या शिखरावर जुलै-ऑगस्टमध्ये चढाई केली जाते. वर्षातील इतर वेळी येथील हवामान अतिथंड आणि धोकादायक असते.[७]
+१६ जानेवारी, २०२० रोजी निर्मल पुर्जाच्या नेतृत्वाखाली १० नेपाळी गिऱ्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा हिवाळ्यात सर केले.[८]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5152.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5152.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38a026db0720f4f1b86bb081f6622330d3bbb062
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5152.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+माऊली हा २०१८ सालचा मराठी भाषेतील मारामारीपट आहे. तो आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आहे आणि जेनेलिया देशमुख निर्मित आहे.[१] क्षितीज पटवर्धन यांनी ह्या चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटात संयमी खेरसह रितेश देशमुख हे मुख्य भूमिकेत आहेत.[२][३] हा सिनेमा २०१४ मधील 'लई भारी' या चित्रपटाचा सिक्वल नाही. सुरुवातीला हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होणार होता पण शाहरुख खान अभिनीत झिरो या चित्रपटाशी झगडा टाळण्यासाठी तो बदलून १४ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला.[४] माउली चित्रपटाला सुपरहिट म्हणून घोषित केले गेले. हा फक्त ५०० ठिकाणीच प्रदर्शित करण्यात आला. याने त्याच्या गुंतवणूकीच्या दुप्पट कमाई केली.
+माऊली आणि प्रिन्स (रितेश देशमुख) हे जुळे भाऊ आहेत. माऊली शूर आणि धैर्यवान आहेत, तर प्रिन्स त्याच्या एकदम विरुद्ध आहे. जेव्हा प्रिन्सला मारहाण केली जाते तेव्हा माऊली सूड घेतो. आणि प्रिन्स या गोष्टीचे सर्व श्रेय (माऊली म्हणून) घेतो. त्यांचे जीवन कायमचे बदलते जेव्हा ते एका गावात जातात. त्या गावात कोणताही कायदा नसतो आणि संपूर्ण गाव नाना (जितेंद्र जोशी) या एका शक्तिशाली गुंडाला घाबरून असतो. जेव्हा माऊली नानासाठी रस्त्यातला काटा ठरतो तेव्हा नाना त्याला मारून टाकतो. यानंतर त्याचा भाऊ, प्रिन्स, एकटा पडतो. एकटा माऊली (प्रिन्स) गाव कसा वाचवतो आणि नानाचा सूड घेतो ही बाकीची कहाणी आहे.
+या चित्रपटाला अजय - अतुल यांनी संगीतबद्ध केले होते आणि मुंबई फिल्म कंपनीने ते प्रदर्शित केले होते. पार्श्वसंगीत ट्रॉय-आरिफ यांनी केलेले आहे. हेडरूम स्टुडिओमध्ये बॅकग्राउंड मिक्सिंग वत्सल शेवली आणि अफताबने केले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5166.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5166.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34c2149d3b8966362ca5f356d8fc63c80c28e5e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5166.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5184.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5184.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a65ec416ddcc511aa3e0a7d907aca13df711899
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5184.txt
@@ -0,0 +1 @@
+माकोतो हसीबी हा जपानचा फुटबॉलपटू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5190.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5190.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b55c2cb2bdfe309a0e7fd6e231b13837c754563a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5190.txt
@@ -0,0 +1,2 @@
+बाडेनचा युवराज माक्सिमिलियन अलेक्झांडर फ्रीडरिश विल्हेल्म (जर्मन: Maximilian Alexander Friedrich Wilhelm von Baden; १० जुलै, १८६७ - ६ नोव्हेंबर, १९२९) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात माक्सने जर्मनीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून सांसदीय लोकशाहीकडे वाटचाल करण्यास मदत केली. सम्राट विल्हेल्म दुसरा ह्याने ह्याच काळात जर्मन साम्राज्यप्रमुख हे पद सोडले.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5195.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5195.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5898bda63c415e3ecb7903460b2a7992b6d48c2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5195.txt
@@ -0,0 +1 @@
+माक्स लीबरमान (२० जुलै, इ.स. १८४७ - ८ फेब्रुवारी, इ.स. १९३५) हा जर्मन चित्रकार होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5203.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5203.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60b2a18d81591cd11c903267a6af57c88bda4e30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5203.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माखणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5215.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5215.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1a7e4690e8ef5c61cad0b5dd0a51e7d6024af27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5215.txt
@@ -0,0 +1 @@
+मागोड धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील हा धबधबा उत्तर कन्नड जिल्ह्याच्या येल्लापूर गावापासून जवळ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5237.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d35d354860795e43b52816933bc9be975bc3e69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5237.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माघ कृष्ण प्रतिपदा ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पहिली तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5239.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dae06f0772469ac0c3a81dc4cfafabdad5d4fd30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5239.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माघ कृष्ण सप्तमी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सातवी तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5246.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5246.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e464845468ca3a34b7e8a3eb3413767874f2071
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5246.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माघ शुद्ध सप्तमी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील सातवी तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5254.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5254.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7b512a6e6f07b41cf40e948c69e2e8723ae767a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5254.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माघ शुद्ध द्वादशी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील बारावी तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_526.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e198e92c8c7ad091ea82737d966c6fe2590181b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_526.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ भेकरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5262.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5262.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17a352c82ad93c85dda1305b669226911767a4dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5262.txt
@@ -0,0 +1,4 @@
+माघी हा पंजाब राज्यातील मकर संक्रमणाचा उत्सव आहे.[१] हा उत्सव हिमाचल प्रदेश येथेही साजरा केला जातो. याला माघी साज्जी असेही म्हटले जाते.[२] बिहार आणि नेपाळ येथे या सणाला माघी पर्व असे नाव आहे. हिंदू कालगणनेनुसार माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
+हिमाचल प्रदेश हा भाग थंड प्रदेशाचा आहे. डोंगरावरील शेती येथे केली जाते. थंडीच्या काळात माघ महिन्यात या सणाला अग्नी या देवतेची पूजा केली जाते. माद्राईसन या देवतेची पूजा करणयासाठी घराची आणि अंगणाची स्वच्छता कली जाते आणि घर सजविले जाते.[३]
+शीख शर्मातील ४० हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हा याचा हेतू आहे. मुघल सैन्याशी लढा देताना या वीरांना आलेल्या मृत्यूचे हे स्मरण आहे.[४] मुक्तसर येथे शीख बांधव भेट देतात आणि तळ्याच्या पाण्यात स्नान करतात.[५] मुक्तसर साहिब येथे गुरुद्वारापरिसरात मेळ्याचे आयोजन केले जाते.[६]
+पंजाब राज्यात उसाच्या रसात तांदूळ शिजवून केलेली विशेष खीर केली जाते. ही खीर आदल्या दिवशी संध्याकाळी करून ठेवली जाते. दुस-या दिवशी म्हणजे मुख्य उत्सवादिवशी ही खीर दिली जाते आणि त्याच्या बरोबर दह्यात कालविलेली लाल मिरची सोबत वाढली जाते. पंजाबच्या काही भागात मसूर डाळ वापरून खिचडी कली जाते आणि उसाचा रस आणि गूळ सेवन केले जाते. पंजाबात ठिकठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते.[७]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5263.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5263.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79143a4f99d5fba69f40443f841bbe2f2b5017ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5263.txt
@@ -0,0 +1,3 @@
+माघ नवरात्री हा माघ (जानेवारी-फेब्रुवारी) या चंद्र महिन्यात साजरा होणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. या नवरात्रीला गुप्त नवरात्री असेही म्हणतात. या उत्सवाचा पाचवा दिवस अनेकदा स्वतंत्रपणे वसंत पंचमी किंवा बसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो; जो हिंदू परंपरेतील वसंत ऋतुची अधिकृत सुरुवात असतो. यामध्ये देवी सरस्वती पूजा केली जाते आणि कला, संगीत, लेखन आणि पतंग उडवले जातात. काही प्रदेशांमध्ये, हिंदू प्रेमाचा देव काम हा पूजनीय आहे. [१] [२] माघ नवरात्री ही प्रादेशिक किंवा वैयक्तिकरित्या साजरी केली जाते. [३]
+नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात ( ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. [४] [५]
+सैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदा नवरात्री नावाचा हा सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडर महिन्याच्या आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो. [४] [१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5280.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5280.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81145ad79961cf2f7a12ab6f5dd6008b7834ef1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5280.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ माचीवालेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5304.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5304.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52fa8514640b327f6d2bb15053311d143de79e30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5304.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माजरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5345.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..613c1c15ce24299a1d33a19064294c8b6fcb7d87
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5345.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा]
+या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5359.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5359.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..44f72e9c1df4128b1633bc3f0995f013fd53c885
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5359.txt
@@ -0,0 +1,4 @@
+माझा प्रवास हे विष्णूपंत गोडसे भटजी ह्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. १८५७ च्या धामधुमीच्या काळातील केलेल्या प्रवासाचा अनुभव ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. हे पुस्तक चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी गोडसे भटजींच्या मृत्यूनंतर, म्हणजे १९०७ साली माझा प्रवास : सन १८५७ च्या बंडाची हकीकत ह्या नावाने प्रकाशित केले.[१]
+गोडसे भटजी ह्यांनी उत्तर कोकणातील वरसई ह्या गावापासून ग्वाल्हेरला आपल्या काकांसोबत केलेल्या प्रवासाची हकीकत ह्या पुस्तकात आली आहे.
+या मध्ये त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्यादेखील लिहिलेली आहे .
+माझा प्रवास ह्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची पीडीएफ प्रत
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_537.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_537.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e06747057d4ea3e81beca132c9dc216ec7feb290
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_537.txt
@@ -0,0 +1,12 @@
+भेदिका - त्रिकोणमितीय फलासाठी, पहा त्रिकोणमितीय फल
+भेदिका रेषा म्हणजे जी रेषा वक्ररेषेला (स्थानिक पातळीवर) दोन बिंदूंना छेदते ती होय. भेदिका हा शब्द भेदणे ह्या क्रियापदसाधित असून ती रेषेच्या गुणधर्मामुळे पडले आहे. इंग्लिशमध्ये तीस secant म्हणतात. हा शब्द मूळ लॅटिन शब्द secare वरून साधित असून त्याचा अर्थ कापणे, भेदणे असा होतो.
+वक्ररेषेच्या कुठला एक बिंदू फ पाशी असलेल्या स्पर्शिकेची अंदाजे किंमत काढण्यासाठी भेदिकेचा वापर केला जातो. जर वक्ररेषेवर दोन बिंदू त आणि थ घेतले आणि भेदिका काढली. आणि तला स्थिर ठेवून थची स्थानसापेक्ष मूल्य बदलत थला त जवळ आणले तर भेदिकेची दिशा त बिंदूपाशी असलेल्या स्पर्शिकेला येउन मिळते, मग त्या दोन्ही एकच रेषा असल्याचे गृहीत धरले जाते. परिणामतः भेदिकेचा उतार किंवा दिशा म्हणजेच स्पर्शिका होय असे म्हणता येते. कलनामध्ये ही संकल्पना भैदिजाची भौमितिक व्याख्येसाठी वापरली जाते
+जीवा हा रेषाखंड भेदिकेचाच भाग असून तो वक्राच्या अंतर्भागात असतो.
+प्रगत गणिताच्या शाखेत, विशेषतः अमूर्त गणितात भेदिका वास्तव किंवा काल्पनिक असू शकते.
+कुठल्याही दोन भेदिका जर एकाच वर्तुळाला छेदून एकमेकांना छेदत असतील तर त्या छेदनाचा कोन हा
+१) जर छेदनबिंदू वर्तुळातच असेल तर छोट्या कंसाची किंमत मोठ्या कंसाच्या किंमत मिळवल्यावर बाकीच्या निम्मा असतो. अथवा,
+२) जर छेदनबिंदू वर्तुळाबाहेर असेल तर छोट्या कंसाची किंमत मोठ्या कंसाच्या किंमत घालवल्यावर बाकीच्या निम्मा असतो.
+चित्रातल्या उजवीकडील वर्तुळात दोन भेदिका एकमेकांना छेदून लृ अंशाचा कोन करतात. पहिली भेदिका वर्तुळास क आणि छ मध्ये छेदते तर दुसरी भेदिका वर्तुळास ख आणिच मध्ये छेदते. तर वरील नियमाप्रमाणे,
+लृ = १/२ (कंस ख क + कंसच छ)
+त्याचप्रमाणे डावीकडील वर्तुळात दोन भेदिका एकमेकांना छेदून ऋ अंशाचा कोन करतात. पहिली भेदिका वर्तुळासत आणि ढ मध्ये छेदते तर दुसरी भेदिका वर्तुळास थ आणि ड मध्ये छेदते. तर वरील नियमाप्रमाणे,
+ऋ = १/२ (कंसत थ - कंस ड ढ)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5371.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5371.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b71dba4a9808737b4daa13336af265bc6a56298
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5371.txt
@@ -0,0 +1,2 @@
+साचा:Infobox Album
+माझी गाणी हा श्रेय घोशाल ह्यांचा मराठी अल्बम आहे. सागरिका ने तो २००८ साली तयार केला होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5386.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5386.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6eee14cf701d9019be09625d91b4406d559555b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5386.txt
@@ -0,0 +1,18 @@
+माझोव्येत्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः मासोव्हियन प्रांत; पोलिश: Województwo mazowieckie) हा पोलंड देशाच्या १६ प्रांतांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. राजधानी वर्झावा महानगराचा ह्याच प्रांतात समावेश होतो.
+
+ओपोल्स्का ·
+कुयास्को-पोमोर्स्का ·
+झाखोज्ञोपोमोर्स्का ·
+डॉल्नोश्लोंस्का ·
+पोट्कर्पाट्स्का ·
+पोडाल्स्का ·
+पोमोर्स्का ·
+माझोव्येत्स्का ·
+मावोपोल्स्का ·
+लुबुस्का ·
+लुबेल्स्का ·
+वार्मिन्स्को-माझुर्स्का ·
+वूत्श्का ·
+व्यील्कोपाल्स्का ·
+श्लोंस्का ·
+श्वेंतोकशिस्का प्रांत
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5389.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5389.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a63815d0188608b50830d18f96eaace309e03dcd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5389.txt
@@ -0,0 +1 @@
+माझ्या नवऱ्याची बायको ही झी मराठी वरील प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.५, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5411.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72f1df0d86451f210ddfd6897dfb98cb2dc79e13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5411.txt
@@ -0,0 +1,22 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+सातवाहन (मराठी: सातवाहन साम्राज्य ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २३० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले पशुपालक राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो.
+इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली व्यापारी शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहन घराण्याचा उदय सिरी सातवाहन यांच्यापासून असल्याचे पैठण येथील मिळालेल्या नाण्यावरून त्याची ओळख पटते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते सातवाहन राजे आपल्या नावा आधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी वाशिष्टीपुत्र पुळूमावी इत्यादी सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. सातवाहन हे बौद्ध धर्माचे मोठे उपासक असल्याचे त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट दिसून येते. सातवाहन हे बौद्ध धर्मीय मरहट्ट (महारथी ; आजचे महार) असल्याचे नाणेघाट येथील शिलालेखातून स्पष्ट होते. त्यांनी बौद्ध स्तुपांसाठी आर्थिक मदत केल्याचेही आढळते. नाशिकच्या पांडवलेणी मध्ये गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईने म्हणजेच माता बलश्रीने शिलालेख कोरून घेतला आहे, ज्यात गौतमीपुत्र सातकर्णीनी क्षत्रप(शक) यांना हरवून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था अबाधित ठेवली असा स्पष्ट उल्लेख आढळतो. आणि त्या काळात राज्यव्यवस्था सूत्र क्षत्रिय सांभाळत असत. मराठा समाजातील साळवे हे कूळ सातवाहनांचेच वंशज आहे असं माहितीतून समोर येत. सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ शासन गौतमीपुत्र सातकर्णी हा होईल गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा वर विजय मिळवला या विजयाने सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण वापरतात दिग्विजय केला त्यांनी दक्षिणेकडील राज्य अवंती सुराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला त्याचप्रमाणे मध्य भारतात व राजस्थान येथे असलेल्या गणराज यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले नाशिक जिल्ह्यात जोगलटेम्भी येथे एका नाणेनिधी मिळालेला आहे शकराजा नहपानाची याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात त्यावरून नहपानावर विजय मिळवून त्याने आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं हे स्पष्ट आहे गौतमिपुत्रा नंतर वशिष्ठपुत्र फुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे सातवाहन घराण्यात होऊन गेले त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला आणि शक आणि सातवाहानांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बल होत गेली
+सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ४६० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता महाराष्ट्राट गोदावरीच्या खोऱ्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली आणि नंतर दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर पसरली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे
+कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारताच्या पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरूनच पडलेली आहेत, यावरून या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरून बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
+बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली.
+पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.
+सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी जुन्नर जिल्हा पुणे येथील नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.
+नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :
+हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.
+महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो.
+सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून कण्वाची सत्ता नष्ट करून आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
+सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
+सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
+अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौशिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणाऱ्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.
+
+ सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन ·
+चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5413.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..47be86d63cd1cc8d7ef48afa8e25a703a9fb2c25
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5413.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माडकणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5418.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5418.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ae870457f48d2a7b3165cdf34ee5b52389809bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5418.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माडगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एक गाव आहे. हे गाव विदर्भातील आहे. माडगी हे गाव भंडारा जिल्हा मुख्यालयापासून उत्तरेकडे २४ किमी अंतरावर आहे. तुमसर पासून १६ किमी तर राज्याची राजधानी मुंबईपासून ८९५ किमी अंतरावर आहे. माडगी गावाच्या पश्चिमेला मोहाडी तालुका, पूर्वेला तिरोडा तालुका, दक्षिणेकडे भंडारा तालुका आहे.[१]
+२०११ च्या जनगणानेनुसार माडगी गावाचे एकूण क्षेत्रफळ ३८४ हेक्टर आहे. गावातील लोकसंख्या २,६७८ लोकसंख्या आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या १,३७६ आहे तर महिलांची लोकसंख्या १,३०२ आहे. माडगी गावाचा साक्षरता दर ७४.३१% असून त्यापैकी ७९.८०% पुरुष आणि ६८.५१% महिला साक्षर आहेत. माडगी गावात सुमारे ५८७ घरे आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5424.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5424.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06f3d4f94c6a7a92bbbb5ff8f86abb6c1c7f4820
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5424.txt
@@ -0,0 +1 @@
+गीतांना ग.दि. माडगूळकरांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असलेली गाणी महाराष्ट्राच्या संगीत इतिहासात अजरामर झाली आहेत. असा दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. गीतरामायणासारखी संगीत कलाकृती पुन्हा निर्माण होण्यासारखी नाही.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5433.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5433.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c448c83f0e27bc1397dd144bf223ad22453c1b8a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5433.txt
@@ -0,0 +1,22 @@
+
+माडिया गोंड किंवा माडिया किंवा मारिया ही महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा आणि भारताच्या छत्तीसगड राज्यातील बस्तर विभागात राहणाऱ्या स्वजमातीत विवाह करणाऱ्या गोंड जमातींपैकी एक आहे. [१] त्यांना भारत सरकारने सकारात्मक कृती किंवा आरक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष असुरक्षित आदिवासी गटांचा दर्जा दिला आहे. [२] माडिया गोंडांवर नक्षलवादी कारवायांचा जोरदार प्रभाव दिसतो. [३] माडिया गोंड स्वतःचे पदनाम माडिया वापरतात आणि ते राहत असलेल्या भागाला माडिया देश म्हणतात. [४] ते गोंडीची माडिया बोली बोलतात. [५] माडिया कुमरी शेती म्हणजे झुम शेती अथवा फिरस्ती शेती करीत ज्यावर आता निर्बंध आलेला आहे. एका अभ्यासात माडिया गोंडांमधील सद्यस्थितीतील मेगालिथिक पद्धतींचा उल्लेख आहे. [६] 1997-1998 मध्ये करण्यात आलेल्या बेंच मार्क सर्वेक्षणातील एक निष्कर्ष: माडिया गोंड कुटुंबांपैकी 91.08 टक्के दारिद्र्यरेषेखाली राहतात. [७]
+माडिया आज डॉक्टर, [८] शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि नक्षलवादी आहेत. [९] शाळेत जाणाऱ्या माडिया मुलांची प्रगती महाराष्ट्र राज्यातील इतर मुलांच्या बरोबरीने आहे. एका माडिया विद्यार्थिनीने राज्य स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. [१०] ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नोंदवलेल्या जिल्हा राजपत्रातील माडिया गोंडाचे वर्णन स्वतंत्र भारताच्या राजपत्रात खालीलप्रमाणे आलेले आहे.
+चंद्रपूर जिल्हा राजपत्रात माडियाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.माडीया जंगली प्रदेशात राहतात आणि त्यांच्या अकृत्रिम जीवन शैलीत ते अतिशय आकर्षक आहेत. गावे सहसा काही विस्तीर्ण उथळ प्रवाहाजवळ जंगलात खोलवर वसविली जातात, जेणेकरून गाटा लागवड सोईची होते , [nb 1] आणि आजूबाजूचे जंगल त्यांच्या कृषी प्रयत्नांना पूरक होते. काही खेड्यांमध्ये ताडीच्या परंपरागत वृक्षवाटिका - पाम वाईनची झाडे नसतात. या वृक्षांपासून मिळणारा रस, आंबवलेला किंवा न आंबलेला, गोंडाना नेहमीच हवा असतो. माडीया पुरुष हे चपळ , कामसू , उत्तम शरीर सौष्ठव असलेले, खुल्या दिलाचे, मनमिळावू आणि हसरे आनंदी आहेत. त्यांचा पोशाख तुटपुंजा असतो, जी लंगोटी आणि धोतर यांच्यातील तडजोड असते, कापडाची एक पट्टी कमरेला दोरीसारखी घट्ट बांधलेली, दोन पायांच्या मधून जाऊन त्याचे मोकळे टोक गुडघ्याच्या खाली लटकलेले असते. बऱ्याचदा हे वस्त्र लहान होऊन चिंधी प्रमाणे असते. ते त्यांच्या गळ्यात मण्यांच्या सुंदर माळा आणि कधीकधी हातात धातूच्या आणि काचेच्या बांगड्या घालून सजतात. कान सजविण्यासाठी ते कानाच्या पाळीत असंख्य पितळी वळे घालतात ज्यांच्या वजनाने कान ओढल्या जाऊन विद्रूप दिसतात. ते कधीकधी डोक्यावर पगडी घालतात. त्याच्या कमरेच्या कपड्यात पितळी हँडल असलेला वक्र चाकूअडकवलेला असतो आणि खांद्यावर सहज वापरता येणारी कुऱ्हाड नेहमीच लटकवलेली असते, ज्याशिवाय गोंड क्वचितच फिरतो. माडीया स्त्रिया सामान्यतः पांढऱ्या मजबूत कपड्याचे लुगडे घालतात ज्याची किनार रंगीत असते. गोंड स्त्री कधीही चोळी (ब्लाऊज) घालत नाही. त्या पतींप्रमाणे गळ्यात मण्यांच्या माळा घालून सजतात. ते नेहमी त्यांचे चेहरे आणि हातपाय गुंतागुंतीच्या आकृत्यांनी गोंदवतात." [१]
+ नृत्य
+
+ सर्व गोंड आणि विशेषतः माडिया यांना नृत्याची खूप आवड असते. लोकांसाठी ही मोठी करमणूक असते. पूर्वेकडील उष्ण हवामानाच्या भागात , थंड चंद्रप्रकाशाच्या रात्री मागून रात्री, गोंडी भाषेतील लयबद्ध सांघिक सुरावट हवेत भरलेली असते, कारण गावाजवळील मोकळ्या जागेत गावकरी आगीभोवती नाचत असतात. आवडते नृत्य म्हणजे ज्यात पाय ओढत पुढे आणून लाटेचा भास निर्माण करणारे पाऊल, जे एकट्याने केले तेव्हा ते फारसे आकर्षक वाटत नाही, परंतु 'रे-ला', 'रे -ला' कोरस गाणाऱ्या नर्तकांच्या मोठ्या रिंगणात एकत्रितपणे केले जाते तेव्हा ते अगदी वेगळा परिणाम निर्माण करते, कारण त्यात ठेका साधल्या जातो. ज्या गावांमध्ये गावाचा प्रमुख, मनोरंजनासाठी उत्साही असतो तिथे विशेष सराव केलेला गट ढोलाच्या ठेक्यावर विचित्र आणि अद्भुत स्टेप डान्स करतो. मोठ्या नृत्याच्या वेळी, विशेष सराव केलेला गट आगीच्या भोवती आतील रिंगण व्यापतो, तर इतर लोक, पुरुष आणि स्त्रिया , वेगळ्या रिंगणात विरुद्ध दिशेने मोठ्या वर्तुळात फिरतात. सर्वजण खास प्रसंगी घालावयाच्या पोशाखात, हातात विकरकामाचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने, गळ्यात फुलांच्या माळा आणि केसात पिसांचे दागिने विनोदी पद्धतीने खोचलेले किंवा लज्जतदारपणे घातलेले असतात. प्रचंड आगीच्या लखलखाटात नर्तकांच्या चमकदार मण्यावरील आणि वन्य पद्धतीच्या दागिन्यांवरील चमक, ढोल-ताशांच्या तालावर आणि अनेक पायांच्या ठेक्यातील थापाने सामुहिक गानामधील स्वरांच्या वन्य संगीताशी एकरूप होऊन हलणारे, माडिया नृत्य, हा एक देखावा आहे जो सहजासहजी विसरला जात नाही, परंतु जेव्हा इतर तपशील स्मृतीतून पुसल्या जातो तेव्हा एक वैशिष्ट्यपूर्ण दृश्य म्हणून हे रेंगाळत राहते. पुरुष आणि स्त्रिया सामान्यतः वेगळ्या वर्तुळात नृत्य करतात परंतु ज्या नृत्यांमध्ये तरुण पुरुष त्यांच्या वधू निवडतात, तेंव्हा जोडप्यांमध्ये नृत्य करतात. [१]तरुणांसाठी सामुहिक घर किंवा घोटूल हे माडिया गोंड संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. पारंपारिकपणे प्रत्येक गावात माडियांचे एक घोटूल असते जिथे अविवाहित मुले आणि मुली संध्याकाळी एकत्र जमतात आणि रात्री उशिरापर्यंत खेळतात, मिसळतात, नाचतात आणि गातात परंतु झोपण्यासाठी त्यांच्या घरी परततात, जे बस्तर घोटुल आणि माडिया गोंडांचे घोटुल यांच्यातील फरक दर्शविते. विवाहित महिलांनी घोटुलमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. [११]
+सरकारने आदिवासींना एका वर्षाच्या कालावधीसाठी (म्हणजे प्रत्येक वर्षी जुलै ते जून) ताडी परवाने मिळवून घरगुती वापरासाठी ताडी तयार करण्याची आणि ठेवण्याची सवलत दिली आहे. हा विशेषाधिकार या समाजातील लोकांना देण्यात आला आहे कारण त्यांना त्यांच्या अन्नाचा एक भाग म्हणून ताडी पिण्याची पूर्वापार सवय आहे. त्या क्षेत्रामध्ये आता लागू असलेल्या अबकारी व्यवस्थेनुसार, प्रत्येक स्वतंत्र अर्जदाराला घरगुती वापरासाठी 1 ते 5 पर्यंतच्या झाडांपासून ताडी काढण्याचा परवाना दिला जातो. ताडीच्या झाडावर परवानगी शुल्क आणि वृक्ष कर अनुक्रमे 75 पैसे प्रतिवर्ष लागू आहे. [१]
+लग्न ठरल्यानंतर वराने कोरीव काम केलेला मुंढा हा एक सजावटीचा लाकडी खांब असतो . त्याच्या लग्न समारंभाचे वेळी लाकडाच्या कोरीव कामातील कौशल्याचे ते उत्तम उदाहरण म्हणून ते घोटूल च्या समोर ठेवले जाते. हे अमेरिकेच्या टोटेम खांबांची आठवण करून देते. [१२]
+मासिक पाळीबद्दल, मारिया गोंडचा असा समज आहे की योनीमध्ये एकेकाळी दात असायचे आणि जेव्हा हे दात काढून टाकले गेले तेव्हा जखम पूर्णपणे बरी झाली नाही [१३]
+एका फ्रंटलाइन कव्हर स्टोरी मध्ये जेथे माडिया गोंड आदिवासी राहतात त्या भामरागड तालुक्याला महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त प्रदेशाचे मुख्य केंद्र म्हटले गेले आहे. पूर्व गडचिरोलीतील जंगल आणि नक्षलग्रस्त 120 गावांमध्ये अतिरेकी हिंसाचाराची किंमत आदिवासींनाच चुकवावी लागते. "पोलिस असो की नक्षलवादी, त्यांच्या दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात आदिवासीच अडकतात. हुकूम करणारे कधीच आदिवासी नसतात. ते त्यांच्या कार्यालयात किंवा लपण्याच्या ठिकाणी सुरक्षित असतात,” असे भामरागड येथील एका रहिवाश्याने म्हटल्याचे लेखात नमूद केले आहे. या लेखात पोलिसांनी असे म्हटल्याचे उद्धृत केले आहे की भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चे सुमारे 250 पूर्णवेळ सदस्य आणि जवळपास 3,000 स्थानिक समर्थक आहेत. असे . खबऱ्या असल्याचा आरोप ठेवून अनेक आदिवासींना नक्षलवाद्यांकडून मारले जाते किंवा पोलिसांकडून त्रास दिला जातो. सतत भीती असूनही, आदिवासी मान्य करतात की नक्षलवाद्यांनी कंत्राटदारांना तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी आणि बांबू तोडण्यासाठी जास्त मजुरी देण्यास भाग पाडले आहे. वनखाते, पोलिस, सरकार, कंत्राटदार यांनी केलेल्या शोषणाविरुद्ध न्याय व कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे माडिया गोंडांना नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण होते. पोलिसांकडून होणाऱ्या छळामुळे अनेक नक्षलवादी सहानुभूतीदार भूमिगत होतात. [१४]
+'एका नक्षलवाद्याचा जन्म ', विलास बाळकृष्ण मनोहर, लोक बिरादरी प्रकल्पाचे स्वयंसेवक यांनी लिहिलेली ही कादंबरी माडिया गोंड जुरूच्या जीवनाच्या अनिच्छेने झालेल्या प्रवासाचे, एका शोषित निनावी आदिवासीपासून ते नक्षलवादी, कायद्यापासून पळून गेलेला अशा त्याच्या रूपांतराचे काल्पनिक वर्णन आहे. . [१५]
+या गरीब पूर्व महाराष्ट्र जिल्ह्यातील गरिबांसाठी तेंदूपत्ता, किंवा Diospyros melanoxylon [१६] चे पान (खजूरासारखे फळ असलेले काळ्या खोडाचे झाडाचे पान) ज्यामध्ये तंबाखू भरून बीडी वळवली जाते, उदरनिर्वाहासाठी नगदी कमाईचे एक महत्त्वाचे साधन आहे. उन्हाळा जेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचतो, तेव्हा माडियासाठी कमाईचा उत्तम काळ असतो. दर उन्हाळ्यात हजारो आदिवासी महिला आणि मुले तेंदूपत्ता गोळा करण्यात गुंतलेली असतात. महिला व मुले पहाटे ४.३० वाजता उठून आपल्या गावाजवळील जंगलाकडे चालत जातात. काही वेळातच जंगलांचे रूपांतर मधमाश्यांच्या वर्दळी सारखे होते, स्त्रिया आणि मुलांचे छोटे सैन्य तेंदूपत्ता अगदी अचूकपणे तोडत असतात. 11 च्या सुमारास तोडण्याचे सत्र संपले म्हणजे स्त्रिया आणि मुले त्यांच्या डोक्यावरील पानांचे वजन तोलत परत जातात. गावांमध्ये परत येऊन स्त्रिया त्यांच्या झोपड्यांमध्ये तासनतास बसून पानांची छाटणी करतात आणि पानांची पुडकी बांधतात. त्याच मोठ्या प्रमाणात काम करतात; त्यांनाच कडक उन्हाचे चटके सहन करून कष्ट उपसावे लागतात. दिवसभराचे तेंदूपत्त्याचे संकलन अंदाजे साडेचार वाजता बाजारात किंवा फडात नेले जाते आणि कडक उन्हाने तापलेल्या शेतात किंवा कोरड्या नदीच्या खोऱ्यात लांब रांगात ही पुडकी व्यवस्थितपणे ठेवली जातात. ही जागा काही एकर असते. खाजगी कंत्राटदारांनी नियुक्त केलेले पुरुष पुडकी मोजतात आणि पुढील पैसे वाटपासाठी त्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करतात. रजिस्टरमधील नावे पुरुषांची असतात. कष्टकरी महिलांचे पती आणि मुलांचे वडीलच या पैशांवर हक्क सांगतात. जरी तेंदूपत्ता हंगाम दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत नसला तरी, प्रत्येक सक्षम कुटुंब या काळात लक्षणीय कमाई करू शकते. तेंदूपत्ता अशा प्रकारे गरिबांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन महिने टिकून राहण्यासाठी पुरेसे पैसे मिळवण्यास मदत करते. [१७]
+माडिया गोंड मुलीला विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवण्याचे आणि पती निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. जर पती तिला वाईट वागणूक देत असेल किंवा तिला त्याच्यापासून मूल होऊ शकत नसेल तर विवाहित स्त्री या नात्याने तिला घटस्फोट घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तिला तिची कमाई खर्च करण्याचा अधिकार आहे. पती तिच्या कामात ढवळाढवळ करत नाही. तथापि, मासिक पाळीच्या काळात या महिलांना देखील निषिद्ध मानले जाते आणि त्यांना सणांमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही.
+उपचार आणि शिक्षण आणि इतर अनुकंपायुक्त कामाद्वारे माडिया गोंडांची स्वतःला आजच्या भारतात सकारात्मकतेने जुळवून घेण्याची क्षमता वाढविण्याच्या कार्याला विश्वस्त मंडळ दाद देते . [१९]ऐतिहासिकदृष्ट्या माडिया गोंड हे चेचक, त्वचा रोग आणि गोंडी रोग नावाच्या कुष्ठरोगाच्या सौम्य स्वरूपाचे बळी होते. [१] माडिया गोंडांमध्ये सिकलसेल ॲनेमियाचे प्रमाण खूप जास्त आहे. [२२]
+माडिया गोंडांना आदिम जमातीचा दर्जा असल्याने ते विविध अभ्यासाचा विषय बनले आहेत , जसे की:
+गोंडी भाषा बोलणारे महाराष्ट्रातील माडिया गोंड आणि इतर तीन मराठी भाषिक प्रोटो - ऑस्ट्रॅलॉइड आदिवासी गटांमध्ये, त्यांची अनुवांशिक रचना समजून घेण्यासाठी आणि भाषा आणि जनुक पूल यांच्यातील एकरूपता ओळखण्यासाठी मायक्रोसेटेलाइटच्या विविधतेचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यास केलेल्या जमातींमधील 15 Short tandem repeat (STR) loci येथील Allele frequency dataची तुलना 22 इंडो-युरोपियन- आणि द्रविडीयन-भाषिक जाती आणि आदिवासी लोकसंख्येच्या डेटाशी heterozygosity, allele size variance, analysis of molecular variance (AMOVA), GST (Glutathione S-transferase) estimate, PC plot, and Mantel correlation test वापरून तुलना केली गेली. परिणामतः असे दिसते की गोंड जमात जिच्यात माडिया-गोंड या शिकारी-संकलक लोकसंख्येचा समावेश आहे तिच्यात सांस्कृतिक आणि अनुवांशिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मराठी आदिवासी गटांपेक्षा कमी विविधता आहे. प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड आदिवासी लोकसंख्या जनुकीयदृष्ट्या समान morphology असलेल्या जातींपासून भिन्न होती, जीवरून हे सूचित होते की लोकसंख्येवर भिन्न उत्क्रांती यंत्रणा कार्यरत आहे. विविध स्थलांतरित इतिहास असलेल्या काही गटांना वगळून, लोकसंख्येत अनुवांशिक आणि भाषिक समानता आढळली. समकालीन भारतातील लोकसंख्येच्या अनुवांशिक विविधतेला आकार देण्यासाठी भाषिक, भौगोलिक समीपता आणि सूक्ष्म उत्क्रांती प्रक्रियांसह सामाजिक-सांस्कृतिक घटकांमधील परस्परसंवाद microsatellite भिन्नता स्पष्टपणे दर्शवते .[२३]
+हा अभ्यास खालील घटनांचे दस्तावेजीकरण आणि विश्लेषण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बागुल गावात एक बचत गट स्थापन करण्यासाठी माडिया महिलांनी एकत्र येणे, त्यांच्या स्वातंत्र्याची इतरांना ठामपणे जाणीव करून देणे, माडिया प्रथा मोडणे ज्यामुळे गटातील एका सदस्याला तिच्या पतीकडून क्रूर वागणूक देऊन तिची नग्न धिंड काढणे, तिची आत्महत्या, त्यानंतर इतर सदस्यांचे निषेधासाठी एकत्र येणे, आदिवासींनी निषिद्ध मानलेल्या बाबींचे नियम तोडणे, ब्लाउज घालण्याचा घेतलेला निर्णय आणि मासिक पाळीच्या काळात विलगीकरण आणि प्रदूषणाचे नियम मोडणे, सरकारी विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला पुढाकार. माडियांचा विकास आणि मुख्य प्रवाहात समावेश होत असल्याने नक्षलवाद्यांना त्यांचा प्रभाव कमी होण्याची भीती. स्वयं सहाय्य बचत गटाच्या उपक्रमांना त्यांचा विरोध. एका अभियंत्याची नक्षलवाद्यांकडून हत्या. नक्षलवादी, राजकारणी आणि नोकरशाहीच्या रूपात गरिबी, पूर्वग्रह, पुरुषी वर्चस्व आणि निहित स्वार्थाविरुद्ध माडिया महिलांनी सुरू केलेला संघर्ष. [२४]
+माडिया गोंडशी संबंधित महाराष्ट्र राज्यातील आदिवासी भागात आयोजित करण्यात आलेल्या बेंच मार्क सर्वेक्षणाचे निकाल खाली सारणीबद्ध केले आहेत. [nb 2] [७]
+लोकसंख्या
+साक्षरता
+कुटुंबनिहाय व्यवसाय
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5438.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5438.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c4f02b12b5e17dd7902989717594f101e6820f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5438.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मॅडेलिन मरी (जानेवारी २९, इ.स. १९८७:वेस्ट पॉइंट, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5450.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5450.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..784853c730779add136f88ee1ba908623438a4a9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5450.txt
@@ -0,0 +1 @@
+माण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5467.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5467.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6a64698bf3f40c5402445f2d2ea03aee94a0ca6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5467.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ माणकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5494.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5494.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34d996c7a7082dfe99132d97cdd3dbc83e43358a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5494.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5495.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5495.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..85b01faf74e2a2d8b708807ca466030e8a94cfc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5495.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5503.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5503.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed0f6c05ea823b0a2eb41f02aad0099849443e1a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5503.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणग्याळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5504.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51df2f495c881f35bf31db08259db3f20c02414b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5504.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5515.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5515.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..15b61b28ea39f46dd9ab4cf52157d0688bf7f440
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5515.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणशाकरगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5519.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5519.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9acf356538f42ba044caa5b557a42edbbb3efbf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5519.txt
@@ -0,0 +1 @@
+माणावदर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ जुनागढ जिल्ह्यात आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5526.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..206b09b2ee7dd5ab13ac68f73079a65fe7ef4374
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5526.txt
@@ -0,0 +1,23 @@
+तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे )(१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
+तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू.[१] त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
+भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
+अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. [२]
+खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
+सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
+तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
+महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
+देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
+ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
+तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
+राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.
+ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.
+तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
+नागपूर विद्यापीठाला 'तुकडोजी महाराज विद्यापीठ' असे नाव दिले आहे.
+ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :
+
+संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
+साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
+
+संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :
+राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.
+हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते. :-
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_554.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_554.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c61b77fdcd3e8618360558a2f8794270669bdf14
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_554.txt
@@ -0,0 +1,10 @@
+उच्च दर्जाच्या खाद्यपदार्थात कमी दर्जाचे पदार्थ मिसळवुन उच्च दर्जा भासवणे म्हणजे भेसळ होय.
+खाद्यपदार्थ - भेसळ केले जाणारे पदार्थ
+१ चहा- लाकडाचा भुसा, रंगीत पावडर
+२ दुध- पाणी, साय काढणे, युरिया, पामोलिन तेल.
