{"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोल्डर शहरातील टेबल मेसा परिसरातील एका किराणा सुपरमार्केटवर एका बंदूकधारी व्यक्तीने दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ प्राथमिक माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे गोळीबाराचे कारण कळू शकलेले नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये शर्ट न घातलेला, दाढी असलेला आणि बॉक्सर घातलेल्या एका गोऱ्या माणसाला बेड्या टाकून पोलीस दुकानाबाहेर घेऊन जात होते. त्यानंतर स्ट्रेचरवर त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले. त्यांच्या पायातून रक्तस्त्राव होत होता आणि ते लंगडत चालत होते. बोल्डर पोलीस दलाचे कमांडर केरी यामाकुशी यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांचे कौतुक केले. अनेकांचे जीव आणि मालमत्तेचं नुकसान होऊ न दिल्याबद्दल पोलीस दलाचे त्यांनी कौतुक केलं. काही प्रत्यक्षदर्शींनी हा गोळीबार यूट्यूबवर लाईव्ह दाखवला. यात बंदुकधारी व्यक्तीने किराणा मालाच्या दुकानात प्रवेश केला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात बोल्डर पोलिसांनी ट्वीट केलं आहे. दोन तासांनंतर पोलिसांनी नागरिकांना परिसरात येऊ नये असे आवाहन केलं. \"तुमच्याकडील माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नका,\" असंही आवाहन पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून केले. काही प्रत्यक्षदर्शींनी मात्र दुकानाजवळील काही पीडितांचं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. कॅमेरामन म्हणाले, \"काय चाललंय मला माहीत नाही... मला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला, कुणीतरी खाली उतरलंय,\" असं एक कॅमेरामन ओरडला. \"एक जण गोळीबार करत आहे. इथून निघून जा\". दुकानापासून तो लांब जात असताना बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. पोलीस घटनस्थाळी पोहोचत असल्याचंही व्हीडिओमध्ये दिसतं. कोलोराडोचे राज्यपाल जेरेड पोलीस यांनी ट्विटरवर म्हटलं, \"येथील लोकांच्या दु:खात मी सहभागी आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.\" राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना या घटनेची माहिती दिली असल्याचं व्हाईट हाऊसने स्पष्ट केलंय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेतील कोलोराडो येथील बोल्डर शहरात झालेल्या गोळीबारात पोलिसांसह अनेक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत पोलिसांसह किमान १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोल्डर शहरातील टेबल मेसा परिसरातील एका किराणा सुपरमार्केटवर एका बंदूकधारी व्यक्तीने दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ प्राथमिक माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे गोळीबाराचे कारण कळू शकलेले नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये शर्ट न घातलेला, दाढी असलेला आणि बॉक्सर घातलेल्या एका गोऱ्या माणसाला बेड्या टाकून पोलीस दुकानाबाहेर घेऊन जात होते. त्यानंतर स्ट्रेचरवर त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले. त्यांच्या पायातून रक्तस्त्राव होत होता आणि ते लंगडत चालत होते. बोल्डर पोलीस दलाचे कमांडर केरी यामाकुशी यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांचे कौतुक केले. अनेकांचे जीव आणि मालमत्तेचं नुकसान होऊ न दिल्याबद्दल पोलीस दलाचे त्यांनी कौतुक केलं. काही प्रत्यक्षदर्शींनी हा गोळीबार यूट्यूबवर लाईव्ह दाखवला. यात बंदुकधारी व्यक्तीने किराणा मालाच्या दुकानात प्रवेश केला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात बोल्डर पोलिसांनी ट्वीट केलं आहे. दोन तासांनंतर पोलिसांनी नागरिकांना परिसरात येऊ नये असे आवाहन केलं. \"तुमच्याकडील माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नका,\" असंही आवाहन पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून केले. काही प्रत्यक्षदर्शींनी मात्र दुकानाजवळील काही पीडितांचं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. कॅमेरामन म्हणाले, \"काय चाललंय मला माहीत नाही... मला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला, कुणीतरी खाली उतरलंय,\" असं एक कॅमेरामन ओरडला. \"एक जण गोळीबार करत आहे. इथून निघून जा\". दुकानापासून तो लांब जात असताना बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. पोलीस घटनस्थाळी पोहोचत असल्याचंही व्हीडिओमध्ये दिसतं. कोलोराडोचे राज्यपाल जेरेड पोलीस यांनी ट्विटरवर म्हटलं, \"येथील लोकांच्या दु:खात मी सहभागी आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.\" राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना या घटनेची माहिती दिली असल्याचं व्हाईट हाऊसने स्पष्ट केलंय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 2, "source_item_id": "2", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2108, "clean_index": 0, "clean_language_index": "mar_Deva:validation:0"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसीला वाचकांकडून असे काही संदेश, स्क्रीनशॉट्स मिळालेले आहेत. फेसबूक, ट्वीटर, शेअरचॅट आणि व्हॉट्सअपवर पसरवली जात असलेली ही माहिती खोटी आहे. चलनातील 86 टक्के नोटा एकदम रद्द केल्यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला हे जरी खरं असलं तरी नोटाबंदीमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले, अशी कोणतीही माहिती बीबीसीनं प्रसिद्ध केलेली नाही. व्हायरल पोस्टमध्ये नोटबंदीच्या काळात 33,800 लोक मेल्याचे सांगितले आहे. नोटाबंदी झाल्यामुळं देशात संतापाची लाट का नाही? भारतात नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. बीबीसीचे प्रतिनिधी जस्टीन रॉलेट यांनी नोटाबंदी अयशस्वी का झाली ठरूनही देशातील लोकांमध्ये संतापाची लाट कशी आली नाही याचं विश्लेषण केलं. या रिपोर्टमध्ये रॉलेट लिहितात - देशातील 86 टक्के चलन रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. एका क्षणी जगातील सातव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील 1.2 अब्ज लोक बँकांबाहेर रांगा लावून उभे आहेत असं वाटलं होतं. नोटाबंदीमुळं अनेक व्यवसाय ठप्प झाले. अनेकांचं आयुष्य उद्धवस्त झालं. काही लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नव्हते. रोख पैसे नसल्यामुळं लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला. या निर्णयामुळं जवळपास एक कोटी लोकांवर अत्यंत वाईट परिणाम झाला असं मानलं जातं. आता साधारणपणे सर्व पैसे परत गेल्यावर भारतीय लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतील असं तुम्हाला वाटेल. पण हा निर्णय चुकीचा ठरूनही लोकांत संताप का दिसला नाही? यामागचं एक कारण असं की अनेक लोकांना पैशाच्या मोठ्या हिशेबाची सवय नसते. त्यातल्या बारीक गोष्टी कळत नाहीत. दुसरं कारण म्हणजे, या निर्णामुळं श्रीमंत लोकांच्या खिशाला कात्री लागणार असं नरेंद्र मोदींनी गरीब जनतेला सांगत प्रचार केला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकड्यांवरून या निर्णयाचा काहीही फायदा झाला नाही हे सिद्ध झालं असलं तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असलेल्या देशात मोदींचं भाषण त्यापेक्षा प्रभावी ठरलं. जेव्हा निर्णयाचा फायदा होत नसल्याचं दिसल्यावर सरकारने या निर्णयाचं उद्दिष्ट बदललं. सुरुवातीला नोटाबंदीचा फायदा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी होत असल्याचं सांगितलं. पण ही नोटाबंदीनंतर काही आठवड्यात असं कळलं की बँकेत अधिक पैसा जमा होत आहे. तेव्हा हा निर्णय डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. नोटबंदीचा फायदा झाला की नुकसान? या निर्णयाचे परिणाम संमिश्र असल्याचं बीबीसीच्या पडताळणीत दिसून आलं. अघोषित संपत्ती चव्हाट्यावर आणण्यात सरकारला यश आलं नाही पण टॅक्स भरणा होण्याच्या बाबतीत याचा नक्कीच फायदा झाला आहे. RBIच्या ऑगस्ट 2018च्या रिपोर्टनुसार बंद केलेल्या 99 टक्के नोटा हा परत बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. या अर्थ लोकांकडं बेकायदेशीर संपत्ती असल्याचा दावा खरा नाहीये किंवी ती संपत्ती कायदेशीररीत्या दाखवण्याचा मार्ग त्यांनी शोधला असावा. नोटाबंदीमुळे खोट्या नोटा बंद होतील का? नोटाबंदीनंतर खोट्या नोटा चलनातून हद्दपार होतील, असं RBIने म्हटलं होतं. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांच्या मते नवीन नोटांच्या बनावट नोटा बनवणं कठीण नाही. नव्या नोटा व्यवहारात आणल्यानंतरही बनावट नोटा जप्त झाल्याची उदाहरणं आहेत. नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक डिजिटल झाली आहे. पण याबाबत RBIने अधिकृतरीत्या काहीही वक्तव्य केलेलं नाही. देशात गेल्या काही वर्षांत कॅशलेस देवाणघेवाण वाढतच होती. 2016च्या नोटाबंदीनंतर त्याचा वेग वाढला. पण त्यानंतर लवकरच कॅशलेस व्यवहारांचा वेग पूर्वपदावर आला. कॅशलेस व्यवहारांचा वाढता वेग नोटाबंदीनं नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं झाल्याचं जाणकार सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "बीबीसीचं नाव वापरून सोशल मीडियावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोटाबंदीच्या काळामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, त्याचं वार्तांकन झालंच नाही अशी माहिती बीबीसीच्या नावाचा खोटा वापर करून पसरवली जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसीला वाचकांकडून असे काही संदेश, स्क्रीनशॉट्स मिळालेले आहेत. फेसबूक, ट्वीटर, शेअरचॅट आणि व्हॉट्सअपवर पसरवली जात असलेली ही माहिती खोटी आहे. चलनातील 86 टक्के नोटा एकदम रद्द केल्यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला हे जरी खरं असलं तरी नोटाबंदीमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले, अशी कोणतीही माहिती बीबीसीनं प्रसिद्ध केलेली नाही. व्हायरल पोस्टमध्ये नोटबंदीच्या काळात 33,800 लोक मेल्याचे सांगितले आहे. नोटाबंदी झाल्यामुळं देशात संतापाची लाट का नाही? भारतात नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. बीबीसीचे प्रतिनिधी जस्टीन रॉलेट यांनी नोटाबंदी अयशस्वी का झाली ठरूनही देशातील लोकांमध्ये संतापाची लाट कशी आली नाही याचं विश्लेषण केलं. या रिपोर्टमध्ये रॉलेट लिहितात - देशातील 86 टक्के चलन रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. एका क्षणी जगातील सातव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील 1.2 अब्ज लोक बँकांबाहेर रांगा लावून उभे आहेत असं वाटलं होतं. नोटाबंदीमुळं अनेक व्यवसाय ठप्प झाले. अनेकांचं आयुष्य उद्धवस्त झालं. काही लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नव्हते. रोख पैसे नसल्यामुळं लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला. या निर्णयामुळं जवळपास एक कोटी लोकांवर अत्यंत वाईट परिणाम झाला असं मानलं जातं. आता साधारणपणे सर्व पैसे परत गेल्यावर भारतीय लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतील असं तुम्हाला वाटेल. पण हा निर्णय चुकीचा ठरूनही लोकांत संताप का दिसला नाही? यामागचं एक कारण असं की अनेक लोकांना पैशाच्या मोठ्या हिशेबाची सवय नसते. त्यातल्या बारीक गोष्टी कळत नाहीत. दुसरं कारण म्हणजे, या निर्णामुळं श्रीमंत लोकांच्या खिशाला कात्री लागणार असं नरेंद्र मोदींनी गरीब जनतेला सांगत प्रचार केला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकड्यांवरून या निर्णयाचा काहीही फायदा झाला नाही हे सिद्ध झालं असलं तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असलेल्या देशात मोदींचं भाषण त्यापेक्षा प्रभावी ठरलं. जेव्हा निर्णयाचा फायदा होत नसल्याचं दिसल्यावर सरकारने या निर्णयाचं उद्दिष्ट बदललं. सुरुवातीला नोटाबंदीचा फायदा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी होत असल्याचं सांगितलं. पण ही नोटाबंदीनंतर काही आठवड्यात असं कळलं की बँकेत अधिक पैसा जमा होत आहे. तेव्हा हा निर्णय डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. नोटबंदीचा फायदा झाला की नुकसान? या निर्णयाचे परिणाम संमिश्र असल्याचं बीबीसीच्या पडताळणीत दिसून आलं. अघोषित संपत्ती चव्हाट्यावर आणण्यात सरकारला यश आलं नाही पण टॅक्स भरणा होण्याच्या बाबतीत याचा नक्कीच फायदा झाला आहे. RBIच्या ऑगस्ट 2018च्या रिपोर्टनुसार बंद केलेल्या 99 टक्के नोटा हा परत बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. या अर्थ लोकांकडं बेकायदेशीर संपत्ती असल्याचा दावा खरा नाहीये किंवी ती संपत्ती कायदेशीररीत्या दाखवण्याचा मार्ग त्यांनी शोधला असावा. नोटाबंदीमुळे खोट्या नोटा बंद होतील का? नोटाबंदीनंतर खोट्या नोटा चलनातून हद्दपार होतील, असं RBIने म्हटलं होतं. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांच्या मते नवीन नोटांच्या बनावट नोटा बनवणं कठीण नाही. नव्या नोटा व्यवहारात आणल्यानंतरही बनावट नोटा जप्त झाल्याची उदाहरणं आहेत. नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक डिजिटल झाली आहे. पण याबाबत RBIने अधिकृतरीत्या काहीही वक्तव्य केलेलं नाही. देशात गेल्या काही वर्षांत कॅशलेस देवाणघेवाण वाढतच होती. 2016च्या नोटाबंदीनंतर त्याचा वेग वाढला. पण त्यानंतर लवकरच कॅशलेस व्यवहारांचा वेग पूर्वपदावर आला. कॅशलेस व्यवहारांचा वाढता वेग नोटाबंदीनं नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं झाल्याचं जाणकार सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 4, "source_item_id": "4", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3375, "clean_index": 1, "clean_language_index": "mar_Deva:validation:1"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n23 वर्षं वयाच्या आणि 4 फूट 11 इंच उंचीच्या मीराबाई चानूनं ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. स्नॅच राऊंडमध्ये 80, 84 आणि 86 किलो वजन उचलत मीराबाईंनी देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. यासोबतच त्यांनी स्वत:चा विक्रम मोडला आहे. यानंतर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये त्यांनी 103 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर मात्र मीराबाईंनी मागील कॉमनवेल्थ स्पर्धेचा 103 किलोग्राम वजन उचलण्याचा स्वत:चा विक्रम मोडीत काढत 107 किलोग्राम वजन उचललं. तिसऱ्यांदा मीराबाईंनी 110 किलोग्राम वजन उचलत इतरांपेक्षा 13 किलोग्राम अधिक वजन उचलत बढत मिळवली. दुसऱ्या स्थानावर मॉरिशिसची मारिया हानिट्रा रोलिया आहेत. ज्यांनी 170 किलो इतकं वजन उचललं. 'डिड नॉट फिनिश' ऑलिम्पिकसारख्या खेळात प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली तर वेगळी गोष्ट आहे. पण खेळाडू त्याचा खेळ पूर्णच करू शकला नाही तर ती गोष्ट खेळाडूच्या मानसिक धैर्याला धक्का पोहोचवणारी असते. 2016मध्ये मीराबाई यांच्यासोबत असंच झालं होतं. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं. जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं. सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार न घेता गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली. 48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचलत मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या. 48 किलो वजन कायम राहावं यासाठी मीराबाईंनी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नव्हतं. याच दिवसाच्या तयारीसाठी मीराबाई मागच्या वर्षी सख्ख्या बहिणीच्या लग्नातही गेल्या नव्हत्या. बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव 8 ऑगस्ट 1994ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाई यांचा जन्म झाला. इंफाळपासून त्यांचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या. त्यांचा आदर्श मीराबाईंनी घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईंनी वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला. मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं त्या बांबूच्या बारनं सराव करत असे. गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी त्यांना 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईंना तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबल्या नाही. वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होत्या आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईंनी मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून. असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईंच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती. पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. डान्सची आवड वेटलिफ्टिंगऐवजी मीराबाईंना डान्स करायला आवडतो. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, \"सरावानंतर कधीकधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान आवडतो.\" मीराबाईंचं पुढचं लक्ष यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धा आणि 2020मध्ये होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेवर आहे. गोल्ड कोस्टमधल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय महिलांचे पुढील सामने; • 53 किलो वजनी गट- संजीता चानू- 6 एप्रिल • 58 किलो वजनी गट- सरस्वती राऊत- 6 एप्रिल • 63 किलो वजनी गट- वंदना गुप्त- 7 एप्रिल • 69 किलो- पूनम यादव, 8 एप्रिल • 75 किलो- सीमा, 8 एप्रिल • 90+ किलो- पूर्णिमा पांडे, 9 एप्रिल हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांसाठीच्या 48 किलोग्राम वजनी गटात सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n23 वर्षं वयाच्या आणि 4 फूट 11 इंच उंचीच्या मीराबाई चानूनं ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. स्नॅच राऊंडमध्ये 80, 84 आणि 86 किलो वजन उचलत मीराबाईंनी देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. यासोबतच त्यांनी स्वत:चा विक्रम मोडला आहे. यानंतर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये त्यांनी 103 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर मात्र मीराबाईंनी मागील कॉमनवेल्थ स्पर्धेचा 103 किलोग्राम वजन उचलण्याचा स्वत:चा विक्रम मोडीत काढत 107 किलोग्राम वजन उचललं. तिसऱ्यांदा मीराबाईंनी 110 किलोग्राम वजन उचलत इतरांपेक्षा 13 किलोग्राम अधिक वजन उचलत बढत मिळवली. दुसऱ्या स्थानावर मॉरिशिसची मारिया हानिट्रा रोलिया आहेत. ज्यांनी 170 किलो इतकं वजन उचललं. 'डिड नॉट फिनिश' ऑलिम्पिकसारख्या खेळात प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली तर वेगळी गोष्ट आहे. पण खेळाडू त्याचा खेळ पूर्णच करू शकला नाही तर ती गोष्ट खेळाडूच्या मानसिक धैर्याला धक्का पोहोचवणारी असते. 2016मध्ये मीराबाई यांच्यासोबत असंच झालं होतं. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं. जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं. सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार न घेता गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली. 48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचलत मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या. 48 किलो वजन कायम राहावं यासाठी मीराबाईंनी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नव्हतं. याच दिवसाच्या तयारीसाठी मीराबाई मागच्या वर्षी सख्ख्या बहिणीच्या लग्नातही गेल्या नव्हत्या. बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव 8 ऑगस्ट 1994ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाई यांचा जन्म झाला. इंफाळपासून त्यांचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या. त्यांचा आदर्श मीराबाईंनी घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईंनी वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला. मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं त्या बांबूच्या बारनं सराव करत असे. गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी त्यांना 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईंना तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबल्या नाही. वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होत्या आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईंनी मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून. असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईंच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती. पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. डान्सची आवड वेटलिफ्टिंगऐवजी मीराबाईंना डान्स करायला आवडतो. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, \"सरावानंतर कधीकधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान आवडतो.\" मीराबाईंचं पुढचं लक्ष यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धा आणि 2020मध्ये होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेवर आहे. गोल्ड कोस्टमधल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय महिलांचे पुढील सामने; • 53 किलो वजनी गट- संजीता चानू- 6 एप्रिल • 58 किलो वजनी गट- सरस्वती राऊत- 6 एप्रिल • 63 किलो वजनी गट- वंदना गुप्त- 7 एप्रिल • 69 किलो- पूनम यादव, 8 एप्रिल • 75 किलो- सीमा, 8 एप्रिल • 90+ किलो- पूर्णिमा पांडे, 9 एप्रिल हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 6, "source_item_id": "6", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3860, "clean_index": 2, "clean_language_index": "mar_Deva:validation:2"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआठ वर्ष एकत्र असलेल्या सिंहिणीने सिंहाचा जीव घेतला 12 वर्षांच्या झुरी नावाच्या सिंहिणीने, 10 वर्षांच्या न्याक या सिंहावर हल्ला केला. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी या दोघांची झटापट थांबवू शकले नाहीत. श्वास गुदमरल्यामुळे सिंहाचा मृत्यू झाला. गेली आठ वर्ष सिंहीण आणि सिंह एकाच पिंजऱ्यात राहत होते. या दोघांना 2015 मध्ये तीन बछडे झाले होते. नक्की काय प्रकार घडला यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल, असं प्राणीसंग्रहालयाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. न्याक हा उमदा सिंह होता आणि त्याची उणीव नक्कीच जाणवेल असं या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. सिंहांसाठीच्या पिंजऱ्यातून मोठ्या प्रमाणावर डरकाळ्यांमुळे काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव आम्हाला झाली. झुरी सिंहिणीने न्याक सिंहाच्या मानेला पकडलं होतं. या दोघांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र सिंहिणीने सिंहावरची पकड ढिली होऊ दिली नाही. सिंहाची हालचाल कायमची थांबल्यानंतरच सिंहिणीने त्याच्यावरची पकड सैल केली. या दोघांदरम्यान याआधी आक्रमक स्वरुपाची भांडणं झालं नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने म्हटलं आहे. प्राण्यांचे आपापसातले ऋणानुबंध खूपच दृढ स्वरुपाचे असतात. न्याक सिंहाचं जाणं सगळ्या प्राण्यांना चटका लावणारं आहे, असं इंडियानापोलीस प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख डेव्हिड हेगन यांनी सांगितलं. आमच्यासाठी न्याक सिंह घरच्यासारखा होता असंही ते म्हणाले. सिंहाच्या जाण्यानंतर प्राणीसंग्रहालयातील अन्य सिंहांच्या राहण्याच्या व्यवस्थेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेतील इंडियानापोलीसमधल्या प्राणीसंग्रहालयातील एका सिंहिणीने तिच्या आठ वर्षांच्या साथीदाराला ठार केलं आहे. या साथीदारापासून तिला तीन बछडे झाले आहेत. ही माहिती प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआठ वर्ष एकत्र असलेल्या सिंहिणीने सिंहाचा जीव घेतला 12 वर्षांच्या झुरी नावाच्या सिंहिणीने, 10 वर्षांच्या न्याक या सिंहावर हल्ला केला. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी या दोघांची झटापट थांबवू शकले नाहीत. श्वास गुदमरल्यामुळे सिंहाचा मृत्यू झाला. गेली आठ वर्ष सिंहीण आणि सिंह एकाच पिंजऱ्यात राहत होते. या दोघांना 2015 मध्ये तीन बछडे झाले होते. नक्की काय प्रकार घडला यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल, असं प्राणीसंग्रहालयाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. न्याक हा उमदा सिंह होता आणि त्याची उणीव नक्कीच जाणवेल असं या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. सिंहांसाठीच्या पिंजऱ्यातून मोठ्या प्रमाणावर डरकाळ्यांमुळे काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव आम्हाला झाली. झुरी सिंहिणीने न्याक सिंहाच्या मानेला पकडलं होतं. या दोघांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र सिंहिणीने सिंहावरची पकड ढिली होऊ दिली नाही. सिंहाची हालचाल कायमची थांबल्यानंतरच सिंहिणीने त्याच्यावरची पकड सैल केली. या दोघांदरम्यान याआधी आक्रमक स्वरुपाची भांडणं झालं नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने म्हटलं आहे. प्राण्यांचे आपापसातले ऋणानुबंध खूपच दृढ स्वरुपाचे असतात. न्याक सिंहाचं जाणं सगळ्या प्राण्यांना चटका लावणारं आहे, असं इंडियानापोलीस प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख डेव्हिड हेगन यांनी सांगितलं. आमच्यासाठी न्याक सिंह घरच्यासारखा होता असंही ते म्हणाले. सिंहाच्या जाण्यानंतर प्राणीसंग्रहालयातील अन्य सिंहांच्या राहण्याच्या व्यवस्थेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 7, "source_item_id": "7", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1612, "clean_index": 3, "clean_language_index": "mar_Deva:validation:3"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तो तुमचा पिच्छा सोडायला तयार नसतो. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? एक तर तुम्हाला तिकडून कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसावं लागतं किंवा कुणी तरी तिसरी व्यक्ती तुमच्यात येऊन बसण्याची वाट पाहावी लागते. एखादी नकोशी व्यक्ती जबरदस्ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, असा अनुभव जवळपास प्रत्येक मुलीला कधी ना कधी येतोच. म्हणूनच जेव्हा ब्रिटिश पत्रकार आम्ना सलीम यांनी ट्विटरवर अशाच एका प्रसंगाचा उल्लेख केला तेव्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली पुरुष कसे महिलांच्या मर्जीविरोधात त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात याबाबत सोशल मीडियावर अनेक जणींनी अनुभव व्यक्त केले. आम्ना यांनी उल्लेख केलेला प्रसंग काही असा : मुलगा : माझ्याबरोबर फक्त एक ड्रिंक घ्याल का? मी : नको, थँक्स. मुलगा : कम ऑन! फक्त एका ड्रिंकसाठी तर विचारतोय. मी : हे बघा, मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघतीये आणि मला हे पुस्तक वाचायचंय. मुलगा : तुझा बॉयफ्रेंड तुला मित्र पण बनवू देत नाही का? ... आणि त्याचवेळी, एक मुलगी येऊन मला विचारते, \"क्लारा? हाय!\" आणि मला मिठी मारून तिने मला हळूच विचारलं की \"तू ठीक आहेस ना?\" खरंच काही मुली भारी असतात. जेव्हा वाचवणाऱ्यासोबतच झालं लग्न दुसऱ्या एका मुलीनेही असाच एक किस्सा शेअर केला. इटलीमधल्या फ्लोरेन्समध्ये असताना एक माणूस तिच्यासोबत जबरदस्ती डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. ती सांगते, \"मला पण अचानकच एका मुलीने येऊन वाचवलं. ती माझ्याजवळ येऊन अशी काही ओरडली, जशी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे.\" आम्नाच्या ट्वीटवर जॅमियल नावाच्या एका युजरने चांगला रिप्लाय दिला आहे. ती लिहिते, \"एकदा ट्रेनमध्ये एक मुलगा अशाच एका मुलीला त्रास देत होता. आणि ती एकटी होती. मग माझ्या भावाने तिचा नवरा असल्याची अॅक्टिंग केली आणि मग तिला सतावणारा मुलगा तिकडून निघून गेला.\" ती सांगते, \"या गोष्टीला आता 10 वर्षं झाली. माझ्या भावाने जिला वाचवलं ती त्याची आज बायको आहे. त्या दोघांचं खरंच लग्न झालं.\" डब्लिनमध्ये राहणाऱ्या एकीने सांगितलं की, ती तर बऱ्याचदा सरळ तोंडावर खरं काय ते बोलून मोकळी होते. \"'अरे यार! मुलीने एकदा सांगितलं ना, की ती तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये. मग जा ना', मी एकदा एकाला असंच ठणकावलं. त्यामुळे प्रकरण आणखीनच बिघडलं. तो भयंकर रागावला आणि अजून भांडायला लागला. पण सुदैवानं थोड्याच वेळात चालता झाला.\" फ्रान्समधल्या सायरा यांनी या सगळ्यावर एक तोडगा सुचवला आहे. त्या म्हणतात, \"असा त्रास देणाऱ्या मुलांना असे काही प्रश्न विचारा की त्यांची बोलतीच बंद झाली पाहिजे.\" अमेरिकेतल्या नॅथन मूर यांच्या मते, \"पुरुषांच्या अशा वागणुकीला समाजच कारणीभूत आहे, जो त्यांना असं वागायला शिकवतो.\" तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "विचार करा तुम्ही कुठल्या तरी पबमध्ये बसून ड्रिंक एजॉय करत आहात, आणि त्याच वेळी तिथे एक अनोळखी पुरुष तिथं टपकतो. तो तुमच्या जवळ येतो, तुमच्याची बोलण्याचा प्रयत्न करतो.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तो तुमचा पिच्छा सोडायला तयार नसतो. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? एक तर तुम्हाला तिकडून कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसावं लागतं किंवा कुणी तरी तिसरी व्यक्ती तुमच्यात येऊन बसण्याची वाट पाहावी लागते. एखादी नकोशी व्यक्ती जबरदस्ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, असा अनुभव जवळपास प्रत्येक मुलीला कधी ना कधी येतोच. म्हणूनच जेव्हा ब्रिटिश पत्रकार आम्ना सलीम यांनी ट्विटरवर अशाच एका प्रसंगाचा उल्लेख केला तेव्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली पुरुष कसे महिलांच्या मर्जीविरोधात त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात याबाबत सोशल मीडियावर अनेक जणींनी अनुभव व्यक्त केले. आम्ना यांनी उल्लेख केलेला प्रसंग काही असा : मुलगा : माझ्याबरोबर फक्त एक ड्रिंक घ्याल का? मी : नको, थँक्स. मुलगा : कम ऑन! फक्त एका ड्रिंकसाठी तर विचारतोय. मी : हे बघा, मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघतीये आणि मला हे पुस्तक वाचायचंय. मुलगा : तुझा बॉयफ्रेंड तुला मित्र पण बनवू देत नाही का? ... आणि त्याचवेळी, एक मुलगी येऊन मला विचारते, \"क्लारा? हाय!\" आणि मला मिठी मारून तिने मला हळूच विचारलं की \"तू ठीक आहेस ना?\" खरंच काही मुली भारी असतात. जेव्हा वाचवणाऱ्यासोबतच झालं लग्न दुसऱ्या एका मुलीनेही असाच एक किस्सा शेअर केला. इटलीमधल्या फ्लोरेन्समध्ये असताना एक माणूस तिच्यासोबत जबरदस्ती डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. ती सांगते, \"मला पण अचानकच एका मुलीने येऊन वाचवलं. ती माझ्याजवळ येऊन अशी काही ओरडली, जशी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे.\" आम्नाच्या ट्वीटवर जॅमियल नावाच्या एका युजरने चांगला रिप्लाय दिला आहे. ती लिहिते, \"एकदा ट्रेनमध्ये एक मुलगा अशाच एका मुलीला त्रास देत होता. आणि ती एकटी होती. मग माझ्या भावाने तिचा नवरा असल्याची अॅक्टिंग केली आणि मग तिला सतावणारा मुलगा तिकडून निघून गेला.\" ती सांगते, \"या गोष्टीला आता 10 वर्षं झाली. माझ्या भावाने जिला वाचवलं ती त्याची आज बायको आहे. त्या दोघांचं खरंच लग्न झालं.\" डब्लिनमध्ये राहणाऱ्या एकीने सांगितलं की, ती तर बऱ्याचदा सरळ तोंडावर खरं काय ते बोलून मोकळी होते. \"'अरे यार! मुलीने एकदा सांगितलं ना, की ती तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये. मग जा ना', मी एकदा एकाला असंच ठणकावलं. त्यामुळे प्रकरण आणखीनच बिघडलं. तो भयंकर रागावला आणि अजून भांडायला लागला. पण सुदैवानं थोड्याच वेळात चालता झाला.\" फ्रान्समधल्या सायरा यांनी या सगळ्यावर एक तोडगा सुचवला आहे. त्या म्हणतात, \"असा त्रास देणाऱ्या मुलांना असे काही प्रश्न विचारा की त्यांची बोलतीच बंद झाली पाहिजे.\" अमेरिकेतल्या नॅथन मूर यांच्या मते, \"पुरुषांच्या अशा वागणुकीला समाजच कारणीभूत आहे, जो त्यांना असं वागायला शिकवतो.\" तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 10, "source_item_id": "10", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2492, "clean_index": 4, "clean_language_index": "mar_Deva:validation:4"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"हल्ला निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल,\" अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 या हल्ल्याचं वृत्त येताच प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच कुणीही राजगृहाच्या परिसरात जमू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. नेमकं काय घडलं? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईच्या दादरमधील निवासस्थान - राजगृहमध्ये शिरत मंगळवारी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. मंगळवारी (7 जुलै) संध्याकाळी हा प्रकार घडलाय. यामध्ये घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय. दादर पूर्व भागात असणारं 'राजगृह' हे निवासस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खास त्यांच्या पुस्तकांसाठी बांधलं होतं. आता या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांच्या घराच्या खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांच्या वापरातल्या विविध वस्तू - भांडी, चालताना वापरण्याच्या विविध छड्या, त्यांचा चष्मा आणि त्यांनी तयार केलेल्या संविधानाची प्रत आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"हल्ला निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल,\" अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 या हल्ल्याचं वृत्त येताच प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच कुणीही राजगृहाच्या परिसरात जमू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. नेमकं काय घडलं? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईच्या दादरमधील निवासस्थान - राजगृहमध्ये शिरत मंगळवारी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. मंगळवारी (7 जुलै) संध्याकाळी हा प्रकार घडलाय. यामध्ये घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय. दादर पूर्व भागात असणारं 'राजगृह' हे निवासस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खास त्यांच्या पुस्तकांसाठी बांधलं होतं. आता या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांच्या घराच्या खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांच्या वापरातल्या विविध वस्तू - भांडी, चालताना वापरण्याच्या विविध छड्या, त्यांचा चष्मा आणि त्यांनी तयार केलेल्या संविधानाची प्रत आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 11, "source_item_id": "11", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1675, "clean_index": 5, "clean_language_index": "mar_Deva:validation:5"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 16 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आदित्य यांची जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर शेती आणि गाळे मिळून स्थावर मालमत्तेची किंमत 4 कोटी 67 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे. आदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत साडे सहा लाख रुपये आहे. निवडणुकीच्या मैदानात आज ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती उतरत असून आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मोठे शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे निवडणूक अर्ज भरत आहेत. मोठ्या संख्येनं शिवसैनिक मराठमोळ्या वेशात आदित्य यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोनवरून शुभेच्या दिल्याचं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात पदार्पणासाठी शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी विधानसभा मतदारसंघाचीच निवड केली आहे. 2009 चा अपवाद वगळता हा मराठीबहुल मतदारसंघ नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. 2014 साली येथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. हेच सचिन अहिर आता शिवसेनेत सामिल झाले आहेत. ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसंच 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, \"आदित्य ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रात त्यांनी जी जनआशीर्वाद यात्रा काढली त्याला प्रचंड यश मिळालं. राज्य त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहतंय आणि आम्हाला खात्री आहे की निकाल असे लागतील की ईश्वर आणि नियतीचं त्यांच्या हातात राज्याची सूत्र देईल.\" 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरलं नव्हतं. ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढवत नसल्यावरून विरोधक अनेकवेळा टीकाही करायचे. ठाकरे घराण्यातून कोणीही आत्तापर्यंत निवडणूक लढवलेली नसताना आदित्य मैदानात का उतरले यावर संजय राऊत सांगतात की, \"बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते. निवडणूक लढवायची नाही ही त्यांची भूमिका होती आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्वीकारली की निवडणूक लढवायची नाही. आम्ही ज्या भूमिका घेऊन जातो त्या भूमिका भविष्यानुसार बदलाव्या लागतात. सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व ठाकरेंनी करायचं हे जर आम्ही मान्य केलं, तर त्यासाठी एक ठाकरे विधानसभेत हवेत, मुख्यमंत्री व्हावेत किंवा त्यापेक्षा वरच्या पदावर जावेत असा आमचा विचार आहे. कधी तरी इतिहास घडवण्यासाठी मागचा इतिहास थोडा थांबवावा लागतो. बाळासाहेबांनी इतिहास घडवला. आता ही पुढची पिढी आहे. आम्हाला असं वाटतं की या पिढीनं राज्याचं नेतृत्व प्रत्यक्ष करावं, उंटावरून शेळ्या न हाकता.\" 'फ्री प्रेस जर्नल'चे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार सांगतात आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं पारंपरिक राजकारण बदलण्याचा प्रयत्न केला \"आदित्य हा नवीन पिढीचा माणूस आहे. आदित्यनं शिवसेनेच्या अनेक पारंपरिक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. व्हॅलेंटाईन्स डेला शिवेसेनेचा विरोध आदित्यचा प्रवेश झाल्यानंतर मावळला. नाईट लाईफबाबत आदित्यने आग्रह धरला. ठिकठिकाणी पक्षाची भूमिका बदलण्यास भाग पाडलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन निघालेल्या आदित्य ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 16 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आदित्य यांची जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर शेती आणि गाळे मिळून स्थावर मालमत्तेची किंमत 4 कोटी 67 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे. आदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत साडे सहा लाख रुपये आहे. निवडणुकीच्या मैदानात आज ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती उतरत असून आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मोठे शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे निवडणूक अर्ज भरत आहेत. मोठ्या संख्येनं शिवसैनिक मराठमोळ्या वेशात आदित्य यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोनवरून शुभेच्या दिल्याचं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात पदार्पणासाठी शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी विधानसभा मतदारसंघाचीच निवड केली आहे. 2009 चा अपवाद वगळता हा मराठीबहुल मतदारसंघ नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. 2014 साली येथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. हेच सचिन अहिर आता शिवसेनेत सामिल झाले आहेत. ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसंच 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, \"आदित्य ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रात त्यांनी जी जनआशीर्वाद यात्रा काढली त्याला प्रचंड यश मिळालं. राज्य त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहतंय आणि आम्हाला खात्री आहे की निकाल असे लागतील की ईश्वर आणि नियतीचं त्यांच्या हातात राज्याची सूत्र देईल.\" 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरलं नव्हतं. ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढवत नसल्यावरून विरोधक अनेकवेळा टीकाही करायचे. ठाकरे घराण्यातून कोणीही आत्तापर्यंत निवडणूक लढवलेली नसताना आदित्य मैदानात का उतरले यावर संजय राऊत सांगतात की, \"बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते. निवडणूक लढवायची नाही ही त्यांची भूमिका होती आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्वीकारली की निवडणूक लढवायची नाही. आम्ही ज्या भूमिका घेऊन जातो त्या भूमिका भविष्यानुसार बदलाव्या लागतात. सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व ठाकरेंनी करायचं हे जर आम्ही मान्य केलं, तर त्यासाठी एक ठाकरे विधानसभेत हवेत, मुख्यमंत्री व्हावेत किंवा त्यापेक्षा वरच्या पदावर जावेत असा आमचा विचार आहे. कधी तरी इतिहास घडवण्यासाठी मागचा इतिहास थोडा थांबवावा लागतो. बाळासाहेबांनी इतिहास घडवला. आता ही पुढची पिढी आहे. आम्हाला असं वाटतं की या पिढीनं राज्याचं नेतृत्व प्रत्यक्ष करावं, उंटावरून शेळ्या न हाकता.\" 'फ्री प्रेस जर्नल'चे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार सांगतात आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं पारंपरिक राजकारण बदलण्याचा प्रयत्न केला \"आदित्य हा नवीन पिढीचा माणूस आहे. आदित्यनं शिवसेनेच्या अनेक पारंपरिक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. व्हॅलेंटाईन्स डेला शिवेसेनेचा विरोध आदित्यचा प्रवेश झाल्यानंतर मावळला. नाईट लाईफबाबत आदित्यने आग्रह धरला. ठिकठिकाणी पक्षाची भूमिका बदलण्यास भाग पाडलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 12, "source_item_id": "12", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3560, "clean_index": 6, "clean_language_index": "mar_Deva:validation:6"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यामुळे जवळपास 700 प्रवाशांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली. उल्हास नदीचं पाणी ट्रॅकवर आल्यानं या भागांत ट्रेनची वाहतूक रात्री बंद झाली. 26 जुलै 2019च्या रात्री तसंच 27 जुलै 2019च्या पहाटे उल्हास नदीच्या परिसरात संततधार पाऊस झाला. एकट्या कर्जतमध्येच 303 mm पावसाची नोंद झाल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. पण उल्हास नदीला पूर येण्याची ही पहिली वेळ नाही. पावसाळ्यात वेगानं फेसाळून वाहणाऱ्या उल्हास नदीचं दृश्य काठावर राहणाऱ्यांसाठी आणि ट्रेनने कल्याण-कर्जत-खोपोली मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी नवं नाही. पण या नदीला एवढा पूर का येतो? या नदीची वैशिष्ट्य काय आहेत? 1. उल्हास नदी ही लांबीच्या दृष्टीनं कोकणातील सर्वात मोठी नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती 122 किलोमीटरचं अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. 2. कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशिर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरात पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य drainage system आहे. 3. उल्हास नदी आणि तिच्या खाडीच्या काठावर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे अशी शहरं आणि नेरळ, पाषाणे, वांगणीसारखी गावं वसली आहेत. 4. 26 जुलै 2005 च्या दिवशी मुंबईत मिठी नदीच्या प्रलयात झालेला विद्ध्वंस सर्वांना आठवत असेल. पण त्या दिवशी उल्हास नदीलाही पूर आला होता. त्यावेळी बदलापूरजवळ ब्रिटिशकालीन बॅरेजचे (छोटं घरण) लोखंडी दरवाजेही वाहून गेले होते. बदलापूर ते कल्याण परिसरात त्यावेळी प्रचंड नुकसान झालं होतं. 5. वांगणी बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेचा ट्रॅक उल्हास नदीच्या अगदी जवळून म्हणजे काही फूटांवरून जातो. 26/7 च्या पुरादरम्यानही या ट्रॅकवर पाणी आले होते आणि त्यामुळं ट्रेन वाहतूक जवळपास आठवडाभर बंद होती. 6. त्याआधी 1989 साली उल्हास नदीला महापूर आला होता आणि कर्जतमध्येही मोठं नुकसान झालं होतं. पण flood barrier- नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. तसंच नदीपात्रातला गाळ काढण्याचं काम झालं असून घरं उंचावर बांधण्यात आल्यानं तिथे मोठं नुकसान होत नाही. 7. कल्याण-भिवंडी परिसरात मात्र वाढता शहराचा विस्तार पूररेषेच्या आतच असलेली बांधकामं यामुळे पूराचा धोका वाढलेला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शनिवारी पहाटे वांगणीजवळ अडकली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यामुळे जवळपास 700 प्रवाशांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली. उल्हास नदीचं पाणी ट्रॅकवर आल्यानं या भागांत ट्रेनची वाहतूक रात्री बंद झाली. 26 जुलै 2019च्या रात्री तसंच 27 जुलै 2019च्या पहाटे उल्हास नदीच्या परिसरात संततधार पाऊस झाला. एकट्या कर्जतमध्येच 303 mm पावसाची नोंद झाल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. पण उल्हास नदीला पूर येण्याची ही पहिली वेळ नाही. पावसाळ्यात वेगानं फेसाळून वाहणाऱ्या उल्हास नदीचं दृश्य काठावर राहणाऱ्यांसाठी आणि ट्रेनने कल्याण-कर्जत-खोपोली मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी नवं नाही. पण या नदीला एवढा पूर का येतो? या नदीची वैशिष्ट्य काय आहेत? 1. उल्हास नदी ही लांबीच्या दृष्टीनं कोकणातील सर्वात मोठी नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती 122 किलोमीटरचं अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. 2. कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशिर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरात पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य drainage system आहे. 3. उल्हास नदी आणि तिच्या खाडीच्या काठावर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे अशी शहरं आणि नेरळ, पाषाणे, वांगणीसारखी गावं वसली आहेत. 4. 26 जुलै 2005 च्या दिवशी मुंबईत मिठी नदीच्या प्रलयात झालेला विद्ध्वंस सर्वांना आठवत असेल. पण त्या दिवशी उल्हास नदीलाही पूर आला होता. त्यावेळी बदलापूरजवळ ब्रिटिशकालीन बॅरेजचे (छोटं घरण) लोखंडी दरवाजेही वाहून गेले होते. बदलापूर ते कल्याण परिसरात त्यावेळी प्रचंड नुकसान झालं होतं. 5. वांगणी बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेचा ट्रॅक उल्हास नदीच्या अगदी जवळून म्हणजे काही फूटांवरून जातो. 26/7 च्या पुरादरम्यानही या ट्रॅकवर पाणी आले होते आणि त्यामुळं ट्रेन वाहतूक जवळपास आठवडाभर बंद होती. 6. त्याआधी 1989 साली उल्हास नदीला महापूर आला होता आणि कर्जतमध्येही मोठं नुकसान झालं होतं. पण flood barrier- नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. तसंच नदीपात्रातला गाळ काढण्याचं काम झालं असून घरं उंचावर बांधण्यात आल्यानं तिथे मोठं नुकसान होत नाही. 7. कल्याण-भिवंडी परिसरात मात्र वाढता शहराचा विस्तार पूररेषेच्या आतच असलेली बांधकामं यामुळे पूराचा धोका वाढलेला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 13, "source_item_id": "13", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2287, "clean_index": 7, "clean_language_index": "mar_Deva:validation:7"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nथेरेसा मे युरोपियन महासंघ आणि इतर युरोपियन नेत्यांच्या भेटी घेत असून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रेक्झिटसंबंधीच्या थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर मंगळवारी (11 डिसेंबर) ब्रिटनच्या संसदेत मतदान होणार होते. मात्र थेरेसा मे यांनी हे मतदान सध्या तरी होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. कारण विरोधी पक्षासोबतच काही सत्ताधारी खासदारांचाही यूकेने युरोपियन महासंघासोबत केलेल्या कराराला विरोध आहे. त्यामुळेच मतदान पुढे ढकलल्यानंतर थेरेसा मे यांनी डच पंतप्रधान मार्क रट आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अंगेला मर्केल यांची भेट घेतली. ब्रेक्झिटवर संसदेत चर्चेला सुरुवात झाली आहे. मजूर पक्षाचे खासदार आणि चेअर ऑफ द ब्रेक्झिट कमिटी हिलरी बेन यांनी म्हटलं की, \"अॅटर्नी जनरल यांनी सभागृहात यावं आणि कायदेशीर अडचणी काय आहेत याबाबत सविस्तर चर्चा करावी. आमच्या हे लक्षात आलं आहे की आज दिलेलं वचन उद्या हवेत विरून जाऊ शकतं.\" यूकेने महासंघासोबत केलेल्या करारातील वादग्रस्त मुद्दा हा नॉदर्न आर्यलंड आणि रिपब्लिक ऑफ आर्यलंड यांच्यामधील सीमारेषेचा प्रश्न आहे. नॉदर्न आर्यलंड यूकेचा भाग आहे तर रिपब्लिक ऑफ आर्यलंड स्वतंत्र आहे. आर्यलंडने नॉदर्न आर्यलंडसोबतची सीमारेषा सील करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत मे यांच्या 'ब्रेक्झिट प्लॅन'मधून नॉदर्न आयर्लंडला वगळावे लागेल. याचाच अर्थ नॉदर्न आयर्लंड हा युरोपियन युनियनचा भाग राहील आणि उर्वरित यूके मात्र त्यातून बाहेर पडेल. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यूके पूर्णपणे युरोपियन युनियनमधून बाहेर पडला असे म्हणतात येणार नाही. म्हणूनच ब्रिटनमधील खासदारांचा थेरेसा मे यांनी केलेल्या कराराला विरोध आहे. थेरेसा मे यांनी ब्रसेल्समधे अन्य नेत्यांसोबतच्या भेटीत हीच समस्या मांडली. नॉदर्न आर्यलंड सीमारेषेविषयी आपल्याला अजून ठोस आश्वासन हवे आहे, जेणे करून संसदेमध्ये मतदानासाठी खासदारांची मनधरणी करता येईल, अशी भूमिका थेरेसा मे यांनी आपल्या ब्रसेल्स भेटीत मांडली आहे. मात्र युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी युरोपियन युनियन यासंबंधी पुनर्वाटाघाटी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अर्थात, यूकेला या करारावर मतदान घेणे सोपे जावे यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी युनियनच्या सदस्य देशातील नेत्यांना केले आहे. 'बॅकस्टॉप'च्या प्रश्नावर अडल्या वाटाघाटी आता ब्रिटनशी ब्रेक्झिटसंबंधी होणारी चर्चा ही आयरिश सीमारेषेवरील 'बॅकस्टॉप'च्या मुद्द्यावरच होईल, हे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र 'बॅकस्टॉप'च्या पर्यायालाही कडाडून विरोध होतोय. बॅकस्टॉप म्हणजे नॉदर्न आर्यलंड आणि रिपब्लिक ऑफ आर्यलंडच्या सीमारेषेवर तात्पुरत्या स्वरूपात जकात व्यवस्था तयार करणे. जेणे करून आयरिश बॉर्डरवर चेक-पॉईंट्स उभारावे लागू नयेत. अर्थात हा दीर्घकालीन उपाय नाही. यामुळे नॉदर्न आर्यलंडसाठी पूर्णपणे वेगळे नियम बनवले जातील आणि हा देशाच्या एकात्मतेसाठी धोका ठरू शकतो, या मुद्द्यावर ब्रिटनमधे 'बॅकस्टॉप'ला विरोध केला जात आहे. त्यामुळे थेरेसा मे यांची सर्व बाजूने कोंडी होताना दिसत आहे. विरोधाची धार बोथट करण्यासाठी थेरेसा मे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांना स्पष्ट केले, की 'बॅकस्टॉप'च्या मुद्द्यावर आश्वासक तोडगा काढण्यासाठी अन्य युरोपियन नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. ब्रेक्झिटसंबंधीच्या करारातील सर्व मुद्दे आम्हाला समजत नाहीत, तोपर्यंत बॅकस्टॉपच्या मुद्द्यावर ब्रिटनशी चर्चा होणार नसल्याचे आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच सध्या तरी थेरेसा मे यांचा प्रस्ताव सहजगत्या प्रत्यक्षात येईल, असे दिसत नाही. संसदेत या प्रस्तावावर मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. पण जेव्हा मे यांचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेत मांडला जाईल तेव्हा प्रस्तावाच्या विरोधात मतदान होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. कारण सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार मजूर पक्ष, नॉदर्न आयरिश युनियनिस्ट पक्ष (द डीयुपी) आणि अन्य विरोधकांसोबत ब्रेक्झिट प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. खासदारांनी ही योजना फेटाळल्यास काय? ही योजना फेटाळल्यास थेरेसा मेंविरोधात अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो. त्याबरोबरच ब्रिटनमधे अजून काय घडू शकते याबद्दल काही महत्त्वाच्या शक्यता पुढे येत आहेत. • ब्रेक्झिटला पूर्णपणे नकार • थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर पुनर्मतदान • युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी नव्याने वाटाघाटी • पुन्हा निवडणूक • अविश्वास ठराव • ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे का, या मुद्द्यावर पुन्हा एकदा सार्वमत हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ब्रेक्झिट संदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन महासंघाशी केलेल्या कराराचे भवितव्य अजूनही अधांतरी आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nथेरेसा मे युरोपियन महासंघ आणि इतर युरोपियन नेत्यांच्या भेटी घेत असून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रेक्झिटसंबंधीच्या थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर मंगळवारी (11 डिसेंबर) ब्रिटनच्या संसदेत मतदान होणार होते. मात्र थेरेसा मे यांनी हे मतदान सध्या तरी होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. कारण विरोधी पक्षासोबतच काही सत्ताधारी खासदारांचाही यूकेने युरोपियन महासंघासोबत केलेल्या कराराला विरोध आहे. त्यामुळेच मतदान पुढे ढकलल्यानंतर थेरेसा मे यांनी डच पंतप्रधान मार्क रट आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अंगेला मर्केल यांची भेट घेतली. ब्रेक्झिटवर संसदेत चर्चेला सुरुवात झाली आहे. मजूर पक्षाचे खासदार आणि चेअर ऑफ द ब्रेक्झिट कमिटी हिलरी बेन यांनी म्हटलं की, \"अॅटर्नी जनरल यांनी सभागृहात यावं आणि कायदेशीर अडचणी काय आहेत याबाबत सविस्तर चर्चा करावी. आमच्या हे लक्षात आलं आहे की आज दिलेलं वचन उद्या हवेत विरून जाऊ शकतं.\" यूकेने महासंघासोबत केलेल्या करारातील वादग्रस्त मुद्दा हा नॉदर्न आर्यलंड आणि रिपब्लिक ऑफ आर्यलंड यांच्यामधील सीमारेषेचा प्रश्न आहे. नॉदर्न आर्यलंड यूकेचा भाग आहे तर रिपब्लिक ऑफ आर्यलंड स्वतंत्र आहे. आर्यलंडने नॉदर्न आर्यलंडसोबतची सीमारेषा सील करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत मे यांच्या 'ब्रेक्झिट प्लॅन'मधून नॉदर्न आयर्लंडला वगळावे लागेल. याचाच अर्थ नॉदर्न आयर्लंड हा युरोपियन युनियनचा भाग राहील आणि उर्वरित यूके मात्र त्यातून बाहेर पडेल. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यूके पूर्णपणे युरोपियन युनियनमधून बाहेर पडला असे म्हणतात येणार नाही. म्हणूनच ब्रिटनमधील खासदारांचा थेरेसा मे यांनी केलेल्या कराराला विरोध आहे. थेरेसा मे यांनी ब्रसेल्समधे अन्य नेत्यांसोबतच्या भेटीत हीच समस्या मांडली. नॉदर्न आर्यलंड सीमारेषेविषयी आपल्याला अजून ठोस आश्वासन हवे आहे, जेणे करून संसदेमध्ये मतदानासाठी खासदारांची मनधरणी करता येईल, अशी भूमिका थेरेसा मे यांनी आपल्या ब्रसेल्स भेटीत मांडली आहे. मात्र युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी युरोपियन युनियन यासंबंधी पुनर्वाटाघाटी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अर्थात, यूकेला या करारावर मतदान घेणे सोपे जावे यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी युनियनच्या सदस्य देशातील नेत्यांना केले आहे. 'बॅकस्टॉप'च्या प्रश्नावर अडल्या वाटाघाटी आता ब्रिटनशी ब्रेक्झिटसंबंधी होणारी चर्चा ही आयरिश सीमारेषेवरील 'बॅकस्टॉप'च्या मुद्द्यावरच होईल, हे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र 'बॅकस्टॉप'च्या पर्यायालाही कडाडून विरोध होतोय. बॅकस्टॉप म्हणजे नॉदर्न आर्यलंड आणि रिपब्लिक ऑफ आर्यलंडच्या सीमारेषेवर तात्पुरत्या स्वरूपात जकात व्यवस्था तयार करणे. जेणे करून आयरिश बॉर्डरवर चेक-पॉईंट्स उभारावे लागू नयेत. अर्थात हा दीर्घकालीन उपाय नाही. यामुळे नॉदर्न आर्यलंडसाठी पूर्णपणे वेगळे नियम बनवले जातील आणि हा देशाच्या एकात्मतेसाठी धोका ठरू शकतो, या मुद्द्यावर ब्रिटनमधे 'बॅकस्टॉप'ला विरोध केला जात आहे. त्यामुळे थेरेसा मे यांची सर्व बाजूने कोंडी होताना दिसत आहे. विरोधाची धार बोथट करण्यासाठी थेरेसा मे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांना स्पष्ट केले, की 'बॅकस्टॉप'च्या मुद्द्यावर आश्वासक तोडगा काढण्यासाठी अन्य युरोपियन नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. ब्रेक्झिटसंबंधीच्या करारातील सर्व मुद्दे आम्हाला समजत नाहीत, तोपर्यंत बॅकस्टॉपच्या मुद्द्यावर ब्रिटनशी चर्चा होणार नसल्याचे आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच सध्या तरी थेरेसा मे यांचा प्रस्ताव सहजगत्या प्रत्यक्षात येईल, असे दिसत नाही. संसदेत या प्रस्तावावर मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. पण जेव्हा मे यांचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेत मांडला जाईल तेव्हा प्रस्तावाच्या विरोधात मतदान होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. कारण सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार मजूर पक्ष, नॉदर्न आयरिश युनियनिस्ट पक्ष (द डीयुपी) आणि अन्य विरोधकांसोबत ब्रेक्झिट प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. खासदारांनी ही योजना फेटाळल्यास काय? ही योजना फेटाळल्यास थेरेसा मेंविरोधात अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो. त्याबरोबरच ब्रिटनमधे अजून काय घडू शकते याबद्दल काही महत्त्वाच्या शक्यता पुढे येत आहेत. • ब्रेक्झिटला पूर्णपणे नकार • थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर पुनर्मतदान • युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी नव्याने वाटाघाटी • पुन्हा निवडणूक • अविश्वास ठराव • ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे का, या मुद्द्यावर पुन्हा एकदा सार्वमत हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 15, "source_item_id": "15", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3948, "clean_index": 8, "clean_language_index": "mar_Deva:validation:8"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआमीरसोबतच्या भेटीचे फोटो एमीन यांनी 15 ऑगस्टला ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत एमीन यांनी लिहिलं आहे, \"प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, फिल्ममेकर आमीर खानशी इस्तंबूलमध्ये भेट झाली. आमीरनं आपला नवीन चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'चं शूटिंग तुर्कस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.