+३ तांदुळ- पांढरे खडे, बासमतीमध्ये स्वस्त तांदुळ मिसळणे.
+४ मिरची पावडर- वीट भुकटी.
+५ तुप- वनस्पती, तेल.
+६ हळद पावडर- मेटानिल यलो रंग
+७ मीरे- पपईच्या बीया
+८ खवा- स्टार्च पावडर
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5549.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5549.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a622d3b4934f706b55fd7124b6ed8078735b226
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5549.txt
@@ -0,0 +1,5 @@
+माणिकराव कोकाटे हे मराठी राजकारणी आहेत. हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १०, ११, १२ आणि १४व्या विधानसभांवर निवडून गेले.
+हे १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेना, २००९ मध्ये काँग्रेस तर २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उमेदवार होते.
+
+२०१४ साली त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. [१]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_555.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_555.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..10ac55f2f4b23694b1cf4f4c242746df7913888c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_555.txt
@@ -0,0 +1,23 @@
+भोपाळचे वार्षिक सरासरी तपमान
+२३° १५′ ००″ N, ७७° २५′ ००″ E
+भोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.
+भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) याने केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या गडबडगोधळात जेव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली. नबाबांच्या या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले. भोपाळ राज्याची स्थापना परमार राजा भोजाने सन १०००-१०५५ दरम्यान केली. त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राजांनंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. इसवी सन १७२०-२६ मध्ये दोस्त मोहम्मद खानने भोपाळ गावाची किल्लेबंदी करून याला एका शहरात रूपांतरित केले. तसेच त्यांनी नवाब ही पदवी घेतली आणि या प्रकारे भोपाळ राज्याची स्थापना झाली. मुगल दरबारामधील सिद्दिकी बंधूंबरोबर मैत्रीच्या निमित्ताने खानाने हैदराबादच्या मीर कमरुद्दीनबरोबर शत्रुत्व घेतले. सिद्दिकी बंधूंबरोबर निपटारा केल्यावर १७२३मध्ये निजामाने भोपाळ राज्यावर आक्रमण केले आणि दोस्त मोहम्मद खानला भोपाळ राज्याचे आधिपत्य स्वीकार करायला लावले. मराठ्यांनी भोपाळ राज्याकडून कर वसूल केले १७३७ मध्ये मराठ्यांनी मुघलांना भोपाळच्या लढाईत मात दिली. खानच्या वारसदारांनी १८१८मध्ये ब्रिटिश हुकुमतीबरोबर हातमिळवणी केली आणि भोपाळ राज्य ब्रिटिश राज्याची रियासत झाले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भोपाळ राज्याची वारीस आबादी सुलतान या पाकिस्तानला गेल्या व त्यांच्या लहान बहीण बेगम साजिदा सुलतानला उत्तराधिकारी घोषित केले गेले. १ जून १९४९ मध्ये भोपाळ राज्याचे भारतात विलीनीकरण झाले.
+मध्यप्रदेशात भोपाळपासून सुमारे अडीचशे किलोमीटर दूर धार जिल्हा आहे. त्याला भोजराजाची धारानगरी म्हणतात. हे शहर म्हणजेच ११व्या शतकातील माळवा राज्याची राजधानी. ज्या भोजराजाने हे शहर वसवले त्या राजाची मोठे मोठे विद्वान आजतागायत प्रशंसा करत आले आहेत.
+भोज राजा हा केवळ प्रतिभावंतच नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता. त्याने वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, योग, साहित्य आणि धर्म यावर अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका – टिपण्णी देखील केली आणि ती कोणत्याही विद्वानांच्या तोडीची होती.
+असे म्हणतात की मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ हे एके काळी "भोजपाल" म्हणून ओळखले जाई.
+भोजपाल म्हणजे ज्याचा पालनकर्ता, राजा भोज आहे असे ते. नंतर त्याचा अपभ्रंश होत होत त्यातील ज हे अक्षर जाऊन त्याचं नाव "भोपाल" पडले. भोपाळ शहरात प्रवेश करतानाच बड्या तलावापाशी भोज राजाची एक विशाल मूर्ती आपल्या नजरेस पडते. ११ व्या शतकात भोजराजाने कित्येक मंदिरे बांधली. इमारती बांधल्या. त्यातली एक म्हणजे भोजशाळा. भोज राजा सरस्वतीचा उपासक होता. त्याने शिक्षणाच्या प्रसारासाठी भोजशाळा उघडली. भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीचीसुद्धा स्थापना केली होती, जी आज लंडनमध्ये आहे.
+पण आज आपण या भोजराजाला ओळखतो ते “कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली " या म्हणीमुळे. तर कोण होता हा गंगू तेली… तर गंमतीची गोष्ट अशी की गंगू तेली अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती.
+"गंगू तेली नहीं अपितु गांगेय तैलंग"
+गंगू तेली नव्हे, तर गांगेय तैलंग
+गंगू म्हणजे गांगेय कलचुरि नरेश आणि तेली म्हणजेच चालुका नरेश तैलय. या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केले. हे दोघे दक्षिणेकडचे राजे होते. त्यांनी धार नगरीवर आक्रमण केले होते. एकत्र येऊनसुद्धा भोजराजाला ते हरवू शकले नव्हते. त्यांचा या युद्धात सपेशल पराभव झाला. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणाली “कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तेलंग”. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक “गंगू तेली” म्हणू लागले. आणि त्यातून “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण रूढ झाली.
+[[File:Gol ghar bhopal.jpg|
+भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था, भोपाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधी चिकित्सा महाविद्यालय तथा अनेक शासकीय व पब्लिक शाळा आहेत.
+भोपाळ देशातील बऱ्याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.
+भोपाळचा राजा भोज विमानतळ शहरापासून 12 किमी अंतरावर आहे. दिल्ली, मुंबई, इंदूर, अहमदाबाद, चेन्नई, चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, रायपूर येथून एर इंडिया आणि इतर खासगी विमान कंपन्यांची नियमित उड्डाणे सेवा आहेत.
+भोपाळचे रेल्वे स्थानक देशातील विविध रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे. हे रेल्वेस्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर येते. शताब्दी एक्सप्रेस भोपाळला थेट दिल्लीशी जोडते. तसेच, हे शहर मुंबई, आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, उज्जैन, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद इत्यादी अनेक गाड्यांद्वारे जोडले गेले आहे.
+सांची, इंदूर, उज्जैन, खजुराहो, पंचमाडी, जबलपूर इत्यादी शहरांमधून भोपाळ सहज जाता येते. भोपाळ येथे नियमितपणे मध्य प्रदेश आणि शेजारच्या अनेक शहरांमधून प्रवास करतात.
+जुन्या शहरातील प्रमुख उद्योगांमध्ये विद्युत वस्तू, औषधी, कापूस, रसायने आणि दागिने आहेत. इतर उद्योगांमध्ये सूती आणि कपड्यांचे विणकाम, पीठ गिरणी आणि चित्रकला, तसेच क्रीडा उपकरणे यांचा समाविष्ट आहेत.
+भोपाळ विमानतळापासून मुंबई व दिल्लीला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे.
+३ डिसेंबर इ.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरिकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाइल आइसोसायनेट वायूची गळती झाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. या भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादी स्वरूपांमध्ये शिल्लक आहे.
+छोटा तलाव, मोठा तलाव, भीमा सितका, अभयारण्य, शहीद भवन आणि भारत भवन येथे पाहण्यासारखे आहे. भोपाळजवळील सांची स्तूप हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही आहे, जे युनेस्कोद्वारे संरक्षित आहे. भोपाळपासून सुमारे 24 कि.मी. अंतरावर असलेले भोजपूर मंदिर हे ऐतिहासिक दर्शनीय स्थळ आहे. बरखेडा येथील भेल येथील श्री राम मंदिर हे एक प्रसिद्ध विश्वास केंद्र आहे.
+भोपाल वार्षिक सरासरी तापमान
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5556.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5556.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a6b3e27e336e04347353bc378fa5ca417c19e20
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5556.txt
@@ -0,0 +1 @@
+माणिक्यधारा धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील चिकमगळूर जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. चिकमगळूर शहरापासून हे ठिकाण अंदाजे ४० किमी अंतरावर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5576.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5576.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b61908fb688478f6edd9d5537bde0cc74d528be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5576.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5577.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5577.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2cd6378bd57ba6b54ec547bed1fc25421c3c1e74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5577.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माणेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5581.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5581.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78bc835e69c8897d7c0d6c9005f4429687f56ab0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5581.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मातंगी (संस्कृत: मातङग्गी, मतांगी) एक हिंदू देवी आहे. ती एक महाविद्या, दहा तांत्रिक देवी पैकी आणि पार्वती मातेचे एक रूप आहे.[१]
+मातंगीला महाविद्या असे नाव दिले जाते.
+या देवीचे निवासस्थान म्हणून माहूर अथवा मातापूर हे क्षेत्र प्रसिद्ध आहे.[२]
+मातंगी ही सरस्वती, संगीत आणि शिकण्याच्या देवीचे तांत्रिक रूप मानले जाते. सरस्वतीप्रमाणेच मातंगी भाषण, संगीत, ज्ञान आणि कला नियंत्रित करते.[३] तिची उपासना अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी, विशेषतः शत्रूंवर नियंत्रण मिळवणे, लोकांना स्वतःकडे आकर्षित करणे, कलेवर प्रभुत्व मिळवणे आणि सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी निर्धारित केले आहे.[४]
+मातंगीच्या रूपांपैकी एक, बहुतेकदा प्रदूषण, अशुभता आणि हिंदू समाजाच्या परिघाशी संबंधित आहे, जे तिच्या सर्वात लोकप्रिय स्वरूपाला मूर्त रूप आहे, ज्याला उच्छिष्ट-चांडालिनी किंवा उच्छिष्ट-मातंगिनी म्हणून ओळखले जाते. तिचे वर्णन बहिष्कृत (चांडालिनी) असे केले गेले आहे आणि डाव्या हाताने किंवा अर्धवट खाल्लेले अन्न (उच्छिष्ट) न धुता हाताने किंवा खाल्ल्यानंतर अन्न दिले जाते, हे दोन्ही शास्त्रीय हिंदू धर्मात अपवित्र मानले जातात.[५]
+मातंगीला हिरवा रंग म्हणून दर्शविले जाते. उच्छिष्ठ-मातंगिनीने मळवट, तलवार, बकरा धारण केले असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5587.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..746eb3cbb870518fde6d4cb75f1a38449255af42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5587.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मातर हे भारताच्या गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे. हे गाव मातर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,२८४ इतकी होती. [१]
+हे गाव पूर्वी मातबर (श्रीमंत किंवा समृद्ध गाव) म्हणून ओळखले जात असे. [२] या गावात पाचवे जैन तीर्थंकर सुमतिनाथ यांना समर्पित सचदेवाचे जैन मंदिर आहे. [३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5598.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5598.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef54dd668320cdeb066679253c606d8191f1b856
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5598.txt
@@ -0,0 +1,5 @@
+माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवऱ्याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटावर गेली.
+माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅंड्सला परत आली आणि तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली.
+अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलॅंन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलॅंन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला.
+माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले.
+ एल्सबेथ श्रागम्युल्लर हे नाव माहीत नसलं तरी त्या शिष्येचं नाव आहे मारिटा झिली ऊर्फ माताहारी, १ ९ १५ मध्ये माताहारीला हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी बेल्जियमच्या प्रशिक्षण केंद्रात एल्सबेथकडे पाठवण्यात आलं . तिने फ्रेंचांच्या उच्चपदस्थ राजकीय तसेच लष्करी वर्तुळात शिरकाव करून जर्मनीसाठी हेरगिरी करावी अशी जर्मन हायकमांडची इच्छा होती . माताहारीला तेथे पाठवण्यात जर्मन हायकमांडची आज्ञा असल्याने एल्सबेथne प्रशिक्षणासाठी दाखल करून घेतलं . हे खरं असलं तरी ती एल्सबेथची आवडती विद्यार्थिनी कधीच नव्हती . माताहारी बथ्थड डोक्याची आहे अन् ती हेरगिरीचं साधं - सोपं तंत्रही आत्मसात करू शकत नसल्याने कुचकामाची आहे , असं लवकरच तिचं मत बनलं, एल्सबेथ आगम्युल्लरचं हे मत अतिशय योग्यं होतं . माताहारीला जी काही थोडी सफलता मिळाली त्यात तिच्या बुद्धिचातुर्यापेक्षा तिच्या रूपलावण्याचा भाग जास्त होता . त्याचा वापर करून तिला जी काही माहिती मिळत होती तितकीच ती जर्मनांना देत होती . सामरिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती कोणती ह्याची जाण नसल्याने ती मिळवण्याचे प्रयत्न माताहारीकडून फारसे होत नव्हते ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच फ्रान्समधील जर्मन हेरांचं जाळं सुरक्षित ठेवण्यासाठी एल्सबेथने फ्रेंच गुप्तचर संस्थेकडे चुगली करून माताहारीचा बळी दिला . अर्थात हे अशा प्रकारचं ' डिस्कार्ड ' तंत्र आणीबाणीच्या वेळीच अन् इतर पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा तसंच आपल्या गुप्तहेर संस्थेची हानी होणार नाही ह्याची काळजी घेऊनच वापरायचे असते.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5637.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5637.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1dfbce97e617101a52a9d272738e1eb5378e4abf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5637.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव या गावातील महाविद्यालय आहे. याची स्थापना १७ जुलै १९९० रोजी संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी केली. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी येथे आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन विद्याशाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण मिळते. महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. महाविद्यालयाचे नॅक कडून पुनर्मुल्यांकन झाले असून अदर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाची स्वतःची इमारत आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुमारे ३५० विद्यार्थिनींची राहण्याची सोय आहे. खेळासाठी क्रीडांगण तसेच जिमखाना उपलब्ध आहे तसेच प्रयोगशाळा आणि ग्रंथालयही आहेत.
+वनस्पतीशास्त्र आणि मराठी या विषयातील पदवीत्तर शिक्षणाची सोय केली आहे. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातील पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण येथे मिळते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5642.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5642.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aad06a9a439f83c6bb055897db9262cf697d20ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5642.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मातृसत्ता ही पद्धती भारतातील फार जुनी पद्धती आहे. ही पद्धती आता काही जनजाती मध्ये दिसून येते. पण पूर्वी भारत हा मातृसत्ता देश होता. पण ह्या प्रथेचा अस्त आर्याच्या
+अगमनानातर भारतात झाला. आर्य भारतात आले आणि त्यांनी ही पद्धती मोडून त्या ठिकाणी त्यांनी पितृसत्ता निर्माण केली. मातृसत्ताक पद्धती मध्ये सर्व अधिकार स्र्तीयांच्या हाती होते. आता आपण बघितले तर सर्व अधिकार पुरुषांनी हस्तगत केले आहेत आणि ते महिलावर अधिकार गाजवत आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5646.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5646.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..718938180a72b8c1c8570d891617435517208e65
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5646.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मात्रेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5652.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5652.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b750293840ae94414810b67166971a431172ee63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5652.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मात्सुयामा हे जपानमधील एक शहर आहे. एहिमे प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या डिसेंबर २०१४मध्ये ५,१६,४५९ होती. या शहराची स्थापना १५ डिसेंबर, १८८९ रोजी झाली.
+मात्सुयामाजवळ जपानमधील सगळ्यात जुने समजले जाणारे गरम पाण्याचे झरे आहेत. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5654.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5654.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07db1a2733cb42d7fb6d36b791c063d7a7b32d9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5654.txt
@@ -0,0 +1,4 @@
+सम्राट मैजी (नोव्हेंबर ३, इ.स. १८५२ - जुलै ३०, इ.स. १९१२) हा जपानचा १२२वा सम्राट होता.
+याचे मूळ नाव मात्सुहितो होते व हा सम्राट कोमेइचा दासीपुत्र होता. मात्सुहितोच्या आईचे नाव नाकायामा योशिको होते.
+मात्सुहितो वयाच्या १४व्या वर्षी सम्राटपदी आला. त्याच्या राज्यकालात जपानने मागासलेल्या, ग्रामीण अर्थतंत्रातून यांत्रिकी अर्थतंत्रात प्रवेश केला.
+जपानी पद्धतिप्रमाणे मृत्युनंतर मात्सुहितोचे नाव बदलून मैजी ठेवले गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5719.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5719.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb907f4f8dc61678ef97dd5f964c47e2c8db0aac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5719.txt
@@ -0,0 +1,7 @@
+डॉ. माधव गोडबोले (जन्म : १५ ऑगस्ट १९३६ - ) हे एक निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कामे केली होती. त्या आधी, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.
+सेवानिवृत्तीनंतर गोडबोले यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही (यादी अपूर्ण) सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.
+ऑक्टोबर २०१९पर्यंत माधवराव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तके लिहिली आहेत. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा ’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India's Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले.
+अपुरा डाव हा माधव गोडबोले यांच्या आत्मचरित्रात्मक An unfinished innings या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. तर हिंदुस्थानच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition - An Inquestचा फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा हा. हे दोन्ही मराठी अनुवाद अनुक्रमे १९९८ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाले.
+गोडबोले यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत.
+गोडबोले यांच्या जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान झाला. हा त्यांना मराठी पुस्तकांबद्दल मिळालेला ६वा पुरस्कार आहे.
+माधवराव गोडबोले यांच्या काही पुस्तकांचे मराठी अनुवाद सुजाता गोडबोले यांनी केले आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5728.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5728.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5b1ecdf63530def1de0f9527dbe78612de97aa8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5728.txt
@@ -0,0 +1,8 @@
+डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; - २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.
+गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.
+पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
+पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.
+शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.
+१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
+माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे Archived 2015-04-17 at the Wayback Machine. डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.
+माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे :
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5730.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5730.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5b1ecdf63530def1de0f9527dbe78612de97aa8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5730.txt
@@ -0,0 +1,8 @@
+डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; - २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.
+गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.
+पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
+पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.
+शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.
+१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
+माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे Archived 2015-04-17 at the Wayback Machine. डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.
+माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे :
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5733.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5733.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03e85ef5afcdfa181ffce6dd1dea9f8364b70b16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5733.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डाॅ. माधव दातार (१९४५ - २९ एप्रिल, २०२०) हे एक मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. डाॅ. दातार आयडीबीआय बँकेतून मुख्य महाव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
+डाॅ. दातार यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. केली होती. आर्थिक घडामोडींवर ते लेखन करत व व्याख्याने देत. दैनिक लोकसत्ता, पाक्षिक परिवर्तनाचा वाटसरू ,साप्ताहिक साधना व समाज प्रबोधन पत्रिका इत्यादी नियतकालिकांमधून ते सातत्याने लिखाण करीत होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5753.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5753.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..001cd4cf5be33d2e5e73feb38805e0af6874f31f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5753.txt
@@ -0,0 +1,3 @@
+माधव वझे (जन्म : २१ ऑक्टोबर १९३९; ) हे आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट आहेत.
+माधव वझे हे पुण्याच्या वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
+परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5761.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5761.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab885de8be298a0140be79a1ac49eaa04d1ee088
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5761.txt
@@ -0,0 +1 @@
+आर. माधवन (तमिळ: ஆர்.மாதவன் ; रोमन लिपी: R. Madhavan ;), जन्मनाव माधवन रंगनाथन (रोमन लिपी: Madhavan Ranganathan ;), (जून १, इ.स. १९७०; जमशेदपूर, झारखंड, भारत - हयात) हा तमिळ चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेता आहे. तमिळ चित्रपटांशिवाय त्याने काही कन्नड, हिंदी, तेलुगू, इंग्लिश व मलय भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5762.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5762.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4151e389f5860d94c285c02785275ba898cb508
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5762.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१६° ५३′ ३०.१२″ N, ७४° ३५′ ४९.२″ E
+माधवनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5772.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5772.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9ce95bd8b97110924cf93a491561ebdb3ebf55a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5772.txt
@@ -0,0 +1,17 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (जन्म : १६ फेब्रुवारी १७४५; - १८ नोव्हेंबर १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.
+बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली. तोफा व दारुगोळा बनविण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी टांकसाळी यांची व्यवस्था केली एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली [१]
+पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा, परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
+निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रुपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
+या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.
+इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आहे असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरूपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.
+पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुऊन कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
+मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथेंमराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.[२]
+या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.
+इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.
+इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन पुण्याजवळच्या थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.[३]
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5799.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5799.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5658d1a9f2073f8edb2303d9415f84e537ef8ea8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5799.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माधवी सरदेसाई (?? - २२ डिसेंबर, इ.स. २०१४:गोवा, भारत) या कोकणी भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका होत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या मंथन या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले.
+माधवी सरदेसाई या जाग नावाच्या कोकणी साहित्यविषयक मासिकाच्या संपादक होत्या. त्या पणजी येथील गोवा विद्यापीठात कोकणीच्या प्राध्यापिका होत्या.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5805.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5805.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..58ebb8d8d9e8fd34f3976079cc6c6986e95278ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5805.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ माधाळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5820.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5820.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..57e4c78ce1febcff344a16c1b4fd6c8649ebe516
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5820.txt
@@ -0,0 +1,3 @@
+माधुरी बॅनर्जी (जन्म: ९ ऑगस्ट १९७५) या एक लेखिका, स्तंभलेखक आणि पटकथा लेखिका आहेत. त्यांची पहिली कादंबरी असलेल्या "लूझिंग माय व्हर्जिनिटी अँड अदर डम्ब आयडियाज"च्या ४०,००० प्रती विकल्या गेल्या.[१] त्या हेट स्टोरी २ या यशस्वी बॉलीवूड चित्रपटाची लेखिका देखील आहेत.[२][३] अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत त्यांनी "द यम्मी ममी गाईड" नावाचे नॉन-फिक्शन पुस्तक लिहिले आहे.[४]
+एशियन एजमध्ये त्या दोन वर्षे स्तंभलेखक होत्या. मॅक्झिम मासिकात त्यांचा सेक्स आणि रिलेशनशिप हा कॉलम आहे. महिलांच्या समस्यांवरील माहितीपटासाठी "बिटविन ड्युएलिटीज" नावाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांनी जिंकला आहे. त्यांच्या मोहिमेच्या निवडींसाठी ती त्यांच्या रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणून रेव्हलॉनचा चेहरा आहे.[५]
+कॉस्मो मासिकाने भारताची कॅरी ब्रॅडशॉ म्हणून संबोधले आहे आणि लेखिका म्हणून त्यांच्या सहा वर्षांत दोनदा इंडिया टुडे वुमन मासिकात त्यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्यावर याहू फिअरलेस आणि फॅब वुमन म्हणून डोव्हने बनवलेला एक डॉक्युमेंटरी आहे जो याहू वेबसाइटवर उपलब्ध आहे. शोभा डे त्यांना राजा रवि वर्मा पेंटिंग म्हणतात आणि त्यांच्या पहिल्या कादंबरीबद्दल त्या म्हणतात, "आजच्या विक्षिप्त सामाजिक वातावरणात माधुरीच्या स्पंकी, ज्वलंत लैंगिक जागेवर वाटाघाटी करून लिंगभेद ओलांडून तिच्या अनेक चाहत्यांना जिंकले आहे!"[६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5835.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5835.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..250a15ac1f2c441114ca32e256a0b71b704228cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5835.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माधेपुरा लोकसभा मतदारसंघ बिहार राज्यातील मतदारसंघ आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5845.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5845.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..286e362b3ffb7176a5433383d866717860e425de
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5845.txt
@@ -0,0 +1,7 @@
+माध्यमिक शाळा या प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मधील शिक्षण पुरविणाऱ्या संस्था होय. भारतात सहसा ५ वी ते १०वी इयत्तेच्या शाळा माध्यमिक शाळा गणल्या जातात.
+माध्यमिक शाळांचे प्रकार -
+या शाळा खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात, या मुख्यतः बिना अनुदानित असतात.
+खाजगी शाळांमध्ये शिक्षण शुक्ल घेतले जाते , ते सरकारी शाळात माफ असते.
+या शाळांना सरकारी नियमांचे कायदेशीर पालन करावे लागते.काही शाळा कायमस्वरूपी विना अनुदानित असतात.
+सरकारी शाळा या शासन केन्द्रित असतात. सरकारी अनूदानावर या शाळा चालतात .
+सरकारी शाळात शिक्षण मुफ्त दिले जाते.सरकारी शाळांमध्ये मुलाना मोफत शिक्षण दिले जाते परंतु ते शिक्षण कौशल्यपूर्ण नाही त्या साठी वेगवेगल्या योजना केल्या पाहिजेतआणि त्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत .
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5850.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5850.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..58e045f8df45ba7fa8f1ef93891d42e62ef3fab3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5850.txt
@@ -0,0 +1,10 @@
+मान कौर (१ मार्च, १९१६ - ३१ जुलै, २०२१) ह्या एक भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट होत्या. त्यांनी विविध कार्यक्रमांसाठी १०० वर्षांहून अधिक वयोगटातील श्रेणींमध्ये धावण्याचे जागतिक विक्रम केले आहेत. वयाच्या १०३ व्या वर्षी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला होता.
+मान कौर यांचे पुत्र गुरदेव सिंग हे एक अनुभवी खेळाडू आहेत. ते पंजाब विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मैदानावर रोज धावत असत. इ.स. २००९ मध्ये, जेव्हा मान कौर वयाच्या ९० च्या आसपास होत्या तेव्हा त्यांनी आपल्या मुलासोबत पीयू ग्राउंडवर धावायला सुरुवात केली. रोज सकाळ संध्याकाळ त्या नियमित धावण्याचा सराव करत असत. त्यांची तळमळ आणि समर्पण पाहून गुरदेव सिंग यांनी त्यांना व्हेटरन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही. मान यांनी १२ वर्षात ८०हून अधिक पदके जिंकली होती.[१]
+मान कौरची उंची सुमारे पाच फूट (१५० सेमी) होती आणि त्या मूळ पंजाबी भाषक होत्या.[२] त्यांनी जागतिक मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली.[३][४][५]
+वयाच्या ९३ वर्षांपर्यंत त्यांनी कधीही ॲथलेटिक्सचा सराव किंवा साधा विचार देखील केला नव्हता. इ.स. २०१६ मध्ये त्या अमेरिकन मास्टर्स गेम्समधील एका स्पर्धेत सर्वात जलद शतकवीर बनल्या.[६]
+इ.स. २०१७ वर्ल्ड मास्टर्स गेम्सच्या अपेक्षेने, कौरने पंजाबी युनिव्हर्सिटीमध्ये नियमितपणे प्रशिक्षण घेतले, स्वतःच्या विश्वविक्रमात सुधारणा करण्याच्या आशेने त्यांनी वर्षानुवर्षे सराव केला. त्यांचा स्वतःचा मुलगा गुरदेव सिंग, जे त्यावेळी ७९ वर्षाचे होते, तेच त्यांचे प्रशिक्षक होते.[७] ऑकलंड, न्यू झीलंड येथे झालेल्या २०१७ च्या खेळांमध्ये त्यांनी १०० मीटर धावण्याची शर्यत ७४ सेकंदात पूर्ण केली.[२]
+इ.स. २०१९ मध्ये त्यांनी पोलंडमध्ये त्यांच्या श्रेणीतील चार स्पर्धा जिंकल्या - शॉट पुट, ६० मीटर स्प्रिंट, २०० मीटर आणि भालाफेक. त्यांनी ६० मीटर शर्यत ३६ सेकंदात पूर्ण केली.[८] यानंतर त्यांना आणि गुरदेवला बारू साहिब येथील विद्यापीठाच्या दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले. जेथे त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि आहाराविहाराबद्दल मार्गदर्शन केले. त्या भाषणांनुसार, त्यांच्या आहारात काजू, कडधान्ये, घरगुती सोया दूध, केफिर, गव्हांकुराचा रस आणि मोड आलेले गहू यांचा समावेश होता.[२]
+आपल्या वयाच्या १०३व्या वर्षी कौर यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मलेशियात झालेल्या आशियाई मास्टर्स चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर डॅश आणि २.२१ मीटर शॉट पुटमध्ये सुवर्णपदक जिंकले.[९]
+८ मार्च (आंतरराष्ट्रीय महिला दिन) २०२० रोजी कौर यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान कौर ज्या तत्परतेने राष्ट्रपती भवनात सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचल्या होत्या, ते पाहून राष्ट्रपतीही आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा फिटनेस पाहून हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले.[१०] त्यांना "चंदीगडचा चमत्कार" असे टोपणनाव देण्यात आले.[६]
+विविध खेळ आणि वयोगटात खेळत दिवंगत मान कौर यांनी आठ जागतिक विक्रम केले. जगातील १० प्रसिद्ध शीख प्रभावशाली महिलांमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले. त्यांनी जगातील २५ देशांमध्ये झालेल्या मास्टर गेम्समध्ये भाग घेतला होता आणि ३५ पदके जिंकली होती. त्यांचा मुलगा गुरदेव सिंग यांनी सांगितले की, जर त्यांची तब्येत चांगली असती तर त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये गेल्या असत्या. जपानी वर्तमान पत्रात त्यांच्या बद्दल बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु त्यांनी जपानला जाण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला.[१०] त्यांनी १५ वर्षात ८०हून अधिक पदके जिंकली होती.[१]
+पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित कौर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी ३१ जुलै २०२१ रोजी निधन झाले.[१०]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5858.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5858.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d52ae553ac43ee2453fc0a4f6d45ad251e2953e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5858.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मानकर्णावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5873.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5873.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed6d9a6b53464c9625adcf182b61ceff10ccb462
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5873.txt
@@ -0,0 +1 @@
+माननाथ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5895.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5895.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..091d1efc5e7103004f48cf258cee997ed8c847c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5895.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मानवत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.
+==भौगोलिक स्थान== पूर्वी पाथरी तालुक्यात असलेले पाथरी पासून सात किलोमीटर अंतरावर मानवत हे शहर आहे २६ जानेवारी १९९८ पासून मानवत तालुका जाहीर करण्यात आले आहे मानवत मध्ये अंधारवड मारुती चित्राचा मारुती आणि अशाच नावाचे भरपूर प्रमाणात मारुतीचे मंदिर आहेत.
+सोबतच मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती भरपूर मोठा मार्केट परिसर आहे. जिनिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आत्ता दवाखान्यासाठी ही प्रसिद्ध आहे मानवत मध्ये भरपूर मोठे मोठे दवाखाने आहेत. सोमवारी मानवत येथे बाजार भरतो.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
+मानवत शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर कोल्हा पाटी नावाचे गाव आहे येथे मानवत रोड रेल्वे स्थानक आहे हे मध्य रेल्वे वरील रेल्वे स्थानक आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5904.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5904.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af96d2678e12d0c5a119310c2abc046d6d093c62
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5904.txt
@@ -0,0 +1,9 @@
+मानवशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे. उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात.[१]
+मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्टय़े, मानवी वागणूक, मानवी समुदायातील भिन्नता व वेगळेपण, मानवी उत्क्रांतीचा समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम यांसारख्या विषयांचा अभ्यास मानववंशशास्त्रात केला जातो. हा अभ्यास करतांना मानवाचा उगम, भौतिक वैशिष्टय़े, रीती, भाषा , परंपरा, वस्तुसंचय तसेच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा व पद्धती आदी विषयांचा समावेश होतो. समाजशास्त्र, विकास, अर्थशास्त्र, गुन्हेविषयक मानसशास्त्र व कायदेव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता या सर्वात मानववंशशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो
+मानवाच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. यामध्ये समूहाच्या मैत्रीसंबंधांचा, बांधीलकीचा, जमातीचा, समुदायाच्या एकत्रित येण्याच्या वा समाज म्हणून एकत्र होण्याचा अभ्यास केला जातो.
+शरीरातील बदल व शारीरिक गुणधर्म यांचे निरीक्षण व मोजमाप करून अभ्यास केला जातो. यावरून जीवशास्त्रीय उत्क्रांतीवरच्या टप्प्याचा अभ्यास केला जातो.
+शिलालेख, त्या काळातील भांडी, हाडे आदीवरून त्या काळातील संस्कृतीचा अभ्यास यात केला जातो.
+भाषेच्या उगमाचा व विकासाचा अभ्यास केला जातो. यामध्ये लेखी व बोलीभाषांचा समावेश होतो.
+यामध्ये मानववंशशास्त्रीय अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीचा उपयोग सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5912.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3571791160293818273fdd3128dcde0093f1df43
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5912.txt
@@ -0,0 +1 @@
+मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचे समन्वय साधणारी संस्था आहे. संस्था गगनयान प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असेल.[२] २०२४ मध्ये घरगुती LVM3 रॉकेटवर प्रथम मानवी उड्डाण करण्याचे नियोजित आहे.[३][४]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5943.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5943.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77c36826e3d5d3a5914bbe350a1cae9657fca15a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5943.txt
@@ -0,0 +1,9 @@
+मानस सरोवर(अपभ्रंश - मान सरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.
+मानस सरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटरवर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानस सरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. सरोवराचा घेरा ८८ किमी, खोली ९० मीटर तर क्षेत्रफळ ३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. मानस सरोवराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (ही तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे.
+कैलाश पर्वताप्रमाणे, मानस सरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानस सरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानस सरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).
+मराठी लेखिका कै.सत्त्वशीला सामंत यांच्या मते याचे अचूक नाव मानस सरोवर असून याबद्दल त्यांनी भारत सरकारला अनेक पुरावे दिले आहेत. भारत सरकारने यावर त्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.[१] येथे आहे.
+हिंदू धर्मात हे पवित्र मानले जाते. हजारो लोक त्याच्या तत्त्वज्ञानासाठी दरवर्षी कैलास मानसरोवर यात्रेमध्ये भाग घेतात. हिंदू विचारसरणीनुसार हा तलाव प्रथम भगवान ब्रह्माच्या मनात जन्मला. मानसरोवर हा संस्कृत शब्द मानस आणि सरोवर यांच्या जोडीने बनला आहे ज्याचा शब्दशः अर्थ 'मनाचा सरोवर' आहे. येथे सती देवीच्या शरीराचा उजवा हात पडला. म्हणूनच, दगडी दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते. येथे एक शक्तीपीठ आहे.
+हे बौद्ध धर्मात देखील पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की राणी मायाची ओळख येथे भगवान बुद्धाशी झाली होती.
+जैन धर्म आणि तिबेटचे स्थानिक बोन्पा लोकही ते पवित्र मानतात.
+या तलावाच्या काठावर अनेक मठ आहेत.
+संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानस सरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5965.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d16348e02c162690abdcf0e3991b5ff8a9e3335f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5965.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मानसिंगतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5972.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..32a2614e970311e80a50fbdd12f32567b56f0962
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5972.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मानसी मागीकर ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5980.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5980.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed823b6456093325cf506b9ac547aa8cb5fe3844
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_5980.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 12°8′11″N 86°15′5″W / 12.13639°N 86.25139°W / 12.13639; -86.25139
+
+मानाग्वा ही निकाराग्वा ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_60.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_60.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88f48d29cdfef8884d6b5a8cec0e1d7063d042e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_60.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भिवरगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_600.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_600.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0893b55394c20af5aa97db8f428066dc71f5fd31
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_600.txt
@@ -0,0 +1 @@
+भोंडेतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6008.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6008.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..468325fe7126e648487161f94b1bcd014edfbe52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6008.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मानेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6022.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6022.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9bde44e9608db1f3782627631b875df5794af1c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6022.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मान्या (७ ऑक्टोबर, १९८२ - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. हिने मल्याळी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय केला आहे.
+मान्याने ४०पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.[१] तिने कोलंबिया विद्यापीठातून गणित आणि सांख्यिकीमध्ये दुहेरी पदवी तसेच व्यवस्थापनाची उच्चपदवी मिळवली.[१] ही न्यू यॉर्कमध्ये क्रेडिट स्विस मध्ये उपाध्यक्ष पदावर काम करते.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6026.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6026.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b0a4734bfe4a00fe029bd859f0d396d08c6543d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6026.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मान्योशू, जपानी कवितांचा एक प्राचीन संग्रह. मान्योशूचे एकूण वीस खंड असून ते उभे करण्यात ओतोमोनो याकामोची (७१८-७८५) ह्या कवीच्या पुढाकाराचा आणि परिश्रमांचा भाग मोठा आहे[१]. सु. ४,५०० कवितांचा अंतर्भाव असलेल्या ह्या महासंकलनातील अखेरच्या कवितेचा रचनाकाळ इ. स. ७५९ असा आहे. साधारणपणे इ. स.च्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंतची म्हणजे सु. ३०० वर्षांच्या कालावधीतील, वेचक कविता मान्योशूत समाविष्ट करण्यात आल्याचे दिसते. जपानी भावकवितेच्या ‘तांका’ ह्या प्रकारातील रचना ह्या संकलनात आधिक्याने आहेत. तसेच ह्या संकलनातील बऱ्याचशा रचना इ. स.च्या सातव्या शतकापासूनच्या आहेत. काकीनोमोतोनो हितोमारो (सु. ६८०-७००), यामाबेनो आकाहितो (मृ. ७३६ ?), यामानोनो ओकुरा (६६०-७३३), ओतोमोनो ताबीतो (६६५-७३१) आणि ओतोमोनो याकामोची (७१८-८५) हे ह्या संकलनातले काही प्रमुख कवी होत. नुकादानो ओकीमी, साकानो इरात्सुमे आणि कासानो इरात्सुमे ह्यांसारख्या काही कवयित्रींच्या कविताही ह्या संकलनात आहेत. काही कवितांचे कर्तृत्व अज्ञात आहे.
+काळानुरूप आणि कवींनुरूप काव्यशैलीत होणारी काही परिवर्तने विचारात घेऊनही सरल, उत्कट आणि जिंवत अभिव्यक्ती तसेच एक प्रकारचा निर्व्याजपणा हे ह्या संकलनांतील कवितांचे एक सर्वसाधारण वैशिष्ट्य होय, असे म्हणता येईल. मान्योशूचा इंग्रजी अनुवाद १९४० मध्ये प्रसिद्ध झाला (दुसरी आवृ. १९६५).
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6058.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6058.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7db500ed4855705dc06ef3059c533fd95622518a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6058.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मामदाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_606.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_606.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cfdf7caf763fa3f0f4f5f436f1081c727f4081f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_606.txt
@@ -0,0 +1,8 @@
+कोळी समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो.काही इतिहास संशोधकांच्या मते कोळी आणि भोई या उपजाती आहेत. कारण त्यांच्या चालीरीती, व्यवसाय,देवता समान आहेत. ऐतिहासिक पुराणानुसार समाजाचा उल्लेख हा रामायणात देखील आढळतो, भोई समाज हा मुळतहा मध्यमवर्गीय समाज आहे. शेती हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये सुद्धा अनेक भोई बांधव आढळतात. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात.
+कोळी
+कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे
+भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे
+कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत असे इतिहासकार सांगतात.
+बाकी दोघी समाजांतील ्या चालीरीती व व्यवसाय समान .आहेत
+भोई आणि कोळी यांच्या चालीरीती संस्कृती समान आढळते.
+भोई हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6063.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6063.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0beee6410c6abebe298fb79ef16bb93e44fdc1f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6063.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मामवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_607.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_607.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cfdf7caf763fa3f0f4f5f436f1081c727f4081f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_607.txt
@@ -0,0 +1,8 @@
+कोळी समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो.काही इतिहास संशोधकांच्या मते कोळी आणि भोई या उपजाती आहेत. कारण त्यांच्या चालीरीती, व्यवसाय,देवता समान आहेत. ऐतिहासिक पुराणानुसार समाजाचा उल्लेख हा रामायणात देखील आढळतो, भोई समाज हा मुळतहा मध्यमवर्गीय समाज आहे. शेती हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये सुद्धा अनेक भोई बांधव आढळतात. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात.
+कोळी
+कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे
+भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे
+कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत असे इतिहासकार सांगतात.
+बाकी दोघी समाजांतील ्या चालीरीती व व्यवसाय समान .आहेत
+भोई आणि कोळी यांच्या चालीरीती संस्कृती समान आढळते.
+भोई हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6078.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6078.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c58a32ba7b63f6a80d84cb93f73f592fa3dcc62
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6078.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+मामिदी हरिकृष्णा हे भारतीय तेलगू कवी, चित्रकार, अनुवादक, माहितीपट निर्माते, चित्रपट समीक्षक[१] आणि तेलंगणा राज्य इतिहास आणि चित्रपटांवरील इतिहासकार आहेत.[२] ते सध्या तेलंगणा सरकारच्या भाषा आणि संस्कृती विभागाचे संचालक आहेत.[३][४]
+हरिकृष्णाचा जन्म वारंगल जिल्ह्यातील श्यामपेट येथे झाला.[२] दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण गावातच झाले. त्यांचे मध्यवर्ती शिक्षण आणि पदवी वारंगलच्या लालबहादूर महाविद्यालयातून पूर्ण झाली आणि ओस्मानिया विद्यापीठातून मानसशास्त्रात पदव्युत्तर एमए केले. त्यांनी पुढे काकतिया विद्यापीठातून एमईड पूर्ण केले.[२][५] पीएच.डी केली आहे. पीएच.डी साठी त्यांनी 'तेलुगू सिनेमातील लोकसाहित्य घटक एक अभ्यास ' हा विषय घेतला होता. १६ जुलै २०२२ रोजी तेलगू विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली.[६][७]
+हरिकृष्ण यांनी स्वतःचे तीन काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत. संस्कृती विभागाचे संचालक म्हणून विविध लेखक आणि कवींची ५० वरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०१४ मध्ये तेलुगू कवितेमध्ये "फ्यूजन शायरी" सादर करण्याचे श्रेय त्यांना जाते.[८]
+भाषा आणि संस्कृती विभागाने खालील पुस्तके प्रकाशित केली आहेत.[९]
+
+हरिकृष्ण १९९६ मध्ये राज्य नागरी सेवेत (पूर्वीचे आंध्र प्रदेश ) रुजू झाले. २८ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांची सध्याच्या पदावर, भाषा आणि संस्कृती संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[१४]
+२००९ आणि २०१२ सालासाठी हरिकृष्णाला तेलुगु सिनेमातील सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. २०१७ मध्ये हैदराबाद येथे जागतिक तेलुगू परिषदेच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करण्याचे श्रेय त्यांना जाते. २०१९ मध्ये भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तेलुगु भाषेतील राष्ट्रीय कवी म्हणून त्यांची निवड केली होती.[१५]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6083.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6083.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6877c2aaf005f978670f55fe7bc54de556586c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6083.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मामुर्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
+हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6090.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9463e40e49e8ccdcc27467d0f8cdcfac963d2622
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6090.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+माय फेर लेडी हा १९६४ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे.
+लंडनमधील एका पावसाळी रात्री ओपेराचे प्रेक्षक टांग्याची वाट बघत असतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6135.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6135.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..626577733e44a9caee3b7d044a6227c5492891fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6135.txt
@@ -0,0 +1 @@
+मायकेल अबोग्ये (जन्म ३१ डिसेंबर २००१) हा घानाचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] दक्षिण आफ्रिकेतील २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेसाठी घानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[२] तो ४ सप्टेंबर २०१७ रोजी वानुआतुविरुद्ध घानाच्या दुसऱ्या सामन्यात खेळला.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6136.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6136.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..92d43f9305f7af7c0355d926dabb630065ab79dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6136.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मायकल ॲन्जेलो (मार्च ६, इ.स. १४७५ – फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल ॲन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटा व डेव्हिड ह्या रानिसांमधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात.
+वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मायकेल दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढ्य आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले.
+१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मिकेलेंजेलोचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. बॅटल ऑफ लॅपीत्झ हे मिकेलेंजेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मायकेलने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील पिएता, डेव्हिड, टुम्ब ऑफ लॉरेन्झो दि मेदिची, डे अँड नाइट, डस्क ऑफ डॉन ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. याच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे.
+१५३४ साली मिकेलेंजेलो रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसऱ्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मिकेलेंजेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मायकेलेने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चित्रकृतींसाठी मिकेलेंजेलो प्रसिद्ध आहे. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने ३०० मानवाकृती रंगविलेल्या आहेत.या छताशिवाय मायकेलच्या द लास्ट जजमेंट, क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स आणि कन्व्हर्शन ऑफ सेंट पॉल या चित्रकृती प्रसिद्ध आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6149.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6149.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6149.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6192.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7d48ca82e41eb197a73ba15977f991c7fc8ef5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6192.txt
@@ -0,0 +1 @@
+मायकेल जॉर्ज मेल (३ जून, १९३०:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - २८ डिसेंबर, २००३:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९५० ते १९५३ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6200.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6200.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69f1377b4173c33dfad7b5e02120a1f25af5becb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6200.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मायकेल ड्वेन जॉन्सन (१३ सप्टेंबर, १९६७ - ) हा अमेरिकेचा धावपटू आहे.
+याने १९९६ च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम स्थापित केला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6206.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6206.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1e043d4312ea726a2197fff255a2c36b0e8183f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6206.txt
@@ -0,0 +1 @@
+२००३ च्या स्पेस शटल कोलंबियातील यात्री.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_621.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_621.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b33f41d9ee018d442efb9a9be8fc974fb8ddf02
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_621.txt
@@ -0,0 +1,2 @@
+बोईसर विधानसभा मतदारसंघ - १३१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बोईसर मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या १. पालघर तालुक्यातील महसूल मंडळ सफाळा, बोईसर आणि मनोर ही महसूल मंडळे आणि २. वसई तालुक्यातील मांडवी महसूल मंडळ, वाळीव सीटी आणि गोखीवरे सीटी यांचा समावेश होतो. बोईसर हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
+बहुजन विकास आघाडीचे राजेश रघुनाथ पाटील हे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6220.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6220.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..161046366c5fc616af163051a490e53b2323f720
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6220.txt
@@ -0,0 +1,3 @@
+६ मार्च, इ.स. २००८
+दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6251.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6251.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ca8aa460081d05b75ed2b209933760126a63c32
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6251.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मायकेल लोद्रा (फ्रेंच: Michaël Llodra; १८ मे १९८०) हा एक फ्रेंच टेनिसपटू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6253.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6253.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6253.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_628.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_628.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6a528a4926faf502c13f18a0722aa6769da8f5f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_628.txt
@@ -0,0 +1,3 @@
+भोकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे.
+मुस्लिम बहुसंख्य
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6280.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6280.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d27e4cc557eb4df178d0ec73ee71c523d3c26fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6280.txt
@@ -0,0 +1 @@
+मायकेल ह्यू विल्यम पॅप्स (जुलै २, इ.स. १९७९ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6290.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c96a409b90134b8f3b9d8825b848381b8f5ad18e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6290.txt
@@ -0,0 +1 @@
+१ ते १०० गिगाहर्ट्झ वारंवारता आणि ०·३ ते ३० सेंमी. दरम्यान तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय प्रारणाला सूक्ष्मतरंग (इंग्रजी: microwave - मायक्रोवेव्ह) म्हणतात. अवरक्त किरणे व रेडिओ तरंग यांना विलग करू शकणारी सुस्पष्ट सीमारेषा सूक्ष्मतरंगांत नाही.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6304.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6304.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6304.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6326.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6326.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a76904f50656231a830f758b7172865e588b01e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6326.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
+मायफळ हे एक औषधी फळ आहे. सुपारीपेक्षा किंचित लहान असते. यास कोणी तुरटें असेंहि म्हणतात. विशेषतः लहान मुलांच्या आजारावर हे फार उपयोगी पडतें.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6352.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6352.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c95342d690525dfe4874793dab3dd38fd1d8d30c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6352.txt
@@ -0,0 +1,4 @@
+माया परांजपे (१९४५ - २३ सप्टेंबर, २०१९) य एक स्त्री सौदर्यप्रसाधन कलेच्या तज्ज्ञ होत्या.
+परांजपे यांनी १९६४ साली पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक वर्ष स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा विद्यापीठात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम केले. तेथेच जैव-रसायनशास्त्राबरोबरच ‘ब्यूटी कल्चर’चाही अभ्यास करून त्या मुंबईस परतल्या आणि ओव्हेशन इंटरनॅशनल या सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून रुजू झाल्या. ओव्हेशनने त्यांना लंडनला ‘ब्यूटी थेरपी’चा अभ्यास करण्यासाठी पाठवले. १९७० च्या दशकात त्यांनी सौंदर्य प्रसाधन, केशभूषा या विषयांतील विविध शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आणि १९७६ साली ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी या संस्थेचे सभासदत्व मिळवले.
+१९६८ साली परांजपे यांनी मुंबईत ब्युटिक नावाचे सौंदर्य प्रसाधन गृह सुरू केले. ते नीट चालू लागल्यावर त्यांनी मुंबईत आणखी दोन व पुण्यात एक अशा सौंदर्य प्रसाधनालयाच्या एकूण चार शाखा चालवल्या.
+परांजपे ह्यांनी १९७६पासून सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन, आणि त्यावेळी प्रसाधनकलेचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था सुरू केल्या.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6377.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6377.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30f9077981d64a37d06c093c8120d1ca5253ef53
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6377.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मायामी-डेड काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_638.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_638.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de4ff5d7168eba51b7dcf02f6130f0c1dfa4a133
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_638.txt
@@ -0,0 +1 @@
+भोकरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6392.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6392.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..483e429162b36594d7fa90071b6ca2ee0aeb6d15
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6392.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मायराणी ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. महाराष्ट्रात हिचा आयराणी म्हणून सुद्धा उल्लेख होत असे. हिचे उत्तर भारतात 'माताराणी' नावाच्या देवतेशी नामसाधर्म्य दिसते. केतकर ज्ञानकोशात 'मायराणी' देवीचा उल्लेख (भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त, १८३८चा हवाला देऊन) आहे त्यात मायराणीचे देऊळ कुठेही आढळत नसल्याचा उल्लेख आहे. समर्थ रामदासांच्या दासबोधात ' जळीच्या मेसको मायेराणी । ' असाही उल्लेख येतो (या ओळीत मेसकोचा आदरार्थी उल्लेख मायेराणी आहे अथवा मायराणीचा उल्लेख स्वतंत्र आहे ते स्पष्ट होत नाही) त्या उल्लेखावरून या कदाचित जलदेवता असू शकतील.[१][२] ब्रिटिशकालीन बिजापूर गॅझेटिअर (इ.स.१८८४)मध्ये भटक्या आणि भिक्षामागून उदरनिर्वाह करणाऱ्या संख्येने अत्यल्प भट समुदाय सिधोबाच्या प्रतिमेसोबतच मायराणीची प्रतिमा बाळगत असल्याचा उल्लेख येतो.[३]
+केतकर ज्ञानकोशानुसार लोकांच्या देव्हाऱ्यात हिच्या नांवाचा एक टाक करून बसविलेला आढळतो. हा कुळधर्म म्हणजे वपन केलेल्या विधवेचे पूजन होय. अशी पूजन करून घेणारी विधवा क्वचित मिळते. अशी विधवा जेव्हा कधी मिळेल तेव्हा हा कुळधर्म उरकून घेतात. विधवेस हळदकुंकू देतात तें ती आपल्या कपाळी लावते. गंधपुष्पादिकांनीं मस्तकावर तिचें पूजन करतात. लुगडें, खण व चांगली दक्षणा तिला देतात आणि जेवू घालून तिची रवानगी करतात. मायेचें जें स्वरूप वर्णन करतात त्यावरून कांहीं एक प्रकारच्या समजुतीनें ह्या 'मायराणी'ची उत्पत्ति झाली असावी. केतकर ज्ञानकोशात मायराणी आणि राजरा (राजेश्वरी/राजराजेश्वरी) यांच्या कुलाचारात साम्य जाणवते.[४] दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशानुसार आषाढात आंत तेल घालून व वात लावून कणकेचे लहान लहान दिवे मायराणीस समर्पित केले जातात त्यांना ' मायराणीचे दिवे ' असे म्हणतात. समर्थ रामदास त्यांच्या दासबोध ग्रंथात (दशक चौथे, समास पाचवा, ओवी १४,१५,१६) मध्ये देवतांचा उत्तम अथवा मध्यम असा भेद न करता ' जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी । पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥ ' असे सुचवतात, परंतु इतर (वारकरी संप्रदायातील) संत तुकाराम, संत शेख महंमद इत्यादी संत समुदाय नवसास पावणाऱ्या प्राण्यांचे बळी मागणाऱ्या देवतांपेक्षा पंढरपूरच्या विठोबास महत्त्व द्या असे सांगताना दिसतो.[५]
+शेख महंमदाच्या योगसंग्राममध्ये १२.४९.८२ क्रमांकाच्या अभंगात शिमगा फाल्गुन होळीच्या दिवशी 'मायराणी'चे पूजन होत असल्याचा उल्लेख येतो.[६]
+दाते कर्वे महाराष्ट्र शब्द कोश तसेच अल्फ्रेड मॅनव्हरिंगचा म्हणी कोश 'मायराणी' शब्द असलेल्या म्हणींची दखल घेताना दिसून येतात.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6401.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6401.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..706d0324c7fa4e4d1b7a837dbeb6bc2edee803ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6401.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारकडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6407.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d3e87ad6e8160cbbae11300c7bc563520575418d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6407.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्जोरी मार्व्हल (७ जुलै, १९३८:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५८ ते १९६३ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6408.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6408.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..634f6dae3c916a2b841ab437bef3eaa531e4444c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6408.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6412.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5d7b4ab1e854ebd87e154b069da3f83fa9cc141
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6412.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारतळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6426.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6426.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..62cd92c2d40653639154f1c2ee087a44216442b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6426.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारळक खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6449.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6449.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23e61db3fc48d756ba01a154e48ac82d095603ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6449.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारसुळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6484.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6484.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71a094c28df50e8c1dc3bac24b27061024a3f5dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6484.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मारिया अँजेलिटा रेसा (२ ऑक्टोबर १९६३; जन्मनाव : मारिया अँजेलिटा डेल्फिन आयकार्डो ) या एक फिलिपिनो आणि अमेरिकन पत्रकार आहेत. त्या रॅपलर या संस्थेच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. [१] त्यांनी यापूर्वी सीएनएनसाठी दक्षिणपूर्व आशियामध्ये प्रमुख शोधनिबंधक म्हणून काम करताना जवळपास दोन दशके घालवली होती. [२]
+रेसा यांचा जन्म मनिला येथे झाला आणि न्यू जर्सीच्या टॉम्स नदीजवळ त्या वाढल्या. टाइमच्या टाइम ऑफ द इयर २०१८ मधील अंकात त्यांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये जगभरातील पत्रकारांचा संग्रह बनावट बातमी सक्रियपणे सामना करणाऱ्या लोकांची यादी जाहीर केली होती. १३ फेब्रुवारी २०१९ रोजी, रॅपलरने व्यापारी विल्फ्रेडो केंग यांच्याबद्दल खोटी बातमी प्रकाशित केल्याच्या आरोपामुळे फिलीपीन अधिकाऱ्यांनी त्यांना सायबरलिबलसाठी अटक केली होती. १५ जून २०२० रोजी, मनिला येथील एका न्यायालयाने त्यांना सायबरलिबल [३] [४] या वादग्रस्त सायबर गुन्हे विरोधी कायद्यांतर्गत दोषी ठरवले. [५] [६] याचा मानवी हक्क गट आणि पत्रकारांनी माध्यम स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून निषेध केला. [७] [८] [९] फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या त्या एक प्रमुख टीकाकार असल्याने, त्यांच्या अटक आणि शिक्षेला विरोधी पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील अनेकांनी दुतेर्ते यांच्या सरकारने केलेली राजकीय प्रेरित कृती म्हणून पाहिले. [१०] [११] [१२]
+रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने सुरू केलेल्या माहिती आणि लोकशाही आयोगाच्या २५ प्रमुख व्यक्तींपैकी रेसा या एक आहेत. [१३] "लोकशाही आणि चिरस्थायी शांततेची पूर्वअट असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी" त्यांना दिमित्री मुराटोव्ह यांच्यासोबत संयुक्तपणे २०२१ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. [१४] [१५] [१६]
+मारिया यांचा जन्म मनिला येथे ऑक्टोबर १९६३ मध्ये झाला.[१७] रेसाचे वडील फिल सुनिको आयकार्डो हे एक चिनी-फिलिपिनो होते, जे मारिया एक वर्षाच्या असताना मरण पावले. मारिया यांनी मनिला येथील सेंट स्कॉलास्टिका कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांची आई हर्मेलिना नंतर युनायटेड स्टेट्सला गेल्या. रेसा आणि त्यांच्या बहिणीला त्यांच्या वडिलांच्या कुटुंबासह सोडून त्या गेल्या, परंतु त्या दोघींना त्या वारंवार भेटत असत. [१८] त्यानंतर, त्यांच्या आईने पीटर एम्स रेसा नावाच्या इटालियन-अमेरिकन पुरुषाशी लग्न केले आणि ते फिलीपिन्सला परतले. रेसा दहा वर्षांच्या असताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना न्यू जर्सी, युनायटेड स्टेट्स येथे आणले. रेसाला सावत्र वडिलांनी दत्तक घेतले आणि त्यांचे आडनाव लावले. [१९] त्यानंतर त्यांचे पालक टॉम्स रिव्हर, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाले, जिथे त्या टॉम्स रिव्हर हायस्कूल नॉर्थ जवळच्या सार्वजनिक शाळेत गेल्या.
+मारिया यांनी पहिली नोकरी सरकारी वाहिनी पीटीव्ही ४ येथे केली. [२०] त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये प्रोब या स्वतंत्र उत्पादन कंपनीची सह-स्थापना केली आणि १९९५ पर्यंत मनिला येथे सीएनएनच्या ब्युरो चीफ म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९९५ ते २००५ पर्यंत सीएनएनचा जकार्ता विभाग चालवला. [२१] सीएनएनच्या आशियातील प्रमुख तपास पत्रकार म्हणून त्यांनी दहशतवादी जाळ्याचा तपास करण्यात विशेष प्राविण्य मिळवले. [२२] त्या सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉलिटिकल व्हायोलेन्स अँड टेररिझम रिसर्च (ICPVTR) मध्ये एक लेखिका देखील बनल्या. [२३]
+२००४ पासून, रेसा यांना ABS-CBN च्या वृत्त विभागाचे प्रमुख केले गेले [२४] तसेच CNN, [२५] आणि द वॉल स्ट्रीट जर्नलसाठी देखील त्यांनी लेखन केले. [२६]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6520.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6520.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9dcab009d6f20ae068ca1a3f3eb93cbd635e8ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6520.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारियेले फ्रॅंको (पोर्तुगीज उच्चार: [maɾiˈɛli ˈfɾɐ̃ku]), (जन्मनाव:मारियेले फ्रांसिस्को दा सिल्वा; (२७ जुलै, १९७९ - १४ मार्च, २०१८) ही एक ब्राझीलची राजकीय नेता, स्त्रीवादी व मानवाधिकार कार्यकर्ता होती. फ्लुमिनेंस फेडरल युनिवर्सिटी येथुन सार्वजनिक प्रशासनात स्नातकोत्तर झाल्यानंतर, ती रियो दि जानेरोच्या महानगर शासनात सोशालीझम व लिबर्टी पार्टी साठी जानेेवारी २०१७ ते तिच्या मृत्यु पर्यंत नगरसेविका होती.
+१४ मार्च २०१८ रोजी, एक भाषणानंतर कारमधीन प्रवास करीत असताना फ्रॅंको व कारचालकावर अनेक गोळ्या घालुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. फ्रॅंको ही पोलिसांच्या क्रौर्य व बेकायदेशीर खुनांची स्पष्ट वक्ती होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6550.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6550.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf5546584cb56fe9eacdaad8fb3dada80852ed3b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6550.txt
@@ -0,0 +1 @@
+मारी चन्ना रेड्डी (|१९१९ - १९९६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९७८ ते १९८० आणि १९८९ ते १९९० या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तसेच ते १९८२ ते १९८३ या काळात पंजाबचे, १९९२ ते १९९३ या काळात राजस्थानचे आणि १९९३ ते १९९६ या काळात तमिळनाडूचे राज्यपाल होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6557.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6557.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a892f5d72ca20e9e0f88792ec948be68ee3d23a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6557.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मारियो जियानलुइजी पुझो (ऑक्टोबर १५, इ.स. १९२० - जुलै २, इ.स. १९९९) हा इंग्लिश लेखक आणि पटकथा लेखक होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6561.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6561.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2158b1e891d26cbcebc5d0c25ec4caa811c29e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6561.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मारुचन (マルちゃん?) हा झटपट रामेन नूडल्स, कप नूडल्स आणि याकीसोबा बनवणारा एक ब्रँड आहे.[१][२].. (மாருசன்) , ज्याची निर्मिती जपानच्या टोकियोच्या तोयो सुईसान केली आहे. ब्रँडचा वापर जपानमधील नूडल्स उत्पादनांसाठी केला जातो आणि युनायटेड स्टेट्स टोयो सुसानच्या विभागासाठी कार्यरत नाव म्हणून 1972 मध्ये टोयो सुसनने मारुचन यूएसएसह अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश केला आणि 1977 मध्ये इर्विन कॅलिफोर्निया येथे एक कारखाना स्थापन केला. मारुचनची इतर वनस्पती रिचमंड , व्हर्जिनिया आणि एक बेक्सर काउंटी , टेक्सासमध्ये आहेत. मारुचन वर्षाला रामेन नूडल्स सूपच्या 3 अब्ज 63 लाखांहून अधिक पाकिटांचे उत्पादन करते. अमेरिका आणि मेक्सिको मारुचन रामेन मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.
+तोयो सुईसान ही टोकियो, जपान येथे स्थित लिमिटेड कंपनी आहे. ही २८ मार्च १९५३ रोजी स्थापन झाली. ही जपानमधील पॅकेज्ड फूड्स कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय खाद्य कंपनी बनण्याच्या टोयो सुइसनच्या इराद्याने त्यांना युनायटेड स्टेट्समध्ये आणले. तिथे त्यांनी १९७२ मध्ये मारुचान यूएसएची स्थापना केली. सुरुवातीला, मारुचान यूएसए ही केवळ एक विपणन कंपनी होती. जी जपानमधून रामेन आयात आणि वितरण करत होती. आयात केलेल्या उत्पादनांचे वितरक म्हणून पाच वर्षे काम केल्यानंतर, मारुचानने १९७७ मध्ये कॅलिफोर्नियातील अर्वाईन येथे स्वतःच्या उत्पादनासाठी कारखाना सुरू केला. जिथे त्याने मारुचान ब्रँड रामेनचे उत्पादन सुरू केले. १९७७ पासून मारुचान स्थिर गतीने विकसित होत आहे. टॉप रामेन आणि सपोरो इचिबान सारख्या इतर झटपट नूडल्सच्या ब्रँडसह उत्तर अमेरिकेत उद्योगात अग्रणी बनला आहे.
+मारुचान हा जपानी भाषेतील शब्द आहे. जो मारू आणि चान या दोन शब्दांनी बनलेला आहे. मारू म्हणजे गोलाकार, जसे चेंडू किंवा आनंदी मुलाच्या चेहऱ्याचा आकार असा होतो. जपानी भाषेत, गोल आकार मित्रत्वाशी जोडला जातो. चान हा शब्द एक सन्माननीय प्रत्यय आहे जो लहान मुलासाठी किंवा प्रेमळ शब्द म्हणून वापरला जातो. [३]
+अद्स्फद्स्
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6563.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6563.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a6f4b94ce5c7896d1ef37763d33a0065ccac3af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6563.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.[१]
+या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी समर्थ रामदासांनी लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या पंक्तीने होते.
+विकिस्रोतावरील पूर्ण रूपातील स्तोत्र
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6579.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6579.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a6f4b94ce5c7896d1ef37763d33a0065ccac3af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6579.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.[१]
+या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी समर्थ रामदासांनी लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या पंक्तीने होते.
+विकिस्रोतावरील पूर्ण रूपातील स्तोत्र
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6586.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc74650c1b5ffe1e4c35d8d681039641c74edab9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6586.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारुळहवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6587.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99a35ce3a3fc61c37900bdd83b44413fa02d9afe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6587.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मरू नदी भंडारा व नागपूर जिल्ह्यातून वाहणारी पूर्व विदर्भाची एक लहान नदी आहे. ही नदी भिवापूर जवळ वाहते आणि थोड्या अंतरासाठी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर वाहते. पुढे ही नदी उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्याच्या पूर्वेकडे वाहते आणि वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणात मिळते. मरू ही एक हंगामी नदी आहे जी उन्हाळ्यात कोरडी असते. ही वैनगंगा नदीची उपनदी आहे.
+असे मानले जाते की भिवापूरच्या स्थानिकांकडून मारू नदीच्या पात्रात जलोढा सोन्याचे खाणकाम केले जाते. [१]
+मरू नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6603.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..190353232b2c4f7bfd11283feb0470debe596467
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6603.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मारेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_662.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_662.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea841609e106f76c0ffc9e8cae4014edf9c88265
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_662.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भोगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6625.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6625.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05734418cfed14607253b93e44222c890a8a5fec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6625.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्क ॲंथोनी विदुका (९ ऑक्टोबर, इ.स. १९७५ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा आघाडीच्या फळीत खेळतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6626.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6626.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1ec2ad2e3a291184f632678fbf0a2272804538e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6626.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्क अडायर (२७ मार्च, १९९६:उत्तर आयर्लंड - हयात) हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6645.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6645.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6acea8b9cad51ecc04fdd3f749432ae2d1652eeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6645.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मार्क जेम्स विल्यम्स, एमबीई (२१ मार्च, १९७५ - ) हा व्यावसायिक स्नूकर[१] खेळाडू आहे. हा २०००, २००३ आणि २०१८ असे तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकला[२] आहे.
+वयाच्या ४३ व्या वर्षी जेव्हा त्याने मे २०१८ मध्ये विजयी केले, तेव्हा तो क्रूसिबल येथे विश्वविजेतेपदाचा दुसरा सर्वात मोठा विजेता ठरला (रे रेर्डन १९७८ मधील सर्वात जुने विजेता होते, वय ४५ वर्ष). विल्यम्सने त्याच्या एकल-बॉलच्या लांब पॉटिंग क्षमतेसाठी प्रख्यात म्हणून ओळखले जाते, "वेल्श पॉटिंग मशीन" असे टोपणनाव विल्यम्सने मिळवले आहे.
+कारकिर्दीत (१९९९-२०००, २०००-२००१ आणि २००२-२००3) विल्यम्सला एकूण तीन हंगामांमध्ये जागतिक क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे. २००२/२००3 हा त्यांचा सर्वात यशस्वी हंगाम होता, जेव्हा त्याने टूर्नामेंट्स (ट्रिपल क्राउन म्हणून ओळखले जाते): यूके चॅम्पियनशिप, मास्टर्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. असे केल्याने, स्टीव्ह डेव्हिस आणि स्टीफन हेन्ड्रीनंतर तो तिसरा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त, जागतिक स्पर्धेच्या तिन्ही आवृत्त्या - वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप, सहा-रेड वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड सीनियर चॅंपियनशिप जिंकणारा तो पहिला खेळाडू (आणि आजपर्यंतचा एकमेव खेळाडू) आहे.
+विश्व चॅंपियनशिप जिंकणारा पहिला डावखुरा खेळाडू, विल्यम्सने दोन यूके चॅम्पियनशिपसह ( १९९९ आणि २००२) एकूण २२ रॅंकिंग स्पर्धा जिंकल्या असून, त्याला सर्वांगीण यादीमध्ये पाचवे स्थान मिळाले आहे. त्याने दोन वेळा (१९९८ आणि २००३) मास्टर्स जिंकले आहेत. २००३ मध्ये दुसऱ्या विश्वविजेतेपदानंतर त्यांचा फॉर्म कमी होऊ लागला; त्यानंतर २००१ च्या मोसमानंतर तो अव्वल १६ क्रमांकावर आला, परंतु २०१० मध्ये त्याने पुन्हा स्थान मिळवले. २०११ पासून २०१७ पर्यंत स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरल्याने. विल्यम्सने त्याच्या कारकिर्दीत ४७० पेक्षा जास्त शतके ब्रेक तसेच स्पर्धेत दोन जास्तीत जास्त ब्रेक संकलित केले आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6647.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6647.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6647.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6675.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6675.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a0ae89ec2b7c96989918858f804cbfd73edef0d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6675.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्क डेव्हिड मॅकग्वायर (१ ऑक्टोबर, १९६३ - ) हा अमेरिकेचा बेसबॉल खेळाडू आहे. हा १९८६ ते २००१ दरम्यान ओकलँड अॅथलेटिक्स आणि सेंट लुई कार्डिनल्स या संघांकडून एमएलबीमध्ये खेळला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6728.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6728.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64cfc435d9c6ab88485d057b65120bb0ec5b5b78
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6728.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मार्कंडेय काटजू हे भारताचे माजी न्यायाधीश व प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.
+यांचे वडील शिव नाथ काटजू आणि आजोबा कैलाश नाथ काटजू हे राजकारणी होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6731.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6731.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6731.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6740.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6740.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc5f7569b1b61deefea275b0d22ef8549d62e3df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6740.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्कस थॉरब्यॉर्न एरिकसन (२ सप्टेंबर, १९९०:कुमला, स्वीडन -) [१] हा एक स्वीडिश व्यावसायिक कार शर्यत चालक आहे. हा एनटीटी इंडिकार मालिकेत भाग घेतो. या स्पर्धेत एरिकसन ८ क्रमांक असलेली होंडा कार चालवतो. याने २०२२ इंडियानापोलिस ५०० शर्यत जिंकली होती. एरिकसन २०१४-१८ दरम्यान फॉर्म्युला वनमध्ये भाग घेत असे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6741.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6741.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52eedbfcc94a77f25657a0c9fccf3e80c0248283
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6741.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस (एप्रिल २६, इ.स. १२१ - मार्च १७, इ.स. १८०) हा इ.स. १६१ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6748.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6748.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70b7f4fedfda707daecf8a26a2dba2d651cdba16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6748.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्कस तुलिओ तनाका हा जपानचा फुटबॉलपटू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6802.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6802.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6802.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6809.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90b78fa8c879d33d842193535a3006f12bf4b665
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6809.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मार्क्वेट काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+मार्क्वेट काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6833.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6833.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e12ab96ea65c0cc38ab58ed2731f1827a946339
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6833.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्गरेट बाउमन ज्यूड (१ ऑगस्ट, १९४०:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मार्गरेटने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघातर्फे ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6849.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6849.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fbeb78bdc7cdaf58c606f280b56126cf12970ed8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6849.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मार्गशीर्ष अमावस्या ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_686.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_686.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..136e034f95a6df7f07cb3fd9fa56e56250adbcbd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_686.txt
@@ -0,0 +1 @@
+भोजपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6861.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6861.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e527ee839f544730f7fca3cbebfbbe5aa9864caf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6861.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पहिली तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6881.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6881.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..784d6828aa49c42bb144d3550fe80144dd379afc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6881.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील सातवी तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6896.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6896.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff8c3304eabd9e6c623eeed5afebef4ca1ecb441
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6896.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्गारेट जॉइस करी (४ नोव्हेंबर, १९३१:न्यू झीलंड - ५ ऑक्टोबर, २०१२:न्यू झीलंड) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ ते १९५७ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6915.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6915.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ffae02a9a489efd1e49bc00ddaab47d54c82955
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6915.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्गारेट कुशिंग मेग व्हिटमन (४ ऑगस्ट, इ.स. १९५६ - ) ही अमेरिकन उद्योगपती आहे. ही ईबे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होती. त्यानंतर ती ह्युलेट पॅकार्ड कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी झाली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_695.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d1884e855e97e066c803c16d242934a719e996b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_695.txt
@@ -0,0 +1,5 @@
+भोजेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या भोजपूर नावाच्या गावात बांधलेले मंदिर आहे. त्याला भोजपूर मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर बेटवा नदीच्या काठावर विंध्य पर्वतरांगांच्या मध्यभागी एका टेकडीवर वसलेले आहे. मंदिराचे बांधकाम आणि शिवलिंगाची स्थापना धार येथील प्रसिद्ध परमार राजा भोज (१०१०-१०५३) याने केली होती. त्याच्या नावावरून याला भोजपूर मंदिर किंवा भोजेश्वर मंदिर असेही म्हणतात, जरी काही पौराणिक कथांनुसार, या ठिकाणी मूळ मंदिर पांडवांनी स्थापित केले होते असे मानले जाते. त्याला " उत्तर भारताचे सोमनाथ " असेही म्हणतात.
+येथील शिलालेख ११ व्या शतकातील हिंदू मंदिर बांधणीच्या स्थापत्यशास्त्राचे ज्ञान देतात आणि हे ज्ञात आहे की भारतात इस्लामच्या आगमनापूर्वीही घुमट वापरला जात होता. या अपूर्ण मंदिराच्या विस्तृत कामाची योजना जवळच्या दगडी खडकांवर कोरण्यात आली आहे. या नकाशाच्या आकृत्यांनुसार, येथे एक मोठे मंदिर परिसर बांधण्याची योजना होती, ज्यामध्ये इतर अनेक मंदिरे देखील बांधली जाणार होती. यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, हे मंदिर संकुल भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक झाले असते.
+भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने मंदिर परिसराला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून चिन्हांकित केले आहे आणि जीर्णोद्धाराचे काम करून त्याचे मूळ स्वरूप पुनर्संचयित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे. मंदिराबाहेरील पुरातत्व विभागाच्या शिलालेखानुसार या मंदिराचे शिवलिंग हे भारतातील मंदिरांमधील सर्वात उंच आणि सर्वात मोठे शिवलिंग आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार कोणत्याही हिंदू इमारतीच्या दरवाजांमध्ये सर्वात मोठे आहे. या मंदिराला समर्पित पुरातत्व संग्रहालय देखील मंदिराजवळ बांधण्यात आले आहे. शिवरात्रीनिमित्त राज्य सरकारतर्फे दरवर्षी येथे भोजपूर महोत्सवाचे आयोजन केले जाते.
+या मतानुसार पांडवांनी या मंदिराचे बांधकाम एका रात्रीत पूर्ण करण्याचे व्रत माता कुंतीने भगवान शिवाची पूजा करण्यासाठी घेतले होते, जे पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे हे मंदिर आजतागायत अपूर्ण आहे.
+या मतानुसार, हे मंदिर ११ व्या शतकात मध्य भारतातील कला, स्थापत्य आणि विद्येचे महान संरक्षक राजा भोजदेव यांनी बांधले होते, असे मानले जाते. [१] [२] परंपरेनुसार आणि मान्यतेनुसार त्यांना भोजपूर आणि आता तुटलेले धरणही मिळाले होते. [३] मंदिराचे बांधकाम कधीच पूर्ण झाले नाही, त्यामुळे पायाभरणी किंवा उद्घाटन/बांधकाम चिन्हांकित दगडाचा अभाव आहे. तरीही त्या ठिकाणाचे नाव भोजपूर आहे जे राजा भोजच्या नावाशी जोडलेले आहे. [४] काही मान्यतेनुसार हे मंदिर एका रात्रीत बांधायचे होते, पण छताचे काम पूर्ण होण्यापूर्वी सकाळ झाली, त्यामुळे काम अपूर्ण राहिले. [५]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6955.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6955.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7e20f064acc247f05c56a39746e38006ff3859c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6955.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मार्च २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८३ वा किंवा लीप वर्षात ८४ वा दिवस असतो.
+
+
+मार्च २२ - मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - (मार्च महिना)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6971.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6971.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a528915d76065e9dae2a5c7c5466194ce1afc82b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_6971.txt
@@ -0,0 +1,13 @@
+फेलिने
+मार्जार कूळ हे घरगुती मांजर व त्या सदृश दिसणाऱ्या प्राण्यांचे जैविक कुळ आहे. या मध्ये घरगुती मांजरापासून ते वाघ सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांचाही समावेश होतो. या सर्वांचे दिसण्यातील सारखेपणा तसेच शिकारीच्या व इतर सवयी बहुतांशी घरगुती मांजराप्रमाणेच असतात. ह्यांमधील सर्वच उपजाती अत्यंत कुशल शिकारी असून सर्वजण मांसभक्षक आहेत. निसर्गात त्यांच्यापेक्षा कुशल शिकारी नसल्याने अन्नसाखळीत त्यांचे स्थान सर्वात वरचे आहे.
+मार्जार कुळात दोन प्रमुख उपकुळे आहेत. एक पँथेरा ( वाघ सिंह, व बिबट्या). यामध्ये ज्या प्राण्यांना डरकाळी फोडता येते अशांचा समावेश आहे. दुसरे उपकुळ आहे फेलिने. या उपकुळात बहुतांश मार्जार कुळातील प्रजातींचा समावेश होतो. उदा: चित्ता, लिंक्स, रानमांजरी व घरगुती मांजर. मार्जार कुळाची उत्पत्ती साधारणपणे अडीच कोटी वर्षांपूर्वी ओलिगोसिन कालखंडात झाली.
+मार्जार कुळातील सर्व मांजरे ही मांसभक्षक आहेत व कुठल्याही पृष्ठवंशी प्राण्याची शिकार करून खाण्यास समर्थ आहेत. सिंहाचा अपवाद वगळता सर्वच मांजरे एकटे रहाणे पसंत करतात व बहुतेक जाती निशाचर आहेत. कुठल्याही वातावरणासाठी आपल्या शरीरात योग्य ते बदल घडवून आणून जगातील कानाकोपऱ्यात त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. फक्त ऑस्ट्रेलिया व अंटार्टिकाचा तसेच खंडापासून अतिदूरची बेटे यांचा अपवाद वगळता जंगली मांजरे पृथ्वीच्या सर्व भागात आहेत.
+मार्जार कुळातील सर्व प्राण्यांचा आकारात मोठा फरक आहे. दीड- पावणे दोन किलोच्या घरगुती मांजरापासून ते २५० किलोच्या वाघापर्यंत सर्व स्तरातील प्रजाती आहेत. आपपल्या आकारमानाप्रमाणे सर्व प्रजातींने आपले भक्ष्य ठरवले आहे.
+मार्जार कुळाच्या प्राण्यांच्या शरीराच्या मानाने त्यांचा चेहरा लहान असतो. परंतु त्यांची दृष्टी मात्र तीक्ष्ण असते. त्यांचे शरीरावरील पॅटर्न सर्वच प्रजातींमध्ये एकसारखा नाही. तरीपण बहुतेक प्रजातींमध्ये ठिपके मात्र आढळून येतात. उदा: बिबट्या, चित्ता, जॅग्वार, बिबटेमांजर, सिंह इत्यादी. लहानपणी सिंहाच्याही अंगावर ठिपके आढळतात, वाघाच्या अंगावर पट्टे आहेत तर प्युमाच्या अंगावर कोणतीही चिन्हे नाहीत. सर्वच मार्जार कुळातील प्राण्यांची जीभ अतिशय खरखरीत असते. त्याचा उपयोग त्यांना हाडावरील मांस साफ करायला होतो.
+मांजराच्या सर्वच जाती पोहण्यात कुशल असतात. परंतु सर्वानाच पाणी आवडते असे नाही. वाघ तासनतास पाण्यात डुंबत राहतो तर बिबट्या पाणी फक्त पिण्यासाठी म्हणून वापरतो. घरगुती मांजराचा पाणीद्वेष आपण पाहतोच. तसेच सर्व मांजरे झाडावर चढण्यात कुशल असतात. ढगाळ बिबट्या सारख्या प्रजाती आयुष्यात कधीतरी जमिनीवर उतरतात. एकूण, बिबट्या हा झाडावर चढण्यात अतिशय कुशल आहे. वाघही त्याच्या बालपणात झाडावर चढण्यात पटाईत असतो. परंतु पूर्ण वाढ झालेल्या वाघाला वजनामुळे झाडावर चढण्यास अडचण होते. मांजरे फावला वेळ तासनतास आपले शरीर जिभांनी चाटून स्वच्छ करण्यात घालवतात.
+मांजरांचे डोळे त्यांच्या शरीराच्या आकारमानाप्रमाणे मोठे असतात व बहुतेक सर्वच मांजरे निशाचर असल्याने त्यांची काळोखात पाहाण्याची क्षमता इतरांच्या वरचढ असते. काळोखात मांजरांचे डोळ्यांवर प्रकाशझोत टाकल्यास ते चमकतात. तसेच सर्वच मांजरांची ऐ.कण्याची क्षमता अचाट असते. बहुतेक प्रजाती दाट जंगलात वास्तव्य करून असतात त्यामुळे आवाज टिपण्यावर जास्ती भर द्यावा लागतो. त्यामुळेच त्यांचे कान अतिशय संवेदनशील असतात. मांजरांचे नाक मात्र श्वानकुळातील किंवा अस्वलांपेक्षा कमी विकसित आहे. काही मांजरांचे गंधज्ञान जास्त असते तर काहींचे कमी. मांजरांचे स्वतःच विकसित केलेले इंद्रिय म्हणजे त्यांच्या मिश्या. या मिशा मांजरांना इतर शिकारी प्राण्यांपेक्षा उजवे ठरवतात. मिश्यांचे मूळ त्वचेत खोलवर असते व आजूबाजूच्या हालचाली टिपण्यात मिशांचा उपयोग होतो. मिश्यांचा उपयोग ते अतिशय काळोख्या जागेत मार्गक्रमण करण्यासाठीही करतात. मांजरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुठल्याही ठिकाणावरून उडी मारली तरी ते त्यांच्या पायावरच पडतात. परंतु मोठी मांजरे या बाबतीत कमी पडतात.