\" Twitter पोस्ट समाप्त, 1 अर्थात, आमीरनं एमीन यांची घेतलेली भेट भारतात काही लोकांच्या पचनी पडलेली नाहीये. भाजप नेते आणि दिल्ली दंगलींच्या आधीच्या आपल्या भाषणामुळे चर्चेत आलेल्या कपिल मिश्रांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींपर्यंत अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. आमीरच्या दौऱ्यावर कोणी काय म्हटलंय? कपिल मिश्रांनी ट्वीट करून म्हटलं, \"यांना भारतात भीती वाटते.\" \"आमीर खान तीन खानांपैकीच एक आहे, हा माझा मुद्दा सिद्ध झाला,\" असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामींनी केलं. पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी ट्वीट करून म्हटलं, \"भारताचा मित्र असलेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटायला आमीर खाननं नकार दिला होता. मात्र भारताचा शत्रू देश असलेल्या तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचं आमंत्रण स्वीकारण्यात त्यांना संकोच वाटला नाही.\" अभिनव खरे यांनी लिहिलं आहे, \"यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस हा फोटो आठवा. आपल्या पैशांचा आपल्या विरुद्ध वापर होऊ देऊ नका.\" काही लोकांनी आमीर खान यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशरफ़ हुसैन यांनी लिहिलं आहे की, आमीर खान यांना भक्त ट्रोल करत आहेत. म्हणजे आता सेलिब्रिटींनी यांच्या हिशोबानं वागायचं? यांना इस्रायल आवडतो...पण तुर्की आवडत नाही. त्यामुळेच त्यांना आमीर पसंत नाही. जयमीन श्रीमाली यांनी म्हटलं आहे, \"आमीर खाननं सर्वात जास्त नापसंती मिळवलेल्या सडक-2 च्या ट्रेलरला आव्हान द्यायचं ठरवलंय असं दिसतंय.\" तुर्कस्तानबद्दल आकस का? जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविण्याला तुर्कस्ताननं विरोध दर्शवला होता. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळी म्हटलं होतं, \"आमचे काश्मिरी बंधू-भगिनी अनेक दशकांपासून पीडित आहेत. काश्मीर मुद्द्यावर आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच सोबत आहोत. आम्ही हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही मांडला होता. काश्मिरचा प्रश्न संघर्षानं सुटणार नाही. तो न्याय्य आणि निष्पक्ष मार्गानंच सोडवला जाऊ शकतो. तुर्कस्तान अशाच शांतता आणि संवादाचं समर्थन करतो.\" भारतानं त्यावेळी तुर्कस्तानच्या भूमिकेवर कठोर टीका केली होती. नुकतंच हाया सोफिया म्युझियमचं रुपांतर पुन्हा एकदा मशिदीमध्ये करून तुर्कस्ताननं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्या एमीन अर्दोगान यांची भेट आमीरनं घेतली त्या नेहमी हिजाब परिधान करतात. तुर्कस्तानात हिजाबवर निर्बंध होते. हिजाब घालून मुली विद्यापीठात जाऊ शकत नव्हत्या. अर्दोगान यांच्या पत्नी एमीनही हिजाबमुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जायच्या नाहीत. काहीजण आमीरला या विचारधारेशी जोडून ट्रोल करत आहेत. आमीरचे चित्रपट आणि वक्तव्यं भारतातील असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केल्यामुळेही आमीर खान अनेकदा ट्रोल झाला आहे. पीके चित्रपटात हिंदूंच्या भावनांची चेष्टा केल्याचा आरोपही आमीरवर करण्यात आला होता. सध्या आमीर आपल्या 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गम्प चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाल होता. तुर्कस्तानात कोणतं शूटिंग होईल? चित्रपटातला एक महत्त्वाचा सीन आणि संवाद आहे, 'रन फॉरेस्ट रन'. या सीनमध्ये अभिनेत्री फॉरेस्ट गम्पच्या व्यक्तिरेखेला धावायला सांगत असते. या इंग्लिश चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा फॉरेस्ट गम्प सतत पळत असतो. तो चालतच अनेक ठिकाणी जातो आणि शेवटी त्याला आपण थांबायला हवं हे जाणवतं. अशाच एखाद्या दृश्याचं चित्रीकरण करण्यासाठी आमीर खान तुर्कस्तानला गेला असेल. आमीरचा हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अभिनेता आमीर खान तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोगान यांच्या पत्नी एमीन अर्दोगान यांची भेट घेतल्यामुळे चर्चेत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआमीरसोबतच्या भेटीचे फोटो एमीन यांनी 15 ऑगस्टला ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत एमीन यांनी लिहिलं आहे, \"प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, फिल्ममेकर आमीर खानशी इस्तंबूलमध्ये भेट झाली. आमीरनं आपला नवीन चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'चं शूटिंग तुर्कस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.\" Twitter पोस्ट समाप्त, 1 अर्थात, आमीरनं एमीन यांची घेतलेली भेट भारतात काही लोकांच्या पचनी पडलेली नाहीये. भाजप नेते आणि दिल्ली दंगलींच्या आधीच्या आपल्या भाषणामुळे चर्चेत आलेल्या कपिल मिश्रांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींपर्यंत अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. आमीरच्या दौऱ्यावर कोणी काय म्हटलंय? कपिल मिश्रांनी ट्वीट करून म्हटलं, \"यांना भारतात भीती वाटते.\" \"आमीर खान तीन खानांपैकीच एक आहे, हा माझा मुद्दा सिद्ध झाला,\" असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामींनी केलं. पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी ट्वीट करून म्हटलं, \"भारताचा मित्र असलेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटायला आमीर खाननं नकार दिला होता. मात्र भारताचा शत्रू देश असलेल्या तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचं आमंत्रण स्वीकारण्यात त्यांना संकोच वाटला नाही.\" अभिनव खरे यांनी लिहिलं आहे, \"यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस हा फोटो आठवा. आपल्या पैशांचा आपल्या विरुद्ध वापर होऊ देऊ नका.\" काही लोकांनी आमीर खान यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशरफ़ हुसैन यांनी लिहिलं आहे की, आमीर खान यांना भक्त ट्रोल करत आहेत. म्हणजे आता सेलिब्रिटींनी यांच्या हिशोबानं वागायचं? यांना इस्रायल आवडतो...पण तुर्की आवडत नाही. त्यामुळेच त्यांना आमीर पसंत नाही. जयमीन श्रीमाली यांनी म्हटलं आहे, \"आमीर खाननं सर्वात जास्त नापसंती मिळवलेल्या सडक-2 च्या ट्रेलरला आव्हान द्यायचं ठरवलंय असं दिसतंय.\" तुर्कस्तानबद्दल आकस का? जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविण्याला तुर्कस्ताननं विरोध दर्शवला होता. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळी म्हटलं होतं, \"आमचे काश्मिरी बंधू-भगिनी अनेक दशकांपासून पीडित आहेत. काश्मीर मुद्द्यावर आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच सोबत आहोत. आम्ही हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही मांडला होता. काश्मिरचा प्रश्न संघर्षानं सुटणार नाही. तो न्याय्य आणि निष्पक्ष मार्गानंच सोडवला जाऊ शकतो. तुर्कस्तान अशाच शांतता आणि संवादाचं समर्थन करतो.\" भारतानं त्यावेळी तुर्कस्तानच्या भूमिकेवर कठोर टीका केली होती. नुकतंच हाया सोफिया म्युझियमचं रुपांतर पुन्हा एकदा मशिदीमध्ये करून तुर्कस्ताननं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्या एमीन अर्दोगान यांची भेट आमीरनं घेतली त्या नेहमी हिजाब परिधान करतात. तुर्कस्तानात हिजाबवर निर्बंध होते. हिजाब घालून मुली विद्यापीठात जाऊ शकत नव्हत्या. अर्दोगान यांच्या पत्नी एमीनही हिजाबमुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जायच्या नाहीत. काहीजण आमीरला या विचारधारेशी जोडून ट्रोल करत आहेत. आमीरचे चित्रपट आणि वक्तव्यं भारतातील असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केल्यामुळेही आमीर खान अनेकदा ट्रोल झाला आहे. पीके चित्रपटात हिंदूंच्या भावनांची चेष्टा केल्याचा आरोपही आमीरवर करण्यात आला होता. सध्या आमीर आपल्या 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गम्प चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाल होता. तुर्कस्तानात कोणतं शूटिंग होईल? चित्रपटातला एक महत्त्वाचा सीन आणि संवाद आहे, 'रन फॉरेस्ट रन'. या सीनमध्ये अभिनेत्री फॉरेस्ट गम्पच्या व्यक्तिरेखेला धावायला सांगत असते. या इंग्लिश चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा फॉरेस्ट गम्प सतत पळत असतो. तो चालतच अनेक ठिकाणी जातो आणि शेवटी त्याला आपण थांबायला हवं हे जाणवतं. अशाच एखाद्या दृश्याचं चित्रीकरण करण्यासाठी आमीर खान तुर्कस्तानला गेला असेल. आमीरचा हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 16, "source_item_id": "16", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3520, "clean_index": 9, "clean_language_index": "mar_Deva:validation:9"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी ट्विटरवर माहिती दिली. PTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, \"ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांच्या घशात खवखवत होतं, तसंच तापही जाणवत होता. त्यामुळे सोमवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आज दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहेत. कालच दोघांच्याही कोरोनाच्या चाचणी घेण्यात आल्या.\" भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवरून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईची प्रकृती लवकारत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली. काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केलीय. काँग्रेस ते भाजप... ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रवास ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं आणि संबोधलं जातं. तीन महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकारही कोसळलं. शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात आले. ते साल होतं 2002. राजकीय प्रवेशापासूनच ते मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहिले. 2014 साली मोदी लाटेतही त्यांनी गुनाची जागा राखली होती. केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाही त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही सांभाळलं. 2018 साली मध्य प्रदेशात सरकार येण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, काँग्रेसनं कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. ते नाराज असल्याची त्यावेळीही चर्चा झाली होती. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला. 2019च्या मेनंतर ज्योतिरादित्य यांच्या हाती काहीच उरलं नव्हतं. खासदारकी गेली होती. त्याचदरम्यान ते पक्षात नाराज असल्याच्या बातम्या यायला लागल्या. तर ज्या राहुल गांधींवर विश्वास ठेवून त्यांनी राजकारण पुढे नेलं होतं, ते राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. याच काळात मध्य प्रदेशातले आणि पक्षातले त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांचं राजकारण बहरलं. कारण काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे आली होती. दोन्ही नेते सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात. नाराज झालेल्या ज्योतिरादित्य यांनी ट्वीटरवरच्या त्यांच्या माहितीमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला. चर्चांना आणखी उधाण आलं. पण आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि नाराज नाही असं ज्योतिरादित्य यांच्याकडून सांगण्यात आलं. पक्षाकडून पुनर्वसन होईल अशी ज्योतिरादित्य यांना आशा होती. दिल्ली दंगलीनंतर काँग्रेसनं 26 फेब्रुवारीला कार्यकारीणीची बैठक बोलावली. या बैठकीत ते शेवटचे काँग्रेस नेत्यांबरोबर दिसले. त्यावेळची त्यांच्या देहबोलीमधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. पक्षकाडून पुनर्वसन म्हणजे राज्यसभेवर तरी वर्णी लागेल अशी त्यांना आशा होती. पण तीही पूर्ण होताना दिसली नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा देण्याआधी ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला होता. अखेर मार्च महिन्यात त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. \"राजकारण हे त्यासाठीचं माध्यम आहे. वडिलांनी तसंच गेल्या 18-20 वर्षात मी प्राणपणाने, श्रद्धापूर्वक राज्याची, देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. मन व्यथित आहे, दु:खी आहे. जनसेवेचं उद्दिष्टपूर्ती काँग्रेसच्या माध्यमातून होऊ शकत नाही. वर्तमानात काँग्रेसची स्थिती पूर्वीच्या काँग्रेससारखी राहिलेली नाही,\" असं ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भाजपचे मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यांना दक्षिण दिल्लीस्थित साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी ट्विटरवर माहिती दिली. PTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, \"ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांच्या घशात खवखवत होतं, तसंच तापही जाणवत होता. त्यामुळे सोमवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आज दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहेत. कालच दोघांच्याही कोरोनाच्या चाचणी घेण्यात आल्या.\" भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवरून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईची प्रकृती लवकारत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली. काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केलीय. काँग्रेस ते भाजप... ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रवास ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं आणि संबोधलं जातं. तीन महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकारही कोसळलं. शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात आले. ते साल होतं 2002. राजकीय प्रवेशापासूनच ते मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहिले. 2014 साली मोदी लाटेतही त्यांनी गुनाची जागा राखली होती. केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाही त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही सांभाळलं. 2018 साली मध्य प्रदेशात सरकार येण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, काँग्रेसनं कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. ते नाराज असल्याची त्यावेळीही चर्चा झाली होती. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला. 2019च्या मेनंतर ज्योतिरादित्य यांच्या हाती काहीच उरलं नव्हतं. खासदारकी गेली होती. त्याचदरम्यान ते पक्षात नाराज असल्याच्या बातम्या यायला लागल्या. तर ज्या राहुल गांधींवर विश्वास ठेवून त्यांनी राजकारण पुढे नेलं होतं, ते राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. याच काळात मध्य प्रदेशातले आणि पक्षातले त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांचं राजकारण बहरलं. कारण काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे आली होती. दोन्ही नेते सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात. नाराज झालेल्या ज्योतिरादित्य यांनी ट्वीटरवरच्या त्यांच्या माहितीमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला. चर्चांना आणखी उधाण आलं. पण आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि नाराज नाही असं ज्योतिरादित्य यांच्याकडून सांगण्यात आलं. पक्षाकडून पुनर्वसन होईल अशी ज्योतिरादित्य यांना आशा होती. दिल्ली दंगलीनंतर काँग्रेसनं 26 फेब्रुवारीला कार्यकारीणीची बैठक बोलावली. या बैठकीत ते शेवटचे काँग्रेस नेत्यांबरोबर दिसले. त्यावेळची त्यांच्या देहबोलीमधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. पक्षकाडून पुनर्वसन म्हणजे राज्यसभेवर तरी वर्णी लागेल अशी त्यांना आशा होती. पण तीही पूर्ण होताना दिसली नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा देण्याआधी ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला होता. अखेर मार्च महिन्यात त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. \"राजकारण हे त्यासाठीचं माध्यम आहे. वडिलांनी तसंच गेल्या 18-20 वर्षात मी प्राणपणाने, श्रद्धापूर्वक राज्याची, देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. मन व्यथित आहे, दु:खी आहे. जनसेवेचं उद्दिष्टपूर्ती काँग्रेसच्या माध्यमातून होऊ शकत नाही. वर्तमानात काँग्रेसची स्थिती पूर्वीच्या काँग्रेससारखी राहिलेली नाही,\" असं ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 17, "source_item_id": "17", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3876, "clean_index": 10, "clean_language_index": "mar_Deva:validation:10"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइजिप्शियन-अमेरिकन संशोधकांच्या या पथकाने अॅबिडोस या वाळवंटातल्या स्मशानभूमीमध्ये ही ब्रुअरी शोधली आहे. धान्य आणि मिश्रण उकळून बिअर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जवळपास 40 मडकी असणारी अनेक युनिट्स त्यांना सापडली आहेत. सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजच्या माहितीनुसार ही ब्रुअरी नार्मर राजाच्या कालखंडातली असण्याची शक्यता आहे. 'ही जगातली सगळ्यात जुनी, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी ब्रुअरी' असल्याचं त्यांनी म्हटलंय. सुमारे 5000 वर्षांपूर्वी या नार्मर राजाची राजवट होती. इजिप्तवर राज्य करणारं आणि इजिप्तला एकत्र आणणारं हे पहिलं घराणं होतं, असं मानलं जातं. प्रत्येकी 20 मीटर्स (65फूट);च्या आठ भागांमध्ये ही ब्रुअरी विभागण्यात आलीय. यातल्या प्रत्येकांत दोन ओळींनी मांडून ठेवण्यात आलेली मातीची 40 मडकी असल्याचं इजिप्तच्या सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजचे जनरल सेक्रेटरी मोस्तफा वझीरी यांनी सांगितलं. बिअर तयार करण्यासाठी मोठ्या पिंपामध्ये धान्य आणि पाण्याचं मिश्रण उकळलं जाईल. मातीच्या रिंगच्या आकाराच्या कड्यांच्या मदतीने हे पिंप एकाजागी घट्ट अडकवून ठेवलं जाई. \"इजिप्तच्या राजांसाठी बांधण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांच्या जागी होणाऱ्या प्रथा आणि सोपस्कारांसाठी पुरवठा करायला म्हणून ही ब्रुअरी या जागी बांधण्यात आल्याची शक्यता आहे,\" असं पुरातत्त्व संशोधक आणि या मोहिमेचे प्रमुख असणाऱ्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या मॅथ्यू अॅडम्स यांनी म्हटल्याचं इजिप्तच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितलं आहे. त्या काळी या बिअर फॅक्टरीमध्ये एकावेळी जवळपास 22,400 लीटर बिअरचं उत्पादन होत असल्याचा अंदाज आहे. \"बिअरचा वापर बळीच्या प्रथेमध्ये करण्यात येत असल्याचे पुरावे या ठिकाणच्या खोदकामात सापडले आहेत,\" असं हे पत्रक सांगतं. अॅबिडोस हे पुरातन इजिप्तमधल्या शहरांपैकी एक असून इथे मोठ्या दफनभूमी आणि देवळं आहेत. इजिप्तच्या उत्तरेकडील सोहाग प्रांताच्या दक्षिणेकडे हा भाग आहे. लक्सर (Luxor) हे इजिप्तमधलं प्रसिद्ध पर्यटनस्थळही याच भागात आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला अलेक्झांड्रिया परिसराजवळ खोदकाम करणाऱ्या पथकाला सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या ममीज सापडल्या होत्या. या सगळ्या ममीजच्या तोंडात सोन्याची जीभ आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "इजिप्तमधल्या पुरातत्तवशास्त्रज्ञांनी तब्बल 5000 वर्षांपूर्वीची आणि कदाचित जगातली सर्वात जुनी बिअर फॅक्टरी शोधून काढलीय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइजिप्शियन-अमेरिकन संशोधकांच्या या पथकाने अॅबिडोस या वाळवंटातल्या स्मशानभूमीमध्ये ही ब्रुअरी शोधली आहे. धान्य आणि मिश्रण उकळून बिअर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जवळपास 40 मडकी असणारी अनेक युनिट्स त्यांना सापडली आहेत. सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजच्या माहितीनुसार ही ब्रुअरी नार्मर राजाच्या कालखंडातली असण्याची शक्यता आहे. 'ही जगातली सगळ्यात जुनी, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी ब्रुअरी' असल्याचं त्यांनी म्हटलंय. सुमारे 5000 वर्षांपूर्वी या नार्मर राजाची राजवट होती. इजिप्तवर राज्य करणारं आणि इजिप्तला एकत्र आणणारं हे पहिलं घराणं होतं, असं मानलं जातं. प्रत्येकी 20 मीटर्स (65फूट);च्या आठ भागांमध्ये ही ब्रुअरी विभागण्यात आलीय. यातल्या प्रत्येकांत दोन ओळींनी मांडून ठेवण्यात आलेली मातीची 40 मडकी असल्याचं इजिप्तच्या सुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजचे जनरल सेक्रेटरी मोस्तफा वझीरी यांनी सांगितलं. बिअर तयार करण्यासाठी मोठ्या पिंपामध्ये धान्य आणि पाण्याचं मिश्रण उकळलं जाईल. मातीच्या रिंगच्या आकाराच्या कड्यांच्या मदतीने हे पिंप एकाजागी घट्ट अडकवून ठेवलं जाई. \"इजिप्तच्या राजांसाठी बांधण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांच्या जागी होणाऱ्या प्रथा आणि सोपस्कारांसाठी पुरवठा करायला म्हणून ही ब्रुअरी या जागी बांधण्यात आल्याची शक्यता आहे,\" असं पुरातत्त्व संशोधक आणि या मोहिमेचे प्रमुख असणाऱ्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या मॅथ्यू अॅडम्स यांनी म्हटल्याचं इजिप्तच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितलं आहे. त्या काळी या बिअर फॅक्टरीमध्ये एकावेळी जवळपास 22,400 लीटर बिअरचं उत्पादन होत असल्याचा अंदाज आहे. \"बिअरचा वापर बळीच्या प्रथेमध्ये करण्यात येत असल्याचे पुरावे या ठिकाणच्या खोदकामात सापडले आहेत,\" असं हे पत्रक सांगतं. अॅबिडोस हे पुरातन इजिप्तमधल्या शहरांपैकी एक असून इथे मोठ्या दफनभूमी आणि देवळं आहेत. इजिप्तच्या उत्तरेकडील सोहाग प्रांताच्या दक्षिणेकडे हा भाग आहे. लक्सर (Luxor) हे इजिप्तमधलं प्रसिद्ध पर्यटनस्थळही याच भागात आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला अलेक्झांड्रिया परिसराजवळ खोदकाम करणाऱ्या पथकाला सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या ममीज सापडल्या होत्या. या सगळ्या ममीजच्या तोंडात सोन्याची जीभ आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 18, "source_item_id": "18", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2168, "clean_index": 11, "clean_language_index": "mar_Deva:validation:11"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमार्क मॅकगोवन पश्चिम ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांना भारतातून परतलेल्या चार प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं आढळलं आहे. या चौघांना पर्थमधील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एका स्थानिक टेलिव्हिजन चॅनेलशी बोलताना मार्क मॅकगोवन म्हणाले, \"आज (27 एप्रिल) सकाळी झालेल्या आमच्या टीमच्या तातडीच्या बैठकीत मला सांगण्यात आलं की, विमानातून ऑस्ट्रेलियात आलेल्या 79 प्रवाशांपैकी 78 प्रवासी भारतातहून आले आहेत. आमचा अंदाज आहे की या प्रवशांमध्ये अनेक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते.\" ते म्हणाले, \"भारतात केल्या जाणाऱ्या काही चाचण्या एकतर योग्य नाहीत किंवा त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. यावरून अडचणी निर्माण होत आहेत हे स्पष्ट आहे.\" कोरोनाची लागण झालेले अनेक जण ऑस्ट्रेलियात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यवस्थेत त्रुटी असल्याचे संकेत देत आहेत असंही ते म्हणाले. ते पुढे सांगतात, \"ऑस्ट्रेलियात प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या कोरोना चाचणीचे निकाल एकतर चुकीचे असू शकतात किंवा प्रवासी चुकीचा रिपोर्ट दाखवून प्रवास करत आहेत. दोन्ही कारणांमुळे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होते. म्हणून आम्हाला इथे अनेक समस्या उद्भवत आहेत.\" अत्यंत महत्त्वाचे असेल तरच भारतात प्रवास करा अन्यथा करू नये, असं आवाहन मॅकगोवन यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना केलं आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पर्थमध्ये आढळलेल्या रुग्णाने नुकताच भारताचा दौरा केला होता. भारतासाठी ऑस्ट्रेलिया मदत पाठवणार कोरोनामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री कॅरेन अँड्र्यूज यांनी मंगळवारी (27 एप्रिल) व्यक्त केली. त्या म्हणाल्या, \"भारतात दररोज शेकडो नवीन रुग्णांची नोंद होत आहे. अनेक लोकांचा मृत्यू होतोय. परिस्थिती अत्यंत वाईट आहे.\" भारतीय विमानतळ (प्रातिनिधिक फोटो) भारताला आपत्कालीन मदत पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. \"सध्या भारतात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पोहचवण्याच्यादृष्टीने चर्चा सुरू आहे. आम्हीही याचा विचार करत आहोत. आम्ही आणखी काय करू शकतो याचाही विचार सुरू आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांनाही सुरक्षित परत आणण्याचाही प्रयत्न सुरू आहे.\" असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, भारत-ऑस्ट्रेलिया विमानसेवा तीन आठवड्यांनी रद्द केलीय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी (27 एप्रिल) याबाबत माहिती दिली. 15 मे रोजी पुन्हा या निर्णयावर विचार होईल आणि पुढेली दिशा ठरवली जाईल. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची भारतात होणारी कोरोना चाचणी विश्वासार्ह किंवा अचूक नसल्याचं वक्तव्य वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी केलंय. याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थेवर होत असून नव्या समस्या निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमार्क मॅकगोवन पश्चिम ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांना भारतातून परतलेल्या चार प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं आढळलं आहे. या चौघांना पर्थमधील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एका स्थानिक टेलिव्हिजन चॅनेलशी बोलताना मार्क मॅकगोवन म्हणाले, \"आज (27 एप्रिल) सकाळी झालेल्या आमच्या टीमच्या तातडीच्या बैठकीत मला सांगण्यात आलं की, विमानातून ऑस्ट्रेलियात आलेल्या 79 प्रवाशांपैकी 78 प्रवासी भारतातहून आले आहेत. आमचा अंदाज आहे की या प्रवशांमध्ये अनेक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते.\" ते म्हणाले, \"भारतात केल्या जाणाऱ्या काही चाचण्या एकतर योग्य नाहीत किंवा त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. यावरून अडचणी निर्माण होत आहेत हे स्पष्ट आहे.\" कोरोनाची लागण झालेले अनेक जण ऑस्ट्रेलियात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यवस्थेत त्रुटी असल्याचे संकेत देत आहेत असंही ते म्हणाले. ते पुढे सांगतात, \"ऑस्ट्रेलियात प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या कोरोना चाचणीचे निकाल एकतर चुकीचे असू शकतात किंवा प्रवासी चुकीचा रिपोर्ट दाखवून प्रवास करत आहेत. दोन्ही कारणांमुळे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होते. म्हणून आम्हाला इथे अनेक समस्या उद्भवत आहेत.\" अत्यंत महत्त्वाचे असेल तरच भारतात प्रवास करा अन्यथा करू नये, असं आवाहन मॅकगोवन यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना केलं आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पर्थमध्ये आढळलेल्या रुग्णाने नुकताच भारताचा दौरा केला होता. भारतासाठी ऑस्ट्रेलिया मदत पाठवणार कोरोनामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री कॅरेन अँड्र्यूज यांनी मंगळवारी (27 एप्रिल) व्यक्त केली. त्या म्हणाल्या, \"भारतात दररोज शेकडो नवीन रुग्णांची नोंद होत आहे. अनेक लोकांचा मृत्यू होतोय. परिस्थिती अत्यंत वाईट आहे.\" भारतीय विमानतळ (प्रातिनिधिक फोटो) भारताला आपत्कालीन मदत पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. \"सध्या भारतात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पोहचवण्याच्यादृष्टीने चर्चा सुरू आहे. आम्हीही याचा विचार करत आहोत. आम्ही आणखी काय करू शकतो याचाही विचार सुरू आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांनाही सुरक्षित परत आणण्याचाही प्रयत्न सुरू आहे.\" असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, भारत-ऑस्ट्रेलिया विमानसेवा तीन आठवड्यांनी रद्द केलीय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी (27 एप्रिल) याबाबत माहिती दिली. 15 मे रोजी पुन्हा या निर्णयावर विचार होईल आणि पुढेली दिशा ठरवली जाईल. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 19, "source_item_id": "19", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2674, "clean_index": 12, "clean_language_index": "mar_Deva:validation:12"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला चार विकेटनी हरवलं. चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य होतं. जे कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 58 आणि अंबाती रायडूच्या 57 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पूर्ण केलं. शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना सेंटनरने बेन टोक्सच्या बॉलवर षटकार खेचत विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने बॅटिंग करताना 20 षटकांत 151 धावा केल्या. त्यात बेन स्टोक्सच्या 28 आणि जोस बटलरच्या 23 धावांचा समावेश आहे. खेळात यशापयश सुरूच असतं. पण खरी गोष्ट तर शेवटच्या षटकात घडली ज्यामध्ये विजयासाठी चेन्नईला 18 धावांची गरज होती. 19 ओव्हरनंतर चेन्नईची धावसंख्या पाच विकेटवर 134 होती. क्रीजवर रवींद्र जेडजा आणि धोनी होते. प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोष सुरू होतो आणि राजस्थानचा कर्णधार अंजिक्य रहाणेने चेंडू बेन स्टोक्सच्या हाती सोपवला. बेन स्टोक्सने दीर्घ रनअप घेत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू टाकला. जडेजाने मोठा बॅक लिफ्ट घेत हा बॉल थेट बाऊंड्रीच्या बाहेर फटकावला. हा स्ट्रोक खेळताना जडेजाचं संतुलन बिघडलं आणि तो पिचवर पडला. तर दुसरीकडे बाऊंड्रीच्या बाहेर जाणारा चेंडू बेन स्टोक्स पाहातच राहिला. बेन स्टोक्सच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाने एक धाव घेतली. पण हा नोबॉल ठरला. पुढच्या चेंडूवर धोनीने फ्री हीटवर दोन धावा घेतल्या. पण 3 बॉल यॉर्कर टाकत बेन स्टोक्सने धोनीची मधील स्टंप उडवली. 43 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत धोनीने 58 धावा केल्या होत्या. धोनीच्या विकेटमुळे राजस्थान समर्थकांत उत्साह संचारला होता. पण IPLच्या इतिहासातील एक मोठा ड्रामा अजून घडणार होता. चौथ्या बॉलवर मिशेल सेंटनरने 2 धावा घेतल्या होत्या. यानंतर धोनी आणि अंपायर यांच्यात वाद झाला. हा चेंडू सेंटनरच्या कंबरेइतक्या उंचीने उसळला होता. अंपायरने हा नोबॉल ठरवला होता, पण नंतर हा निर्णय मागे घेतला. निर्णय मागे घेतल्यानंतर चेन्नईच्या डगआऊटमध्ये उभा असलेला धोनी तडक मैदानात आला. कॅप्टन कुल अशी प्रतिमा असलेल्या धोनीचं हे रूप सर्वांनाच चकित करणारं होतं. समालोचकांसाठीही यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. शाब्दिक वादावादीनंतर अंपायरने हा निर्णय बदलला नाही आणि धोनी मैदानातून निघून आला. शेवटचे 2 चेंडू बाकी होते आणि चेन्नईला विजयासाठी 6 धावा हव्या होत्या. पुढचा चेंडू बेन स्टोक्सने ऑफ स्टंपच्या इतका बाहेर टाकला की सेंटनरने झोपून जरी हा चेंडू खेळायचं ठरवलं असतं तर ते शक्य झालं नसतं. चेन्नईला यामुळं एक अतिरिक्त चेंडू आणि एक धाव मिळाली. राजस्थानाचा संघ आता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. बेन स्टोक्सच्या एका चुकीमुळे मैदानावर शांतता पसरली. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला 4 धावांची गरज असताना सेंटनरने षटकार खेचला आणि चेन्नईने विजयाची नोंद केली. सेंटनरने 10 आणि जडेजाने 9 धावा केल्या. या विजयानंतर चेन्नईचे खेळाडू सेंटनर आणि जडेजाला खांद्यावर घेण्यासाठी मैदानात धावले. तर जयपूरचा गुलाबी रंग मात्र पार उडून गेला. या सामन्यानंतर बऱ्याच चर्चा होतील. धोनी त्याचा संयम गमावत आहे का आणि त्याच्या शालीनतेपासून दूर जात आहे का? असे प्रश्न विचारले जातील. समीक्षक विजय लोकपल्ली म्हणाले, \"धोनीने मैदानात जाऊन खेळ थांबवावा अशी अपेक्षा नव्हती. मैदानात जो निर्णय झाला तो अंपायरचा होता. स्केअर लेग्ज अंपायरला असं वाटलं की स्टोक्सचा चेंडू कंबरेखाली होता. तसंही सेंटरने हा बॉल सरळ खेळला होता.\" इथं असं वाटतं की धोनीने स्वतःवरील नियंत्रण गमावलं. धोनी थकला होता आणि त्याला नीट खेळता येत नव्हतं, हे दिसत होतं. धोनी समोर फिटनेसची समस्या असावी, असं स्पष्ट दिसत होतं. लोकपल्ली सांगतात धोनीची ही कृती चांगलं उदाहरण ठेऊ शकत नाही. अर्थात धोनीनं हे मात्र पुन्हा दाखवून दिलं की सामना जिंकण्यात आणि जवळपास हारलेला सामन्याला विजयापर्यंत पोहोचवण्यात त्याची बरोबरी अजून तरी कुणी करू शकत नाही. या विजयानंतर चेन्नई 6 विजय आणि एका पराभवासह 12 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "IPLच्या इतिहासात असे अनेक किस्से घडले आहेत, ज्या वर पूर्ण पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात अंतिम ओव्हरमध्ये जे घडलं ते मात्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला चार विकेटनी हरवलं. चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य होतं. जे कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 58 आणि अंबाती रायडूच्या 57 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पूर्ण केलं. शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना सेंटनरने बेन टोक्सच्या बॉलवर षटकार खेचत विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने बॅटिंग करताना 20 षटकांत 151 धावा केल्या. त्यात बेन स्टोक्सच्या 28 आणि जोस बटलरच्या 23 धावांचा समावेश आहे. खेळात यशापयश सुरूच असतं. पण खरी गोष्ट तर शेवटच्या षटकात घडली ज्यामध्ये विजयासाठी चेन्नईला 18 धावांची गरज होती. 19 ओव्हरनंतर चेन्नईची धावसंख्या पाच विकेटवर 134 होती. क्रीजवर रवींद्र जेडजा आणि धोनी होते. प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोष सुरू होतो आणि राजस्थानचा कर्णधार अंजिक्य रहाणेने चेंडू बेन स्टोक्सच्या हाती सोपवला. बेन स्टोक्सने दीर्घ रनअप घेत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू टाकला. जडेजाने मोठा बॅक लिफ्ट घेत हा बॉल थेट बाऊंड्रीच्या बाहेर फटकावला. हा स्ट्रोक खेळताना जडेजाचं संतुलन बिघडलं आणि तो पिचवर पडला. तर दुसरीकडे बाऊंड्रीच्या बाहेर जाणारा चेंडू बेन स्टोक्स पाहातच राहिला. बेन स्टोक्सच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाने एक धाव घेतली. पण हा नोबॉल ठरला. पुढच्या चेंडूवर धोनीने फ्री हीटवर दोन धावा घेतल्या. पण 3 बॉल यॉर्कर टाकत बेन स्टोक्सने धोनीची मधील स्टंप उडवली. 43 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत धोनीने 58 धावा केल्या होत्या. धोनीच्या विकेटमुळे राजस्थान समर्थकांत उत्साह संचारला होता. पण IPLच्या इतिहासातील एक मोठा ड्रामा अजून घडणार होता. चौथ्या बॉलवर मिशेल सेंटनरने 2 धावा घेतल्या होत्या. यानंतर धोनी आणि अंपायर यांच्यात वाद झाला. हा चेंडू सेंटनरच्या कंबरेइतक्या उंचीने उसळला होता. अंपायरने हा नोबॉल ठरवला होता, पण नंतर हा निर्णय मागे घेतला. निर्णय मागे घेतल्यानंतर चेन्नईच्या डगआऊटमध्ये उभा असलेला धोनी तडक मैदानात आला. कॅप्टन कुल अशी प्रतिमा असलेल्या धोनीचं हे रूप सर्वांनाच चकित करणारं होतं. समालोचकांसाठीही यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. शाब्दिक वादावादीनंतर अंपायरने हा निर्णय बदलला नाही आणि धोनी मैदानातून निघून आला. शेवटचे 2 चेंडू बाकी होते आणि चेन्नईला विजयासाठी 6 धावा हव्या होत्या. पुढचा चेंडू बेन स्टोक्सने ऑफ स्टंपच्या इतका बाहेर टाकला की सेंटनरने झोपून जरी हा चेंडू खेळायचं ठरवलं असतं तर ते शक्य झालं नसतं. चेन्नईला यामुळं एक अतिरिक्त चेंडू आणि एक धाव मिळाली. राजस्थानाचा संघ आता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. बेन स्टोक्सच्या एका चुकीमुळे मैदानावर शांतता पसरली. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला 4 धावांची गरज असताना सेंटनरने षटकार खेचला आणि चेन्नईने विजयाची नोंद केली. सेंटनरने 10 आणि जडेजाने 9 धावा केल्या. या विजयानंतर चेन्नईचे खेळाडू सेंटनर आणि जडेजाला खांद्यावर घेण्यासाठी मैदानात धावले. तर जयपूरचा गुलाबी रंग मात्र पार उडून गेला. या सामन्यानंतर बऱ्याच चर्चा होतील. धोनी त्याचा संयम गमावत आहे का आणि त्याच्या शालीनतेपासून दूर जात आहे का? असे प्रश्न विचारले जातील. समीक्षक विजय लोकपल्ली म्हणाले, \"धोनीने मैदानात जाऊन खेळ थांबवावा अशी अपेक्षा नव्हती. मैदानात जो निर्णय झाला तो अंपायरचा होता. स्केअर लेग्ज अंपायरला असं वाटलं की स्टोक्सचा चेंडू कंबरेखाली होता. तसंही सेंटरने हा बॉल सरळ खेळला होता.\" इथं असं वाटतं की धोनीने स्वतःवरील नियंत्रण गमावलं. धोनी थकला होता आणि त्याला नीट खेळता येत नव्हतं, हे दिसत होतं. धोनी समोर फिटनेसची समस्या असावी, असं स्पष्ट दिसत होतं. लोकपल्ली सांगतात धोनीची ही कृती चांगलं उदाहरण ठेऊ शकत नाही. अर्थात धोनीनं हे मात्र पुन्हा दाखवून दिलं की सामना जिंकण्यात आणि जवळपास हारलेला सामन्याला विजयापर्यंत पोहोचवण्यात त्याची बरोबरी अजून तरी कुणी करू शकत नाही. या विजयानंतर चेन्नई 6 विजय आणि एका पराभवासह 12 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 21, "source_item_id": "21", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3684, "clean_index": 13, "clean_language_index": "mar_Deva:validation:13"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणं हानीकारक असेल, असं जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेनं म्हटल्यचं एक पत्र सर्वत्र फिरत आहे. यात संघटनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. कथित पत्र या कथित पत्रात जमात-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी लिहितात, 'मी महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहात हे दुर्देवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आणि घातक असेल'. दरम्यान या पत्रासंदर्भात आम्ही जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेशी आम्ही संपर्क केला. तेव्हा असं कोणतंही पत्र संघटनेनं काँग्रेस पक्षाला लिहिलेलं नाही असं संघटनेचे अध्यक्ष अर्शद मदनी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, \"सरकार कोणाचं येतंय याच्याशी आमचा काही संबंध नाही. असं आमचं उद्दिष्टही नाही. आम्ही कोणाला अशा सूचना करतही नाही. आम्ही काँग्रेस पक्षाला किंवा नेत्यांना कोणतंही पत्र लिहिलेलं नाही. राजकारणाशी आमचा संबंध नाही.\" राज्यातील निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. भाजपला सर्वाधिक मतं मिळाली. भाजप-शिवसेना युतीची सरकार येणार असं चित्र होतं मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून या दोन पक्षांची बोलणी फिस्कटली. भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. शिवसेनेने राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेसाठी दावा केला मात्र त्यांनी दिलेल्या निर्धारित वेळेत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र मिळू शकले नाही. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते बैठकीदरम्यान सत्तास्थापनेसंदर्भात राज्यात तसंच दिल्लीत बैठका सुरू आहेत. मात्र तीन पक्षांचं सरकार स्थापन होणार का? याविषयी संदिग्धता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र या भेटीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आघाडीतील घटक पक्षांना विचारात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे आमदार उत्सुक होते. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रत्येक काँग्रेस आमदाराशी चर्चा केली. मात्र यानंतरही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. तीन पक्षांचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचं हिंदुत्ववादी धोरण आणि काँग्रेसचं धर्मनिरपेक्षवादी धोरण हे एकत्र नांदू शकतं का, याचीही चर्चा आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यात काँग्रेसची द्विधा मनस्थितीत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणं हानीकारक असेल, असं जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेनं म्हटल्यचं एक पत्र सर्वत्र फिरत आहे. यात संघटनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. कथित पत्र या कथित पत्रात जमात-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी लिहितात, 'मी महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहात हे दुर्देवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आणि घातक असेल'. दरम्यान या पत्रासंदर्भात आम्ही जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेशी आम्ही संपर्क केला. तेव्हा असं कोणतंही पत्र संघटनेनं काँग्रेस पक्षाला लिहिलेलं नाही असं संघटनेचे अध्यक्ष अर्शद मदनी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, \"सरकार कोणाचं येतंय याच्याशी आमचा काही संबंध नाही. असं आमचं उद्दिष्टही नाही. आम्ही कोणाला अशा सूचना करतही नाही. आम्ही काँग्रेस पक्षाला किंवा नेत्यांना कोणतंही पत्र लिहिलेलं नाही. राजकारणाशी आमचा संबंध नाही.\" राज्यातील निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. भाजपला सर्वाधिक मतं मिळाली. भाजप-शिवसेना युतीची सरकार येणार असं चित्र होतं मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून या दोन पक्षांची बोलणी फिस्कटली. भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. शिवसेनेने राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेसाठी दावा केला मात्र त्यांनी दिलेल्या निर्धारित वेळेत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र मिळू शकले नाही. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते बैठकीदरम्यान सत्तास्थापनेसंदर्भात राज्यात तसंच दिल्लीत बैठका सुरू आहेत. मात्र तीन पक्षांचं सरकार स्थापन होणार का? याविषयी संदिग्धता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र या भेटीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आघाडीतील घटक पक्षांना विचारात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे आमदार उत्सुक होते. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रत्येक काँग्रेस आमदाराशी चर्चा केली. मात्र यानंतरही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. तीन पक्षांचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचं हिंदुत्ववादी धोरण आणि काँग्रेसचं धर्मनिरपेक्षवादी धोरण हे एकत्र नांदू शकतं का, याचीही चर्चा आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 22, "source_item_id": "22", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2611, "clean_index": 14, "clean_language_index": "mar_Deva:validation:14"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमंगळवारी वाघा बॉर्डर येथे हामिद अन्सारी भारतात परतला हामिद आपल्या कुटुंबासह बुधवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी हामिद आणि त्याची आई दोघेही भावुक झाले होते. मात्र सुषमा स्वराज यांनी त्यांना धीर दिला. सुषमा स्वराज यांच्याशी बोलताना हामिद यांना अश्रू आवरले नाहीत. यावेळी खांद्यावर हात ठेऊन सुषमा स्वराज यांनी हामिदला हिंमत आणि दिलासा दिला. हामिदची आई फौजिया यांनाही आपल्या भावनांवर काबू ठेवणं शक्य झालं नाही. त्यांनी सुषमा यांची गळाभेट घेतली. \"मेरा भारत महान, मेरी मॅडम महान, सब मॅडमने ही किया है\" असं म्हणत सुषमा स्वराज यांचे आभार मानले पाकमध्ये भोगली तीन वर्षाची शिक्षा 33 वर्षाच्या हामिदनं व्यवस्थापन शास्त्रात पदवी घेतली आहे. हामिद यांची आई फौजिया मुंबईत हिंदीच्या प्राध्यापक आणि कॉलेजच्या उप-प्राचार्या आहेत. तर वडील निहाल अन्सारी बँकेत काम करतात. हामिद यांचा भाऊ व्यवसायानं डेंटिस्ट आहे. 2012साली फेसबुकवरून झालेल्या मैत्रीने त्यांना आधी अफगाणिस्तान आणि नंतर पाकिस्तानात पोहोचवलं. काबुलच्या मार्गाने कोहाटला 4 नोव्हेंबर 2012ला त्यांनी मुंबईतून काबुलचं विमान पकडलं. एका विमान कंपनीत मुलाखत देण्यासाठी जातो, असं त्यांनी घरी सांगितलं होतं. ते 15 नोव्हेंबरला परत येणार होते. पण काबुलला गेल्यानंतर त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. त्यांचा फोन बंद पडल्यामुळे त्यांच्या घरच्यांना शंका वाटू लागली. असं सांगितलं जात या काळात त्यांनी काबुलवरून जलालाबाद आणि तिथून कुठल्याही कागदपत्रांशिवाय तोरखमच्या मार्गाने पाकिस्तान गाठलं. कुर्क इथं थांबून ते कोहाटला गेले. हामिद कुटुंबीय पोलीस सांगतात त्यांनी कोहाटमध्ये हॉटेलमध्ये खोली बुक करण्यासाठी हमजा या नावाने खोटं ओळखपत्र सादर केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांना अटक केली. अन्सारींच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की हमीदशी संपर्क होत नसल्याने त्यांनी हामिदच्या घरातील लॅपटॉप उघडून फेसबुक आणि ईमेलवरील संवाद वाचला. यावरून हामिद पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटमध्ये एका मुलीला भेटण्यासाठी जाऊ इच्छित होते, अशी माहिती त्यांना मिळाली. हामिदच्या आईने नंतर असा दावा केला की हामिद यांनी फेसबुकवरून काही पाकिस्तानी लोकांशी संपर्क साधला आणि त्यानंतर हा मार्ग निवडला. हामिदने चौकशीत बेकायदेशीरपणे अफगाणिस्तानत प्रवेश केल्याचं मान्य केल्याची माहिती पाकिस्तानमधील माहिती विभागाने सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "तब्बल सहा वर्ष पाकिस्तानमधील तुरुंगात काढल्यानंतर मंगळवारी भारतात परतलेल्या हामिद निहाल अन्सारीनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमंगळवारी वाघा बॉर्डर येथे हामिद अन्सारी भारतात परतला हामिद आपल्या कुटुंबासह बुधवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी हामिद आणि त्याची आई दोघेही भावुक झाले होते. मात्र सुषमा स्वराज यांनी त्यांना धीर दिला. सुषमा स्वराज यांच्याशी बोलताना हामिद यांना अश्रू आवरले नाहीत. यावेळी खांद्यावर हात ठेऊन सुषमा स्वराज यांनी हामिदला हिंमत आणि दिलासा दिला. हामिदची आई फौजिया यांनाही आपल्या भावनांवर काबू ठेवणं शक्य झालं नाही. त्यांनी सुषमा यांची गळाभेट घेतली. \"मेरा भारत महान, मेरी मॅडम महान, सब मॅडमने ही किया है\" असं म्हणत सुषमा स्वराज यांचे आभार मानले पाकमध्ये भोगली तीन वर्षाची शिक्षा 33 वर्षाच्या हामिदनं व्यवस्थापन शास्त्रात पदवी घेतली आहे. हामिद यांची आई फौजिया मुंबईत हिंदीच्या प्राध्यापक आणि कॉलेजच्या उप-प्राचार्या आहेत. तर वडील निहाल अन्सारी बँकेत काम करतात. हामिद यांचा भाऊ व्यवसायानं डेंटिस्ट आहे. 2012साली फेसबुकवरून झालेल्या मैत्रीने त्यांना आधी अफगाणिस्तान आणि नंतर पाकिस्तानात पोहोचवलं. काबुलच्या मार्गाने कोहाटला 4 नोव्हेंबर 2012ला त्यांनी मुंबईतून काबुलचं विमान पकडलं. एका विमान कंपनीत मुलाखत देण्यासाठी जातो, असं त्यांनी घरी सांगितलं होतं. ते 15 नोव्हेंबरला परत येणार होते. पण काबुलला गेल्यानंतर त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. त्यांचा फोन बंद पडल्यामुळे त्यांच्या घरच्यांना शंका वाटू लागली. असं सांगितलं जात या काळात त्यांनी काबुलवरून जलालाबाद आणि तिथून कुठल्याही कागदपत्रांशिवाय तोरखमच्या मार्गाने पाकिस्तान गाठलं. कुर्क इथं थांबून ते कोहाटला गेले. हामिद कुटुंबीय पोलीस सांगतात त्यांनी कोहाटमध्ये हॉटेलमध्ये खोली बुक करण्यासाठी हमजा या नावाने खोटं ओळखपत्र सादर केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांना अटक केली. अन्सारींच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की हमीदशी संपर्क होत नसल्याने त्यांनी हामिदच्या घरातील लॅपटॉप उघडून फेसबुक आणि ईमेलवरील संवाद वाचला. यावरून हामिद पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटमध्ये एका मुलीला भेटण्यासाठी जाऊ इच्छित होते, अशी माहिती त्यांना मिळाली. हामिदच्या आईने नंतर असा दावा केला की हामिद यांनी फेसबुकवरून काही पाकिस्तानी लोकांशी संपर्क साधला आणि त्यानंतर हा मार्ग निवडला. हामिदने चौकशीत बेकायदेशीरपणे अफगाणिस्तानत प्रवेश केल्याचं मान्य केल्याची माहिती पाकिस्तानमधील माहिती विभागाने सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 24, "source_item_id": "24", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2288, "clean_index": 15, "clean_language_index": "mar_Deva:validation:15"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनेक प्रसिद्ध माध्यमांनी हा व्हिडिओ 'भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ' म्हणून बराच वेळ चालवला. पत्रकार संजय ब्रागता यांनी \"फेब्रुवारी महिन्यात CRPFच्या बसवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यावर #बालाकोटवर IAFने केलेल्या हवाईहल्ल्याचा हा व्हिडिओ\" असं ट्वीट केलं आहे. यानंतर बालाकोट हवाई हल्ल्याचं फुटेज म्हणून अनेक लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असून तो चुकीच्या संदर्भात वापरण्यात आल्याचं बीबीसीच्या संशोधनात स्पष्ट झालं आहे. व्हीडिओचं सत्य काय? भारतीय हवाई दलाच्या 87व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्ली येथे चीफ ऑफ द एअर स्टाफ, एअर चीफ मार्शल RKS भदुरिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमात भदुरिया यांनी 12 मिनिटांचा एक दीर्घ व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये ऑपरेशन राबवणाऱ्या फील्डमध्ये हवाई दलाची क्षमता आणि मिळालेलं यश याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 12 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दलाने पुलावामानंतर बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली आहे, तसंच फायटर जेट्सनी लक्ष्यावर केलेला बॉम्बहल्लाही दाखवण्यात आला आहे, हे फुटेज बालाकोट हवाई हल्ल्याचं खरंखुरं फुटेज असल्याचं अनेक न्यूज चॅनेल्सकडून दाखवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारानं हा बालाकोट हवाई हल्ल्याचा खरा व्हिडिओ आहे का, असं विचारलं होतं. त्यावर एअर चीफ यांनी हा बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ नसल्याचं सांगितलं आहे. यानंतर एअर चीफ भदुरिया यांना पाकिस्तानातल्या बालाकोट येथे घडवलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ पुरावा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, \"सर्व तपशील, सॅटेलाइट चित्र देण्यात आलेले आहेत. यासंदर्भातला वेगळा व्हिडिओ नाही. हवाई दलातर्फे तपशिलांचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही आवश्यक ते सगळे तपशील देऊ.\" भारतीय हवाई दलाचे बालाकोट ऑपरेशन 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेवरून सैन्याची एक बस जात असताना, त्यावर पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे आत्मघातकी बाँबरने हल्ला केला. या हल्ल्यात 46 CRPF कर्मचारी जागीच ठार झाले. 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा कथित कँप उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानने मात्र तिथे कुठलाही दहशतवादी कँप नसल्याचं म्हणत, सगळे बाँब एका निर्मनुष्य स्थळी पडले आणि फक्त काही झाडांचं नुकसान झालं, असा दावा केला होता. MI17 हेलिकॉप्टरवर एअर चीफ म्हणाले श्रीनगर पोस्ट बालाकोट येथे भारताचे MI 17 हेलिकॉप्टर पाडण्यात आले, या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली असता, एअर चीफ यांनी हेलिकॉप्टरवर चुकून हल्ला झाल्याचे स्पष्ट केले. \"कोर्ट इन्क्वायरी पूर्ण झाली असून, आमच्याच मिसाइलकडून हेलिकॉप्टर पाडल्याचे समोर आले आहे. आपलेच चॉपर पाडणे ही फारच मोठी चूक होती. या प्रकरणात प्राधिकरणाची कारवाई झाली आहे आणि दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.\" हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, ही लष्करी दुर्घटना मानली जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रक्रियेनुसार सर्व लाभ दिले जातील. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. हे नक्की वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी \"बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा\" म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1:24 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये लढाऊ विमानांचा हल्ला, रडारवरच्या आकृत्या, लक्ष्यावर केलेला बाँबहल्ला दिसत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनेक प्रसिद्ध माध्यमांनी हा व्हिडिओ 'भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ' म्हणून बराच वेळ चालवला. पत्रकार संजय ब्रागता यांनी \"फेब्रुवारी महिन्यात CRPFच्या बसवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यावर #बालाकोटवर IAFने केलेल्या हवाईहल्ल्याचा हा व्हिडिओ\" असं ट्वीट केलं आहे. यानंतर बालाकोट हवाई हल्ल्याचं फुटेज म्हणून अनेक लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असून तो चुकीच्या संदर्भात वापरण्यात आल्याचं बीबीसीच्या संशोधनात स्पष्ट झालं आहे. व्हीडिओचं सत्य काय? भारतीय हवाई दलाच्या 87व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्ली येथे चीफ ऑफ द एअर स्टाफ, एअर चीफ मार्शल RKS भदुरिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमात भदुरिया यांनी 12 मिनिटांचा एक दीर्घ व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये ऑपरेशन राबवणाऱ्या फील्डमध्ये हवाई दलाची क्षमता आणि मिळालेलं यश याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 12 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दलाने पुलावामानंतर बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली आहे, तसंच फायटर जेट्सनी लक्ष्यावर केलेला बॉम्बहल्लाही दाखवण्यात आला आहे, हे फुटेज बालाकोट हवाई हल्ल्याचं खरंखुरं फुटेज असल्याचं अनेक न्यूज चॅनेल्सकडून दाखवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारानं हा बालाकोट हवाई हल्ल्याचा खरा व्हिडिओ आहे का, असं विचारलं होतं. त्यावर एअर चीफ यांनी हा बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ नसल्याचं सांगितलं आहे. यानंतर एअर चीफ भदुरिया यांना पाकिस्तानातल्या बालाकोट येथे घडवलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ पुरावा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, \"सर्व तपशील, सॅटेलाइट चित्र देण्यात आलेले आहेत. यासंदर्भातला वेगळा व्हिडिओ नाही. हवाई दलातर्फे तपशिलांचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही आवश्यक ते सगळे तपशील देऊ.\" भारतीय हवाई दलाचे बालाकोट ऑपरेशन 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेवरून सैन्याची एक बस जात असताना, त्यावर पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे आत्मघातकी बाँबरने हल्ला केला. या हल्ल्यात 46 CRPF कर्मचारी जागीच ठार झाले. 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा कथित कँप उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानने मात्र तिथे कुठलाही दहशतवादी कँप नसल्याचं म्हणत, सगळे बाँब एका निर्मनुष्य स्थळी पडले आणि फक्त काही झाडांचं नुकसान झालं, असा दावा केला होता. MI17 हेलिकॉप्टरवर एअर चीफ म्हणाले श्रीनगर पोस्ट बालाकोट येथे भारताचे MI 17 हेलिकॉप्टर पाडण्यात आले, या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली असता, एअर चीफ यांनी हेलिकॉप्टरवर चुकून हल्ला झाल्याचे स्पष्ट केले. \"कोर्ट इन्क्वायरी पूर्ण झाली असून, आमच्याच मिसाइलकडून हेलिकॉप्टर पाडल्याचे समोर आले आहे. आपलेच चॉपर पाडणे ही फारच मोठी चूक होती. या प्रकरणात प्राधिकरणाची कारवाई झाली आहे आणि दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.\" हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, ही लष्करी दुर्घटना मानली जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रक्रियेनुसार सर्व लाभ दिले जातील. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. हे नक्की वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 26, "source_item_id": "26", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3155, "clean_index": 16, "clean_language_index": "mar_Deva:validation:16"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपूल ओलांडायचा नसेल तर शाळेत जायचं कसं, असा प्रश्न इथल्या विद्यार्थिनींना पडला आहे. या नियमामुळे मुलांच्या हक्कांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे मध्य क्षेत्रातल्या अप्पर डेन्कायरा जिल्ह्यातल्या पूर्वेकडच्या भागातल्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात शाळेत जाता येणार नाही. आफ्रिकेत आधीच मुलींना मासिक पाळीच्या काळात शाळेत पाठवण्यावरून संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. युनिस्को संस्थेच्या मते, या भागातील दहापैकी एक मुलगी मासिक पाळीमुळे शाळेत जात नाही. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, घानातल्या 1 कोटी 5 लाख महिला स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांपासून वंचित आहेत. 'देवांकडून आपण उत्तरं मागायला हवी' युनिसेफच्या मेन्स्ट्रुअल हायजिन अॅम्बेसेडर शमीमा मुस्लिम अलहसन यांनी बीबीसीला सांगितलं, \"ऑफिन नदीवरील पुलाशी संबंधित जारी केलेले आदेश शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन करतात.\" \"असं वाटतं की, देव खरोखर खूपच ताकदवान आहे. नाही?\" शमीमा विचारतात. \"बऱ्याच वेळा मी विचार करते की, महिलांना अनेक गोष्टी करण्यापासून रोखण्याऱ्या देवांकडून आपण उत्तरं मागायला हवी. आपण त्यांना दिलेल्या जबरदस्त शक्तीचा बघा त्यांनी कसा उपयोग केला आहे.\" घानातील मध्य क्षेत्राच्या मंत्री क्वामेना डंकन यांनी यासंबंधी स्थानिक मंत्र्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे संकेत दिले आहेत. ऑफिन नदी अशांती आणि मध्य क्षेत्र यांमध्ये सीमा म्हणून काम करते. बऱ्याच संस्कृतींमध्ये आजसुद्धा महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. मादागास्करमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात अंघोळ करण्यास मनाई केली जाते. तसंच नेपाळमधील अनेक भागांत आजही महिलांना मासिक पाळीच्या काळात वेगळ्या झोपड्यांमध्ये राहण्याची जबरदस्ती केली जाते. भारतीय कुटुंबांमध्येही मासिक पाळीशी संबंधित अनेक रूढी आहेत आणि या काळात महिलांचा वावर निषिद्ध मानला जातो. तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "घानामध्ये मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना नदी ओलांडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ऑफिन नदीवरच्या एका पुलाशी काही धार्मिक बाबी निगडीत असल्यानं असं करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपूल ओलांडायचा नसेल तर शाळेत जायचं कसं, असा प्रश्न इथल्या विद्यार्थिनींना पडला आहे. या नियमामुळे मुलांच्या हक्कांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे मध्य क्षेत्रातल्या अप्पर डेन्कायरा जिल्ह्यातल्या पूर्वेकडच्या भागातल्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात शाळेत जाता येणार नाही. आफ्रिकेत आधीच मुलींना मासिक पाळीच्या काळात शाळेत पाठवण्यावरून संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. युनिस्को संस्थेच्या मते, या भागातील दहापैकी एक मुलगी मासिक पाळीमुळे शाळेत जात नाही. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, घानातल्या 1 कोटी 5 लाख महिला स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांपासून वंचित आहेत. 'देवांकडून आपण उत्तरं मागायला हवी' युनिसेफच्या मेन्स्ट्रुअल हायजिन अॅम्बेसेडर शमीमा मुस्लिम अलहसन यांनी बीबीसीला सांगितलं, \"ऑफिन नदीवरील पुलाशी संबंधित जारी केलेले आदेश शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन करतात.\" \"असं वाटतं की, देव खरोखर खूपच ताकदवान आहे. नाही?\" शमीमा विचारतात. \"बऱ्याच वेळा मी विचार करते की, महिलांना अनेक गोष्टी करण्यापासून रोखण्याऱ्या देवांकडून आपण उत्तरं मागायला हवी. आपण त्यांना दिलेल्या जबरदस्त शक्तीचा बघा त्यांनी कसा उपयोग केला आहे.\" घानातील मध्य क्षेत्राच्या मंत्री क्वामेना डंकन यांनी यासंबंधी स्थानिक मंत्र्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे संकेत दिले आहेत. ऑफिन नदी अशांती आणि मध्य क्षेत्र यांमध्ये सीमा म्हणून काम करते. बऱ्याच संस्कृतींमध्ये आजसुद्धा महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. मादागास्करमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात अंघोळ करण्यास मनाई केली जाते. तसंच नेपाळमधील अनेक भागांत आजही महिलांना मासिक पाळीच्या काळात वेगळ्या झोपड्यांमध्ये राहण्याची जबरदस्ती केली जाते. भारतीय कुटुंबांमध्येही मासिक पाळीशी संबंधित अनेक रूढी आहेत आणि या काळात महिलांचा वावर निषिद्ध मानला जातो. तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 27, "source_item_id": "27", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1901, "clean_index": 17, "clean_language_index": "mar_Deva:validation:17"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगुगल प्ले आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर ही अॅप्स उपलब्ध आहेत. 'For Sale' अशी पाटी नावापुढे लावून या स्त्रियांची ऑनलाईन विक्री केली जाते. हे वाचलंत का? 'लोक न विचारता आमचे फोटो काढतात': तेजसच्या रेल होस्टेसची समस्या निकाहच्या नावाखाली इराकी मौलवी करत आहेत मुलींची दलाली 'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं' (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "विविध अॅप्सच्या माध्यमातून घरी काम करणाऱ्या स्त्रियांना कार, टीव्हीप्रमाणे विकलं जातं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगुगल प्ले आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर ही अॅप्स उपलब्ध आहेत. 'For Sale' अशी पाटी नावापुढे लावून या स्त्रियांची ऑनलाईन विक्री केली जाते. हे वाचलंत का? 'लोक न विचारता आमचे फोटो काढतात': तेजसच्या रेल होस्टेसची समस्या निकाहच्या नावाखाली इराकी मौलवी करत आहेत मुलींची दलाली 'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं' (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 29, "source_item_id": "29", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 599, "clean_index": 18, "clean_language_index": "mar_Deva:validation:18"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. कोर्टाच्या निर्णयाचा आदर, परीक्षा घेण्याची तयारी - उदय सामंत अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलता येतील, पण सरसकट रद्द करता येणार नाही, परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. या निर्णयाचा आदर करून महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांतील अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत शुक्रवारी (28 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिल्यानंतर उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत म्हणाले, \"सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. राज्यातील कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता, कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परिक्षेसंदर्भात राज्य शासनाकडून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली होती.\" \"केंद्र शासनाने कोविड - १९ संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा होतील, या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं सामंत यांनी सांगितलं. ही बातमी झी 24 तासने दिली आहे. 2. सुशांत सिंह प्रकरण : 40 दिवसांत पुरावे नष्ट झाले असतील तर? - फडणवीस \"सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. हार्ड डिस्क नष्ट झाल्याचंही कळलं. सीबीआय 40 दिवसांनंतर आली आहे. या 40 दिवसांत पुरावे नष्ट झाले असतील तर?\" अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. पुण्यातील बाणेर येथे कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी फडणवीस बोलत होते. \"सुशांत प्रकरणात येत असलेले खुलासे आश्चर्यचकित करणारे आहेत. सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत, हा प्रश्न आहे. यामध्ये हार्ड डिस्क नष्ट करण्यात आल्याचं माध्यमांकडून कळलं. त्यामुळे मुंबई पोलिसांवर काय दबाव होता? त्यांनी याचा तपास केला नाही का, हे प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. याचा तपास करण्यासाठी सीबीआय 40 दिवसांनी दाखल झालं. या 40 दिवसांत पुरावे नष्ट झाले असतील,\" अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे. 3. मला लढायला लावण्याऐवजी तुम्हीच लढा - अण्णा हजारे दिल्ली भाजपने आप सरकारविरोधात आंदोलन करण्याची विनंती अण्णा हजारेंकडे केली होती. पण अण्णा हजारेंना अशा प्रकारचं आंदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मला लढायला लावण्याऐवजी भाजपनेच लढा द्यावा, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी भाजपला खडसावलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली. देशात भाजपचं सहा वर्षांपासून सरकार आहे. या पक्षाचे सर्वाधिक सदस्य आहेत. असं असताना 83 वर्षांच्या फकीर माणसाला तुम्ही दिल्लीत आंदोलनासाठी बोलवत आहात. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असं पत्र अण्णा हजारे यांनी दिल्लीचे भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना पाठवलं. 4. महाराष्ट्राप्रति कळवळा असता तर GST चे पैसे मागितले असते, रोहित पवार यांची भाजपवर टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. भीतीपोटी त्यांचा कोणताही नेता केंद्राविरुद्ध बोलू शकत नाही. त्यांना राज्याविषयी कळवळा असता तर त्यांनी केंद्राकडे GST चे पैसै मागितले असते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. \"भाजप कोणत्याही विषयावर राजकारण करू शकतो. मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजकारण डोक्यात ठेवूनच आंदोलन आयोजित करण्यात आलं असेल, अशी टीका पवार यांनी केली. 5. मुंबईत मोहरम मिरवणुकीसाठी हायकोर्टाची सशर्त परवानगी मोहरम निमित्त मुंबईत प्रतिकात्मक शोक मिरवणूक आयोजित करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने शिया मुस्लिम संघटनेला दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत केवळ भेंडी बाझार ते माझगाव कबरीस्तानपर्यंतच्या मार्गाने ट्रकमधून ही मिरवणूक निघेल. पण, शेवटचे 100 मीटर फक्त पाच भाविकांना ताझिया घेऊन पायी जाण्याची अट घालण्यात आली आहे. या पाच जणांनी आपले पत्ते आणि इतर माहिती मुंबई पोलिसांना पुरवणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. कोर्टाच्या निर्णयाचा आदर, परीक्षा घेण्याची तयारी - उदय सामंत अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलता येतील, पण सरसकट रद्द करता येणार नाही, परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. या निर्णयाचा आदर करून महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांतील अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत शुक्रवारी (28 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिल्यानंतर उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत म्हणाले, \"सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. राज्यातील कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता, कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परिक्षेसंदर्भात राज्य शासनाकडून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली होती.\" \"केंद्र शासनाने कोविड - १९ संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा होतील, या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं सामंत यांनी सांगितलं. ही बातमी झी 24 तासने दिली आहे. 2. सुशांत सिंह प्रकरण : 40 दिवसांत पुरावे नष्ट झाले असतील तर? - फडणवीस \"सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. हार्ड डिस्क नष्ट झाल्याचंही कळलं. सीबीआय 40 दिवसांनंतर आली आहे. या 40 दिवसांत पुरावे नष्ट झाले असतील तर?\" अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. पुण्यातील बाणेर येथे कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी फडणवीस बोलत होते. \"सुशांत प्रकरणात येत असलेले खुलासे आश्चर्यचकित करणारे आहेत. सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत, हा प्रश्न आहे. यामध्ये हार्ड डिस्क नष्ट करण्यात आल्याचं माध्यमांकडून कळलं. त्यामुळे मुंबई पोलिसांवर काय दबाव होता? त्यांनी याचा तपास केला नाही का, हे प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. याचा तपास करण्यासाठी सीबीआय 40 दिवसांनी दाखल झालं. या 40 दिवसांत पुरावे नष्ट झाले असतील,\" अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे. 3. मला लढायला लावण्याऐवजी तुम्हीच लढा - अण्णा हजारे दिल्ली भाजपने आप सरकारविरोधात आंदोलन करण्याची विनंती अण्णा हजारेंकडे केली होती. पण अण्णा हजारेंना अशा प्रकारचं आंदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मला लढायला लावण्याऐवजी भाजपनेच लढा द्यावा, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी भाजपला खडसावलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली. देशात भाजपचं सहा वर्षांपासून सरकार आहे. या पक्षाचे सर्वाधिक सदस्य आहेत. असं असताना 83 वर्षांच्या फकीर माणसाला तुम्ही दिल्लीत आंदोलनासाठी बोलवत आहात. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असं पत्र अण्णा हजारे यांनी दिल्लीचे भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना पाठवलं. 4. महाराष्ट्राप्रति कळवळा असता तर GST चे पैसे मागितले असते, रोहित पवार यांची भाजपवर टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. भीतीपोटी त्यांचा कोणताही नेता केंद्राविरुद्ध बोलू शकत नाही. त्यांना राज्याविषयी कळवळा असता तर त्यांनी केंद्राकडे GST चे पैसै मागितले असते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. \"भाजप कोणत्याही विषयावर राजकारण करू शकतो. मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजकारण डोक्यात ठेवूनच आंदोलन आयोजित करण्यात आलं असेल, अशी टीका पवार यांनी केली. 5. मुंबईत मोहरम मिरवणुकीसाठी हायकोर्टाची सशर्त परवानगी मोहरम निमित्त मुंबईत प्रतिकात्मक शोक मिरवणूक आयोजित करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने शिया मुस्लिम संघटनेला दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत केवळ भेंडी बाझार ते माझगाव कबरीस्तानपर्यंतच्या मार्गाने ट्रकमधून ही मिरवणूक निघेल. पण, शेवटचे 100 मीटर फक्त पाच भाविकांना ताझिया घेऊन पायी जाण्याची अट घालण्यात आली आहे. या पाच जणांनी आपले पत्ते आणि इतर माहिती मुंबई पोलिसांना पुरवणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 30, "source_item_id": "30", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4044, "clean_index": 19, "clean_language_index": "mar_Deva:validation:19"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद संघटनेनं घेतली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार या आत्मघातकी हल्ल्याला 21 वर्षाचा आदिल अहमद जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. आत्मघातकी हल्ला जिथं झाला ती जागा राजधानी श्रीनगरपासून दक्षिणेला जवळपास 25 किलोमीटर दूर आहे. तर आदिलच्या घरापासून ही जागा केवळ 15 किलोमीटर दूर आहे. गुरुवारी स्फोटकांनी भरलेल्या एका स्कॉर्पिओ कारनं सीआरपीएफ जवानांच्या तुकडीती एका बसला धडक दिली. या कारमध्ये 350 किलो स्फोटकं होती, असं म्हटलं जातंय. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की काही किलोमीटर दूरपर्यंत लोकांना तो ऐकू गेला. आत्मघाती हल्ला 1998 च्या कारगिल युद्धानंतर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाने अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्ले केलेत. पण आतापर्यंत असे हल्ले करणारे पाकिस्तानी नागरिक असायचे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा स्थानिक असलेल्या आदिल उर्फ वकास कमांडोने आत्मघातकी हल्ला केल्याचा दावा जैश ए मोहम्मदनं केला आहे. 4 जानेवारी रोजी अवंतीपुरा येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन कट्टरवादी मारले गेले होते. हा हल्ला इतका शक्तीशाली होता की काही क्षणात बस एका लोखंडी सांगाड्यासारखी दिसू लागली. या बसमधून जवळपास 44 सीआरपीएफ जवान प्रवास करत होते. आदिलचे वडील गुलाम हसन डार कपड्यांच्या विक्रीचं काम करतात. सायकलवर फिरून ते हा व्यवसाय करतात. आदिलशिवाय त्यांच्या परिवारात दोन भाऊ आणि आईसुद्धा आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आदिल जैश ए मोहम्मद संघटनेत भरती झाला. यावेळी तो बारावीत शिकत होता. दक्षिण काश्मीरात कट्टरवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोहीम उघडली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार 2018 मध्ये काश्मिरात सुरक्षा यंत्रणांनी 250 कट्टरवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मात्र तरीही काश्मीर खोऱ्यात अजून 240 कट्टरवादी सक्रीय असल्याचा दावा भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी केल होता. आदिलचा भाऊसुद्धा जैशमध्येच पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आदिलचा चुलतभाऊ समीर अहमदसुद्धा कट्टरवादी आहे आणि आदिल जैशमध्ये सामील झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समीरसुद्धा जैशमध्ये सामील झाला होता. समीर काश्मीर विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत होता. मात्र ते अर्धवट सोडून त्यानं कट्टरवादी संघटनेत प्रवेश केला. कालच्या हल्ल्यानंतर आदिलचं मूळ गाव अर्थात गुंडीबागमध्ये तीन वेळा 'नमाज ए जनाजा' प्रार्थना करण्यात आली. यावेळी इथं मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. आत्मघातकी हल्ल्याआधी आदिलनं एक व्हीडिओसुद्धा बनवला होता. ज्यात त्यानं आत्मघातकी हल्ला करण्याची माहिती दिली होती. याशिवाय आदिल अहमदचा एक फोटोसुद्धा समोर आला आहे. त्या व्हीडिओत तो स्वत:ला जैश ए मोहम्मदचा कमांडर असल्याचं सांगतोय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवानांचा मृत्यू झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद संघटनेनं घेतली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार या आत्मघातकी हल्ल्याला 21 वर्षाचा आदिल अहमद जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. आत्मघातकी हल्ला जिथं झाला ती जागा राजधानी श्रीनगरपासून दक्षिणेला जवळपास 25 किलोमीटर दूर आहे. तर आदिलच्या घरापासून ही जागा केवळ 15 किलोमीटर दूर आहे. गुरुवारी स्फोटकांनी भरलेल्या एका स्कॉर्पिओ कारनं सीआरपीएफ जवानांच्या तुकडीती एका बसला धडक दिली. या कारमध्ये 350 किलो स्फोटकं होती, असं म्हटलं जातंय. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की काही किलोमीटर दूरपर्यंत लोकांना तो ऐकू गेला. आत्मघाती हल्ला 1998 च्या कारगिल युद्धानंतर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाने अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्ले केलेत. पण आतापर्यंत असे हल्ले करणारे पाकिस्तानी नागरिक असायचे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा स्थानिक असलेल्या आदिल उर्फ वकास कमांडोने आत्मघातकी हल्ला केल्याचा दावा जैश ए मोहम्मदनं केला आहे. 4 जानेवारी रोजी अवंतीपुरा येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन कट्टरवादी मारले गेले होते. हा हल्ला इतका शक्तीशाली होता की काही क्षणात बस एका लोखंडी सांगाड्यासारखी दिसू लागली. या बसमधून जवळपास 44 सीआरपीएफ जवान प्रवास करत होते. आदिलचे वडील गुलाम हसन डार कपड्यांच्या विक्रीचं काम करतात. सायकलवर फिरून ते हा व्यवसाय करतात. आदिलशिवाय त्यांच्या परिवारात दोन भाऊ आणि आईसुद्धा आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आदिल जैश ए मोहम्मद संघटनेत भरती झाला. यावेळी तो बारावीत शिकत होता. दक्षिण काश्मीरात कट्टरवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोहीम उघडली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार 2018 मध्ये काश्मिरात सुरक्षा यंत्रणांनी 250 कट्टरवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मात्र तरीही काश्मीर खोऱ्यात अजून 240 कट्टरवादी सक्रीय असल्याचा दावा भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी केल होता. आदिलचा भाऊसुद्धा जैशमध्येच पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आदिलचा चुलतभाऊ समीर अहमदसुद्धा कट्टरवादी आहे आणि आदिल जैशमध्ये सामील झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समीरसुद्धा जैशमध्ये सामील झाला होता. समीर काश्मीर विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत होता. मात्र ते अर्धवट सोडून त्यानं कट्टरवादी संघटनेत प्रवेश केला. कालच्या हल्ल्यानंतर आदिलचं मूळ गाव अर्थात गुंडीबागमध्ये तीन वेळा 'नमाज ए जनाजा' प्रार्थना करण्यात आली. यावेळी इथं मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. आत्मघातकी हल्ल्याआधी आदिलनं एक व्हीडिओसुद्धा बनवला होता. ज्यात त्यानं आत्मघातकी हल्ला करण्याची माहिती दिली होती. याशिवाय आदिल अहमदचा एक फोटोसुद्धा समोर आला आहे. त्या व्हीडिओत तो स्वत:ला जैश ए मोहम्मदचा कमांडर असल्याचं सांगतोय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 31, "source_item_id": "31", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2473, "clean_index": 20, "clean_language_index": "mar_Deva:validation:20"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोक जनशक्ती पार्टीची भूमिका पाहाता अशा प्रकारच्या आघाडीमधून निवडणूक लढवणं आपल्या पक्षाच्या हिताचं नाही असं जदयूचे खासदार आणि आमदार ज्येष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. भागलपूरचे जदयूचे खासदार अजय मंडल यांनी बीबीसीला सांगितले, लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची ज्या प्रकारची विधानं प्रसिद्ध होत आहेत त्यातून अनेक प्रकारचे संकेत मिळत आहेत. ते सांगतात, \"हे चिराग पासवान बोलत नसून त्यांच्याकडून हे कोणीतरी बोलवून घेत आहे. जदयू कार्यकर्ते आणि नेत्यांशिवाय सामान्य जनतेलाही याचा अंदाज आला आहे. हे पडद्याआडून कोण करत आहे हे सगळ्यांना समजत आहे. मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये.\" त्यांनी बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सचा उल्लेख केला. त्यावर, \"मोदी से बैर नहीं, नीतीश तुम्हारी ख़ैर नहीं\" असं लिहिलेलं आहे. ते म्हणतात, \"या पोस्टर्सनंतर काही शंका उरते का? आता सर्व काही स्पष्ट दिसत आहे.\" जनता दल युनायटेडच्या आणखी एका नेत्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, \"असे प्रकार होत राहिले तर आघाडीत काहीच अर्थ राहात नाही. पक्षश्रेष्ठींनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणंच चांगलं.\" जदयूबरोबर आघाडी नव्हतीच लोक जनशक्ती पार्टीचे पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय कुमार यांनी कोणत्याही आघाडीला एक संयुक्त किमान कार्यक्रम असतो असं सांगितलं. जेव्हा त्यासाठी सर्वसहमती बनली होती तेव्हा भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टीची आघाडी होती. सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती आणि बिहारमध्ये सरकारही स्थापन केलं होतं. ते पुढे सांगतात, \"नितिशकुमार अचानक आघाडी सोडून वेगळे झाले. त्यांनी राजद आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर सरकार तयार केलं. मग ती आघाडीही मोडली आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. आमच्या पार्टीबाबत बोलायचं झालं तर आमच्या पक्षाची या सरकारबरोबर कोणत्याही मुद्द्यावर अजेंडा ठरला नाही की एखाद्या मुद्द्यावर आम्ही सहमत झालो... त्यामुळे आमच्याबरोबर आघाडी होतीच कुठे? \" लोक जनशक्ती पार्टीनं बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये 143 जागांवर आपले उमेदवार निवडणूक लढतील असं स्पष्ट केलं तर भाजपाने 121 जागांवर लढण्याची घोषणा केली आहे. लोक जनशक्ती पार्टीचे प्रवक्ते म्हणतात, भाजपाकडूनही चूक झाली आहे. ते म्हणतात, \"नितिश कुमार यांच्या आडमुठ्या वागण्याने भाजपाला एकदा ठेच लागली आहे. देशातल्या सर्वांत मोठ्या पक्षाला वाटलं असतं तर ते स्वबळावर लढले असते.\" ते म्हणतात आमच्या पक्षानं नितिश कुमार यांना विरोध करणं काही अचानक झालेलं नाही. वेळोवेळी सराकरच्या कामकाजावर आपला पक्ष प्रश्न उपस्थित करत होता. मजुरांचं पलायन असो, पूर असो किंवा कोरोना काळातली व्यवस्था, सर्वच वेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. जदयुचे अली अन्वर राज्यसभेत दोन वेळा खासदार होते. आता त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. पक्षातल्या घडामोडी जवळून पाहाणाऱ्या अन्वर यांच्या मते लोक जनशक्ती पार्टी स्वतंत्र लढल्यामुळे फक्त भाजपालाच फायदा होईल. भाजपाला व्हायचंय मोठा भाऊ ते म्हणतात, सध्याच्या स्थितीत नितिश कुमार यांच्या जदयू आणि भाजपात भावाभावाचं नातं आहे. त्यात नितिशकुमार मोठे बंधू आहेत. ते म्हणतात, \"भाजपाकडे साधनं आहेत. त्यांची निवडणुकीची व्यवस्था जदयूपेक्षा चांगली आहे. त्यांच्याकडे केंद्रात मजबूत सरकार आहे. अशा स्थितीत भाजपाला बिहारमध्ये मोठा भाऊ व्हायचं आहे. लोक जनशक्ती पार्टी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.\" बिहार प्रदेश भाजपाच्या मते \"लोक जनशक्ती पार्टीच्या भूमिकेमुळे तयार झालेली सध्याची स्थिती फार गंभीर आहे.\" पक्षाच्या मतानुसार लोजपा आणि जदयूमध्ये चर्चा व्हावी, मतभेद मिटावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना एकत्र चर्चेला आणता आलं नाही. चिराग पासवान हे सगळं भाजपाच्या इशाऱ्यावर करत असल्याच्या चर्चेला त्यांनी नाकारलं. ज्या भाजपा नेत्यांशी बीबीसीनं चर्चा केली त्यांच्यामते प्रत्येक राजकीय पक्ष आपला राजकीय लाभ शोधत असते. बिहारमध्ये स्थान बळकट करण्यासाठी चिराग तसा प्रयत्न करत असतील तर त्यात वाईट काही नाही, भाजपाचा त्याच्याशी संबंध नाही. भारतीय जनता पार्टीच्या बिहार प्रदेशचे महासचिव देवेश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की लोजपा आणि जदयू यांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच काही तोडगा निघेल. न हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जनता दल युनायटेडच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर एनडीएतून बाहेर पडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढवला आहे. लोक जनशक्ती पार्टी एनडीएमधून बाहेर पडल्यावर जदयूमध्येही विचारमंथन सुरू असल्याचं पक्षाचे नेते सांगत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोक जनशक्ती पार्टीची भूमिका पाहाता अशा प्रकारच्या आघाडीमधून निवडणूक लढवणं आपल्या पक्षाच्या हिताचं नाही असं जदयूचे खासदार आणि आमदार ज्येष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. भागलपूरचे जदयूचे खासदार अजय मंडल यांनी बीबीसीला सांगितले, लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची ज्या प्रकारची विधानं प्रसिद्ध होत आहेत त्यातून अनेक प्रकारचे संकेत मिळत आहेत. ते सांगतात, \"हे चिराग पासवान बोलत नसून त्यांच्याकडून हे कोणीतरी बोलवून घेत आहे. जदयू कार्यकर्ते आणि नेत्यांशिवाय सामान्य जनतेलाही याचा अंदाज आला आहे. हे पडद्याआडून कोण करत आहे हे सगळ्यांना समजत आहे. मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये.\" त्यांनी बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सचा उल्लेख केला. त्यावर, \"मोदी से बैर नहीं, नीतीश तुम्हारी ख़ैर नहीं\" असं लिहिलेलं आहे. ते म्हणतात, \"या पोस्टर्सनंतर काही शंका उरते का? आता सर्व काही स्पष्ट दिसत आहे.\" जनता दल युनायटेडच्या आणखी एका नेत्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, \"असे प्रकार होत राहिले तर आघाडीत काहीच अर्थ राहात नाही. पक्षश्रेष्ठींनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणंच चांगलं.\" जदयूबरोबर आघाडी नव्हतीच लोक जनशक्ती पार्टीचे पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय कुमार यांनी कोणत्याही आघाडीला एक संयुक्त किमान कार्यक्रम असतो असं सांगितलं. जेव्हा त्यासाठी सर्वसहमती बनली होती तेव्हा भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टीची आघाडी होती. सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती आणि बिहारमध्ये सरकारही स्थापन केलं होतं. ते पुढे सांगतात, \"नितिशकुमार अचानक आघाडी सोडून वेगळे झाले. त्यांनी राजद आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर सरकार तयार केलं. मग ती आघाडीही मोडली आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. आमच्या पार्टीबाबत बोलायचं झालं तर आमच्या पक्षाची या सरकारबरोबर कोणत्याही मुद्द्यावर अजेंडा ठरला नाही की एखाद्या मुद्द्यावर आम्ही सहमत झालो... त्यामुळे आमच्याबरोबर आघाडी होतीच कुठे? \" लोक जनशक्ती पार्टीनं बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये 143 जागांवर आपले उमेदवार निवडणूक लढतील असं स्पष्ट केलं तर भाजपाने 121 जागांवर लढण्याची घोषणा केली आहे. लोक जनशक्ती पार्टीचे प्रवक्ते म्हणतात, भाजपाकडूनही चूक झाली आहे. ते म्हणतात, \"नितिश कुमार यांच्या आडमुठ्या वागण्याने भाजपाला एकदा ठेच लागली आहे. देशातल्या सर्वांत मोठ्या पक्षाला वाटलं असतं तर ते स्वबळावर लढले असते.\" ते म्हणतात आमच्या पक्षानं नितिश कुमार यांना विरोध करणं काही अचानक झालेलं नाही. वेळोवेळी सराकरच्या कामकाजावर आपला पक्ष प्रश्न उपस्थित करत होता. मजुरांचं पलायन असो, पूर असो किंवा कोरोना काळातली व्यवस्था, सर्वच वेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. जदयुचे अली अन्वर राज्यसभेत दोन वेळा खासदार होते. आता त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. पक्षातल्या घडामोडी जवळून पाहाणाऱ्या अन्वर यांच्या मते लोक जनशक्ती पार्टी स्वतंत्र लढल्यामुळे फक्त भाजपालाच फायदा होईल. भाजपाला व्हायचंय मोठा भाऊ ते म्हणतात, सध्याच्या स्थितीत नितिश कुमार यांच्या जदयू आणि भाजपात भावाभावाचं नातं आहे. त्यात नितिशकुमार मोठे बंधू आहेत. ते म्हणतात, \"भाजपाकडे साधनं आहेत. त्यांची निवडणुकीची व्यवस्था जदयूपेक्षा चांगली आहे. त्यांच्याकडे केंद्रात मजबूत सरकार आहे. अशा स्थितीत भाजपाला बिहारमध्ये मोठा भाऊ व्हायचं आहे. लोक जनशक्ती पार्टी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.\" बिहार प्रदेश भाजपाच्या मते \"लोक जनशक्ती पार्टीच्या भूमिकेमुळे तयार झालेली सध्याची स्थिती फार गंभीर आहे.\" पक्षाच्या मतानुसार लोजपा आणि जदयूमध्ये चर्चा व्हावी, मतभेद मिटावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना एकत्र चर्चेला आणता आलं नाही. चिराग पासवान हे सगळं भाजपाच्या इशाऱ्यावर करत असल्याच्या चर्चेला त्यांनी नाकारलं. ज्या भाजपा नेत्यांशी बीबीसीनं चर्चा केली त्यांच्यामते प्रत्येक राजकीय पक्ष आपला राजकीय लाभ शोधत असते. बिहारमध्ये स्थान बळकट करण्यासाठी चिराग तसा प्रयत्न करत असतील तर त्यात वाईट काही नाही, भाजपाचा त्याच्याशी संबंध नाही. भारतीय जनता पार्टीच्या बिहार प्रदेशचे महासचिव देवेश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की लोजपा आणि जदयू यांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच काही तोडगा निघेल. न हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 32, "source_item_id": "32", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3928, "clean_index": 21, "clean_language_index": "mar_Deva:validation:21"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलास वेगास मध्ये काँसर्टदरम्यान झाला हल्ला स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, 64 वर्षीय स्टीफन पॅडक नामक व्यक्तीने मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांच्या मते संशयित हल्लेखोर स्थानिक होता. हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातलं. अमेरिकेच्या इतिहासातील हा सगळ्यात भयावह गोळीबार आहे. जून 2016: ऑरलॅंडो नाईट क्लब मध्ये गोळीबार अमेरिकेच्या फ्लोरिडामधील ऑरलॅंडो इथे एका समलैंगिकांच्या नाईट क्लब मध्ये 12 जून 2016 रोजी गोळीबार झाला. पल्स ऑरलँडो हा शहरातील सगळ्यात मोठ्या नाईट क्लब्सपैकी एक आहे. या हल्ल्यात 49 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. एप्रिल 2007- व्हर्जिनिया टेक हल्ला अमेरिकेतल्या प्रसिद्ध व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीत झालेल्या हल्ल्यात व्हर्जिनिया नरसंहार म्हणतात. हा हल्ला 16 एप्रिल 2007 साली युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग बिल्डिंगमध्ये झाला. या हल्ल्यात 32 लोक मारले गेले. पोलिसांनी हल्लेखोरांला ठार केलं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हल्ल्यानंतर सांगितलं की, अमेरिकेला प्रचंड धक्का बसला आहे आणि आम्ही दु:खात आहोत. हल्ल्याची सुचना मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. अमेरिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीही कधी हल्लेखोर बनले होते. डिसेंबर 2012- कनेक्टिकट हल्ला अमेरिकेतील कनेक्टिकट येथे एका शाळेत 14 डिसेंबर 2012 च्या सकाळी एक व्यक्तीने गोळीबार केला. अॅडम लान्झा असे या 20 वर्षीय हल्लेखोराचं नाव होतं. शाळेत गोळीबार करण्याआधी त्याने आपल्या आईचीसुद्धा हत्या केली होती. हल्ल्यात 20 मुलं आणि 6 व्यक्तींसकट 27 लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 1991 किलीन हल्ला अमेरिकेतीस टेक्सासच्या किलीन भागातील लुबीज कॅफेटेरियात एका ट्रकच्या सहाय्याने अनेक लोकांना चिरडलं आणि गोळीबार केला. जॉर्ड हेनॉर्ड नामक व्यक्तीने या हल्ल्यात 23 जणांचा जीव घेतला आणि स्वत:ला संपवलं. डिसेंबर 2015- सॅन बर्नडिनो हल्ला कॅलिफोर्नियाच्या इनलँड रिजनल सेंटरवर बाँब हल्ला करून मोठ्या संख्येनं हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 2 डिसेंबर 2015 ला झालेल्या हल्ल्यात 14 लोकांचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या दिवशी दोन पैकी एका हल्लेखोरानी स्वत:ला इस्लामिक स्टेटशी निगडीत असल्याचा दावा केला होता. लास वेगासच्या हल्ल्यादरम्यान निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण गोळीबाराची जबाबदारी कुणा अतिरेकी संघटनांनी घेतल्याचाही इतिहास अमेरिकेत दिसतो. 3 एप्रिल 2009- बिंघमटनच्या इमिग्रेशन सेंटरवर हल्ला न्यूयॉर्कच्या बिंघमटनच्या सिव्हिक इमिग्रेशन सेंटरवर झालेल्या हल्ल्यात 13 लोक मृत्युमुखी पडले. 3 एप्रिल 2009 रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने घेतली होती. हल्ल्यात 40 लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. एप्रिल 1999 कोलंबाईन हायस्कूल हल्ला कोलोरॅडो येथील कोलंबाईन हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात कमीत कमी 13 लोकांचा मृत्यू झाला. 20 एप्रिल 1999 झालेल्या हल्ल्यात ऑटोमॅटिक गनचा वापर केला होता. नंतर दोन्ही हल्लेखोरांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांचे मृतदेह ग्रंथालयात मिळाले. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेत लास वेगास येथे म्युझिक फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोळीबारात कमीत कमी 59 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलास वेगास मध्ये काँसर्टदरम्यान झाला हल्ला स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, 64 वर्षीय स्टीफन पॅडक नामक व्यक्तीने मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांच्या मते संशयित हल्लेखोर स्थानिक होता. हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातलं. अमेरिकेच्या इतिहासातील हा सगळ्यात भयावह गोळीबार आहे. जून 2016: ऑरलॅंडो नाईट क्लब मध्ये गोळीबार अमेरिकेच्या फ्लोरिडामधील ऑरलॅंडो इथे एका समलैंगिकांच्या नाईट क्लब मध्ये 12 जून 2016 रोजी गोळीबार झाला. पल्स ऑरलँडो हा शहरातील सगळ्यात मोठ्या नाईट क्लब्सपैकी एक आहे. या हल्ल्यात 49 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. एप्रिल 2007- व्हर्जिनिया टेक हल्ला अमेरिकेतल्या प्रसिद्ध व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीत झालेल्या हल्ल्यात व्हर्जिनिया नरसंहार म्हणतात. हा हल्ला 16 एप्रिल 2007 साली युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग बिल्डिंगमध्ये झाला. या हल्ल्यात 32 लोक मारले गेले. पोलिसांनी हल्लेखोरांला ठार केलं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हल्ल्यानंतर सांगितलं की, अमेरिकेला प्रचंड धक्का बसला आहे आणि आम्ही दु:खात आहोत. हल्ल्याची सुचना मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. अमेरिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीही कधी हल्लेखोर बनले होते. डिसेंबर 2012- कनेक्टिकट हल्ला अमेरिकेतील कनेक्टिकट येथे एका शाळेत 14 डिसेंबर 2012 च्या सकाळी एक व्यक्तीने गोळीबार केला. अॅडम लान्झा असे या 20 वर्षीय हल्लेखोराचं नाव होतं. शाळेत गोळीबार करण्याआधी त्याने आपल्या आईचीसुद्धा हत्या केली होती. हल्ल्यात 20 मुलं आणि 6 व्यक्तींसकट 27 लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 1991 किलीन हल्ला अमेरिकेतीस टेक्सासच्या किलीन भागातील लुबीज कॅफेटेरियात एका ट्रकच्या सहाय्याने अनेक लोकांना चिरडलं आणि गोळीबार केला. जॉर्ड हेनॉर्ड नामक व्यक्तीने या हल्ल्यात 23 जणांचा जीव घेतला आणि स्वत:ला संपवलं. डिसेंबर 2015- सॅन बर्नडिनो हल्ला कॅलिफोर्नियाच्या इनलँड रिजनल सेंटरवर बाँब हल्ला करून मोठ्या संख्येनं हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 2 डिसेंबर 2015 ला झालेल्या हल्ल्यात 14 लोकांचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या दिवशी दोन पैकी एका हल्लेखोरानी स्वत:ला इस्लामिक स्टेटशी निगडीत असल्याचा दावा केला होता. लास वेगासच्या हल्ल्यादरम्यान निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण गोळीबाराची जबाबदारी कुणा अतिरेकी संघटनांनी घेतल्याचाही इतिहास अमेरिकेत दिसतो. 3 एप्रिल 2009- बिंघमटनच्या इमिग्रेशन सेंटरवर हल्ला न्यूयॉर्कच्या बिंघमटनच्या सिव्हिक इमिग्रेशन सेंटरवर झालेल्या हल्ल्यात 13 लोक मृत्युमुखी पडले. 3 एप्रिल 2009 रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने घेतली होती. हल्ल्यात 40 लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. एप्रिल 1999 कोलंबाईन हायस्कूल हल्ला कोलोरॅडो येथील कोलंबाईन हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात कमीत कमी 13 लोकांचा मृत्यू झाला. 20 एप्रिल 1999 झालेल्या हल्ल्यात ऑटोमॅटिक गनचा वापर केला होता. नंतर दोन्ही हल्लेखोरांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांचे मृतदेह ग्रंथालयात मिळाले. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 35, "source_item_id": "35", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2784, "clean_index": 22, "clean_language_index": "mar_Deva:validation:22"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनवऱ्यानं शिक्षणाचं आश्वासन न पाळल्यामुळं अंजुमने घेतला घटस्फोट अल्लाउद्दीन सय्यद हे अंजुमचे वडील. सततच्या आजारपणामुळं त्यांना कामं करणं शक्य होत नाही. अंजुमची आई मजुरी करुन घर चालवते. सय्यद यांना एकूण पाच अपत्य. अंजुम त्यातली एक. घरच्या गरिबीमुळं त्यांनी लहान वयात अंजुमचं लग्न केलं. लग्न करताना अंजुमची मर्जी विचारात घेण्यात आली नाही. \"वयाच्या सतराव्या वर्षी माझं लग्न करण्यात आलं,\" असं अंजुम सांगते. मेंदी, हळद आणि लग्न हे सर्व काही एका दिवसात उरकण्यात आले. अंजुम सासरी गेली. लग्नानंतरचं आयुष्य लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीला रातांधळेपणा असल्याचं अंजुमच्या लक्षात आलं. यामुळे तिच्या मनावर जबरदस्त आघात झाला. अंजुम सय्यद एकतर मनाविरुद्ध झालेलं लग्न आणि दुसरं म्हणजे नवऱ्याच्या आजाराविषयी न दिलेली कल्पना यामुळं ती हादरून गेली. आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. पण याही अवस्थेत ती नवऱ्यासोबत नांदायला तयार होती. कारण लग्नानंतर तिचं शिक्षण सुरू ठेवण्याचं आश्वासन नवऱ्याच्या घरच्यांकडून तिला देण्यात आलं होतं. पण अंजुमनं आपल्या शिक्षणाचा विषय काढताच, 'आता आपलं लग्न झालं आहे. आता काय गरज शिकायची? इथून पुढं मी जे म्हणेन तेच तू करायचं,' असं तिला नवऱ्याकडून सांगण्यात आलं. तेव्हा मात्र लग्नाच्या जाचातून सुटण्याचा निर्णय अंजुमनं घेतला. लग्नातून सुटका अंजुमने तिच्या आई-वडिलांना नवऱ्याच्या रातांधळेपणाबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. कारण, लग्नापूर्वी त्यांनाही नवऱ्या मुलाच्या घरातून याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. 'तुला नवऱ्याच्या घरी राहायचं आहे का?' असं अंजुमच्या वडिलांनी तिला विचारलं. त्यावर तिनं ठामपणे 'नाही' म्हणून सांगितलं. मग वडिलांनीही तिला पाठिंबा देत तिचा घटस्फोट घडवून आणला. आई-वडिलांची बदलली मानसिकता गरिबीमुळे अंजुमच्या आई-वडिलांनी तिचं लग्न केलं होतं. पण लग्नानंतर मुलीची अवस्था बघून त्यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. नुसताच पश्चाताप नाही तर त्यांची मानसिकताही बदलली. अंजुम आणि तिचे वडील अल्लाउद्दीन सय्यद लग्नाबद्दल तिचे वडील सांगतात, \"लहान वयात मुलीच्या लग्नाचा निर्णय योग्य नव्हता. तो निर्णय आम्ही घ्यायला नको होता. त्यामुळे मुलीचं नुकसान झालं.\" तिचे वडील पुढे सांगतात, \"आज ती शिकते आहे. तेव्हा आम्हाला तिचा अभिमानच वाटतो आहे. आता मला वाटतं... मला मुलं नसती, सगळ्या मुलीच असत्या तरी चाललं असतं. माझं चांगलंच झालं असतं.\" पालकांनी मुलींना शिकवायला हवं, असंही ते आग्रहाने सांगतात. अंजुमला शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. \"आई म्हणून जेव्हा मी लेकीकडे बघते, तेव्हा मला तिचा अभिमान वाटतो. आज मुलाच्या ठिकाणी मुलगीच माझा अभिमान ठरली आहे,\" असं अंजुमची आई सुलताना सय्यद सांगतात. अंजुमचा मोठा भाऊ कमावता झाल्यानंतर आई-वडिलांना आणि भांवंडाना सोडून दुसरीकडे राहायला गेला. म्हणूनच तिच्या आई-वडिलांना आज मुलापेक्षा मुलीचा अभिमान वाटतो. ते त्यांच्या बोलण्यातूनही दिसून येतं. पुन्हा शिक्षणास सुरुवात घरी परतल्यानंतर अंजुमला लवकरात लवकर शिक्षण सुरू करायचं होतं. पण घरच्या परिस्थितीमुळे तिला ते शक्य होत नव्हतं. अंजुमने तिच्या कुटुंबीयांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. नंतर एके दिवशी मलाला युसुफझाईच्या आयुष्यावरील 'ही नेम्ड मी मलाला' हा चित्रपट अंजुमनं पाहिला. मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्नेहालय या संस्थेनं अंजुमच्या गावात या सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. तिथं अंजुमनं तो सिनेमा पाहिला आणि तिचा आत्मविश्वास उंचावला. \"मलाला एवढी छोटी असूनसुद्धा इतकं धाडस दाखवू शकते, तर तिच्यापेक्षा मोठी असलेली मीसुद्धा काहीही करू शकते,\" असं तो सिनेमा बघून वाटल्याचं अंजुम सांगते. त्यानंतर लगेच तिनं स्नेहालय संस्थेशी संपर्क साधून त्यांच्यासमोर शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. याच संस्थेच्या मदतीनं सध्या ती राहुरी इथल्या आशीर्वाद नर्सिंग स्कूलमध्ये शिकत आहे. इतर मुलींना संदेश संकटांचा सामना करणाऱ्या मुलींना अंजुम सांगते, \"संकटाने कधीच खचून जाऊ नका. नेहमी हिंमत ठेवा. सोपे मार्ग सहजासहजी कुणालाही सापडतात.\" \"आपण लकी आहोत, म्हणून आपल्याला अवघड मार्ग सापडलाय. कारण त्याच्यातून निघूनच आपण दाखवू शकतो की आपल्यामध्ये हिंमत आहे.\" \"देव असा डायरेक्टर आहे, जो अवघड रोल बेस्ट अॅक्टरलाच देतो. त्यामुळं तुम्ही असं समजा की, आपण बेस्ट अॅक्टर आहोत. आणि आपण जगामध्ये बेस्टच करून दाखवणार आहोत.\" अंजुम मुलींना सांगते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अंजुम सय्यद ही अहमदनगरच्या शेवगाव इथ राहते. लग्नानंतर आठच दिवसांनी तिनं घटस्फोट घेतला. कारण, तिला शिकायचं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनवऱ्यानं शिक्षणाचं आश्वासन न पाळल्यामुळं अंजुमने घेतला घटस्फोट अल्लाउद्दीन सय्यद हे अंजुमचे वडील. सततच्या आजारपणामुळं त्यांना कामं करणं शक्य होत नाही. अंजुमची आई मजुरी करुन घर चालवते. सय्यद यांना एकूण पाच अपत्य. अंजुम त्यातली एक. घरच्या गरिबीमुळं त्यांनी लहान वयात अंजुमचं लग्न केलं. लग्न करताना अंजुमची मर्जी विचारात घेण्यात आली नाही. \"वयाच्या सतराव्या वर्षी माझं लग्न करण्यात आलं,\" असं अंजुम सांगते. मेंदी, हळद आणि लग्न हे सर्व काही एका दिवसात उरकण्यात आले. अंजुम सासरी गेली. लग्नानंतरचं आयुष्य लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीला रातांधळेपणा असल्याचं अंजुमच्या लक्षात आलं. यामुळे तिच्या मनावर जबरदस्त आघात झाला. अंजुम सय्यद एकतर मनाविरुद्ध झालेलं लग्न आणि दुसरं म्हणजे नवऱ्याच्या आजाराविषयी न दिलेली कल्पना यामुळं ती हादरून गेली. आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. पण याही अवस्थेत ती नवऱ्यासोबत नांदायला तयार होती. कारण लग्नानंतर तिचं शिक्षण सुरू ठेवण्याचं आश्वासन नवऱ्याच्या घरच्यांकडून तिला देण्यात आलं होतं. पण अंजुमनं आपल्या शिक्षणाचा विषय काढताच, 'आता आपलं लग्न झालं आहे. आता काय गरज शिकायची? इथून पुढं मी जे म्हणेन तेच तू करायचं,' असं तिला नवऱ्याकडून सांगण्यात आलं. तेव्हा मात्र लग्नाच्या जाचातून सुटण्याचा निर्णय अंजुमनं घेतला. लग्नातून सुटका अंजुमने तिच्या आई-वडिलांना नवऱ्याच्या रातांधळेपणाबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. कारण, लग्नापूर्वी त्यांनाही नवऱ्या मुलाच्या घरातून याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. 'तुला नवऱ्याच्या घरी राहायचं आहे का?' असं अंजुमच्या वडिलांनी तिला विचारलं. त्यावर तिनं ठामपणे 'नाही' म्हणून सांगितलं. मग वडिलांनीही तिला पाठिंबा देत तिचा घटस्फोट घडवून आणला. आई-वडिलांची बदलली मानसिकता गरिबीमुळे अंजुमच्या आई-वडिलांनी तिचं लग्न केलं होतं. पण लग्नानंतर मुलीची अवस्था बघून त्यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. नुसताच पश्चाताप नाही तर त्यांची मानसिकताही बदलली. अंजुम आणि तिचे वडील अल्लाउद्दीन सय्यद लग्नाबद्दल तिचे वडील सांगतात, \"लहान वयात मुलीच्या लग्नाचा निर्णय योग्य नव्हता. तो निर्णय आम्ही घ्यायला नको होता. त्यामुळे मुलीचं नुकसान झालं.\" तिचे वडील पुढे सांगतात, \"आज ती शिकते आहे. तेव्हा आम्हाला तिचा अभिमानच वाटतो आहे. आता मला वाटतं... मला मुलं नसती, सगळ्या मुलीच असत्या तरी चाललं असतं. माझं चांगलंच झालं असतं.\" पालकांनी मुलींना शिकवायला हवं, असंही ते आग्रहाने सांगतात. अंजुमला शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. \"आई म्हणून जेव्हा मी लेकीकडे बघते, तेव्हा मला तिचा अभिमान वाटतो. आज मुलाच्या ठिकाणी मुलगीच माझा अभिमान ठरली आहे,\" असं अंजुमची आई सुलताना सय्यद सांगतात. अंजुमचा मोठा भाऊ कमावता झाल्यानंतर आई-वडिलांना आणि भांवंडाना सोडून दुसरीकडे राहायला गेला. म्हणूनच तिच्या आई-वडिलांना आज मुलापेक्षा मुलीचा अभिमान वाटतो. ते त्यांच्या बोलण्यातूनही दिसून येतं. पुन्हा शिक्षणास सुरुवात घरी परतल्यानंतर अंजुमला लवकरात लवकर शिक्षण सुरू करायचं होतं. पण घरच्या परिस्थितीमुळे तिला ते शक्य होत नव्हतं. अंजुमने तिच्या कुटुंबीयांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. नंतर एके दिवशी मलाला युसुफझाईच्या आयुष्यावरील 'ही नेम्ड मी मलाला' हा चित्रपट अंजुमनं पाहिला. मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्नेहालय या संस्थेनं अंजुमच्या गावात या सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. तिथं अंजुमनं तो सिनेमा पाहिला आणि तिचा आत्मविश्वास उंचावला. \"मलाला एवढी छोटी असूनसुद्धा इतकं धाडस दाखवू शकते, तर तिच्यापेक्षा मोठी असलेली मीसुद्धा काहीही करू शकते,\" असं तो सिनेमा बघून वाटल्याचं अंजुम सांगते. त्यानंतर लगेच तिनं स्नेहालय संस्थेशी संपर्क साधून त्यांच्यासमोर शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. याच संस्थेच्या मदतीनं सध्या ती राहुरी इथल्या आशीर्वाद नर्सिंग स्कूलमध्ये शिकत आहे. इतर मुलींना संदेश संकटांचा सामना करणाऱ्या मुलींना अंजुम सांगते, \"संकटाने कधीच खचून जाऊ नका. नेहमी हिंमत ठेवा. सोपे मार्ग सहजासहजी कुणालाही सापडतात.\" \"आपण लकी आहोत, म्हणून आपल्याला अवघड मार्ग सापडलाय. कारण त्याच्यातून निघूनच आपण दाखवू शकतो की आपल्यामध्ये हिंमत आहे.\" \"देव असा डायरेक्टर आहे, जो अवघड रोल बेस्ट अॅक्टरलाच देतो. त्यामुळं तुम्ही असं समजा की, आपण बेस्ट अॅक्टर आहोत. आणि आपण जगामध्ये बेस्टच करून दाखवणार आहोत.\" अंजुम मुलींना सांगते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 36, "source_item_id": "36", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3892, "clean_index": 23, "clean_language_index": "mar_Deva:validation:23"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोदी म्हणाले, \"गेल्या 8-9 महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य संकटाशी झुंज देत आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ काय करत आहे? प्रभावपूर्ण प्रतिसाद कुठे आहे?\" \"जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश या नात्याने मी संपूर्ण जागतिक समुदायाला आणखी एक आश्वासन देतो की, भारताची लस उत्पादन आणि लस वितरण क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काम करेल,\" असं म्हणत मोदींनी इतर देशांना आश्वस्त केलं. साथीच्या रोगाच्या या कठीण काळातही भारतातील औषध उद्योगाने 150 हून अधिक देशांना जीवनावश्यक औषधे पाठवली आहेत, असंही मोदी म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख टाळला शुक्रवारी (25 सप्टेंबर) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पाकिस्तानवर भाष्य करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मोदींनी पाकिस्तानचा कुठेही उल्लेख केला नाही. दहशतवादाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, \"भारताचा आवाज मानवता, मानव आणि मानवी मूल्यांचे शत्रू असलेल्या दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ, मनी लाँडरिंग याविरोधात उठेल.\" संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या भूमिकेसाठी भारताचे समर्थन संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, \"संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारणेसाठी सुरू असलेली प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतिक्षा भारतातील जनता अनेक वर्षांपासून करत आहे. ही प्रक्रिया तर्कशुद्ध टोकापर्यंत पोहोचेल की नाही याची भारतातील लोकांना चिंता आहे. भारताला कधीपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवले जाईल?\" मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - मोदींनी कामगिरीचा पाढा वाचला पंतप्रधान मोदींनी सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर भारताच्या कामगिरींचाही पाढा वाचला. ते म्हणाले, \"40 कोटी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून भारताने करून दाखवले. 60 कोटी लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केले. अवघ्या 4-5 वर्षांत 40 कोटींहून अधिक लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणं सोपं नव्हतं. पण भारताने हे करून दाखवलं. केवळ 4-5 वर्षांत 60 कोटी लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त करणेही सोपे नव्हते. पण भारताने करून दाखवले.\" \"आज भारत आपल्या गावांतील 15 कोटी कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरशी जोडण्यासाठी एक मोठी योजना सुरू केली,\" असं मोदी म्हणाले. तसंच, \"महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भारत हा असा देश आहे जिथे महिलांना प्रसूतीसाठी 26 आठवड्यांची पगारी रजा दिली जात आहे,\" असंही मोदींनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना बदलांची गरज व्यक्त केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोदी म्हणाले, \"गेल्या 8-9 महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य संकटाशी झुंज देत आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ काय करत आहे? प्रभावपूर्ण प्रतिसाद कुठे आहे?\" \"जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश या नात्याने मी संपूर्ण जागतिक समुदायाला आणखी एक आश्वासन देतो की, भारताची लस उत्पादन आणि लस वितरण क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काम करेल,\" असं म्हणत मोदींनी इतर देशांना आश्वस्त केलं. साथीच्या रोगाच्या या कठीण काळातही भारतातील औषध उद्योगाने 150 हून अधिक देशांना जीवनावश्यक औषधे पाठवली आहेत, असंही मोदी म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख टाळला शुक्रवारी (25 सप्टेंबर) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पाकिस्तानवर भाष्य करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मोदींनी पाकिस्तानचा कुठेही उल्लेख केला नाही. दहशतवादाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, \"भारताचा आवाज मानवता, मानव आणि मानवी मूल्यांचे शत्रू असलेल्या दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ, मनी लाँडरिंग याविरोधात उठेल.\" संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या भूमिकेसाठी भारताचे समर्थन संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, \"संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारणेसाठी सुरू असलेली प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतिक्षा भारतातील जनता अनेक वर्षांपासून करत आहे. ही प्रक्रिया तर्कशुद्ध टोकापर्यंत पोहोचेल की नाही याची भारतातील लोकांना चिंता आहे. भारताला कधीपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवले जाईल?\" मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - मोदींनी कामगिरीचा पाढा वाचला पंतप्रधान मोदींनी सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर भारताच्या कामगिरींचाही पाढा वाचला. ते म्हणाले, \"40 कोटी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून भारताने करून दाखवले. 60 कोटी लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केले. अवघ्या 4-5 वर्षांत 40 कोटींहून अधिक लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणं सोपं नव्हतं. पण भारताने हे करून दाखवलं. केवळ 4-5 वर्षांत 60 कोटी लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त करणेही सोपे नव्हते. पण भारताने करून दाखवले.\" \"आज भारत आपल्या गावांतील 15 कोटी कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरशी जोडण्यासाठी एक मोठी योजना सुरू केली,\" असं मोदी म्हणाले. तसंच, \"महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भारत हा असा देश आहे जिथे महिलांना प्रसूतीसाठी 26 आठवड्यांची पगारी रजा दिली जात आहे,\" असंही मोदींनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 37, "source_item_id": "37", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2517, "clean_index": 24, "clean_language_index": "mar_Deva:validation:24"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतातल्या निवडणुकांदरम्यान पाकिस्तानचा सातत्याने उल्लेख होतो आहे. गुजरात निवडणुकांसाठी काँग्रेसचे नेते सीमेपलीकडून अर्थात पाकिस्तानकडून मदत घेत असल्याचा आरोप मोदींनी केला. बनासकांठामधील पालनपूर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, \"काँग्रेसचे अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत अशी पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक जनरल सरदार अरशद रफीक यांची इच्छा आहे.\" निवडणूक प्रचारादरम्यान भाजपकडून पाकिस्तानचा उल्लेख होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. लोकसभा निवडणुकांदरम्यान आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजपनं पाकिस्तानला निवडणूक प्रचाराचा भाग केलं आहे. जाणून घेऊया केव्हा केव्हा भाजपनं प्रचार रॅलीदरम्यान पाकिस्तानचा संदर्भ जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या पाकिस्तानच्या उल्लेखामुळे गुजरात निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळाले आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असे उद्गार भाजप नेते गिरीराज सिंह यांनी काढले होते. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाही पाकिस्तानचा उल्लेख करण्याचा मोह टाळता आला नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रचारादरम्यान बोलताना हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गुजरातच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केल्याने देशभरात चर्चेला उधाण आलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतातल्या निवडणुकांदरम्यान पाकिस्तानचा सातत्याने उल्लेख होतो आहे. गुजरात निवडणुकांसाठी काँग्रेसचे नेते सीमेपलीकडून अर्थात पाकिस्तानकडून मदत घेत असल्याचा आरोप मोदींनी केला. बनासकांठामधील पालनपूर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, \"काँग्रेसचे अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत अशी पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक जनरल सरदार अरशद रफीक यांची इच्छा आहे.\" निवडणूक प्रचारादरम्यान भाजपकडून पाकिस्तानचा उल्लेख होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. लोकसभा निवडणुकांदरम्यान आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजपनं पाकिस्तानला निवडणूक प्रचाराचा भाग केलं आहे. जाणून घेऊया केव्हा केव्हा भाजपनं प्रचार रॅलीदरम्यान पाकिस्तानचा संदर्भ जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या पाकिस्तानच्या उल्लेखामुळे गुजरात निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळाले आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असे उद्गार भाजप नेते गिरीराज सिंह यांनी काढले होते. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाही पाकिस्तानचा उल्लेख करण्याचा मोह टाळता आला नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रचारादरम्यान बोलताना हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 38, "source_item_id": "38", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1207, "clean_index": 25, "clean_language_index": "mar_Deva:validation:25"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहेंद्रसिंग धोनी 1. धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहणारा आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर CSK च्या खेळाडूंची चेष्टा करण्यात आली. इतकंच नाही तर एकानं सोशल मीडियावर थेट धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. आरोपीनं धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते. यानंतर रांचीमधील रातू रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. हर्षवर्धन 2. कोणताही धर्म सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : हर्षवर्धन कोणाताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही, असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. ते संडे संवाद कार्यक्रमात बोलत होते. टाईम्स ऑफ इंडियांनं ही बातमी दिली आहे. ते म्हणाले, \"आपण सण-उत्सवांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी पाळण्याकडे दुर्लक्ष केलं, तर कोरोना पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रुप धारण करू शकतो. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही याला माझी काळजी समजा अथवा माझा सल्ला मात्र हे सत्य आहे.\" ते पुढे म्हणाले, \"कोणत्याही धर्मात कोणताही धर्मगुरू लोकांना जीव धोक्यात घालून सण-उत्सव साजरा करण्यास सांगत नाही. कोणताही देव त्यांच्या पुजेअर्चेसाठी जीव धोक्यात टाकण्यास सांगत नाही किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास सांगत नाही.\" प्रकाश आंबेडकर 3. हाथरसप्रकरणी सीबीआय तपासावर विश्वास नाही - प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, \"संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचं दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणं सोपं होईल.\" सीबीआय तपासासंदर्भात बोलताना ते म्हणाले, \"येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये.\" दरम्यान हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआयनं सुरू केली असून याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. 4. महिलेवर सामूहिक बलात्कार करून मुलासह नदीत फेकले बिहारमधील बक्सर येथे आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. बलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत फेकून दिलं आहे. ज्यामध्ये या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काही लोक महिलेला वाचवण्यासाठी धावून गेले. नंतर या महिलेला नदीतून बाहेर काढण्यात आलं. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय राऊत 5. मला घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील- संजय राऊत सुशांतसिंह राजपूत प्रकरणादरम्यान मला घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक परदेशातील होते, असा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे. ते म्हणाले, \"ट्विटर, व्हॉट्सअॅप आता नवीन विद्यापीठं आणि लढण्याची रणांगणं झाली आहेत. हाथरस आणि सुशांत प्रकरणात ते स्पष्ट दिसलं. कंगना या नटीनं मुंबईस पाकिस्तान म्हटलं आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील होते. हे सर्व ठरवून झालं. सुशांत प्रकरणातील 80 हजार फेक अकाउंटपैकी ते नंबर असायला हरकत नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहेंद्रसिंग धोनी 1. धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहणारा आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर CSK च्या खेळाडूंची चेष्टा करण्यात आली. इतकंच नाही तर एकानं सोशल मीडियावर थेट धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. आरोपीनं धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते. यानंतर रांचीमधील रातू रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. हर्षवर्धन 2. कोणताही धर्म सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : हर्षवर्धन कोणाताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही, असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. ते संडे संवाद कार्यक्रमात बोलत होते. टाईम्स ऑफ इंडियांनं ही बातमी दिली आहे. ते म्हणाले, \"आपण सण-उत्सवांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी पाळण्याकडे दुर्लक्ष केलं, तर कोरोना पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रुप धारण करू शकतो. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही याला माझी काळजी समजा अथवा माझा सल्ला मात्र हे सत्य आहे.\" ते पुढे म्हणाले, \"कोणत्याही धर्मात कोणताही धर्मगुरू लोकांना जीव धोक्यात घालून सण-उत्सव साजरा करण्यास सांगत नाही. कोणताही देव त्यांच्या पुजेअर्चेसाठी जीव धोक्यात टाकण्यास सांगत नाही किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास सांगत नाही.\" प्रकाश आंबेडकर 3. हाथरसप्रकरणी सीबीआय तपासावर विश्वास नाही - प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, \"संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचं दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणं सोपं होईल.\" सीबीआय तपासासंदर्भात बोलताना ते म्हणाले, \"येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये.\" दरम्यान हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआयनं सुरू केली असून याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. 4. महिलेवर सामूहिक बलात्कार करून मुलासह नदीत फेकले बिहारमधील बक्सर येथे आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. बलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत फेकून दिलं आहे. ज्यामध्ये या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काही लोक महिलेला वाचवण्यासाठी धावून गेले. नंतर या महिलेला नदीतून बाहेर काढण्यात आलं. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय राऊत 5. मला घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील- संजय राऊत सुशांतसिंह राजपूत प्रकरणादरम्यान मला घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक परदेशातील होते, असा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे. ते म्हणाले, \"ट्विटर, व्हॉट्सअॅप आता नवीन विद्यापीठं आणि लढण्याची रणांगणं झाली आहेत. हाथरस आणि सुशांत प्रकरणात ते स्पष्ट दिसलं. कंगना या नटीनं मुंबईस पाकिस्तान म्हटलं आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील होते. हे सर्व ठरवून झालं. सुशांत प्रकरणातील 80 हजार फेक अकाउंटपैकी ते नंबर असायला हरकत नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 39, "source_item_id": "39", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3825, "clean_index": 26, "clean_language_index": "mar_Deva:validation:26"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहाँगकाँगच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅरी लॅम यांनी सरकारविरोधातील असंतोष रोखण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणीबाणी कायद्याचा वापर करण्याचं ठरवलं. 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात हिंसाचार घडल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनादरम्यान 14 वर्षांच्या मुलाच्या पायाला गोळी लागली. सध्या त्याला तिएन मुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलनकर्यांनी पेट्रोल बॉम्बसह हल्ला केल्यामुळे केलेल्या प्रतिकारादरम्यान तरूण जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या हाँगकाँगमधली निदर्शनं बऱ्यापैकी थांबली असली तरी काही भागात अजूनही तणावाचं वातावरण आहे. शुक्रवारी काय घडलं? मास्कवर बंदी घोषित झाल्यानंतर अचानक आंदोलनकर्ते रस्त्यावर गोळा झाले. निदर्शनात सहभागी होण्यासाठी अनेक जण आपल्या कार्यालयातून निघाले. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करताच काही कट्टर आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केले. चिनी झेंड्याला आग लावली. तर मेट्रो स्टेशन, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. मास्कवर बंदी घातल्याच्य निर्णयाचा उघड विरोध दर्शवत आंदोलनकर्त्यांनाही मास्क घालण्यास प्रोत्साहित केले. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली असून दर आठवड्याला होणारी ही आंदोलनं सरकारची डोकेदुखी बनत चालली आहेत. त्यामुळे शहर उद्ध्वस्त होत चाललं असून हे रोखण्यासाठीच स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ओळख उघड होणार 70 वर्षांपासून सुरू असलेल्या कम्युनिस्ट सरकारचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो असल्याचं संतप्त आंदोलकांचं म्हणणं होतं. शेकडो आंदोलकांनी चेहऱ्यावर मास्क लावलं होतं. पण इथून पुढे आंदोलक आपला चेहरा लपवू शकणार नाहीत. अनोळखी असणं ही या आंदोलनातली महत्त्वाची बाब होती. पण आणीबाणीच्या कायद्यामुळे त्यांच्यावर निर्बंध येणार असल्याचं अनेकांना वाटतं. पण हे मास्क आले तरी कुठून? आणि प्रत्येक आंदोलनात एकसारखेच मास्क का दिसतात? 'व्ही फॉर व्हेन्डेट्टा' मास्कबद्दल थोडंसं गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले. प्रस्थापित सरकारच्या विरोधाचं ते प्रतीक मानले जातात. जगभरात अनेक आंदोलनात याचा वापर करण्यात आला आहे. या मास्कमागची कहाणी जाणून घेऊ... गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले. न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंत, सिडनीपासून बुकारेस्टपर्यंत जगभरात प्रस्थापित नेते, बँका, आर्थिक संस्था यांच्याविरुद्ध निदर्शनं केली जातात. टीव्हीवर ही आंदोलनं बारकाईने पाहणाऱ्या प्रेक्षकांना यामध्ये एक गोष्ट दिसून आली असेलच. या आंदोलनात सहभागी होणारे आपल्या चेहऱ्यावर एक विचकट हास्य आणि छोट्या मिशा असलेलं मास्क लावतात. विकीलिक्सचा संस्थापक ज्यूलियन असांजसुद्धा लंडन स्टॉक एक्सचेंज निदर्शनात सहभागी होण्यासाठी अशाच एका मास्कसह आला होता. पोलिसांनी त्याचा विरोध केल्यानंतर त्याने तो हटवला. पहिल्यांदा हे मास्क 2008 मध्ये एका हॅकर समूहाने वापरलं होतं. पण त्यानंतर जगभरातील विविध आंदोलनात ते लोकप्रिय झालं. ऑगस्ट 2018च्या एका आंदोलनादरम्यान काश्मीरमध्येही हे मास्क दिसून आले होते. हे मास्क 2006 मध्ये आलेल्या 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' या चित्रपटात वापरण्यात आलं होतं. त्यामध्ये काही लोक एक चळवळ उभी करण्यासाठी एकत्र येतात आणि याचा वापर करतात. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीत एका काल्पनिक फॅसिस्ट पक्षाचं राज्य संपवण्यासाठी लोक गाय फॉक्स यांना आपलं प्रेरणास्थान मानतात आणि म्हणून त्यांच्या नावाचं हे मास्क घालतात. ब्रिटीश ग्राफिक्स कलाकार डेव्हिड लॉइड यांनी या मास्कचं मूळ चित्र रेखाटलं होतं. त्याचा वापर कादंबरीमध्ये करण्यात आला. लॉयड या मास्कची तुलना चे गव्हेरासोबत करतात. \"अल्बर्टो कॉरडा यांनी काढलेल्या त्यांच्या फोटोनंतर चे गव्हेरा हे जगभरातील तरुणांचे फॅशन सिंबॉल बनले होते. गाय फॉक्स यांचा तो मास्क तसाच एक ब्रँड बनला आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "हाँगकाँग सरकारने आंदोलकांच्या मुखवटे किंवा मास्क घालण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी लाखो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहाँगकाँगच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅरी लॅम यांनी सरकारविरोधातील असंतोष रोखण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणीबाणी कायद्याचा वापर करण्याचं ठरवलं. 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात हिंसाचार घडल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनादरम्यान 14 वर्षांच्या मुलाच्या पायाला गोळी लागली. सध्या त्याला तिएन मुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलनकर्यांनी पेट्रोल बॉम्बसह हल्ला केल्यामुळे केलेल्या प्रतिकारादरम्यान तरूण जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या हाँगकाँगमधली निदर्शनं बऱ्यापैकी थांबली असली तरी काही भागात अजूनही तणावाचं वातावरण आहे. शुक्रवारी काय घडलं? मास्कवर बंदी घोषित झाल्यानंतर अचानक आंदोलनकर्ते रस्त्यावर गोळा झाले. निदर्शनात सहभागी होण्यासाठी अनेक जण आपल्या कार्यालयातून निघाले. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करताच काही कट्टर आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केले. चिनी झेंड्याला आग लावली. तर मेट्रो स्टेशन, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. मास्कवर बंदी घातल्याच्य निर्णयाचा उघड विरोध दर्शवत आंदोलनकर्त्यांनाही मास्क घालण्यास प्रोत्साहित केले. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली असून दर आठवड्याला होणारी ही आंदोलनं सरकारची डोकेदुखी बनत चालली आहेत. त्यामुळे शहर उद्ध्वस्त होत चाललं असून हे रोखण्यासाठीच स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ओळख उघड होणार 70 वर्षांपासून सुरू असलेल्या कम्युनिस्ट सरकारचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो असल्याचं संतप्त आंदोलकांचं म्हणणं होतं. शेकडो आंदोलकांनी चेहऱ्यावर मास्क लावलं होतं. पण इथून पुढे आंदोलक आपला चेहरा लपवू शकणार नाहीत. अनोळखी असणं ही या आंदोलनातली महत्त्वाची बाब होती. पण आणीबाणीच्या कायद्यामुळे त्यांच्यावर निर्बंध येणार असल्याचं अनेकांना वाटतं. पण हे मास्क आले तरी कुठून? आणि प्रत्येक आंदोलनात एकसारखेच मास्क का दिसतात? 'व्ही फॉर व्हेन्डेट्टा' मास्कबद्दल थोडंसं गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले. प्रस्थापित सरकारच्या विरोधाचं ते प्रतीक मानले जातात. जगभरात अनेक आंदोलनात याचा वापर करण्यात आला आहे. या मास्कमागची कहाणी जाणून घेऊ... गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले. न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंत, सिडनीपासून बुकारेस्टपर्यंत जगभरात प्रस्थापित नेते, बँका, आर्थिक संस्था यांच्याविरुद्ध निदर्शनं केली जातात. टीव्हीवर ही आंदोलनं बारकाईने पाहणाऱ्या प्रेक्षकांना यामध्ये एक गोष्ट दिसून आली असेलच. या आंदोलनात सहभागी होणारे आपल्या चेहऱ्यावर एक विचकट हास्य आणि छोट्या मिशा असलेलं मास्क लावतात. विकीलिक्सचा संस्थापक ज्यूलियन असांजसुद्धा लंडन स्टॉक एक्सचेंज निदर्शनात सहभागी होण्यासाठी अशाच एका मास्कसह आला होता. पोलिसांनी त्याचा विरोध केल्यानंतर त्याने तो हटवला. पहिल्यांदा हे मास्क 2008 मध्ये एका हॅकर समूहाने वापरलं होतं. पण त्यानंतर जगभरातील विविध आंदोलनात ते लोकप्रिय झालं. ऑगस्ट 2018च्या एका आंदोलनादरम्यान काश्मीरमध्येही हे मास्क दिसून आले होते. हे मास्क 2006 मध्ये आलेल्या 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' या चित्रपटात वापरण्यात आलं होतं. त्यामध्ये काही लोक एक चळवळ उभी करण्यासाठी एकत्र येतात आणि याचा वापर करतात. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीत एका काल्पनिक फॅसिस्ट पक्षाचं राज्य संपवण्यासाठी लोक गाय फॉक्स यांना आपलं प्रेरणास्थान मानतात आणि म्हणून त्यांच्या नावाचं हे मास्क घालतात. ब्रिटीश ग्राफिक्स कलाकार डेव्हिड लॉइड यांनी या मास्कचं मूळ चित्र रेखाटलं होतं. त्याचा वापर कादंबरीमध्ये करण्यात आला. लॉयड या मास्कची तुलना चे गव्हेरासोबत करतात. \"अल्बर्टो कॉरडा यांनी काढलेल्या त्यांच्या फोटोनंतर चे गव्हेरा हे जगभरातील तरुणांचे फॅशन सिंबॉल बनले होते. गाय फॉक्स यांचा तो मास्क तसाच एक ब्रँड बनला आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 40, "source_item_id": "40", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3603, "clean_index": 27, "clean_language_index": "mar_Deva:validation:27"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवसेना खासदार संजय राऊत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता त्यांनी हा टोला हाणला आहे. 'महाराष्ट्र टाईम्सने'ने ही बातमी दिली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे हळूहळू देशभरात पडसाद उमटू लागले आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनंही बंदला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे. 2. गुजरातमध्ये भारत बंद होणार नाही - रुपाणी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातमध्ये भारत बंद होणार नसल्याचं स्पष्ट करतानाच गुजरातमध्ये बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी शेतकऱ्यांच्या नावावर विरोधक भारत बंद आंदोलन करत आहेत. नाव केवळ शेतकऱ्यांचं आहे. पण विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. काँग्रेसनेच 2019च्या निवडणूक जाहीरनाम्यात एपीएमसी अॅक्ट रद्द करणार असल्याचं सांगितलं होतं. एमएसपी हटवू असंही त्यांनी म्हटलं होतं, याकडेही रुपाणी यांनी लक्ष वेधलं आहे. 3.आम्ही येणार म्हणणारे सत्तेकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत - बाळासाहेब थोरात \"आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे,\" असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली. त्यावरून त्यांना विचारलं असता त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले अशी भावना व्यक्त केली. बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. तसंच महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षं चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 4. पालघर हत्याकांडप्रकरणी 47 जणांना जामीन पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ४७ आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दोन साधूंची हत्या पालघरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणातल्या ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर ४७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणातल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पालघर पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झुंडीने केलेल्या मारहाणीत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 200 लोकांना अटक केली होती. त्यापैकी आजवर 105 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 5. अर्णब गोस्वामींच्या अडणचीत वाढ रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द आणि तपास सीबीआयला सोपवण्याच्या अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भात कोणालाही अटक करू नये आणि प्रकरण सीबीआयला हस्तांतरित करण्यात यावं असं तुम्हाला वाटतं आहे. यापेक्षा तुम्ही याचिका मागे घ्या, असं न्यायालयाने म्हटलं आहे. याचिकेत करण्यात आलेली मागणी महत्वाकांक्षी प्रवृत्तीचं असल्याचंही न्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केलं. नवभारत टाईम्सनं ही बातमी दिली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "1 . तेव्हा मूग गिळून गप्प का - मनसेचा राऊतांना टोला", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवसेना खासदार संजय राऊत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता त्यांनी हा टोला हाणला आहे. 'महाराष्ट्र टाईम्सने'ने ही बातमी दिली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे हळूहळू देशभरात पडसाद उमटू लागले आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनंही बंदला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे. 2. गुजरातमध्ये भारत बंद होणार नाही - रुपाणी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातमध्ये भारत बंद होणार नसल्याचं स्पष्ट करतानाच गुजरातमध्ये बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी शेतकऱ्यांच्या नावावर विरोधक भारत बंद आंदोलन करत आहेत. नाव केवळ शेतकऱ्यांचं आहे. पण विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. काँग्रेसनेच 2019च्या निवडणूक जाहीरनाम्यात एपीएमसी अॅक्ट रद्द करणार असल्याचं सांगितलं होतं. एमएसपी हटवू असंही त्यांनी म्हटलं होतं, याकडेही रुपाणी यांनी लक्ष वेधलं आहे. 3.आम्ही येणार म्हणणारे सत्तेकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत - बाळासाहेब थोरात \"आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे,\" असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली. त्यावरून त्यांना विचारलं असता त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले अशी भावना व्यक्त केली. बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. तसंच महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षं चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 4. पालघर हत्याकांडप्रकरणी 47 जणांना जामीन पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ४७ आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दोन साधूंची हत्या पालघरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणातल्या ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर ४७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणातल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पालघर पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झुंडीने केलेल्या मारहाणीत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 200 लोकांना अटक केली होती. त्यापैकी आजवर 105 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 5. अर्णब गोस्वामींच्या अडणचीत वाढ रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द आणि तपास सीबीआयला सोपवण्याच्या अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भात कोणालाही अटक करू नये आणि प्रकरण सीबीआयला हस्तांतरित करण्यात यावं असं तुम्हाला वाटतं आहे. यापेक्षा तुम्ही याचिका मागे घ्या, असं न्यायालयाने म्हटलं आहे. याचिकेत करण्यात आलेली मागणी महत्वाकांक्षी प्रवृत्तीचं असल्याचंही न्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केलं. नवभारत टाईम्सनं ही बातमी दिली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 41, "source_item_id": "41", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3675, "clean_index": 28, "clean_language_index": "mar_Deva:validation:28"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरोहित पवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत रोहित पवार यांनी अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका, राष्ट्रवादीतून होणारी पक्षगळती आणि या पक्षावरील घराणेशाहीचा आरोप, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पाहा ही संपूर्ण मुलाखत 'शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे, ते सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मूल्य मानणारा पक्ष नाही, हा पक्ष घराणेशाही मानतो,' या अमित शहांच्या टीकेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? रोहित पवार - निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवारांच्या विरोधात बोललं जात आहे. लोकसभेच्या वेळी त्यांनी जे केलं, तेच विधानसभेच्या काळात करत आहेत. आता राष्ट्रवादीच्या काही ठरावीक नेत्यांना पक्षात घेतल्यानंतर ते बोलत आहेत. पण याआधी नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्या नेत्यांनी पवारांच्या कामाबद्दल नेहमी चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला पवारांबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या जातात आणि राजकारण आल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते. यामुळे मग लोकांच्या मूलभूत समस्या, यामध्ये रोजगार, शेतीचे प्रश्न, यांकडे दुर्लक्ष केलं जातं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, तो निर्णय चुकला होता, असं वाटतं का? रोहित पवार - लोकांनी बहुमत दिल्यानंतर नवीन सत्ता स्थापन करण्यासाठी स्थिर सरकार देणं, ही आपली राजकीय जबाबदारी असते, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यावेळच्या सरकारला अजून खर्चात न पाडता त्यांना थोडा वेळ देऊन ते काय करतात, हे बघण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यानंतर शिवसेना सत्तेत असतानाही सरकारच्या विरोधात बोलत आहेत. पण राजीनामे देण्याची त्यांची हिंमत नाही झाली. राष्ट्रवादीतले अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे पक्षाचं धोरण आणि नेतृत्व या नेत्यांना आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरतंय, असं वाटतंय का? रोहित पवार - स्थानिक प्रश्नांकडे बघून स्थानिक नेत्यांना पॉवर दिली गेली. पण आज पक्ष सत्तेत नाही, तेव्हा काम होत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जावं वाटतं, असं तुम्ही म्हणता. त्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याकडे दुर्लक्ष झालं असावं, असं मला वाटतं. त्यामुळे नेत्याला तोच म्हणजे सर्वस्व आहे, असं वाटतं. रोहित पवार राष्ट्रवादीचे नेते सरंजामदार आहे, असं म्हटलं जातं. याकडे कसं पाहता? रोहित पवार - स्थानिक पातळीवर संस्थांना ताकद देण्याचा पवारांनी प्रयत्न केला. यामुळे त्या त्या भागाचा विकास होईल, असं त्यांचं धोरण होतं. पण ताकद देत असताना त्या संस्था ठराविक लोकांच्या हातात राहिल्या आणि या लोकांना आपणच म्हणजे सर्वस्व आहोत, असं वाटलं. या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं. आता हे नेते कितीही रडत असले आणि दुसऱ्या पक्षात जात असले, तरी सामान्य कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीची टीका होते, काय सांगाल? रोहित पवार - मला असं वाटतं आधी विकासाविषयी बोलायला हवं. लोकांच्या अडचणी समजून त्या सोडवायला हव्यात. यानंतरही आम्ही काम केलं नसेल तर घराणेशाहीवर बोलायला हवं. आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येच नाही तर शिवसेना आणि भाजपमध्येही घराणेशाही आहे. पद्मसिंह पाटलांवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार पत्रकारावर भडकले. यात रागावण्यासारखं काय होतं? रोहित पवार - तो पत्रकार एकच प्रश्न सारखासारखा विचारत होता. त्या पत्रकाराच्या वागण्यावरून तो भाजपचा कार्यकर्ता आहे, असं वाटत होतं. पत्रकारितेची पातळी एवढी खराब झाली की काय, असा विचार साहेबांच्या मनात आला आणि ते रागावले. पाहा ही संपूर्ण मुलाखत हे वाचलंत का? पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा - किस्से महाराष्ट्राचे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "\"एका बाजूला सत्ताधारी शरद पवारांबद्दल चांगल्या गोष्टी बोलतात, त्यांच्या कामाचं कौतुक करतात. आणि राजकारणाचा विषय आला की त्यांच्यावर टीका केली जाते,\" असं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरोहित पवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत रोहित पवार यांनी अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका, राष्ट्रवादीतून होणारी पक्षगळती आणि या पक्षावरील घराणेशाहीचा आरोप, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पाहा ही संपूर्ण मुलाखत 'शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे, ते सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मूल्य मानणारा पक्ष नाही, हा पक्ष घराणेशाही मानतो,' या अमित शहांच्या टीकेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? रोहित पवार - निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवारांच्या विरोधात बोललं जात आहे. लोकसभेच्या वेळी त्यांनी जे केलं, तेच विधानसभेच्या काळात करत आहेत. आता राष्ट्रवादीच्या काही ठरावीक नेत्यांना पक्षात घेतल्यानंतर ते बोलत आहेत. पण याआधी नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्या नेत्यांनी पवारांच्या कामाबद्दल नेहमी चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला पवारांबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या जातात आणि राजकारण आल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते. यामुळे मग लोकांच्या मूलभूत समस्या, यामध्ये रोजगार, शेतीचे प्रश्न, यांकडे दुर्लक्ष केलं जातं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, तो निर्णय चुकला होता, असं वाटतं का? रोहित पवार - लोकांनी बहुमत दिल्यानंतर नवीन सत्ता स्थापन करण्यासाठी स्थिर सरकार देणं, ही आपली राजकीय जबाबदारी असते, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यावेळच्या सरकारला अजून खर्चात न पाडता त्यांना थोडा वेळ देऊन ते काय करतात, हे बघण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यानंतर शिवसेना सत्तेत असतानाही सरकारच्या विरोधात बोलत आहेत. पण राजीनामे देण्याची त्यांची हिंमत नाही झाली. राष्ट्रवादीतले अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे पक्षाचं धोरण आणि नेतृत्व या नेत्यांना आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरतंय, असं वाटतंय का? रोहित पवार - स्थानिक प्रश्नांकडे बघून स्थानिक नेत्यांना पॉवर दिली गेली. पण आज पक्ष सत्तेत नाही, तेव्हा काम होत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जावं वाटतं, असं तुम्ही म्हणता. त्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याकडे दुर्लक्ष झालं असावं, असं मला वाटतं. त्यामुळे नेत्याला तोच म्हणजे सर्वस्व आहे, असं वाटतं. रोहित पवार राष्ट्रवादीचे नेते सरंजामदार आहे, असं म्हटलं जातं. याकडे कसं पाहता? रोहित पवार - स्थानिक पातळीवर संस्थांना ताकद देण्याचा पवारांनी प्रयत्न केला. यामुळे त्या त्या भागाचा विकास होईल, असं त्यांचं धोरण होतं. पण ताकद देत असताना त्या संस्था ठराविक लोकांच्या हातात राहिल्या आणि या लोकांना आपणच म्हणजे सर्वस्व आहोत, असं वाटलं. या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं. आता हे नेते कितीही रडत असले आणि दुसऱ्या पक्षात जात असले, तरी सामान्य कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीची टीका होते, काय सांगाल? रोहित पवार - मला असं वाटतं आधी विकासाविषयी बोलायला हवं. लोकांच्या अडचणी समजून त्या सोडवायला हव्यात. यानंतरही आम्ही काम केलं नसेल तर घराणेशाहीवर बोलायला हवं. आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येच नाही तर शिवसेना आणि भाजपमध्येही घराणेशाही आहे. पद्मसिंह पाटलांवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार पत्रकारावर भडकले. यात रागावण्यासारखं काय होतं? रोहित पवार - तो पत्रकार एकच प्रश्न सारखासारखा विचारत होता. त्या पत्रकाराच्या वागण्यावरून तो भाजपचा कार्यकर्ता आहे, असं वाटत होतं. पत्रकारितेची पातळी एवढी खराब झाली की काय, असा विचार साहेबांच्या मनात आला आणि ते रागावले. पाहा ही संपूर्ण मुलाखत हे वाचलंत का? पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा - किस्से महाराष्ट्राचे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 42, "source_item_id": "42", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3425, "clean_index": 29, "clean_language_index": "mar_Deva:validation:29"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकच्च्या गुरुंच्या शाळेला रामराम ठोकून मी गुरूकुलात प्रवेश केला आहे असं अल्पेश ठाकोर यांनी यावेळी म्हटलं. याआधी अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कोण आहेत अल्पेश ठाकोर? अल्पेश यांचे वडील एकेकाळी भाजपमध्ये होते. पण अल्पेश ठाकोर हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये गेले होते. अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल हे त्रिकूट मोदींना आव्हान देईल असं देखील त्यावेळी म्हटलं जात होतं. ठाकोर हे ओबीसी नेते समजले जातात. दारूबंदीच्या आंदोलनातल्या त्यांच्या भूमिकेमुळे ते ठाकोर समाजात लोकप्रिय झाले. गुजरातमध्ये असणारी दारुबंदी ही केवळ नावापुरती असून सरकारनं आणखी कठोर कायदे करणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारला या दारूबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून नियम कठोर बनवावे लागले होते. अल्पेश ठाकोर आणि राहुल गांधी अल्पेश यांनी ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कासाठी एकता मंचाची स्थापना केली आहे. त्याद्वारे आपण लाखो लोकांसोबत जोडलो गेलो आहेत असा दावा ते करतात. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी बेरोजगारांचे प्रश्न, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडून चळवळ उभी केली. त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक सभा आणि मोर्चांचं आयोजन केलं होतं. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते \"मी भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी लढत आहे. माझा लढा बेरोजगारीविरोधात आहे. राहुल गांधी आणि माझे विचार समान आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे.\" दोन वर्षं काँग्रेसमध्ये काढल्यानंतर आता ते भाजपमध्ये आले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गुजरातमधील काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही आमदारांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकच्च्या गुरुंच्या शाळेला रामराम ठोकून मी गुरूकुलात प्रवेश केला आहे असं अल्पेश ठाकोर यांनी यावेळी म्हटलं. याआधी अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कोण आहेत अल्पेश ठाकोर? अल्पेश यांचे वडील एकेकाळी भाजपमध्ये होते. पण अल्पेश ठाकोर हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये गेले होते. अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल हे त्रिकूट मोदींना आव्हान देईल असं देखील त्यावेळी म्हटलं जात होतं. ठाकोर हे ओबीसी नेते समजले जातात. दारूबंदीच्या आंदोलनातल्या त्यांच्या भूमिकेमुळे ते ठाकोर समाजात लोकप्रिय झाले. गुजरातमध्ये असणारी दारुबंदी ही केवळ नावापुरती असून सरकारनं आणखी कठोर कायदे करणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारला या दारूबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून नियम कठोर बनवावे लागले होते. अल्पेश ठाकोर आणि राहुल गांधी अल्पेश यांनी ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कासाठी एकता मंचाची स्थापना केली आहे. त्याद्वारे आपण लाखो लोकांसोबत जोडलो गेलो आहेत असा दावा ते करतात. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी बेरोजगारांचे प्रश्न, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडून चळवळ उभी केली. त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक सभा आणि मोर्चांचं आयोजन केलं होतं. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते \"मी भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी लढत आहे. माझा लढा बेरोजगारीविरोधात आहे. राहुल गांधी आणि माझे विचार समान आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे.\" दोन वर्षं काँग्रेसमध्ये काढल्यानंतर आता ते भाजपमध्ये आले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 43, "source_item_id": "43", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1903, "clean_index": 30, "clean_language_index": "mar_Deva:validation:30"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहे चंद्रग्रहण 5 जूनला रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल. 6 जूनच्या पहाटे 2 वाजून 34 मिनिटांनी हे संपेल. 12 वाजून 54 मिनिटांच्या सुमारास हे ग्रहण सर्वात प्रभावी असेल, असं सांगितलं जात आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातही हे ग्रहण पाहता येणार आहे. आज रात्री होणारं चंद्रग्रहण हे पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. म्हणजेच पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडेल. छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय? हे पूर्ण चंद्रग्रहण नसून छायाकल्प चंद्रग्रहण असेल. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. पाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहित आहेत का? 2020 या वर्षात एकूण 4 चंद्रग्रहण होणार आहेत. त्यापैकी पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं आहे. तर उरलेली चंद्रग्रहणं 5 जून, 5 जुलै, 30 नोव्हेंबर रोजी होतील. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते पण चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतं असं तज्ज्ञ सांगतात. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडात दिसणार आहे. तुम्हाला चंद्रग्रहण पाहता येईल का? विज्ञान प्रसारचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी. व्ही. वेंकटेश्वरन यांच्या मते, आजचं छायाकल्प चंद्रग्रहण इतकं सुस्पष्ट दिसणार नाही. फक्त चंद्रावर हलकीशी सावली पडल्याचं दिसेल. म्हणजेच चंद्र थोडासा अस्पष्ट दिसेल. चंद्राचा फक्त 58 टक्के भाग या सावलीने व्यापला जाईल. ते सांगतात, हे चंद्रग्रहण इतक्या सहजपणे पाहता येऊ शकणार नाही. ग्रहण पूर्ण प्रभावात असताना अतिशय लक्ष देऊन पाहावं लागेल. त्यासाठी आकाश मोकळं असावं. तेव्हा चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागातील प्रकाशमानतेचा फरक तुम्हाला कळू शकेल. पीनम्ब्रल म्हणजे काय? टी. व्ही. वेंकटेश्वरन सांगतात, सावल्या दोन प्रकारच्या असतात. प्रकाशाला रोखणारी कोणतीही वस्तू दोन प्रकारच्या सावल्या निर्माण करत असते. अतिशय घनटाट असलेल्या सावलीला अम्ब्रल सावली म्हणतात. तर हलक्या आणि पसरट सावलीला पीनम्ब्रल सावली म्हटलं जातं. म्हणजेच, अम्ब्रल भागात पूर्ण सावली पडलेली असते. तर पीनम्ब्रल भागात सावलीचा काही भागच पडलेला पाहायला मिळतो. याच महिन्यात सूर्यग्रहणसुद्धा यावर्षी 2020 मध्ये एकूण 6 ग्रहण लागणार आहेत. याध्ये दोन सूर्यग्रहण तर चार चंद्रग्रहण आहेत. यापैकी एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला 10 जानेवारीला झालं होतं. त्यानंतर आता 5 जूनला दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. आज होणाऱ्या चंद्रग्रहणानंतर 5 जुलै आणि 30 नोव्हेंबरला सुद्धा चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. याशिवाय सूर्यग्रहण 21 जून आणि 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हटलं की खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असते. आज (शुक्रवार 5 जून रोजी) वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. भारतात हे पाहता येऊ शकणार आहे. यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहे चंद्रग्रहण 5 जूनला रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल. 6 जूनच्या पहाटे 2 वाजून 34 मिनिटांनी हे संपेल. 12 वाजून 54 मिनिटांच्या सुमारास हे ग्रहण सर्वात प्रभावी असेल, असं सांगितलं जात आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातही हे ग्रहण पाहता येणार आहे. आज रात्री होणारं चंद्रग्रहण हे पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. म्हणजेच पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडेल. छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय? हे पूर्ण चंद्रग्रहण नसून छायाकल्प चंद्रग्रहण असेल. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. पाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहित आहेत का? 2020 या वर्षात एकूण 4 चंद्रग्रहण होणार आहेत. त्यापैकी पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं आहे. तर उरलेली चंद्रग्रहणं 5 जून, 5 जुलै, 30 नोव्हेंबर रोजी होतील. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते पण चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतं असं तज्ज्ञ सांगतात. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडात दिसणार आहे. तुम्हाला चंद्रग्रहण पाहता येईल का? विज्ञान प्रसारचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी. व्ही. वेंकटेश्वरन यांच्या मते, आजचं छायाकल्प चंद्रग्रहण इतकं सुस्पष्ट दिसणार नाही. फक्त चंद्रावर हलकीशी सावली पडल्याचं दिसेल. म्हणजेच चंद्र थोडासा अस्पष्ट दिसेल. चंद्राचा फक्त 58 टक्के भाग या सावलीने व्यापला जाईल. ते सांगतात, हे चंद्रग्रहण इतक्या सहजपणे पाहता येऊ शकणार नाही. ग्रहण पूर्ण प्रभावात असताना अतिशय लक्ष देऊन पाहावं लागेल. त्यासाठी आकाश मोकळं असावं. तेव्हा चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागातील प्रकाशमानतेचा फरक तुम्हाला कळू शकेल. पीनम्ब्रल म्हणजे काय? टी. व्ही. वेंकटेश्वरन सांगतात, सावल्या दोन प्रकारच्या असतात. प्रकाशाला रोखणारी कोणतीही वस्तू दोन प्रकारच्या सावल्या निर्माण करत असते. अतिशय घनटाट असलेल्या सावलीला अम्ब्रल सावली म्हणतात. तर हलक्या आणि पसरट सावलीला पीनम्ब्रल सावली म्हटलं जातं. म्हणजेच, अम्ब्रल भागात पूर्ण सावली पडलेली असते. तर पीनम्ब्रल भागात सावलीचा काही भागच पडलेला पाहायला मिळतो. याच महिन्यात सूर्यग्रहणसुद्धा यावर्षी 2020 मध्ये एकूण 6 ग्रहण लागणार आहेत. याध्ये दोन सूर्यग्रहण तर चार चंद्रग्रहण आहेत. यापैकी एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला 10 जानेवारीला झालं होतं. त्यानंतर आता 5 जूनला दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. आज होणाऱ्या चंद्रग्रहणानंतर 5 जुलै आणि 30 नोव्हेंबरला सुद्धा चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. याशिवाय सूर्यग्रहण 21 जून आणि 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 45, "source_item_id": "45", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2759, "clean_index": 31, "clean_language_index": "mar_Deva:validation:31"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजागतिक हवाई नियमांतर्गत या दुर्घटनेच्या चौकशीचं नेतृत्त्व करण्याचा अधिकार इराणला आहे. मात्र, अशा तपासामध्ये विमान बनवणारी कंपनी साहाजिक सहभागी होत असते. शिवाय ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्याचं तंत्रज्ञान जगातल्या मोजक्या देशांकडेच असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेत बनवलेल्या बोईंग विमानाचा जगभरात कुठेही अपघात झाल्यास त्या चौकशीत अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ही संस्था सहभागी होत असते. मात्र, त्यासाठी संबंधित देशाची परवानगी बंधनकारक असते. इराणच्या मेहर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या हवाई उड्डाण संघटनेचे प्रमुख अली अॅबेदझाहेद यांनी म्हटलं आहे, \"आम्ही ब्लॅक बॉक्स उत्पादक किंवा अमेरिकेला देणार नाही.\" \"इराणची हवाई उड्डाण संघटनाच या विमान अपघाताचा तपास करेल. युक्रेन मात्र, यात सहभागी होऊ शकेल.\" मात्र, ब्लॅक बॉक्सचं परीक्षण कोणत्या देशाकडून करण्यात येईल, हे इराण अजून स्पष्ट केलेलं नाही. तपासात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी आपण तयार असल्याचं बोईंग कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही तांत्रिक सहाय्य करण्याची तयारी दाखवली आहे. इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष पेटला आहे. या हत्येनंतर इराणने इराकमधल्या अमेरिकी सैन्याच्या दोन तळांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, सुलेमानी यांची हत्या आणि विमान दुर्घटना यात काही संबंध असल्याचं अजूनतरी निष्पण्ण झालेलं नाही. काय घडलं? युक्रेन इंटनॅशनल एअरलाईन्सचं फ्लाईट क्रमांक PS752 हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. विमानात बहुतांश प्रवासी कॅनडा आणि इराणचे होते. युक्रेनच्या तेहरानमधल्या दूतावासाने सुरुवातीला या अपघातचं कारण इंजिनात झालेला बिघाड असल्याचं म्हटलं होतं. मात्र, काहीवेळाने तपास आयोगाच्या अहवालानंतरच विमान दुर्घटनेचं नेमकं कारण सांगता येईल, असं म्हणत त्यांनी पत्रक माघारी घेतलं होतं. विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा व्हिझिबिलिटी (दृश्यमानता) चांगली होती आणि विमान चालक दलही अनुभवी होता. कुठलाही अधिकृत अहवाल येत नाही तोवर या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवू नये, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे. इराणने या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. ही दुर्घटना म्हणजे दहशतवादी कारवाई नाही, असंही इराणकडून सांगण्यात आलं आहे. विमानात कोण-कोण होतं? विमानात 82 इराणी नागरिक, 63 कॅनेडियन नागरिक, चालक दलासह 11 युक्रेनचे नागरिक, 10 स्वीडनचे नागरिक, 4 अफगाणिस्तानचे नागरिक आणि ब्रिटन आणि जर्मनीचे प्रत्येकी 3-3 प्रवासी होते, अशी माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मृतांमध्ये 15 मुलांचा समावेश आहे. मात्र, दुर्घटनाग्रस्त विमानात जर्मन नागरिक होते का, याविषयी खात्रीशीर माहिती आपल्याकडे नसल्याचं जर्मनी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. इराणच्या एका अधिकाऱ्याने विमानात 147 इराणी नागरिक असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच प्रवाशांपैकी काही जणांकडे दुहेरी नागरिकत्व असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कुठे चूक झाली? -टॉम बरिज, बीबीसी वाहतूक प्रतिनिधी युक्रेनच्या 737-800 या विमानाचा डेटा ऑनलाईन उपलब्ध आहे. या माहितीवरून असं लक्षात येतं की विमानाने तेहरानच्या धावपट्टीवरून टेक-ऑफ केल्यानंतर आकाशात झेपावताना त्यात कुठलीही असामान्य किंवा अनैसर्गिक हालचाल दिसली नाही. मात्र, विमान 8 हजार फूट उंचीवर गेल्यावर विमानाचा संपर्क अचानक तुटला. इथेच विमानात काहीतरी गडबड झालेली दिसते. मात्र, विमान नेमकं का कोसळलं, याचे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाही. एका माजी विमान अपघात तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंजीन बिघाड झाला, असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल. ही शक्यता फेटाळता येत नसली तरी बोईंग 737-800 यासारख्या विमानात इंजीन बिघाड झाला तरी विमान उडत राहील, अशी व्यवस्था असते. शिवाय विमान जेव्हा कोसळलं तेव्हा ते आकाशात अपेक्षित उंची गाठत होतं. इंजिनात बिघाड झाला असता तर विमान खाली येतयं, असं ग्राफमध्ये दिसलं असतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "युक्रेनचं 176 प्रवाशांना घेऊन जाणारं बोईंग-737 हे विमान बुधवारी (काल) इराणमध्ये कोसळलं. या विमान दुर्घटनेचा तपास आता सुरू आहे. मात्र, या विमानाचा ब्लॅक बॉक्स विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीला किंवा अमेरिकेला द्यायला इराणने नकार दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजागतिक हवाई नियमांतर्गत या दुर्घटनेच्या चौकशीचं नेतृत्त्व करण्याचा अधिकार इराणला आहे. मात्र, अशा तपासामध्ये विमान बनवणारी कंपनी साहाजिक सहभागी होत असते. शिवाय ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्याचं तंत्रज्ञान जगातल्या मोजक्या देशांकडेच असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेत बनवलेल्या बोईंग विमानाचा जगभरात कुठेही अपघात झाल्यास त्या चौकशीत अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ही संस्था सहभागी होत असते. मात्र, त्यासाठी संबंधित देशाची परवानगी बंधनकारक असते. इराणच्या मेहर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या हवाई उड्डाण संघटनेचे प्रमुख अली अॅबेदझाहेद यांनी म्हटलं आहे, \"आम्ही ब्लॅक बॉक्स उत्पादक किंवा अमेरिकेला देणार नाही.\" \"इराणची हवाई उड्डाण संघटनाच या विमान अपघाताचा तपास करेल. युक्रेन मात्र, यात सहभागी होऊ शकेल.\" मात्र, ब्लॅक बॉक्सचं परीक्षण कोणत्या देशाकडून करण्यात येईल, हे इराण अजून स्पष्ट केलेलं नाही. तपासात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी आपण तयार असल्याचं बोईंग कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही तांत्रिक सहाय्य करण्याची तयारी दाखवली आहे. इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष पेटला आहे. या हत्येनंतर इराणने इराकमधल्या अमेरिकी सैन्याच्या दोन तळांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, सुलेमानी यांची हत्या आणि विमान दुर्घटना यात काही संबंध असल्याचं अजूनतरी निष्पण्ण झालेलं नाही. काय घडलं? युक्रेन इंटनॅशनल एअरलाईन्सचं फ्लाईट क्रमांक PS752 हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. विमानात बहुतांश प्रवासी कॅनडा आणि इराणचे होते. युक्रेनच्या तेहरानमधल्या दूतावासाने सुरुवातीला या अपघातचं कारण इंजिनात झालेला बिघाड असल्याचं म्हटलं होतं. मात्र, काहीवेळाने तपास आयोगाच्या अहवालानंतरच विमान दुर्घटनेचं नेमकं कारण सांगता येईल, असं म्हणत त्यांनी पत्रक माघारी घेतलं होतं. विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा व्हिझिबिलिटी (दृश्यमानता) चांगली होती आणि विमान चालक दलही अनुभवी होता. कुठलाही अधिकृत अहवाल येत नाही तोवर या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवू नये, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे. इराणने या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. ही दुर्घटना म्हणजे दहशतवादी कारवाई नाही, असंही इराणकडून सांगण्यात आलं आहे. विमानात कोण-कोण होतं? विमानात 82 इराणी नागरिक, 63 कॅनेडियन नागरिक, चालक दलासह 11 युक्रेनचे नागरिक, 10 स्वीडनचे नागरिक, 4 अफगाणिस्तानचे नागरिक आणि ब्रिटन आणि जर्मनीचे प्रत्येकी 3-3 प्रवासी होते, अशी माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मृतांमध्ये 15 मुलांचा समावेश आहे. मात्र, दुर्घटनाग्रस्त विमानात जर्मन नागरिक होते का, याविषयी खात्रीशीर माहिती आपल्याकडे नसल्याचं जर्मनी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. इराणच्या एका अधिकाऱ्याने विमानात 147 इराणी नागरिक असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच प्रवाशांपैकी काही जणांकडे दुहेरी नागरिकत्व असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कुठे चूक झाली? -टॉम बरिज, बीबीसी वाहतूक प्रतिनिधी युक्रेनच्या 737-800 या विमानाचा डेटा ऑनलाईन उपलब्ध आहे. या माहितीवरून असं लक्षात येतं की विमानाने तेहरानच्या धावपट्टीवरून टेक-ऑफ केल्यानंतर आकाशात झेपावताना त्यात कुठलीही असामान्य किंवा अनैसर्गिक हालचाल दिसली नाही. मात्र, विमान 8 हजार फूट उंचीवर गेल्यावर विमानाचा संपर्क अचानक तुटला. इथेच विमानात काहीतरी गडबड झालेली दिसते. मात्र, विमान नेमकं का कोसळलं, याचे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाही. एका माजी विमान अपघात तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंजीन बिघाड झाला, असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल. ही शक्यता फेटाळता येत नसली तरी बोईंग 737-800 यासारख्या विमानात इंजीन बिघाड झाला तरी विमान उडत राहील, अशी व्यवस्था असते. शिवाय विमान जेव्हा कोसळलं तेव्हा ते आकाशात अपेक्षित उंची गाठत होतं. इंजिनात बिघाड झाला असता तर विमान खाली येतयं, असं ग्राफमध्ये दिसलं असतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 46, "source_item_id": "46", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3840, "clean_index": 32, "clean_language_index": "mar_Deva:validation:32"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमानवी कृतींतून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलांत शोषला जातो. त्यामुळे जंगलांना नैसर्गिक 'कार्बन सिंक'ही म्हटलं जातं. पण यावर्षी पॅसिफिक परिसरातील अधिक उष्ण हवामानामुळे वनस्पतींची वाढ कमी होईल आणि त्या कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषतील, असं संशोधकांना वाटतं. त्यामुळे 2018शी तुलना करता 2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, असं संशोधकांनी म्हटलं आहे. हवाई येथील मौना लो वेधशाळा 1958पासून वातावरणातील रासायानिक घटकांचा अभ्यास करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा हा अभ्यास सुरू झाला तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात जंगलतोड आणि खनिज तेलांच्या ज्वलनामुळे 30टक्के इतकी वाढ झाल्याचं दिसून आलं. उन्हाळ्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं कारण या काळात वनस्पती अधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. तर थंडीत पानगळीमुळे झाडं कमी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. पण जेव्हा तापमान सर्वसाधारण स्थितीपेक्षा अधिक कोरडं आणि उष्ण असतं तेव्हा झाडांची वाढ कमी होते आणि ते कमी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. जेव्हा जेव्हा El Niño ची स्थिती निर्माण होते, तेव्हा पॅसिफिक परिसरात वाढणारी उष्णता इतरत्रही पसरते. वेधशाळेतील संशोधक डॉ. ख्रिस जोन्स म्हणाले, \"समुद्राचा पृष्ठभाग उबदार असेल आणि ती परिस्थिती काही महिने सुरू राहील. याचा परिणाम वनस्पतींवर दिसू लागेल. जगभरात या उष्णतेचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. काही ठिकाणी अधिक उष्णता आणि कोरडं वातावरण निर्माण होतं. तर वर्षावनांची वाढ घटल्याचं दिसून येईल.\" 2019मध्ये वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 411ppm इतकं राहील, असं संशोधकांना वाटतं. 2013मध्ये कार्बन डायऑक्साईडच्या पातळीने पहिल्यांदा 400ppm ची पातळी ओलांडली होती. संशोधक म्हणतात, की दीर्घकालीन अभ्यास लक्षात घेतला तर कार्बन डायऑक्साईडची पातळी सातत्याने वाढत असल्याचं दिसतं. जोन्स म्हणाले, \"20व्या शतकात दरवर्षी कार्बन डायऑक्साईडची पातळी सतत वाढत आहे. संपूर्ण शतकात हा ट्रेंड दिसतो आणि तो सतत वाढत चालला आहे. या वर्षांत आतापर्यंतच्या सर्वाधिक कार्बन डायऑक्साईडची नोंद होईल.\" इतर संशोधकांनी हे संशोधन काळजी करण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटिश अंटार्टिक सर्व्हेतील संशोधक डॉ. अॅना जोन्स म्हणाल्या, \"आपण ऊर्जेसाठी खनिज तेलांवर अवलंबून आहोत, त्याचा हा परिणाम आहे. कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमताही विचारात घ्यावी लागेल. पण कार्बन डायऑक्साईडची सतत होणारी वाढ जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्देश मात्र सीमित होत आहे. कार्बन डायऑक्साईड कमी झालं पाहिजे, तर त्यात उलट वाढ होतानाच दिसत आहे.\" पण कार्बन डायऑक्साईडमध्ये होणारी वाढ म्हणजेच तापमान वाढ असं शास्त्रज्ञ मानत नाहीत, कारण त्यामध्ये इतरही नैसर्गिक घटक कारणीभूत ठरतात. गेल्या चार वर्षांत या वेधशाळेने व्यक्त केलेले अंदाज अचूक ठरले असल्यानं भविष्यात विविध देशांना त्यांचं उत्सर्जन मर्यादेत ठेवण्यात त्याचा उपयोग होईल, असं संशोधकांना वाटतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वोच्च पातळी गाठेल, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमानवी कृतींतून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलांत शोषला जातो. त्यामुळे जंगलांना नैसर्गिक 'कार्बन सिंक'ही म्हटलं जातं. पण यावर्षी पॅसिफिक परिसरातील अधिक उष्ण हवामानामुळे वनस्पतींची वाढ कमी होईल आणि त्या कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषतील, असं संशोधकांना वाटतं. त्यामुळे 2018शी तुलना करता 2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, असं संशोधकांनी म्हटलं आहे. हवाई येथील मौना लो वेधशाळा 1958पासून वातावरणातील रासायानिक घटकांचा अभ्यास करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा हा अभ्यास सुरू झाला तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात जंगलतोड आणि खनिज तेलांच्या ज्वलनामुळे 30टक्के इतकी वाढ झाल्याचं दिसून आलं. उन्हाळ्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं कारण या काळात वनस्पती अधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. तर थंडीत पानगळीमुळे झाडं कमी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. पण जेव्हा तापमान सर्वसाधारण स्थितीपेक्षा अधिक कोरडं आणि उष्ण असतं तेव्हा झाडांची वाढ कमी होते आणि ते कमी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. जेव्हा जेव्हा El Niño ची स्थिती निर्माण होते, तेव्हा पॅसिफिक परिसरात वाढणारी उष्णता इतरत्रही पसरते. वेधशाळेतील संशोधक डॉ. ख्रिस जोन्स म्हणाले, \"समुद्राचा पृष्ठभाग उबदार असेल आणि ती परिस्थिती काही महिने सुरू राहील. याचा परिणाम वनस्पतींवर दिसू लागेल. जगभरात या उष्णतेचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. काही ठिकाणी अधिक उष्णता आणि कोरडं वातावरण निर्माण होतं. तर वर्षावनांची वाढ घटल्याचं दिसून येईल.\" 2019मध्ये वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 411ppm इतकं राहील, असं संशोधकांना वाटतं. 2013मध्ये कार्बन डायऑक्साईडच्या पातळीने पहिल्यांदा 400ppm ची पातळी ओलांडली होती. संशोधक म्हणतात, की दीर्घकालीन अभ्यास लक्षात घेतला तर कार्बन डायऑक्साईडची पातळी सातत्याने वाढत असल्याचं दिसतं. जोन्स म्हणाले, \"20व्या शतकात दरवर्षी कार्बन डायऑक्साईडची पातळी सतत वाढत आहे. संपूर्ण शतकात हा ट्रेंड दिसतो आणि तो सतत वाढत चालला आहे. या वर्षांत आतापर्यंतच्या सर्वाधिक कार्बन डायऑक्साईडची नोंद होईल.\" इतर संशोधकांनी हे संशोधन काळजी करण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटिश अंटार्टिक सर्व्हेतील संशोधक डॉ. अॅना जोन्स म्हणाल्या, \"आपण ऊर्जेसाठी खनिज तेलांवर अवलंबून आहोत, त्याचा हा परिणाम आहे. कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमताही विचारात घ्यावी लागेल. पण कार्बन डायऑक्साईडची सतत होणारी वाढ जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्देश मात्र सीमित होत आहे. कार्बन डायऑक्साईड कमी झालं पाहिजे, तर त्यात उलट वाढ होतानाच दिसत आहे.