+फक्त लिंक्स या मांजराचा अपवाद सोडल्यास इतर सर्व मांजरांची दंताळी सारखीच असते.
+.
+मांजरांचे सुळे अतिशय विकसित आहेत. शिकार साधताना सुळ्यांचा सर्वाधिक उपयोग होतो. उत्क्रांती मध्ये काही मांजरांना प्रचंड मोठे सुळे होते, परंतु ते काही कारणाने नामशेष झाले. मांजरांच्या दाढा ह्या कात्रीप्रमाणे असतात. त्यांचा उपयोग ते मांस चावण्यासाठी व हाडे फोडण्यासाठी करतात. शिकार साधण्यासाठीच मांजरांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
+मार्जार कुळात खालील प्राण्यांचा समावेश होतो.
+नोंद- उपलब्ध नावे मराठीतून दिलेली आहेत. जी उपलब्ध नाहीत त्यांचे इंग्रजी नाव तसेच ठेवले आहे. वाचकांना गोंधळ झाल्यास शास्त्रीय नावे इंग्रजीत आहेत त्यांचा वापर करावा.जर मराठी नाव उपलब्ध असेल तर जरूर चर्चापानावर नोंदवावे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7022.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7022.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..628ba995f4b7db59c077be1570e66f0d593a4cb1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7022.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्टिन पॉल बिकनेल (१४ जानेवारी, १९६९:गुईलफोर्ड, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९९३ ते २००३ दरम्यान ४ कसोटी आणि ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7023.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7023.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ce5de4758570d6156b1543f5def94f246ffab45b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7023.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मार्टिन ब्रायन मुलरोनी (२० मार्च, १९३९- फेब्रुवारी २९, इ.स. २०२४) हे कॅनडाचे भूतपूर्व पंतप्रधान आहेत. हे कॅनडाचे १८वे पंतप्रधान आसून १७ सप्टेंबर, १९८४ ते २५ जून,१९९३ दरम्यान सत्तेवर होते.[१]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7025.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7025.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ddb46f51405263f0c22459eb3fcbdd7010ed7f1d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7025.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्टिन जॉन मॅककेग (२४ मे, १९६९:उत्तर आयर्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९९३ ते १९९४ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_704.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_704.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..595c9598f26d021bb41db51fbb987602748e6175
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_704.txt
@@ -0,0 +1,2 @@
+स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक
+भोणे रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर चार पॅसेंजर गाड्या थांबतात.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7054.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7054.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f1d13a613018190d4154bd7de13181918bd94d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7054.txt
@@ -0,0 +1,4 @@
+[[ ]], [[{{{वर्षमृत्यू}}}|{{{वर्षमृत्यू}}}]] (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")[[वर्ग:{{{वर्षमृत्यू}}} मधील मृत्यू]]
+26 June 2021, [[इ.स. {{{वर्ष}}}]]
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+मार्टिन जॉन सॅगर्स (२३ मे, १९७२:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून २००३ ते २००४ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7059.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..275ec09916714ead50c062630eaf887980f89207
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7059.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्टिन पीटर स्टीड (१ जून, १९५८:व्हँकूव्हर - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7096.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7096.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7096.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7104.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7104.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..087c9a5963e05bc34bb9668e6f54ba04c2f62d13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7104.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्टिन पालेर्मो (७ नोव्हेंबर, १९७३:ला प्लाता, बुएनोस आयरेस, आर्जेन्टिना - ) हा आर्जेन्टिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा आक्रमणफळीत खेळत असे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_713.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_713.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8aa72bba2b96c1c1c3dbae43f91ffad813988874
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_713.txt
@@ -0,0 +1 @@
+भोपाळ जंक्शन हे मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाचे मुख्यालय असलेले भोपाळ स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या भोपाळमार्गे जातात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात वेगवान रेल्वेगाडी भोपाळ व नवी दिल्लीदरम्यान धावते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7152.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7152.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e550e16d7655cee1ebc750c59c4f7c7b126c4c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7152.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून १८ किमी अंतरावरील मारळ या गावाजवळ हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. पश्चिम घाटातील एक अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.
+मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी आहे, तर रत्नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात.
+याच परिसरात असलेले मार्लेश्वर शिवमंदिर प्रेक्षणीय असून कोकणातील ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7177.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7177.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3085c63fb127be74e66f4e2598590da5ea9ec75
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7177.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मार्व्हेल स्टुडिओझ, एलएलसी [२] (मूळतः १९९३ ते १९९६ पर्यंत मार्व्हल फिल्म्स म्हणून ओळखली जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे, जी डिझ्नी एंटरटेनमेंटचा एक विभाग आहे, जो वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या मालकीचा आहे. हा स्टुडिओ मार्वल कॉमिक्स प्रकाशनांमध्ये दिसणाऱ्या पात्रांवर आधारित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपट आणि मालिका तयार करतात. [३]
+२००८ पासून, मार्वल स्टुडिओने MCU मध्ये ३२ चित्रपट प्रदर्शित केले आहेत- आयर्न मॅन (२००८) पासून गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३ (२०२१) पर्यंत, २०२१ पासून नऊ दूरदर्शन मालिका, वॉंडा व्हिजन (२०२१) पासून सीक्रेट इन्व्हेजन (२०२३) पर्यंत, आणि दोन टेलिव्हिजन स्पेशल, वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) आणि द गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी हॉलिडे स्पेशल (२०२२). टेलिव्हिजन मालिका व्हाट इफ...? (२०२१) ही स्टुडिओची पहिली अॅनिमेटेड मालमत्ता आहे, जी त्याच्या "मिनी-स्टुडिओ" मार्वल स्टुडिओ अॅनिमेशनने तयार केली आहे. [१] स्टुडिओद्वारे निर्मित वन-शॉट्स लघुपटांसह हे चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन स्पेशल सर्व एकमेकांशी सातत्य सामायिक करतात. मार्व्हल टेलिव्हिजनद्वारे निर्मित टेलिव्हिजन मालिकाही सातत्य मान्य करतात.
+द अॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), कॅप्टन मार्वल (२०१९), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) हे सर्व ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहेत, त्यापैकी अॅव्हेंजर्स: एंडगेम हा जुलै २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. MCU व्यतिरिक्त, मार्वल स्टुडिओ हा इतर मार्व्हल-पात्र आधारित चित्रपट मालिकांच्या निर्मितीमध्ये देखील सामील होता, ज्यात उत्तर अमेरिकन तिकीट खिडकीवरील $१ अब्ज कमाई ओलांडणाऱ्या एक्स-मेन आणि स्पायडर-मॅन चित्रपट मालिकेचा समावेश आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7183.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3085c63fb127be74e66f4e2598590da5ea9ec75
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7183.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मार्व्हेल स्टुडिओझ, एलएलसी [२] (मूळतः १९९३ ते १९९६ पर्यंत मार्व्हल फिल्म्स म्हणून ओळखली जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे, जी डिझ्नी एंटरटेनमेंटचा एक विभाग आहे, जो वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या मालकीचा आहे. हा स्टुडिओ मार्वल कॉमिक्स प्रकाशनांमध्ये दिसणाऱ्या पात्रांवर आधारित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपट आणि मालिका तयार करतात. [३]
+२००८ पासून, मार्वल स्टुडिओने MCU मध्ये ३२ चित्रपट प्रदर्शित केले आहेत- आयर्न मॅन (२००८) पासून गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३ (२०२१) पर्यंत, २०२१ पासून नऊ दूरदर्शन मालिका, वॉंडा व्हिजन (२०२१) पासून सीक्रेट इन्व्हेजन (२०२३) पर्यंत, आणि दोन टेलिव्हिजन स्पेशल, वेअरवॉल्फ बाय नाईट (२०२२) आणि द गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी हॉलिडे स्पेशल (२०२२). टेलिव्हिजन मालिका व्हाट इफ...? (२०२१) ही स्टुडिओची पहिली अॅनिमेटेड मालमत्ता आहे, जी त्याच्या "मिनी-स्टुडिओ" मार्वल स्टुडिओ अॅनिमेशनने तयार केली आहे. [१] स्टुडिओद्वारे निर्मित वन-शॉट्स लघुपटांसह हे चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन स्पेशल सर्व एकमेकांशी सातत्य सामायिक करतात. मार्व्हल टेलिव्हिजनद्वारे निर्मित टेलिव्हिजन मालिकाही सातत्य मान्य करतात.
+द अॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), कॅप्टन मार्वल (२०१९), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९) आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) हे सर्व ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहेत, त्यापैकी अॅव्हेंजर्स: एंडगेम हा जुलै २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. MCU व्यतिरिक्त, मार्वल स्टुडिओ हा इतर मार्व्हल-पात्र आधारित चित्रपट मालिकांच्या निर्मितीमध्ये देखील सामील होता, ज्यात उत्तर अमेरिकन तिकीट खिडकीवरील $१ अब्ज कमाई ओलांडणाऱ्या एक्स-मेन आणि स्पायडर-मॅन चित्रपट मालिकेचा समावेश आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7185.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7185.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09b8ff6294a2fd2bf6d8b13dec0aaa4d3222ee75
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7185.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मार्शल अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील छोटे शहर आहे. बॅटल क्रीक या शहराचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,०८८ होती. हे शहर कॅल्हून काउंटीचे प्रशाकीय केन्द्र आहे.
+या भागात १८३० च्या सुमारास युरोपीय लोकांनी पहिल्यांदा वस्ती केली होती. या शहराला त्यांनी अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांचे नाव देण्यात आले होते.
+१८४३साली केंटकीमधील कॅरल्टन शहराजवळच्या फ्रांसिस गिल्टनरने आपल्या गुलाम ॲडम क्रॉसव्हाइटची चार मुले तिऱ्हाइत व्यक्तीस विकण्यास काढली. याचा सुगावा लागताच क्रॉसव्हाइट आपल्या कुटुंबासह गिल्टनरच्या वाडीतून पळून गेला. लपतछपत उत्तरेकडी प्रवास करीत क्रॉसव्हाइट कुटुंब मार्शलमध्ये पोचले. फ्रांसिस गिल्टनरने आपली मालमत्ता परत मिळविण्यासाठी स्वतःचा मुलगा डेव्हिड व इतर काही लोकांना क्रॉसव्हाइटच्या मागावर पाठविले.
+२६ जानेवारी, १८४७ च्या सकाळी या टोळक्याने क्रॉसव्हाइटच्या घराचे दार ठोठाविले. क्रॉसव्हाइट कुटुंबाने आरडाओरडा करताच गावातील सुमारे शंभर व्यक्ती त्यांच्या मदतीस धावून आले. गिल्टनर आणि त्याच्या सशस्त्र टोळक्याने या लोकांना धमकाविले व त्यांची नावे लिहून घेतली. त्यांना न घाबरता मार्शलमधील लोकांनी आपली नावे शुद्धलेखनासहित दिली व गिल्टनरला हुसकावून लावले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7189.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7189.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be729fb0aba05cf9f7baface89cf0f2cd0ddb8fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7189.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मार्शल काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7206.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7206.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c21a29b7c5c7def7c629fe0f3cdf446e1bde525c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7206.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मार्स हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7219.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7219.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..109c78259cc34f5773ac0b2b511d3d2e12bf0c85
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7219.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्सेल जांसेन हा, जर्मनीचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7220.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7220.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1c6c72f09810e9b40306351130cadcc8dff93f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7220.txt
@@ -0,0 +1 @@
+मार्सेल प्रुस्त (फ्रेंच: Marcel Proust; १० जुलै, इ.स. १८७१ - १८ नोव्हेंबर, इ.स. १९२२) हा एक फ्रेंच लेखक होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7235.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7235.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a457fe0335a056aac656898ea87d3bdb72998e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7235.txt
@@ -0,0 +1,16 @@
+अर्थशास्त्रात, वस्तू ही अशी वस्तू आहे जी मानवी इच्छा पूर्ण करतात आणि उपयुक्तता प्रदान करतात, उदाहरणार्थ, समाधानकारक उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला. हस्तांतरित करण्यायोग्य वस्तू आणि हस्तांतरणीय नसलेल्या सेवांमध्ये एक सामान्य फरक केला जातो.
+चांगले हे "आर्थिक चांगले" आहे जर ते लोकांसाठी उपयुक्त असेल परंतु त्याच्या मागणीच्या संदर्भात दुर्मिळ असेल जेणेकरून ते मिळविण्यासाठी मानवी प्रयत्नांची आवश्यकता असेल.[3] याउलट, हवेसारख्या मोफत वस्तूंचा नैसर्गिकरित्या मुबलक पुरवठा होतो आणि त्या मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज नाही. खाजगी वस्तू लोकांच्या मालकीच्या वस्तू आहेत, जसे की टेलिव्हिजन, लिव्हिंग रूमचे फर्निचर, पाकीट, सेल्युलर टेलिफोन, जवळजवळ कोणतीही वस्तू ज्याच्या मालकीची किंवा दररोज वापरली जाते जी अन्नाशी संबंधित नाही.
+उपभोग्य वस्तू किंवा "अंतिम चांगली" ही कोणतीही वस्तू आहे जी दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनात वापरण्याऐवजी शेवटी वापरली जाते. उदाहरणार्थ, मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा सायकल जी ग्राहकाला विकली जाते ती अंतिम चांगली किंवा ग्राहकोपयोगी वस्तू आहे, परंतु त्या वस्तूंमध्ये वापरण्यासाठी विकले जाणारे घटक हे मध्यवर्ती वस्तू आहेत. उदाहरणार्थ, कापड किंवा ट्रान्झिस्टरचा वापर आणखी काही वस्तू बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
+व्यावसायिक वस्तूंचा अर्थ मूर्त उत्पादने म्हणून केला जातो जो उत्पादित केला जातो आणि नंतर वाणिज्य उद्योगात वापरण्यासाठी पुरवठ्यासाठी उपलब्ध केला जातो. व्यावसायिक वस्तू ट्रॅक्टर, व्यावसायिक वाहने, मोबाईल स्ट्रक्चर्स, विमाने आणि छतावरील साहित्य असू शकतात. श्रेणी म्हणून व्यावसायिक आणि वैयक्तिक वस्तू खूप विस्तृत आहेत आणि एखादी व्यक्ती त्यांच्या घरात उठल्यापासून ते कामाच्या ठिकाणी येईपर्यंतच्या प्रवासादरम्यान जे काही पाहते त्या जवळजवळ सर्व गोष्टींचा त्यात समावेश होतो.
+कमोडिटीज आर्थिक वस्तूंसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरल्या जाऊ शकतात परंतु बऱ्याचदा ते विक्रीयोग्य कच्चा माल आणि प्राथमिक उत्पादनांचा संदर्भ घेतात.[4]
+जरी सामान्य वस्तू मूर्त असल्या तरी, मालाचे काही वर्ग, जसे की माहिती, केवळ अमूर्त स्वरूप धारण करतात. उदाहरणार्थ, इतर वस्तूंमध्ये सफरचंद ही एक मूर्त वस्तू आहे, तर बातमी वस्तूंच्या अमूर्त वर्गाशी संबंधित आहे आणि ती केवळ प्रिंट किंवा टेलिव्हिजन सारख्या साधनाद्वारे समजली जाऊ शकते.
+वस्तू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांची उपयुक्तता वाढवू किंवा कमी करू शकतात आणि किरकोळ उपयोगिता असल्याचे वर्णन केले जाऊ शकते. काही गोष्टी उपयुक्त आहेत, परंतु मौद्रिक मूल्यासाठी पुरेशा दुर्मिळ नाहीत, जसे की पृथ्वीचे वातावरण, त्यांना 'मुक्त वस्तू' म्हणून संबोधले जाते.
+सामान्य भाषेत, "वस्तू" हा नेहमीच अनेकवचनी शब्द असतो,[5][6] परंतु अर्थशास्त्रज्ञांनी मालाच्या एकाच वस्तूला "चांगला" असे संबोधले आहे.
+अर्थशास्त्रात, वाईट हे चांगल्याच्या विरुद्ध आहे.[7] शेवटी, एखादी वस्तू चांगली आहे की वाईट हे प्रत्येक वैयक्तिक ग्राहकावर अवलंबून असते आणि म्हणूनच, सर्व वस्तू सर्व लोकांसाठी वस्तू नसतात.
+अर्थशास्त्रातील वस्तूंचे प्रकार.
+वस्तूंची विविधता त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यास परवानगी देते, जसे की मूर्तता आणि (ऑर्डिनल) सापेक्ष लवचिकता. सफरचंदासारखा मूर्त गुड हा अमूर्त गुड सारख्या माहितीपेक्षा वेगळा असतो कारण एखाद्या व्यक्तीला नंतरचे भौतिकरित्या धारण करणे अशक्य होते, तर आधीचे भौतिक जागा व्यापते. अमूर्त वस्तू सेवांपेक्षा भिन्न असतात त्या अंतिम (अमूर्त) वस्तू हस्तांतरणीय असतात आणि त्यांचा व्यापार केला जाऊ शकतो, तर सेवा करू शकत नाही.
+किंमत लवचिकता देखील वस्तूंच्या प्रकारांमध्ये फरक करते. लवचिक वस्तू म्हणजे ज्यासाठी किमतीत तुलनेने लहान बदलामुळे प्रमाणामध्ये तुलनेने मोठा बदल होतो आणि त्यामुळे पर्यायी वस्तूंच्या कुटुंबाचा भाग असण्याची शक्यता असते; उदाहरणार्थ, पेनच्या किमती वाढल्या की, ग्राहक त्याऐवजी अधिक पेन्सिल खरेदी करू शकतात. इलेस्टिक गुड म्हणजे ज्यासाठी काही किंवा कोणतेही पर्याय नसतात, जसे की मोठ्या क्रीडा स्पर्धांची तिकिटे, [उद्धरण आवश्यक] प्रसिद्ध कलाकारांची मूळ कामे, [उद्धरण आवश्यक] आणि इन्सुलिन सारखे प्रिस्क्रिप्शन औषध. पूरक वस्तू सामान्यतः पर्यायी कुटुंबातील मालापेक्षा अधिक लवचिक असतात. उदाहरणार्थ, गोमांसाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मागणी केलेल्या गोमांसाचे प्रमाण कमी झाल्यास, बन्सच्या किमतीत कोणताही बदल न झाल्याने मागणी केलेल्या हॅम्बर्गर बन्सचे प्रमाण देखील कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की हॅम्बर्गर बन्स आणि बीफ (पाश्चात्य संस्कृतीत) पूरक वस्तू आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पूरक किंवा पर्याय मानल्या जाणाऱ्या वस्तू सापेक्ष असोसिएशन आहेत आणि व्हॅक्यूममध्ये समजल्या जाऊ नयेत. एखादी वस्तू ज्या प्रमाणात पर्यायी किंवा पूरक आहे ती आंतरिक वैशिष्ट्याऐवजी इतर वस्तूंशी असलेल्या त्याच्या नातेसंबंधावर अवलंबून असते आणि सहसंवाद आणि सहसंबंध यासारख्या सांख्यिकीय तंत्रांचा वापर करून मागणीची क्रॉस लवचिकता म्हणून मोजली जाऊ शकते.
+वस्तू ग्राहकांना भौतिकरित्या वितरित करण्यास सक्षम आहेत. आर्थिक अमूर्त वस्तू केवळ माध्यमांद्वारे संग्रहित, वितरित आणि वापरल्या जाऊ शकतात.
+वस्तू, मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही वस्तूंमध्ये उत्पादनाची मालकी ग्राहकांना हस्तांतरित करणे समाविष्ट असू शकते. सेवांमध्ये सामान्यतः सेवेच्या मालकीचे हस्तांतरण समाविष्ट नसते, परंतु सेवेच्या कालावधीत सेवा प्रदात्याद्वारे विकसित किंवा विक्री केलेल्या वस्तूंच्या मालकीचे हस्तांतरण समाविष्ट असू शकते. उदाहरणार्थ, स्टोरेज संबंधित वस्तूंची विक्री, ज्यामध्ये स्टोरेज शेड, स्टोरेज कंटेनर, स्टोरेज बिल्डिंग मूर्त म्हणून किंवा स्टोरेज पुरवठा जसे की बॉक्स, बबल रॅप, टेप, पिशव्या आणि यासारख्या उपभोग्य वस्तू असू शकतात किंवा ग्राहकांमध्ये वीज वितरित करणे हे आहे. इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनीद्वारे प्रदान केलेली सेवा. ही सेवा केवळ विद्युत उर्जेच्या वापराद्वारे अनुभवली जाऊ शकते, जी विविध व्होल्टेजमध्ये उपलब्ध आहे आणि या प्रकरणात, इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनीद्वारे उत्पादित केलेली आर्थिक वस्तू आहे. सेवा (म्हणजे, विद्युत उर्जेचे वितरण) ही एक प्रक्रिया आहे जी संपूर्णपणे विद्युत सेवा प्रदात्याच्या मालकीमध्ये राहते, वस्तू (म्हणजे, विद्युत ऊर्जा) ही मालकी हस्तांतरणाची वस्तू आहे. ग्राहक खरेदी करून विद्युत ऊर्जेचा मालक बनतो आणि इतर वस्तूंप्रमाणेच तो कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी वापरू शकतो.
+
+[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7276.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7276.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..401bb89c3484c8f63a2d30536eb0eba2ca1a24f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7276.txt
@@ -0,0 +1 @@
+मालती पांडे-बर्वे (१९ एप्रिल, इ.स. १९३० - २७ डिसेंबर, इ.स. १९९७) या एक हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका होत्या.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7284.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f273d6c8a7c2a149ccb310bebaa25851f5e2e27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7284.txt
@@ -0,0 +1 @@
+मालतीमाधव हे भवभूतींनी लिहिलेले एक नाटक आहे.यात दहा अंक आहेत.ही एक प्रेमकथा आहे.हे त्यांचेद्वारे भारताच्या उत्तरेत लिहीण्यात आलेले नाटक आहे.त्यात तेथील नद्या,झाडे, वाडे, देवालये इत्यादींचा सुंदर उल्लेख करण्यात आलेला आहे.असे समजण्यात येते कि या नाटकाचा पहिला प्रयोग कालप्रियनाथाच्या यात्रेत करण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7293.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7293.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1dae27a43faea286cd8cbdea4fd01a61c169cc4f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7293.txt
@@ -0,0 +1 @@
+मालदा दक्षिण हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7300.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7300.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd56ae6f67377e3189a775c6db45065548e18932
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7300.txt
@@ -0,0 +1,3 @@
+टी२०आ पहिली किट
+टी२०आ दुसरी किट
+मालदीव राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालदीव देशाचे प्रतिनिधित्व करतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7317.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7317.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..610e9b7b554e321dcff1cb3a480be9848586ea6e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7317.txt
@@ -0,0 +1 @@
+मालपुरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ टोंक जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7340.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7340.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..44bc7c5d12ebcbcddf9618e74ea8c0d898185cd1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7340.txt
@@ -0,0 +1 @@
+मलवल्ली विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_735.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_735.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdfc003cb986bc2bd62f1b20eb55c1f9611e6cd3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_735.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भोपाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7379.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7379.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53b6fbfcf5dce18d835d0e1122f533a4f236df2e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7379.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मालाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7407.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff62a19755de599d99883eeed46aa328311caa18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7407.txt
@@ -0,0 +1,9 @@
+मालिश खुर्ची मालिश करतना मदत व्हावी अशा प्रकारची खुर्ची असते. या मध्ये दोन प्रकारच्या उत्पादनांचा संदर्भ आहे. पारंपारिक मालिश खुर्च्या मालिश थेरपिस्टला मालिश प्राप्तकर्त्याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर सहजपणे पोहचण्यास मदत करते. तर रोबोटिक मालिश खुर्च्या इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेटर आणि मोटर्सद्वारे मालिश करतात.[१][२]
+पहिली मालिश खुर्ची १९५४ मध्ये नोबो फुजीमोटो यांनी ओसाका, जपानमध्ये डिझाइन केली होती. त्यांनी पुर्ण खुर्ची बनवण्यापूर्वी स्क्रॅप मटेरियलपासून खुर्चीच्या विविध आवृत्त्या बनवल्या होत्या.[३]
+खुर्चीवरच्या मालिशसाठी एक एर्गोनोमिकली पोर्टेबल खुर्ची वापरली जाते.[४] खुर्चीवरच्या मालिशमध्ये डोके, मान, खांदा, हाताच्या मागचा भाग आणि हातावर लक्ष केंद्रित केले जाते . मालिश थेरपिस्ट अनेक वातावरणात मालिश करण्यास सक्षम असताता. यासाठी मालिश खुर्चीची पोर्टेबिलिटीची गरज असते. ग्राहकांना खुर्चीवर मालिश करण्यासाठी कपडे काढण्याची आवश्यकता नसते. या दोन कारणांमुळे, चेअर (खुर्चीवरचे) मालिश अनेकदा व्यवसायिक कार्यालये, कर्मचाऱ्यांसाठीचे कौतुक कार्यक्रम, व्यापार मेळावे, परिषद आणि इतर कॉर्पोरेट सेटिंग्ज यासारख्या कार्यक्रमांमध्ये केले जाते.
+रोबोटिक मालिश खुर्चीमध्ये अंतर्गत इलेक्ट्रॉनिक मोटर्स आणि गियर असतात जे त्यामध्ये बसलेल्या व्यक्तीला मालिश करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. बहुतेक रोबोटिक मालिश खुर्च्यांमध्ये मालिश करण्याचा प्रकार, स्थान किंवा तीव्रता बदलण्यासाठी काही प्रकारचे नियंत्रक असतात. पहिल्या इलेक्ट्रिक मालिश खुर्चीचा शोध जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्याआधी लावला होता.[५]
+मालिश खुर्च्या रीक्लायनर्ससारख्या (आरामखुर्ची) दिसतात. यात अनेक प्रकार आणि ब्रँड आहेत. ज्यात कार्यालय-शैलीतील खुर्च्याही आहेत ज्या अंतर्गत बॅटरी वापरून कार्य करतात. परंतु मालिश खुर्च्या महाग असतात. कमी खर्चाचा पर्याय म्हणजे स्वतंत्र मालिश पॅड घेऊन विद्यमान खुर्चीवर टाकून वापरला जाऊ शकतो.
+मालिश खुर्चीचे बरेच फायदे आहेत, उदा: शांत विश्रांती, रक्तदाब कमी करणे, नाडीचा दर कमी करणे आणि चयापचय वाढणे.
+मालिश खुर्च्या मालिश थेरपिस्टच्या हाताच्या हालचालींचे अनुकरण करण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर मालिश करण्यासाठी मालिश रोलर्स आणि एअरबॅगचे संयोजन वापरतात.
+रोबोटिक मालिश खुर्च्या प्रथम १९५४ मध्ये फॅमिली फुजीरियोकी कंपनीने बाजारात आणल्या होत्या. आज जपान देश हा मालिश खुर्च्यांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. काही सर्वेक्षणानुसार जपानी कुटुंबांपैकी २०% पेक्षा जास्त कुटुंबांकडे स्वतःची मालिश खुर्ची आहे.[६]
+मालिश खुर्च्या किंमत, शैली आणि तीव्रतेमध्ये विविध प्रमाणात बदलतात. त्या स्वस्त म्हणजे "केवळ कंपित" खुर्ची पासून खुप साऱ्या सुविधा असणारे शियात्सु मॉडेल पर्यंत असु शकते.[७]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7421.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7421.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..383e976b12e1890bbdb34f8ac1332166866ac488
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7421.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मालुसुरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7458.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7458.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7aa78e53c96608a49d82b7e2fd4f7595ea4d9be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7458.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7466.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7466.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..35c98db186a66954af076f27781663f6623538fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7466.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मालेगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_75.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_75.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac4f07eeb2781a2fb3bac953bdc5f8f84fc26158
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_75.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ भिवारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7503.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7503.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be440b400ef041d47078a06430c84a9b21ca8911
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7503.txt
@@ -0,0 +1,18 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+मालोजी यांचे लग्न फलटणचे देशमुख वणंगपाळ निंबाळकर यांची कन्या ऊमाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व उमाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने उमाबाईला १५९४ व १५९७ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना थोरले संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
+बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाण निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर धारातीर्थी पडले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.
+मालोजींचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवांची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजींना कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजींनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले व लखुजी जाधवांनी आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.
+१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. शिवाजी १९. संभाजी २० शाहू....
+"राजा शिवछत्रपती", लेखक : बाबासाहेब पुरंदरे
+"ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे", स्थळ : [www.manase.org]
+सिद्धान्त विजयः पृष्ट ८४-८५
+आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज"
+प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' लिखित "क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज"
+[[वर्ग:छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ]]
+
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7504.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be440b400ef041d47078a06430c84a9b21ca8911
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7504.txt
@@ -0,0 +1,18 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+मालोजी यांचे लग्न फलटणचे देशमुख वणंगपाळ निंबाळकर यांची कन्या ऊमाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व उमाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने उमाबाईला १५९४ व १५९७ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना थोरले संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
+बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाण निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर धारातीर्थी पडले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.
+मालोजींचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवांची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजींना कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजींनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले व लखुजी जाधवांनी आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.
+१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. शिवाजी १९. संभाजी २० शाहू....
+"राजा शिवछत्रपती", लेखक : बाबासाहेब पुरंदरे
+"ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे", स्थळ : [www.manase.org]
+सिद्धान्त विजयः पृष्ट ८४-८५
+आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज"
+प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' लिखित "क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज"
+[[वर्ग:छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ]]
+
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7517.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7517.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..157a96a79a39e26b8b806a1774850f92d08c7e03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7517.txt
@@ -0,0 +1 @@
+जॉन 'माल्कम फ्रेझर' (२१ मे, १९३० - २० मार्च, २०१५) हा ऑस्ट्रेलियाचा बाविसावा पंतप्रधान होता. हा १९७५ ते १९८३ दरम्यान सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7538.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7538.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3353cfb8f0eaf3107c6a8fe21d05dd1d6f9cb420
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7538.txt
@@ -0,0 +1,7 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
+मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
+१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.
+
+अझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7545.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7545.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f12f58cefb34bca131a9eddc415182e25329eebe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7545.txt
@@ -0,0 +1 @@
+मिलान माल्पेन्सा विमानतळ (इटालियन: Aeroporto di Milano-Malpensa) (आहसंवि: MXP, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या मिलान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिलान शहराच्या ४० किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली रोमच्या लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळाखालोखाल इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा तर युरोपमधील २१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. २००८ सालापर्यंत अलिटालिया कंपनीचा प्रमुख हब येथेच स्थित होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7575.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7575.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c66b68cfd10ba8fee0710705872d40716a4e84b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7575.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माळखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7585.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..35d8434c6edde72d6129e961e8ff7f065c6134f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7585.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माळगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7599.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7599.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..15be5f77c48d7ba3d6a968a85423208177308090
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7599.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माळदण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7613.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7613.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd93f69e9a7033517288f85b9c3979d1ff194c99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7613.txt
@@ -0,0 +1,8 @@
+माळवा एक्सप्रेस भारतीय रेल्वे एक वेगवान प्रवासी रेल्वे आहे. ही गाडी मध्य प्रदेशमधील इंदूर ह्या स्थानकापासून जम्मू काश्मीरमधील जम्मू तावीपर्यंत रोज धावते.
+सुरुवातीस ही गाडी इंदूर आणि नवी दिल्लीदरम्यान धावत असे. त्यानंतर जम्मू तावी पर्यंत धावायला लागली. पाकिस्तानपर्यंत धावणारी ही पहिलीच भारतीय गाडी होती. इंदूर ते लाहोरपर्यंत धावणाऱ्या या विशेष गाडीची सेवा दोन्ही देशांमधील राजकीय मतभेदांमुळे २२ ऑक्टोबर, इ.स. १९८५ रोजी खंडीत करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले परंतु प्रत्यक्षात त्यानंतर ५५ दिवसांनंतर लाहोरपर्यंतची सेवा थांबविण्यात आली. या कालावधीमध्ये आठवडयातून एकदा – शुक्रवारी ही गाडी दोन्ही दिशांनी धावत होती. भोपाळ एक्सप्रेस, रेवांचल एक्सप्रेस आणि अहिल्यानगरी एक्सप्रेस या गाडयांनंतर आयएसओ हे मानांकन प्राप्त झालेली भारतामधील आणि मध्य प्रदेशातील ही पाचव्या क्रमांकाची गाडी आहे.
+१२९१९ क्रमांकाची गाडी इंदूर पासून जम्मू तावी पर्यंत आणि १२९२० क्रमांकाची गाडी जम्मू तावी पासून इंदूरपर्यंत धावते. मध्य प्रदेशमधील माळवा प्रदेशावरून या गाडीचे नामकरण मालवा एक्सप्रेस असे केलेले आहे.
+२०१० पासून ही गाडी रोज जम्मू तावीहून सकाळी ९:०० वाजता निघते आणि ३९ स्थानकांवर थांबे घेत २७ तास आणि ५० मिनिटांचा प्रवास ( यामध्ये थांब्यावरील ३ तास १ मिनिटाचा सुद्धा समावेश आहे ) करून दुस-या दिवशी दुपारी १२:५० वाजता इंदूर येथे पाहोचते. या गाडीचा सरासरी वेग ५५.३ कि.मी. प्रति तास एवढा असून एकूण १५४० कि.मी. प्रवास किंवा थांबे वगळून ६२.१ कि.मी. प्रति तास असा आहे.
+गाडीचा परतीचा प्रवास इंदूर पासून दुपारी १२:२५ला चालू होतो आणि २७ तास आणि ४० मिनिटांचा प्रवास करून ( यामध्ये थांब्यावरील २ तास ५६ मिनिटांचा समावेश आहे ) दुस-या दिवशी संध्याकाळी ०४:०५ वाजता जम्मू तावीला पाहेाचते. या गाडीचा सरासरी वेग ५६ कि.मी. प्रति तास असा असून थांबे वगळून ६२. ७ कि.मी. प्रति तास असा आहे.
+परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी जम्मू तावी ते नवी दिल्ली पर्यंत अत्यंत वेगात प्रवास करते परंतु नवी दिल्ली ते भोपाळ दरम्यान तीचा वेग अतिशय मंदावतो. बरेचदा या दरम्यान ती विलंबाने धावत असते. तरीही उत्तर भारतामधून इंदूरपर्यंत धावणारी ही सर्वांत उत्तम, एकमेव आणि अतिशय वेगवान गाडी आहे.
+देवास - उज्जैन, उज्जैन - भोपाळ, भोपाळ - बिना, बिना - झॉंसी - ग्वालिअर, ग्वालिअर - आग्रा, आग्रा - मथुरा, मथुरा - नवी दिल्ली आणि दिल्ली - अमृतसर या मार्गाने धावणारी ही गाडी मध्य प्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांमधून धावते. या गाडीचे थांबे खालीलप्रमाणे :
+ही गाडी आठवडयातील सातही दिवस एकदा धावते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7627.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..571e7a72c5355dd8516fc529600d5d2d6ae7ea70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7627.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माळशिरस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7651.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7651.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f06d9403d66c83868f469194cb37e83921923dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7651.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माळुंजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7652.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7652.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dd98907098cf552a75b2d34d30b0ed19c15dffc5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7652.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माळुंब्रा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7687.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7687.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7bf6b910285bc0404bac44eeca2ac00f91c1e5f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7687.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मावळ उपविभाग हा पुणे जिल्ह्याचा उपविभाग आहे. या उपविभागाचे मुख्यालय तळेगाव दाभाडे येथे आहे.
+या उपविभागात खालील तालुके येतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7698.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7698.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ebfa04819cbf8c7e226ea8f2945e885fcf8b9266
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7698.txt
@@ -0,0 +1,5 @@
+महाराष्ट्रात अनेक मावळ आणि नेरे आहेत. उदाहरणार्थ:
+हे मावळ म्हणजे नक्की काय ह्याबद्दल स.आ.जोगळेकर ह्यांच्या 'सह्याद्री' ह्या पुस्तकांत सदर्भ आहे, की नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो, त्याला मावळ म्हणतात. अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा(=पर्वतामधले खोरे) किंवा दरी(=लहान दरा) म्हणतात.
+नेर हा नदीचे खोरे या अर्थाचा प्रत्यय आहे. हा स्वतंत्र शब्द नाही.
+नेर प्रत्यय लागून बनलेली काही ग्रामनामे -
+पहा:जिल्हावार नद्या
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7703.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7703.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a0355bcc313a0815cd24a1c47e8fdf89c525b639
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7703.txt
@@ -0,0 +1,2 @@
+महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारे एक मंडळ असून याची स्थापना आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त २४ फेब्रुवारी १९७५ रोजी करण्यात आली. २० जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने माविम ला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठीच्या विविध योजना राबविण्यासाठीची एक नोडल संस्था म्हणून घोषित केले.
+मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देणे, हे माविमचे मिशन आहे. माविमची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7704.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7704.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..612b9fbccb3e72c004a4311e8b58a026cc013c8a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7704.txt
@@ -0,0 +1,9 @@
+Alappuzha (45 km)
+Kottayam (45 km)
+मावेलीक्कारा ही भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यातील एक तालुका आणि नगरपालिका आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात अचंकोविल नदीच्या काठावर वसलेले आहे.[१]
+मावेलीक्करा हे नाव केरळचा पौराणिक राजा मावेली किंवा महाबली या शब्दांवरून पडले असे मानले जाते. कारा म्हणजे जमीन. या भूमीला 'मत्तम महादेवाचे मंदिर' असे मानले जाते जेथे राजा महाबलीने वामनांपुढे गुडघे टेकले आणि वामनाला पाय ठेवण्यासाठी आपले डोके अर्पण केले.
+या शहराला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. कुंभ भरणी उत्सवासाठी ओळखले जाणारे चेट्टीकुलंगरा देवी मंदिर नगरपालिकेजवळ आहे. हे ठिकाण केरळच्या १०८ शिव मंदिरांपैकी एक आहे, जे भगवान परशुरामाने तयार केले आहे. कंदीयूर महादेवाचे मंदिर आहे. हे प्राचीन केरळमधील व्यापार आणि वाणिज्यचे प्रमुख केंद्र आणि ओनाट्टुकारा राज्यकर्त्यांची पूर्वीची राजधानी देखील होते. त्रावणकोर राजघराण्याशी जवळीक साधल्यामुळे, मावेलिकाराने राज्यातील इतर ठिकाणांपेक्षा आधुनिक सुविधा मिळवल्या. ही राज्यातील सर्वात जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीही, मावेलिकाराकडे त्रिवेंद्रमला सुपर एक्सप्रेस वाहतूक सेवा होती.
+2011 च्या जनगणनेनुसार, मावेलीक्काराची लोकसंख्या २६,४२१ होती ज्यामध्ये १२,०७० पुरुष आणि १४,३५१ महिला होत्या. मावेलीकारा नगरपालिकेचे क्षेत्रफळ १२.६५ चौरस किमी (४.८८ चौ. मैल) आहे. त्यात ७,१८४ कुटुंबे राहतात. सरासरी महिला लिंग गुणोत्तर हे राज्याच्या १०८४ च्या सरासरीपेक्षा ११८९ जास्त होते. लोकसंख्येच्या ७.७% लोक ६ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मावेलिकारा ची सरासरी साक्षरता राज्याच्या सरासरी ९४% पेक्षा ९६.९% जास्त होती: पुरुष साक्षरता ९७.८% आणि महिला साक्षरता ९६.२% होती. [२]
+केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मावेलिक्कारा (स्टेशन कोड: एमव्हीकेए) येथे उप डेपो आहे जे राज्यातील ४६ उप डेपोपैकी एक आहे. मावेलिक्कारा येथील केएसआरटीसी उप आगारात आंतरराज्य बस सेवा आहे जी दररोज तेनकासीपर्यंत चालवली जाते; कायमकुलम, अदूर मार्गे सकाळी आणि संध्याकाळी.
+मिशेल जंक्शन येथे महानगरपालिका खाजगी बसस्थानक स्थित आहे आणि चेंगन्नूर, पठाणमथिट्टा, अदूर, पंडलम, थिरुवल्ला, हरिपाद, कायमकुलम, चांगनासेरी या ठिकाणी जाण्यासाठी बसेस आहेत .
+साचा:Municipalities of Keralaसाचा:Alappuzha districtसाचा:Central Travancore
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7727.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7727.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98ef111d55bacdf09b0d75068fec3959e1e19e60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7727.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मासद बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7754.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7754.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6050ef7950cdc64f86e3ca49a503ccfd11c48d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7754.txt
@@ -0,0 +1,26 @@
+मासातोशी कोशिबा हे शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7759.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7759.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b621621eb306c9431eb432019178eb2832ad69c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7759.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मासावा किंवा मित्सिवा (गीझ भाषा: ምጽዋዕ;मिसिवा, अरबी भाषा: مصوع;मसावा, इटालियन भाषा:मस्सौआ) किंवा पूर्वीचे बत्सी[१] (गीझ भाषा: ባጽዕ;बासी) किंवा बडी (अरबी भाषा: بِضع) हे इरिट्रियामधील लाल समुद्रकिनाऱ्यावर असलेले शहर व बंदर आहे.
+इ.स. १९९१मध्ये इरिट्रिया देश उदयास येण्याआधी या शहरावर अक्सुमी साम्राज्य, उम्मयी खिलाफत, बेजा जमाती, ऑट्टोमन साम्राज्य, इजिप्त, युनायटेड किंग्डम, इटली आणि इथियोपियाची सत्ता होती. इ.स. १९००पर्यंत हे शहर इटलीच्या इरिट्रिया प्रांताची राजधानी होते. त्यानंतर राजधानी अस्मारा येथे हलविण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7779.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7779.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df62620c8a3b6b287f18ee002ba35ebe338cfeb6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7779.txt
@@ -0,0 +1,13 @@
+महाराष्ट्रात अनेक मासेमार जनजाती आहेत. या जनजाती पारंपारिकरीत्या गोदावरी, नर्मदा, कृष्णा इत्यादी मोठ्या नद्या आणि अरबी समुद्राच्या जवळ वस्ती करून आहेत.
+धिवर ही मासेमारांची एक महत्त्वाची जनजात प्रामुख्याने महराष्ट्राच्या पूर्व भागात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, राजस्थान, गुजरात मध्ये वास्तव्यास असून त्यांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील मासेमारी आहे. संस्कृत धीवर ह्या शब्दापासुन ह्या जनजातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. मासेमारी सोबतच हे लोक फुटाने (भाजलेले हरभरे), सिंघाडे सुद्धा विकतात. नदी या भौगोलिक घटकांशी एक प्रकारचे जिव्हाळ्याचे संबंध स्थापीत करून ही जन जात जगते आहे. नदीच्या कडेने अनेक अधिवासांना यांनी धार्मिक महत्त्व देउन त्यांत मासेमारी करण्याला बंदी केलेली असते. महाराष्ट्राच्या पुर्व भागात (विदर्भ) वसलेले लोक मराठी हीच भाषा बोलतात पण मध्यप्रदेशात (मंडला, सिवनी इत्यादी भागात) असणारे धिवर (धिमर) हे प्रामुख्याने हिंदी भाषा बोलतात.धिवरांमध्ये उपजीवीकेच्या साधनानुसार बरेच विभाग आहेत उदा. सिंघाडीय़ा हे सिंगाड्यांची (पाण्यात निर्माण होणारा एक प्रकारचा खाद्य उपयोगी कंद) पैदास करताततर नधा" हे नदीच्या कडेने राहुन प्रामुख्याने मासेमारी करतात आणि घुरीया हे फुटाने विकतात[१]. मासेमारी सोबतच हे लोक विविध प्रकारचे व्यवसाय करतात उदा. नदीच्या पात्रात टरबुज किंवा भाजीपाल्याचे उत्पादन घेने, शेती करणे इत्यादी. परंतु शेतीच्या बाबतीत हे लोक जास्त निश्नात नसतात.
+धिवरांची भारतातील लोकसंख्या 1,653,000 असल्याचा अंदाज असून खालील तक्त्यात दिलेल्या माहिती प्रमाणे भारतातल्या विविध राज्यात त्यांची लोकसंख्या विखुरलेली आहे.
+मध्य प्रदेश : 872,000
+महाराष्ट्र : 449,000
+छत्तीस गढ : 175,000
+ओरीसा : 144,000
+राजस्थान: 3,700
+गुजरात: 1,500
+दिल्ली: 200
+दादरा आणि नगर हवेली: 50
+दमन दिव : 40
+मासेमारी करणाऱ्या जनजातीं मध्ये भोई सुद्धा एक महत्त्वाची जनजात आहे. एका अंदाजा नुसार यांची भारतातील संख्या 5,568,000आहे भोई ही आदिवासी जमात होती परंतु १९४७ नंतर भट्क्या जमाती
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7781.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7781.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6cb604a4e618a5a822cfac56e80a0274da195de5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7781.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 9°39′57″S 35°44′6″W / 9.66583°S 35.73500°W / -9.66583; -35.73500
+
+मासेयो (पोर्तुगीज: Maceió) ही ब्राझील देशाच्या आलागोआस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या मासेयोची लोकसंख्या २०१४ साली १०.१ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7798.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7798.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..62cfd3d1eee1999127b90bbab519f285d5b0ea19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7798.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हा भारताच्या इस्रो या अंतराळसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. कर्नाटकातील हसन शहराच्या या परिसरातून इस्रोने सोडलेल्या उपग्रहांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते.[१]
+याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातही उपग्रहाच्या नियंत्रणाच्या यंत्रणेसाठी राखून ठेवलेला असाच एक परिसर आहे.[२]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7804.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7804.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ec4d293e92a09779aaa584cd7426dbf2d9a8eda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7804.txt
@@ -0,0 +1,3 @@
+फहीम अजनी किंवा राजू श्रेष्ठ किंवा मास्टर राजू (जन्म १५ ऑगस्ट १९६६) एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे, ज्याने १९७० च्या दशकात बाल कलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.
+राजूने गुलजारचा परिचय (१९७२), हृषीकेश मुखर्जीचा बावर्ची (१९७२), यश चोप्राचा दाग: अ पोएम ऑफ लव्ह (१९७३), बासू चॅटर्जीचा चितचोर (१९७६) आणि गुलजारचा किताब (१९७७) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१][२] त्यांनी सुमारे २०० चित्रपट आणि काही दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे.[३]
+चितचोर (१९७६) मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7827.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7827.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..489380bf7b7042aa20a8010b2a0ce7bbe5255791
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7827.txt
@@ -0,0 +1,22 @@
+विदा उत्खनन म्हणजे उपलब्ध विदा मधून योग्य ती माहिती शोधणे. यालाच इंग्रजीमध्ये डेटा मायनिंग अथवा डाटा मायनिंग असे म्हणतात. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु याचे नामकरण बदलत आलेले आहे. जसे की प्राचीन भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी ताऱ्यांपासून ग्रह गोल वेगळे आहेत हे शोधले. या मध्ये आधी तयार असलेल्या विदा मधून माहितीची पॅटर्नस शोधण्याचा प्रयत्न असतो. संगणक वापराने याच्या वेगात लक्षणीय फरक पडला आहे.
+भूतकाळात घडलेल्या वर्तनातून पुढे काय घडू शकेल याचा अंदाज घ्यायलाही या तंत्राचा उपयोग होतो. उदाहरणार्थ उदा. एखाद्या आंतरजालावरील दुकानावरून वरून लोक वस्तू पाहतात. यातले सगळे घेतातच असे नाही, काही जण घेतातही. त्या दुकानाला भेट देणाऱ्या लोकांनी केलेले प्रत्येक क्लिक किंवा नोंदणी/ पाहाणी आणि त्यासंबंधीची माहिती गोळा केली जाते. हा वावर कसा होत आहे, हे गोळा केले जाते याचा अभ्यास केला जातो. त्याआधारे त्यांच्या वावराची काही विशिष्ट पद्धत आहे का हे शोधले जाते. ही वावराची पद्धत लक्षात आल्यावर आपल्या वेबसाईटवर आपण कशी मांडणी केली पाहिजे हे लक्षात येऊ शकते. त्याप्रमाणे बदल करून ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करायचा प्रयत्न केला जातो.
+इबे सारखी वेबसाईट वापरकर्ते काय खरेदी करतातची माहीती ठेवतात त्याच प्रमाणे त्याच वस्तु इतर कोण घेतात त्याच्यांशी तुलना करून वापरकर्त्याला आवडणाऱ्या गोष्टी सुचवल्या जातात. यामुळेच आपल्याला तेथे नेमक्या आपल्या मागच्या शोधाशी संबंधित गोष्टी पाहायला मिळतात. पण विदा उत्खननाचा हा एक प्रकार आहे. असे अनेक प्रकार यात आहेत.
+या साठी गणित आणि सांख्यिकी विषयांची जाण आवश्यक असते.
+ह्या मध्ये बरयाच पद्धती आहेत.
+आणि अश्या बरीच प्रकार आहेत
+अनेक संशोधक आणि संघटनांनी डेटा खाणकाम करणाऱ्या डेटा खाण साधनांचे सर्वेक्षण आणि सर्वेक्षण केले आहेत. सॉफ्टवेर पॅकेजेसमधील काही ताकद आणि कमकुवतपणा हे त्यास ओळखतात. ते डेटा खाणकामांचे व्यवहार, प्राधान्ये आणि दृश्यांबद्दलचे विहंगावलोकन देखील प्रदान करतात. यापैकी काही अहवालांमध्ये हे समाविष्ट आहे:
+हर्विट्झ व्हिक्चर इंडेक्स: प्रगत विश्लेषणासाठी अहवाल बाजार संशोधन मूल्यांकनाची साधने म्हणून, हे प्रगत विश्लेषण तंत्रज्ञानाचे विविध उपयोग आणि विक्रेते जे हे अनुप्रयोग शक्य करतात ते हायलाइट करते. अलीकडील-संशोधन
+रेक्झर Analytics डेटा खाण कामगार सर्वेक्षण (2007-2015) [3 9]
+2011 विले इंटरडिसीप्लिनिक पुनरावलोकने: डेटा खनन आणि ज्ञान डिस्कवरी [40]
+फॉरेस्टर रिसर्च 2010 प्रेरकटीक ॲनॅलिटिक्स व डेटा मायनिंग सोल्यूशन्स रिपोर्ट [41]
+गार्टनर 2008 "मॅजिक क्वाड्रंट" अहवाल [42]
+रॉबर्ट ए निस्बेटची 2006ची तीन भाग मालिकेतील लेख "डेटा खनन साधनेः सीआरएमसाठी कोणते सर्वोत्कृष्ट आहे?" [43]
+अमेरिकन स्टॅटिस्टीशियन [4 9] मध्ये डेटा मायनिंग सॉफ्टवेर पॅकेजेसच्या हॅगटन एट अल.
+Goebel & Gruenwald 1999 SIGKDD एक्सप्लोरेशन्समध्ये "डेटा स्किनिंग एक ज्ञान डिस्कवरी सॉफ्टवेर उपकरणांचे सर्वेक्षण" [45]
+काही प्रकरणांमध्ये आणि संदर्भांमध्ये गोपनीयता, कायदेशीरपणा, आणि नैतिकतेबद्दल प्रश्न वाढवू शकतात.
+डेटा संकलित करण्यापूर्वी एक व्यक्तीला पुढील गोष्टीची जाणीव करून देणे आवश्यक आहे : [28]
+अनामित होण्यासाठी म्हणून डेटा देखील सुधारित केला जाऊ शकतो , जेणेकरून व्यक्ती सहजपणे ओळखू शकणार नाही तथापि, "अनोळखी" / "निनाविकृत" डेटा सेटांमध्ये संभाव्यतः व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी पुरेशी माहिती असू शकते.
+प्रदात्याकडे जाणा-या व्यक्तिगत ओळखण्यायोग्य माहितीचे अनवधानाने प्रकट होणे उचित माहिती पद्धतींचे उल्लंघन करते. या चुकीमुळे सूचित झालेल्या व्यक्तीला आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक नुकसान होऊ शकते. गोपनीयता उल्लंघनांच्या एका प्रसंगी, Walgreensच्या आश्रयदात्यांनी डेटा खनन कंपन्यांना प्रिस्क्रिप्शन माहिती विकण्यासाठी 2011 मध्ये कंपनी विरुद्ध खटला दाखल केला ज्यांनी नंतर डेटा फार्मास्युटिकल कंपन्यांना प्रदान केला.
+विशेषतः, डेटा खनन सरकारी किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जसे की टोटल इन्फर्मेशन अवेअरनेस प्रोग्रॅम किंवा ADVISE साठी व्यावसायिक डेटा सेट्समुळे गोपनीयता चिंता वाढली आहे
+जेव्हा डेटा संकलित केला जातो तेव्हा डाटा खाणकाम करणारा किंवा नवीन संकलित डेटा सेटवर प्रवेश करणाऱ्या कोणालाही विशिष्ट व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी विशेषतः जेव्हा डेटा मूलतः अनामिक असतो तेव्हा वैयक्तिक गोपनीयतेला धोका येतो. गोपनीयता कायदे आहेत आणि ग्राहकांचे हक्क आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7833.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7833.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..174dfa2caf432308b20b846cf900a1e891251d41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7833.txt
@@ -0,0 +1,39 @@
+माहिती व जनसंपर्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
+
+मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
+०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२
+०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२
+२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३
+२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३
+०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ -
+०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२
+१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५
+२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७
+१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८
+०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८
+१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०
+०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२
+१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३
+०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५
+१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५
+०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६
+१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८
+२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०
+०४ मार्च १९९० - २४ जून १९९१
+२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३
+०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५
+१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९
+०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९
+२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३
+२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४
+०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८
+०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९
+०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०
+११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४
+३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९
+२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९
+३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२
+१४ ऑगस्ट २०२० - पदावर
+पुढील गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो.
+महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होते. हे मासिक मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होते. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे.[१]
+दृकश्राव्य माध्यमांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उपयोग करून घेते. आकाशवाणीच्या केंद्रांवरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालया कडून 'दिलखुलास' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित असलेला मुलाखत स्वरूपातील हा कार्यक्रम आहे. आकाशवाणीवरून सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होतो. आकाशवाणीच्या पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय पाच कार्यक्रमांत हा कार्यक्रम गणला जातो. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी प्रसारित होतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7846.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7846.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f2ff2d6cc8f257ffcade7ead1ca4042c0e884b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7846.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7847.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7847.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7383b2873876a5c5c658427e3b95bc473809dc91
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7847.txt
@@ -0,0 +1 @@
+एखाद्या घटनेबद्दल किंवा हकीगतीबद्दलची माहिती दर्शविणारा चित्रपटास माहितीपट' म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7854.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7854.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d397dff3fb182d35c22a26feebefe4585f9f14a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7854.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माहीमची खाडी ही मुंबई शहरातील अरबी समुद्रावरील खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी मिठी नदी या खाडीद्वारे माहीमजवळ समुद्रास मिळते. ही खाडी खारफुटींची झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. धारावीच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
+माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि वांद्र्याला एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी लेडी जीजीभॉय यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7859.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7859.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9b61ad43b4e397bb77b6c37e3fa337a9f7af8b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7859.txt
@@ -0,0 +1,3 @@
+माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित ही कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर ह्यांनी इ.स.१९१३ साली स्थापन केली.ह्या संस्थेचे मुख्य कार्यालय माहीम येथे आहे.कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर ह्यांनी १९१३-१४ ते १९१९-२० पर्यंत ह्या सहकारी संस्थेची धुरा सांभाळली.ह्या संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे खालील सभापती होते.
+सभापती
+संस्थेचे खालील चिटणीस होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7861.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7861.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b914e40d83c5548042cecc7287a5ae50ef52c1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7861.txt
@@ -0,0 +1 @@
+माहिरा इज्जती इस्माईल (जन्म १२ एप्रिल २०००) ही मलेशियाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] तिने ३ जून २०१८ रोजी, २०१८ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेत मलेशियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[[२] एप्रिल २०२१ मध्ये, मलेशियन क्रिकेट असोसिएशनने करारबद्ध केलेल्या १५ खेळाडूंपैकी ती एक होती, मलेशियन संघासाठी पहिल्यांदाच महिला क्रिकेट खेळाडूंना करार देण्यात आला होता.[[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7882.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7882.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61f236326dfdca9bc94081c948a040ac50bbd6c9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7882.txt
@@ -0,0 +1,2 @@
+माहुली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7898.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..107960d232fcf18d7fe1d4fb3846d0f88e003010
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7898.txt
@@ -0,0 +1,4 @@
+माहूरची पांडवलेणी महाराष्ट्राच्या माहूर शहराजवळ असलेली लेणी आहेत.
+माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही लेणी कोरलेली आहेत. राष्ट्रकूटकालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेते. खांबावरील शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे आणि एका दालनातील नागराज ही शिल्पे महत्त्वाची आहेत.
+गाभाऱ्यात सध्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. या लेण्यांना' पांडवलेणी " म्हणतात.[१]
+माहूर म्हणजे पूर्वीचे मातापूर. ही माता म्हणजे जमदग्नीची भार्या रेणुका होय. माहूरचे रेणुकेचे देऊळ प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी ते एक मूळ जागृत पीठ आहे. अनेक लोकगीतांमध्ये आणि भक्तिगीतांमध्ये माहूरच्या रेणुकेचे नाव येते. त्यांपैकी कवी विष्णूदासरचित ‘माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली’ हे उषा मंगेशकरांनी गायलेले आणि यशवंत देव यांनी दिग्दर्शित केलेले गाणे विशेष लोकप्रिय आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7941.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7941.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70bf3b4a50ba959b4b75aa5b2b71f770f23c9909
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7941.txt
@@ -0,0 +1 @@
+मिकांग ही जगातील एक प्रमुख नदी आहे. लांबीनुसार मिकांग आशियातील ७वी तर जगातील १२वी सर्वात मोठी नदी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7944.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7944.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e14b82a4ebe7c8b9aed6266194e9dabb37b7c24f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7944.txt
@@ -0,0 +1,2 @@
+† खेळलेले सामने (गोल).
+मिकाएल सिल्वेस्ट्रे (फ्रेंच: Mikaël Silvestre) (ऑगस्ट ९, १९७७ - हयात) हा फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. तो फ्रेंच राष्ट्रीय फुटबॉल संघातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील, तर आर्सेनल क्लबातर्फे इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत खेळला आहे. तो बचाव फळीत मधल्या किंवा डाव्या बचावपटूच्या भूमिकेतून खेळतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7971.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7971.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e9a90854001a854858aa0300933a5d2bc884c9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7971.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव (रशियन: Михаи́л Серге́евич Горбачёв; २ मार्च १९३१) हा एक माजी सोव्हिएत राजकारणी आहे. तो सोव्हिएत संघाचा सातवा व अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. मार्च १९८५ ते ऑगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता.
+१९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच तो पक्षात कार्यशील बनला. १९७९ साली कार्यकारी समितीचा (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेला गोर्बाचेव लिओनिद ब्रेझनेवच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस व सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख बनला. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेवने परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनररचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेवने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7979.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7979.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e66088dcc3fd2a59b8d3fbe5b43887343ffff87
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7979.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिखाइल तथा मायकेल पहिला (रशियन: Михаи́л Фёдорович Рома́нов; मिखाइल फ्योदोरोविच रोमानोव्ह) (जुलै १२, इ.स. १५९६ - जुलै १२, इ.स. १६४५) हा रशियाचा झार होता.
+हा रोमानोव्ह वंशाचा पहिला झार होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7985.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7985.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_7985.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8002.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8002.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..653fd88556dbd3f83db5bf2af2b335b64cea7f36
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8002.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिकोयान गुरेविच २३ तथा मिग-२३ हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. नाटोचे सैन्य यास फ्लॉगर या नावाने ओळखतात.
+ मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8045.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8045.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1054e78aa66e94643814169de151238d97a82dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8045.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिचेल काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8046.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88957c49f3622e0901fb3023a6f7fe8d89609fb2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8046.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मिचेल काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+मिचेल काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8056.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8056.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06eb9706c7150c7b8f2b42a2f2f157477c7e10a0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8056.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१८ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+मिचेल जॉन मॅकक्लॅनेघन (११ जून, इ.स. १९८६:हेस्टिंग्ज, हॉक्स बे, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8066.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8066.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad740837e22a6d50deef20eb1e523bdf70fd02ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8066.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिझानूर रहमान अझहरी (बांग्ला: মিজানুর রহমান আজহারী) बांगलादेशातील एक प्रख्यात वक्ता, अभ्यासक आणि इस्लामचा उपदेशक आहेत.[१][२][३][४][५][६]
+2010 मध्ये इस्लामी संगीत गायक आणि किरात कलाकारासह अझहरीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8081.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c3d7b43f7f12b05e2c96502ecae2b97b0717c82e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8081.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिझोरमचे राज्यपाल हे मिझोरम राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात. कंभांपती हरी बाबू यांनी ७ जुलै २०२१ रोजी मिझोरमचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
+ही म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोरम या भारतीय राज्याच्या राज्यपालांची यादी आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8082.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8082.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..293eec9da2343a6aa21df0aebe1285da01d0843b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8082.txt
@@ -0,0 +1 @@
+भारताच्या मिझोरम राज्यात ८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8088.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8088.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..004d142c03c344fcfeb0121edbbe21ae6e514d5e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8088.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिट जायेंगे मिटने वाले हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_81.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_81.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..349a1d16fcfd89e2192096d42552172b6385f16d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_81.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ भिसराई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8100.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8100.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e63df4e5eba00e166f3f6ab83495d19dc5301dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8100.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मिठमुंबरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8130.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8130.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59a513b3c570dcdd151654eadcc5425e9f89429d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8130.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8136.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8136.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c245309fd282d59c53fb52d879d46442a5ea62fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8136.txt
@@ -0,0 +1,3 @@
+शिकागो मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MDW, आप्रविको: KMDW, एफ.ए.ए. स्थळसूचक: MDW) अमेरिकेच्या शिकागो शहरातील विमानतळ आहे. ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिकागोतील दुसऱ्या क्रमांकाचा हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त आठ मैलांवर आहे.
+साउथवेस्ट एरलाइन्स या विमानतळावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करते.[३]
+लेकशोर एक्सप्रेसची उड्डाणे सध्या बंद आहेत.[९]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8183.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..475f999d3ed3fd0dbc8d522be5216a9ebfa7c17b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8183.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मिथुन चक्रवर्ती (जन्म १६ जून १९५२, मूळ नाव- गौरांग चक्रवर्ती) हे एक भारतीय अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8201.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b13aa8d696df4c22aa2a07af9ef4f0f48b479c11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8201.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मिलिंद (इ.स.पू. २०६ - इ.स.पू. १४०) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे-, 'मीनॅंडर', मीनॅंडर पहिला किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुद्धा मिळतात. मिलिंदने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत.
+मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा (उत्तर प्रदेश) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती.
+प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन'चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे.
+यूनानी लेखक स्ट्रैबोच्या लेखांवरून समझते की, डेमेट्रियसच्या भारत आक्रमणामध्ये मिलिंद त्याचा सहयोगी होता. स्ट्रैबो अनुसार या विजयाचा लाभ काही मिलिंद ने आणि काही युथिडिमासचा मुलगा डेमेट्रियस ने प्राप्त केला होता. यावरून अनेक इतिहासकारांनी हा अर्थ काढला की, मिलिंद और डेमेट्रियस यांनी एकाच वेळी संयुक्त रूपात भारतावर आक्रमण केले होते, आणि मिलिंद डेमेट्रियसचाच सेनापती होता. श्री टार्न या मताच्या प्रमुख प्रतिपादकांत आहेत. नंतर मिलिंदने सुद्धा आपला पृथक(?) व स्वतंत्र राज्य स्थापित केले. इंडो-यूनानी राज्यकर्त्यात डेमेट्रियस पेक्षा मिलिंद निसंदेह सर्वात योग्य राज्यकर्ता वा सम्राट होता.
+मिलिंदपन्हमध्ये, मिलिंद आणि बौद्ध भिक्खु नागसेन यांच्यामधील विवाद आणि त्याच्या परिणामाने मिलिंद ने बौद्ध धर्म स्वीकारला, या कथेचे वर्णन आहे. मिलिंदने भारतात आपल्या राज्य सीमांच्या विस्तारासोबतच प्रशासनला स्थायित्व प्रदान केले. मिलिन्दचा अधिकार स्वातघाट, हजार जिल्हा व पंजाबात रावी नदी पर्यंत होता. स्ट्रैबोच्या वर्णनानुसार यूनानींनी गंगा घाटी आणि पाटलिपुत्र पर्यंत आक्रमण केले. महाभाष्यच्या वर्णनांच्या आधारावर मानले जाऊ शकते कि, यूनानीनीं अवध(?)चे साकेत, राजस्थानात चित्तौड जवळ स्थित 'माध्यमिका'वर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंदचे नाणे उत्तर मध्ये काबुल पर्यंत आणि दिल्ली ते मथुरा पर्यंत मिळलेले आहेत.
+पेरीप्लस नुसार मिलिंद राजाची नाणी भडौचच्या बाजारात खूप प्रसिद्ध होती. त्यांच्या कतिपय कांस्य धातूच्या नाण्यांवर धम्मचक्र प्रतीक 'महरजत धमिकस' प्रचलित होते. 'मिलिन्दपन्ह'च्या उल्लेखानुसार साकेत मिलिंद राजाची राजधानी होती. साकल तत्कालीन शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तसेच तेथील आर्थिक सुबत्ता व संपन्नता पाटलीपुत्र समान होती. मिलिंद राजाच्या कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिह्न आढळते. मथुरा येथे त्यांचे तसेच त्यांचा पुत्र स्टेटो यांचे नाणी मिळाले आहेत.
+कालांतराने मध्य अशियाचे भटक्या टोळक्यांनी ज्यात 'सीथियन' लोकही होते., बैक्ट्रियाप्रांतावर हल्ला चढवला होता. चीनचे सम्राट शी-हुआंग-टी द्वारा तिसऱ्या शतकात चीनची विशाल भिंत बनवण्याचे कारण हे आक्रमण रोखने हा देखील हेतू होता. ज्यामुळे सीथियन लोकांना विस्थापित होऊन भारताच्या इण्डो-ग्रीक भागावर आक्रमण करावे लागले होते. सीथियन म्हणजेच भारतीय इतिहासात शक टोळ्या होय.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8239.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d49ff76ad2ed2ed3e6f7a7d21c68427d5682b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8239.txt
@@ -0,0 +1,9 @@
+गुणक: 44°58′48.36″N 93°15′50.76″W / 44.9801000°N 93.2641000°W / 44.9801000; -93.2641000
+
+मिनीयापोलिस (इंग्लिश: Minneapolis) हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनेसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून तळ्यांचे शहर असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलीस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.
+शिकागो खालोखाल अमेरिकेच्या मिड-वेस्ट परिसरातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या मिनियापोलिसमधील वाणिज्य, आरोग्यसेवा इत्यादी प्रमुख उद्योग आहेत. येथील मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलपैकी एक आहे.
+फ्रेंच शोधक येथे १६८० साली पोचले. त्यापूर्वी ह्या भागात सू लोकांचे वास्तव्य होते.
+मिनियापोलिस शहर मिसिसिपी नदीच्या दोन्ही काठांवर वसले असून येथील मोठा भूभाग पाण्याने व्यापला आहे.
+ग्रेट लेक्स परिसरात स्थित असल्यामुळे मिनियापोलिसचे हवामान सौम्य आहे. येथील हिवाळे अतिथंड तर उन्हाळे उष्ण व दमट असतात. हिवाळ्यांदरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.
+मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून डेल्टा एरलाइन्सचा तो एक हब आहे.
+खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ मिनियापोलिस महानगरामध्ये स्थित आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8294.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8294.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..800bc6e772010149c6d58ffd2a9e809107c6b8a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8294.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मियागी (जपानी: 宮城県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. सेंडाई ही मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
+मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमध्ये मियागी प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
+गुणक: 38°21′N 140°50′E / 38.350°N 140.833°E / 38.350; 140.833
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8307.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8307.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec6fa510427863c7d938fb52f5a058de0c0e15c1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8307.txt
@@ -0,0 +1,8 @@
+मिरकाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील
+बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील गाव आहे.
+सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गढी हे गाव आहे तिथून भगवान बाबा चौकामधून पश्चिमेला मिरकाळा गाव आहे.
+===शेजारची गावे===गढी,वडगाव,
+खाजगी वाहने किंवा रिक्षा आहेत..
+या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१]
+
+या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8324.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8324.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..746396b4a62c2de413e5c1e1b3a1462d5a932fc5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8324.txt
@@ -0,0 +1,2 @@
+११४११ परळी वैजनाथ-मिरज डेमू एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची परळी वैजनाथ रेल्वे स्थानक ते मिरज रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी परळी वैजनाथ आणि मिरज या स्थानकांमधील १३७ किमी अंतर हे ३ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ६ थांबे आहेत.[१]
+परतीच्या प्रवासाला ११४१२ परळी वैजनाथ-मिरज डेमू एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मिरज रेल्वे स्थानक ते परळी वैजनाथ रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी मिरज आणि परळी वैजनाथ या स्थानकांमधील ३०१ किमी अंतर हे ७ तास २ मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १४ थांबे आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8326.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8326.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5f44e3ea71a32adb2c5e04e65b413408e04948c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8326.txt
@@ -0,0 +1,8 @@
+पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्गमिरज-लातूर रोड मार्ग
+मिरज रेल्वे स्थानक हे मिरज शहरामधील रेल्वे स्थानक आहे. सांगली जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीचे जंक्शन असलेल्या मिरज येथे तीन प्रमुख लोहमार्ग मिळतात. कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या मिरजवरूनच जातात. तसेच कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, बंगळूर इत्यादी प्रमुख शहरे देखील मिरजसोबत जोडली गेली आहेत.
+मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-लातूर ह्या नॅरोगेज मार्गाचे २००८ साली पूर्णपणे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे मिरजहून सोलापूर, हैदराबाद इत्यादी शहरांसाठी देखील गाड्या सुटू लागल्या.
+मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या मिरज स्थानकाची दक्षिण मराठा रेल्वे कंपनीच्या काळात स्थापना करण्यात आली असल्याचा इतिहासात दाखला मिळतो. दक्षिण मराठा रेल्वे कंपनीकडून जून १८८७ मध्ये कोरेगाव ते मिरज दरम्यान रेल्वेमार्गांची बांधणी करण्यात आली होती. या मार्गावरील रेल्वेच्या सफलतेनंतर तातडीने डिसेंबर १८८७ मध्ये मिरज ते बेळगाव रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील मिरज स्थानकाचे महत्व दक्षिण मराठा रेल्वे कंपनीच्या निदर्शनास आल्याने मिरज स्थानकाचा व या मार्गे धावणाच्या गाड्यांचा झपाट्याने विस्तार करण्याचा सपाटा कंपनीने
+लावला होता. १९०७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात रेल्वेचे जाळे निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.
+मात्र दक्षिण मराठा रेल्वेचे मद्रास रेल्वे कंपनीत विलीनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेकडून १९४४ मध्ये मद्रास रेल्वेकडून भारत सरकारने रेल्वेची यंत्रणा ताब्यात घेतली होती. परंतु मिरजेतील यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारला सन १९४९ पर्यंतची वाट पहावी लागली होती. कारण त्यावेळी मिरज-कोल्हापूर हा रेल्वेमार्ग कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज आणि मिरज- सांगली हा रेल्वेमार्ग सांगलीचे पटवर्धन सरकार यांच्याकडून चालविला जात होता. संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर ही दोन्ही रेल्वे स्थानके भारत सरकारने ताब्यात घेतली. १९५२ पासून रेल्वेच्या पुनर्गठनासठी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रेल्वेचा विस्तार करण्यासाठी रेल्वेचे विविध विभागांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार मिरज आणि कोल्हापूर हे दोन्ही स्थानके तत्कालीन दक्षिण- मध्य रेल्वेकडे देण्यात आली. त्या काळात पुणे- बंगलोर, मिरज सांगली, मिरज - कोल्हापूर हे मीटरगेज रेल्वेमार्ग दक्षिण-मध्य रेल्वेकडे तर मिरज-लातूर हा नॅरोगेज रेल्वेमार्ग मध्यरेल्वेकडे देण्यात आला होता. त्यानंतर मिरजेतील रेल्वेच्या विस्तारीकरणाचा विकासाला खो बसला आहे. खऱ्याअर्थाने चालना मिळाली. मिरज ते कोरेगाव जून १८८७ मध्ये, कोरेगाव ते पुणे नोव्हेंबर १८९० मध्ये पूर्ण
+आले. तसेच लोंडा - बेळगाव रेल्वेमार्ग १८८७ रोजी तर बेळगाव मिरज हा रेल्वेमार्ग डिसेंबर १८८७ मध्ये सुरू करण्यात आला. टप्प्याटप्प्याने रेल्वेला प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने रेल्वे गाड्यांचादेखील विस्तार करण्यात आला होता.
+मिरज रेल्वे स्थानकाला ओळख निर्माण करून देण्याचे काम खन्या अर्थाने त्या काळातील दक्षिण मध्य आणि आताच्या दक्षिण-पश्चिम रेल्वेकडूनच करण्यात आले. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या मिरज स्थानकाला मुख्य प्रवाहात आणण्यास आणखीन चालना मिळेल यासाठी मिरज रेल्वे स्थानकाचा मध्य रेल्वेमध्ये समावेश करण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8345.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83992515a33c1aa946da7e22e9076bcda3f0942e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8345.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मिरर नाऊ ही टाइम्स ग्रुपच्या मालकीची एक भारतीय, इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिनी आहे.
+हे प्रथम २०१५ मध्ये मॅजिकब्रिक्स नाऊ या नावाने सुरू झाले, रिअल इस्टेट बातम्या आणि माहितीवर लक्ष केंद्रित करणारी एक वृत्तवाहिनी. हे नेटवर्क भारतीय रिअल इस्टेट संकेतस्थळ मॅजिकब्रिक्सचे सहकार्य होते.
+२३ मार्च २०१७ रोजी, मॅजिकब्रिक्स नाऊची जागा मिरर नाऊने घेतली, नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी एक वृत्तवाहिनी. विनय तिवारी हे मिरर नाऊचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8349.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d551b01c1fde5d080dba6962d5b8b1f23db1e4e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8349.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मिरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8351.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8351.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d551b01c1fde5d080dba6962d5b8b1f23db1e4e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8351.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मिरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8362.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8362.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d333b49e51aa11ce3acb3e45cddaae34e99c85d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8362.txt
@@ -0,0 +1 @@
+मीरा-भाईंदर हे मुंबई भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आणि महानगर पालिका क्षेत्र आहे. हे शहर ठाणे जिल्ह्यात आहे.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8366.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8366.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b9465b35b155220d504c57ecb736f169a41a92f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8366.txt
@@ -0,0 +1 @@
+मिरांतो दो व्हेल ही ब्राझिलच्या साओ पाउलो शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. या इमारतीची उंची १७० मीटर असून याचे उद्घाटन १९५९ साली झाले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8383.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8383.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d31ba512e171a99e5f01ce528e489deff472927c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8383.txt
@@ -0,0 +1 @@
+मिरियम नी (१९ जानेवारी, १९३८:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ ते १९७३ दरम्यान ८ महिला कसोटी सामने आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मिरियामने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_841.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_841.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..794565ac91b553c7c058b3be564909b4d129c0e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_841.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8413.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30425788d47c9a6c4cf7e04a3b2cfc3594fbf09a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8413.txt
@@ -0,0 +1,8 @@
+मिर्झाराजे जयसिंग (१५जुलै, १६११ - २८ऑगस्ट, १६६७)
+औरंगजेबाचा सेनापती होते
+ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या (त्या वेळचे आमेर) मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४०००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला.
+दख्खनला पोहोचल्यावर प्रथम मुघल सैन्याने पुण्याच्या पूर्वेला तळ दिला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नाकेबंदी लावली आणि पुरंदर या महत्त्वाच्या किल्ल्याला जवळून वेढा घातला . पुरंदरच्या या लढाईत दीलेर खानसोबत लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले.त्यानंतर शिवाजी राजांनी मिर्झा राजांशी वाटाघाटी सुरू केल्या.
+==पुरंदरचा तह=हा तह १६६५ रोजी झाला. त्या मध्ये २३ किल्ले देण्याचे ठरवले
+{{मुख्य|पुरंदराचा तह}
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+विकिपीडिया मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8456.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8456.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8651ecf47f29ae2f5e08c264e8ede002fb58353f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8456.txt
@@ -0,0 +1,11 @@
+गुणक: 43°3′8″N 87°57′21″W / 43.05222°N 87.95583°W / 43.05222; -87.95583
+
+मिलवॉकी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या विस्कॉन्सिन राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते शिकागो शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे.
+मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या फ्रेंच शोधकाने केली. त्यानंतर येथे जर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे.
+मिलवॉकीमधील हवामान थंड स्वरूपाचे आहे. येथील हिवाळे प्रदीर्घ, रूक्ष व अतिथंड तर उन्हाळे सौम्य असतात.
+२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.[४]
+मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून सध्या येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे.
+अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे बीयर उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व सध्या मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.
+लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
+अमेरिकेमधील बहुसंख्य शहरांप्रमाणे वैयक्तिक मोटार हा मिलवॉकीमधील नागरी वाहतूकीचा सर्वात मोठा पैलू आहे. मिलवॉकीला मॅडिसन व शिकागोसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ९४ व ग्रीन बेसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ४३ हे येथील सर्वात मोठे द्रुतगती महामार्ग आहेत. तसेच इतर अनेक मोठे रस्ते व महामार्ग मिलवॉकीला उपनगरांसोबत जोडतात. नागरी वाहतूकीसाठी बससेवा उपलब्ध आहे.
+खालील व्यावसायिक संघ मिलवॉकीमध्ये स्थित आहेत. तसेच नॅशनल फुटबॉल लीगमधील ग्रीन बे पॅकर्स हा संघ मिलवॉकीच्या १०० मैल उत्तरेला ग्रीन बे येथे स्थित असून तो मिलवॉकी भागामधीलच एक संघ समजला जातो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8468.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8468.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9e81819fd4a5d1a214400ea06a149dbcb5c5dbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8468.txt
@@ -0,0 +1,10 @@
+मिलाद-उन-नबी किवाँ मिलाद-उल-नबी (अरबी : मौलिद) चा अर्थ हज़रत मुहम्मद यांचा जन्म दिवस आहे. हा दिवस इस्लामिक कालगणना मधील तीसरा महिना रबी अल-अव्वल च्या १२ तारखेला, म्हणजेच १२ रबी अल-अव्वलला साजरा केला जातो. मीलाद उन नवी ईस्लामिक विश्वातला पवित्र दिवस मानला जातो.
+या उत्सवाचा इतिहास इस्लामच्या सुरुवातीच्या काळात घेऊन जातो जेव्हा काही ताबियूनांनी (मोहम्मद यांना आनुयायी) सत्रे आयोजित करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये मुहम्मद यांचा सन्मान करण्यासाठी रचलेल्या कविता आणि नात (इस्लामी कविता) मोठ्या शहरांमध्ये लोकांच्या उपस्थितीत वाचली आणि गायली गेली. 1588 मध्ये ओस्मानीया यांनी या पवित्र दिवसाल अधिकृत सुट्टी घोषित केली, ज्याला मौलिद कंदील म्हणून ओळखले जाते.[१][२] मौलिद हा शब्द सुफी संतांसारख्या इतर ऐतिहासिक धार्मिक व्यक्तींच्या वाढदिवसाच्या उत्सवासाठी सामान्य शब्द म्हणून इजिप्तसारख्या जगाच्या काही भागांमध्ये देखील वापरला जातो.[३][४]
+इस्लामचे बहुतेक पंथ मुहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थाला मान्यता देतात;[५][६] तथापि, सलाफीझम, देवबंदिझम आणि अहमदिया यासह काही पंथ हे एक अनावश्यक धार्मिक नवकल्पना (बिदत किंवा बिद्दत) मानून त्याचे स्मरण नाकारतात.[७] अधिकृतपणे सलाफी असलेल्या सौदी अरेबिया आणि कतर वगळता जगातील बहुतेक मुस्लिम-बहुल देशांमध्ये मौलिद ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून ओळखली जाते.[८][९][१०] मिलाद-उन-नबी पाळणे साधारणपणे चार सुन्नी कायद्याच्या शाळांमध्ये आणि मुख्य प्रवाहातील इस्लामिक शिष्यवृत्तीद्वारे मंजूर केले जाते.[११]
+मौलिद हा अरबी मूळ शब्द ولد (वलद) या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ जन्म देणे, मूल होणे, वंशज असा होतो.[१२] समकालीन वापरात, मौलिद म्हणजे पैगमबारांच्या जन्मदिवसाचे पालन. मुहम्मद पैगमबारांच्या जन्माचा उत्सव म्हणून संबोधले जाण्याबरोबरच, मौलिद या शब्दाचा संदर्भ 'विशेषतः[१३] पैगमबारांच्या जन्मोत्सवासाठी तयार केलेला आणि पाठ केलेला मजकूर' किंवा "त्या दिवशी पाठ केलेला किंवा गायलेला मजकूर" असा आहे.[१४] मावलिद हा शब्द जगाच्या काही भागांमध्ये देखील वापरला जातो, जसे की इजिप्त, ज्या दिवशी सोमोनचा जन्म झाला त्या दिवशी सुफी संतांसारख्या इतर ऐतिहासिक धार्मिक व्यक्तींच्या उत्सवासाठी एक सामान्य शब्द म्हणून वापरला जातो. परंतु भारतात व इतर आशिया खाँड़ातील देशांमधे मिलाद-उन-नबी हे नाव प्रचलित आहे.[१५][१६][१७]
+गैर-मुस्लिम देशांमध्ये, भारत त्याच्या मिलाद-उन-नवी उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे.[१८] भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात सकाळच्या (फजर) प्रार्थनेनंतर मुहम्मद पैगमबारांचे अवशेष हजरतबाल दर्गात प्रदर्शित केले जातात,[१९] जिथे रात्री-अपरात्री प्रार्थना देखील केली जाते. हैदराबाद तेलंगणा त्याच्या भव्य मिलाद उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. धार्मिक सभा, रात्री-अपरात्री प्रार्थना, रॅली, मिरवणूक आणि सजावट संपूर्ण शहरात केली जाते.[२०] तसेच औरंगाबाद महाराष्ट्र मध्ये देखील भव्य मिरवणूक व धार्मिक सभा केली जाते.[२१]
+आंतरराष्ट्रीय मिलाद-उन-नवी परिषद, मिनार-ए-पाकिस्तान, लाहोर, पाकिस्तान.
+पाकिस्तानच्या मावलिद दरम्यान, दिवसाची सुरुवात संघराज्य राजधानीत 31 तोफांच्या सलामीने होते आणि प्रांतीय राजधानीत 21 तोफांच्या सलामीने होते आणि दिवसभर धार्मिक भजन गायले जातात.[२२]
+इंडोनेशियाच्या बऱ्याच भागांमध्ये, ईद-उल-फित्र आणि ईद-अल-अधा या दोन अधिकृत इस्लामिक सुट्ट्यांमध्ये मावलिद अल-नबीचा उत्सव "महत्त्व, चैतन्य आणि वैभवापेक्षा जास्त आहे" असे दिसते.[२३]
+कायरावन, ट्युनिशियामध्ये, मुस्लिम मुहम्मदच्या जन्माच्या सन्मानार्थ त्यांचे स्वागत करून त्यांची स्तुती करणारे गीत गातात आणि गातात. तसेच, सामान्यत: ट्युनिशियामध्ये, लोक सहसा मावलीद साजरे करण्यासाठी असिदात झ्गौगौ तयार करतात.[२४]
+तुर्कस्तानमध्ये मावलीद मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याला तुर्कीमध्ये मेव्हलिड कंडिली असे संबोधले जाते, ज्याचा अर्थ "प्रेषिताच्या जन्मदिवसासाठी मेणबत्तीची मेजवानी" आहे. मुहम्मदच्या जीवनाविषयीच्या पारंपारिक कविता सार्वजनिक मशिदींमध्ये आणि संध्याकाळी घरी पाठ केल्या जातात.[२५] यापैकी सर्वात प्रसिद्ध सुलेमान सेलेबीचा मावलिद आहे.[२६][२७][२८] ऑट्टोमन काळात इतर पुष्कळ मावलिड लिहिले गेले.[२९]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8472.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8472.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46fff8ffc79677842794686fcf53db70f75273a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8472.txt
@@ -0,0 +1 @@
+ए.सी. मिलान (इटालियन: Associazione Calcio Milan) हा इटली देशाच्या मिलान शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8498.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8498.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..134e5a6e9c75777c4d7e92027595fdf44345b877
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8498.txt
@@ -0,0 +1 @@
+मिलिंद पन्ह (मराठी: मिलिंदाचे प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. १०० मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8502.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8502.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..27ed5cb80e0ef98a87c674c4fe5f233bf162aec4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8502.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिलिंद भालचंद्र गाडगीळ हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली संधिकाल ही कादंबरी लिहीली आहे.
+कादंबरीचे परीक्षण[permanent dead link]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8505.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8505.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e29d610fd826cfc6c5c7b341f8b6879d436342a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8505.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. मिलिंद माने (जन्म ३ डिसेंबर १९७०) १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . त्यांनी नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.[१] माने २०१२ मध्ये नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक होते ,[२] नगरसेवक म्हणून त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष आघाडीचे प्रतिनिधित्व करत नगरपालिका निवडणूक अयशस्वीपणे हरले.[३] माने हे वैद्यकीय डॉक्टर आहेत.[४]
+माने यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पारस गावात झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेमध्ये गेटमॅन होते, त्यांना दारूचे व्यसन होते ज्यामुळे त्यांचे कुटुंब दारिद्र्यात बुडलेले होते. या दरिद्रीमुळे त्यांच्या आईला कामगार म्हणून काम करून कौटुंबिक उत्पन्नाची पूर्तता करावी लागली. दारिद्र्याने मानेंना लहानपणीच विविध प्रकारचे शेती, नोकरी, कामकाजाची कामे करण्यास भाग पाडले आणि एका वेळी त्यांना अनेक दिवस भीक सुद्धा मागावी लागली. त्यांनी दंतचिकित्साचा अभ्यास सहा महिन्यांपर्यंत केला, तथापि त्यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी एमडी पदवी मिळविली.[५]
+ माने हे या भागातील भारतात समलैंगिक, उभयलैंगिक व परलैंगिक लोकांच्या हक्कांचे मुखर समर्थक आहेत. शाळेत लैंगिक शिक्षणाचे महत्त्व आणि एलजीबीटीक्यू समुदायाविरूद्ध भेदभाव याविषयी तो विविध एलजीबीटीक्यू कार्यक्रमांमध्ये ते बोलले आहेत.[६] उत्तर नागपूरचे आमदार असताना त्यांनी २०१६ मध्ये नागपुरात ऑरेंज सिटी एलजीबीटीक्यू प्राइड मार्चला हिरवा झेंडा दाखविला.[७]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8506.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8506.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78d04611a2e665a6971c256e38673dbf9a573182
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8506.txt
@@ -0,0 +1,2 @@
+प्रा. डॉ. मिलिंद सखाराम मालशे हे आय.आय.टी. मुंबईतील बी. टेक. पदवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विज्ञान या ऐच्छिक विषयाचे अध्यापन करत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून साहित्य क्षेत्राला त्यांनी दिलेल्या योगदानाने पुढे नेणाऱ्या संशोधन निबंधांचा संग्रह असलेले एक पुस्तक साहित्याच्या अभ्यासकांनी त्यांना अर्पण केले आहे.[१]
+भाषा विज्ञानाशी त्यांचा परिचय १९७५ मध्ये मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत झाला. १९७७ ते १९७९ या दोन वर्षात हैदराबादच्या 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ॲन्ड फॉरेन लॅंग्वेज'मध्ये त्यांनी संशोधन केले.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8539.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8539.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..505c8433cf16cddde314f977ac2cb6b101a45222
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8539.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिलीलीटर हे एम.के.एस.(मीटर किलोग्रॅम सेकंद) पद्धतीत द्रवरूप पदार्थ मोजण्याचे एकक आहे. १ सेंटीमीटर लांब x १ सेंटीमीटर रुंद x १ सेंटी मीटर उंच हे अंतर्गत आकारमान असलेल्या (एकूण घनफळ = १ क्युबिक सेंटीमीटर) डब्यात मावणाऱ्या द्रवाबरोबरचे आकारमान हे मिलीलिटर होय.
+१००० मिली लिटर = १ लिटर.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8548.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8548.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3dea52a4bfdf5cb65b615d81d644168901c90aeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8548.txt
@@ -0,0 +1,15 @@
+भरड धान्य किंवा कदन्न (IPAc-en: ˈmɪlɪts; उच्चार:मिलेट्स)[१] हा लहान-बीज असलेल्या तृण वर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे, जो जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. साधारणतः भरड धान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला विशेष प्रकारची शुद्धता किंवा कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची गरजच नाही. सामान्यतः भरड धान्य किंवा मिलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतेक प्रजाती Paniceae या जमातीच्या आहेत, परंतु काही इतर विविध जमातीच्या देखील आहेत.[२]
+भरड धान्यास श्रीअन्न देखील म्हटले जाते. पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून या धण्यावरील साल/साळ किंवा कवच भरडून काढले जात असे. त्या नंतर याचे गरजेनुसार जात्यावर दळून पीठ देखील केले जात असे. यामुळे या धान्याला भरड धान्य असे म्हटले जात असे. देश स्तरावरील बहुतेक शेतकरी खाण्यासाठी ही धान्ये विशेष करून पिकवत असे.[३] ज्वारी आणि बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ‘ग्रेटर मिलेट’ म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटौप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात. तर राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना 'स्यूडो मिलेट्स' किंवा 'छद्म भरड धान्य' असे म्हणतात.[४][५]
+भरड धान्य ही आशिया आणि आफ्रिकेच्या अर्ध- उष्ण कटिबंधातील; विशेषतः भारत, माली, नायजेरिया आणि नायजर मधील महत्त्वाची पिके आहेत. ज्यात विकसनशील देशांचा जागतिक उत्पादनाच्या ९७% वाटा आहे. [६] कोरड्या, उच्च-तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची उत्पादकता आणि वाढीसाठीचा छोटा हंगाम यामुळे हे पीक फायदेशीर आहे.
+जगाच्या अनेक भागांमध्ये भरड धान्य हे स्थानिक पीक आहे.[७] ज्वारी आणि बाजरी ही भारत आणि आफ्रिकेच्या काही भागातील महत्त्वाची पिके असून, सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात.[८] त्याव्यतिरिक्त नाचणी, वरी आणि राळे याही भरड धान्याच्या काही महत्त्वाच्या प्रजाती आहेत.
+भरड धान्ये सुमारे ७,००० वर्षांपासून मनुष्य प्राण्याच्या आहारातील एक मुख्य धान्य असावे आणि संभाव्यतः बहु-पिक शेती आणि स्थिर शेती सोसायटीच्या वाढीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.[९]
+सामान्यतः, भरड धान्य हे तृणवर्गीय कुटुंबातील लहान-दाणेदार, वार्षिक, उबदार हवामानातील तृणधान्ये असतात. ते दुष्काळ, रोग आणि इतर अत्यंत विपरीत परिस्थितीला उत्तम सहनशील असतात. याशिवाय इतर प्रमुख तृणधान्यांइतकेच यात पोषक घटक असतात.[१०]
+भारतातून संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, यु.के. आणि अमेरिका या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. यात बाजरी, नाचणी, कांगणी, राळे, वरी, राजगिरा ज्वारी आणि कुट्टू (बकव्हीट) हे भारतामधून निर्यात होणाऱ्या भरड धान्यांचे विविध प्रकार आहेत.तर इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, यू.एस.ए., युनायटेड किंग्डम, ब्राझील आणि नेदरलँड्स हे प्रमुख देश इतर विविध देशातून भरड धान्ये आयात करतात.
+भारत सरकार द्वारा निर्मित भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था (ICAR-IIMR) ही राजेंद्रनगर (हैदराबाद, तेलंगणा, भारत) येथे ज्वारी आणि इतर भरड धान्यावरील मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करणारी एक कृषी संशोधन संस्था आहे. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत कार्यरत आहे.[११] भरड धान्याचे प्रजनन, सुधारणा, पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर ही संस्था कृषी संशोधन करते. या संस्थेची स्थापना १९५८ मध्ये प्रथम कापूस, तेलबिया आणि भरड धान्य (PIRCOM) वरील गहन संशोधन प्रकल्पांतर्गत करण्यात आली. २०१४ मध्ये ही संस्था 'भा कृ स प - भा भ धा सं सं' म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे.[१२]
+भरड धान्य किंवा मिलेट्स हे कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत येणारे पौष्टिक पीक आहेत. भारतात हे मोठ्या प्रमाणात पिकते आणि निर्यात होते. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी ४०% पेक्षा जास्त भरड धान्य हे भारतात पिकवले जाते. याला फारशी निगा राखण्याची गरज नाही, यावर रोग कमी पडतात. तसेच याची खते आणि पाण्याची गरज देखील कमी असते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठींबा दिल्यानंतर युनायटेड नेशन ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १६ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने तसेच खरेदीदार-विक्रेता भेटींच्या माध्यमातून निर्यातदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग वाढविण्याची विविध योजना आखल्या आहेत.[१३][१४] भरड धान्ये ही पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)’ म्हणून देखील ओळखली जातात. तसेच ही पचायला देखील हलकी असतात. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून मातीचा पोत बऱ्यापैकी सुधारतो. ही धान्ये पाळीव तसेच मुक्त पशु-पक्ष्यांचे आवडते खाद्य असून या कारणाने जैवविविधता वाढते.[१५]
+भरड धान्याच्या विविध प्रजातींचा एकमेकांशी जवळचा संबंध असेलच असे नाही. हे सर्व Poaceae (गवत वर्गीय तृणधान्य) कुटुंबाचे सदस्य आहेत परंतु ते वेगवेगळ्या जमाती किंवा अगदी उपकुटुंबातील असू शकतात.[८]
+भरड धान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे सोळा प्रमुख प्रकारची भरड धान्ये ही भारतात पिकवली आणि निर्यात केली जातात. ज्यात ज्वारी(सोर्घम), बाजरी(पर्ल मिलेट), नाचणी किंवा नागली (फिंगर मिलेट), कांगणी किंवा राळे (फॉक्स टेल मिलेट/ मायनर मिलेट), भगर किंवा वरी किंवा वरई (बार्नयार्ड मिलेट), चेना/पुनर्वा (प्रोसो मिलेट), कोद्रा (कोदा/कोदो मिलेट), सावा/साणवा/झांगोरा (लिटल मिलेट), कुटकी (कोराळे/पॅनिकम मिलेट), बकव्हीट/कुट्टू (टू स्युडो मिलेट), राजगिरा (अमेरॅन्थस) आणि ब्राऊन टॉप मिलेट आदी भरड धान्यांचा समावेश आहे.[१६][१७]
+भरड धान्य ही अत्यंत पौष्टिक, फायटोकेमिकल्स युक्त, ग्लूटेन मुक्त, बहुतांश आम्ल (ॲसिड) निर्माण न करणारी आणि ॲलर्जीविरहित असतात. खासकरून ग्लूटेन असहिष्णु असलेल्या लोकांसाठी भरड धान्य ही उपकारक ठरतात. त्यात भरपूर आहेत व ग्लुटेन नाही. मिलेटमुळे ॲलर्जी होत नाही, असे निरीक्षण आहे. भरड धान्याचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा ट्रायग्लिसराइड्स आणि सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाणात घट होते, ज्यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग टळतात. ही धान्य तंतुमय (फायबर युक्त) असतात. आहारातील तंतूमध्ये पाणी शोषून घेऊन फुग्ण्याची क्षमता असते, ज्यामुळे अन्न आतड्यात हळू हळू पुढे सरकते. यामुळे पचनाचा कालावधी वाढतो. पर्यायाने आतड्याची दाहकता कमी होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. ही धान्ये आपल्या पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंसाठी प्रोबायोटिक खाद्य म्हणून कार्य करतात. ही धान्ये आपल्या मोठ्या आतड्यात ओलावा निर्माण करतात. यामुळे बद्धकोष्ठता होण्यापासून आपली सुटका होते. ही धान्ये नियासिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतात. हे पदार्थ खाल्यास आपल्या शरीरातील अन्नाचा ट्रान्झिट टाइम वा पचनाचा काळ वाढवण्यात मदत होते. तसेच यातील शर्करा हळूहळू प्रसारित होते, ज्यामुळे यात साखर असूनदेखील मधुमेहाचा त्रास होत नाही. यामुळे टाईप टू प्रकारच्या मधुमेहात भरड धान्य खाणे आरोग्यास लाभदायक ठरते.[५] याशिवाय त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट आहेत. इतर क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक आहेत. म्हणून भरड धान्ये पचायला हलकी आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही फारच उत्तम.[१९]
+भरड धान्यात पोषक तत्व आणि आहारातील फायबर जास्त असतात. ते प्रथिने, सूक्ष्म पोषकतत्व आणि फायटोकेमिकल्सचा चांगला स्रोत म्हणून काम करतात. भरड धान्यात ७-१२% प्रथिने, २-५% मेद, ६५-७५% कर्बोदके आणि १५-२०% आहारातील फायबर असतात. तृणधान्यातील प्रथिनांप्रमाणेच, भरड धान्याचे प्रथिने हे लाइसिनचे अल्प स्रोत आहेत, परंतु ते लाइसिन - समृद्ध भाज्या (शेंगायुक्त) आणि मांसाहारी प्रथिने यांच्याशी उत्तम प्रकारे पूरक आहेत जे उच्च जैविक मूल्यांचे पौष्टिकदृष्ट्या संतुलित संमिश्र तयार करतात. तसेच काही भरड धान्ये ही फॉस्फरस आणि लोहाचा चांगला स्रोत आहेत. तसेच ही धान्य फायटेट्स, पॉलीफेनॉल्स, टॅनिन, अँथोसायनिन्स, फायटोस्टेरॉल आणि पिनाकोसॅनॉलसह अँटिऑक्सिडंट क्रियाकलापांमध्ये योगदान देतात. ज्यामुळे वृद्धत्व आणि चयापचयाच्या आजारात यांची भूमिका महत्त्वाची ठरते. सर्व प्रकारची भरड धान्ये ही उच्च अँटिऑक्सिडेंट ने परिपूर्ण असतात.[५]
+तक्ता १[२०]
+तक्ता २[२२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8558.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8558.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..657ce4dd491cd65cdc5201c1225f28fb407998e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8558.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मिल्कीपूर हे एक शहर, तालुका आहे. भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे. नरेंद्र देव कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ कुमारगंज येथे (जवळपास १० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले शहर) आहे. मिल्कीपूर तहसीलचे तहसील मुख्यालय व पोलीस स्टेशन मिल्कीपूर केंद्रापासून ईशान्येकडे ५ किलोमीटर (३.१ मैल) अंतरावर इनायतनगर येथे आहे.
+मिल्कीपूर 26°35′40″N 81°54′34″E / 26.594375°N 81.909554°E / 26.594375; 81.909554 येथे स्थित आहे . [१] त्याची समुद्रसपाटीपासून उंची ९४ मीटर (३०८ फूट) आहे. मिल्कीपूर मतदारसंघ गोमती आणि तमस नद्यांनी वेढलेला आहे .
+२००१ च्या जनगणनेनुसार[२] मिल्कीपुरची लोकसंख्या १७६४ आहे. त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिला आहेत. मिल्कीपुरचा साक्षरता दर सरासरी ५२% आहे, जो राष्ट्रीय प्रमाण ५९.५% पेक्षा कमी आहे. पुरुष साक्षरता ६३% आणि महिला साक्षरता ३९% आहे. १७% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.
+दैनिक जागरण, अमर उजाला, हिंदुस्तान, जन मोर्चा इत्यादी नामांकित हिंदी वृत्तपत्रांनी मिल्कीपुर पूर्णपणे व्यापून टाकले आहे.
+खालील रेडिओ स्टेशन मिल्कीपुरात ऐकू येऊ शकतात.
+बीएसएनएल, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया हे मिल्कीपुरातील प्रमुख ब्रॉडबँड इंटरनेट प्रदाता आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8585.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cfefe0c952ddfd5e1a668418f05524900fe694de
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8585.txt
@@ -0,0 +1 @@
+मिळून सा-याजणी हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8587.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab658a378a4672447235fd70a76fb410d8c18732
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8587.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मिवे टी२० चॅलेंज ही दक्षिण आफ्रिका मधील स्थानिक टी२० स्पर्धा आहे. स्पर्धा सर्वप्रथम २००३-०४ साली खेळण्यात आली. ह्या स्पर्धेचे नाव २०१०-११ हंगामा पर्यंत स्टॅंडर्ड बँक प्रो२० मालिका होते.
+साचा:२०-२० चॅंपियन्स लीग
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8594.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8594.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca7ca5ffcc1ce83f2564d328eb3a2143ac1074cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8594.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन हा २०२३ चा अमेरिकन हेरगिरी ॲक्शन चित्रपट आहे, जो एरिक जेंडरसेनसोबत लिहिलेल्या पटकथेवरून ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. [१] हा मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट (२०१८) चा पुढील भाग आहे आणि मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेतील सातवा भाग आहे. चित्रपटात टॉम क्रूझ इथेन हंटच्या रूपात परतताना दिसतो, ज्याची IMF टीम "द एंटिटी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिशाली रॉग एआयशी (कृत्रिम बुद्धिमत्ता) लढते. हेले एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी, एसाई मोरालेस, पॉम क्लेमेंटिफ, मारिला गॅरिगा आणि हेन्री झेर्नी हे मुख्य भूमिकेत आहेत.
+जानेवारी २०१९ मध्ये, क्रूझने जाहीर केले की सातवे आणि आठवे मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मॅक्वेरी यांच्या लेखन आणि दिग्दर्शनासह लागोपाठ चित्रित केले जातील. फेब्रुवारी २०२० मध्ये इटलीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली होती परंतु कोव्हिडच्या साथीमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्या वर्षाच्या शेवटी पुन्हा चित्रीकरण सुरू झाले आणि सप्टेंबर २०२१ मध्ये नॉर्वे, युनायटेड किंग्डम, इटली आणि संयुक्त अरब अमिरातीसह इतर चित्रीकरण स्थानांसह पूर्ण केले गेले. मिशन: इम्पॉसिबल २ (२०००) नंतर जेजे अब्राम्सचा समावेश न करणारा हा या मालिकेतील पहिला चित्रपट आहे आणि मिशन: इम्पॉसिबल ३ (२००६) नंतर बॅड रोबोट प्रॉडक्शनद्वारे निर्मित न केलेला हा मालिकेतील पहिला चित्रपट आहे. $२९१ दशलक्षच्या अंदाजे निर्मिती खर्च असलेला हा आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे आणि या मालिकेत सर्वात महागडा चित्रपट आहे.
+मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग भाग एकचा प्रीमियर रोममधील स्पॅनिश स्टेप्सवर १९ जून २०२३ रोजी झाला आणि पॅरामाउंट पिक्चर्सद्वारे १२ जुलै २०२३ रोजी युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे. [२] [३] [४] [५] चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३७० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. डेड रेकनिंग पार्ट टू हा उत्तरभाग २८ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8652.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8652.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c32c01672e332a6487d8d7d0f4d9832a56636daa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8652.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मिशेल लार्चर दि ब्रितो (पोर्तुगीज: Michelle Larcher de Brito; २९ जानेवारी १९९३) ही एक पोर्तुगीज टेनिसपटू आहे. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेत प्रवेश मिळवून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेमध्ये खेळणारी ती पहिली पोर्तुगीज महिला टेनिस खेळाडू ठरली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8658.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..373c820439586e7aa4801ad50f81fed70d798240
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8658.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१८ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+मिचेल जोसेफ सॅंटनर हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8706.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8706.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..57742acf163b6b4b1d6a653dc21496fd428d4fa9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8706.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मिसूरी (इंग्लिश: Missouri; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य भागात (मिड-वेस्ट) वसलेले मिसूरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १८व्या क्रमांकाचे राज्य आहे.
+मिसूरीच्या दक्षिणेला आर्कान्सा, पश्चिमेला कॅन्सस, नैऋत्येला ओक्लाहोमा, वायव्येला नेब्रास्का, उत्तरेला आयोवा, पूर्वेला इलिनॉय व केंटकी तर आग्नेयेला टेनेसी ही राज्ये आहेत. जेफरसन सिटी ही मिसिसिपीची राजधानी, कॅन्सस सिटी हे सर्वात मोठे शहर तर सेंट लुईस हे येथील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. मिसूरी ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी राज्याच्या मध्यातून पूर्व-पश्चिम दिशेने वाहते व सेंट लुईसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात वसलेले मिसूरी बरेचदा पूर्व व पश्चिम अमेरिकेला वेगळे करणारे राज्य मानले जाते. येथील सेंट लुईस शहर सर्वात पश्चिमेकडील पौव्रात्य शहर तर कॅन्सस सिटी शहर सर्वात पूर्वेकडील पश्चिमात्य शहर अशी संबोधली जातात.
+शेती, खाद्य व्यवसाय, रासायनिक उत्पादन हे मिसूरीमधील सर्वात मोठे उद्योग आहेत. येथील वाईन बनवण्याचा उद्योग वेगाने प्रगती करीत आहे.
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8715.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff528d67417be56a745ca35165af85d4443f5999
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8715.txt
@@ -0,0 +1,6 @@
+'मिस्टर ॲन्ड मिसेस' हे नाटक म्हणजे रिॲलिटी शो आता कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात किती आणि कशी ढवळाढवळ करू शकतात, त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शोजमध्ये पैसा भरपूर मिळतो आणि रिॲलिटीच्या नावावर अनेकदा खोटरडेपणाही केला जातो हे मान्य असले, तरी या रिॲलिटी शोजनी मानवी नात्यांचा बाजार मांडला आहे हेही तितकेच खरे आहे. मुख्य म्हणजे पैसा मिळाला की माणूस स्वतःलाही कसा आणि किती विकू शकतो, त्याचेही हे उदाहरण आहे. 'मिस्टर ॲन्ड मिसेस' नाटकाचा नायक असलेला अमित (चिन्मय मांडलेकर) स्वतःला असाच विकतो.
+अमित आणि प्रिया (मधुरा वेलणकर-साटम) नवरा-बायको. अमित कधीकाळी मालिका-सिनेमांतला नावाजलेला ॲक्टर, पण स्वतःच्या गुर्मीमुळेच मार्केटमधली पत घालवून बसलेला. परिणामी घराला प्राप्त झालेली आर्थिक दुरावस्था प्रिया आपल्या बँकेतल्या नोकरीने मनापासून सावरू पाहते आहे. पण एकाचे निष्क्रियपण आणि दुसऱ्याचे सक्रियपण यामुळे त्यांच्यात सतत वाद होतात. प्रियाचा स्वाभाविक कल अमितला सांभाळून घेण्याकडे असला तरी अमितला फक्त पैसा कमवायचा आहे. अमित अशा एका संधीच्या शोधात असतानाच, त्याच्या या नाजूक अवस्थेचा नेमका फायदा मालिका प्रोड्यूसर असलेला त्याचा मित्र अश्विन (प्रियदर्शन जाधव) उचलतो. अश्विनने फेकलेल्या रिॲलिटी शोच्या जाळ्यात पैशाच्या हव्यासापायी अमित अलगद अडकत जातो, त्यासाठी बायकोच्या नकळत तिला आणि आपल्या नात्यालाही पणाला लावतो.
+हा रिॲलिटी शो थेट घटस्फोटाचा असतो.. आणि जरी संसारात खटके उडत असले, तरी प्रिया घटस्फोट देणार नाही, हे अमित आणि अश्विनलाही ठाऊक असते. म्हणूनच तिला अंधारात ठेवून तिच्याच घरात घटस्फोटाच्या रिॲलिटी शोचा सापळा रचला जातो. रिॲलिटी शो मागची 'रिॲलिटी' या नाटकात छान बघायला मिळते. संवादांपासून नेपथ्यापर्यंत रिॲलिटी शोचा माहोल उभा करण्यात नाटककार-दिग्दर्शक आणि नेपथ्यकार यशस्वी ठरले आहेत.
+अमितच्या आधीचे जुनाट घराचे रूप रिॲलिटी शोसाठी बदलावे लागते. 'बिग बॉस'सारखा खरोखरचा स्टुडिओ असावा, असाच परफेक्ट नजारा वालावलकर यांनी घराला दिला आहे. पण केवळ नेपथ्यच नाही, तर 'मिस्टर ॲन्ड मिसेस' नाटकात काम करणाऱ्या कलावंतांनीही नाटकातला आशय अधिक उठावदार केला आहे. चिन्मय मांडलेकर यांनी अभिनेता असलेल्या अमितची भूमिका चोख बजावली आहे. अभिनेत्याचा पीळ, नाटकीपणा आणि सोंगीपणाही त्यांनी आपल्या अभिनयात अचूक पकडला आहे. क्वचित प्रसंगांतली अगतिकताही त्यांनी छान व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे भूमिकेची गरज म्हणून त्यांनी केलेल्या थोड्या लाऊड अभिनयाला मधुरा वेलणकर-साटम यांच्या संयत अभिनयाची उत्तम जोड मिळाली आहे. अनेकदा नाटकाचा तोल सांभाळण्यासाठी अभिनयाचा पोतही सांभाळावा लागतो. हा पोत चिन्मय आणि मधुरा यांच्या अभिनयातून नेमका साधला गेला आहे. एकदाही आक्रस्ताळी अभिनयाचा आधार न घेता, मधुरा यांनी प्रत्येक वेळी संयतपणा दाखवलाय. त्यामुळे अमितचा उथळपणा जेवढा प्रेक्षकाच्या मनावर ठसतो, तेवढीच प्रियाची मॅच्युरिटी. चिन्मय आणि मधुराव्यतिरिक्त नाटकात अश्विनची महत्त्वाची भूमिका करणारे प्रियदर्शन जाधव यांनीही भूमिका छान निभावली आहे. रिॲलिटी शो करणाऱ्यांचा बेरकीपणा त्यांनी अचूक पकडला आहे. याशिवाय अनिरुद्ध जोशी, यशश्री उपासनी, सुधीर श्रीधर, अमित नंदा, नम्रता कदम यांच्याही भूमिका छान झाल्या आहेत.
+मिस्टर अॅण्ड मिसेस या नाटकाची निर्मिती : ऋजुता प्रॉडक्शन आणि अथर्व. नाटकाचे लेखक : अस्लम परवेझ, नीलेश रूपापारा. दिग्दर्शक : प्रियदर्शन जाधव नेपथ्य : प्रसाद वालावलकर. संगीत : ऋषिकेश कामेरकर. नाटकाची प्रकाश यंत्रणा : भूषण देसाई. नाटकातील कलावंत : चिन्मय मांडलेकर, मधुरा वेलणकर-साटम, प्रियदर्शन जाधव, अनिरुद्ध जोशी, यशश्री उपासनी, हरीश कस्पटे आणि अमित नंदा.
+मिस्टर अॅण्ड मिसेस या नाटकाचा १११वा प्रयोग २४ ऑगस्ट २०१४ रोजी होणार आहे. पहिला प्रयोग ११ जानेवारी २०१४ रोजी झाला होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8724.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8724.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a301e497f6a8452747bee1d80e6311f712cf9fda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8724.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२८ एप्रिल, इ.स. २००८
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8738.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8738.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6274009491fddf636a46e3d989ce31d6e98e4815
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8738.txt
@@ -0,0 +1 @@
+मिहिर चंद्रकांत कोटेचा गुजराती राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8747.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8747.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28635e994d9c7290fce0073fda0654e93dabafb4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8747.txt
@@ -0,0 +1 @@
+मी नथुराम गोडसे बोलतोय हे प्रदीप दळवी लिखित नाट्य आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8750.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8750.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6450e4d557d4bfc466d3a431a2c4ae3cbe55f4a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8750.txt
@@ -0,0 +1,11 @@
+नमस्कार मित्रांनो,
+सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
+ओळखल का मला? मी तुमची सर्वांची लाडकी मराठी भाषा बोलतेय .अलीकडे माझे महत्त्व कमी झाले आहे असे मला वाटत आहे. कारण लहानग्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात .का? तर ते या तंत्राद्यानाच्या युगात मागे राहू नये म्हणून. पण माझे महत्त्वही तेवढेच आहे जेवढे इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आहे.आपण ज्या प्रदेशात राहतो ती आपली मातृभाषा होते.त्या अर्थी मी तुमची मातृभाषा आहे.कारण लहान मुल जेव्हा पहिला शब्द बोलतो तो मराठीतूनच असतो.
+म्हणून असे म्हटले जाते- "माझी मराठी ही माय जशी दुधावरली साय
+बाळा बोलाया शिकविते सरस्वतीचा वास तिच्यामंदी हाय"
+आज २७ फेब्रुवारी आहे म्हणजेच माझा दिवस.आज कविवर्य वि.वा.शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रजांनी मराठीतून अनेक साहित्य, कथा,कादंबऱ्या लिहिल्या. त्यावर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. मराठी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे कवी होय. आपण सर्वांनी "नटसम्राट" हा सिनेमा नक्कीच पहिला असेल. तो देखील त्यांच्याच साहित्यातून घेतला आहे.
+आपल्या देशात अनेक संत होऊन गेले त्यांनी देखील मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे-
+"माझिया मराठीची बोलू किती कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके."
+या मराठी दिनी मला एवढेच म्हणायचे आहे कि मराठी भाषा ही आपली मायबोली आहे तर तुम्ही सर्वांनी तिचा आदर केला पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनात तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन-
+"माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत"
+अशी रसाळ मायबोली हृदयात घेत असे ठाव कोठे आहे का अशी बोली असेल तर मजला दाव."
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8752.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8752.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..207a6236c0c7e1dc2f7ff1e12cbe188cc14e094c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8752.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+मी शिवाजी पार्क हा महेश मांजरेकर दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे.[१] महेश मांजरेकर मुव्हीज आणि गौरी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर आणि सतीश आळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] हे १८ ऑक्टोबर २०१८ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते.[३]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8754.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8754.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b6bb6607c76795ddb93e6fe4c05bd415191ed1e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8754.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटची निर्मिती संजय छाबडीया आणि अष्वमी मांजरेकर यांनी केली आहे तर दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8771.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24f03f301f16cc6a85e604a73a6494c4ef0088b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8771.txt
@@ -0,0 +1 @@
+मीट भावसार (२३ जून, २००४:) हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो कुवेतकडून खेळतो.[१] याचे आई-वडील भारतीय असून मीतचा जन्म कुवेतमध्ये झाला.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8798.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8798.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..431014ab18c0b5eb4a4dec584957b691b8aabc7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8798.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मीनल शहा ही एक मॉडेल आणि रिॲलिटी स्टार आहे. ती रिॲलिटी शो एमटीव्ही रोडीज रायझिंग मध्ये दिसण्यासाठी ती ओळखली जाते. २०२१ मध्ये बिग बॉस मराठी ३ मध्ये तिने भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.[१]
+मीनलने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
+मीनल हे रिअॅलिटी टीव्ही शोमधील एक प्रसिद्ध नाव आहे कारण ती अनेक हिंदी टीव्ही रिॲलिटी शोचा भाग आहे. मीनल लोकप्रिय हिंदी टीव्ही रिॲलिटी शो रोडीजच्या सहभागींपैकी एक होती. २०१७ च्या रोडीज स्पेशल सीझन रायझिंग स्टारमध्ये ती एक लोकप्रिय स्पर्धक होती. लीडर प्रिन्स नरुलाच्या गँगमध्ये मीनलने परफॉर्म केले.
+ती नानचाकू आणि मार्शल आर्ट्समध्ये निपुण आहे. मीनलकडे एक युट्यूब चॅनल देखील आहे, जिथे ती तिच्या रोडीज प्रवासाची झलक शेअर करते. २०२१ मध्ये तिने बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.[२]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8808.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8808.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..764f05c421cfc62dac90181c65d978df873c87a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8808.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी होती. बाळासाहेब ठाकरे यांचे १३ जून १९४८ रोजी मीना ठाकरे यांच्याशी विवाह झाला होता आणि त्यांना तीन मुलगे आहेत - बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8821.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d426335f71efb670be3685d94753f33e8b31155
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8821.txt
@@ -0,0 +1 @@
+डॉ. मीना राजेंद्र शेटे-संभू या वैद्यकीय व्यवसात असून एक लेखिका आहेत. त्यांची पुस्तके मराठी आणि इंग्रजीत आहेत. त्यांतली काही मराठी पुस्तके, ही हिंदी किंवा इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8823.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8823.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b7e779ae0f7419b93e4aac2c62bb654360b0af4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8823.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. मीना सुधाकर प्रभू (? - हयात) या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.
+प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या आर्किटेक्ट पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले.[ संदर्भ हवा ] जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात.
+प्रभू यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8847.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8847.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc6117bc630539cac9b1f218a56b50c701e38128
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8847.txt
@@ -0,0 +1 @@
+मीर बलाच मारी (उर्दू: مير بالاچ مری ;) (जानेवारी १७, इ.स. १९६५; मॉस्को, सोव्हिएत संघ - नोव्हेंबर २१, इ.स. २००७; अफगाणिस्तान) हा एक बलुची टोळ्यांचा म्होरक्या आणि बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारा अलगतावादी नेता होता. बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणाऱ्या बलुचिस्तान मुक्तिसेनेचे त्याने नेतृत्व केले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_886.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_886.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68a1be42c2673ac60349a9049f616e9fdcc45a8f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_886.txt
@@ -0,0 +1,3 @@
+महत्तम सामाईक विभाजक.
+दोन किवा दोना पेक्षा अधिक संख्यांचा म.सा.वि ती मोठ्यात मोठी संख्या आहे , जी दिलल्या प्रत्यक संख्येला पूर्ण विभाजित करते
+२४, ४८, ३६चा म. सा. वि. १२ आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_887.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_887.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e92d2aac78e1902f7948282bd63e8a71d624661
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_887.txt
@@ -0,0 +1,5 @@
+प्राचार्य डाॅ. मधुकर सु. पाटील (जन्म : अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, इ.स. १९३१; - मुंबई, ३१ मे २०१९) हे एक मराठी काव्यसमीक्षक व वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधनेच नव्हती.
+त्या वेळच्या व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेत कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.
+वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले.
+शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मनमाड महाविद्यालयात आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते. मनमाडला प्राचार्य असताना त्यांनी लिहिण्याची ऊर्मी असलेल्यांना नियतकालिक चालवण्यासाठी चालना दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘अनुष्टुभ’ हे नियतकालिक सुरू झाले व अल्पावधीतच दर्जेदार नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले.
+म.सु. पाटील यांच्या पत्नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका नीरजा या त्यांच्या कन्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8875.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8875.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..baa94fa21e337f00db9b37c54ac7450d81d8d850
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8875.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. मीरा कोसंबी (२४ एप्रिल, १९३९ - २६ फेब्रुवारी, २०१५) या एक मराठी लेखिका आणि प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी हे इतिहासतज्ज्ञ आणि मोठे गणिती होते. मीराबाईंचे आजोबा आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि पाली भाषेचे उत्तम जाणकार होते.
+मीरा कोसंबी यांचे उच्च शिक्षण स्टॉकहोम विद्यापीठात झाले होते. १९व्या शतकातील प्रबोधनपर्व हा त्यांच्या पीएच.डीचा विषय होता. त्यापूर्वी त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकत होत्या. याच कॉलेजात पुढे त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी २० वर्षे स्वीडनमध्ये प्राध्यापकी केली. त्या अविवाहित होत्या.
+स्त्रीसाहित्य आणि चळवळी या विषयांचाही त्यांचा अभ्यास होता. एसएनडीटी विद्यापीठातील स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या त्या प्रमुख होत्या. विविध विषयांवरील सुमारे १२ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. डॉ. मीरा कोसंबी यांनी अनेक संशोधनपर लेखनात एकाचवेळी अनेक विषयांचा सखोलतेने अभ्यास केला असल्याचे आढळून येते. `मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासशास्त्रज्ञ, भूगोलतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ’ या विषयांत त्यांचा संशोधनपर व्यासंग अव्याहतपणे चालत असे. एकाचवेळी अनेक विषयांवर होणारे त्यांचे बेफाट आणि अफाट वाचन हे संशोधक, पंडित आणि अभ्यासकांनाही अक्षरशः अवाक करणारे होते. या त्यांच्या संशोधनात भाषा, बोली, साहित्य, लोकसाहित्य हे विषय असतच. परंतु या विषयांची सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्येसुद्धा त्या अभ्यासून पाहत असत. त्यांच्या इंग्रजी आणि मराठी साहित्यात त्यांची लेखनशैली स्वतंत्रपणे उठून दिसते. `इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’साठी त्यांनी पुणे, मुंबई तसेच पंढरपूर वगैरे भागातील अनाथ मुलांवर केलेल लेखन खूपच संशोधनपर आणि माहितीपूर्ण आहे. हे संशोधन करता करता त्यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेमा तसेच अनेक चांगल्या साहित्यकृतींचाही दांडगा अभ्यास केलेला होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8916.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8916.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff3090a69ebae8176b5ce4ec8c01715a498ce3aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8916.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुंगसे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8987.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51cf353e1563397bdd66f39c2d839c8ef8ca5cf1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8987.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुंदळवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8992.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8992.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60ae1f02f7ee3bb2c225e4866a48fca792f8180f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8992.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मुंधार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8999.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdaf5fc1a6e38f94fba154b8df7499a422a3fa0c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_8999.txt
@@ -0,0 +1,71 @@
+दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग[१] हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,३८६ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. मथुरा, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत.
+दिल्ली व मुंबई दरम्यान धावणाऱ्या मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.
+चर्चगेट ते डहाणूदरम्यान धावणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकल हाच रेल्वेमार्ग वापरतात.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9027.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9027.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ee55b3b9fe70f3620355b608bf38a261d496b33
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9027.txt
@@ -0,0 +1,57 @@
+
+बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती.
+मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत.
+ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते.
+मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:-
+१. उत्तर किंवा गुजरात
+२. मध्य किंवा डेक्कन (दख्खन)
+३. दक्षिण किंवा कर्नाटक
+४. सिंध
+मुंबई प्रांतातील जिल्हे:-
+१. मुंबई शहर
+२. अहमदाबाद
+३. भरूच
+४. खेडा
+५. पंच महाल
+६. सुरत
+७. ठाणे
+८. कुलाबा
+९. रत्नागिरी
+१०. अहमदनगर
+११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन)
+१२. नाशिक
+१३. पुणे
+१४. सातारा
+१५. सोलापूर
+१६. बेळगाव
+१७. विजापूर
+१८. धारवाड
+१९. उत्तर कानडा
+२०. कराची
+२१. हैदराबाद
+२२. शिकारपूर
+२३. थर आणि पारकर
+२४. उत्तर सिंध सीमान्त
+मुंबई इलाख्यातील संस्थाने -
+अ] डेक्कन स्टेट एजन्सी -
+१. कोल्हापूर
+२. अक्कलकोट
+३. औंध
+४. जमखिंडी
+५. जंजिरा
+६. कुरुंदवाड (थोरले)
+७. कुरुंदवाड (धाकटे)
+८. मिरज (थोरले)
+९. मिरज (धाकटे)
+१०. मुधोळ
+११. फलटण
+१२. रामदुर्ग
+१३. सांगली
+१४. डफळापूर
+१५. जत
+१६. सावंतवाडी
+१७. सावनूर
+१८. भोर
+मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते.
+भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली.
+स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9033.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9033.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..981a6e56dbfc886f130614706b7e02532bf289f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9033.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईशान्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
+[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9039.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03129eb2cffa861c54444f31600316abf3b9f993
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9039.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वायव्य मुंबई' हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
+*= उप मतदान
+
+[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9046.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f871ad8c1af56bb8265121591976a4e90765635
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9046.txt
@@ -0,0 +1,9 @@
+मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात.
+भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात १६ एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.
+मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे.
+मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे सहा मुख्य मार्ग आहेत:
+ह्या सेवेत एकूण ४६५ किलोमीटर लांबीचे मार्ग आहेत. डहाणू रोड ते चर्चगेट तसेच कसारा, खोपोली, रोहा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नेरूळ ते खारकोपर या मार्गांवर धावणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या गाड्या या गाड्यांच्या वर असलेल्या विजेच्या तारांमधून मिळणाऱ्या २५,००० व्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतात. ह्या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी ३ किंवा ४ ई.एम.यू. (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) जोडलेली असतात. युनिटच्या संख्येनुसार गाडीला १२ किंवा १५ डबे असतात. अशा एकूण १९१ गाड्यांद्वारे २,३४२ फेऱ्यांतून रोज सुमारे ७५ लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात.
+पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेचे दोन क्षेत्रीय विभाग ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरापर्यंत चालणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गावरच्या गाड्या एकाच रूळजोडीवर धावतात. हार्बर मार्गावरच्या सेवा मध्य तसेच पश्चिम या दोन्ही विभागांच्या लोहमार्गांवर चालवल्या जातात.
+पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेट पासून डहाणू रोड पर्यंत चालवली जाते. समुद्रकिनाऱ्याला साधारणतः समांतर असे १२४ किमी ये-जा करणाऱ्या या मार्गावर दोन स्थानिक मंदगती, दोन द्रुतगती असे चार लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरार दरम्यानच्या ६० किलोमीटर अंतरावर ई.एम.यूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एम.ई.एम.यू (मल्टिपल इलेक्ट्रिकल मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेऱ्या डहाणू रोड पासून दिवा मार्गे रोहा लाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय विरारमध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली आहे. ही नवीन कार्यशाळा आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा आहे.
+पश्चिम रेल्वेच्या ई.एम.यू गाड्या १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणाऱ्या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणाऱ्या) सेवा पुरवतात. उपनगरी फेऱ्या बहुधा मोठ्या व महत्त्वाच्या स्थानकांपासून तशाच दुसऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते.
+मध्य रेल्वेची सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून उत्तरेकडे कल्याण पर्यंत (५३ कि.मी.) व त्यापुढे विभाजित होऊन ईशान्य दिशेत कसारा (६७ कि.मी.) आणि आग्नेय दिशेत खोपोली पर्यंत (६१ कि.मी) उपलब्ध आहे. यात सुद्धा सी.एस.एम.टी. ते कुर्ला ४ लोहमार्ग आणि कुर्ला ते कल्याण येथे ६ लोहमार्ग आहेत. कल्याण पुढे कसारा आणि कर्जत पर्यंत प्रत्येकी दोन तर कर्जत ते खोपोली पर्यंत १ लोहमार्ग आहे. दादर आणि परळ या दोन स्थानकांमध्ये मध्य रेल्वे वरून पश्चिम रेल्वे वर मार्गांतरण करता येते. मध्य रेल्वेवर 'धिमी' व 'जलद' अशा दोन प्रकारच्या सेवा आहेत. धिम्या सेवेतील गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात. जलद गाड्या थोड्याफार फरकाने भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात. कल्याण पुढे गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9054.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9054.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80bcd8f23fcf057e982d58d1cf6bc746fb49a4c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9054.txt
@@ -0,0 +1 @@
+मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए; पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलेले) ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर पर्यंत नवी मुंबईचा समावेश आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9062.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ae4bb1eae73562203e86aa7499126289b9169a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9062.txt
@@ -0,0 +1,8 @@
+मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर जंक्शन दुरांटो एक्स्प्रेस ही मुंबईहून (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानी नागपूर जंक्शन दरम्यान धावणारी दैनिक सेवा आहे. या मार्गावरहि गाडी सर्वाधिक लोकप्रिय आहे. नागपूर दुरंतो एक्सप्रेस नोव्हेंबर २००९ मध्ये सुरू करण्यात आलेली सर्वात वेगवान दैनिक एक्स्प्रेस सेवा आहे. NGP-CSTM मध्य रेल्वे मार्गावरील ही सर्वात वेगवान दैनंदिन सेवा एक्सप्रेस मानली जाते.
+दुरंतो एक्स्प्रेस असल्याने ते इतर कोणत्याही स्थानकात थांबत नाही. मात्र भुसावळ येथे तांत्रिक विराम म्हणून थांबते. बँकर इंजिन काढण्यासाठी आणि जोडण्यासाठी ही गाडी इगतपुरी आणि कसारा येथेही थांबते. परंतु १ जानेवारी २०१६पासून सर्व / काही तांत्रिक विराम व्यवसायिक विरामांमध्ये रूपांतरित झाली आहेत. त्यामुळे नागपूर, भुसावळ, इगतपुरी आणि मुंबई येथून तिकिटे दिली जातात.
+पूर्वी डब्ल्यूसीएएम २/२पी किंवा डब्ल्यूसीएएम प्रकारचे इंजिन ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते इगतपुरी (तांत्रिक थांबा) पर्यंत न्यायचे. त्यानंतर भुसावळ शेडचा डब्ल्यूएपी किंवा अजनी शेडचा डब्ल्यूएपी प्रकारचे इंजिन लावले जात असे.
+०६ जून २०१५ रोजी मध्य रेल्वेने १५०० वोल्ट डीसी कर्षकाचा २५००० वोल्ट एसी ट्रॅक्शन मध्ये बदल पूर्ण केला, आता या गाडीला अजनी आधारित डब्ल्यूएपी ने शेवटपर्यंत पोहोचविले आहे.
+नागपूर सोडणारी नागपूर दुरंतोची प्रशिक्षक रचना खालीलप्रमाणे आहे: - [१]
+डब्ल्यूएपी ७-ईओजी-एबी १-एच १-ए १-ए २-बी १-बी २-बी ३-बी ४-एस १-एस २-एस ३-एस ४-एस ६-एस ७-एस ८-ईओजी.
+हंगामी आधारावर आणि मागणीनुसार जास्तीत जास्त २४ ३-टियर डबे ही ट्रेन चालवित आहेत.
+२३फेब्रुवारी २०१९ पासून ही ट्रेन आता फक्त एलएचबी कोचसह धावेल.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_907.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_907.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..064af1d27db31af5a76ea0eb6597f2092814eb4c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_907.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मधुकर वासुदेव धोंड (जन्म : ४ ऑक्टोबर १९१४; - वांद्रे, मुंबई, ५ डिसेंबर २००७) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
+
+[ संदर्भ हवा ]
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_909.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_909.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed6f80d812606119faff2d14f719380e65abedf1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_909.txt
@@ -0,0 +1,7 @@
+डॉ. महादेव विनायक गोखले (२१ नोव्हेंबर, इ.स. १९२९ - २८ ऑगस्ट, इ.स. २०१३) हे मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम. ए. केल्यावर, ’आरती वाङ्मयाचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी मिळवली. गोखले हे पुण्याच्या वाडिया कॉलेजात २९ वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातही अध्यापनाचे काम केले आहे. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी त्यांना १९८८ मध्ये मिळाली होती.
+गोखले सुरुवातीला गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत असत. हौशी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. चित्रपटक्षेत्रातही त्यांनी काही काळ दिग्दर्शन केले.
+डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते.
+अध्यापन काळातच म.वि. गोखले लेखनाकडे वळले. बालसाहित्य, संत साहित्य व प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली पुस्तके ९२हून अधिक आहेत. पुस्तकांसाठी त्यांना अनेक खासगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यांसारख्या कादंबऱ्या, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण यांसारखी चरित्रे, अनेक संपादित ग्रंथ, प्रबंध असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
+निवडक चरित्रे या पुस्तकाच्या पहिल्या भागात अॅनी बेझंट, ईश्वरचंद्र विद्यासागर, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, जगदीशचंद्र बोस, महात्मा जोतीराव फुले, दयानंद सरस्वती, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बिपिनचंद्र पाल, मदनमोहन मालवीय, महात्मा गांधी, महादेव गोविंद रानडे, मादाम भिकाजी कामा, रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, स्वामी विवेकानंद, एम. विश्वेश्वरय्या, विष्णूशास्त्री चिपळूणकर, नाना शंकरशेट, बिपिनचंद्र पाल, या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
+त्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात श्री अरविंद घोष, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, फिरोजशाह मेहता, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, राजेंद्रप्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.व्ही. रामन, राम मनोहर लोहिया, रासबिहारी बोस, लालबहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरोजिनी नायडू, वि. दा. सावरकर, सुभाषचंद्र बोस या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
+डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9090.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13fa91edf7e553951a2110ba5b8afb6fbdef4524
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9090.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मुंबई मेट्रो ही भारताच्या मुंबई शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे. जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले.
+मुंबई भारतची वित्तीय राजधानी असून हे भारताच्या आर्थिक व व्यापारिक केंद्रस्थान समजले जाते. मुंबईतील अंदाजे ८८% व्यक्ती सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करतात. सध्या अस्तित्वात असणारी उपनगरीय रेल व्यवस्था मुंबईकरांच्या दळणवळणासाठी खूप महत्त्वाची आहे. दररोज ६० लाखांहूनही जास्त व्यक्ती या सेवेचा उपयोग करतात. यात बेस्ट बस सेवा, मुंबई उपनगरी रेल्वे समाविष्ट आहेत. आत्तापर्यंत मुंबईतील भौगोलिक आणि आर्थिक बाधांमुळे या सुविधा मागणीनुसार वाढू शकलेल्या नाहीत.
+मुंबई उपनगरी रेल्वे एकोणिसाव्या शतकातच सुरू झालेली आहे पण ती जलद परिवहनासाठी बांधली गेलेली नही. मे २००३मध्ये मुंबई जलद परिवहन योजनेत मूलभूत बदल केले गेले व त्यात अंधेरी ते घाटकोपर यांमध्ये १० कि.मी. हलक्या रेल्वेमार्गाचा समावेश केला गेला. जानेवारी २००४ मध्ये एम.एम.आर.डी.ए. या संस्थेने आपली विकासयोजना जाहीर केली, ज्यात १४६ कि.मी.चा भुयारी रेल्वेमार्ग शामील होता. या १४६ कि.मी. मधील ३२ कि.मी. भाग भूमिगत असणार होता. जून २००४ मध्ये १३ स्थानके असलेला एक मेट्रो रेल मार्ग बांधण्यास सरकाराने अनुमती दिली. मुंबई मेट्रोचा भूमिपूजन सोहळा जून २१, इ.स. २००६ रोजी झाला. वेसावे-अंधेरी-घाटकोपर या ११ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम जवळजवळ दीड वर्षानंतर, फेब्रुवारी ८ इ.स. २००८ रोजी सुरू झाले.
+मुंबई मुख्य उद्देश म्हणजे मुंबईत साधारण १-२ कि.मी. अंतरावर स्थानक असलेला रेल्वेमार्ग आधारित सार्वजनिक जलद परिवहन उपलब्ध करून देणे व ज्या क्षेत्रांत उपनगरीय रेल्वे नाही, तेथे ही सेवा उपलब्ध करणे व तसेच, त्या क्षेत्रांना एकत्र जोडणे. या योजनेत ३ टप्पे आहेत:
+या प्रकल्पासाठी गाड्या पुरवण्यासाठी कावासाकी, सीमेन्स, ॲल्स्टॉम, बोम्बार्डिये व सी.एस.आर. नांजिंग या कंपन्यांनी तयारी दाखवली होती. पैकी सी.एस.आर. नांजिंगची निवड करण्यात आली.[२] सुरुवातीला सी.एस.आर. नांजिंगला ४ डब्यांच्या १६ गाड्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. यांची किंमत अंदाजे ६ अब्ज रुपये असेल. मेट्रोमार्गावर धावणाऱ्या या गाड्या वातानुकूलित असतील व त्यांमध्ये ब्लॅक-बॉक्स, सी.सी.टी.व्ही., यात्री-चालक संपर्क प्रणाली, दृक-श्राव्य माहिती प्रणाली, मार्गाचा इलेक्ट्रॉनिक नकाशा, अपंगांसाठीच्या सुविधा, इ. आधुनिक सुविधा असतील. साधारणतः चार डब्यांची असलेली प्रत्येक गाडी १५०० माणसं नेऊ शकेल. या गाड्या तयार करताना दिल्ली व हाँग काँग शहरांतील भुयारी रेल्वे कंपन्यांकडून सल्ला घेण्यात आला आहे.
+मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी 'ए.बी.बी. ग्रुप' या संघटनेला देण्यात आली आहे. वीज पुरवठा, वीज वितरण, कर्षण विद्युतीकरण व एस्.सी.ए.डी.ए., या सर्व प्रणाल्यांचे आपूर्ती, निर्माण, परीक्षण व कमिशनिंगचे काम हे संघटन करणार आहे.
+सिग्नाल्लिंग प्रणाली सेमैंसने पुरवली असून, संचार प्रणाली थेलसने पुरवली आहये.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9099.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9099.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8093a36d96ee18d3e74be33c83a13b903e9a160
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9099.txt
@@ -0,0 +1,30 @@
+बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.[२][३] याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे. किशोरी पेडणेकर ह्या मुंबईच्या महापौर आहेत.
+BMCचे नेतृत्व एक IAS अधिकारी करतात जो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो, कार्यकारी अधिकार वापरतो. मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर, सहसा बहुसंख्य पक्षाचे, सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. जून 2008 पर्यंत, बीएमसीमधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला[४], त्यानंतर बीएमसीने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारण्यास सुरुवात केली[५].
+२०१७ पर्यंत, BMCच्या विधानमंडळात, ज्याला महापालिकेचा विधीमंडळ असेही म्हणतात, त्यात 227 सदस्य होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच 31 उमेदवारांनी एकाच प्रभागातून (164) निवडणूक लढवली होती. राघवेंद्र सिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार होते[८].
+पुणे महानगरपालिका -
+नागपूर महानगरपालिका -
+ठाणे महानगरपालिका -
+पिंपरी-चिंचवड महानगरपालिका -
+नाशिक महानगरपालिका -
+कल्याण-डोंबिवली महानगरपालिका -
+वसई-विरार शहर महानगरपालिका -
+छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका -
+नवी मुंबई महानगरपालिका -
+सोलापूर महानगरपालिका -
+मीरा-भाईंदर महानगरपालिका -
+भिवंडी-निजामपूर महानगरपालिका -
+अमरावती महानगरपालिका -
+नांदेड-वाघाळा महानगरपालिका -
+कोल्हापूर महानगरपालिका -
+अकोला महानगरपालिका -
+उल्हासनगर महानगरपालिका -
+सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका -
+मालेगाव महानगरपालिका -
+जळगाव महानगरपालिका -
+लातूर महानगरपालिका -
+धुळे महानगरपालिका -
+अहमदनगर महानगरपालिका -
+चंद्रपूर महानगरपालिका -
+परभणी महानगरपालिका -
+पनवेल महानगरपालिका -
+इचलकरंजी महानगरपालिका -
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_910.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_910.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eae7e8cbcd23d2d5e8ac667dffa6bcef495bb236
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_910.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मधुकर श्रीधर उर्फ म.श्री. दीक्षित (जन्म : राजगुरुनगर-पुणे, १६ मे १९२४; - पुणे, १७ फेब्रुवारी २०१४) हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इतिहास लेखक व संपादक होते. त्यांना पुण्याचा चालता बोलता इतिहास असे म्हणत.[ संदर्भ हवा ]
+दीक्षित यांचे प्राथमिक शिक्षण खेड येथे, तर पुढचे इंटर आर्ट्सपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले.
+शिक्षण पूर्ण झाल्यानंत दीक्षित यांनी खेड येथील न्यायालयात त्यांनी ६-७ महिने नोकरी केली. १९४५मध्ये पुण्यात स्थायिक झाल्यानंतर दीक्षितांनी पुण्यातील मिलिटरी अकाऊंट्स खात्यात नोकरी केली.
+लेखक श्री.म. माटे यांच्याकडे दीक्षितांनी लेखनिक म्हणून काम करायला सुरुवात केल्यावर त्यांचा संबंध महाराष्ट्र साहित्य परिषदेशी आला, तो जवळपास ६० वर्षे टिकला.
+१९४७ ते १९७२ या काळात म.श्री. दीक्षित यांनी परिषदेच्या कार्यालयात अधीक्षक म्हणून काम पाहिले. यातून मुक्त झाल्यानंतर कार्यकर्ता या नात्याने त्यांनी परिषदेच्या कामात सहभाग घेतला. १९७६ ते १९८९ या काळात ते कोषाध्यक्ष, तर १९८९ ते १९९८ याकाळात ते साहित्य परिषदेचे विश्वस्त होते. म.श्री. दीक्षित यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १०५ वर्षांचा इतिहास लिहून प्रसिद्ध केला.
+साहित्य परिषदेच्या व्यतिरिक्त पुण्यातील इतरही काही संस्थांच्या जडण-घडणीत, त्यांचा मोलाचा सहभाग होता. पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, महाराष्ट्र ग्रंथोत्तोजक संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली. प्रसिद्ध व्यक्ती कधीकाळी राहात असलेल्या पुण्यातील वास्तूवर नीलफलक लावायची कल्पना त्यांचीच.
+म.श्री दीक्षित यांनी ६० वर्षे वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून विविध प्रकारचे प्रासंगिक, ऐतिहासिक व चरित्रात्मक लेखन केले. त्यांत अहिल्याबाई, जिजाबाई, तात्या टोपे, नेपोलियन, बाजीराव आदींची चरित्रे आहेत. अनेक स्मरणिकांचे संपादन त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांनी शंभरावर पुस्तक परीक्षणे लिहिली. त्यांचे आत्मचरित्रही आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9105.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9105.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8841680090bee8a58f4ab53365f475873e04d275
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9105.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मार्गिका १ ही मुंबई मेट्रो ह्या मुंबई शहरातील जलद परिवहन प्रणालीची एक मार्गिका आहे. ११.४ किमी लांबीची ही मार्गिका संपूर्णपणे उन्नत स्वरूपाची असून त्यावर एकूण १२ स्थानके आहेत. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणारी मार्गिका १ मुंबईच्या पूर्व उपनगरांना पश्चिम उपनगरांसोबत जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ₹४,३२१ कोटी इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या ह्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले. आजच्या घडील रोज सुमारे २.३ लाख प्रवासी ह्या सेवेचा वापर करतात. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही ह्या मार्गिकेची चालक कंपनी आहे.
+मेट्रोच्या ह्या मार्गावर १२ स्थानके असून ती सर्व उन्नत स्वरूपाची आहेत.
+(पश्चिम मार्ग, हार्बर मार्ग, भारतीय रेल्वे)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9117.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9117.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d90bc3684c779de00fae526134e27db667f8e8c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9117.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+कोकण विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
+ब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते.
+कोकण विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र), उत्तरेस गुजरात राज्य व दक्षिणेस गोवा राज्य आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9161.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7426dad9c98eb259718fec56eb883cecf4a5e968
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9161.txt
@@ -0,0 +1,19 @@
+डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.
+मुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरांतून लौकर निघावे लागते. जर डबेवाल्यांची यंत्रणा अस्तित्वात नसती तर बहुसंख्य मंडळींना सकाळचा नाष्ता व दुपारच्याजेवणाचा डबा सकाळीच घेऊन निघावे लागले असते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा कार्यालयात पाठवू शकतात. १८९०ला हा व्यवसाय मुंबईत सुरू झाला. १८९०ला संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. व भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातुन चालायचा या व्यापारा मुळे काही कंपनींची कार्यालये दक्षिण मुंबईत होती.या कार्यालयात काम करणाऱ्यांना पहीले डबे पोचवण्याचे काम सर्व प्रथम चालु झाले. व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करत गेले. जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत.
+मुंबई, उद्योगनगरीचे रूप घेऊ लागली होती. १८८०ला मुंबईतील फोर्ट ( किल्ला) हा इंग्रजांना व्यापारासाठी कमी पडू लागला होतो. मग सदरचा किल्ला पाडुन बॅलार्ड पियर, फाऊंटन, ते थेट आत्ताच्या गेट वे पर्यंत सलग ईमारतींची नवीन बांधनी केली गेली.
+भारतावर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे भारताचा युरोपशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातूनच चालत होता. त्या वेळी जवळ जवळ ९०% व्यापार हा मुंबई बंदरातुन चालत होता. त्या मुळे अनेक कंपन्यांची कार्यालये फोर्ट विभागात होती.
+नवीन ईमारतींची बांधणी झाल्या मुळे त्यात पुन्हा नवीन कार्यालयांची भर पडली व त्या मुळे फोर्ट, फांऊंटन, बॅलार्ड पियर, बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची, अधिकाऱ्यांची संख्या वाढली.
+त्या काळात मुंबईत पारशी समाज मोठ्या प्रमाणात होता व तो समाज उच्च शिक्षित होता. उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना त्या कार्यालयात अधिकारीपदाच्या नोकऱ्या मिळाल्या.
+साधारणता १८९० च्या काळात एका कार्यालयात एक पारशी अधिकारी काम करत असे आणी दुपारचे जेवण करायला घरी जात असे तो अधिकारी घरी जाऊन जेवून यायचा तेव्हा साधारणता त्याला दिड तास लागायचा ( त्या वेळी फास्ट फुडचा जमाना नव्हता त्या मुळे हाॅटेल नव्हती. व वाहनांची कोणतीच सोय नव्हती त्या काळी फक्त टांगागाडी मुंबईत चालायची तिला व्हिक्टोरीया म्हणटल जायच ) मग त्या अधिकाऱ्याला एका माणसांन विनंती केली साहेब आपण दुपारी घरी जाता जेवून पुन्हा कामावर येतां साधारणता आपला दिडतास वाया जातो त्या येवजी मी आपला जेवणाचा डबा घरून घेऊन येतो आपण आपल्या कार्यलयातच जेवा आपल्या कार्यालयात आपण जेवलात तर साधारणता अर्धा तासात आपले जेवण होईल व आपला एक तास वाचेल आपण एक तास जास्त काम करू शकता.
+साहेबाला ही कल्पना आवडली व त्या व्यक्तीला आपला घरून डबा आणायला त्याने सांगितले व अशा प्रकारे मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली.
+आज चर्चगेट ते विरार, सी.एस.टी. ते कल्याण, व नवि मुंबई या दरम्यान पाच हजार डबेवाले दोन लाख डबे पोचवण्याचे काम करत आहेत
+महादू हावजी बच्चे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली. त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना भीमाशंकर या ठिकाणी १९३८ साली करण्यांयात आली.
+मुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डबेवाले आहेत. त्यांपैकी ८५ टक्के डबेवाले निरक्षर व १५ टक्के डबेवालेच साक्षर आहेत. हे डबेवाले सुमारे २,००,००० डब्यांची ने-आण करतात असा अंदाज आहे.[१]
+त्यांच्या कामात शिस्त आहे. कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी फक्त ५ सेकंदांचा वेळ देण्यात येतो. नेहमीच उशिरा डबा देण्याची सवय असल्यास तो डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंग संकेतामुळे(कलर कोड) डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी गेल्या १२० वर्षात कधीच संप केलेला नाही. सर्व डबे पोहेचते झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवत नाही.
+या डबेवाल्यांच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर ’मुंबईचा डबेवाला’ नावाचा एक मराठी व्यावसायिक चित्रपटही बनवण्यात आला होता. त्यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका होती.
+एकाच भागातील डबे प्रथम एकत्र करून त्यांची गंतव्य स्थानाप्रमाणे छटाई (Sorting) होते. एकाच ठिकाणी जाणारे डबे जलद पोहोचणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्यांवर (Fast Local Trains) चढवण्यात येतात. डब्यांवर पोहोचवायचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात गोंदलेला असतो. सुरुवातीच्या काळात अनेक डबेवाले निरक्षर असल्याने ठिपक्यांच्या स्वरूपातील पत्ता त्यांना सोईचा होता. प्रत्येक स्टेशनवर त्या त्या ठिकाणचे डबे उतरवले जातात व वितरणासाठी स्थानिक डबेवाल्यांकडे देण्यात येतात. हे स्थानिक डबेवाले त्यांचे योग्य त्या ठिकाणी तातडीने वितरण करतात.
+कर्मचाऱ्यांची जेवणे झाल्यावर रिकामे डबे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. डबे घरांघरांतून गोळा करणे व रिकामे डबे परत नेणे ही सर्व कामे अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येतात. डब्यांचे वितरण करतांना हे डबेवाले कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाहीत, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. त्यांची भांडवली गुंतवणूक अत्यल्प आहे. आपसात वाद अजिबात नाहीत. सुमारे २५० ते ३०० रु. या दराने ते महिनाभर सेवा पुरवितात. महिन्याला साधारणतः ७००० रु. इतकी कमाई प्रत्येक डबेवाल्यास होते.
+डबेवाल्यांच्या या वाहतूक प्रणालीत डबा चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता (Error rate) १.६ कोटी डब्यांमधे १ इतकी नगण्य असते. इतक्या अचूकतेमुळे प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिले आहे. या वर्गात मोटोरोला, जनरल इलेक्ट्रिक अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.
+स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यानुसार डबेवाले फारतर सायकलींचा वापर करतात. त्यांचा इंधनाचा वापर शून्य टक्के, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शून्य टक्के, गुंतवणूक शून्य टक्के, वादविवाद शून्य टक्के, परिणाम शंभर टक्के आणि ग्राहकांचे समाधान शंभर टक्के, असे या डबेवाल्यांचे गणित मांडले आहे.[२]
+3. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/dabbawalas-taken-for-a-ride-by-their-association-leaders/articleshow/73972755.cms
+4.https://www.outlookindia.com/newsscroll/now-mumbai-dabbawalas-fight-fakes-in-fraternity/1637411
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9167.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9167.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4fe11b09ff8855017bf7781c14a74f007784f592
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9167.txt
@@ -0,0 +1,72 @@
+मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबई व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,२८१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. हा मार्ग मुंबई-सोलापूर-गुंटकल-चेन्नई इग्मोर असा आहे. महाराष्ट्रातील लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत.
+प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.
+भारतामधील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली. १८५४ मध्ये हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. १८६२ साली बोरघाटामध्ये रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले व मुंबई व पुणे रेल्वेद्वारे जोडले गेले. १८७१ साली रायचूर येथे मद्रास रेल्वे व ग्रेट इंडियन पेनिस्युला रेल्वे ह्यांचे मार्ग जुळले व मुंबई व मद्रास हा मार्ग पूर्ण झाला.
+मुंबई व चेन्नई दरम्यान धावणाऱ्या दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गावरून धावतात.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9172.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9172.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..315347b925ef4e881de800e5b36db912a7a3ebc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9172.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, 6 पदरी, १२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल [१]हा महामार्ग १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल .[२] या प्रकल्पासाठी ₹ ५५,३३५.३२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.[३]
+महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल. सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी १५० किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी १०० किमी असेल. [४] राज्य सरकार या मार्गावर २४ शहरे तयार करणार आहे. या शहरांत अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था असतील. या प्रकल्पासाठी १० जिल्ह्यांतून एकूण २८,२८० हेक्टर जमीन अधिग्रहित केली गेली आहे, त्यातील ८,५२० हेक्टर महामार्गासाठी वापरली जाणार आहे तर १०,८०० हेक्टर ही नवीन नगरांसाठी असेल.[५] प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी मरारविमला बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे.[६]
+महामार्गावरील पूर्व बांधकाम कार्याचा वेग वाढविण्यासाठी, मरारविमने या प्रकल्पाला पाच पॅकेजमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक पॅकेजसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनी नेमली.[७]नागरी काम आता १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे .[८]
+हा गतिमार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्ंयातून जाईल. हा १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही. या प्रकल्पात ५०हून अधिक उड्डाणपूल आणि २४हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५पेक्षा जास्त बोगदे, वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे४००हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३००हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य गतिमार्गावरील वाहतूक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसेच स्थानिक जनतेलाही त्यांच्या दळणवळणात महामार्गाचा कोणताच अडथळा होणार नाही, आणि अपघात टाळले जातील. या गतिमार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल्स (Optical Fiber Cable), गॅस पाईप लाईन्स आणि वीज वाहतूक करणाऱ्या टाकल्या जातील.[९]
+समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमीचा आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.
+१० जिल्ह्यांमध्ये मिळून २० पेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रे प्रस्तावित आहेत. या गतिमार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार आहेत. अशा दोन नगरांमधले सरासरी अंतर ३० कि.मी. असणार आहे. प्रत्येक नगराचे आकारमान साधारण १००० ते १२०० एकर [४०० ते ५०० हेक्टर (२ कि.मी. x २.५ कि.मी.)] इतके असणार आहे. या केंद्रांमध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल. याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्रही असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, १५% भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर २०% भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच १०% भाग हरितक्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल; आणि ५% भाग हा सार्वजनिक आणि त्यासारख्या अन्य वापरासाठी ठेवलेला असेल.[११]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9176.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9176.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6403f3887ab3d9c0637b84834ed21501c2e39f7b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9176.txt
@@ -0,0 +1,24 @@
+मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई व पुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे दिले गेलेले नाव वापरले जात नाही..
+मुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात.
+भारताची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ह्यांदरम्यान प्रवासासाठी जुना मुंबई–पुणे महामार्ग (रा.मा. ४) ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता. ह्या मार्गावर सातत्याने वाढती वाहतूक व वर्दळ पाहता व भविष्यामधील वाढीव वाहतूकीचा अंदाज घेता ह्या हमरस्त्याला पर्यायी मार्ग बांधणे गरजेचे बनले होते. १९९० साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या राइट्स व ब्रिटिश कंपनी स्कॉट विल्सन समूह ह्यांना नव्या द्रुतगतीमार्गाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी नेमले. १९९४ साली राइट्सने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ १,१४६ कोटी इतका अपेक्षित होता. १९९७ साली महाराष्ट्र शासनाने ह्या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर एकूण ३० वर्षे पथकर आकारून बांधकामखर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
+डिसेंबर १९९७मध्ये रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या. ह्या प्रकल्पाच्या लोकप्रियतेमुळे तब्बल ५५ निविदा दाखल केल्या गेल्या. त्यांपैकी ४ कंत्राटदारांना १ जानेवरी १९९८ रोजी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. महामार्गाचा पहिला टप्पा २००० साली उघडण्यात आला व २००२ सालच्या एप्रिलमध्ये संपूर्ण महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.
+मुंबई–पुणे गतिमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्ग व रा.मा. ४ येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड.
+मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून मोटार कारना एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. (हा दर दोनचार महिन्यांनी वाढतो.) दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही.
+एक्सप्रेस-वेवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधले आहेत.
+दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल २०१० साली पाटला.
+पुलाचा इतिहास :
+मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात (बोर घाटात) असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणीप्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकिर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पुलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला.
+अमृतांजन पूलाचा नागपूर दुवा :
+एक ऐतिहासिक घटनाही या परिसराशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे त्याचा संबंध नागपूरशी आहे. खंडाळ्याच्या पुलावर नागपुरातील प्रसिद्ध चित्रकार एम.एच. तिवारी (जयंती ता. २२ एप्रिल; निधन १६ नोव्हेंबर १९९९) यांनी अमृतांजनची जाहिरात साकारली. पुढे याच जाहिरातीमुळे हा पूल अमृतांजन नावाने प्रसिद्ध झाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्य समजल्या जाणारा हा पूल १९४४ साली पेन्टर एम.एच. तिवारी यांनी 'बी के. नाईक ॲन्ड सन्स होर्डिंग ॲडव्हर्टायझर्स' या जाहिरात कंपनीसाठी उभारला होता. विशेष म्हणजे वळणदार रस्ता असल्याने बी.के. नाईक यांनी होर्डिंग लावण्यासाठीच ही जागा विकत घेतली होती. एम.एच. तिवारी यांच्यापुढे खंडाळा घाटातील वाऱ्याचा वेग सहन करणारे फलक उभारण्याचे आव्हान होते. त्यामुळे केवळ अक्षरांचेच कटआऊट उभारण्याचा निर्णय बी.के. नाईक यांनी घेतला. पुढे येथेच नॅरोलॅक पेंट्स, ग्वालियर रेयाॅन, साठे बिस्किट्स व दैनिक सकाळचाही फलक उभारण्यात आला.
+पूल आणि पर्यटन :
+खंडाळ्याचा घाट आणि तो परिसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. या अमृतांजन पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्त्त्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते.
+पूल आणि वाहतुकीस अडथळा :
+६ पदरी असलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत.
+पूल पाडण्याचा निर्णय व वाद :
+हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास माध्यमांनी दिलेली साथ यांमुळे हा निर्णय थोपवण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. घाटमाथ्यावरील लोणावळा ते कोकणातील खालापूर यादरम्यान द्रुतगती मार्गाच्या नवीन मार्गिकांचे काम यापूर्वीच सुरू झालेले असल्याने अमृतांजन पूल पाडण्याची गरज नसल्याचे नागरिकांचे मत होते.
+पुलाचे पाडकाम :
+मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला.
+अमृतांजन पुलाचे एकूण ४ गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला.
+पुल पाडल्यानंतरची वाहतूक स्थिती :
+दिनांक १५/०६/२०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल यादरम्यान तीव्र उतार व वळण असल्याने अपघात होतात. परिणामतः वाहतूक कोंडी होण्याची सबब देऊन ऐतिहासिक महत्त्वाचा अमृतांजन पूल पाडूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.[१]
+सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते या गतिमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9196.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9196.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8d45f87739b2f909381d92fb2aa8857173174ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9196.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियम (कोरियन: 울산문수축구경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या उल्सान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००१ साली बांधुन पूर्ण झालेल्या व ४४,१०२ आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियममध्ये २००२ फिफा विश्वचषकामधील ३ सामने खेळवले गेले होते.
+सध्या कोरियामधील के लीग मध्ये फुटबॉल खेळणारा उल्सान ह्युंडाई एफ.सी. हा क्लब ह्या स्टेडियमचा वापर करतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9202.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9202.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..898c699e79f89d46d11cd6c7bac0eebd0be5ea4c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9202.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मुकटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9204.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9204.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9bd0bd597b78f608a83d7b765a44a326c262df3f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9204.txt
@@ -0,0 +1 @@
+मुकणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9261.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9261.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aabdcde7259f242d842f90c0058915ef21c3c92f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9261.txt
@@ -0,0 +1 @@
+मुकेश गढवी (१ जानेवारी, इ.स. १९६३:सिरोही, राजस्थान - १ मार्च, इ.स. २०१३) हे बनासकांठाचे खासदार होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9267.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..255a6cc36d0b69466396c5815b629fd726996a76
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9267.txt
@@ -0,0 +1,4 @@
+"मुकोकुसेकी रोमान्स" (無国籍 ロ マ ン Muk, मुकोकुसेकी रोमान्सू, लि. "ए रोमान्स विदाऊट नॅशनॅलिटी") हे जपानी गायक योको ओगिनोम यांचे चौथे गाणे आहे. फुमिको ओकाडा आणि रयुची साकामोटो यांनी लिहिलेले, २१ फेब्रुवारी १९८५ रोजी व्हिक्टर एंटरटेनमेंटने रिलीज केले.[१][२]
+"सायनारा करा हाजीमारू मोनोगाटारी " या व्हिडिओचा विस्तार म्हणून हे गाणे पाहिले जाते. या व्हिडिओमध्ये ओगिनोम वेगवेगळ्या वातावरणात गाणे सादर करीत आहेत जसे की बर्फावरील केबिन, नृत्य स्टुडिओ आणि " मिराई ककाई" (यापूर्वी वापरल्या जाणाऱ्या रंगमंचाची निराकरण केलेली आवृत्ती).
+"मुकोकुसेकी रोमान्स" ऑरिकॉनच्या एकेरी चार्टवर ३५ व्या क्रमांकावर पोहोचला आणि याच्या २७,००० प्रती विकल्या होत्या. [३]
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9285.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9285.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..261e85e06e96bf56b84e5e4d2de0f4848080c884
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9285.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुक्तसर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर मुक्तसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9302.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9302.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..549f3cc97017f339a7b70cec9ea1484aa910478a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9302.txt
@@ -0,0 +1,17 @@
+२१° ०३′ ०८″ N, ७६° ०३′ १८″ E
+मुक्ताईनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक धार्मिक शहर आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्यालय आहे.[१]शहराच्या उत्तरेस असलेल्या तापी-पूर्णा नदीकिनारी संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण संत मुक्ताबाई यांचेे पुरातन देऊळ आहे. या देवळावरून इसवी सन २००० मध्ये शहराचे व तालुक्याचे नाव मुक्ताईनगर झाले.
+मुक्ताईनगरला सर्वात जवळचे विमानतळ जळगाव येथे आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे विमानतळही जवळच आहे. मुक्ताईनगर येथे मोठे बस स्थानक व आगार आहे महाराष्ट्रात कुठेही जाण्या-येण्यासाठी इथं बससेवा उपलब्ध आहे,इथे रेल्वे स्थानक नाही. मात्र मध्य रेल्वे बोदवड रेल्वे स्थानक येथुन जवळच १५ किमी, बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर स्थित आहे.
+भारतीय राष्ट्रीय महामार्ग ५३ (पूर्वीचा क्रमांक ६) मुक्ताईनगर शहरावरून जातो. हा मार्ग मुक्ताईनगरला भुसावळ, जळगाव, धुळे, नागपूर या शहरांशी जोडतो आणि गावातून जाणारा एक राज्य-मार्ग - जामनेर, बोदवड, इच्छापुर आणि बुरहानपुरला जोडतो.
+आधी च्या काळात सुंदरग्राम महतग्राम अदिलाबाद एदलाबाद असे नाव होते.
+वारकरी संप्रदायासाठी मुक्ताईनगर गावाचे विशेष महत्त्व आहे खांन्देशचे आराध्य म्हणून मुक्ताईनगर शहराकडे बघीतले जाते. मुक्ताईनगर ला लागुनच असलेल्या कोथळी याच गावी संत ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई गुप्त झाली होती, अशी आख्यायिका आहे.त्या ठिकाणी संत मुक्ताई मंदिर कोथळी (प्राचिन आध्यात्मिक मंदिर) आणि १९३५ मध्ये तापी च्या काठावर मेहुण येथे बंकटस्वामी यांनी नदीपात्रात मुक्ताई मंदिर बांधले.परंतु तापी नदीवरील धरणामुळे हे लगेच पाण्याखाली गेले. नवीन मंदिर हे मुक्ताईनगर शहरात उत्तरेस बोदवड महामार्ग लगत आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला इथं दर्शनासाठी वारकरी येत असतात. मुक्ताई संस्थान देखील या भाविकांचे स्वागत करतात.
+मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगरसकट अनेक गावे पूर्णा नदी काठी वसलेली होती. प्रशासनाने नदी काठच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. पुराची भीती असल्यामुळे मुक्ताईनगरमधील घोडसगाव (जुने), कुंड इत्यादी नदीकाठच्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले.
+==मुक्ताईनगरचा भूगोल== मुक्ताईनगर हे विधानसभा मतदारसंघ असुन मुक्ताई व बोदवड तालुका यात मोडतो,
+उत्तरेस सातपुडा पर्वत व रावेर तालुका आणि 'मध्य प्रदेश' राज्य, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस बोदवड,व जामनेर तालुका व पश्चिमेस भुसावळ तालुका. तापी नदी रावेर व मुक्ताबाई तालुका हद्दीत पच्छिमेकडे वाहते,आणि पुर्णा नदी मुक्ताईनगर तालुक्यातून वाहते,चांगदेव इथे पुर्णा नदी तापीला मिळते.
+मुक्ताईनगर तालुक्याचा ईशान्य भाग घनदाट वनाने व्यापलेला आहे. गहू, ज्वारी, कापूस, ऊस, सोयाबीन ही पिके मुक्ताईनगर तालुक्यात घेतली जातात.
+गावाच्या पूर्व-दक्षिणेस घोडसगाव, पिंपरी आकाराऊत आहे तर दक्षिणेस डोरमाळ, तरोडा, रुईखेडा ई. गावे आहेत.
+मुक्ताईनगरमध्ये उन्हाळ्यातील तापमान कमाल ४६° सेल्सीयस पर्यंत जाते[२]. हिवाळ्यात तापमान २७ °से.पर्यंत असते.
+मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघात आणि रावेर लोकसभा मतदार संघात आहे.
+भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील या १९६२मध्ये जळगावहून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्या मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) तालुक्याच्या १९६७ पासून ते १९८५ पर्यंत सतत चारवेळा आमदार राहिल्या. महाराष्ट्राचे भूतपूर्व कृषी मंत्री व महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे १९८९ पासून ते २०१९ पर्यंत आमदार होते. ते सन १९९९ आणि २०१४-२०१६ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या पदावर होते. त्यांची सून रक्षा खडसे या २०१४ पासून मुक्ताईनगर(रावेरच्या) खासदार आहेत. इ.स. १९८९पासून हा तालुका भारतीय जनता पार्टीचा बनला. एकनाथ खडसे यांनी १९८९ पासून ते २०१९ पर्यंत सतत मुक्ताईनगरमधून भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणूका लढवल्या होत्या,ते आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून विधानपरिषदेत आमदार आहे.
+२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या जागेवर त्यांची कन्या रोहिणी खेवलकरला उमेदवारी मिळाली. परंतु त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार पाटील १९८० मतांनी निवडून आले. तेच २०१९पासून मुक्ताईनगरचे आमदार आहेत.
+मुक्ताईनगर शहरात नगरपंचायत अंमलात आहे.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9313.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9313.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fa09b96ae0290baff6903fa4398697199f309ee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9313.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मुक्ती वाहिनी (किंवा बांगला मुक्तिवाहिनी) ही १९७१च्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी लष्कराविरुद्ध गनिमी युद्ध लढणारी संघटना होती.
+१९६९ पासूनच बांगलादेशात, (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) असंतोषाची बीजे मूळ धरू लागली होती. अयूब खानांविषयी असंतोष भडकत होता. मुजिबुर रेहमान हे आपल्या सहा कलमी कार्यक्रमाद्वारे या सगळ्याला धार आणत होते. बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्रच व्हावा या मागणीने मूळ धरले. या सगळ्याला चिरडण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातून दले आणण्यात आली. या मोहिमेचे नाव होते 'ऑपरेशन सर्च लाईट'. या अवाजवी पणे राबवलेल्या मोहिमेमुळे यादवी युद्धालाच सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात निर्वासित भारताच्या पूर्व सीमेवर येऊ लागले. या सगळ्याशी मुकाबला करण्यासाठी भारताने मुक्ती वाहिनीला पाठिंबा व मदत करणे सुरू केले.
+हीच वाहिनी किंवा याचे काही भाग मुक्ती फौज नावानेही ओळखली जात होते. यात मुख्यतः विद्यार्थ्यांचा भरणा होता.
+बांगलादेशाच्या काही भागात या वाहिनीने पाकिस्तानी सैन्याचा विस्कळीत असा प्रतिकार केला. भारतीय सैन्याच्या आधाराने या वाहिनीने बांगलादेशाचे स्वातंत्र्य मिळवले.
+बांगला मुक्ती वाहिनी हीच वाहिनी किंवा याचे काही भाग मुक्ती फौज नावानेही ओळखली जात होते. यात मुख्यतः विद्यार्थ्यांचा भरणा होता. बांगला देशाच्या काही भागात या वाहीनीने पाकिस्तानी सैन्याचा विस्कळीत असा प्रतिकार केला. भारतीय सैन्याच्या आधाराने या वाहीनीने पुर्व पाकिस्तान आताचाबांगलादेशचे पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळवले.पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश नावाने जन्मास आला.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9330.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9330.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0f9bf853852d32333167eba4ea0089618a8d883
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9330.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मुखत्यार : एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररीत्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे ‘मुखत्यार’ असे म्हणतात. इंग्रजी मध्ये त्याला ‘अटर्नी’ किंवा ‘एजंट’ म्हणतात.
+
+जेव्हा ‘अ’ हा इसम ‘ब’ ह्या दुसऱ्या इसमास मुखत्यार म्हणून नेमतो, तेव्हा ज्या दस्तान्वये मुखत्यार नेमला जातो, त्यास ‘मुखत्यारपत्र’ किंवा इंग्रजीत ‘पॉवर ऑफ अटर्नी’ म्हणतात. मुखत्यारपत्र कायदेशीर दस्तऐवज असतो. त्याला योग्य तो मुद्रांक लावावा लागतो. जो व्यक्ती मुखत्यारपत्र देते, त्या व्यक्तीने मुखत्यारपत्रावरची आपली सही, दंडाधिकारी, लेखप्रमाणक (नोटरी) किंवा इतर अधिकृत अधिकाऱ्यासमोर करावी लागते. त्या व्यक्तीने मुखत्यारपत्रावरची आपली सही, दंडाधिकारी, लेखप्रमाणक (नोटरी) किंवा इतर अधिकृत अधिकाऱ्यासमोर करावी लागते. मुखत्यार म्हणून नेमलेल्या इसमास कोणत्या प्रकारची कामे करण्याचे अधिकार दिले आहेत, ते मुख्यत्यापत्रवरून समजते. मुखत्यार या अधिकाराने त्या इसमाने जर मुखत्यारकर्त्याचे येणे वसूल केले व त्याबद्दल पावती दिली, तर कायदेशीर रीत्या ऋणको कर्जमुक्त होतो. मुखत्यारपत्रान्वये जे अधिकार दिलेले असतात, ते मुखत्यार व्यक्तीने तंतोतंत पाळावयाचे असतात. मुखत्यार करीत असलेली सर्व कामे जर मुखत्यारपत्राप्रमाणेच केलेली असतील, तर ती कामे जर मुखत्यारपत्रकर्त्यावर बंधनकारक असतात. ती कामे आपण स्वतः केली नव्हती, असे त्याला म्हणता येत नाही . त्याचप्रमाणे मुखत्यार म्हणून काम करत असता संबंधित मुखत्याराला काही नुकसान पोहोचले अगर तोशीस लागली, तर त्याची भरपाई मुखत्यारपत्रकर्त्याला द्यावी लागते.
+
+मुखत्यारपत्र दोन प्रकारचे असते : (१) सर्वसामान्य व (२) विशिष्ट. ज्यावेळी विशिष्ट कामाकरिताच मुखत्यारास अधिकार दिला असेल, त्यावेळी मुखत्याराने तेवढे विशिष्ट कामच करावयाचे असते. उदा., एखाद्या दस्तावर सही करणे किंवा त्याची नोंदणी करणे. त्याव्यतिरिक्त इतर कामे केल्यास त्यास मुखत्यार वैयक्तिकरीत्या जबाबदार राहतो मुखत्यारपत्रकर्ता जबाबदार रहात नाही. एखादे विशिष्ट काम न देता जर सामान्यतः सर्व कामे दिली असतील, तर त्याला सर्वसामान्य मुखत्यारपत्र म्हणतात. उदा. ‘ब’ला ‘अ’ तर्फे न्यायालयात दावा लावायचा असेल तर, सर्वसामान्य मुखत्यारपत्राची जरुरी असते. मुखत्यारपत्राच्या आधारे जर स्थावर मिळकतीवर काही बोजा निर्माण करावयाचा असेल किंवा स्थावर मिळकतीसंबंधी काही व्यवहार करावयाचा असेल, तर असे मुखत्यारपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागते.
+सार्वजनिक संस्थेचे विश्वस्त हे त्या संस्थेचे मुखत्यार असतात विश्वस्तपद्धति]. याच कल्पनेप्रमाणे कायद्यामध्ये वकील हा पक्षकाराचा मुखत्यार मानला जातो. कायद्यात वकिलाला अटर्नी अथवा अटर्नी ॲट लॉ म्हणतात. वकिलास पक्षकार जे वकीलपत्र देतो, ते वास्तविक एकप्रकारचे मुखत्यापरत्रच असते. अर्थात वकिली व्यवसायास नियंत्रण करणारे इतरही काही कायदे आहेत परंतु मूळ कल्पना म्हणजे वकील हा पक्षकाराचा मुखत्यार अशीच आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9344.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9344.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fce0c49c4d71e8b9dce36ce0587e83fd3fad45aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9344.txt
@@ -0,0 +1 @@
+मुखमैथुन म्हणजे तोंड, जीभ, दात किंवा घसा इत्यादींद्वारे मैथुनातील जोडीदाराचे जननेंद्रिय चाळवण्याची मैथुनक्रिया होय.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_937.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_937.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee3483d8c82175fb99f53cab488d227dd3e255e0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_937.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
+१९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9383.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9383.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..249c07424e1fba1b2ba16bb2b1150d4dcfe9444d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9383.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुगावडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9387.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9387.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68f0857819b51a5f5c22fd8525b4d2a0f5e763bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9387.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुगुटपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9393.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a78869f7bcdef8ebd104cb89267e23ee6cb0997
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9393.txt
@@ -0,0 +1 @@
+मुग्धा वैशंपायन ही झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका होती. वैशंपायनने कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जगदीश शाह प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9407.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77c6c3c9d04064f451bfc89a13793f0b5f1e41db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9407.txt
@@ -0,0 +1 @@
+मुचकंदी नदी ही महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. ती पूर्णगड येथील खाडीतून अरबी समुद्रास मिळते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9422.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9422.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90450ab4c5314f44821dc7bf71a49b81bde44c0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9422.txt
@@ -0,0 +1 @@
+मुजीब उर रहमान (पश्तो: مجیب الرحمن ځدراڼ), (२८ मार्च, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9430.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9430.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f564e2d3a5b1ff7e45d0d05137ec80bb2b321874
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9430.txt
@@ -0,0 +1 @@
+मुझफ्फर अली (जन्म २१ ऑक्टोबर १९४४) एक भारतीय चित्रपट निर्माता, फॅशन डिझायनर, कवी व कलाकार आहे.[१][२][३][४]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9484.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9484.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ee4fa6acbe70659ec9801ece76e5e3634491856
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9484.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुटन्याळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9499.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9499.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99f956314022867676edc3071fde7c9aad74ace0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9499.txt
@@ -0,0 +1 @@
+मुत्याला माडवू धबधबा कर्नाटकाच्या अनेकल शहराजवळील धबधबा आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9533.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9533.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1fd5e67fdee55fa80c039dbcbb95d2b3f04fdb8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9533.txt
@@ -0,0 +1 @@
+मुदीगेरे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमगळूर लोकसभा मतदारसंघात असून चिकमगळूर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9549.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9549.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2872372755fae4007a21442d4b3fb96fedc1f221
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9549.txt
@@ -0,0 +1 @@
+मुद्रांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मुद्राशास्त्र (Sigillography) असे म्हणतात. ऐतिहासिक कागदपत्रांवरील राजे व अधिकाऱ्यांच्या मुद्रांचा अभ्यास या शास्त्रात केला जातो व ऐतिहासिक निष्कर्ष काढले जातात.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9557.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9557.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6d72fa74ca6c3a4da80aceedaa6cd82e9ae9140
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9557.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुधापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9583.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9583.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df889911210c3d3a4610ad14c1d6e2799e07ed41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9583.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक मराठी राजकारणी आहेत. हे मालेगाव मध्य मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
+या आधी ते जन सुराज्य शक्ती पक्षाकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9586.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d839af0d46dcfeb0dce405f7bd964d576b8cd94a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9586.txt
@@ -0,0 +1 @@
+इस्लाम धर्मात मुफ्ती हे एका धर्माशी संबंधित पद आहे. या व्यक्तीला धार्मिक प्रकरणामध्ये न्यायनिवाडा करण्याचा हक्क असतो. त्याने दिलेला निवाडा हा महत्त्वाचा समजला जातो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9587.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d151b3c70f1864cccb4d2bb37217ec3f67d1b7b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9587.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुफ्ती महंमद सईद (१२ जानेवारी १९३६ - ७ जानेवारी २०१६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते २००२-०५ व २०१५-१६ ह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री राहिले होते.
+२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, भारतीय जनता पक्षाला २५ तर नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदावर आली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9658.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7725eaf46d6382ddde91dd3b719fb1a18fb89f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9658.txt
@@ -0,0 +1 @@
+मुरमाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9665.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9665.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa051ba51336c496b7203942fce51d04aecb083b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9665.txt
@@ -0,0 +1,39 @@
+२३ डिसेंबर, इ.स. २०११
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+२४ गांगुली •
+९ मिश्रा •
+२१ फर्ग्युसन •
+२३ क्लार्क •
+२९ इक्बाल •
+३५ मन्हास •
+६९ पांडे •
+७३० सॅम्युएल्स •
+-- जाधव •
+-- खडीवाले •
+-- मजुमदार •
+-- सिंग •
+६ राईट •
+१२ सिंग •
+४९ स्मिथ •
+६९ मॅथ्यूज •
+७७ रायडर •
+-- राणा •
+-- गोमेझ •
+१७ उथप्पा •
+-- रावत •
+-- द्विवेदी •
+२ दिंडा •
+३ शर्मा •
+५ कुमार •
+८ थॉमस •
+११ कार्तिक •
+३३ मुर्तझा •
+६४ नेहरा •
+९१ खान •
+९४ पर्नेल •
+९९ वाघ •
+-- उपाध्याय •
+प्रशिक्षक: आम्रे
+
+
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9666.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9666.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8bdebeb9bc21fae3feff5efcb8a0d4f5a0bb515
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9666.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मुरली देवरा (१० जानेवारी, १९३७ - २४ नोव्हेंबर, २०१४) हे एक उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते होते.[१]
+२००१ मध्ये, देवरा यांनी सर्वोच्च न्यायालयातील एक ऐतिहासिक खटला जिंकला ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली. त्या वेळी वैधानिक तरतुदी नसताना, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी जसे की सभागृह, रुग्णालयाच्या इमारती, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, न्यायालयीन इमारती, सार्वजनिक कार्यालये आणि रेल्वेसह सार्वजनिक वाहने या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली.[१]
+"तंबाखूला सार्वत्रिकरित्या सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख धोक्यांपैकी एक मानले जाते आणि देशात दरवर्षी अंदाजे आठ लाख मृत्यूंसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखू जबाबदार आहे. असेही आढळून आले आहे की तंबाखूशी संबंधित रोगांवर उपचार करणे आणि त्यामुळे उद्भवणारे उत्पादनक्षमतेचे नुकसान दरवर्षी जवळपास रु. १३,५०० कोटी आहे, जे की तंबाखू उद्योगाद्वारे उत्पन्न आणि रोजगाराच्या रूपात जमा होणार्या एकूण फायद्यापेक्षा अधिक आहे."
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9667.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9667.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8bdebeb9bc21fae3feff5efcb8a0d4f5a0bb515
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9667.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मुरली देवरा (१० जानेवारी, १९३७ - २४ नोव्हेंबर, २०१४) हे एक उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते होते.[१]
+२००१ मध्ये, देवरा यांनी सर्वोच्च न्यायालयातील एक ऐतिहासिक खटला जिंकला ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली. त्या वेळी वैधानिक तरतुदी नसताना, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी जसे की सभागृह, रुग्णालयाच्या इमारती, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, न्यायालयीन इमारती, सार्वजनिक कार्यालये आणि रेल्वेसह सार्वजनिक वाहने या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली.[१]
+"तंबाखूला सार्वत्रिकरित्या सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख धोक्यांपैकी एक मानले जाते आणि देशात दरवर्षी अंदाजे आठ लाख मृत्यूंसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखू जबाबदार आहे. असेही आढळून आले आहे की तंबाखूशी संबंधित रोगांवर उपचार करणे आणि त्यामुळे उद्भवणारे उत्पादनक्षमतेचे नुकसान दरवर्षी जवळपास रु. १३,५०० कोटी आहे, जे की तंबाखू उद्योगाद्वारे उत्पन्न आणि रोजगाराच्या रूपात जमा होणार्या एकूण फायद्यापेक्षा अधिक आहे."
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9668.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9668.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8bdebeb9bc21fae3feff5efcb8a0d4f5a0bb515
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9668.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मुरली देवरा (१० जानेवारी, १९३७ - २४ नोव्हेंबर, २०१४) हे एक उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते होते.[१]
+२००१ मध्ये, देवरा यांनी सर्वोच्च न्यायालयातील एक ऐतिहासिक खटला जिंकला ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली. त्या वेळी वैधानिक तरतुदी नसताना, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी जसे की सभागृह, रुग्णालयाच्या इमारती, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, न्यायालयीन इमारती, सार्वजनिक कार्यालये आणि रेल्वेसह सार्वजनिक वाहने या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली.[१]
+"तंबाखूला सार्वत्रिकरित्या सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख धोक्यांपैकी एक मानले जाते आणि देशात दरवर्षी अंदाजे आठ लाख मृत्यूंसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखू जबाबदार आहे. असेही आढळून आले आहे की तंबाखूशी संबंधित रोगांवर उपचार करणे आणि त्यामुळे उद्भवणारे उत्पादनक्षमतेचे नुकसान दरवर्षी जवळपास रु. १३,५०० कोटी आहे, जे की तंबाखू उद्योगाद्वारे उत्पन्न आणि रोजगाराच्या रूपात जमा होणार्या एकूण फायद्यापेक्षा अधिक आहे."
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9716.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9716.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f609dac3c29ea5c7338086acf379b8ab41aaa62c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9716.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ मुरादपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9746.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9746.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9eb4e989b197a8271823db74c37e971d6e666c36
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9746.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मुरडशेंग तथा मुरुडशेंग (संस्कृत: आवर्तनी; हिंदी: मरोरफली; बंगाली: अल्मोरा; गुजराती: मरडाशिंगी; तामिळ: वलंबुरी; तेलगू: श्यामली; कन्नड: भूतकरळु; शास्त्रीय नाव: Helicteres isora
+कुळ (Family) - Sterculiaceae
+इंग्रजी नाव - East Indian Screw tree.
+हा एक झुडपासारखा लहान वृक्ष आहे. याची फुले लाल रंगाची दिखाऊ असतात.व ती पावसाळ्यात येतात. औषधांत मूळ व फळ वापरतात.
+धर्म- मुळाची साल स्नेहन व जराशी ग्राही आहे.ही खत्मी नावाच्या युनानी औषधाबदली वापरता येते.
+उपयोग- मुळाची साल मधुमेहात काढा करून देतात. शेंग थंड पाण्यात उगाळून मुलांस कानांच्या पाठीमागे खरूज होते तिजवर लेप करतात. आंतड्यांवर कार्य करणारी औषधे सूक्ष्म प्रमाणात द्यावयाची असतात तेव्हा त्याचे भाग करून देण्यासाठी मुरडशेंगेचे चूर्ण वापरल्यास सोईचे पडते.
+संदर्भ- ओषधीसंग्रह (डॉ.वामन गणेश देसाई)
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9776.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9776.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5e1622ee3cee30241369f4bd871faf96ffac4cda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9776.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२०° ४३′ ४८″ N, ७७° ३०′ ३६″ E
+मुर्तिजापूर हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील शहर व नगरपालिका क्षेत्र आहे. हे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याचे मुख्यालय आहे.
+मुर्तिजापूर शहर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर अकोला शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर आणि अमरावती शहरापासून ६० कि. मी. अंतरावर आहे. अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना जोडणारे हे महत्त्वाचे शहर असून रेल्वेचे जंकशन आहे. भारतातील जुन्या रेल्वेपैकी एक शकुंतला गाडी यवतमाळ आणि मुर्तिजापूर या शहरांना जोडते तर अचलपूर आणि मुर्तिजापूर या शहरांना जोडणारी एक गाडी आहे. तसेच मुंबई ते कोलकाता अशी पूर्व पश्चिम भारतास जोडणारी अत्यंत महत्त्वाची रेल्वेही मुर्तिजापूरहून जाते.
+मुर्तिजापूर शहर हे संत गाडगेबाबा आणि संत पुंडलिक महाराज यांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9783.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9783.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e07339d1ec235d7c0b8f7b10203c275a6433fd87
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9783.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुर्शादपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9792.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9792.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7b9a5d1f2d20ab12814ebe7ac94e53b5ba535cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9792.txt
@@ -0,0 +1 @@
+मुर्सिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. स्पेनच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची राजधानी मुर्सिया ह्याच नावाच्या शहरामध्ये आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9813.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9813.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f3688599f02650d13c41b6428e3deb36e6cd648
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9813.txt
@@ -0,0 +1 @@
+मुलबागल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोलार लोकसभा मतदारसंघात असून कोलार जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9827.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9827.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25ec30dcef94f3ad7a36f855d231f300fc07ec38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9827.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मुलान हे एक काल्पनिक पात्र आहे, जे एका पौराणिक व्यक्तिरेखेपासून प्रेरित आहे, जे वॉल्ट डिझनी पिक्चर्सच्या 36व्या अॅनिमेटेड फीचर फिल्म मुलान (1998) मध्ये पहिल्यांदा चित्रित केले आहे.
+तिचा आवाज अभिनेत्री मिंग-ना वेनने दिला आहे, तर गायिका ली सालोंगाने पात्राच्या गाण्याचा आवाज दिला आहे. बालड ऑफ मुलान या कवितेतील प्रख्यात चीनी योद्धा हुआ मुलान यांच्यावर आधारित लेखक रॉबर्ट डी. सॅन सॉसी यांनी मुलान हे पात्र तयार केले आहे.
+मुलान ही तिच्या वृद्ध वडिलांची एकुलती एक मुलगी असते, जी तिच्या दुर्बल वडिलांच्या बदल्यात स्वतःला सैन्यात भरती करण्यासाठी पुरुषाचा वेश धारण करते आणि परंपरा आणि कायदा दोन्हींना झुगारून लावते.
+मुलान ही आठवी डिझनी प्रिन्सेस बनली. जन्म राजघराण्यातील नाही किंवा राजकुमाराशी लग्न केले नाही, अशी पहिलीच डिझनी प्रिन्सेस ती आहे . तसेच ती आशियाई वंशाचीही पहिलीच प्रिन्सेस ठरली.
+मुलानचा पर्यवेक्षण करणारा अॅनिमेटर होता मार्क हेन, ज्याने जाणीवपूर्वक पात्राची रचना केली होती जेणेकरून ती तिच्या पूर्ववर्तींपेक्षा कमी स्त्रीलिंगी दिसेल.
+मुलानच्या व्यक्तिमत्त्वाचे सकारात्मक स्वागत झाले. समीक्षकांनी तिच्या शौर्य आणि वीरतेची खूप प्रशंसा केली. तथापि, शांगसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधांवर मुलानच्या वीरतेशी तडजोड केल्याचा आरोप आहे.[१] भूमिकेतील योगदानाबद्दल वेन आणि सालोंगा या दोघांनाही डिझनी लीजेंड्सने सन्मानित केले आहे. मूळ 1998च्या हुआ मुलान या चित्रपटाचे 2020 मधील लाइव्ह-अॅक्शन रूपांतर असलेल्या पात्राची लाइव्ह-अॅक्शन आवृत्ती Yifei Liu या अभिनेत्रीने वठवली.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9828.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9828.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e14f4e498740765bf19c42476a6fae8113cd13b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9828.txt
@@ -0,0 +1 @@
+मुलापल्ली रामचंद्रन (नोव्हेंबर ७, इ.स. १९४४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कण्णुर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील वडकारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9850.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9850.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6041ab944e99bce8c03bbb0ecd450e13f40161d7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9850.txt
@@ -0,0 +1 @@
+नसरुद्दीन (तुर्किश: नसरुद्दीन होजा, ऑटोमन तुर्किश: نصر الدين خواجه, पर्शिअन: خواجه نصرالدین, पश्तो: ملا نصرالدین, अरेबिक: نصرالدین جحا / ALA-LC: Naṣraddīn Juḥā, उर्दू: ملا نصرالدین , उझ्बेक: Nosiriddin Xo'ja, Nasreddīn Hodja, बोस्निअन: Nasrudin Hodža) हा तेराव्या शतकात रुमच्या सेल्जुक सल्तनतीमधील अक्शेहिरमध्ये होऊन गेलेला (आजचा टर्की) सेल्जुक सुफी मानला जातो. लोकप्रिय तत्त्वज्ञ आणि शहाणा मनुष्य म्हणून ओळखला जाणारा हा नसरुद्दीन गमतीशीर गोष्टींसाठी आणि चातुर्यकथांसाठी प्रसिद्ध आहे. हजारो कथांमध्ये तो शहाणा, चतुर माणूस भेटत असला तरी बऱ्याचदा वेडगळ मनुष्य म्हणूनही अनेक कथांमध्ये तो आढळतो. नसरुद्दीन कथा ही गर्भित विनोद असलेली बोधप्रद कथा असते. दरवर्षी त्याच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय नसरुद्दीन होजा महोत्सव ५-१० जुलैदरम्यान आयोजित केला जातो.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9872.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9872.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aeb0d1e3c2faba9ef3d717ae63c4fc5e9702ef52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9872.txt
@@ -0,0 +1,83 @@
+व्याख्या :-
+गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
+या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत –
+विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो.
+या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणून व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते.[१]
+सूज येणे, अग्निमांद्य, अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी. मुळव्याध हा गुदद्वाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुदद्वाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्तस्राव देखील होतो. [२]
+उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मुळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार तिचे २ प्रकार पडतात.
+१)अंतर्ग़त मूळव्याध :-
+गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मुळव्याधीला अंतर्ग़त मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना कमी प्रमाणात व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो.
+२) बाह्यः मूळव्याध :-
+गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मुळव्याधीला बाह्यः मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधाीध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो. परंतु खाज जास्त प्रमाणात असते.
+मुळव्याधीचा आजार किती बळावलेला आहे, त्यानुसार त्याचे ४ अवस्थांमध्ये वर्गीकरण केले जाते.
+प्रथम अवस्था – Grade 1
+जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते. तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत मुळव्याधीचा उपचार केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरी होऊ शकते.
+द्वितीय अवस्था- Grade 2
+जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग ही लक्षणे वाढतात. तसेच बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही. न होणे
+गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखा जानवणे, त्या ठिकाणी वेदना खाज होते.
+रक्तस्राचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात.
+यामध्ये मूळव्याधाचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात.
+या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्थपालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरे होते.
+तृतीय अवस्था- Grade 3
+बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव, दाह,खाज ही लक्षणे व्दितिय अवस्थेपेक्षा वाढतात.
+या अवस्थेमधे शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेरआलेले मुळव्याधाचे कोम्ब आपोआप आत जात नाहित, ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतो, कोम्बाला बोटांनी आत ढकल्या नंतरच कोम्ब आत जातो.
+या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केले तरिही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते.
+चतुर्थ अवस्था- Grade 4
+चतुर्थ अवस्थेत तृतिय अवस्थेतिल लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये. यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले मूळव्याधाचा कोम्ब आपोआप आत जात नाहित, तसेच तो बोटानी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतात. या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशन द्वारेच होऊ शकतो.
+बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते.
+व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.
+मूळव्याधाची कारणे काय आहेत?
+१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
+२. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
+३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
+4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
+५. चुकिची आहार पद्धति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
+६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
+७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
+८. अनुवंशिकता
+९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.
+१०. रक्तवाहिण्यांचे आजार
+हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते.
+हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
+शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-
+रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . )
+वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंताचे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
+मूळव्याध रोगासाठी योगाभ्यास:-
+मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा .
+मूळव्याद आधुनिक चिकित्सा पर्यायः-
+मूळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा द्वारे बरे होऊ शकते.
+यासाठी आपले डॉक्टर खालिल प्रकारे औषधे देतात.
+१) वेदनाशामक गोळ्य
+२) Laxative
+३) अॅन्टिबॉयोटिक्स
+४)मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची गोळ्या
+५) मलम
+वेदनाशामक+मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे
+अशा सर्व घटकांना एकत्र करून तयार केलेला मलम दिला जातो.
+मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात.
+बिनटाक्याच्या व विना-चिरफाड मूळव्याध उपचार पद्धती :-
+या मध्ये प्रामुख्याने खालील ४ उपचार पद्धतींचा समावेश होतो
+मूळव्याधाचे इंजेक्शन,-
+मूळव्याध प्रथम अवस्थेत (लहान कोंब) असल्यास मूळव्याधीच्या कोम्बांच्या मुळाशी फिनॉल व बदामाच्या तेलाच्या किंवा Aluminum Potassium Sulphate and Tannic acid मिश्रणाचे इंजेक्शन दिले जाते, दिड-दिड महिण्यांच्या अंतराने ३ वेळा अशा प्रकारचे इंजेक्शन देतात. या उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ह्या उपचारानंतर काही वर्षांनी मुळव्याध पुन्हा उत्पन्न होऊ शकते. ही बिनटाक्याची व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे
+रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे), :-
+व्दितीय अवस्थेतील मूळव्याध (थोडा मोठा कोंब) असल्यास मुळव्याधाच्या मुळावर बॅंड (रिंग) लावून मुळव्याधाच्या कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब बारिक होतो, सुकतो, कुजतो आणि लावलेल्या रिंगसह गळून बाहेर पडतो.
+रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे),
+एकाच वेळी केवळ दोनच कोंबांवर बॅंड (रिंग) लावून उपचार करता येतात. ही प्रक्रिया सोपी असून रुग्ण उपचारानंतर त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. उपचारानंतर संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
+महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
+क्रोयोसर्जरी
+अती थंड अश्या लिक्विड नायट्रोजनद्वारे मूळव्याधाचा कोंब गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो.
+आजकाल ही शस्त्रक्रिया खुप कमी प्रामाणात प्रचलित आहे, कारण या उपचारा नंतर गोठविलेल्या कोंबातून बरेच दिवस स्राव होत राहतो तसेच खुप दिवस वेदनाही होतात. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
+इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन,
+या उपचार पद्धतीत इंफ्रारेड किरणांचा वापर केला जातो, ही किरणे मूळव्याधावर सोडली जातात, त्यामुळे उष्णता निर्मान होते, मुळव्याध जळून नष्ट होते. गुदद्वाराच्या आतील बाजुच्या मूळव्याध कोंबाच्या उपचारा साठीच या उपचार पद्धतिचा वापर केला जातो. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. मुळव्याद पुन्हा निर्माण होण्याचा प्रमाण या उपचारात कमी असतो. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
+
+तृतीय किंवा चतुर्थ अवस्थेतील मूळव्याधासाठी (कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास) या पद्धतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो.
+या पद्धतीत भूल देऊन मूळव्याधीचे कोंब कापूण टाकतात.
+या पद्धतीच्या शस्त्रक्रिये नंतर रुग्णाला ३-५ दिवसापर्यंत रुग्णालयात भर्ति व्हावे लागते.
+शस्त्रक्रियेनंतर दिड ते दोन आठवडे ड्रेसिंग करावी लागते.
+तसेच गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.
+लेझर
+लेसर किरणांचा मूळव्याधावर मारा केला जातो, लेसर किरणांच्या संम्पर्कात आल्यामुळे मूळव्याध जळून नष्ट होते. सध्या हिच उपचार पद्धती जास्ती प्रचलित आहे, यामध्ये कोणतीही चिरफाड केली जात नाही, तसेच टाकाही घेतला जात नाही.
+यामध्ये कमीत-कमी रक्तस्राव होतो. तसेच उपचारा नंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. १-२ दिवसांच्या आरामानंतर रुग्ण त्याची दैनंदिन कामे सुरू करू शकतो.
+या पद्धतीत गुदाच्या रिंगला अजिबात इजा होत नाही, त्यामुळे इतर मुळव्याधाच्या ऑपरेशन नंतर शौचाचा कंट्रोल जाण्याची भिती राहत नाही.
+लेझर सर्जरी ही नवीन ऑपरेशनची पद्धत, मूळव्याधाच्या रूग्णासाठी एक वरदानच आहे, या नंतर त्या मूळव्यधाच्या जागी पुन्हा मुळव्याध होत नाही.
+महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9897.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9897.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c75058cd6226c5880b2df979c9abf8ded0c25bf9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9897.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुळीकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9923.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9923.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9aba611aa1f03f16f1d8a58daa2588ee33d74082
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9923.txt
@@ -0,0 +1,33 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५३८८७२ असलेले मुसका हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ७१९.७४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३०० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १२२९ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे.
+असलेल्या सुविधा-
+प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र -१
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र
+असलेल्या सुविधा-
+पारंपरिक वैद्य व वैदू, -२
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा
+असलेल्या सुविधा-
+झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे
+नसलेल्या सुविधा -
+न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था
+गावात असणाऱ्या सुविधा -
+मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग
+गावात असणाऱ्या सुविधा - सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9935.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9935.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a47d871d2f4f0848d7ef87f1e7f2d7c523b3d626
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9935.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ मुसलमानवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9948.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9948.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4c9b251dda908a1a702e57b4a266727d943370c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9948.txt
@@ -0,0 +1 @@
+मुसळीकंद भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9963.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9963.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cff5203998e54ac40539dcf3a4bbbd75dc2b7d72
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9963.txt
@@ -0,0 +1 @@
+दुसरा मुस्तफा (ऑट्टोमन तुर्की:مصطفى ثانى ;मुस्तफा-यी सानी; ६ फेब्रुवारी, १६६४ - २९ डिसेंबर, १७०३) हा ऑट्टोमन सम्राट १६९५ ते १७०३ पर्यंत सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9965.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7b88c9c277c3f633bafa143723694a9c318a296
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9965.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मुस्तफा ब्युलेंट एसेव्हिट (मे २८, इ.स. १९२५ - नोव्हेंबर ५, इ.स. २००६) हा तुर्कीश राजकारणी, कवी, लेखक व पत्रकार होता.
+हा चार वेळा तुर्कस्तानचा पंतप्रधान होता.
diff --git a/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9977.txt b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9977.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6bdde97d0ae217f0a5ee81ac571d9a9acd189a9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_7/batch_13/wiki_s7_9977.txt
@@ -0,0 +1,10 @@
+इस्लाम हा एक आदम प्रथम पुरूषआहे असे मानणारा धर्म असून अल्लाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म साधारण पणे 1400 वर्षांपासून अस्तित्वात आला. त्याचे अंतिम संदेश आणणारे दुत हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये अरब़च्या मक्का या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.
+प्रेषित मोहम्मद (इश्वर त्यांच्या वर कृपा करो ) अंतिम पैगम्बर असुन त्यांना पवित्र कुरआन हा देवाचा संदेश मिळाला आहे.
+त्यांच्या नंतर दिव्य कुरआन मुसलमानांसाठी जिहाद करून मोक्ष प्राप्ति चा एकमेव मार्ग आहे. मुस्लिमांच्या मते इस्लाम एकमेव असा धर्म आहे जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो, असा मुसलमानांचा विश्वास आहे. आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे, याचे चांगले उदाहरण म्हणजे जगातील अतिशय शांततेत व सहिष्णू पणे जगत असणारे जगातील 57 ते 60 मुस्लिम देश हे होय. कारण जिहाद हे इस्लामचे शिक्षण आहे. खरे तर, तो अल्लाहने मागील 1400 वर्षांपासून संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविला, तो ईश्वराच्या एकमेवतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा मूळ संदेश आहे. इस्लाम अल्लाच्या एकमेवतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करतो. मुसलमान त्यांच्या धर्मा ला इस्लाम म्हणतात. (अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय.) मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेले एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ इस्लाम धर्म पाळणारा माणूस.
+मनुष्य शुद्ध आणि निर्दोष जन्माला येतात, अशी इस्लामची शिकवणूक आहे.. कोणीही इतरांच्या पापांची जबाबदारी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही. ज्यांनी पश्चात्ताप केला आहे, त्यांना क्षमाशीलतेचे दरवाजे नेहमीच उघडतात .
+कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.
+इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे शरणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.
+मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने (अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी कुर्आन उलगडवले. या कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुरआन व मुहंमद पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहंमद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या अगोदरचे एकेश्वरवादी आज सनातनी, यहुदी व ख्रिस्ती धर्म या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले, असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माचे मुहम्मदद्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.
+इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. ज्यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाला बांधले आहे, अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत.. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.
+इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शिया व सुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथांत मोडतात. या सर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. मुहंमद पैंगबराच्या मृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्त चौथ्या खलीफाला मानणारे शियापंथीय बनले.
+अर्कान अल-इस्लाम أركان الإسلام; अरकान अद-दीन أركان الدين धर्माचे स्तंभ या इस्लाममधील मूलभूत प्रथा आहेत, ज्यांना सर्व मुस्लिमांसाठी उपासना करणे अनिवार्य मानले जाते. गॅब्रिएलच्या हदीसमध्ये त्यांचा सारांश आहे. [१] [२] [३] सुन्नी आणि शिया या कृत्यांच्या कार्यप्रदर्शन आणि सरावाच्या मूलभूत तपशीलांवर सहमत आहेत,[१] [४] [५] परंतु शिया त्यांना त्याच नावाने संबोधत नाहीत (विश्वासाचे अनुषंगिक, बारहासाठी, आणि इस्माईलवादाचे सात स्तंभ पहा). ते आहेत: मुस्लिम पंथ, प्रार्थना, गरिबांना दान, रमजान महिन्यात उपवास आणि जे सक्षम आहेत त्यांच्यासाठी मक्काची तीर्थयात्रा.[६] [७] [८]
]