\" पण कार्बन डायऑक्साईडमध्ये होणारी वाढ म्हणजेच तापमान वाढ असं शास्त्रज्ञ मानत नाहीत, कारण त्यामध्ये इतरही नैसर्गिक घटक कारणीभूत ठरतात. गेल्या चार वर्षांत या वेधशाळेने व्यक्त केलेले अंदाज अचूक ठरले असल्यानं भविष्यात विविध देशांना त्यांचं उत्सर्जन मर्यादेत ठेवण्यात त्याचा उपयोग होईल, असं संशोधकांना वाटतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 47, "source_item_id": "47", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2809, "clean_index": 33, "clean_language_index": "mar_Deva:validation:33"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेंग यांच्यावर इराणवरील निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मेंग अमेरिकेत 'वाँटेड' असून त्यांच्यावर अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध मोडल्याच्या संदर्भातील आरोप आहेत, अशी माहिती 7 डिसेंबरला कोर्टात देण्यात आली. तर दुसरीकडे जपानचं सरकारने हुआवे आणि चीनची आणखी एक कंपनी ZTEकडून उत्पादनं विकत घेण्याचा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त आहे. नेमकी चिंता काय आहे? चीन हुआवेचा उपयोग Proxy म्हणून करते, अशी काही देशांना भीती वाटते. स्पर्धक देशांत हेरगिरी करणं आणि महत्त्वाची माहिती मिळवणं यासाठी हुआवेचा वापर केला जात असावा, असं या देशांना वाटते. तर हुआवेने ती स्वतंत्र कंपनी असून तिचा सरकारशी कर देण्याशिवाय दुसरा कसलाही संबंध नाही, असा खुलासा केला आहे. पण चीनमधील कोणताही उद्योग सरकारच्या प्रभावातून कसा काय मुक्त राहू शकतो, असा प्रश्न टीकाकार करतात. हुआवेचे संस्थापक रेन झाँगफे चीनच्या लष्करात अभियंते होते. तसेच त्यांनी 1978ला कम्युनिस्ट पक्षात सदस्यत्व घेतलं होतं. ही कंपनी स्वतःला कर्मचाऱ्यांची मालकी असलेली आणि चीनच्या सरकारशी कसलाही संबंध नसलेली कंपनी असल्याचं दाखवते. या कंपनीने संशोधन आणि विकास यावर 2017मध्ये 13.3 अब्ज डॉलर इतका खर्च केला होता. हा खर्च 2018मध्ये आणखी वाढवण्यात येणार होता. टीकाकारांना असं वाटतं की चीन सरकार या कंपनीला तिची उपकरणांत इतरांचं संभाषण चोरून ऐकणे, हॅकिंग, संवेदनशील नेटवर्कवर ताबा मिळवण्यासाठी बदल करण्याचे आदेश देऊ शकते. स्पर्धक देशांच्या पायाभूत सुविधांचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या एखाद्या कंपनीला चीन कितपत स्वतंत्र राहू देऊ शकतं, अशी शंका टीकाकारांना आहे. ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमाकांची स्मार्टफोन बनवणारी कंपनी आहे. कोणत्या देशांनी काय कारवाई केली आहे? नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडने या कंपनीला स्थानिक मोबाईल नेटवर्कना 5जी उपकरणं देण्यास बंदी घातली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने Next-Generation मोबाईल नेटवर्कमध्ये या कंपनीला दरवाजे बंद केले आहेत. कॅनडामध्ये या कंपनीच्या उपकरणांचा सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षण सुरू आहे. यूकेमध्ये BT या सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीने हुआवेच्या किटवर बंदी घातली आहे. 7 डिसेंबरला युरोपीयन युनियनचे तंत्रज्ञान आयुक्त अँड्रस अनसिप यांनी चीन उत्पादकांबद्दल काळजी केली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. यूकेमध्ये हुआवेच्या उत्पादनांवर बंदी नसली तरी या कंपनीच्या उत्पदनांवर GCHQ Intelligence एजन्सीकडून पडताळणी केली जाते. GCHQने तिच्या अहवालात या उत्पदनांत काही त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे या कंपन्यांची उत्पदनांबद्दल मर्यादित खात्री देता येईल, असं या संस्थेनं म्हटलं होतं. या आठवड्यात Financial Timesच्या वृत्तात हुआवेने GCHQने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं म्हटलं आहे. हॅकिंगपासून आपली उपकरणं सुरक्षित करू असं हुआवेने म्हटल्याचं या बातमीत म्हटलं आहे. मेंग यांना अटक का झाली? मेंग यांना झालेली अटक कॅनडाने जाहीर केलेली नव्हती. त्यांच्यावरील आरोपही जाहीर केलेले नव्हते. त्यांच्या जामिनावर तिथल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कॅनडाच्या वकिलांनी मेंग यांनी हुआवेची उपकंपनी Skycomचा वापर करून 2004 ते 2014 या कालावधीत इराणवरील निर्बंधाचं उल्लंघन केलं असं म्हटलं आहे. त्यांनी Skycom ही स्वतंत्र कंपनी असल्याचं दाखवलं असंही वकिलांनी सांगितलं. चीनने मेंग यांनी कोणात्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसून त्यांची सुटका करावी असं म्हटलं आहे. हुआवेनं म्हटलं आहे की मेंग यांनी गैरकृत्य केल्याबद्दल कंपनीला काहीही माहिती नाही. कॅनडा आणि अमेरिकेतील न्यायव्यवस्था योग्य निर्णयापर्यंत येईल. आमची कंपनी जिथं काम करते, तिथले सर्व कायदे पाळते. या नियम आणि कायद्यात विविध संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका, युरोपीयन युनियन यांचे कायदे, नियम, निर्बंध यांचा समावेश आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "चीनची टेलकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी हुआवे (Huawei) आंतरराष्ट्रीय रडारवर आहे. अनेक देशांनी या कंपनीच्या उत्पादनांवर सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. तर 1 डिसेंबरला या कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी मेंग वांगझोयू यांना कॅनडामध्ये अटक झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेंग यांच्यावर इराणवरील निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मेंग अमेरिकेत 'वाँटेड' असून त्यांच्यावर अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध मोडल्याच्या संदर्भातील आरोप आहेत, अशी माहिती 7 डिसेंबरला कोर्टात देण्यात आली. तर दुसरीकडे जपानचं सरकारने हुआवे आणि चीनची आणखी एक कंपनी ZTEकडून उत्पादनं विकत घेण्याचा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त आहे. नेमकी चिंता काय आहे? चीन हुआवेचा उपयोग Proxy म्हणून करते, अशी काही देशांना भीती वाटते. स्पर्धक देशांत हेरगिरी करणं आणि महत्त्वाची माहिती मिळवणं यासाठी हुआवेचा वापर केला जात असावा, असं या देशांना वाटते. तर हुआवेने ती स्वतंत्र कंपनी असून तिचा सरकारशी कर देण्याशिवाय दुसरा कसलाही संबंध नाही, असा खुलासा केला आहे. पण चीनमधील कोणताही उद्योग सरकारच्या प्रभावातून कसा काय मुक्त राहू शकतो, असा प्रश्न टीकाकार करतात. हुआवेचे संस्थापक रेन झाँगफे चीनच्या लष्करात अभियंते होते. तसेच त्यांनी 1978ला कम्युनिस्ट पक्षात सदस्यत्व घेतलं होतं. ही कंपनी स्वतःला कर्मचाऱ्यांची मालकी असलेली आणि चीनच्या सरकारशी कसलाही संबंध नसलेली कंपनी असल्याचं दाखवते. या कंपनीने संशोधन आणि विकास यावर 2017मध्ये 13.3 अब्ज डॉलर इतका खर्च केला होता. हा खर्च 2018मध्ये आणखी वाढवण्यात येणार होता. टीकाकारांना असं वाटतं की चीन सरकार या कंपनीला तिची उपकरणांत इतरांचं संभाषण चोरून ऐकणे, हॅकिंग, संवेदनशील नेटवर्कवर ताबा मिळवण्यासाठी बदल करण्याचे आदेश देऊ शकते. स्पर्धक देशांच्या पायाभूत सुविधांचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या एखाद्या कंपनीला चीन कितपत स्वतंत्र राहू देऊ शकतं, अशी शंका टीकाकारांना आहे. ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमाकांची स्मार्टफोन बनवणारी कंपनी आहे. कोणत्या देशांनी काय कारवाई केली आहे? नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडने या कंपनीला स्थानिक मोबाईल नेटवर्कना 5जी उपकरणं देण्यास बंदी घातली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने Next-Generation मोबाईल नेटवर्कमध्ये या कंपनीला दरवाजे बंद केले आहेत. कॅनडामध्ये या कंपनीच्या उपकरणांचा सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षण सुरू आहे. यूकेमध्ये BT या सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीने हुआवेच्या किटवर बंदी घातली आहे. 7 डिसेंबरला युरोपीयन युनियनचे तंत्रज्ञान आयुक्त अँड्रस अनसिप यांनी चीन उत्पादकांबद्दल काळजी केली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. यूकेमध्ये हुआवेच्या उत्पादनांवर बंदी नसली तरी या कंपनीच्या उत्पदनांवर GCHQ Intelligence एजन्सीकडून पडताळणी केली जाते. GCHQने तिच्या अहवालात या उत्पदनांत काही त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे या कंपन्यांची उत्पदनांबद्दल मर्यादित खात्री देता येईल, असं या संस्थेनं म्हटलं होतं. या आठवड्यात Financial Timesच्या वृत्तात हुआवेने GCHQने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं म्हटलं आहे. हॅकिंगपासून आपली उपकरणं सुरक्षित करू असं हुआवेने म्हटल्याचं या बातमीत म्हटलं आहे. मेंग यांना अटक का झाली? मेंग यांना झालेली अटक कॅनडाने जाहीर केलेली नव्हती. त्यांच्यावरील आरोपही जाहीर केलेले नव्हते. त्यांच्या जामिनावर तिथल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कॅनडाच्या वकिलांनी मेंग यांनी हुआवेची उपकंपनी Skycomचा वापर करून 2004 ते 2014 या कालावधीत इराणवरील निर्बंधाचं उल्लंघन केलं असं म्हटलं आहे. त्यांनी Skycom ही स्वतंत्र कंपनी असल्याचं दाखवलं असंही वकिलांनी सांगितलं. चीनने मेंग यांनी कोणात्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसून त्यांची सुटका करावी असं म्हटलं आहे. हुआवेनं म्हटलं आहे की मेंग यांनी गैरकृत्य केल्याबद्दल कंपनीला काहीही माहिती नाही. कॅनडा आणि अमेरिकेतील न्यायव्यवस्था योग्य निर्णयापर्यंत येईल. आमची कंपनी जिथं काम करते, तिथले सर्व कायदे पाळते. या नियम आणि कायद्यात विविध संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका, युरोपीयन युनियन यांचे कायदे, नियम, निर्बंध यांचा समावेश आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 49, "source_item_id": "49", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3462, "clean_index": 34, "clean_language_index": "mar_Deva:validation:34"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशेती म्हणजे कष्ट खूप, फायदा कमी असं महानंदा धुळगंडे सांगतात. या दिनाचं औचित्य साधून बीबीसी मराठीनं राज्यातल्या काही निवडक महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली. आम्ही तीन प्रकारच्या महिला शेतकऱ्यांशी बोललो. पतीच्या आत्महत्येनंतर शेती करणाऱ्या महिला, पतीसोबत शेती करणाऱ्या महिला आणि शहरातली उच्चशिक्षित महिला शेतकरी. पुरुषांची कामं करताना दमछाक होते - सुरेखा आहेर \"मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते. पण, मुलांनी शाळा शिकावी, त्यांच्या पायावर उभं राहावं, म्हणून मी लोकांकडं दुर्लक्ष करते. कारण मानूस शिकलेला नसला की खूप ठेच लागते, हे मला ठाऊक आहे...\" सुरेखा आहेर सांगतात. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात सुरेखा आहेर राहतात. त्यांची अडीच एकर शेती आहे. त्यांचे पती कैलास आहेर यांनी 2015 साली कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून त्या स्वत: शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. सुरेखा आहेर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. महिला शेतकरी म्हणून जाणवणाऱ्या आव्हानांबद्दल सुरेखा सांगतात, \"गरज पडल्यास शेतातल्या काही कामांसाठी, जसं औत हाकण्यासाठी पुरुषाची मदत घ्यावी लागते. मात्र असं केलं तर लोक संशयाच्या नजरेनं पाहायला लागतात. शेतातली काही कामं बाईमाणसाच्यानं होत नाहीत, मग अशावेळेस काय करावं?\" 'शेती करताना आता जीवालाच धोका' महानंदा धुळगंडे या परभणी जिल्ह्यातल्या सादलापूर गावात राहतात. गेल्या 25 वर्षांपासून त्या शेती करतात. त्यांना शेतीतील अडचणींबाबात विचारलं. \"पिढ्यानपिढ्या आम्ही शेती करत आहोत. शेती आता आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. शेतीत खूप कष्ट करावे लागतात. पण, त्याबदल्यात मिळणारा फायदा मात्र खूपच कमी असतो. शिवाय शेतात वर्षभर राबावं लागतं. पाऊस-पाण्याचाही काही नेम नसतो.\" त्या पुढे सांगतात, \"शेती करताना सगळ्यांत मोठा धोका जीवाला असतो. कधी काय होईल सांगता येत नाही. परवाच गावातली गोदाबाई शेतातून सरपण घेऊन येताना वीज पडून गेली. मागच्या वर्षी एक बाई साप चावून मेली.\" सरकारनं शेतकऱ्यांना सर्व गोष्टी वेळेवर द्यायला हव्या, म्हणजे शेतकरी व्यवस्थित जगू शकतील असं त्यांना वाटतं. '...तर आज पळाटी शेतात उभी असती' योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं शोभा काकड यांची कपाशी जळून गेली. शोभा काकड बुलडाणा जिल्ह्यातल्या सिनगाव इथं राहतात. त्यांचे पती मानसिक रुग्ण आहेत. त्यामुळे त्या स्वत: शेती करतात. \"आमच्या माणसाला शेती करता येत नसल्यानं शेतीतलं सर्व काही मलाच बघावं लागतं. मागं पळाटीवर (कपाशी) कीटकनाशक फवारायचं होतं. पण, चुकून मी तणनाशक मारल्यानं सगळी पळाटी जळून खाक झाली. कोणी सांगायला असतं तर आज पळाटी शेतात उभी असती.\" हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी मुलीला इंजीनिअरिंगपर्यंतचं शिक्षण दिलं आहे. 'पीक आलं तरी पुरेसा भाव मिळत नाही' दुर्गाबाई गाडे जालना जिल्ह्यातल्या सुभानपूर गावात राहतात. त्यांच्या पतीनं 2008 साली आत्महत्या केली. तेव्हापासून त्या स्वतः शेती करत आहेत. दुर्गाबाई गाडे यांच्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे. शेतीसमोरील अडचणींबद्दल त्या सांगतात, \"शेती कमी असल्यानं तिला कसणं परवडत नाही. शिवाय, पीक आलं तरी त्याला पुरेसा भाव मिळत नाही. वर मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे. सध्या ती बारावीत आहे. हुशारही आहे.\" \"पैसे नसल्यानं सध्या ती औरंगाबादमधल्या आत्महत्याग्रस्त मुलांच्या हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत आहे. पण, खरा प्रश्न तिच्या बारावीनंतर येणार आहे. तिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे, तिथपर्यंतच्या शिक्षणासाठी तिला पैसे पुरवणं माझ्यासाठी शक्य नाही.\" असं असलं तरी, मी माझ्या परीनं कष्ट करून जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत तिला शिकवणार असल्याचं त्या पुढे सांगतात. उच्चविद्याविभूषित शेतकरी मयुरी खैरे यशस्वीपणे मोत्यांची शेती करत आहेत. मयुरी खैरे ही एक उच्चविद्याविभूषित तरुणी. पण तिनं शेती करायचा निर्णय घेतला. पुण्यात फॅशन डिझायनिंगमध्ये मयुरीनं मास्टर्स केलं आहे. शिवाय इंग्रजी साहित्यातही तिनं एम.ए. केलंय. त्यानंतर शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करायचा म्हणून तिनं मध्य प्रदेशात मोत्याची शेती करायला सुरुवात केली. एक तरुण महिला शेतकरी म्हणून तिला भेडसावलेल्या आव्हानांबद्दल ती सांगते, \"शेती करायला सुरुवात केल्यानंतर मला सर्वात जास्त त्रास लोकांच्या मानसिकतेचा झाला. तू एवढी शिकलीस तरीही आता शेती करत आहे. मग शिकली तरी कशाला? असं लोक म्हणायचे.\" \"पण, मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं म्हणून मी शेती करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता कामावर फोकस करत राहिले\", मयुरीनं सांगितलं. \"त्यामुळेच आता मी महाराष्ट्रामधील बुलडाणा जिल्ह्यात तसंच गुजरातमधल्या नवसारीमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहे\", मयुरी आत्मविश्वासानं सांगते. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं यंदाच्या वर्षापासून 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशेती म्हणजे कष्ट खूप, फायदा कमी असं महानंदा धुळगंडे सांगतात. या दिनाचं औचित्य साधून बीबीसी मराठीनं राज्यातल्या काही निवडक महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली. आम्ही तीन प्रकारच्या महिला शेतकऱ्यांशी बोललो. पतीच्या आत्महत्येनंतर शेती करणाऱ्या महिला, पतीसोबत शेती करणाऱ्या महिला आणि शहरातली उच्चशिक्षित महिला शेतकरी. पुरुषांची कामं करताना दमछाक होते - सुरेखा आहेर \"मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते. पण, मुलांनी शाळा शिकावी, त्यांच्या पायावर उभं राहावं, म्हणून मी लोकांकडं दुर्लक्ष करते. कारण मानूस शिकलेला नसला की खूप ठेच लागते, हे मला ठाऊक आहे...\" सुरेखा आहेर सांगतात. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात सुरेखा आहेर राहतात. त्यांची अडीच एकर शेती आहे. त्यांचे पती कैलास आहेर यांनी 2015 साली कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून त्या स्वत: शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. सुरेखा आहेर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. महिला शेतकरी म्हणून जाणवणाऱ्या आव्हानांबद्दल सुरेखा सांगतात, \"गरज पडल्यास शेतातल्या काही कामांसाठी, जसं औत हाकण्यासाठी पुरुषाची मदत घ्यावी लागते. मात्र असं केलं तर लोक संशयाच्या नजरेनं पाहायला लागतात. शेतातली काही कामं बाईमाणसाच्यानं होत नाहीत, मग अशावेळेस काय करावं?\" 'शेती करताना आता जीवालाच धोका' महानंदा धुळगंडे या परभणी जिल्ह्यातल्या सादलापूर गावात राहतात. गेल्या 25 वर्षांपासून त्या शेती करतात. त्यांना शेतीतील अडचणींबाबात विचारलं. \"पिढ्यानपिढ्या आम्ही शेती करत आहोत. शेती आता आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. शेतीत खूप कष्ट करावे लागतात. पण, त्याबदल्यात मिळणारा फायदा मात्र खूपच कमी असतो. शिवाय शेतात वर्षभर राबावं लागतं. पाऊस-पाण्याचाही काही नेम नसतो.\" त्या पुढे सांगतात, \"शेती करताना सगळ्यांत मोठा धोका जीवाला असतो. कधी काय होईल सांगता येत नाही. परवाच गावातली गोदाबाई शेतातून सरपण घेऊन येताना वीज पडून गेली. मागच्या वर्षी एक बाई साप चावून मेली.\" सरकारनं शेतकऱ्यांना सर्व गोष्टी वेळेवर द्यायला हव्या, म्हणजे शेतकरी व्यवस्थित जगू शकतील असं त्यांना वाटतं. '...तर आज पळाटी शेतात उभी असती' योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं शोभा काकड यांची कपाशी जळून गेली. शोभा काकड बुलडाणा जिल्ह्यातल्या सिनगाव इथं राहतात. त्यांचे पती मानसिक रुग्ण आहेत. त्यामुळे त्या स्वत: शेती करतात. \"आमच्या माणसाला शेती करता येत नसल्यानं शेतीतलं सर्व काही मलाच बघावं लागतं. मागं पळाटीवर (कपाशी) कीटकनाशक फवारायचं होतं. पण, चुकून मी तणनाशक मारल्यानं सगळी पळाटी जळून खाक झाली. कोणी सांगायला असतं तर आज पळाटी शेतात उभी असती.\" हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी मुलीला इंजीनिअरिंगपर्यंतचं शिक्षण दिलं आहे. 'पीक आलं तरी पुरेसा भाव मिळत नाही' दुर्गाबाई गाडे जालना जिल्ह्यातल्या सुभानपूर गावात राहतात. त्यांच्या पतीनं 2008 साली आत्महत्या केली. तेव्हापासून त्या स्वतः शेती करत आहेत. दुर्गाबाई गाडे यांच्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे. शेतीसमोरील अडचणींबद्दल त्या सांगतात, \"शेती कमी असल्यानं तिला कसणं परवडत नाही. शिवाय, पीक आलं तरी त्याला पुरेसा भाव मिळत नाही. वर मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे. सध्या ती बारावीत आहे. हुशारही आहे.\" \"पैसे नसल्यानं सध्या ती औरंगाबादमधल्या आत्महत्याग्रस्त मुलांच्या हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत आहे. पण, खरा प्रश्न तिच्या बारावीनंतर येणार आहे. तिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे, तिथपर्यंतच्या शिक्षणासाठी तिला पैसे पुरवणं माझ्यासाठी शक्य नाही.\" असं असलं तरी, मी माझ्या परीनं कष्ट करून जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत तिला शिकवणार असल्याचं त्या पुढे सांगतात. उच्चविद्याविभूषित शेतकरी मयुरी खैरे यशस्वीपणे मोत्यांची शेती करत आहेत. मयुरी खैरे ही एक उच्चविद्याविभूषित तरुणी. पण तिनं शेती करायचा निर्णय घेतला. पुण्यात फॅशन डिझायनिंगमध्ये मयुरीनं मास्टर्स केलं आहे. शिवाय इंग्रजी साहित्यातही तिनं एम.ए. केलंय. त्यानंतर शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करायचा म्हणून तिनं मध्य प्रदेशात मोत्याची शेती करायला सुरुवात केली. एक तरुण महिला शेतकरी म्हणून तिला भेडसावलेल्या आव्हानांबद्दल ती सांगते, \"शेती करायला सुरुवात केल्यानंतर मला सर्वात जास्त त्रास लोकांच्या मानसिकतेचा झाला. तू एवढी शिकलीस तरीही आता शेती करत आहे. मग शिकली तरी कशाला? असं लोक म्हणायचे.\" \"पण, मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं म्हणून मी शेती करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता कामावर फोकस करत राहिले\", मयुरीनं सांगितलं. \"त्यामुळेच आता मी महाराष्ट्रामधील बुलडाणा जिल्ह्यात तसंच गुजरातमधल्या नवसारीमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहे\", मयुरी आत्मविश्वासानं सांगते. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 50, "source_item_id": "50", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4073, "clean_index": 35, "clean_language_index": "mar_Deva:validation:35"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतिकात्मक एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या दृश्यासारखं वाटलं तरी ही सत्यघटना आहे. पण चीनमधल्या प्रवासी विमानात ही एक घटना खरोखर घडली आहे. काच फुटल्यानंतर विमानाला ताबडतोब इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या दुर्घटनेनंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सांगण्यात आलं. एयरबस A-319 हे विमान सुमारे 32 हजार उंचीवर उडत होते. त्याचवेळी कॉकपीटमध्ये एक मोठा आवाज झाला, अशी माहिती विमानाचे कॅप्टन लियो च्वान जीएन यांनी चेंगडु इकोनॉमिक डेली या वृत्तपत्राला दिली. इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली. \"असं काही घडेल याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक घडलं हे,\" असं ते पुढं म्हणाले. \"खिडकीची काच अचानक फुटल्यावर मोठा आवाज झाला. माझा सहकारी पायलट त्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर पडताना मी पाहिलं. मी त्याला खसकन आत ओढलं. सुदैवानं त्यानं सीट बेल्ट बांधला होता, त्यामुळे अपघात टळला.\" \"काच फुटल्यानं कॉकपीटमधल्या सगळ्या वस्तू उडू लागल्या. रेडिओपण ऐकायला येत नव्हता. विमान इतकं हलायला लागलं की मला काहीच करता येत नव्हतं.\" असं कसं घडलं? या अपघाताच्या वेळी सिचुआन एयरलाइन्सचे 3U8633 विमान हे नैर्ऋत्य चीनमधल्या चोंग-चिंग इथून तिबेटमधल्या ल्हासाला जात होतं. विमान अचानक 32 हजार फूट उंचीवरून 24 हजार फुटांवर आलं. त्यावेळी प्रवाशांना सकाळचा नाष्ता देण्यात येत होता. या विमानातले प्रवासी सांगतात, \"काय झालं हे आम्हाला कळलंच नाही. ऑक्सिजन मास्क खाली आले. आम्ही खूप घाबरलो होतो. पण काही वेळानंतर सगळं ठीक झालं.\" पायलटचा हात मुरगळला आहे आणि चेहऱ्याला मार लागला आहे, असं चीनच्या नागरी उड्डाण विभागानं माहिती दिली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रानुसार, विमानतल्या 119 प्रवाशांना सुरक्षित उतरवलं आहे. चेंगडु विमानतळावर विमान उतरल्यावर 27 प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यानंतर पन्नासहून अधिक प्रवाशांनी ल्हासाला जाणाऱ्या दुसऱ्या विमानाचं तिकीट काढलं. सोशल मीडियावर सगळ्यांत जास्त चर्चा विमानाला सुरक्षित उतरवल्यामुळे त्या पायलटचं सर्वत्र कौतुक होत आहे. चीनमधल्या सिना वीबो या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर #ChinaHeroPilot हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड झाला. त्याला 16 कोटी व्ह्यूज मिळाले आणि 1.78 कोटी कमेंट्स आल्या. हॅशटॅग #SichuanAirlinesWindscreenGlassCracked ला 6.8 कोटी व्ह्यूज आणि 49,000 कमेंट्स आल्या. पायलटला बक्षीस देण्याची आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. \"अशी घटना घडूच कशी शकते? दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. यातून धडा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घ्यावी,\" असं लेजी पिग गर्ल या युजरनं सोशल मीडियावर लिहिलं आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या प्रवासी विमानाचं इंजिन फुटलं होतं. त्यावेळी एक महिला प्रवाशी खिडकीतून अर्धी बाहेर आली होती. या अपघातात तिचं निधन झालं होतं. वीज कडाडल्याने आणि पक्षाच्या टकरीनं खिडकीच्या काचा तडकल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत. पण पूर्ण काच फुटल्याची अशी घटना क्वचितच घडते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "विमान हवेत असतानाच अचानक पायलट केबिनची काच फुटली. पायलटचं अर्धं शरीर अक्षरशः विमानाबाहेर गेलं. पण सहकारी पायलटनं लगेच आत ओढल्यानं पायलट वाचला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतिकात्मक एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या दृश्यासारखं वाटलं तरी ही सत्यघटना आहे. पण चीनमधल्या प्रवासी विमानात ही एक घटना खरोखर घडली आहे. काच फुटल्यानंतर विमानाला ताबडतोब इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या दुर्घटनेनंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सांगण्यात आलं. एयरबस A-319 हे विमान सुमारे 32 हजार उंचीवर उडत होते. त्याचवेळी कॉकपीटमध्ये एक मोठा आवाज झाला, अशी माहिती विमानाचे कॅप्टन लियो च्वान जीएन यांनी चेंगडु इकोनॉमिक डेली या वृत्तपत्राला दिली. इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली. \"असं काही घडेल याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक घडलं हे,\" असं ते पुढं म्हणाले. \"खिडकीची काच अचानक फुटल्यावर मोठा आवाज झाला. माझा सहकारी पायलट त्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर पडताना मी पाहिलं. मी त्याला खसकन आत ओढलं. सुदैवानं त्यानं सीट बेल्ट बांधला होता, त्यामुळे अपघात टळला.\" \"काच फुटल्यानं कॉकपीटमधल्या सगळ्या वस्तू उडू लागल्या. रेडिओपण ऐकायला येत नव्हता. विमान इतकं हलायला लागलं की मला काहीच करता येत नव्हतं.\" असं कसं घडलं? या अपघाताच्या वेळी सिचुआन एयरलाइन्सचे 3U8633 विमान हे नैर्ऋत्य चीनमधल्या चोंग-चिंग इथून तिबेटमधल्या ल्हासाला जात होतं. विमान अचानक 32 हजार फूट उंचीवरून 24 हजार फुटांवर आलं. त्यावेळी प्रवाशांना सकाळचा नाष्ता देण्यात येत होता. या विमानातले प्रवासी सांगतात, \"काय झालं हे आम्हाला कळलंच नाही. ऑक्सिजन मास्क खाली आले. आम्ही खूप घाबरलो होतो. पण काही वेळानंतर सगळं ठीक झालं.\" पायलटचा हात मुरगळला आहे आणि चेहऱ्याला मार लागला आहे, असं चीनच्या नागरी उड्डाण विभागानं माहिती दिली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रानुसार, विमानतल्या 119 प्रवाशांना सुरक्षित उतरवलं आहे. चेंगडु विमानतळावर विमान उतरल्यावर 27 प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यानंतर पन्नासहून अधिक प्रवाशांनी ल्हासाला जाणाऱ्या दुसऱ्या विमानाचं तिकीट काढलं. सोशल मीडियावर सगळ्यांत जास्त चर्चा विमानाला सुरक्षित उतरवल्यामुळे त्या पायलटचं सर्वत्र कौतुक होत आहे. चीनमधल्या सिना वीबो या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर #ChinaHeroPilot हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड झाला. त्याला 16 कोटी व्ह्यूज मिळाले आणि 1.78 कोटी कमेंट्स आल्या. हॅशटॅग #SichuanAirlinesWindscreenGlassCracked ला 6.8 कोटी व्ह्यूज आणि 49,000 कमेंट्स आल्या. पायलटला बक्षीस देण्याची आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. \"अशी घटना घडूच कशी शकते? दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. यातून धडा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घ्यावी,\" असं लेजी पिग गर्ल या युजरनं सोशल मीडियावर लिहिलं आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या प्रवासी विमानाचं इंजिन फुटलं होतं. त्यावेळी एक महिला प्रवाशी खिडकीतून अर्धी बाहेर आली होती. या अपघातात तिचं निधन झालं होतं. वीज कडाडल्याने आणि पक्षाच्या टकरीनं खिडकीच्या काचा तडकल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत. पण पूर्ण काच फुटल्याची अशी घटना क्वचितच घडते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 51, "source_item_id": "51", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2744, "clean_index": 36, "clean_language_index": "mar_Deva:validation:36"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. शरद पवार : नोटबंदीच्या एका निर्णयानं शेतकऱ्यांच्या घामाची किंमत उद्धवस्त \"नोटाबंदीचा निर्णय हा अनेकांना मोदींचा मास्ट्ररस्ट्रोक वाटला होता पण बँकेत चलन बदलून घेण्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेऊन उद्ध्वस्त केली,\" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते नवी मुंबई इथं राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी मेळाव्यात बोलत होते. 'लोकसत्ता'नं या मेळाव्याचं वृत्त दिलं आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था संकटात येईल. तरीही हा निर्णय घेण्यात आला. सर्व रक्कम परत आली तर काळा पैसा कुठे गेला, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. 2. मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा : 19 मार्चला अधिकृत घोषणा आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले. तसेच याबाबतची अधिकृत घोषणा 19 मार्चला केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार का? तसेच मनसे कोणाला पाठिंबा देणार या सर्व बाबींवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'सकाळ'नं ही बातमी दिली आहे. 3. मुंबईमधील पुलांचं पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट सीएसएमटी येथील पादचारी पूल दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने शहरातील २५०हून अधिक पुलांचे पुन्हा 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीचा अहवाल महिनाभरात सादर करावा, असा आदेशही पालिकेने दिला आहे. मुंबई पालिका प्रशासनाने शनिवारी सल्लागारांना पत्र पाठवून सर्व पुलांचे ऑडिट करण्यास सांगितले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'नं यासंबंधीची बातमी दिली आहे. दादरच्या टिळक उड्डाणपुलासह महालक्ष्मी, सायन, धारावी, करी रोड या प्रमुख पुलांचे पुन्हा ऑडिट होणार आहे. मुंबई शहर आणि रेल्वे हद्दीत सुमारे ४०० हून अधिक पूल आहेत. मात्र या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष तज्ज्ञ नसल्याचे वृत्तही 'महाराष्ट्र टाइम्स'नं दिलं आहे. 4. 107 वर्षांच्या थिमक्का जेव्हा राष्ट्रपतींना आशीर्वाद देतात... शनिवारी राष्ट्रपति भवनामध्ये पद्म पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रपती भवनातील या कार्यक्रमासाठी ठराविक प्रोटोकॉल असतो. मात्र या सगळ्याची कल्पना नसलेल्या 107 वर्षांच्या थिमक्कांनी चक्क राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीवार्द दिला. त्यांच्या या कृतीने राष्ट्रपतींसह उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. 'एबीपी न्यूज'नं हे वृत्त दिलं आहे. सालुमार्दा थिमक्का यांनी 8 हजारहून अधिक झाडं लावली आहेत. त्यांच्या याच कार्यामुळं त्यांना वृक्षमाता अशी उपाधी मिळाली आहे. थिमक्कांना पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला. या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात थिमक्कांहून 33 वर्षांनी लहान असलेल्या राष्ट्रपतींनी त्यांना चेहरा कॅमेऱ्याकडे करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. 5. पक्षाचा जाहीरनामाही आता आचारसंहितेचा भाग, निवडणूक आयोगाची घोषणा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना निवडणूक आयोगानं प्रचारासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणुकीच्या 48 तास आधी कोणत्याही पक्षाला आपला जाहीरनामा प्रसिद्ध करता येणार नाही. 'हिंदुस्तान टाइम्स'नं ही बातमी प्रसिद्ध केलीये. निवडणूक आयोगानं आता पक्षाच्या जाहीरनाम्याला आचारसंहितेचा भाग बनवलं आहे. आतापर्यंत जाहीरनाम्यावर अशाप्रकारची कोणतीही बंधनं नव्हती. 2014 मध्ये भाजपनं पहिल्या टप्प्यातील मतदानाच्याच दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला होता. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. शरद पवार : नोटबंदीच्या एका निर्णयानं शेतकऱ्यांच्या घामाची किंमत उद्धवस्त \"नोटाबंदीचा निर्णय हा अनेकांना मोदींचा मास्ट्ररस्ट्रोक वाटला होता पण बँकेत चलन बदलून घेण्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेऊन उद्ध्वस्त केली,\" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते नवी मुंबई इथं राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी मेळाव्यात बोलत होते. 'लोकसत्ता'नं या मेळाव्याचं वृत्त दिलं आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था संकटात येईल. तरीही हा निर्णय घेण्यात आला. सर्व रक्कम परत आली तर काळा पैसा कुठे गेला, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. 2. मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा : 19 मार्चला अधिकृत घोषणा आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले. तसेच याबाबतची अधिकृत घोषणा 19 मार्चला केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार का? तसेच मनसे कोणाला पाठिंबा देणार या सर्व बाबींवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'सकाळ'नं ही बातमी दिली आहे. 3. मुंबईमधील पुलांचं पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट सीएसएमटी येथील पादचारी पूल दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने शहरातील २५०हून अधिक पुलांचे पुन्हा 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीचा अहवाल महिनाभरात सादर करावा, असा आदेशही पालिकेने दिला आहे. मुंबई पालिका प्रशासनाने शनिवारी सल्लागारांना पत्र पाठवून सर्व पुलांचे ऑडिट करण्यास सांगितले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'नं यासंबंधीची बातमी दिली आहे. दादरच्या टिळक उड्डाणपुलासह महालक्ष्मी, सायन, धारावी, करी रोड या प्रमुख पुलांचे पुन्हा ऑडिट होणार आहे. मुंबई शहर आणि रेल्वे हद्दीत सुमारे ४०० हून अधिक पूल आहेत. मात्र या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष तज्ज्ञ नसल्याचे वृत्तही 'महाराष्ट्र टाइम्स'नं दिलं आहे. 4. 107 वर्षांच्या थिमक्का जेव्हा राष्ट्रपतींना आशीर्वाद देतात... शनिवारी राष्ट्रपति भवनामध्ये पद्म पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रपती भवनातील या कार्यक्रमासाठी ठराविक प्रोटोकॉल असतो. मात्र या सगळ्याची कल्पना नसलेल्या 107 वर्षांच्या थिमक्कांनी चक्क राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीवार्द दिला. त्यांच्या या कृतीने राष्ट्रपतींसह उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. 'एबीपी न्यूज'नं हे वृत्त दिलं आहे. सालुमार्दा थिमक्का यांनी 8 हजारहून अधिक झाडं लावली आहेत. त्यांच्या याच कार्यामुळं त्यांना वृक्षमाता अशी उपाधी मिळाली आहे. थिमक्कांना पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला. या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात थिमक्कांहून 33 वर्षांनी लहान असलेल्या राष्ट्रपतींनी त्यांना चेहरा कॅमेऱ्याकडे करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. 5. पक्षाचा जाहीरनामाही आता आचारसंहितेचा भाग, निवडणूक आयोगाची घोषणा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना निवडणूक आयोगानं प्रचारासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणुकीच्या 48 तास आधी कोणत्याही पक्षाला आपला जाहीरनामा प्रसिद्ध करता येणार नाही. 'हिंदुस्तान टाइम्स'नं ही बातमी प्रसिद्ध केलीये. निवडणूक आयोगानं आता पक्षाच्या जाहीरनाम्याला आचारसंहितेचा भाग बनवलं आहे. आतापर्यंत जाहीरनाम्यावर अशाप्रकारची कोणतीही बंधनं नव्हती. 2014 मध्ये भाजपनं पहिल्या टप्प्यातील मतदानाच्याच दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला होता. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 52, "source_item_id": "52", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3400, "clean_index": 37, "clean_language_index": "mar_Deva:validation:37"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशरद पवार यांच्या पत्राचा आधार घेत भाजपने असा आरोप केला आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहे. 'शरद पवार हे देखील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विरोधात होते पण आता त्यांनी भूमिका भूमिका बदलली,' असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या पत्राबाबत आणि भाजपच्या आरोपांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की \"ज्या लोकांनी या पत्राचा हवाला दिला आहे जर त्यांनी हे पत्र नीट वाचून समजून घेतलं असतं तर इतका गोंधळ झाला नसता. APMC म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द कराव्यात असं मी कुठेच म्हटलं नव्हतो तर या कायद्यात सुधारणा करण्यात यावी काही बदल करण्यात यावे जेणेकरून देशभरात कोठारे आणि कोल्ड स्टोरेज चेन उभ्या करता येतील. याहून अधिक विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.\" दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना कृषिमंत्री या नात्यानं 11 ऑगस्ट 2010 रोजी लिहिलेल्या लिहिलेल्या पत्रात शरद पवार असं म्हणतात की, \"कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी क्षेत्राला उत्तमरीत्या कार्यरत असलेली बाजारपेठ आवश्यक आहे. त्यासाठी मार्केटिंग आणि शीतगृहांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक आहे. ते होण्यासाठी खाजगी क्षेत्राला सहभागी करुन घेणं अत्यावश्यक आहे. तशी धोरणं आणि व्यवस्था उभाराव्या लागतील.\" या अनुषंगाने मॉडेल स्टेट APMC अॅक्ट 2003मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असं शरद पवार यांनी त्या पत्रात म्हटले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "शरद पवार यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ऑगस्ट 2010मध्ये लिहिलेल्या पत्राची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशरद पवार यांच्या पत्राचा आधार घेत भाजपने असा आरोप केला आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहे. 'शरद पवार हे देखील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विरोधात होते पण आता त्यांनी भूमिका भूमिका बदलली,' असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या पत्राबाबत आणि भाजपच्या आरोपांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की \"ज्या लोकांनी या पत्राचा हवाला दिला आहे जर त्यांनी हे पत्र नीट वाचून समजून घेतलं असतं तर इतका गोंधळ झाला नसता. APMC म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द कराव्यात असं मी कुठेच म्हटलं नव्हतो तर या कायद्यात सुधारणा करण्यात यावी काही बदल करण्यात यावे जेणेकरून देशभरात कोठारे आणि कोल्ड स्टोरेज चेन उभ्या करता येतील. याहून अधिक विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.\" दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना कृषिमंत्री या नात्यानं 11 ऑगस्ट 2010 रोजी लिहिलेल्या लिहिलेल्या पत्रात शरद पवार असं म्हणतात की, \"कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी क्षेत्राला उत्तमरीत्या कार्यरत असलेली बाजारपेठ आवश्यक आहे. त्यासाठी मार्केटिंग आणि शीतगृहांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक आहे. ते होण्यासाठी खाजगी क्षेत्राला सहभागी करुन घेणं अत्यावश्यक आहे. तशी धोरणं आणि व्यवस्था उभाराव्या लागतील.\" या अनुषंगाने मॉडेल स्टेट APMC अॅक्ट 2003मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असं शरद पवार यांनी त्या पत्रात म्हटले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 53, "source_item_id": "53", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1588, "clean_index": 38, "clean_language_index": "mar_Deva:validation:38"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहम्मद रफीक सहकाऱ्यांसह विकेटचा आनंद साजरा करताना. त्या कटू आठवणी आहेत 2007 वर्ल्ड कपच्या. त्या वर्ल्ड कपची संरचना वेगळी होती. भारताच्या गटात बर्म्युडा, श्रीलंका आणि बांगलादेश होते. बर्म्युडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन असल्याने त्यांची लिंबूटिंबू म्हणून गणना होत होती. टीम इंडियासाठी ही मॅच सहज विजयाची होती. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापैकी बांगलादेशचं आव्हान तुलनेनं सोपं होतं. मात्र तिथेच गोष्टी फिरल्या. शकीब अल हसन तारीख होती 17 मार्च 2007 आणि मैदान होतं पोर्ट ऑफ स्पेन. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. तत्कालीन टीम इंडियामध्ये सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश होता. मात्र गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर बांगलादेशच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव अवघ्या 191 धावांतच आटोपला. मश्रफी मुर्तझाने 4 तर अब्दुर रझ्झाक आणि मोहम्मद रफीक यांनी प्रत्येकी 3 विकेट्स टिपल्या. मात्र तेव्हाच्या बांगलादेश संघाला हे आव्हानही कठीण ठरेल असं भाकित क्रिकेटपंडितांनी वर्तवलं होतं. तमीम इक्बाल (51), मुशफकीर रहीम (56) आणि शकीब अल हसन (53) या तेव्हाच्या युवा शिलेदारांनी अर्धशतकी खेळी करत बांगलादेशचा विजय सुकर केला. मुशफकीर रहीमने अर्धशतकी खेळी साकारली होती. हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागला. या पराभवातून सावरत टीम इंडियाने नवख्या बर्म्युडाला धूळ चारली. मात्र श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या पदरी पराभवच आला आणि वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवली. टीम इंडियाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आल्याने वर्ल्ड कपचं आर्थिक डोलारा कोसळला. क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जगभर लोकप्रिय अशी टीम इंडिया नसल्याने आयसीसीला प्रचंड आर्थिक फटका बसला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुरुवात दणक्यात केली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांना नमवत टीम इंडियाने सेमी फायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं. मात्र इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्याने टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धची लढत कळीची झाली आहे. 2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. योगायोग म्हणजे 12 वर्षांपूर्वी टीम इंडियाला पराभूत करण्यात वाकबगार असे मश्रफी मुर्तझा, तमीम इक्बाल, मुशफकीर रहीम आणि शकीब अल हसन मंगळवारी होणाऱ्या मुकाबल्यात खेळत आहेत. शकीब अल हसन सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शकीब अव्वल पाचमध्ये आहे. सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीतही तो अव्वल दहामध्ये आहे. मुशफकीर रहीमही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मुर्तझाकडे बांगलादेशच्या संघाची धुरा आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेशने त्यांच्या खेळाचा दर्जा अमूलाग्र सुधारला आहे. इंग्लंडच्या भौगौलिक परिस्थितीची तपशीलवार माहिती असणारे स्टीव्ह ऱ्होड्स त्यांचे मुख्य प्रशिक्षक आहेत. इंग्लंडमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारा नील मॅकेन्झी त्यांचे बॅटिंग प्रशिक्षक आहेत. वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ खेळाडू कोर्टनी वॉल्श त्यांचे बॉलिंग सल्लागार आहेत. भारताचे सुनील जोशी बांगलादेशचे स्पिन सल्लागार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या रायन कुक यांच्यामुळे बांगलादेशच्या फिल्डिंगचा दर्जा उंचावला आहे. भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी बांगलादेशच्या फिरकीपटूंना मार्गदर्शन करतात. टीम इंडियाच्या बॅट्समनचे कच्चे दुवे ते नक्कीच चांगल्या प्रकारे उलगडू शकतात. श्रीलंकेचे मारिओ विल्लावरयन हे बांगलादेशचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची कामगिरी चांगली होण्यात या सगळ्यांचा वाटा मोलाचा आहे. बांगलादेशसाठीही ही मॅच अटीतटीची आहे. त्यामुळे तेही जिंकण्यासाठी सर्वस्व ओतून खेळतील. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सेमी फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन मॅचपैकी एकामध्ये विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. मंगळवारी टीम इंडियाचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे. याच बांगलादेशने वर्ल्ड कपच्या इतिहासात एकदा टीम इंडियाचा पुढच्या फेरीत जाण्याच मार्ग रोखला होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहम्मद रफीक सहकाऱ्यांसह विकेटचा आनंद साजरा करताना. त्या कटू आठवणी आहेत 2007 वर्ल्ड कपच्या. त्या वर्ल्ड कपची संरचना वेगळी होती. भारताच्या गटात बर्म्युडा, श्रीलंका आणि बांगलादेश होते. बर्म्युडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन असल्याने त्यांची लिंबूटिंबू म्हणून गणना होत होती. टीम इंडियासाठी ही मॅच सहज विजयाची होती. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापैकी बांगलादेशचं आव्हान तुलनेनं सोपं होतं. मात्र तिथेच गोष्टी फिरल्या. शकीब अल हसन तारीख होती 17 मार्च 2007 आणि मैदान होतं पोर्ट ऑफ स्पेन. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. तत्कालीन टीम इंडियामध्ये सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश होता. मात्र गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर बांगलादेशच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव अवघ्या 191 धावांतच आटोपला. मश्रफी मुर्तझाने 4 तर अब्दुर रझ्झाक आणि मोहम्मद रफीक यांनी प्रत्येकी 3 विकेट्स टिपल्या. मात्र तेव्हाच्या बांगलादेश संघाला हे आव्हानही कठीण ठरेल असं भाकित क्रिकेटपंडितांनी वर्तवलं होतं. तमीम इक्बाल (51), मुशफकीर रहीम (56) आणि शकीब अल हसन (53) या तेव्हाच्या युवा शिलेदारांनी अर्धशतकी खेळी करत बांगलादेशचा विजय सुकर केला. मुशफकीर रहीमने अर्धशतकी खेळी साकारली होती. हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागला. या पराभवातून सावरत टीम इंडियाने नवख्या बर्म्युडाला धूळ चारली. मात्र श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या पदरी पराभवच आला आणि वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवली. टीम इंडियाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आल्याने वर्ल्ड कपचं आर्थिक डोलारा कोसळला. क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जगभर लोकप्रिय अशी टीम इंडिया नसल्याने आयसीसीला प्रचंड आर्थिक फटका बसला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुरुवात दणक्यात केली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांना नमवत टीम इंडियाने सेमी फायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं. मात्र इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्याने टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धची लढत कळीची झाली आहे. 2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. योगायोग म्हणजे 12 वर्षांपूर्वी टीम इंडियाला पराभूत करण्यात वाकबगार असे मश्रफी मुर्तझा, तमीम इक्बाल, मुशफकीर रहीम आणि शकीब अल हसन मंगळवारी होणाऱ्या मुकाबल्यात खेळत आहेत. शकीब अल हसन सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शकीब अव्वल पाचमध्ये आहे. सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीतही तो अव्वल दहामध्ये आहे. मुशफकीर रहीमही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मुर्तझाकडे बांगलादेशच्या संघाची धुरा आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेशने त्यांच्या खेळाचा दर्जा अमूलाग्र सुधारला आहे. इंग्लंडच्या भौगौलिक परिस्थितीची तपशीलवार माहिती असणारे स्टीव्ह ऱ्होड्स त्यांचे मुख्य प्रशिक्षक आहेत. इंग्लंडमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारा नील मॅकेन्झी त्यांचे बॅटिंग प्रशिक्षक आहेत. वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ खेळाडू कोर्टनी वॉल्श त्यांचे बॉलिंग सल्लागार आहेत. भारताचे सुनील जोशी बांगलादेशचे स्पिन सल्लागार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या रायन कुक यांच्यामुळे बांगलादेशच्या फिल्डिंगचा दर्जा उंचावला आहे. भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी बांगलादेशच्या फिरकीपटूंना मार्गदर्शन करतात. टीम इंडियाच्या बॅट्समनचे कच्चे दुवे ते नक्कीच चांगल्या प्रकारे उलगडू शकतात. श्रीलंकेचे मारिओ विल्लावरयन हे बांगलादेशचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची कामगिरी चांगली होण्यात या सगळ्यांचा वाटा मोलाचा आहे. बांगलादेशसाठीही ही मॅच अटीतटीची आहे. त्यामुळे तेही जिंकण्यासाठी सर्वस्व ओतून खेळतील. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 55, "source_item_id": "55", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3569, "clean_index": 39, "clean_language_index": "mar_Deva:validation:39"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nCAA-NRC च्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चांना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दात आव्हान दिलं. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) मुंबईत महामोर्चा काढला. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातल्या या मोर्चाला हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. हिंदू जिमखान्यापासून आझाद मैदान असा महामोर्चा पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केलं. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी काढलेल्या महामोर्चाचं कौतुक केलं. राज ठाकरे यांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे 1) सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो. 2) माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 3) 2012 च्या मोर्चात मी एका बांगलादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. यांची मजल बघा. यांना हुसकावलंच पाहिजे. 4) आज आम्ही मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका. 5) या राज्य सरकारला सांगून उपयोग नाही,केंद्राला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना हात सोडून 48 तास द्या, महाराष्ट्रातला क्राईम रेट शून्य टक्क्यांवर आणू शकतात, पण हात बांधलेले आहेत, कारवाई करायला गेल्यानंतर सरकार पोलिसांवर केस टाकणार 6) बांगलादेशातून 2 कोटी आले आहेत, पाकिस्तानातून किती आले कल्पना नाही. आम्ही हिंदू बेसावध. आम्ही दंगल झाली की हिंदू होतो. 7) पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झालाय. अमेरिकेतल्या ट्विन्स टॉवर हल्ल्यातील ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, त्याच्या मागे कोण होतं? मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दाऊदने केले, त्याला सांभाळलं कोणी? 8) भारतानं प्रत्येकवेळी माणुसकीचा ठेका घेतला नाहीय, जगातला प्रत्येक देश आपापल्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात. 9) अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "'यापुढे दगडाला दगडाने उत्तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. एकोप्याने रहा.' असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना हाकला या मागणीसाठी मनसेने महामोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. संबोधित केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nCAA-NRC च्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चांना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दात आव्हान दिलं. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) मुंबईत महामोर्चा काढला. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातल्या या मोर्चाला हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. हिंदू जिमखान्यापासून आझाद मैदान असा महामोर्चा पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केलं. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी काढलेल्या महामोर्चाचं कौतुक केलं. राज ठाकरे यांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे 1) सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो. 2) माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 3) 2012 च्या मोर्चात मी एका बांगलादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. यांची मजल बघा. यांना हुसकावलंच पाहिजे. 4) आज आम्ही मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका. 5) या राज्य सरकारला सांगून उपयोग नाही,केंद्राला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना हात सोडून 48 तास द्या, महाराष्ट्रातला क्राईम रेट शून्य टक्क्यांवर आणू शकतात, पण हात बांधलेले आहेत, कारवाई करायला गेल्यानंतर सरकार पोलिसांवर केस टाकणार 6) बांगलादेशातून 2 कोटी आले आहेत, पाकिस्तानातून किती आले कल्पना नाही. आम्ही हिंदू बेसावध. आम्ही दंगल झाली की हिंदू होतो. 7) पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झालाय. अमेरिकेतल्या ट्विन्स टॉवर हल्ल्यातील ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, त्याच्या मागे कोण होतं? मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दाऊदने केले, त्याला सांभाळलं कोणी? 8) भारतानं प्रत्येकवेळी माणुसकीचा ठेका घेतला नाहीय, जगातला प्रत्येक देश आपापल्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात. 9) अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 56, "source_item_id": "56", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2562, "clean_index": 40, "clean_language_index": "mar_Deva:validation:40"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकृणाल पंड्या 1990 मध्ये जॉन मॉरिस यांनी पदार्पणात 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कृणालने त्यांचा विक्रम मोडला. विराट कोहली आणि शिखर धवन या दिल्लीकरांनी टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करून दिली. मात्र ठराविक अंतरात दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली. कोहलीने 56 तर धवनने 98 रन्स केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच धवन बाद झाला आणि टीम इंडियाची घसरगुंडी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर (6) तर हार्दिक पंड्या एक रन करून तंबूत परतले. यानंतर लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. कृणालने 31 बॉलमध्ये 58 रन्स करताना सात चौकार आणि दोन षटकार लगावले तर राहुलने 43 बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 61 बॉलमध्ये 112 रन्सची भागीदारी केली. टीम इंडियाने 317 रन्सची मजल मारली. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रसिध कृष्णा आणि कृणाल पंड्या यांनी पदार्पणाची संधी दिली. 25 वर्षीय कृष्णा डोमेस्टिक क्रिकेटमधील 'दादा संघ' अर्थात कर्नाटकचा फास्ट बॉलर आहे. 48 लिस्ट ए मॅचेस त्याच्या नावावर आहेत. आर. विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन या अनुभवी फास्ट बॉलरच्या तालमीत प्रसिध तयार झाला आहे. आयपीएल स्पर्धेत प्रसिध काही हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा नेट बॉलर होता. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रसिधला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. त्याच हंगामात त्याला कोलकातासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्या हंगामात त्याने दहा विकेट्स घेतल्या. मात्र इकॉनॉमी रेट फारसा आश्वासक नव्हता. 2019 हंगामात प्रसिधला विशेष चमक दाखवता आली नाही. तो 11सामन्यात खेळला. प्रसिध कृष्णा भारतीय अ संघातर्फे प्रसिध नियमितपणे खेळतो. 2018मध्ये दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध प्रसिधने मॅचमध्ये आठ विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या वर्षी याच सुमारास, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसिधचं कौतुक केलं होतं. ट्वेन्टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर प्रसिध एक्स फॅक्टर ठरू शकतो असं कोहलीने म्हटलं होतं. कोरोनामुळे वेळापत्रक कोलमडल्याने प्रसिधचं पदार्पण लांबणीवर पडलं. काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत प्रसिधने सात सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. कृणाल पंड्या ट्वेन्टी-20 संघाचा भाग असलेल्या कृणालला वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत बडोद्यासाठी खेळताना कृणालने पाच सामन्यात 338 रन्स करताना दोन शतकं आणि दोन अर्धशतकांची नोंद केली होती. या स्पर्धेत कृणालने पाच विकेट्सही पटकावल्या होत्या. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या कृणालच्या नावावर 46 विकेट्स आणि 1000 रन्स आहेत. कृणालने 18 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. टीम इंडियाने चार सामन्यांची टेस्ट सीरिज 3-1 अशी जिंकली तर पाच सामन्यांची ट्वेन्टी-20मालिका 3-2अशी जिंकली. गहुंजेत तीन वनडे होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांविना ही सीरिज होणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "रवींद्र जडेजा संघात नसल्याने पदार्पणाची संधी मिळालेल्या अष्टपैलू कृणाल पंड्याने संधीचं सोनं करत वेगवान अर्धशतकी खेळी केली. कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतकाला गवसणी घालत पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम रचला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकृणाल पंड्या 1990 मध्ये जॉन मॉरिस यांनी पदार्पणात 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कृणालने त्यांचा विक्रम मोडला. विराट कोहली आणि शिखर धवन या दिल्लीकरांनी टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करून दिली. मात्र ठराविक अंतरात दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली. कोहलीने 56 तर धवनने 98 रन्स केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच धवन बाद झाला आणि टीम इंडियाची घसरगुंडी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर (6) तर हार्दिक पंड्या एक रन करून तंबूत परतले. यानंतर लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. कृणालने 31 बॉलमध्ये 58 रन्स करताना सात चौकार आणि दोन षटकार लगावले तर राहुलने 43 बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 61 बॉलमध्ये 112 रन्सची भागीदारी केली. टीम इंडियाने 317 रन्सची मजल मारली. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रसिध कृष्णा आणि कृणाल पंड्या यांनी पदार्पणाची संधी दिली. 25 वर्षीय कृष्णा डोमेस्टिक क्रिकेटमधील 'दादा संघ' अर्थात कर्नाटकचा फास्ट बॉलर आहे. 48 लिस्ट ए मॅचेस त्याच्या नावावर आहेत. आर. विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन या अनुभवी फास्ट बॉलरच्या तालमीत प्रसिध तयार झाला आहे. आयपीएल स्पर्धेत प्रसिध काही हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा नेट बॉलर होता. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रसिधला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. त्याच हंगामात त्याला कोलकातासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्या हंगामात त्याने दहा विकेट्स घेतल्या. मात्र इकॉनॉमी रेट फारसा आश्वासक नव्हता. 2019 हंगामात प्रसिधला विशेष चमक दाखवता आली नाही. तो 11सामन्यात खेळला. प्रसिध कृष्णा भारतीय अ संघातर्फे प्रसिध नियमितपणे खेळतो. 2018मध्ये दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध प्रसिधने मॅचमध्ये आठ विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या वर्षी याच सुमारास, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसिधचं कौतुक केलं होतं. ट्वेन्टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर प्रसिध एक्स फॅक्टर ठरू शकतो असं कोहलीने म्हटलं होतं. कोरोनामुळे वेळापत्रक कोलमडल्याने प्रसिधचं पदार्पण लांबणीवर पडलं. काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत प्रसिधने सात सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. कृणाल पंड्या ट्वेन्टी-20 संघाचा भाग असलेल्या कृणालला वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत बडोद्यासाठी खेळताना कृणालने पाच सामन्यात 338 रन्स करताना दोन शतकं आणि दोन अर्धशतकांची नोंद केली होती. या स्पर्धेत कृणालने पाच विकेट्सही पटकावल्या होत्या. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या कृणालच्या नावावर 46 विकेट्स आणि 1000 रन्स आहेत. कृणालने 18 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. टीम इंडियाने चार सामन्यांची टेस्ट सीरिज 3-1 अशी जिंकली तर पाच सामन्यांची ट्वेन्टी-20मालिका 3-2अशी जिंकली. गहुंजेत तीन वनडे होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांविना ही सीरिज होणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 58, "source_item_id": "58", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3011, "clean_index": 41, "clean_language_index": "mar_Deva:validation:41"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाहा हा शपथविधी सोहळा - YouTube पोस्ट समाप्त, 1 राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात गेल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, रामविलास पासवान यांचा समावेश होता. मोदी कॅबिनेट 2.0 भाजपसह शिवसेना, अकाली दलासारख्या रालोआतील इतर पक्षांचे सदस्यही त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार आहेत. सर्वांत ताजे अपडेट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलंय. पण या सगळ्या उत्सवी वातावरणापासून नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन या मात्र दूर आहेत आणि अलिप्तही. जसोदाबेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचं आमंत्रण नाहीये आणि त्या टीव्हीवरही हा कार्यक्रम पाहणार नाहीयेत नाहीत. असं का? वाचा ही बातमी मोदी यांच्या आई मोदी यांचा शपथविधी पाहताना दरम्यान, मोदी यांच्या आई हिराबेन यांनी हा सोहळा त्यांच्या घरी पाहिला. भाजपने त्यांचा हा सोहळा पाहतानाचा फोटो शेअर केला आहे. राजनाथ सिंह शपथ घेतल्यानंतर सही करताना अमित शहा शपथ घेताना नितीन जयराम गडकरी शपथ घेताना निर्मला सीतारामन शपथ घेताना पीयूष गोयल शपथ घेताना. यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता, त्यामुळे त्यांच्याकडे अर्थ खातं सोपवण्यात येऊ शकतं स्मृती इराणी शपथ घेतल्यानंतर सही करताना राष्ट्रपती भवनाच्या आवारात उपस्थित मंडळी दरम्यान, बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तीश यांना या शपथविधी सोहळ्याविषयी काहीतरी सांगायचंय... मी शपथ घेतो की... - आजचं कार्टून नितेश कुमार मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणते चेहरे? गेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदे कायम राहातील असे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असं मानलं जात आहे. गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती. आता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. दरम्यान, उत्तर गोवा मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेत जाणारे श्रीपाद नाईक यांना यंदा पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. श्रीपाद नाईक पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कारभार) राहिलेले नाईक यांनी ANI शी बोलताना सांगितलं, \"मी आभार मानतो पंतप्रधान मोदींचे की त्यांनी मला पुन्हा सरकारमध्ये घेऊन देशसेवेची संधी दिली. मला शपथविधीसाठी बोलावणं आलं आहे, मात्र अजूनपर्यंत कुठलं खातं मिळेल, हे सांगण्यात आलेलं नाही.\" शेजारी राष्ट्राध्यंक्षांचं आगमन या देशांच्या अध्यक्षांचं आगमन या शपथविधी सोहळ्यासाठी होऊ लागलं आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओळी किरगीझ रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष सुरॉन्बे जीनबेकेव यांचं स्वागत करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांचंही आगमन झालं आहे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु विन मायइंत भुटानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग यांचं स्वागत एअरपोर्टवर करण्यात आलं. ममता बॅनर्जी उपस्थित राहाणार नाहीत \"शपथविधी कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो, कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकशाहीचा सन्मान कमी करण्याचा नाही,\" असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीला उपस्थित राहाण्यास नकार दिला आहे. \"नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमचं अभिनंदन. घटनात्मक आमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी कार्यक्रमाला येण्याचा माझा विचार होता. मात्र भाजपकडून बंगालमधील राजकीय हिंसाचारात 54 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. हे धादांत खोटं आहे,\" असं त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनी ट्वीट केलं आहे. राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांना वंदन केले. नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला नमन केले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिस्थळालाही भेट दिली. मोदी राजघाटवर हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमडळात यंदा भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाहा हा शपथविधी सोहळा - YouTube पोस्ट समाप्त, 1 राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात गेल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, रामविलास पासवान यांचा समावेश होता. मोदी कॅबिनेट 2.0 भाजपसह शिवसेना, अकाली दलासारख्या रालोआतील इतर पक्षांचे सदस्यही त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार आहेत. सर्वांत ताजे अपडेट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलंय. पण या सगळ्या उत्सवी वातावरणापासून नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन या मात्र दूर आहेत आणि अलिप्तही. जसोदाबेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचं आमंत्रण नाहीये आणि त्या टीव्हीवरही हा कार्यक्रम पाहणार नाहीयेत नाहीत. असं का? वाचा ही बातमी मोदी यांच्या आई मोदी यांचा शपथविधी पाहताना दरम्यान, मोदी यांच्या आई हिराबेन यांनी हा सोहळा त्यांच्या घरी पाहिला. भाजपने त्यांचा हा सोहळा पाहतानाचा फोटो शेअर केला आहे. राजनाथ सिंह शपथ घेतल्यानंतर सही करताना अमित शहा शपथ घेताना नितीन जयराम गडकरी शपथ घेताना निर्मला सीतारामन शपथ घेताना पीयूष गोयल शपथ घेताना. यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता, त्यामुळे त्यांच्याकडे अर्थ खातं सोपवण्यात येऊ शकतं स्मृती इराणी शपथ घेतल्यानंतर सही करताना राष्ट्रपती भवनाच्या आवारात उपस्थित मंडळी दरम्यान, बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तीश यांना या शपथविधी सोहळ्याविषयी काहीतरी सांगायचंय... मी शपथ घेतो की... - आजचं कार्टून नितेश कुमार मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणते चेहरे? गेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदे कायम राहातील असे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असं मानलं जात आहे. गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती. आता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. दरम्यान, उत्तर गोवा मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेत जाणारे श्रीपाद नाईक यांना यंदा पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. श्रीपाद नाईक पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कारभार) राहिलेले नाईक यांनी ANI शी बोलताना सांगितलं, \"मी आभार मानतो पंतप्रधान मोदींचे की त्यांनी मला पुन्हा सरकारमध्ये घेऊन देशसेवेची संधी दिली. मला शपथविधीसाठी बोलावणं आलं आहे, मात्र अजूनपर्यंत कुठलं खातं मिळेल, हे सांगण्यात आलेलं नाही.\" शेजारी राष्ट्राध्यंक्षांचं आगमन या देशांच्या अध्यक्षांचं आगमन या शपथविधी सोहळ्यासाठी होऊ लागलं आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओळी किरगीझ रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष सुरॉन्बे जीनबेकेव यांचं स्वागत करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांचंही आगमन झालं आहे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु विन मायइंत भुटानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग यांचं स्वागत एअरपोर्टवर करण्यात आलं. ममता बॅनर्जी उपस्थित राहाणार नाहीत \"शपथविधी कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो, कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकशाहीचा सन्मान कमी करण्याचा नाही,\" असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीला उपस्थित राहाण्यास नकार दिला आहे. \"नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमचं अभिनंदन. घटनात्मक आमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी कार्यक्रमाला येण्याचा माझा विचार होता. मात्र भाजपकडून बंगालमधील राजकीय हिंसाचारात 54 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. हे धादांत खोटं आहे,\" असं त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनी ट्वीट केलं आहे. राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांना वंदन केले. नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला नमन केले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिस्थळालाही भेट दिली. मोदी राजघाटवर हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 60, "source_item_id": "60", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3981, "clean_index": 42, "clean_language_index": "mar_Deva:validation:42"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाराष्ट्रातील नागरिकांनी गणेशोत्सव अनेक देशांमध्ये नेला. पण आफ्रिकेत एक असा देश आहे जिथे तिथले नागरिकक हा गणेशोत्सव साजरा करतात. घानातील अक्रामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. घानात 1970च्या दशकात हिंदू धर्माच्या प्रसारात सुरुवात झाली आहे. त्याकाळी तिथं 12 हजार हिंदू होते. गणेशोत्सव आफ्रिकेत कसा साजरा केला जातो, पाहा हा व्हीडिओ. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गणेशोत्सवाची महाराष्ट्रात सुरू झालेली परंपरा आफ्रिकेत गेली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाराष्ट्रातील नागरिकांनी गणेशोत्सव अनेक देशांमध्ये नेला. पण आफ्रिकेत एक असा देश आहे जिथे तिथले नागरिकक हा गणेशोत्सव साजरा करतात. घानातील अक्रामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. घानात 1970च्या दशकात हिंदू धर्माच्या प्रसारात सुरुवात झाली आहे. त्याकाळी तिथं 12 हजार हिंदू होते. गणेशोत्सव आफ्रिकेत कसा साजरा केला जातो, पाहा हा व्हीडिओ. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 61, "source_item_id": "61", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 607, "clean_index": 43, "clean_language_index": "mar_Deva:validation:43"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकार्लोस सोरिया मास्कमुळे श्वास घेणं अवघड जातं. यामुळे मला मी उंचीवर असल्याची जाणीव होते, असं ते हसतहसत सांगतात. 81 वर्षीय कार्लोस यांची पुन्हा एकदा हिमालयातील विरळ हवा अनुभवण्याची इच्छा आहे. वसंत ऋतुत नेपाळमधील धौलागिरी पर्वतावर चढण्याची योजना आखत असताना ते ही इच्छा पूर्ण करणार आहेत. त्यानंतर शरद ऋतुत तिबेटमधील शिशपंग्मा सर करण्याची त्यांची इच्छा आहे. जर त्यांनी ही दोन्ही शिखरं सर केली तर ते सर्वोच्च 14 शिखरं पादाक्रांत करणारे जगातील सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ठरतील. कार्लोस यांचा जन्म माद्रिदच्या एव्हिला इथं झाला. ते जन्मभर गिर्यारोहण करत आले आहेत. पण, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी त्यांच्या म्हातारपणात केलेल्या कामगिरीमुळे उल्लेखनीय ठरत आहेत. वयाच्या साठीनंतर त्यांनी जगातील सर्वोच्च 14 पैकी 11 शिखरं सर केली आहेत. वयाच्या 62व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढणारे ते जगातील वयस्कर व्यक्ती ठरले. तर वयाच्या 70व्या वर्षी सातही खंडातील सर्वोच्च शिखरं चढण्याचं काम पूर्ण केलं. 'माझ्या स्वत:च्या पायांवर' स्वत:च्या पायांनी ही शिखरं पादाक्रांत करण्याचा त्यांना अभिमान आहे. \"मला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो ती गोष्ट म्हणजे मला कधीही गंभीर फ्रॉस्टबाईटचा सामना करावा लागला नाही. तसंच कुठे अडकून पडल्यामुळे सोडवण्याची वेळही आली नाही. मी प्रत्येक शिखर माझ्या स्वत:च्या दोन पायांनीशी चढलो आणि तसंच खालीही आलो. गेल्या वर्षी त्यांना 14वं सर्वोच्च शिखर गाठायचं होतं, पण कोरोनामुळे त्यांना तसं करता आलं नाही. पण, जेव्हा ते शिखर पादांक्रात करायला निघतील, तेव्हा कोरोनामुळे बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. \"कोरोनामुळे जगभरात मरण पावलेल्या माझ्या वयाच्या लोकांना मला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तसंच केअर होम्समध्ये ज्या माणसांना त्रासाला सामोरं जावं लागत आहेत आणि ती घाबरली आहेत, त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करायच्या आहे\" \"कोरोनाच्या महाभयंकर संकटात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी माझ्यासोबत फुलांचा गुच्छ घेऊन जाणार आहे आणि तो शिखरावर ठेवणार आहे,\" ते पुढे सांगतात. सध्या ते माद्रिदजवळच्या Sierra de Guadarramaपर्वतरांगामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या घरामागे जीम आहे. ज्यात बाईक, वेट्स, तसंच पर्वत चढण्यासाठीच्या लहान शिड्याही आहेत. जगातल्या कुणीही असं काम केलेलं नाहीये, कार्लोस यांच्यासोबत शिखर मोहीमेवर जाणारे सीटो कार्कविल्ला सांगतात. \"सेवानिवृत्तीनंतर कंटाळवाणं आयुष्य जगणाऱ्यांपैकी कार्लोस नव्हता. त्यामुळे मग त्यानं पर्वतारोहण करण्याचा निर्णय घेतला. तो एक अनुभव गिर्यारोहक आहे, जो अद्याप सक्रिय आहे. सहा दशकांपासून सर्वोच्च स्तरावर सक्रिय असलेला त्याच्यासारखा दुसरा कोणताही खेळाडू नाही.\" कार्लोस आता वसंत आणि शरद ऋतुतील मोहिमेसाठी आवश्यक असलेला निधी जमवत आहेत आणि कोरोनाच्या साथीनं पुन्हा मोहीम थांबवायची वेळ यायला नको, अशी आशा करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. असं असलं तरी शारीरिक तंदुरुस्ती ही समस्या नसल्याचं ते सांगतात. ते म्हणतात, \"मी माझ्या पायातील स्थिरता थोड्या प्रमाणात गमावली आहे. तसंच थोडी शक्तीही कमी झाली आहे. पण मी जेव्हा हिमालयात जाईल तेव्हा एक म्हातारा हे करू शकेल का, अशा भावना कधीच माझ्या मनात येणार नाहीत.\" \"आता कोणताही खेळ खेळण्याचं वय राहिलं नाही, अशी भावना वयस्कर लोकांच्या मनात असते. मी आता सत्तरी गाठलीय, असे अनेक जण म्हणतात. पण, त्यानं काय फरक पडतो, सत्तरीही काही कमी सुंदर नसते,\" असं ते पुढे सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कार्लोस सोरिया माद्रिदबाहेरच्या पर्वतरांगांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी घर सोडतात, तेव्हा चेहऱ्यावरील मास्क त्यांच्या मनात हिमालय मोहिमेसंबंधीच्या आठवणी जागृत करतो.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकार्लोस सोरिया मास्कमुळे श्वास घेणं अवघड जातं. यामुळे मला मी उंचीवर असल्याची जाणीव होते, असं ते हसतहसत सांगतात. 81 वर्षीय कार्लोस यांची पुन्हा एकदा हिमालयातील विरळ हवा अनुभवण्याची इच्छा आहे. वसंत ऋतुत नेपाळमधील धौलागिरी पर्वतावर चढण्याची योजना आखत असताना ते ही इच्छा पूर्ण करणार आहेत. त्यानंतर शरद ऋतुत तिबेटमधील शिशपंग्मा सर करण्याची त्यांची इच्छा आहे. जर त्यांनी ही दोन्ही शिखरं सर केली तर ते सर्वोच्च 14 शिखरं पादाक्रांत करणारे जगातील सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ठरतील. कार्लोस यांचा जन्म माद्रिदच्या एव्हिला इथं झाला. ते जन्मभर गिर्यारोहण करत आले आहेत. पण, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी त्यांच्या म्हातारपणात केलेल्या कामगिरीमुळे उल्लेखनीय ठरत आहेत. वयाच्या साठीनंतर त्यांनी जगातील सर्वोच्च 14 पैकी 11 शिखरं सर केली आहेत. वयाच्या 62व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढणारे ते जगातील वयस्कर व्यक्ती ठरले. तर वयाच्या 70व्या वर्षी सातही खंडातील सर्वोच्च शिखरं चढण्याचं काम पूर्ण केलं. 'माझ्या स्वत:च्या पायांवर' स्वत:च्या पायांनी ही शिखरं पादाक्रांत करण्याचा त्यांना अभिमान आहे. \"मला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो ती गोष्ट म्हणजे मला कधीही गंभीर फ्रॉस्टबाईटचा सामना करावा लागला नाही. तसंच कुठे अडकून पडल्यामुळे सोडवण्याची वेळही आली नाही. मी प्रत्येक शिखर माझ्या स्वत:च्या दोन पायांनीशी चढलो आणि तसंच खालीही आलो. गेल्या वर्षी त्यांना 14वं सर्वोच्च शिखर गाठायचं होतं, पण कोरोनामुळे त्यांना तसं करता आलं नाही. पण, जेव्हा ते शिखर पादांक्रात करायला निघतील, तेव्हा कोरोनामुळे बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. \"कोरोनामुळे जगभरात मरण पावलेल्या माझ्या वयाच्या लोकांना मला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तसंच केअर होम्समध्ये ज्या माणसांना त्रासाला सामोरं जावं लागत आहेत आणि ती घाबरली आहेत, त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करायच्या आहे\" \"कोरोनाच्या महाभयंकर संकटात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी माझ्यासोबत फुलांचा गुच्छ घेऊन जाणार आहे आणि तो शिखरावर ठेवणार आहे,\" ते पुढे सांगतात. सध्या ते माद्रिदजवळच्या Sierra de Guadarramaपर्वतरांगामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या घरामागे जीम आहे. ज्यात बाईक, वेट्स, तसंच पर्वत चढण्यासाठीच्या लहान शिड्याही आहेत. जगातल्या कुणीही असं काम केलेलं नाहीये, कार्लोस यांच्यासोबत शिखर मोहीमेवर जाणारे सीटो कार्कविल्ला सांगतात. \"सेवानिवृत्तीनंतर कंटाळवाणं आयुष्य जगणाऱ्यांपैकी कार्लोस नव्हता. त्यामुळे मग त्यानं पर्वतारोहण करण्याचा निर्णय घेतला. तो एक अनुभव गिर्यारोहक आहे, जो अद्याप सक्रिय आहे. सहा दशकांपासून सर्वोच्च स्तरावर सक्रिय असलेला त्याच्यासारखा दुसरा कोणताही खेळाडू नाही.\" कार्लोस आता वसंत आणि शरद ऋतुतील मोहिमेसाठी आवश्यक असलेला निधी जमवत आहेत आणि कोरोनाच्या साथीनं पुन्हा मोहीम थांबवायची वेळ यायला नको, अशी आशा करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. असं असलं तरी शारीरिक तंदुरुस्ती ही समस्या नसल्याचं ते सांगतात. ते म्हणतात, \"मी माझ्या पायातील स्थिरता थोड्या प्रमाणात गमावली आहे. तसंच थोडी शक्तीही कमी झाली आहे. पण मी जेव्हा हिमालयात जाईल तेव्हा एक म्हातारा हे करू शकेल का, अशा भावना कधीच माझ्या मनात येणार नाहीत.\" \"आता कोणताही खेळ खेळण्याचं वय राहिलं नाही, अशी भावना वयस्कर लोकांच्या मनात असते. मी आता सत्तरी गाठलीय, असे अनेक जण म्हणतात. पण, त्यानं काय फरक पडतो, सत्तरीही काही कमी सुंदर नसते,\" असं ते पुढे सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 63, "source_item_id": "63", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3218, "clean_index": 44, "clean_language_index": "mar_Deva:validation:44"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबई लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 66, "source_item_id": "66", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 437, "clean_index": 45, "clean_language_index": "mar_Deva:validation:45"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपीडितेला त्याच्यासोबत पाहून तिच्या आई आणि मुलानेच तिच्यावर हल्ला केला, असा आरोप आरोपीने लावला आहे. याप्रकरणी हाथरसचे पोलीस अधीक्षक विनीत जसस्वाल यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. \"सदर पत्राची प्रत व्हॉट्सअॅपवर मिळाली आहे. पण अधिकृतपणे अशा प्रकारचं कोणतंच पत्र मिळालं नाही. तुरुंगातून पाठवण्यात येणाऱ्या पत्रावर तुरुंगाधिकाऱ्यांचा शिक्का असेल, तेच पत्र आम्ही अधिकृत मानतो,\" असं जयस्वाल म्हणाले. तसंच, कदाचित ते पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवून देण्यात आलं असेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तुरुंगात कैदेत असलेले कैदी आपलं म्हणणं मांडण्यासाठी अशा प्रकारचे पत्र आधीपासून लिहितात, सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबाबत सांगतात. अनेकवेळा कैदी पत्र लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, असं जयस्वाल म्हणाले. कथित पत्र हातानं लिहिण्यात आलं आहे. यावर मुख्य आरोपीसह इतर आरोपींची सहीसुद्धा आहे. तर पीडित कुटुंबीयांनी आरोपीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याची बाब फेटाळून लावली. हे पत्र म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी बातम्यांमध्ये आरोपी आणि पीडिता यांच्यातील एक कथित फोन कॉल रेकॉर्ड़िंग लीक करण्यात आली होती. आरोपीने पीडितेच्या भावाला गेल्या सहा महिन्यात अनेकवेळा कॉल केला. यादरम्यान एकूण सर्व मिळून पाच तासांपेक्षा जास्त वेळ त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं, असा दावा करण्यात आला आहे. पण पीडितेच्या नातेवाईकांनी बीबीसीशी बोलताना ही गोष्ट फेटाळून लावली. त्यांच्यात आणि आरोपीमध्ये कधीच फोनवर बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय, पोलिसांकडे रेकॉर्डिंग असल्यास त्यांनी ती जाहीर करावी, असं ते म्हणाले. दरम्यान, फोन कॉलप्रकरणी पोलीस अधीक्षक जयस्वाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"मला याविषयी माध्यमांमधील बातम्यांमधूनच माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती SITचं पथकच देऊ शकेल. कॉल डिटेल्स तपासाचा भाग आहेत का, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा SITच देऊ शकेल, असं जयस्वाल यांनी सांगितलं. हाथरसमधील कथिक सामूहिक बलात्कार प्रकरणात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आरोपी निर्दोष असून त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. तर पीडितेचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत. घाई-गडबडीत पीडितेचा मृतदेह जाळण्यात आल्यानंतर या प्रकरणात आणखी काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सध्या SIT या प्रकरणाचा तपास करत असून बुधवारी (7 ऑक्टोबर) त्यांचा अहवाल मिळणार होता. पण त्यांना आता 10 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याचा प्रस्तावही पाठवला असून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हाथरसमध्ये काय घडलं? उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित तरूणीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार झाला तसंच उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता. पीडितेला अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 14 सप्टेंबर रोजी पीडिता आपल्या आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, असा कुटुंबाचा आरोप आहे. सदर तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यविधी कोणत्याही नातेवाईकाच्या उपस्थितीशिवाय रात्री उशीरा करण्यात आला, असा आरोप पोलीस आणि प्रशासनवर आहे. पण, प्रशासनाने हा आरोप फेटाळला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुटुंबीयांच्या सहमतीने हा अंत्यविधी पार पाडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या कथित बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने तुरुंगातून लिहिलेलं एक कथित पत्र व्हायरल होताना दिसत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पीडित व्यक्तीसोबत होता. त्याची आणि पीडितेची बातचीतही झाल्याचं त्याने या पत्रात म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपीडितेला त्याच्यासोबत पाहून तिच्या आई आणि मुलानेच तिच्यावर हल्ला केला, असा आरोप आरोपीने लावला आहे. याप्रकरणी हाथरसचे पोलीस अधीक्षक विनीत जसस्वाल यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. \"सदर पत्राची प्रत व्हॉट्सअॅपवर मिळाली आहे. पण अधिकृतपणे अशा प्रकारचं कोणतंच पत्र मिळालं नाही. तुरुंगातून पाठवण्यात येणाऱ्या पत्रावर तुरुंगाधिकाऱ्यांचा शिक्का असेल, तेच पत्र आम्ही अधिकृत मानतो,\" असं जयस्वाल म्हणाले. तसंच, कदाचित ते पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवून देण्यात आलं असेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तुरुंगात कैदेत असलेले कैदी आपलं म्हणणं मांडण्यासाठी अशा प्रकारचे पत्र आधीपासून लिहितात, सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबाबत सांगतात. अनेकवेळा कैदी पत्र लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, असं जयस्वाल म्हणाले. कथित पत्र हातानं लिहिण्यात आलं आहे. यावर मुख्य आरोपीसह इतर आरोपींची सहीसुद्धा आहे. तर पीडित कुटुंबीयांनी आरोपीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याची बाब फेटाळून लावली. हे पत्र म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी बातम्यांमध्ये आरोपी आणि पीडिता यांच्यातील एक कथित फोन कॉल रेकॉर्ड़िंग लीक करण्यात आली होती. आरोपीने पीडितेच्या भावाला गेल्या सहा महिन्यात अनेकवेळा कॉल केला. यादरम्यान एकूण सर्व मिळून पाच तासांपेक्षा जास्त वेळ त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं, असा दावा करण्यात आला आहे. पण पीडितेच्या नातेवाईकांनी बीबीसीशी बोलताना ही गोष्ट फेटाळून लावली. त्यांच्यात आणि आरोपीमध्ये कधीच फोनवर बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय, पोलिसांकडे रेकॉर्डिंग असल्यास त्यांनी ती जाहीर करावी, असं ते म्हणाले. दरम्यान, फोन कॉलप्रकरणी पोलीस अधीक्षक जयस्वाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"मला याविषयी माध्यमांमधील बातम्यांमधूनच माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती SITचं पथकच देऊ शकेल. कॉल डिटेल्स तपासाचा भाग आहेत का, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा SITच देऊ शकेल, असं जयस्वाल यांनी सांगितलं. हाथरसमधील कथिक सामूहिक बलात्कार प्रकरणात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आरोपी निर्दोष असून त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. तर पीडितेचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत. घाई-गडबडीत पीडितेचा मृतदेह जाळण्यात आल्यानंतर या प्रकरणात आणखी काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सध्या SIT या प्रकरणाचा तपास करत असून बुधवारी (7 ऑक्टोबर) त्यांचा अहवाल मिळणार होता. पण त्यांना आता 10 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याचा प्रस्तावही पाठवला असून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हाथरसमध्ये काय घडलं? उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित तरूणीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार झाला तसंच उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता. पीडितेला अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 14 सप्टेंबर रोजी पीडिता आपल्या आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, असा कुटुंबाचा आरोप आहे. सदर तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यविधी कोणत्याही नातेवाईकाच्या उपस्थितीशिवाय रात्री उशीरा करण्यात आला, असा आरोप पोलीस आणि प्रशासनवर आहे. पण, प्रशासनाने हा आरोप फेटाळला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुटुंबीयांच्या सहमतीने हा अंत्यविधी पार पाडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 69, "source_item_id": "69", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3287, "clean_index": 46, "clean_language_index": "mar_Deva:validation:46"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र इसफहान प्रांतातल्या सेमिरोम शहराजवळ हे विमान कोसळलं. झाग्रोस पर्वतराजीचा हा परिसर आहे. तेहरानहून निघालेलं हे विमान नैर्ऋत्येकडच्या यासूज शहराकडे जात असताना हा अपघात झाला. आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते म्हणाले की, सर्व सेवांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. पण खराब हवामानामुळे आपत्कालीन हेलिकॉप्टर सेवा अद्याप अपघातस्थळी पोहोचू शकलेली नाही. दुर्घटनेत जीवितहानी किती झाली याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. हे विमान इराणमधल्या आसेमान एअरलाईन्सतर्फे चालवण्यात येत होतं आणि ATR 72-500 या प्रकारचं होतं, असं सांगण्यात येत आहे. 60 प्रवाशांसह या विमानामध्ये 2 सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिक होते. हे वाचलंत का ? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इराणची राजधानी तेहरानहून निघालेलं एक प्रवासी विमान मध्य इराणच्या पर्वतरांगांमध्ये कोसळलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या विमानात 60 प्रवासी होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र इसफहान प्रांतातल्या सेमिरोम शहराजवळ हे विमान कोसळलं. झाग्रोस पर्वतराजीचा हा परिसर आहे. तेहरानहून निघालेलं हे विमान नैर्ऋत्येकडच्या यासूज शहराकडे जात असताना हा अपघात झाला. आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते म्हणाले की, सर्व सेवांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. पण खराब हवामानामुळे आपत्कालीन हेलिकॉप्टर सेवा अद्याप अपघातस्थळी पोहोचू शकलेली नाही. दुर्घटनेत जीवितहानी किती झाली याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. हे विमान इराणमधल्या आसेमान एअरलाईन्सतर्फे चालवण्यात येत होतं आणि ATR 72-500 या प्रकारचं होतं, असं सांगण्यात येत आहे. 60 प्रवाशांसह या विमानामध्ये 2 सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिक होते. हे वाचलंत का ? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 70, "source_item_id": "70", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 894, "clean_index": 47, "clean_language_index": "mar_Deva:validation:47"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'स्त्री आणि पुरुष: ईश्वराने त्यांना बनवलं' (Male and Female He Created Them) नावाचं हे 31-पानी पत्रक कॅथलिक शिक्षण महामंडळाने (Congregation of Catholic Education) जारी केलं असून त्यात 'शिक्षणव्यवस्थेतील संकटा'वर भाष्य करण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेला 'स्त्री, पुरुष आणि इतर' असा वाद निसर्गाच्या संकल्पनेला नष्ट करू शकतं आणि पारंपरिक कुटुंबव्यवस्था अस्थिर करू शकतं, असं व्हॅटिकनला वाटतं. म्हणून हे पत्रक लहान मुलांबरोबर काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून जारी करण्यात आलं आहे. त्यावर पोप फ्रान्सिस यांची सही नसली तरी त्यांच्या काही वाक्यांचा तसंच कॅथलिक पुराणांमधल्या काही विधानांचा आधार घेण्यात आला आहे. जून हा LGBTQ समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्राईड मास असतो. याच महिन्यात काढण्यात आलेल्या या पत्रकाची LGBT हक्कांसाठी लढणाऱ्यांनी टीका केली आहे. चर्चने नेमकं काय म्हटलंय? या पत्रकात अनेक विषयांना हात घालण्यात आला आहे, ज्यापैकीच एक आहे ट्रान्सजेंडर्सचा. या विषयावर चर्चेचं आवाहन करणाऱ्या या डॉक्युमेंटमध्ये आधुनिक जगतातील लैंगिकतेच्या संकल्पनेवर हल्ला करण्यात आला आहे, जी आज फक्त स्त्री आणि पुरुष अशा दोन गटांपुरती मर्यादित नाही. व्हॅटिकननुसार अशा नवीन संकल्पना 'निसर्गाने घालून दिलेले नियम मोडणाऱ्या आहेत, ज्यामुळे मनुष्याला वाटेल तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत आहे.' आपल्या भावना आणि गरजा यांच्यात गोंधळ करणाऱ्या मनुष्याला आता असा भास होतोय की त्याला लैंगिक ओळखीचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे ही अनिश्चितता निर्माण होतेय, असं यात म्हटलं आहे. पुढे यात सांगण्यात आलं आहे, \"आपली लैंगिकता ठरवण्याचा मानवाला अधिकार नाही. ती ठरवूनच ईश्वर प्रत्येकाला या जगात पाठवतो. पवित्र ग्रंथांमध्ये हेच म्हटलंय की ईश्वराने मनुष्याची निर्मिती करतानाच त्याच्यासाठीची कामं, त्याची मर्दानगी आणि स्त्रीत्व निश्चित केलं होतं.\" मात्र हे पत्रक असंही सांगतं की लहान मुलांना हे शिकवणं आवश्यक आहे की त्यांनी प्रत्येकाचा आदर करावा आणि कुणाचाही छळ करू नये, कुणाशीही भेदभाव करू नये. व्हॅटिकन आजही पुरातनकाळात जगत आहे, असं LGBT कॅथलिक गटांसाठी काम करणाऱ्या 'न्यू वेज मिनिस्ट्री' संस्थेने म्हटलं आहे. दरम्यान, या अमेरिकेत LGBT कॅथलिक गटांसाठी काम करणाऱ्या New Ways Ministry या संस्थेला वाटतं की या पत्रकाचा तृतीयपंथी समुदायाला त्रास देण्यासाठी वापर होऊ शकतो. \"याच्या आधारे फक्त ट्रान्सजेंडरच नाही तर समलैंगिक (Lesbian किंवा Gay) आणि उभयलैंगिक (Bisexual - स्त्री तसंच पुरुष अशा दोन्ही लिंगांशी संबंध ठेवणारे) यांनाही धोका उद्भवतो.\" लोक आपली लैंगिकता ठरवतात, हा समजच चुकीचा असल्याचं या संस्थेचे संचालक फ्रान्सिस डेबर्नाडिनो सांगतात. एका निवेदनात ते म्हणतात, \"ज्या लोकांना खरोखरंच लैंगिकतेवरून आधीच प्रश्नं आहेत, त्यांना हे पत्रक आणखी गोंधळात टाकेल.\" व्हॅटिकन आजही पुरातनकाळात जगत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. जगभरातल्या काही देशांमध्ये आता समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळत आहे. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टानेही समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल दिली होता. पण LGBT आणि समलैंगिकता म्हणजे नेमकं काय? समजून घ्या विश्लेषण : मेघा मोहन, बीबीसी जेंडर प्रतिनिधी हे पत्रक अचानक असं LGBT प्राईड महिन्यात आपल्यामुळे अनेक प्रश्नं उपस्थित होतात. शिवाय, 1969च्या स्टोनवॉल दंगलींना आता 50 वर्षं पूर्ण होत आहेत. LGBT हक्कांच्या लढ्यात ती घटना मैलाचा दगड आहे. कॅथलिक चर्चने जारी केलेल्या या पत्रकात स्त्री आणि पुरुष या दोन पारंपरिक लिंगांपासून फारकत घेणाऱ्या इतर कुठल्याही संकल्पनेवर टीका करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कुठलीही इतर लैंगिक ओळख चिथावणारी आणि लक्ष वेधण्यासाठीच आहे, असंही सांगण्यात आलं आहे. लैंगिक स्वांतत्र्याचा लढा देणाऱ्यांना वाटतं की एकीकडे जगभरातील लोक LGBT समुदायाला मान्य करत असतानाच, त्यांच्याबरोबर समाजात गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करतानाच व्हॅटिकनच्या अशा भूमिकेमुळे लोक उलट चर्चपासून दूर जातील. 2019 मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांबद्दल सकारात्मक चर्चा जगभरात सुरू आहे - त्यांच्यासाठीची वेगळी प्रसाधनगृह, महिलांसाठी आश्रयस्थळं आणि अगदी तुरुगांमध्येही वेगळ्या जागांसाठीही. अशातच या पत्रकातून स्पष्ट होतं की कॅथलिक चर्च आजही या चर्चेपासून शेकडो वर्षं दूर आहे. हेही नक्की वाचा हेही पाहण्यासारखे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "लैंगिकतेच्या आधुनिक संकल्पननांवर तसंच लैंगिक स्वातंत्र्यावर आक्षेप घेणारं एक पत्रक व्हॅटिकननं ऐन जूनमध्ये, जेव्हा LGBT हक्कांसाठी प्राईड मार्च आयोजित केले जातात, तेव्हाच काढलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'स्त्री आणि पुरुष: ईश्वराने त्यांना बनवलं' (Male and Female He Created Them) नावाचं हे 31-पानी पत्रक कॅथलिक शिक्षण महामंडळाने (Congregation of Catholic Education) जारी केलं असून त्यात 'शिक्षणव्यवस्थेतील संकटा'वर भाष्य करण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेला 'स्त्री, पुरुष आणि इतर' असा वाद निसर्गाच्या संकल्पनेला नष्ट करू शकतं आणि पारंपरिक कुटुंबव्यवस्था अस्थिर करू शकतं, असं व्हॅटिकनला वाटतं. म्हणून हे पत्रक लहान मुलांबरोबर काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून जारी करण्यात आलं आहे. त्यावर पोप फ्रान्सिस यांची सही नसली तरी त्यांच्या काही वाक्यांचा तसंच कॅथलिक पुराणांमधल्या काही विधानांचा आधार घेण्यात आला आहे. जून हा LGBTQ समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्राईड मास असतो. याच महिन्यात काढण्यात आलेल्या या पत्रकाची LGBT हक्कांसाठी लढणाऱ्यांनी टीका केली आहे. चर्चने नेमकं काय म्हटलंय? या पत्रकात अनेक विषयांना हात घालण्यात आला आहे, ज्यापैकीच एक आहे ट्रान्सजेंडर्सचा. या विषयावर चर्चेचं आवाहन करणाऱ्या या डॉक्युमेंटमध्ये आधुनिक जगतातील लैंगिकतेच्या संकल्पनेवर हल्ला करण्यात आला आहे, जी आज फक्त स्त्री आणि पुरुष अशा दोन गटांपुरती मर्यादित नाही. व्हॅटिकननुसार अशा नवीन संकल्पना 'निसर्गाने घालून दिलेले नियम मोडणाऱ्या आहेत, ज्यामुळे मनुष्याला वाटेल तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत आहे.' आपल्या भावना आणि गरजा यांच्यात गोंधळ करणाऱ्या मनुष्याला आता असा भास होतोय की त्याला लैंगिक ओळखीचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे ही अनिश्चितता निर्माण होतेय, असं यात म्हटलं आहे. पुढे यात सांगण्यात आलं आहे, \"आपली लैंगिकता ठरवण्याचा मानवाला अधिकार नाही. ती ठरवूनच ईश्वर प्रत्येकाला या जगात पाठवतो. पवित्र ग्रंथांमध्ये हेच म्हटलंय की ईश्वराने मनुष्याची निर्मिती करतानाच त्याच्यासाठीची कामं, त्याची मर्दानगी आणि स्त्रीत्व निश्चित केलं होतं.\" मात्र हे पत्रक असंही सांगतं की लहान मुलांना हे शिकवणं आवश्यक आहे की त्यांनी प्रत्येकाचा आदर करावा आणि कुणाचाही छळ करू नये, कुणाशीही भेदभाव करू नये. व्हॅटिकन आजही पुरातनकाळात जगत आहे, असं LGBT कॅथलिक गटांसाठी काम करणाऱ्या 'न्यू वेज मिनिस्ट्री' संस्थेने म्हटलं आहे. दरम्यान, या अमेरिकेत LGBT कॅथलिक गटांसाठी काम करणाऱ्या New Ways Ministry या संस्थेला वाटतं की या पत्रकाचा तृतीयपंथी समुदायाला त्रास देण्यासाठी वापर होऊ शकतो. \"याच्या आधारे फक्त ट्रान्सजेंडरच नाही तर समलैंगिक (Lesbian किंवा Gay) आणि उभयलैंगिक (Bisexual - स्त्री तसंच पुरुष अशा दोन्ही लिंगांशी संबंध ठेवणारे) यांनाही धोका उद्भवतो.\" लोक आपली लैंगिकता ठरवतात, हा समजच चुकीचा असल्याचं या संस्थेचे संचालक फ्रान्सिस डेबर्नाडिनो सांगतात. एका निवेदनात ते म्हणतात, \"ज्या लोकांना खरोखरंच लैंगिकतेवरून आधीच प्रश्नं आहेत, त्यांना हे पत्रक आणखी गोंधळात टाकेल.\" व्हॅटिकन आजही पुरातनकाळात जगत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. जगभरातल्या काही देशांमध्ये आता समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळत आहे. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टानेही समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल दिली होता. पण LGBT आणि समलैंगिकता म्हणजे नेमकं काय? समजून घ्या विश्लेषण : मेघा मोहन, बीबीसी जेंडर प्रतिनिधी हे पत्रक अचानक असं LGBT प्राईड महिन्यात आपल्यामुळे अनेक प्रश्नं उपस्थित होतात. शिवाय, 1969च्या स्टोनवॉल दंगलींना आता 50 वर्षं पूर्ण होत आहेत. LGBT हक्कांच्या लढ्यात ती घटना मैलाचा दगड आहे. कॅथलिक चर्चने जारी केलेल्या या पत्रकात स्त्री आणि पुरुष या दोन पारंपरिक लिंगांपासून फारकत घेणाऱ्या इतर कुठल्याही संकल्पनेवर टीका करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कुठलीही इतर लैंगिक ओळख चिथावणारी आणि लक्ष वेधण्यासाठीच आहे, असंही सांगण्यात आलं आहे. लैंगिक स्वांतत्र्याचा लढा देणाऱ्यांना वाटतं की एकीकडे जगभरातील लोक LGBT समुदायाला मान्य करत असतानाच, त्यांच्याबरोबर समाजात गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करतानाच व्हॅटिकनच्या अशा भूमिकेमुळे लोक उलट चर्चपासून दूर जातील. 2019 मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांबद्दल सकारात्मक चर्चा जगभरात सुरू आहे - त्यांच्यासाठीची वेगळी प्रसाधनगृह, महिलांसाठी आश्रयस्थळं आणि अगदी तुरुगांमध्येही वेगळ्या जागांसाठीही. अशातच या पत्रकातून स्पष्ट होतं की कॅथलिक चर्च आजही या चर्चेपासून शेकडो वर्षं दूर आहे. हेही नक्की वाचा हेही पाहण्यासारखे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 71, "source_item_id": "71", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3851, "clean_index": 48, "clean_language_index": "mar_Deva:validation:48"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"आज जितका पैसा एक कप कॉफीसाठी द्यावा लागत आहे तितक्याच पैशांत 15 वर्षांपूर्वी मी इथं फ्लॅट विकत घेतला होता,\" असं बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांनी सांगितलं. जगातला सर्वांत मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलामध्ये आहे. पण काही धोरणांमुळे महागाई हाताबाहेर गेली आहे. व्हेनेझुएलन सरकार म्हणतं की यामागे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहे. पण व्हेनुझुएलाच्या या आर्थिक कोंडीचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांच्याकडून. हे पाहिलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "व्हेनेझुएलामध्ये एक कप कॉफीसाठी एवढे पैसे मोजावे लागत आहेत, ज्यात 15 वर्षांपूर्वी एक फ्लॅट यायचा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"आज जितका पैसा एक कप कॉफीसाठी द्यावा लागत आहे तितक्याच पैशांत 15 वर्षांपूर्वी मी इथं फ्लॅट विकत घेतला होता,\" असं बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांनी सांगितलं. जगातला सर्वांत मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलामध्ये आहे. पण काही धोरणांमुळे महागाई हाताबाहेर गेली आहे. व्हेनेझुएलन सरकार म्हणतं की यामागे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहे. पण व्हेनुझुएलाच्या या आर्थिक कोंडीचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांच्याकडून. हे पाहिलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 72, "source_item_id": "72", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 684, "clean_index": 49, "clean_language_index": "mar_Deva:validation:49"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदरवर्षी कोट्यवधी लोकांना गनोरिया, क्लामिडी, सिफिलिस आणि ट्रायकोमोनिएसिससारख्या लैंगिक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. लैंगिक आजारांचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय अत्यंत मंदगतीनं सुरू आहेत आणि या आकड्यांकडे एक आवाहन म्हणून पाहिलं पाहिजे, असं WHOचं म्हणणं आहे. ज्या लैंगिक आजाराचा प्रसार औषंधाच्या साहाय्यानं रोखता नाही, अशा आजारांविषयी जाणकारांमध्ये विशेष चिंता आहे. जागतिक आरोग्य संघटना ही लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या 4 आजारांविषयी जागतिक पातळीवर मूल्यांकनाचं काम करते. 2012च्या मूल्यांकनाशी तुलना करता यंदा नवीन अथवा सद्यस्थितीतील लैंगिक आजारांमध्ये फारशी तफावत दिसलेली नाहीये. या मूल्यांकनानुसार, जगभरात 25 पैकी 1 व्यक्ती लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजाराचा बळी ठरली आहे. आजाराची लक्षणं ट्रायकोमोनिएसिस आजार लैंगिक संबंधामुळे होतो, तर गनोरिया, क्लामिडी आणि सिफिलिस हे आजार जीवाणूंच्या प्रसारामुळे होतात. या आजारांची लक्षणं अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिसतील, असं अजिबात नाही. काही लोकांमध्ये ही लक्षणं दिसतंही नाही, पण त्यांना या आजारानं ग्रासलेलं असतं. लघवी करताना त्रास होणं, लिंग किंवा योनीतील स्राव आणि पाळीच्या काळात होणारा अतिरिक्त रक्तस्राव ही या आजाराची लक्षणं आहेत. क्लॅमेडिया आणि गनोरिया या आजारांमुळे महिलांना अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. योनीच्या आत सूज येणं, वंध्यत्व अथवा हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. एका गर्भवती महिलेला हा आजार झाल्यास तिच्या मुलांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे वेळेअगोदर प्रसूती होते अथवा अशक्त मूल जन्मास येतं. जागतिक आरोग्य संघटनेतील डॉक्टर पीटर सलमा सांगतात, \"लैंगिक संबंधांतून प्रसारित होणाऱ्या आजारांना रोखण्यात अपयश येत आहे, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. या आजारांना सामोरं जाण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाला हे आजार रोखण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे.\" लैंगिक आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध सर्वाधिक गरजेचे आहेत. सेक्स करताना कंडोमचा वापर जरूर करावा आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. जीवांणूच्या प्रसारातून होणाऱ्या आजारांचा विचार केल्यास ते औषधांनी बरे होऊ शकतात. पण विशिष्ट प्रकारच्या सिफिलिसचा उपचार पेनिसिलिनच्या कमतरतेमुळे अधिक कठीण झाला आहे. याव्यतिरिक्त सुपर-गनोरियाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे, या आजारावर उपचार जवळजवळ अशक्य आहे. वेलकम ड्रग रेसिस्टेंट इंफेक्शन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. टिम जिंक सांगतात, \"सामान्य संक्रमणातून होणारी गनोरियाची प्रकरणं ही उपचारापलीकडची आहेत. याप्रकारच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जसं ज्या जुन्या औषधींचा परिणाम होत नाही, त्यांचा वापर बंद करायला हवा.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दररोज 10 लाख जण लैंगिक आजारा बळी पडत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदरवर्षी कोट्यवधी लोकांना गनोरिया, क्लामिडी, सिफिलिस आणि ट्रायकोमोनिएसिससारख्या लैंगिक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. लैंगिक आजारांचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय अत्यंत मंदगतीनं सुरू आहेत आणि या आकड्यांकडे एक आवाहन म्हणून पाहिलं पाहिजे, असं WHOचं म्हणणं आहे. ज्या लैंगिक आजाराचा प्रसार औषंधाच्या साहाय्यानं रोखता नाही, अशा आजारांविषयी जाणकारांमध्ये विशेष चिंता आहे. जागतिक आरोग्य संघटना ही लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या 4 आजारांविषयी जागतिक पातळीवर मूल्यांकनाचं काम करते. 2012च्या मूल्यांकनाशी तुलना करता यंदा नवीन अथवा सद्यस्थितीतील लैंगिक आजारांमध्ये फारशी तफावत दिसलेली नाहीये. या मूल्यांकनानुसार, जगभरात 25 पैकी 1 व्यक्ती लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजाराचा बळी ठरली आहे. आजाराची लक्षणं ट्रायकोमोनिएसिस आजार लैंगिक संबंधामुळे होतो, तर गनोरिया, क्लामिडी आणि सिफिलिस हे आजार जीवाणूंच्या प्रसारामुळे होतात. या आजारांची लक्षणं अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिसतील, असं अजिबात नाही. काही लोकांमध्ये ही लक्षणं दिसतंही नाही, पण त्यांना या आजारानं ग्रासलेलं असतं. लघवी करताना त्रास होणं, लिंग किंवा योनीतील स्राव आणि पाळीच्या काळात होणारा अतिरिक्त रक्तस्राव ही या आजाराची लक्षणं आहेत. क्लॅमेडिया आणि गनोरिया या आजारांमुळे महिलांना अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. योनीच्या आत सूज येणं, वंध्यत्व अथवा हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. एका गर्भवती महिलेला हा आजार झाल्यास तिच्या मुलांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे वेळेअगोदर प्रसूती होते अथवा अशक्त मूल जन्मास येतं. जागतिक आरोग्य संघटनेतील डॉक्टर पीटर सलमा सांगतात, \"लैंगिक संबंधांतून प्रसारित होणाऱ्या आजारांना रोखण्यात अपयश येत आहे, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. या आजारांना सामोरं जाण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाला हे आजार रोखण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे.\" लैंगिक आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध सर्वाधिक गरजेचे आहेत. सेक्स करताना कंडोमचा वापर जरूर करावा आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. जीवांणूच्या प्रसारातून होणाऱ्या आजारांचा विचार केल्यास ते औषधांनी बरे होऊ शकतात. पण विशिष्ट प्रकारच्या सिफिलिसचा उपचार पेनिसिलिनच्या कमतरतेमुळे अधिक कठीण झाला आहे. याव्यतिरिक्त सुपर-गनोरियाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे, या आजारावर उपचार जवळजवळ अशक्य आहे. वेलकम ड्रग रेसिस्टेंट इंफेक्शन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. टिम जिंक सांगतात, \"सामान्य संक्रमणातून होणारी गनोरियाची प्रकरणं ही उपचारापलीकडची आहेत. याप्रकारच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जसं ज्या जुन्या औषधींचा परिणाम होत नाही, त्यांचा वापर बंद करायला हवा.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 73, "source_item_id": "73", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2591, "clean_index": 50, "clean_language_index": "mar_Deva:validation:50"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोन वर्षांपूर्वी सफाई काम करत असताना बाजीराव यांच्या बोटाला जखम झाली होती. त्यात गँगरीन झाल्याने त्यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला होता. असं असूनही ते केवळ एका हाताने कोल्हापूरच्या रस्त्यांवर सफाई काम करत होते. लॉकडाऊनमध्ये देखील त्यांनी आपलं काम थांबवलं नव्हतं. बीबीसी मराठीने त्यांच्या या कामाची बातमी दाखवली होती. YouTube पोस्ट समाप्त, 1 पण लढवय्या असलेल्या बाजीराव यांच्यावर पुन्हा एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. काही दिवसांपूर्वी काम करत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली त्यानंतर पाय सुजले आणि ताप आला. डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर सेल्युलायटिस नावाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या त्यांच्यावर कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतीच त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाला झालेली जखम साफ करून त्यांच्यावर आता औषध उपचार करण्यात येत आहेत. बाजीराव यांच्यावर सध्या कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजीराव यांनी आधीच एक हात गमावलेला आहे आता दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना आणखी काही काळ घरीच रहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर घर चालवण्याचं मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. बाजीराव यांची पत्नी अंध असल्याने संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते एकटेच झटत होते. त्यात आता शारीरिक संकट आल्याने बाजीराव यांना जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये बीबीसी मराठीने बाजीराव यांचा लढवय्येपणा बातमीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला होता. त्यावेळी कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी याबाबत योग्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज पुन्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर महापालिकेने बाजीराव साठे यांना दिव्यांग भत्ता म्हणून 2200 रुपये तात्काळ सुरू केले असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. तसंच 2018 मध्ये हात गमावल्यानंतर दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तेव्हापासूनची थकीत रक्कमही त्यांना देण्यात येणार आहे. सध्या बाजीराव साठे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, सरकारी निर्णयानुसार 27 हजार इतक्या आजारांना सरकारकडून वैद्यकीय मदत मिळण्याची तरतूद आहे. शासन आदेशानुसार रुग्णाला 3 लाख रुपयांची मदत मिळू शकते. बाजीराव साठे यांना त्यांच्यावर सुरू असलेल्या आजाराबाबतची कागदपत्रे महापालिकेत सादर करावी लागतील. त्यानंतर सरकारकडून त्यांना त्यांच्या उपचाराचा खर्च देण्यात येण्यात येणार आहे, असं कामगार अधिकारी चल्लावाड यांनी सांगितलं. बाजीराव यांना आता पुन्हा काम करता येईल की नाही याबाबत देखील शंका आहे. यावरून जर बाजीराव साठे यांची इच्छा असेल तर त्यांच्या वारसाला ही नोकरी देण्यात येईल, असंही चल्लावाड यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाच्या काळातही एका हाताने सफाईचं काम सुरू ठेवणारे कोल्हापूर महापालिकेतले सफाई कर्मचारी बाजीराव साठे यांना पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोन वर्षांपूर्वी सफाई काम करत असताना बाजीराव यांच्या बोटाला जखम झाली होती. त्यात गँगरीन झाल्याने त्यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला होता. असं असूनही ते केवळ एका हाताने कोल्हापूरच्या रस्त्यांवर सफाई काम करत होते. लॉकडाऊनमध्ये देखील त्यांनी आपलं काम थांबवलं नव्हतं. बीबीसी मराठीने त्यांच्या या कामाची बातमी दाखवली होती. YouTube पोस्ट समाप्त, 1 पण लढवय्या असलेल्या बाजीराव यांच्यावर पुन्हा एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. काही दिवसांपूर्वी काम करत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली त्यानंतर पाय सुजले आणि ताप आला. डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर सेल्युलायटिस नावाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या त्यांच्यावर कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतीच त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाला झालेली जखम साफ करून त्यांच्यावर आता औषध उपचार करण्यात येत आहेत. बाजीराव यांच्यावर सध्या कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजीराव यांनी आधीच एक हात गमावलेला आहे आता दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना आणखी काही काळ घरीच रहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर घर चालवण्याचं मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. बाजीराव यांची पत्नी अंध असल्याने संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते एकटेच झटत होते. त्यात आता शारीरिक संकट आल्याने बाजीराव यांना जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये बीबीसी मराठीने बाजीराव यांचा लढवय्येपणा बातमीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला होता. त्यावेळी कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी याबाबत योग्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज पुन्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर महापालिकेने बाजीराव साठे यांना दिव्यांग भत्ता म्हणून 2200 रुपये तात्काळ सुरू केले असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. तसंच 2018 मध्ये हात गमावल्यानंतर दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तेव्हापासूनची थकीत रक्कमही त्यांना देण्यात येणार आहे. सध्या बाजीराव साठे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, सरकारी निर्णयानुसार 27 हजार इतक्या आजारांना सरकारकडून वैद्यकीय मदत मिळण्याची तरतूद आहे. शासन आदेशानुसार रुग्णाला 3 लाख रुपयांची मदत मिळू शकते. बाजीराव साठे यांना त्यांच्यावर सुरू असलेल्या आजाराबाबतची कागदपत्रे महापालिकेत सादर करावी लागतील. त्यानंतर सरकारकडून त्यांना त्यांच्या उपचाराचा खर्च देण्यात येण्यात येणार आहे, असं कामगार अधिकारी चल्लावाड यांनी सांगितलं. बाजीराव यांना आता पुन्हा काम करता येईल की नाही याबाबत देखील शंका आहे. यावरून जर बाजीराव साठे यांची इच्छा असेल तर त्यांच्या वारसाला ही नोकरी देण्यात येईल, असंही चल्लावाड यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 74, "source_item_id": "74", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2704, "clean_index": 51, "clean_language_index": "mar_Deva:validation:51"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 36 लाखांनी वाढला आहे, 2019 मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती 2.49 कोटींची होती. जून 2020च्या संपत्तीकडे पाहिलं तर त्यापैकी 31450 कॅश आहे. त्यांच्या बचत खात्यात 3.38 लाख रुपये होते तर त्यांच्या ठेवींचं मूल्य गेल्या वर्षीच्या सुमारे 1 कोटी 27 लाखांवरून आता 1 कोटी 60 लाखांवर पोहोचलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या इतर संपत्तीत त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचं एकूण वजन 45 ग्राम किंवा साडेचार तोळे इतकं आहे. त्यांचं मूल्य दीड लाख रुपये सांगण्यात आलं आहे. याशिवाय त्यांच्या नावे गांधीनगरमध्ये 1.1 कोटी रुपये मूल्याचा एक प्लॉट आहे, मात्र या प्लॉटचे त्यांच्या कुटुंबातील आणखी तीन व्यक्ती भागीदार आहेत. 3531 स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट त्यांनी 2002 मध्ये विकत घेतला होता, तेव्हा त्याचं मूल्य 1.30 लाख रुपये होतं, असं सांगण्यात आलंय. याशिवाय, त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही, आणि त्यांनी कुठल्या शेअर्समध्येही गुतवणूक केलेली नाही. या जाहीर केलेल्या संपत्तीतून असंही दिसतं की त्यांनी विमा, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आणि इन्फ्रास्टक्चर बाँड्समध्ये गुंतवणूक केली आहे. मोदींकडे आजच्या घडीला 8 लाख 43 हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आहेत, तसंच त्यांनी आजवर दीड लाख रुपयांचे विम्याचे प्रीमियम भरले आहेत. त्यांनी L&T इन्फ्रास्टक्चर बाँड्समध्ये 2012 साली 20 हजार रुपये गुंतवले होते, ज्याची मॅच्युरिटी अद्याप झालेली नाही. असं करून एकत्रितपणे मोदींकडे जवळपास 2 कोटी 85 लाख 63 हजार 618 रुपयांची संपत्ती आहे. मोदींनी त्यांच्या या जाहीरनाम्यात त्यांच्या पत्नी म्हणून जसोदाबेन यांचं नाव लिहिलं आहे, मात्र त्यांच्या संपत्तीच्या सर्व रकान्यांमध्ये Not Known अर्थाता माहीत नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जसोदाबेन यांच्याकडे काय संपत्ती आहे, त्याचं मूल्य काय, याची कल्पना यातून येत नाही.. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबत त्यांच्या संपत्तीचाही तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे जूनच्या अखेरपर्यंत तब्बल 2.85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 36 लाखांनी वाढला आहे, 2019 मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती 2.49 कोटींची होती. जून 2020च्या संपत्तीकडे पाहिलं तर त्यापैकी 31450 कॅश आहे. त्यांच्या बचत खात्यात 3.38 लाख रुपये होते तर त्यांच्या ठेवींचं मूल्य गेल्या वर्षीच्या सुमारे 1 कोटी 27 लाखांवरून आता 1 कोटी 60 लाखांवर पोहोचलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या इतर संपत्तीत त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचं एकूण वजन 45 ग्राम किंवा साडेचार तोळे इतकं आहे. त्यांचं मूल्य दीड लाख रुपये सांगण्यात आलं आहे. याशिवाय त्यांच्या नावे गांधीनगरमध्ये 1.1 कोटी रुपये मूल्याचा एक प्लॉट आहे, मात्र या प्लॉटचे त्यांच्या कुटुंबातील आणखी तीन व्यक्ती भागीदार आहेत. 3531 स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट त्यांनी 2002 मध्ये विकत घेतला होता, तेव्हा त्याचं मूल्य 1.30 लाख रुपये होतं, असं सांगण्यात आलंय. याशिवाय, त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही, आणि त्यांनी कुठल्या शेअर्समध्येही गुतवणूक केलेली नाही. या जाहीर केलेल्या संपत्तीतून असंही दिसतं की त्यांनी विमा, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आणि इन्फ्रास्टक्चर बाँड्समध्ये गुंतवणूक केली आहे. मोदींकडे आजच्या घडीला 8 लाख 43 हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आहेत, तसंच त्यांनी आजवर दीड लाख रुपयांचे विम्याचे प्रीमियम भरले आहेत. त्यांनी L&T इन्फ्रास्टक्चर बाँड्समध्ये 2012 साली 20 हजार रुपये गुंतवले होते, ज्याची मॅच्युरिटी अद्याप झालेली नाही. असं करून एकत्रितपणे मोदींकडे जवळपास 2 कोटी 85 लाख 63 हजार 618 रुपयांची संपत्ती आहे. मोदींनी त्यांच्या या जाहीरनाम्यात त्यांच्या पत्नी म्हणून जसोदाबेन यांचं नाव लिहिलं आहे, मात्र त्यांच्या संपत्तीच्या सर्व रकान्यांमध्ये Not Known अर्थाता माहीत नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जसोदाबेन यांच्याकडे काय संपत्ती आहे, त्याचं मूल्य काय, याची कल्पना यातून येत नाही.. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 77, "source_item_id": "77", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1986, "clean_index": 52, "clean_language_index": "mar_Deva:validation:52"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगावात नोकरी मिळत नाही, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत. त्यामुळेच हरजित सिंग यांनी इराकमध्ये नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इस्लामिक स्टेटनं त्या देशावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून भारतात जिवंत परतलेले ते एकमेव आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या हरजित यांना भारतात नोकरी मिळणं कठीण आहे, पण आखाती देशात नोकरीची संधी आहे. शिवाय, तेथून महिन्याला किमान 20 हजार रुपये घरी पाठवणं शक्य होईल. त्यामुळे त्यांनी अखेर आई-वडिलांकडून नोकरीसाठी परदेशी जाण्याची परवानगी मिळवलीच. आपल्याला दुबईत नोकरी मिळेल अशी त्याला अपेक्षा होती, प्रत्यक्षात, ते पोहोचले इराकमध्ये. दुबईमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या एका माहितीतल्या ट्रॅव्हल एजंटनं त्यांना इराकमध्ये जाण्यास प्रवृत्त केलं. हरजित यांच्या काही मित्रांनी त्यापूर्वी इराकमध्ये काम केलं होतं. हरजित यांनी दुबईला जाण्यासाठी सुमारे दीड लाखांचं कर्ज काढलं होतं, असं सांगितलं. इराकमध्ये गेल्यावर तिथल्या कामाचं स्वरूप आणि पगार पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला. सुरुवातीचे काही महिने पगार नियमित मिळाला. परंतु नंतर त्यात अनियमितता आली. त्यांना एका बांधकाम कंपनीत मजुराचं काम मिळालं होतं. त्यांनी सांगितलं की, इराकमध्ये त्यांच्यासारख्या कामगारांना कारखान्याच्या आवाराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. घरी पाठवण्यासाठी कारखान्याबाहेर जायचे असेल तर विशिष्ट ओळखपत्र दिले जात असे. तसंच, वेर्स्टन युनियनमध्ये जाण्यासाठी सोबत एखादी व्यक्तीही दिली जायची. त्यांना कोणत्याही बातम्या कळण्याची सोय नव्हती. कधीतरी बाहेर संचारबंदी असल्याचं कळायचं किंवा बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येत. हरजित सिंग यांच्या मते, पंजाबमध्ये फार स्थिती बदलेली नाही. अजूनही तरुणांना धोका पत्करून बाहेर जाण्याची तयारी असल्याचं ते सांगतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इराकमधल्या मोसूलच्या हत्याकांडातून बचावलेल्या हरजित सिंग एकमेव भारतीयानं सांगितली सत्य परिस्थिती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगावात नोकरी मिळत नाही, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत. त्यामुळेच हरजित सिंग यांनी इराकमध्ये नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इस्लामिक स्टेटनं त्या देशावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून भारतात जिवंत परतलेले ते एकमेव आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या हरजित यांना भारतात नोकरी मिळणं कठीण आहे, पण आखाती देशात नोकरीची संधी आहे. शिवाय, तेथून महिन्याला किमान 20 हजार रुपये घरी पाठवणं शक्य होईल. त्यामुळे त्यांनी अखेर आई-वडिलांकडून नोकरीसाठी परदेशी जाण्याची परवानगी मिळवलीच. आपल्याला दुबईत नोकरी मिळेल अशी त्याला अपेक्षा होती, प्रत्यक्षात, ते पोहोचले इराकमध्ये. दुबईमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या एका माहितीतल्या ट्रॅव्हल एजंटनं त्यांना इराकमध्ये जाण्यास प्रवृत्त केलं. हरजित यांच्या काही मित्रांनी त्यापूर्वी इराकमध्ये काम केलं होतं. हरजित यांनी दुबईला जाण्यासाठी सुमारे दीड लाखांचं कर्ज काढलं होतं, असं सांगितलं. इराकमध्ये गेल्यावर तिथल्या कामाचं स्वरूप आणि पगार पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला. सुरुवातीचे काही महिने पगार नियमित मिळाला. परंतु नंतर त्यात अनियमितता आली. त्यांना एका बांधकाम कंपनीत मजुराचं काम मिळालं होतं. त्यांनी सांगितलं की, इराकमध्ये त्यांच्यासारख्या कामगारांना कारखान्याच्या आवाराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. घरी पाठवण्यासाठी कारखान्याबाहेर जायचे असेल तर विशिष्ट ओळखपत्र दिले जात असे. तसंच, वेर्स्टन युनियनमध्ये जाण्यासाठी सोबत एखादी व्यक्तीही दिली जायची. त्यांना कोणत्याही बातम्या कळण्याची सोय नव्हती. कधीतरी बाहेर संचारबंदी असल्याचं कळायचं किंवा बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येत. हरजित सिंग यांच्या मते, पंजाबमध्ये फार स्थिती बदलेली नाही. अजूनही तरुणांना धोका पत्करून बाहेर जाण्याची तयारी असल्याचं ते सांगतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 78, "source_item_id": "78", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1742, "clean_index": 53, "clean_language_index": "mar_Deva:validation:53"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेक्सिकोत भूकंप भूकंपाचा अॅलर्ट अलार्म देणारी यंत्रणा बिघडल्यामुळे व्यवस्था असूनही लोकांना वेळेत सूचना मिळू शकली नाही, अशी माहिती पुढे येत आहे. हा अलार्म वाजला असता तर लोकांनी वेळीच इमारती रिकाम्या केल्या असल्या आणि जीवितहानी कमी झाली असती, असं बोललं जात आहे. या भूकंपामुळे असंख्य इमारती भुईसपाट झाल्या आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी एक वाजून 14 मिनिटांनी भूकंप झाला. मेक्सिको सिटी, मॉरेलोस आणि प्युबेला भागाला भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू प्युबेला प्रांतातल्या एटेंसिगोच्या जवळ होता. हा भाग मेक्सिको सिटीपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे धक्के 51 किलोमीटर परिसरात जाणवले. मॉरेलोस आणि प्युबेलामध्ये जीवितहानी झाली आहे. मेक्सिको सिटीतही जीवितहानी झाली आहे. 32 वर्षांपूर्वी मेक्सिकोत झालेल्या भूकंपात दहा हजारहून अधिक नागरिकांनी जीव गमावला होता. मंगळवारी भूकंपाचा सामना कसा करावा याचं प्रात्यक्षिक सुरू असतानाच भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे थोड्या वेळासाठी विमानतळावरील वाहतूक थोड्या वेळासाठी थांबवण्यात आली होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लगेचच शहरातील बहुतांशी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. भूकंपप्रवण देशांमध्ये मेक्सिकोचा समावेश होतो. याच महिन्यात देशाच्या दक्षिणेकडील प्रांतात 8.1 रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंप झाला होता. या घटनेत 90 जणांचा मृत्यू झाला होता. भूकंप बाधित परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसंच दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)\n\nSummary:", "target": "मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी शहर परिसरात झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांचा आकडा 225 च्या पुढे गेला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 एवढी होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेक्सिकोत भूकंप भूकंपाचा अॅलर्ट अलार्म देणारी यंत्रणा बिघडल्यामुळे व्यवस्था असूनही लोकांना वेळेत सूचना मिळू शकली नाही, अशी माहिती पुढे येत आहे. हा अलार्म वाजला असता तर लोकांनी वेळीच इमारती रिकाम्या केल्या असल्या आणि जीवितहानी कमी झाली असती, असं बोललं जात आहे. या भूकंपामुळे असंख्य इमारती भुईसपाट झाल्या आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी एक वाजून 14 मिनिटांनी भूकंप झाला. मेक्सिको सिटी, मॉरेलोस आणि प्युबेला भागाला भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू प्युबेला प्रांतातल्या एटेंसिगोच्या जवळ होता. हा भाग मेक्सिको सिटीपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे धक्के 51 किलोमीटर परिसरात जाणवले. मॉरेलोस आणि प्युबेलामध्ये जीवितहानी झाली आहे. मेक्सिको सिटीतही जीवितहानी झाली आहे. 32 वर्षांपूर्वी मेक्सिकोत झालेल्या भूकंपात दहा हजारहून अधिक नागरिकांनी जीव गमावला होता. मंगळवारी भूकंपाचा सामना कसा करावा याचं प्रात्यक्षिक सुरू असतानाच भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे थोड्या वेळासाठी विमानतळावरील वाहतूक थोड्या वेळासाठी थांबवण्यात आली होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लगेचच शहरातील बहुतांशी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. भूकंपप्रवण देशांमध्ये मेक्सिकोचा समावेश होतो. याच महिन्यात देशाच्या दक्षिणेकडील प्रांतात 8.1 रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंप झाला होता. या घटनेत 90 जणांचा मृत्यू झाला होता. भूकंप बाधित परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसंच दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 79, "source_item_id": "79", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1670, "clean_index": 54, "clean_language_index": "mar_Deva:validation:54"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफेसबुकवर एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण झालं असा अर्थ होतो का? पाकिस्तानातील ऑस्कर विजेती चित्रपट निर्माती शरमीन ओबेद-चिनॉय हिची बहीण एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. तिच्या बहिणीवर उपचार केल्यानंतर तिला हॉस्पिटलमधील एका डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर शरमीन वैतागली. तिने याबाबत रागाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं की, \"एखादा डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाची माहिती फेसबुकवर कशी काय पोस्ट करू शकतो?\" शरमीनच्या या ट्वीटनंतर मात्र फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानात नव्या वादाला तोंड फुटलं. स्त्रियांना विरोध करण्यासाठीच... शरमीनने या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याला शोषण ठरवल्यावरुन पाकिस्तानात अनेक जण नाराज झाले आहेत. शरमीन या प्रकरणी खूप तीव्र प्रतिक्रिया देत आहेत, असं नाराज झालेल्यांचं म्हणणं आहे. पण, अनेकांनी शरमीन यांचं समर्थनही केलं आहे. शरमीन यांचा अपमान केला जात आहे कारण, हा अपमान करणारेही नेहमीच स्त्रियांचा विरोध करत आले आहेत. सोशल मीडियावर एखाद्याला रिक्वेस्ट पाठवणं हा शोषण करण्याचा प्रकार असेल तर, ते हास्यास्पद आहे. अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातील पत्रकार अली मोइन नवाजिश यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली आहे. \"यापुढे एखाद्याकडे पेन मागणं किंवा सलग तीन सेकंद पाहणं हे देखील शोषण समजायचं का? असं लिहिल्यानं ज्या महिलांचं शोषण होत आहे त्यांच्यावरुन लक्ष हटवलं जात आहे. तसंच तिनं पाकिस्तानचा अपमान केला आहे.\" असंही त्यांनी पुढे लिहीलं आहे. नवाजिश यांनी नंतर असाही दावा केला की, शरमीनच्या ट्वीटनंतर त्या डॉक्टरला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. दरम्यान, काही सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्या डॉक्टरला आगा खान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच हॉस्पिटल याप्रकरणी अधिक तपास करत आहे. शरमीन चिनॉयची निंदा शरमीन ओबेद-चिनॉय हिला ऑनर किलिंग आणि अॅसिड हल्ला पीडितांवरील एका डॉक्युमेंट्रीसाठी पुरस्कार मिळाले आहेत. शरमीन यांच्यावर यापूर्वी पाकिस्तानशी 'गद्दारी' केल्याचे आरोप झाले आहेत. कारण त्यांच्या चित्रपटात पाकिस्तानी समाज हिंसक आणि स्त्रियांशी भेदभावपूर्ण वागत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चिनॉय यांना अनेकांनी 'उच्चभ्रू' म्हटलं असून त्या म्हणजे 'चुकीच्या कुटुंबात जन्म घेतलेली व्यक्ती' असल्याचंही म्हटलं आहे. शरमीननं याप्रकरणी आपली बाजू मांडताना सांगितलं की, \"माझ्या कुटुंबातील महिला सक्षम आहेत. याचा अर्थ आम्ही एक स्वतंत्र शक्ती आहोत किंवा आम्हाला काही विशेषाधिकार आहेत असं नाही.\" पण, या उत्तरानंतरही सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य करणं सुरूच राहिलं. काहींनी तर, त्यांचे अन्य पुरुषांसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांना 'हिप्पोक्रॅट' संबोधलं. अनेकांनी फेसबुक अकाऊंट सुरू करुन शरमीन यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचं आवाहन केलं. तसंच अनेकांनी महिला किंवा पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं हे शोषण कसं काय ठरू शकतं असा प्रश्नही विचारला. पाकिस्तानी लेखिका बीना शाह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"ओबेद-चिनॉयच्या विरोधात जे बोललं जात आहे. त्यात मला कोणतंही आश्चर्य वाटत नाही. पितृसत्ताक व्यवस्थेशी भांडल्यावर त्याचे परिणाम भोगावेच लागणार.\" 'शरीर संबंध ठेवताना पदाचा वापर करू नका' या सगळ्या प्रकारानंतर ओबेद-चिनॉयनं एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि म्हटलं की, \"ही गोष्ट महिला सुरक्षा, अनैतिक व्यवहार आणि शोषण याच्या खूप पुढे पोहचली आहे.\" त्यांनी पुढे सांगितलं की, \"त्या डॉक्टरनं माझ्या बहिणीला तपासल्यानंतर ऑनलाईन जाऊन तिच्या फोटोंवर टिपण्णी केली आणि तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मला अनेकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येतात. मात्र, ही घटना डॉक्टर आणि रूग्ण यांच्या नात्यावरील विश्वास उडण्यासारखी आहे.\" पाकिस्तान मेडिकल अँड डेंटल काउन्सिलनं बीबीसीशी आपल्या नियमांबद्दल बोलताना, त्यात सोशल मीडिया संदर्भात विशेष काही उल्लेख केलेला नाही, असं सांगितलं. पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की, \"कोणताही रुग्ण, त्याचे पती किंवा पत्नी किंवा परिवार यांच्याशी भावनिक नातेसंबंध अथवा शरीर संबंध ठेवण्यासाठी आपल्या डॉक्टर पदाचा वापर करू नये.\" ज्या डॉक्टरच्या पोस्टवरुन हा वाद सुरू झाला त्याचं नाव अद्यापही गुप्त ठेवण्यात आलं आहे. सूत्रांकडील माहितीनुसार कराचीतील एका हॉस्पिटलने डॉक्टरसमोर नोकरीचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "फेसबुकवर एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण झालं असा अर्थ होतो का? पाकिस्तानातील एका चित्रपट निर्मातीनं हा प्रश्न उपस्थित केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफेसबुकवर एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण झालं असा अर्थ होतो का? पाकिस्तानातील ऑस्कर विजेती चित्रपट निर्माती शरमीन ओबेद-चिनॉय हिची बहीण एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. तिच्या बहिणीवर उपचार केल्यानंतर तिला हॉस्पिटलमधील एका डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर शरमीन वैतागली. तिने याबाबत रागाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं की, \"एखादा डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाची माहिती फेसबुकवर कशी काय पोस्ट करू शकतो?\" शरमीनच्या या ट्वीटनंतर मात्र फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानात नव्या वादाला तोंड फुटलं. स्त्रियांना विरोध करण्यासाठीच... शरमीनने या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याला शोषण ठरवल्यावरुन पाकिस्तानात अनेक जण नाराज झाले आहेत. शरमीन या प्रकरणी खूप तीव्र प्रतिक्रिया देत आहेत, असं नाराज झालेल्यांचं म्हणणं आहे. पण, अनेकांनी शरमीन यांचं समर्थनही केलं आहे. शरमीन यांचा अपमान केला जात आहे कारण, हा अपमान करणारेही नेहमीच स्त्रियांचा विरोध करत आले आहेत. सोशल मीडियावर एखाद्याला रिक्वेस्ट पाठवणं हा शोषण करण्याचा प्रकार असेल तर, ते हास्यास्पद आहे. अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातील पत्रकार अली मोइन नवाजिश यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली आहे. \"यापुढे एखाद्याकडे पेन मागणं किंवा सलग तीन सेकंद पाहणं हे देखील शोषण समजायचं का? असं लिहिल्यानं ज्या महिलांचं शोषण होत आहे त्यांच्यावरुन लक्ष हटवलं जात आहे. तसंच तिनं पाकिस्तानचा अपमान केला आहे.\" असंही त्यांनी पुढे लिहीलं आहे. नवाजिश यांनी नंतर असाही दावा केला की, शरमीनच्या ट्वीटनंतर त्या डॉक्टरला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. दरम्यान, काही सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्या डॉक्टरला आगा खान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच हॉस्पिटल याप्रकरणी अधिक तपास करत आहे. शरमीन चिनॉयची निंदा शरमीन ओबेद-चिनॉय हिला ऑनर किलिंग आणि अॅसिड हल्ला पीडितांवरील एका डॉक्युमेंट्रीसाठी पुरस्कार मिळाले आहेत. शरमीन यांच्यावर यापूर्वी पाकिस्तानशी 'गद्दारी' केल्याचे आरोप झाले आहेत. कारण त्यांच्या चित्रपटात पाकिस्तानी समाज हिंसक आणि स्त्रियांशी भेदभावपूर्ण वागत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चिनॉय यांना अनेकांनी 'उच्चभ्रू' म्हटलं असून त्या म्हणजे 'चुकीच्या कुटुंबात जन्म घेतलेली व्यक्ती' असल्याचंही म्हटलं आहे. शरमीननं याप्रकरणी आपली बाजू मांडताना सांगितलं की, \"माझ्या कुटुंबातील महिला सक्षम आहेत. याचा अर्थ आम्ही एक स्वतंत्र शक्ती आहोत किंवा आम्हाला काही विशेषाधिकार आहेत असं नाही.\" पण, या उत्तरानंतरही सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य करणं सुरूच राहिलं. काहींनी तर, त्यांचे अन्य पुरुषांसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांना 'हिप्पोक्रॅट' संबोधलं. अनेकांनी फेसबुक अकाऊंट सुरू करुन शरमीन यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचं आवाहन केलं. तसंच अनेकांनी महिला किंवा पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं हे शोषण कसं काय ठरू शकतं असा प्रश्नही विचारला. पाकिस्तानी लेखिका बीना शाह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"ओबेद-चिनॉयच्या विरोधात जे बोललं जात आहे. त्यात मला कोणतंही आश्चर्य वाटत नाही. पितृसत्ताक व्यवस्थेशी भांडल्यावर त्याचे परिणाम भोगावेच लागणार.\" 'शरीर संबंध ठेवताना पदाचा वापर करू नका' या सगळ्या प्रकारानंतर ओबेद-चिनॉयनं एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि म्हटलं की, \"ही गोष्ट महिला सुरक्षा, अनैतिक व्यवहार आणि शोषण याच्या खूप पुढे पोहचली आहे.\" त्यांनी पुढे सांगितलं की, \"त्या डॉक्टरनं माझ्या बहिणीला तपासल्यानंतर ऑनलाईन जाऊन तिच्या फोटोंवर टिपण्णी केली आणि तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मला अनेकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येतात. मात्र, ही घटना डॉक्टर आणि रूग्ण यांच्या नात्यावरील विश्वास उडण्यासारखी आहे.\" पाकिस्तान मेडिकल अँड डेंटल काउन्सिलनं बीबीसीशी आपल्या नियमांबद्दल बोलताना, त्यात सोशल मीडिया संदर्भात विशेष काही उल्लेख केलेला नाही, असं सांगितलं. पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की, \"कोणताही रुग्ण, त्याचे पती किंवा पत्नी किंवा परिवार यांच्याशी भावनिक नातेसंबंध अथवा शरीर संबंध ठेवण्यासाठी आपल्या डॉक्टर पदाचा वापर करू नये.\" ज्या डॉक्टरच्या पोस्टवरुन हा वाद सुरू झाला त्याचं नाव अद्यापही गुप्त ठेवण्यात आलं आहे. सूत्रांकडील माहितीनुसार कराचीतील एका हॉस्पिटलने डॉक्टरसमोर नोकरीचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 80, "source_item_id": "80", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3854, "clean_index": 55, "clean_language_index": "mar_Deva:validation:55"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया फोटोमध्ये ए.आर.रहमान यांच्या तीन मुली रिलायन्सच्या सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांच्यासोबत उभ्या आहेत. पण या फोटोत रहमान यांची मुलगी खतिजा चक्क बुरख्यात दिसून येत आहे. आणि इतर दोन मुली बुरख्याशिवाय उभ्या आहेत. या ट्वीटमध्ये रहमान यांनी लिहिलंय की, \"माझ्या परिवारातील या अनमोल महिला आहेत, खतीजा, रहीमा आणि सायरा चक्क नीता अंबानींसोबत\" यासोबत त्यांनी हॅशटॅग #freedomtochoose म्हणजे निवडण्याचा अधिकार असं कॅप्शनही दिलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 हा फोटो '10 इयर्स ऑफ स्लमडॉग मिलेनियर' या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. ज्यात खतीजाला तिच्या वडिलांविषयी आणि त्यांच्या यशाबद्दल बोलण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खतीजा साडी नेसून आली होती, पण तिने आपला चेहरा झाकलेला होता. रहमान यांनी जसा हा फोटो ट्विटरवर शेअर केला, तसा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काही लोकांनी त्यांना ट्रोलही केलं. काहींनी #choosetofreedom असं म्हणण्यावर आक्षेप घेतला, काहींनी टर उडवली तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं. एक ट्विटर युजर स्वामीनाथन यांनी लिहिलं की, \"त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य आहे यात काही वाद नाही. पण महिलांनी, तरुणांनी आपला चेहरा झाकलेला पाहणं दु:खदायक आहे. कदाचित त्यांना त्यांच्या धर्मानं दाखवलेला हा रस्ता असेल.\" एक ट्विटर युजर चाणक्य यांनी लिहिलं की, \"काहीही कपडे परिधान करण्याचा उद्देशच काय जर तुम्हाला चेहरा लपवायचा आहे? पुन्हा एक सांगतो.. स्वातंत्र्य तेव्हा असतं जेव्हा तुमच्याकडे काही निवडण्याचा पर्याय असतो, तेव्हा नाही जेव्हा तुमच्याकडे काही पर्यायच नसतो.\" आणखी एक यूजर ट्रूथ प्रिव्हेल्सनं रेहमानसाठी एक कमेंट केली आहे, \"गुलामीतून बाहेर पड माझ्या मित्रा, स्वातंत्र्य आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, गुलामी नव्हे\" यात काही लोक रहमानच्या बाजूनंही उभे राहिलेले पाहायला मिळाले. युजर उसम मुबारक यांनी लिहिलं की, \"माझ्या बहिणीनं दाखवलेल्या या धाडसाबद्दल मी तिचं कौतुक करतो. धर्माला मानणं ही पूर्णपणे व्यक्तीगत बाब असायला हवी.\" युजर इकरा रिजवी यांनी लिहिलं की, \"ही त्यांची पसंती आहे. मला त्या मुलींबद्दल खूप वाईट वाटतं ज्या दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भडक कपडे परिधान करतात. पण आपण भारतात राहतो. त्यामुळे काय परिधान करायचं आणि काय नाही, हे निवडण्याचा आपल्याला अधिकार आहे. मी त्यावर बोलणारा कोण?\" आणखी एक युजर महाभारतनं कमेंट करताना म्हटलंय की, \"खतीजा यांना जेवणाचा आनंद घेताना अडचण येईल. त्यांनी आपल्याऐवजी कुणालातरी दुसऱ्याला पाठवायला हवं होतं. तसंही कुणाला काही कळालं नसतं.\" लोकांनी ट्रोल केल्यानंतर खतीजा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपलाच एक व्हॉट्सअप मेसेज शेअर केला. त्यांनी श्रीनिवास नावाच्या एका युजरला आणि त्यांच्या काकांना हा मेसेज केला होता. या मेसेजमध्ये खतीजा लिहितात की, \"माझ्यामुळे माझ्या वडिलांबद्दल जरा जास्तच चर्चा सुरु आहे. जेव्हा की मी एवढ्या सगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षाही केली नव्हती. काही कमेंटमध्ये चक्क माझ्या कपड्यांवरुन माझ्या वडिलांना टार्गेट करण्यात आलंय. त्यांनीच मला असे कपडे परिधान करणं बंधनकारक केलंय आणि ते दुटप्पी असल्याचं म्हटलंय. मला एवढंच सांगायचंय की मी जे कपडे परिधान करते किंवा निवडते त्याचा माझ्या आई-वडिलांशी काडीचाही संबंध नाही. प्रत्येकाला आपले कपडे निवडण्याचा आपल्या मनाप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे. आणि मी तेच करत आहे. त्यामुळे कृपया परिस्थिती जाणून घेण्याआधीच आपले निष्कर्ष काढू नका\" हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आपल्या मुलींचे फोटो ट्वीटर अकाऊंटवर शेअर केल्यापासून संगीतकार ए.आर.रहमान चर्चेत आणि काही प्रमाणात वादात अडकले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया फोटोमध्ये ए.आर.रहमान यांच्या तीन मुली रिलायन्सच्या सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांच्यासोबत उभ्या आहेत. पण या फोटोत रहमान यांची मुलगी खतिजा चक्क बुरख्यात दिसून येत आहे. आणि इतर दोन मुली बुरख्याशिवाय उभ्या आहेत. या ट्वीटमध्ये रहमान यांनी लिहिलंय की, \"माझ्या परिवारातील या अनमोल महिला आहेत, खतीजा, रहीमा आणि सायरा चक्क नीता अंबानींसोबत\" यासोबत त्यांनी हॅशटॅग #freedomtochoose म्हणजे निवडण्याचा अधिकार असं कॅप्शनही दिलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 हा फोटो '10 इयर्स ऑफ स्लमडॉग मिलेनियर' या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. ज्यात खतीजाला तिच्या वडिलांविषयी आणि त्यांच्या यशाबद्दल बोलण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खतीजा साडी नेसून आली होती, पण तिने आपला चेहरा झाकलेला होता. रहमान यांनी जसा हा फोटो ट्विटरवर शेअर केला, तसा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काही लोकांनी त्यांना ट्रोलही केलं. काहींनी #choosetofreedom असं म्हणण्यावर आक्षेप घेतला, काहींनी टर उडवली तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं. एक ट्विटर युजर स्वामीनाथन यांनी लिहिलं की, \"त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य आहे यात काही वाद नाही. पण महिलांनी, तरुणांनी आपला चेहरा झाकलेला पाहणं दु:खदायक आहे. कदाचित त्यांना त्यांच्या धर्मानं दाखवलेला हा रस्ता असेल.\" एक ट्विटर युजर चाणक्य यांनी लिहिलं की, \"काहीही कपडे परिधान करण्याचा उद्देशच काय जर तुम्हाला चेहरा लपवायचा आहे? पुन्हा एक सांगतो.. स्वातंत्र्य तेव्हा असतं जेव्हा तुमच्याकडे काही निवडण्याचा पर्याय असतो, तेव्हा नाही जेव्हा तुमच्याकडे काही पर्यायच नसतो.\" आणखी एक यूजर ट्रूथ प्रिव्हेल्सनं रेहमानसाठी एक कमेंट केली आहे, \"गुलामीतून बाहेर पड माझ्या मित्रा, स्वातंत्र्य आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, गुलामी नव्हे\" यात काही लोक रहमानच्या बाजूनंही उभे राहिलेले पाहायला मिळाले. युजर उसम मुबारक यांनी लिहिलं की, \"माझ्या बहिणीनं दाखवलेल्या या धाडसाबद्दल मी तिचं कौतुक करतो. धर्माला मानणं ही पूर्णपणे व्यक्तीगत बाब असायला हवी.\" युजर इकरा रिजवी यांनी लिहिलं की, \"ही त्यांची पसंती आहे. मला त्या मुलींबद्दल खूप वाईट वाटतं ज्या दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भडक कपडे परिधान करतात. पण आपण भारतात राहतो. त्यामुळे काय परिधान करायचं आणि काय नाही, हे निवडण्याचा आपल्याला अधिकार आहे. मी त्यावर बोलणारा कोण?\" आणखी एक युजर महाभारतनं कमेंट करताना म्हटलंय की, \"खतीजा यांना जेवणाचा आनंद घेताना अडचण येईल. त्यांनी आपल्याऐवजी कुणालातरी दुसऱ्याला पाठवायला हवं होतं. तसंही कुणाला काही कळालं नसतं.\" लोकांनी ट्रोल केल्यानंतर खतीजा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपलाच एक व्हॉट्सअप मेसेज शेअर केला. त्यांनी श्रीनिवास नावाच्या एका युजरला आणि त्यांच्या काकांना हा मेसेज केला होता. या मेसेजमध्ये खतीजा लिहितात की, \"माझ्यामुळे माझ्या वडिलांबद्दल जरा जास्तच चर्चा सुरु आहे. जेव्हा की मी एवढ्या सगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षाही केली नव्हती. काही कमेंटमध्ये चक्क माझ्या कपड्यांवरुन माझ्या वडिलांना टार्गेट करण्यात आलंय. त्यांनीच मला असे कपडे परिधान करणं बंधनकारक केलंय आणि ते दुटप्पी असल्याचं म्हटलंय. मला एवढंच सांगायचंय की मी जे कपडे परिधान करते किंवा निवडते त्याचा माझ्या आई-वडिलांशी काडीचाही संबंध नाही. प्रत्येकाला आपले कपडे निवडण्याचा आपल्या मनाप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे. आणि मी तेच करत आहे. त्यामुळे कृपया परिस्थिती जाणून घेण्याआधीच आपले निष्कर्ष काढू नका\" हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 81, "source_item_id": "81", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3044, "clean_index": 56, "clean_language_index": "mar_Deva:validation:56"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअजिंक्य रहाणे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकत बॉर्डर-गावस्कर सीरिज 2-1 अशी जिंकली. नियमित कर्णधाराची अनुपस्थिती, दुखापतींचा ससेमिरा, वांशिक शेरेबाजी, दमदार प्रतिस्पर्धी यांना टक्कर देत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच नमवण्याची किमया केली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगर यांनी सीरिजचं प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलशी बोलताना प्रांजळपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. लँगर म्हणाले, \"ही कसोटी मालिका अतिशय चुरशीची झाली. सामना म्हटला की कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार. पण एक नक्की की कसोटी क्रिकेटचा आज विजय झाला. भारतीय खेळाडूंना या विजयाचं पूर्ण श्रेय दिलंच पाहिजे. त्यांनी अप्रतिम खेळी करून दाखवल्या. त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं खूप काही आहे. \"सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना कधीही कमी समजू नये हे आम्हाला समजलं. कारण 130 कोटी लोकसंख्येच्या देशातून 11 सदस्यीय संघात तुमची निवड झाली असेल तर ते नक्कीच सर्वोत्तम 11 खेळाडू असणार हे आम्हाला पटलं,\" असं ते म्हणाले. मालिकेत काय घडलं? अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात टीम इंडियाचा 36 रन्समध्येच खुर्दा उडाल्याने मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली. पॅटर्निटी लिव्हसाठी कर्णधार विराट कोहली या मॅचनंतर मायदेशी परतला. फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. जस्टीन लँगर आणि कर्णधार टीम पेन चार बदल आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. अजिंक्य रहाणेची शतकी खेळी या विजयाचं वैशिष्ट्य ठरली. मोहम्मद सिराजने पदार्पणात पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स पटकावल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रेक्षकांकडून शेरेबाजी होत असल्याची तक्रार केली. भारतीय संघव्यवस्थापनाने मॅच रेफरींकडे यासंदर्भात तक्रार केली. जस्टीन लँगर सिडनी इथे झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने चिवटपणे प्रतिकार करत टेस्ट अर्निणित राखली. रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांनी दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तास किल्ला लढवत टेस्ट अनिर्णित राखली. दुखापतग्रस्त संख्या वाढतच गेली आणि ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला फिट अकरा खेळाडू उभे करता येतील का अशी शक्यता निर्माण झाली होती. ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मार्नस लबूशेनने दोन जीवदानांच्या बळावर केलेल्या शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाने 369 रन्सची मजल मारली. कर्णधार टीम पेनने 50 रन्सची खेळी केली. टीम इंडियातर्फे पदार्पणवीर टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह शार्दूल ठाकूरने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जस्टीन लँगर प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाची अवस्था 186/6 अशी झाली होती. मात्र पहिली टेस्ट खेळणारा वॉशिंग्टन सुंदर आणि दुसरी टेस्ट खेळणारा शार्दूल ठाकूर यांनी 100 रन्सची भागादारी केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला तोंड देत संघाचा डाव सावरला. सुंदरने 7 चौकार आणि एका षटकारासह 62 तर शार्दूलने 9चौकार आणि 2 षटकारांसह 67 रन्सची खेळी केली. टीम इंडियाचा डाव 336 रन्समध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला अल्प आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 रन्समध्ये आटोपला. स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 55 रन्स केल्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने डावात 5 विकेट्स घेण्याची करामत पहिल्यांदाच केली. त्याने स्मिथ, मार्नस लबूशेन, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं. जस्टीन लँगर शार्दूल ठाकूरने 4 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. टीम इंडियाला विजयासाठी 328 रन्सचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवशी पावसामुळे 20 ओव्हरचा खेळ होऊ शकला नाही. पाचव्या आणि अंतिम दिवशी, टीम इंडियाला 324 रन्सची आवश्यकता होती. टीम इंडियाने धोका न पत्करता मात्र त्याचवेळी आक्रमक पवित्र्याने बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. पंतने 9 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 89 रन्सची खेळी करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तब्बल 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन इथे टेस्ट मॅच गमावली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारतीयांना कधीही कमी लेखण्याची चूक करू नका असं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी म्हटलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअजिंक्य रहाणे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकत बॉर्डर-गावस्कर सीरिज 2-1 अशी जिंकली. नियमित कर्णधाराची अनुपस्थिती, दुखापतींचा ससेमिरा, वांशिक शेरेबाजी, दमदार प्रतिस्पर्धी यांना टक्कर देत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच नमवण्याची किमया केली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगर यांनी सीरिजचं प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलशी बोलताना प्रांजळपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. लँगर म्हणाले, \"ही कसोटी मालिका अतिशय चुरशीची झाली. सामना म्हटला की कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार. पण एक नक्की की कसोटी क्रिकेटचा आज विजय झाला. भारतीय खेळाडूंना या विजयाचं पूर्ण श्रेय दिलंच पाहिजे. त्यांनी अप्रतिम खेळी करून दाखवल्या. त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं खूप काही आहे. \"सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना कधीही कमी समजू नये हे आम्हाला समजलं. कारण 130 कोटी लोकसंख्येच्या देशातून 11 सदस्यीय संघात तुमची निवड झाली असेल तर ते नक्कीच सर्वोत्तम 11 खेळाडू असणार हे आम्हाला पटलं,\" असं ते म्हणाले. मालिकेत काय घडलं? अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात टीम इंडियाचा 36 रन्समध्येच खुर्दा उडाल्याने मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली. पॅटर्निटी लिव्हसाठी कर्णधार विराट कोहली या मॅचनंतर मायदेशी परतला. फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. जस्टीन लँगर आणि कर्णधार टीम पेन चार बदल आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. अजिंक्य रहाणेची शतकी खेळी या विजयाचं वैशिष्ट्य ठरली. मोहम्मद सिराजने पदार्पणात पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स पटकावल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रेक्षकांकडून शेरेबाजी होत असल्याची तक्रार केली. भारतीय संघव्यवस्थापनाने मॅच रेफरींकडे यासंदर्भात तक्रार केली. जस्टीन लँगर सिडनी इथे झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने चिवटपणे प्रतिकार करत टेस्ट अर्निणित राखली. रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांनी दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तास किल्ला लढवत टेस्ट अनिर्णित राखली. दुखापतग्रस्त संख्या वाढतच गेली आणि ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला फिट अकरा खेळाडू उभे करता येतील का अशी शक्यता निर्माण झाली होती. ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मार्नस लबूशेनने दोन जीवदानांच्या बळावर केलेल्या शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाने 369 रन्सची मजल मारली. कर्णधार टीम पेनने 50 रन्सची खेळी केली. टीम इंडियातर्फे पदार्पणवीर टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह शार्दूल ठाकूरने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जस्टीन लँगर प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाची अवस्था 186/6 अशी झाली होती. मात्र पहिली टेस्ट खेळणारा वॉशिंग्टन सुंदर आणि दुसरी टेस्ट खेळणारा शार्दूल ठाकूर यांनी 100 रन्सची भागादारी केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला तोंड देत संघाचा डाव सावरला. सुंदरने 7 चौकार आणि एका षटकारासह 62 तर शार्दूलने 9चौकार आणि 2 षटकारांसह 67 रन्सची खेळी केली. टीम इंडियाचा डाव 336 रन्समध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला अल्प आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 रन्समध्ये आटोपला. स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 55 रन्स केल्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने डावात 5 विकेट्स घेण्याची करामत पहिल्यांदाच केली. त्याने स्मिथ, मार्नस लबूशेन, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं. जस्टीन लँगर शार्दूल ठाकूरने 4 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. टीम इंडियाला विजयासाठी 328 रन्सचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवशी पावसामुळे 20 ओव्हरचा खेळ होऊ शकला नाही. पाचव्या आणि अंतिम दिवशी, टीम इंडियाला 324 रन्सची आवश्यकता होती. टीम इंडियाने धोका न पत्करता मात्र त्याचवेळी आक्रमक पवित्र्याने बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. पंतने 9 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 89 रन्सची खेळी करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तब्बल 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन इथे टेस्ट मॅच गमावली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 83, "source_item_id": "83", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3762, "clean_index": 57, "clean_language_index": "mar_Deva:validation:57"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणांचं अमित शाहांना पत्र भाजप नेते नारायण राणे, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनीही राज्यात राष्ट्रपती लागू करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली आहे. टीव्ही 9 मराठी ने हे वृत्त दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याचा तसंच मनसूख हिरेन प्रकरणाचाही उल्लेख या पत्रात नवनीत राणा यांनी केला आहे. मनसूख हिरेन प्रकरणात त्यांना सुरक्षा देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण पोलीस त्यांना गुन्हेगारासारखे वागवत होते असा आरोपही राणा यांनी आपल्या पत्रात केलाय. अंबानींसारखे उद्योगपती जिथे सुरक्षित नाहीत तिथे सामान्य जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 2. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाच्या कंपनीवर ईडीची कारवाई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे. एकूण 35 कोटी 48 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे. HDIL चे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान बँक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यात अंधेरी येथील दोन मालमत्तांचा समावेश आहे. ईडीने केलेल्या तपासात HDIL प्रकरणात येस बँकेने 200 कोटी रुपये मॅकस्टार मार्केटिंगला दिल्याचे आढळले. पण ही रक्कम ज्या कामासाठी घेतली होती त्यासाठी वापरण्यात आली नाही असंही चौकशीत समोर आलं. याच प्रकरणातील दोन मालमत्ता प्रीती श्रॉफ आणि राज श्रॉफ यांच्या आहेत. 3. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाने उचलले 'हे' पाऊल महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. पण कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. केवळ ऑनलाईन शिक्षण परीक्षा देण्यासाठी पुरेसे नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शालेय शिक्षण विभागाने या तक्रारींची दखल घेत बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका पेढी उपलब्ध करून दिली आली आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) या प्रश्नपेढी तयार करण्यात आल्या आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे. परीक्षेच्यादृष्टीने घरच्याघरी तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. NCERT च्या https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकतील. 4. दिल्लीच्या शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जाणार दिल्लीच्या शाळांमध्ये आता देशभक्तीचे धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 'कट्टर देशभक्त' बनवण्यासाठी अभ्यासक्रमातही त्याचा समावेश असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. टाईम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे. ते म्हणाले, \"आमच्या शाळांमध्ये देशभक्ती शिकवली जाणार नाही तर विद्यार्थ्यांना 'कट्टर देशभक्त' बनवण्यासाठी आम्ही शाळांमध्ये दररोज तासभर देशभक्तीवर चर्चा करायचं ठरवलं आहे. आम्ही भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण प्रत्येक घरापर्यंत पोहचवू.\" एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकतेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 69,000 कोटी रुपयांचे 'देशभक्ती' बजेट सादर केले होते. या अर्थसंकल्पाअंतर्गत देशभक्तीसाठी अनेक कार्यक्रम साजरे करण्यात येतील असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. 5. 'कोणतेही कारस्थान मला रोखू शकत नाही' - ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी प्रचार करण्यापासून आपल्याला कोणतेही कारस्थान रोखू शकत नाही असं मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान अकार्यक्षम आहेत असंही यावेळी त्या म्हणाल्या. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे. कोणत्याही सरकारने पश्चिम बंगालमध्ये एवढे काम केले नाही जेवढे तृणमूल काँग्रेसने केले असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला. आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नंदिग्राममधील हल्ल्यात जखमी झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मालदा जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. भाजप अनेक नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये घेऊन येत आहे पण तुम्हाला बंगाल मिळणार नाही असंही त्या म्हणाल्या. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणांचं अमित शाहांना पत्र भाजप नेते नारायण राणे, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनीही राज्यात राष्ट्रपती लागू करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली आहे. टीव्ही 9 मराठी ने हे वृत्त दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याचा तसंच मनसूख हिरेन प्रकरणाचाही उल्लेख या पत्रात नवनीत राणा यांनी केला आहे. मनसूख हिरेन प्रकरणात त्यांना सुरक्षा देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण पोलीस त्यांना गुन्हेगारासारखे वागवत होते असा आरोपही राणा यांनी आपल्या पत्रात केलाय. अंबानींसारखे उद्योगपती जिथे सुरक्षित नाहीत तिथे सामान्य जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 2. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाच्या कंपनीवर ईडीची कारवाई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे. एकूण 35 कोटी 48 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे. HDIL चे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान बँक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यात अंधेरी येथील दोन मालमत्तांचा समावेश आहे. ईडीने केलेल्या तपासात HDIL प्रकरणात येस बँकेने 200 कोटी रुपये मॅकस्टार मार्केटिंगला दिल्याचे आढळले. पण ही रक्कम ज्या कामासाठी घेतली होती त्यासाठी वापरण्यात आली नाही असंही चौकशीत समोर आलं. याच प्रकरणातील दोन मालमत्ता प्रीती श्रॉफ आणि राज श्रॉफ यांच्या आहेत. 3. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाने उचलले 'हे' पाऊल महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. पण कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. केवळ ऑनलाईन शिक्षण परीक्षा देण्यासाठी पुरेसे नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शालेय शिक्षण विभागाने या तक्रारींची दखल घेत बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका पेढी उपलब्ध करून दिली आली आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) या प्रश्नपेढी तयार करण्यात आल्या आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे. परीक्षेच्यादृष्टीने घरच्याघरी तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. NCERT च्या https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकतील. 4. दिल्लीच्या शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जाणार दिल्लीच्या शाळांमध्ये आता देशभक्तीचे धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 'कट्टर देशभक्त' बनवण्यासाठी अभ्यासक्रमातही त्याचा समावेश असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. टाईम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे. ते म्हणाले, \"आमच्या शाळांमध्ये देशभक्ती शिकवली जाणार नाही तर विद्यार्थ्यांना 'कट्टर देशभक्त' बनवण्यासाठी आम्ही शाळांमध्ये दररोज तासभर देशभक्तीवर चर्चा करायचं ठरवलं आहे. आम्ही भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण प्रत्येक घरापर्यंत पोहचवू.\" एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकतेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 69,000 कोटी रुपयांचे 'देशभक्ती' बजेट सादर केले होते. या अर्थसंकल्पाअंतर्गत देशभक्तीसाठी अनेक कार्यक्रम साजरे करण्यात येतील असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. 5. 'कोणतेही कारस्थान मला रोखू शकत नाही' - ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी प्रचार करण्यापासून आपल्याला कोणतेही कारस्थान रोखू शकत नाही असं मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान अकार्यक्षम आहेत असंही यावेळी त्या म्हणाल्या. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे. कोणत्याही सरकारने पश्चिम बंगालमध्ये एवढे काम केले नाही जेवढे तृणमूल काँग्रेसने केले असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला. आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नंदिग्राममधील हल्ल्यात जखमी झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मालदा जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. भाजप अनेक नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये घेऊन येत आहे पण तुम्हाला बंगाल मिळणार नाही असंही त्या म्हणाल्या. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 84, "source_item_id": "84", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4044, "clean_index": 58, "clean_language_index": "mar_Deva:validation:58"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमार्कस स्टॉइनस दिल्लीने मार्कस स्टोनिइसच्या खेळीच्या जोरावर 157 धावांची मजल मारली. मयांक अगरवालच्या दिमाखदार खेळीने पंजाबचा विजय जवळपास पक्का केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मयांक आऊट आला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मयांकने 60 बॉलमध्ये 7 फोर सिक्ससह 89 धावांची खेळी केली. सुपर ओव्हरमध्ये राहुल आणि पूरन आऊट झाल्याने पंजाबची इनिंग दोन रन्सवरच संपुष्टात आली. दिल्लीसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान पेललं. तत्पूर्वी बिनबाद 30 वरून किंग्ज इलेव्हन पंजाबची अवस्था 35/4 अशी झाली. लोकेश राहुल, करुण नायर, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल सगळे झटपट माघारी परतले. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही मयांक अगरवालने चिवटपणे झुंजार खेळी केली. दिल्लीचा आत्मघातकी खेळ; स्टोनिइसची वादळी खेळी दिल्लीच्या खेळाडूंनी अतिशय खराब फटके खेळून सुरुवात केली. ताळमेळ नसल्याने शिखर धवन रनआऊट झाला. मोहम्मद शमीच्या गोळीबंद बाऊन्सरने पृथ्वी शॉला तंबूत पाठवलं. शिमोरन हेटमायरही शमीच्या भेदक माऱ्यासमोर तग धरू शकला नाही. दिल्लीची अवस्था 13/3 अशी झाली होती. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी करत डाव सावरला. दोघेही स्थिरावले असं वाटत असतानाच पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या रवी बिश्नोईने पंतला आऊट केलं. मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रेयसच्या अंगलट आला. ऋषभने 31 तर श्रेयसने 39 रन्सची खेळी केली. अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन दोघेही फार काही करू न शकल्याने 17 ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 100/6 अशी होती. मात्र तिथून पंजाबच्या स्वैर बॉलिंगचा पुरेपूर फायदा मार्कस स्टॉइनिसने उठवला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या इनिंग्जच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा कुटल्या. स्टॉइनिसने 21 बॉलमध्ये 53 धावांची धुवांधार खेळी केली. अश्विनच्या खांद्याला दुखापत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. मयांकर अगरवालच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने थरारक विजय मिळवला. रवीचंद्रन अश्विनला क्रिकेट मैदानावर पाहताना नेहमीच एक झुंजार आणि कामाशी पराकोटीची बांधिलकी असणारा खेळाडू हीच प्रतिमा मनात येते. दुबईत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना अश्विनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली. शेवटच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने बॉल तटवला. दूर जाणारा बॉल अडवताना अश्विन खांद्यावर आपटला. पुढच्याच क्षणी मैदानावर आडवा होऊन डोळ्यात पाणी आलेला अश्विन अख्ख्या जगाने पाहिला. रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी तातडीने मैदानात धाव घेतली. जर्सीच्या साह्याने त्यांनी अश्विनचा खांदा लपेटला. उंचपुऱ्या अश्विनला वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. अश्विनच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्सबरोबर झाली. पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणारा स्पिनर अशी ओळख धोनीने अश्विनला मिळवून दिली. चेन्नईने रिलीज केल्यानंतर अश्विन रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला कॅप्टन केलं. गेल्या वर्षी अश्विनने पंजाबचं नेतृत्व केलं. मात्र जेतेपदाच्या बाबतीत नशीब बदलू न शकल्याने अश्विनला कर्णधारपदावरून नव्हे तर संघातूनच डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला. रवीचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्सने अश्विनच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला. कोरोना काळात अनेक क्रिकेटपटूंना बोलतं करत अश्विनने उत्तम मुलाखतकार असल्याचं सिद्ध केलं. मुलाखती घेताना त्याच्या दोन मुली मध्ये डोकावत. दिल्ली कॅपिटल्ससाठी सराव करतानाचे त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर दिसत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सहकाऱ्यांनी अश्विनचा वाढदिवस साजरा केला. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवत अश्विनने स्वप्नवत सुरुवात केली. मात्र त्याच ओव्हरच्या शेवटी त्याला दुखापत झाली. दरम्यान अश्विनच्या दुखापतीबाबत दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दिल्ली-पंजाब मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबला नमवलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमार्कस स्टॉइनस दिल्लीने मार्कस स्टोनिइसच्या खेळीच्या जोरावर 157 धावांची मजल मारली. मयांक अगरवालच्या दिमाखदार खेळीने पंजाबचा विजय जवळपास पक्का केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मयांक आऊट आला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मयांकने 60 बॉलमध्ये 7 फोर सिक्ससह 89 धावांची खेळी केली. सुपर ओव्हरमध्ये राहुल आणि पूरन आऊट झाल्याने पंजाबची इनिंग दोन रन्सवरच संपुष्टात आली. दिल्लीसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान पेललं. तत्पूर्वी बिनबाद 30 वरून किंग्ज इलेव्हन पंजाबची अवस्था 35/4 अशी झाली. लोकेश राहुल, करुण नायर, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल सगळे झटपट माघारी परतले. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही मयांक अगरवालने चिवटपणे झुंजार खेळी केली. दिल्लीचा आत्मघातकी खेळ; स्टोनिइसची वादळी खेळी दिल्लीच्या खेळाडूंनी अतिशय खराब फटके खेळून सुरुवात केली. ताळमेळ नसल्याने शिखर धवन रनआऊट झाला. मोहम्मद शमीच्या गोळीबंद बाऊन्सरने पृथ्वी शॉला तंबूत पाठवलं. शिमोरन हेटमायरही शमीच्या भेदक माऱ्यासमोर तग धरू शकला नाही. दिल्लीची अवस्था 13/3 अशी झाली होती. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी करत डाव सावरला. दोघेही स्थिरावले असं वाटत असतानाच पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या रवी बिश्नोईने पंतला आऊट केलं. मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रेयसच्या अंगलट आला. ऋषभने 31 तर श्रेयसने 39 रन्सची खेळी केली. अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन दोघेही फार काही करू न शकल्याने 17 ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 100/6 अशी होती. मात्र तिथून पंजाबच्या स्वैर बॉलिंगचा पुरेपूर फायदा मार्कस स्टॉइनिसने उठवला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या इनिंग्जच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा कुटल्या. स्टॉइनिसने 21 बॉलमध्ये 53 धावांची धुवांधार खेळी केली. अश्विनच्या खांद्याला दुखापत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. मयांकर अगरवालच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने थरारक विजय मिळवला. रवीचंद्रन अश्विनला क्रिकेट मैदानावर पाहताना नेहमीच एक झुंजार आणि कामाशी पराकोटीची बांधिलकी असणारा खेळाडू हीच प्रतिमा मनात येते. दुबईत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना अश्विनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली. शेवटच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने बॉल तटवला. दूर जाणारा बॉल अडवताना अश्विन खांद्यावर आपटला. पुढच्याच क्षणी मैदानावर आडवा होऊन डोळ्यात पाणी आलेला अश्विन अख्ख्या जगाने पाहिला. रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी तातडीने मैदानात धाव घेतली. जर्सीच्या साह्याने त्यांनी अश्विनचा खांदा लपेटला. उंचपुऱ्या अश्विनला वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. अश्विनच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्सबरोबर झाली. पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणारा स्पिनर अशी ओळख धोनीने अश्विनला मिळवून दिली. चेन्नईने रिलीज केल्यानंतर अश्विन रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला कॅप्टन केलं. गेल्या वर्षी अश्विनने पंजाबचं नेतृत्व केलं. मात्र जेतेपदाच्या बाबतीत नशीब बदलू न शकल्याने अश्विनला कर्णधारपदावरून नव्हे तर संघातूनच डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला. रवीचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्सने अश्विनच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला. कोरोना काळात अनेक क्रिकेटपटूंना बोलतं करत अश्विनने उत्तम मुलाखतकार असल्याचं सिद्ध केलं. मुलाखती घेताना त्याच्या दोन मुली मध्ये डोकावत. दिल्ली कॅपिटल्ससाठी सराव करतानाचे त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर दिसत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सहकाऱ्यांनी अश्विनचा वाढदिवस साजरा केला. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवत अश्विनने स्वप्नवत सुरुवात केली. मात्र त्याच ओव्हरच्या शेवटी त्याला दुखापत झाली. दरम्यान अश्विनच्या दुखापतीबाबत दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 86, "source_item_id": "86", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3596, "clean_index": 59, "clean_language_index": "mar_Deva:validation:59"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब अशी या औषधांची नावं आहेत. NHS च्या इंटेसिव्ह केअर यूनिट (ICU) मध्ये या लशींवर चाचणी करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, हे औषध ड्रिपद्वारे दिल जाते आणि उपचार सुरू असलेल्या 12 पैकी एका कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतो. तज्ज्ञांच्या मते, \"या औषधाचा पुरवठा ब्रिटनमधून आधीपासूनच झालाय. त्यामुळे या औषधाचा वापर तातडीने होऊ शकतो. जेणेकरून शेकडो जणांचे प्राण वाचू शकतात.\" ब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये 30 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. एप्रिल 2020 च्या तुलनेत हा आकडा 39 टक्क्यांनी अधिक आहे. टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब ही औषधं कोरोनाग्रस्तांठी उपलब्ध व्हावेत, यासाठी ब्रिटन सरकार औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी सातत्याने संपर्कात आहे. या औषधांमुळे कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतोच, सोबत कोरोनामुक्तही लववकर होतो. गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णाला केवळ एका आठवड्यासाठीच ICU मध्ये ठेवण्याची आवश्यकता भासते. एका आठवड्याच्या हॉस्पिटलच्या खर्चापेक्षाही कमी किंमत ही दोन्ही औषधं एकसारखीच परिणामकारक आहेत. त्यातही एस्टेरॉयड डेक्सामेथासोनसोबत तर अधिक परिणामकारक ठरतात. मात्र, ही औषधं अधिक स्वस्त नाहीत. 750 पाऊंड ते 1000 पाऊंड म्हणजे भारतीय रुपयात 69,784 रुपये ते 99,649 रुपयांच्या दरम्यान या औषधाची किंमत आहे. डेक्सामेथासोनच्या पाच पाऊंड (जवळपास 500 रुपये) च्या कोर्सपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, हॉस्पिटलच्या दरदिवशीच्या खर्चापेक्षा या औषधांची किंमत कमीच आहे. हा खर्च ब्रिटनमधील ग्राह्य धरण्यात आलाय. कारण तिथं हॉस्पिटलचा प्रत्येक दिवशीचा खर्चा 2000 पाऊंड म्हणजेच जवळपास दोन लाखांवर जातो. मुख्य संशोधक आणि लंडनमधील एम्पीरियल कॉलेजचे प्रो. अँथनी गॉर्डोन यांनी सांगितल्यानुसार, \"प्रत्येक 12 रुग्ण जे या औषधामुळे वाचतील, ते एक आयुष्य वाचवलीत. हे औषध परिणामकारक आहे.\" ब्रिटनसह सहा वेगवेगळ्या देशांमधील ICU तील जवळपास 800 रुग्णांवर रिमॅप-कॅप चाचणी घेण्यात आली. स्टँडर्ड केअरमध्ये ठेवण्यात आलेल्या जवळपास 36 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. ICU मध्ये भरती झाल्यानंतर 24 तासांच्या हे औषध दिल्यानं रुग्णांचा मृत्यूदर एक चतुर्थांशानं 27 टक्के कमी झालं. NHS च्या नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्रो. स्टीफन पॉविस यांनी सांगितलं, \"कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी नवं औषध आल्याचा आनंद आहे आणि कोरोनाविरोधातल्या लढाईतलं हे सकारात्मक पाऊल आहे.\" ब्रिटन सरकारकडून निर्यातीवर स्थगिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट बॅट हॅनकॉक यांनी म्हटलं की, \"ब्रिटनने वेळोवेळी सिद्ध केलंय आणि पुन्हा सिद्ध झालंय की, रुग्णांसाठी आशादायक आहे.\" मात्र, या औषधांचा धोकाही आहे. विशेषत: कोरोनाग्रस्तांना अधिक प्रमाणात हे औषध दिल्या फुफ्फुस आणि शरीराच्या इतर अवयवांना त्रास होऊ शकतो. डॉक्टरांना हे औषध त्याच रुग्णांना देण्याची शिफारस केली आहे, जे रुग्ण डेक्सामेथासोन दिल्यानंतरही गंभीर स्थितीत आहेत आणि ज्यांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब या दोन्ही औषधांच्या निर्यातीवर मात्र ब्रिटन सरकारनं स्थगिती आणलीय. औषधांबाबतचं संशोधन अद्याप रिव्ह्यू केलं गेलं नाहीय आणि कुठल्या जर्नलमध्येही प्रकाशित केलं गेलं नाहीय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी आणखी दोन औषधांचा शोध लावण्यात आलाय. ही औषधं कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा एक चतुर्थांशाने कमी करू शकतात, असा दावा करण्यात आलाय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब अशी या औषधांची नावं आहेत. NHS च्या इंटेसिव्ह केअर यूनिट (ICU) मध्ये या लशींवर चाचणी करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, हे औषध ड्रिपद्वारे दिल जाते आणि उपचार सुरू असलेल्या 12 पैकी एका कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतो. तज्ज्ञांच्या मते, \"या औषधाचा पुरवठा ब्रिटनमधून आधीपासूनच झालाय. त्यामुळे या औषधाचा वापर तातडीने होऊ शकतो. जेणेकरून शेकडो जणांचे प्राण वाचू शकतात.\" ब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये 30 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. एप्रिल 2020 च्या तुलनेत हा आकडा 39 टक्क्यांनी अधिक आहे. टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब ही औषधं कोरोनाग्रस्तांठी उपलब्ध व्हावेत, यासाठी ब्रिटन सरकार औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी सातत्याने संपर्कात आहे. या औषधांमुळे कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतोच, सोबत कोरोनामुक्तही लववकर होतो. गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णाला केवळ एका आठवड्यासाठीच ICU मध्ये ठेवण्याची आवश्यकता भासते. एका आठवड्याच्या हॉस्पिटलच्या खर्चापेक्षाही कमी किंमत ही दोन्ही औषधं एकसारखीच परिणामकारक आहेत. त्यातही एस्टेरॉयड डेक्सामेथासोनसोबत तर अधिक परिणामकारक ठरतात. मात्र, ही औषधं अधिक स्वस्त नाहीत. 750 पाऊंड ते 1000 पाऊंड म्हणजे भारतीय रुपयात 69,784 रुपये ते 99,649 रुपयांच्या दरम्यान या औषधाची किंमत आहे. डेक्सामेथासोनच्या पाच पाऊंड (जवळपास 500 रुपये) च्या कोर्सपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, हॉस्पिटलच्या दरदिवशीच्या खर्चापेक्षा या औषधांची किंमत कमीच आहे. हा खर्च ब्रिटनमधील ग्राह्य धरण्यात आलाय. कारण तिथं हॉस्पिटलचा प्रत्येक दिवशीचा खर्चा 2000 पाऊंड म्हणजेच जवळपास दोन लाखांवर जातो. मुख्य संशोधक आणि लंडनमधील एम्पीरियल कॉलेजचे प्रो. अँथनी गॉर्डोन यांनी सांगितल्यानुसार, \"प्रत्येक 12 रुग्ण जे या औषधामुळे वाचतील, ते एक आयुष्य वाचवलीत. हे औषध परिणामकारक आहे.\" ब्रिटनसह सहा वेगवेगळ्या देशांमधील ICU तील जवळपास 800 रुग्णांवर रिमॅप-कॅप चाचणी घेण्यात आली. स्टँडर्ड केअरमध्ये ठेवण्यात आलेल्या जवळपास 36 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. ICU मध्ये भरती झाल्यानंतर 24 तासांच्या हे औषध दिल्यानं रुग्णांचा मृत्यूदर एक चतुर्थांशानं 27 टक्के कमी झालं. NHS च्या नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्रो. स्टीफन पॉविस यांनी सांगितलं, \"कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी नवं औषध आल्याचा आनंद आहे आणि कोरोनाविरोधातल्या लढाईतलं हे सकारात्मक पाऊल आहे.\" ब्रिटन सरकारकडून निर्यातीवर स्थगिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट बॅट हॅनकॉक यांनी म्हटलं की, \"ब्रिटनने वेळोवेळी सिद्ध केलंय आणि पुन्हा सिद्ध झालंय की, रुग्णांसाठी आशादायक आहे.\" मात्र, या औषधांचा धोकाही आहे. विशेषत: कोरोनाग्रस्तांना अधिक प्रमाणात हे औषध दिल्या फुफ्फुस आणि शरीराच्या इतर अवयवांना त्रास होऊ शकतो. डॉक्टरांना हे औषध त्याच रुग्णांना देण्याची शिफारस केली आहे, जे रुग्ण डेक्सामेथासोन दिल्यानंतरही गंभीर स्थितीत आहेत आणि ज्यांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब या दोन्ही औषधांच्या निर्यातीवर मात्र ब्रिटन सरकारनं स्थगिती आणलीय. औषधांबाबतचं संशोधन अद्याप रिव्ह्यू केलं गेलं नाहीय आणि कुठल्या जर्नलमध्येही प्रकाशित केलं गेलं नाहीय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 87, "source_item_id": "87", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2969, "clean_index": 60, "clean_language_index": "mar_Deva:validation:60"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनेक प्राणीमित्र संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कुत्र्यांवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात आवाज उठवत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याच्या दिशेने हा निर्णय म्हणजे 'महत्त्वाचं पाऊल' असल्याचं म्हणत प्राणी मित्र संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे राज्यातल्या खाद्यसंस्कृतीवरचा हल्ला असल्याचं म्हणत काही सिव्हिल सोसायटी गटांनी याला विरोध केला आहे. नागालँड सरकारचे मुख्य सचिव तेमजेन टॉय यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. ट्वीटमध्ये ते म्हणतात, \"राज्य सरकारने कुत्र्याच्या मांसाची व्यावसायिक आयात, व्यापार आणि कुत्र्याच्या मांस विक्रीचं मार्केट तसंच शिजलेल्या किंवा कच्च्या कुठल्याही स्वरुपात कुत्र्याची मांस विक्री या सर्वांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\" मात्र, या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार, याविषयी सरकारकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतातल्या अनेक भागांमध्ये कुत्र्याचं मांसभक्षण बेकायदेशीर आहे. मात्र, ईशान्य भारतात काही ठिकाणी कुत्र्याचं मांस खाणं, त्यांच्या संस्कृतीचाच भाग आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नागालँडमधल्या एका मांसविक्री मंडईचा फोटो व्हायरल झाला होता. यात पिशवीत बांधलेले कुत्रे विक्रीसाठी ठेवल्याचं दिसत होतं. या फोटोवरून बराच संताप उसळला. त्यानंतर राज्यसरकारने हा निर्णय घेतल्याचं काही प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. \"मांसविक्री मंडईत विक्रीसाठी पिशवीत बांधून ठेवलेले दयनीय परिस्थितीतले कुत्र्यांचे फोटो बघणं धक्कादायक तर होतंच, भीतीदायकही होतं\", असं भारतीय प्राणी सुरक्षा संघटनेने (Federation of Indian Animal Protection Organization - FIAPO) म्हटलं होतं. यानंतर या संघटनेने राज्य सरकारला कुत्र्याच्या मांस भक्षणावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती. FIAPO नागालँडमध्ये कुत्र्याच्या मांसविक्रीवर आवाज उठवणाऱ्या महत्त्वाच्या प्राणीमित्र संघटनांपैकी एक आहे. याशिवाय, पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) आणि ह्युमेन सोसायटी इंटरनॅशनल (HSI) या संघटनाही या कामी आघाडीवर होत्या. HSI नेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना HSI च्या व्यवस्थापकीय संचालक आलोकपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या, \"नागालँडमध्ये कुत्र्यांवर होणारे अत्याचार म्हणजे भारताच्या नावाला बट्टा होता आणि म्हणूनच भारतात छुप्या पद्धतीने सुरू असलेली कुत्र्यांची मांसविक्री बंद करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.\" HSI नेच दिलेल्या माहितीनुसार नागालँडमध्ये दरवर्षी 30 हजार कुत्र्यांची तस्करी होते. इथल्या मांस बााजारांमध्ये कुत्रे विक्रीसाठी ठेवलेले असतात. लाकडी काठीने मरेपर्यंत मारून कुत्र्यांना ठार करून त्यांचं मांस विकतात, असंही या संघटनेने सांगितलं. यावर्षीच्या सुरुवातीला ईशान्य भारतातल्याच मिझोरम राज्यानेही मांस भक्षणासाठी होणारी कुत्र्यांची विक्री रोखण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. कत्तलीसाठी योग्य प्राण्यांच्या यादीतून त्यांनी कुत्र्याला वगळण्याचा निर्णय घेतला होता. ईशान्य भारतात कुत्र्याचं मांस खाण्याची पद्धत मोजक्या भागांमध्ये आहे. याशिवाय जगभरातही तुरळक ठिकाणी कुत्र्यांची मांसविक्री होते. यात चीन, दक्षिण कोरिया आणि थायलँड यांचा समावेश आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वाचून कदाचित विश्वास बसणार नाही. पण ईशान्य भारतातल्या नागालँड राज्यात कुत्र्याचं मटण लोकप्रिय होतं. मात्र, नागालँड सरकारने आता कुत्र्याच्या मांस भक्षणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनेक प्राणीमित्र संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कुत्र्यांवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात आवाज उठवत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याच्या दिशेने हा निर्णय म्हणजे 'महत्त्वाचं पाऊल' असल्याचं म्हणत प्राणी मित्र संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे राज्यातल्या खाद्यसंस्कृतीवरचा हल्ला असल्याचं म्हणत काही सिव्हिल सोसायटी गटांनी याला विरोध केला आहे. नागालँड सरकारचे मुख्य सचिव तेमजेन टॉय यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. ट्वीटमध्ये ते म्हणतात, \"राज्य सरकारने कुत्र्याच्या मांसाची व्यावसायिक आयात, व्यापार आणि कुत्र्याच्या मांस विक्रीचं मार्केट तसंच शिजलेल्या किंवा कच्च्या कुठल्याही स्वरुपात कुत्र्याची मांस विक्री या सर्वांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\" मात्र, या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार, याविषयी सरकारकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतातल्या अनेक भागांमध्ये कुत्र्याचं मांसभक्षण बेकायदेशीर आहे. मात्र, ईशान्य भारतात काही ठिकाणी कुत्र्याचं मांस खाणं, त्यांच्या संस्कृतीचाच भाग आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नागालँडमधल्या एका मांसविक्री मंडईचा फोटो व्हायरल झाला होता. यात पिशवीत बांधलेले कुत्रे विक्रीसाठी ठेवल्याचं दिसत होतं. या फोटोवरून बराच संताप उसळला. त्यानंतर राज्यसरकारने हा निर्णय घेतल्याचं काही प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. \"मांसविक्री मंडईत विक्रीसाठी पिशवीत बांधून ठेवलेले दयनीय परिस्थितीतले कुत्र्यांचे फोटो बघणं धक्कादायक तर होतंच, भीतीदायकही होतं\", असं भारतीय प्राणी सुरक्षा संघटनेने (Federation of Indian Animal Protection Organization - FIAPO) म्हटलं होतं. यानंतर या संघटनेने राज्य सरकारला कुत्र्याच्या मांस भक्षणावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती. FIAPO नागालँडमध्ये कुत्र्याच्या मांसविक्रीवर आवाज उठवणाऱ्या महत्त्वाच्या प्राणीमित्र संघटनांपैकी एक आहे. याशिवाय, पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) आणि ह्युमेन सोसायटी इंटरनॅशनल (HSI) या संघटनाही या कामी आघाडीवर होत्या. HSI नेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना HSI च्या व्यवस्थापकीय संचालक आलोकपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या, \"नागालँडमध्ये कुत्र्यांवर होणारे अत्याचार म्हणजे भारताच्या नावाला बट्टा होता आणि म्हणूनच भारतात छुप्या पद्धतीने सुरू असलेली कुत्र्यांची मांसविक्री बंद करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.\" HSI नेच दिलेल्या माहितीनुसार नागालँडमध्ये दरवर्षी 30 हजार कुत्र्यांची तस्करी होते. इथल्या मांस बााजारांमध्ये कुत्रे विक्रीसाठी ठेवलेले असतात. लाकडी काठीने मरेपर्यंत मारून कुत्र्यांना ठार करून त्यांचं मांस विकतात, असंही या संघटनेने सांगितलं. यावर्षीच्या सुरुवातीला ईशान्य भारतातल्याच मिझोरम राज्यानेही मांस भक्षणासाठी होणारी कुत्र्यांची विक्री रोखण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. कत्तलीसाठी योग्य प्राण्यांच्या यादीतून त्यांनी कुत्र्याला वगळण्याचा निर्णय घेतला होता. ईशान्य भारतात कुत्र्याचं मांस खाण्याची पद्धत मोजक्या भागांमध्ये आहे. याशिवाय जगभरातही तुरळक ठिकाणी कुत्र्यांची मांसविक्री होते. यात चीन, दक्षिण कोरिया आणि थायलँड यांचा समावेश आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 89, "source_item_id": "89", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2978, "clean_index": 61, "clean_language_index": "mar_Deva:validation:61"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया महिला खासदारांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्रंप यांनी म्हटलं होतं की, एवढाच जर त्रास होत असेल, तर त्यांनी अमेरिका सोडून आपापल्या देशात परत जावं. याच सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत आता नवीन घटना घडली आहे. ट्रंप यांच्या प्रचारसभेत त्यांच्या समर्थक महिला खासदाराविरोधात काही लोकांनी घोषणा दिल्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. या घोषणांवरून नव्याने वाद सुरू झाल्यानंतर अखेर स्वत: ट्रंप यांना पुढे येऊन सांगावं लागलं की, या घोषणांशी आपला काहीच संबंध नाही. अलेक्झांड्रिया ओकासियो कोरटेज, रशीदा तलीब, इयाना प्रेस्ली आणि इल्हान ओमर या चार महिला खासदारांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या. या महिला खासदारांनी विजयी होऊन अमेरिकेत नवा इतिहास रचला होता. या चारही महिला खासदार अमेरिकन असल्या, तरी त्या स्थलांतरित आहेत. त्यांनी ट्रंप सरकारच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर टीका केली. त्यामुळे गेल्या रविवारी डोनाल्ड ट्रंप यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत म्हटलं की, या महिला अमेरिकेचा द्वेष करतात आणि भ्रष्ट व गुन्हेगारीने पछाडलेल्या देशांमध्ये त्यांनी परत जावं, जिथून त्या आल्या आहेत. 'सेंड हर बॅक'वरून वाद अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यात बुधवारी डोनाल्ड ट्रंप यांची प्रचारसभा होती. त्यावेळी उपस्थित ट्रम्प समर्थकांनी 'सेंड हर बॅक' अशा घोषणा दिल्या. यावेळी ट्रंप हे आपल्या भाषणातून इल्हान ओमर यांच्यावर टीका करत होते. ओमर या सोमालियन वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. इल्हान ओमर या सोमालियन वंशाच्या अमेरिकन नागरिक असून, त्या मिनेसोटा राज्यातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या प्रसंगावरूनही आता नव्याने वाद सुरू झाला आहे. अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केले. शिवाय, व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनीही ट्रंप यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या समर्थकांना थांबवलं का नाही? तर आपला त्या घोषणांशी काहीही संबंध नसल्याचे सांगत ट्रंप यांनी पळ काढला. ट्रंप म्हणाले, \"त्या घोषणांमुळे मला आनंद झाला नाही. मात्र, त्यांनी दिलेल्या घोषणांशी मी सहमत नाही, हे मी म्हटलं नाही.\" आपण नेमके कोणत्या गोष्टीशी सहमत नाही, हे मात्र ट्रंप यांनी स्पष्ट केले नाही. ट्रंप यांनी प्रचारसभेत जे काही म्हटलं ते फॅसिस्ट विचारधारेतून आलेलं आहे, अशी खासदार इल्हान ओमर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या पुढे म्हणाल्या, \"राष्ट्राध्यक्षांनी जे काही म्हटलं ते गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. जसे इतर अमेरिकन नागरिक आहेत, तसेच आम्हीही आहोत. हा आमचा देश आहे आणि आम्ही इथलेच नागरिक आहोत. ट्रम्प व्यासपीठांवरून आपले फॅसिस्ट विचार पसरवत आहेत. कारण त्यांच्या नकारात्मक धोरणांचं समर्थन करत नाहीत, म्हणून ते अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगत आहेत. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, अमेरिकेत असहमत असणंही देशभक्तीच आहे.\" निवडणुकीतील रणनिती जाणकाराच्या मते, 'सेंड हर बॅक'च्या घोषणा 2016 च्या निवडणूक प्रचाराची आठवण करून देतात. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात पाठवण्यासाठी 'लॉक हर अप'च्या घोषणा दिल्या होत्या. बीबीसीचे अमेरिकेतील प्रतिनिधी अँथनी जर्चर यांच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे एक चाणाक्ष राजकीय नेते आहेत. ते संधीचा फायदा घेतात. या चार महिला खासदारांवर ट्रम्प यांनी वंशद्वेषी टीका केली होती. अशी विधानं करून ट्रंप डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांमधून फूट पाडणं आणि अशा लोकांना एकत्र करू पाहत आहेत, त्यांच्या मतांमुळे निवडणुकीत फायदा होईल, असंही जर्चर सांगतात. जर्चर पुढे म्हणतात, यात एक प्रकारची जोखीमसुद्धा आहे. जर ट्रंप यांच्या समर्थकांची एकजूट होऊ शकते, तर त्यांच्या विरोधकांच्या बाबतीतही असं होऊ शकतं. दरम्यान, या सर्व घटनांवरून अमेरिका भेदभावपूर्ण आणि घाणेरड्या निवडणूक प्रचाराकडे झुकत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "डेमोक्रॅट पक्षाच्या चार महिला खासदारांवर वंशभेदी टीका केल्यानं गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप वादात अडकले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया महिला खासदारांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्रंप यांनी म्हटलं होतं की, एवढाच जर त्रास होत असेल, तर त्यांनी अमेरिका सोडून आपापल्या देशात परत जावं. याच सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत आता नवीन घटना घडली आहे. ट्रंप यांच्या प्रचारसभेत त्यांच्या समर्थक महिला खासदाराविरोधात काही लोकांनी घोषणा दिल्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. या घोषणांवरून नव्याने वाद सुरू झाल्यानंतर अखेर स्वत: ट्रंप यांना पुढे येऊन सांगावं लागलं की, या घोषणांशी आपला काहीच संबंध नाही. अलेक्झांड्रिया ओकासियो कोरटेज, रशीदा तलीब, इयाना प्रेस्ली आणि इल्हान ओमर या चार महिला खासदारांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या. या महिला खासदारांनी विजयी होऊन अमेरिकेत नवा इतिहास रचला होता. या चारही महिला खासदार अमेरिकन असल्या, तरी त्या स्थलांतरित आहेत. त्यांनी ट्रंप सरकारच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर टीका केली. त्यामुळे गेल्या रविवारी डोनाल्ड ट्रंप यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत म्हटलं की, या महिला अमेरिकेचा द्वेष करतात आणि भ्रष्ट व गुन्हेगारीने पछाडलेल्या देशांमध्ये त्यांनी परत जावं, जिथून त्या आल्या आहेत. 'सेंड हर बॅक'वरून वाद अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यात बुधवारी डोनाल्ड ट्रंप यांची प्रचारसभा होती. त्यावेळी उपस्थित ट्रम्प समर्थकांनी 'सेंड हर बॅक' अशा घोषणा दिल्या. यावेळी ट्रंप हे आपल्या भाषणातून इल्हान ओमर यांच्यावर टीका करत होते. ओमर या सोमालियन वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. इल्हान ओमर या सोमालियन वंशाच्या अमेरिकन नागरिक असून, त्या मिनेसोटा राज्यातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या प्रसंगावरूनही आता नव्याने वाद सुरू झाला आहे. अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केले. शिवाय, व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनीही ट्रंप यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या समर्थकांना थांबवलं का नाही? तर आपला त्या घोषणांशी काहीही संबंध नसल्याचे सांगत ट्रंप यांनी पळ काढला. ट्रंप म्हणाले, \"त्या घोषणांमुळे मला आनंद झाला नाही. मात्र, त्यांनी दिलेल्या घोषणांशी मी सहमत नाही, हे मी म्हटलं नाही.\" आपण नेमके कोणत्या गोष्टीशी सहमत नाही, हे मात्र ट्रंप यांनी स्पष्ट केले नाही. ट्रंप यांनी प्रचारसभेत जे काही म्हटलं ते फॅसिस्ट विचारधारेतून आलेलं आहे, अशी खासदार इल्हान ओमर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या पुढे म्हणाल्या, \"राष्ट्राध्यक्षांनी जे काही म्हटलं ते गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. जसे इतर अमेरिकन नागरिक आहेत, तसेच आम्हीही आहोत. हा आमचा देश आहे आणि आम्ही इथलेच नागरिक आहोत. ट्रम्प व्यासपीठांवरून आपले फॅसिस्ट विचार पसरवत आहेत. कारण त्यांच्या नकारात्मक धोरणांचं समर्थन करत नाहीत, म्हणून ते अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगत आहेत. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, अमेरिकेत असहमत असणंही देशभक्तीच आहे.\" निवडणुकीतील रणनिती जाणकाराच्या मते, 'सेंड हर बॅक'च्या घोषणा 2016 च्या निवडणूक प्रचाराची आठवण करून देतात. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात पाठवण्यासाठी 'लॉक हर अप'च्या घोषणा दिल्या होत्या. बीबीसीचे अमेरिकेतील प्रतिनिधी अँथनी जर्चर यांच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे एक चाणाक्ष राजकीय नेते आहेत. ते संधीचा फायदा घेतात. या चार महिला खासदारांवर ट्रम्प यांनी वंशद्वेषी टीका केली होती. अशी विधानं करून ट्रंप डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांमधून फूट पाडणं आणि अशा लोकांना एकत्र करू पाहत आहेत, त्यांच्या मतांमुळे निवडणुकीत फायदा होईल, असंही जर्चर सांगतात. जर्चर पुढे म्हणतात, यात एक प्रकारची जोखीमसुद्धा आहे. जर ट्रंप यांच्या समर्थकांची एकजूट होऊ शकते, तर त्यांच्या विरोधकांच्या बाबतीतही असं होऊ शकतं. दरम्यान, या सर्व घटनांवरून अमेरिका भेदभावपूर्ण आणि घाणेरड्या निवडणूक प्रचाराकडे झुकत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 90, "source_item_id": "90", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3530, "clean_index": 62, "clean_language_index": "mar_Deva:validation:62"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात? संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात? संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 91, "source_item_id": "91", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 592, "clean_index": 63, "clean_language_index": "mar_Deva:validation:63"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nधनगर समाजाने आरक्षणासाठी आग्रह धरला आहे. 1. अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एसटी प्रवर्गाला असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होतील. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी सवलती द्याव्यात या मागणीसाठी धनगर समाजातील लोकांनी शासनाकडे अनेकदा विनंती केली होती. परंतु आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला होता. त्यामुळे शासनाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय घेतला. 2. राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार ईव्हीएमच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. 'सकाळ'ने याबाबत बातमी दिली आहे. लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विरोधी पक्षातील नेतेमंडळीची भेट घेत आहेत. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी राज यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत. 3. कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही- मुख्यमंत्री कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी नावं येतात. ते वाचून अमुक आपल्या पक्षात येणार आहेत हे कळतं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटा काढला. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी कोपरखळ्या लगावल्या. 'लोकसत्ता'ने बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरम्यान छोटी शस्त्रक्रिया होऊनही कार्यक्रमाला आलो. नाहीतर गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो असा समज झाला असता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हाणला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, विनोद तावडे, दिवाकर रावते, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. 4. परदेशातील मालमत्तेवर कारवाई करू नका- मल्या देशातल्या माझ्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून देणीदारांची सर्व देणी देऊ शकता येतील, तेव्हा आता माझ्या परदेशातील मालमत्तेवर कारवाई करू नका, असा दावा करत विजय मल्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने मल्या यांच्या मागणीला विरोध केला आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी केली आहे. विजय मल्या मल्या यांची भारतामधील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. त्यांच्यावर विविध बँकांचं सुमारे 900 कोटी रुपयांचं कर्ज आहे. ईडीने वसूल केलेल्या मालमत्तेमधून सर्व देणीदारांची देणी देता येऊ शकतात, संबंधित मालमत्तेच्या समभागांचे भावही वाढत आहेत. न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. 5. देशभरातल्या खाजगी वैद्यकीय सेवा आज बंद राहणार लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील 45 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकाला आयएमएने विरोध दर्शवला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nधनगर समाजाने आरक्षणासाठी आग्रह धरला आहे. 1. अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एसटी प्रवर्गाला असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होतील. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी सवलती द्याव्यात या मागणीसाठी धनगर समाजातील लोकांनी शासनाकडे अनेकदा विनंती केली होती. परंतु आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला होता. त्यामुळे शासनाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय घेतला. 2. राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार ईव्हीएमच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. 'सकाळ'ने याबाबत बातमी दिली आहे. लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विरोधी पक्षातील नेतेमंडळीची भेट घेत आहेत. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी राज यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत. 3. कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही- मुख्यमंत्री कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी नावं येतात. ते वाचून अमुक आपल्या पक्षात येणार आहेत हे कळतं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटा काढला. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी कोपरखळ्या लगावल्या. 'लोकसत्ता'ने बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरम्यान छोटी शस्त्रक्रिया होऊनही कार्यक्रमाला आलो. नाहीतर गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो असा समज झाला असता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हाणला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, विनोद तावडे, दिवाकर रावते, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. 4. परदेशातील मालमत्तेवर कारवाई करू नका- मल्या देशातल्या माझ्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून देणीदारांची सर्व देणी देऊ शकता येतील, तेव्हा आता माझ्या परदेशातील मालमत्तेवर कारवाई करू नका, असा दावा करत विजय मल्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने मल्या यांच्या मागणीला विरोध केला आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी केली आहे. विजय मल्या मल्या यांची भारतामधील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. त्यांच्यावर विविध बँकांचं सुमारे 900 कोटी रुपयांचं कर्ज आहे. ईडीने वसूल केलेल्या मालमत्तेमधून सर्व देणीदारांची देणी देता येऊ शकतात, संबंधित मालमत्तेच्या समभागांचे भावही वाढत आहेत. न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. 5. देशभरातल्या खाजगी वैद्यकीय सेवा आज बंद राहणार लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील 45 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकाला आयएमएने विरोध दर्शवला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 93, "source_item_id": "93", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3684, "clean_index": 64, "clean_language_index": "mar_Deva:validation:64"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकडाक्याच्या थंडीत रोज आपल्या मुलाबाळांना घेऊन रात्रभर रस्त्यावर बसून राहात आहेत. पण का? जाणून घ्या या व्हीडिओत. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "दिल्लीच्या शाहीन बाग भागातल्या महिला CAA विरुद्ध रोज निदर्शन करत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकडाक्याच्या थंडीत रोज आपल्या मुलाबाळांना घेऊन रात्रभर रस्त्यावर बसून राहात आहेत. पण का? जाणून घ्या या व्हीडिओत. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 94, "source_item_id": "94", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 407, "clean_index": 65, "clean_language_index": "mar_Deva:validation:65"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऔरंगाबादेत जाळपोळीत खाक झालेल्या गाड्या शुक्रवारी रात्री 10.30च्या सुमारास बेकायदशीर नळ कनेक्शन तोडण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तिचं पर्यावसन पुढे दंगलीत झालं. प्रकरण एवढं पेटलं की मध्यरात्रीच्या पुढे पोलिसांना लाठीमार, प्लॅस्टिकच्या गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. तणाव निवळला असं वाटत असतानाच पहाटे 4.30च्या सुमारास शहरातल्या गांधीनगर, मोती कारंजा, शहागंज आणि राजा बाजार परिसरात पुन्हा दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरू झाल्या. तलवारी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. परिसरातल्या इतर गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. शहागंजमधल्या चमन परिसरात अनेक दुकानं जाळण्यात आली. या हिंसाचारात अब्दुल हारिस अब्दुल हारून कादरी (वय 17, रा. जिन्सी) आणि जगनलाल छगनलाल बन्सिले (वय 62, रा. स्टेट बँकेजवल, शहा गंज) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं भारांबे यांनी सांगितलं. औरंगाबादेत जाळपोळ विझवताना अग्निशमन दल सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी नागरिकांना केलं आहे. राजकारण पेटलं शहरात आता तणावपूर्ण शांतता असली तरी राजकारण पेटलं आहे. MIMचे औरंगाबादमधले आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की \"ही घटना अचानक घडली नसून सुनियोजित कट आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते आणि पोलिसांना याची कल्पना होती. औरंगाबाद शहर संवेदनशील असताना या शहराला पूर्णवेळ पोलीस आयुक्त का नाही?\" MIMने आरोप केला की शिवसेनेचे कार्यकर्ते लच्छू पेहलवान यांच्यामुळे ही दंगल सुरू झाली. त्यांची चौकशी व्हायला हवी, अशीही या पक्षाने मागणी केली आहे. लच्छू पेहलवान यांनी हे आरोप फेटाळले असून आम्ही अजिबात जातीयवादी नाही, असं म्हटलं आहे. औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. \"कचरा प्रश्नासाठी 600 पोलीस होते, पण इथे एवढी जाळपोळ होत असताना पोलीस का नव्हते?\" राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर आरोप केला आहे. \"सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सत्ताधारी पक्षातले लोक एक जमावाची बाजू घेतात. सरकारला कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आलं आहे.\" औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे अपयश आहे. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की \"औरंगाबादमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. पण तिथे अजूनही तणाव कायम आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "औरंगाबाद शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऔरंगाबादेत जाळपोळीत खाक झालेल्या गाड्या शुक्रवारी रात्री 10.30च्या सुमारास बेकायदशीर नळ कनेक्शन तोडण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तिचं पर्यावसन पुढे दंगलीत झालं. प्रकरण एवढं पेटलं की मध्यरात्रीच्या पुढे पोलिसांना लाठीमार, प्लॅस्टिकच्या गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. तणाव निवळला असं वाटत असतानाच पहाटे 4.30च्या सुमारास शहरातल्या गांधीनगर, मोती कारंजा, शहागंज आणि राजा बाजार परिसरात पुन्हा दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरू झाल्या. तलवारी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. परिसरातल्या इतर गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. शहागंजमधल्या चमन परिसरात अनेक दुकानं जाळण्यात आली. या हिंसाचारात अब्दुल हारिस अब्दुल हारून कादरी (वय 17, रा. जिन्सी) आणि जगनलाल छगनलाल बन्सिले (वय 62, रा. स्टेट बँकेजवल, शहा गंज) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं भारांबे यांनी सांगितलं. औरंगाबादेत जाळपोळ विझवताना अग्निशमन दल सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी नागरिकांना केलं आहे. राजकारण पेटलं शहरात आता तणावपूर्ण शांतता असली तरी राजकारण पेटलं आहे. MIMचे औरंगाबादमधले आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की \"ही घटना अचानक घडली नसून सुनियोजित कट आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते आणि पोलिसांना याची कल्पना होती. औरंगाबाद शहर संवेदनशील असताना या शहराला पूर्णवेळ पोलीस आयुक्त का नाही?\" MIMने आरोप केला की शिवसेनेचे कार्यकर्ते लच्छू पेहलवान यांच्यामुळे ही दंगल सुरू झाली. त्यांची चौकशी व्हायला हवी, अशीही या पक्षाने मागणी केली आहे. लच्छू पेहलवान यांनी हे आरोप फेटाळले असून आम्ही अजिबात जातीयवादी नाही, असं म्हटलं आहे. औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. \"कचरा प्रश्नासाठी 600 पोलीस होते, पण इथे एवढी जाळपोळ होत असताना पोलीस का नव्हते?\" राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर आरोप केला आहे. \"सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सत्ताधारी पक्षातले लोक एक जमावाची बाजू घेतात. सरकारला कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आलं आहे.\" औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे अपयश आहे. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की \"औरंगाबादमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. पण तिथे अजूनही तणाव कायम आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 96, "source_item_id": "96", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2655, "clean_index": 66, "clean_language_index": "mar_Deva:validation:66"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसमाजात अनेक ठिकाणी ही परंपरा झुगारून देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. परंतु छान, टापटीप, सुरेख घर असावं ही अपेक्षा काही कमी झाली नाही, आणि त्यासाठी घरच्या करत्या बाईकडूनच अपेक्षा असते, मग ती पूर्णवेळ असो की अर्धवेळ कामावर जाणारी असली तरी. 2016मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडच्या घरांमध्ये महिला पुरुषांपेक्षा 60 टक्के जास्त अशी कामं करतात, ज्यांचा मोबदला मिळत नाही. दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा मेक-अप \"पुरुषांनी मेक-अप केला नाही तर त्यांना कोणी कमी लेखत नाही. त्रासदायक फॅशन \"महिला त्या का घालतात माहीत नाही. त्या त्रासदायक आहेत आणि त्याने शरीराला कायमची इजा होऊ शकते. स्वयंपाक \"स्त्रियांची जागा स्वयंपाकघरातच आहे हे मानणाऱ्यांचाच मला संताप येतो.\"- एमा घरकाम \"समानतेची सुरुवात घरातूनच होते. तेव्हा पुरुषांनो जरा जागेवरुन हला आणि स्वच्छता वगैरे करा.\" ब्रा \"सुंदर दिसणं माझ्यावर लादलं जाऊ शकत नाही.मी आहे तशीच सुंदर आणि बुद्धीमान दिसते.- लिसा सेलिब्रिटी संस्कृती \"सगळ्या मॉडेल्सच्या शरीराचा आकार सारखाच असतो. हे किती वाईट आहे. अगदीच कंटाळवाणं!\"-वेंडी लग्न \"साखरपुड्याची अंगठी स्त्रीवरच्या दडपशाहीचं प्रतीक आहे. कारण त्या अंगठीच्या अर्थ होतो की स्त्री कोणा पुरुषाची मालमत्ता आहे.\" - मातिल्दे सोशल मीडिया \"हे तरुणांच्या, विशेषतः मुलींच्या, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून काहीतरी भलत्याच आणि घातक गोष्टी मुलांवर प्रभाव टाकतात.\"- रोशन लिंगाधारित खेळणी \"लिंगाधारित खेळण्यांमुळे मुलांची आणि मुलींची खेळणी वेगळी आहेत हे सतत बिंबवलं जातं\"- अॅना अतिरिक्त वस्तू दडपशाहीशी निगडीत गोष्टी कोणत्या? दडपशाहीचं प्रतीक असणाऱ्या गोष्टी कचऱ्यात फेकण्याच्या या प्रोजेक्टबद्दल विचार करा आणि तुम्हीही एखादी वस्तू सुचवा. जगभरात मोबदला मिळणारे आणि न मिळणारे कामं लक्षात घेतले तर कळतं की विकसित देशांमध्ये महिला पुरुषांच्या दररोज अर्धा तास जास्त काम करतात. विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण 50 मिनिटं एवढं आहे, असं संयुक्त राष्ट्रांचं संशोधन सांगतं. म्हणजे जर रोज रात्री आठ तासांची झोप मिळते, तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना 19 दिवस कमी मिळतात, असं स्पष्ट झालं आहे.\n\nSummary:", "target": "घरगुती कामं ही महिलांचीच जबाबदारी आहेत, असं पारंपरिक समज समाजात रूढ झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसमाजात अनेक ठिकाणी ही परंपरा झुगारून देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. परंतु छान, टापटीप, सुरेख घर असावं ही अपेक्षा काही कमी झाली नाही, आणि त्यासाठी घरच्या करत्या बाईकडूनच अपेक्षा असते, मग ती पूर्णवेळ असो की अर्धवेळ कामावर जाणारी असली तरी. 2016मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडच्या घरांमध्ये महिला पुरुषांपेक्षा 60 टक्के जास्त अशी कामं करतात, ज्यांचा मोबदला मिळत नाही. दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा मेक-अप \"पुरुषांनी मेक-अप केला नाही तर त्यांना कोणी कमी लेखत नाही. त्रासदायक फॅशन \"महिला त्या का घालतात माहीत नाही. त्या त्रासदायक आहेत आणि त्याने शरीराला कायमची इजा होऊ शकते. स्वयंपाक \"स्त्रियांची जागा स्वयंपाकघरातच आहे हे मानणाऱ्यांचाच मला संताप येतो.\"- एमा घरकाम \"समानतेची सुरुवात घरातूनच होते. तेव्हा पुरुषांनो जरा जागेवरुन हला आणि स्वच्छता वगैरे करा.\" ब्रा \"सुंदर दिसणं माझ्यावर लादलं जाऊ शकत नाही.मी आहे तशीच सुंदर आणि बुद्धीमान दिसते.- लिसा सेलिब्रिटी संस्कृती \"सगळ्या मॉडेल्सच्या शरीराचा आकार सारखाच असतो. हे किती वाईट आहे. अगदीच कंटाळवाणं!\"-वेंडी लग्न \"साखरपुड्याची अंगठी स्त्रीवरच्या दडपशाहीचं प्रतीक आहे. कारण त्या अंगठीच्या अर्थ होतो की स्त्री कोणा पुरुषाची मालमत्ता आहे.\" - मातिल्दे सोशल मीडिया \"हे तरुणांच्या, विशेषतः मुलींच्या, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून काहीतरी भलत्याच आणि घातक गोष्टी मुलांवर प्रभाव टाकतात.\"- रोशन लिंगाधारित खेळणी \"लिंगाधारित खेळण्यांमुळे मुलांची आणि मुलींची खेळणी वेगळी आहेत हे सतत बिंबवलं जातं\"- अॅना अतिरिक्त वस्तू दडपशाहीशी निगडीत गोष्टी कोणत्या? दडपशाहीचं प्रतीक असणाऱ्या गोष्टी कचऱ्यात फेकण्याच्या या प्रोजेक्टबद्दल विचार करा आणि तुम्हीही एखादी वस्तू सुचवा. जगभरात मोबदला मिळणारे आणि न मिळणारे कामं लक्षात घेतले तर कळतं की विकसित देशांमध्ये महिला पुरुषांच्या दररोज अर्धा तास जास्त काम करतात. विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण 50 मिनिटं एवढं आहे, असं संयुक्त राष्ट्रांचं संशोधन सांगतं. म्हणजे जर रोज रात्री आठ तासांची झोप मिळते, तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना 19 दिवस कमी मिळतात, असं स्पष्ट झालं आहे.\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 97, "source_item_id": "97", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1890, "clean_index": 67, "clean_language_index": "mar_Deva:validation:67"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेरळ सरकार तिरुअनंतपुरम विमानतळाच्या लिलावाच्या प्रक्रियेबाबत निकषात बसत नसल्याचं पुरी यांनी सांगितलं. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"हा लिलाव पादरर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे,\" असं ते म्हणाले. काय आहे प्रकरण? तिरूअनंतरपुरम विमानतळ अदानी एंटरप्रायझेसला सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) अंतर्गत 50 वर्षांसाठी भाडेतत्त्ववर देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा विरोध केरळ सरकारने केला होता. केरळचे अर्थमंत्री डॉ. थॉमस इसाक यांनी याबाबत ट्वीट केलं होतं. \"अदानी यांच्या बोलीएवढाच प्रस्ताव दिला तरीसुद्धा केरळ सरकारचा दावा फेटाळून तिरुवनंतपुरम विमानतळ अदानी यांच्या हातात सोपवण्यात आलं. केरळचा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिलेला शब्द मोडण्यात आला आहे. केरळचे लोक हे स्वीकारणार नाहीत.\" विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेबाबत हरदीपसिंह पुरी ट्वीट करून म्हणाले, \"भाडेपट्टा मिळवण्याच्या बोलीत प्रति प्रवासी 168 रुपये दराचा उल्लेख होता. केरळ राज्य औद्योगिक विकास निगमने (KSIDC) प्रति प्रवासी 135 रुपयांची बोली लावली. तर तिसऱ्या कंपनीने 63 रुपयांची बोली लावली होती.\" PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या सुरुवातीला झालेल्या विमानतळाच्या लिलाव प्रक्रियेसाठी प्रति प्रवासी शुल्कचा आधार घेण्यात येणार होता. लखनौ, अहमदाबाद, मंगळूर, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या सहा विमानतळांसाठी हा लिलाव घेण्यात आला. अदानी एंटरप्रायझेसने या सहा विमानतळांसाठी सर्वांत जास्त बोली लावली. पुरी यांचं स्पष्टीकरण नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, \"लिलाव प्रक्रियेपूर्वीच केंद्र आणि केरळ सरकारचं याबाबत एकमत बनलं होतं. जर KSIDC ची बोली लिलाव जिंकणाऱ्या बोलीच्या 10 टक्क्यांच्या आसपास असेल तर विमानतळाचा भाडेपट्टा त्यांना दिला जाईल, असं ठरलं होतं. पण, अदानी यांची बोली आणि KSIDC ची बोली यांच्यात 19.64 टक्क्यांचं अंतर होतं. त्यामुळेच अदानी यांना भाडेपट्टा मिळाला आहे.\" पुरी पुढे म्हणाले, \"यामुळेच केरळ सरकारला ROFR (आधी फेटाळून लावण्याचा अधिकार) चा विशेष अधिकार दिल्यानंतरसुद्धा पारदर्शक पद्धतीने घेतलेल्या लिलावात त्यांना पात्रता मिळवता आली नाही. दरम्यान, तिरुवनंतपुरम विमानतळाचं काम अदानी समूहाला सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात केरळ सरकारने एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. ही बैठक गुरूवारी (27 ऑगस्ट) होणार असल्याचं वृत्त आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तिरुअनंतपुरम विमानतळाच्या खासगीकरणाच्या निर्णयाबाबत केले जाणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. पुरी यांनी यासंदर्भात एकामागून एक ट्वीट करून आपली बाजू मांडली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेरळ सरकार तिरुअनंतपुरम विमानतळाच्या लिलावाच्या प्रक्रियेबाबत निकषात बसत नसल्याचं पुरी यांनी सांगितलं. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"हा लिलाव पादरर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे,\" असं ते म्हणाले. काय आहे प्रकरण? तिरूअनंतरपुरम विमानतळ अदानी एंटरप्रायझेसला सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) अंतर्गत 50 वर्षांसाठी भाडेतत्त्ववर देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा विरोध केरळ सरकारने केला होता. केरळचे अर्थमंत्री डॉ. थॉमस इसाक यांनी याबाबत ट्वीट केलं होतं. \"अदानी यांच्या बोलीएवढाच प्रस्ताव दिला तरीसुद्धा केरळ सरकारचा दावा फेटाळून तिरुवनंतपुरम विमानतळ अदानी यांच्या हातात सोपवण्यात आलं. केरळचा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिलेला शब्द मोडण्यात आला आहे. केरळचे लोक हे स्वीकारणार नाहीत.\" विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेबाबत हरदीपसिंह पुरी ट्वीट करून म्हणाले, \"भाडेपट्टा मिळवण्याच्या बोलीत प्रति प्रवासी 168 रुपये दराचा उल्लेख होता. केरळ राज्य औद्योगिक विकास निगमने (KSIDC) प्रति प्रवासी 135 रुपयांची बोली लावली. तर तिसऱ्या कंपनीने 63 रुपयांची बोली लावली होती.\" PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या सुरुवातीला झालेल्या विमानतळाच्या लिलाव प्रक्रियेसाठी प्रति प्रवासी शुल्कचा आधार घेण्यात येणार होता. लखनौ, अहमदाबाद, मंगळूर, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या सहा विमानतळांसाठी हा लिलाव घेण्यात आला. अदानी एंटरप्रायझेसने या सहा विमानतळांसाठी सर्वांत जास्त बोली लावली. पुरी यांचं स्पष्टीकरण नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, \"लिलाव प्रक्रियेपूर्वीच केंद्र आणि केरळ सरकारचं याबाबत एकमत बनलं होतं. जर KSIDC ची बोली लिलाव जिंकणाऱ्या बोलीच्या 10 टक्क्यांच्या आसपास असेल तर विमानतळाचा भाडेपट्टा त्यांना दिला जाईल, असं ठरलं होतं. पण, अदानी यांची बोली आणि KSIDC ची बोली यांच्यात 19.64 टक्क्यांचं अंतर होतं. त्यामुळेच अदानी यांना भाडेपट्टा मिळाला आहे.\" पुरी पुढे म्हणाले, \"यामुळेच केरळ सरकारला ROFR (आधी फेटाळून लावण्याचा अधिकार) चा विशेष अधिकार दिल्यानंतरसुद्धा पारदर्शक पद्धतीने घेतलेल्या लिलावात त्यांना पात्रता मिळवता आली नाही. दरम्यान, तिरुवनंतपुरम विमानतळाचं काम अदानी समूहाला सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात केरळ सरकारने एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. ही बैठक गुरूवारी (27 ऑगस्ट) होणार असल्याचं वृत्त आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 99, "source_item_id": "99", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2384, "clean_index": 68, "clean_language_index": "mar_Deva:validation:68"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगीताच्या पालकांचा शोध अजूनही सुरूच आहे. 2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अद्याप तिचे कुटुंबीय भेटलेले नाहीत. 26 ऑक्टोबर 2005 रोजी गीता आपल्या कुटुंबीयांच्या शोधात भारतात दाखल झाली. इंदूर शहरातील मूकबधिरांसाठी काम करणारी बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था हेच तिचं घर झालं आहे. घरच्यांना शोधण्याचे तिचे आतापर्यंतचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. यादरम्यान दोन वेळा ती स्वयंसेवी संस्थेच्या परिसरातून गायबही झाली आहे. गीताच्या पालकांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे, असं इंदूरमधील मूकबधीर केंद्राचे संचालक ज्ञानेंद्र पुरोहित यांनी सांगितलं. घरच्यांची भेट न झाल्याने गीता अस्वस्थ गीताबाबत ज्ञानेंद्र पुरोहित म्हणतात, 'गीता मूकबधीर आहे. तिची आणि तिच्या पालकांची भेट व्हायला हवी. मन विचलित करणाऱ्या स्थितीत मूकबधीर मुलांना सांभाळणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांची मानसिक स्थिती ढासळू शकते.\" गीता भारतात आली तेव्हा आणि आताची स्थिती यामध्ये नक्कीच फरक आहे. फोटो पाहिले की हे लक्षात येतं, असंही ते म्हणाले. पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर गीताच्या परिस्थितीत सुधारणा आहे. याच महिन्यात अब्दुल सत्तार ईधी फाऊंडेशनच्या फैसल ईधी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना गीतासंदर्भात पत्र लिहिलं. या पत्रात ते म्हणतात, 'गीताचे कुटुंबीय शोधण्यासाठी ज्ञानेंद्र पुरोहित यांची मदत घ्या. अशा स्वरुपाचं काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गीता पाकिस्तानमध्ये असताना पुरोहित यांनी साईन लँग्वेजच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधला होता. मात्र भारतात आल्यापासून गीता आणि पुरोहित यांचीही भेट होऊ शकलेली नाही. घरच्यांची भेट न झाल्याने गीता अस्वस्थ असते. यामुळेच स्वयंसेवी संस्थेच्या आवारातून पळण्याचा तिने प्रयत्न केला. गीताला आणणं हा मुत्सदीपणा गीताच्या घरच्यांना शोधण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप जितेंद्र सिंह यांनी केला आहे. गीताच्या प्रश्नासंदर्भात इंदूरमध्ये जितेंद्र यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानातून तिला भारतात आणण्यात आलं आणि इंदूर शहरात सोडून देण्यात आलं. डावपेचांचा भाग म्हणून गीताला भारतात आणण्यातं आलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणलेले असताना मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून गीताला भारतात आणण्यात आलं. न्यायलायने हेच कारण देत जितेंद्र यांची याचिका फेटाळली. याप्रकरणी न्यायालय सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. गीता राहात असलेल्या संस्थेच्या संचालिका मोनिका पंजाबी यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. बोलण्यास मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं. 'गीता इंदूर शहरात व्यवस्थित राहते आहे. ती राहते आहे त्या संस्थेत तिला अनेक मित्रमैत्रिणी मिळाले आहेत. ती शिवणकाम शिकते आहे. मूकबधिरांसाठीच्या मदतनीसांच्या माध्यमातून तिने शिकायला सुरुवात केली आहे', असं इंदूरमधील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितलं मात्र गीता गायब का आणि कशी होते याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. अब्दुल सत्तार ईधी फाऊंडेशनचे विश्वस्त फैसल ईधी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"भारतासारख्या खंडप्राय देशात गीताच्या आईवडिलांना शोधणं अवघड आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि लवकरच ते गीताच्या पालकांना शोधून काढतील\". गीताला इथे आणून भारताने पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. राजकीय फायदा उठवण्यासाठीच गीताला भारतात आणण्यात आलं. मात्र त्यानंतर तिच्या पालकांचा शोध सरकारने गांभीर्याने घेतलेला नाही, असं बोललं जातं लाहोरमध्ये सापडली होती गीता गीताच्या घरच्यांना शोधण्यात मदत करणाऱ्याला एक लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ गीता पाकिस्तानमध्ये होती. ती बोलू आणि ऐकू शकत नाही. गीताचं शिक्षणही सुरू झालं आहे. 2003-04 मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर गार्ड्सना गीता सापडली. त्यांनी तिला अब्दुल सत्तार ईधी अनाथालयाकडे सोपवलं. त्यावेळी गीताचं वय अकरा असल्याचं सांगण्यात आलं होतं. 27 ऑक्टोबरला, गुरुवारी झारखंडमधलं एक कुटुंब गीताला भेटणार आहे. कदाचित ते तिच्या घरचे असू शकतात. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून मूकबधीर गीताला पाकिस्तानातून भारतात आणण्यात आलं. मात्र दोन वर्षांनंतरही गीता आणि घरच्यांची भेट होऊ शकलेली नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगीताच्या पालकांचा शोध अजूनही सुरूच आहे. 2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अद्याप तिचे कुटुंबीय भेटलेले नाहीत. 26 ऑक्टोबर 2005 रोजी गीता आपल्या कुटुंबीयांच्या शोधात भारतात दाखल झाली. इंदूर शहरातील मूकबधिरांसाठी काम करणारी बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था हेच तिचं घर झालं आहे. घरच्यांना शोधण्याचे तिचे आतापर्यंतचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. यादरम्यान दोन वेळा ती स्वयंसेवी संस्थेच्या परिसरातून गायबही झाली आहे. गीताच्या पालकांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे, असं इंदूरमधील मूकबधीर केंद्राचे संचालक ज्ञानेंद्र पुरोहित यांनी सांगितलं. घरच्यांची भेट न झाल्याने गीता अस्वस्थ गीताबाबत ज्ञानेंद्र पुरोहित म्हणतात, 'गीता मूकबधीर आहे. तिची आणि तिच्या पालकांची भेट व्हायला हवी. मन विचलित करणाऱ्या स्थितीत मूकबधीर मुलांना सांभाळणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांची मानसिक स्थिती ढासळू शकते.\" गीता भारतात आली तेव्हा आणि आताची स्थिती यामध्ये नक्कीच फरक आहे. फोटो पाहिले की हे लक्षात येतं, असंही ते म्हणाले. पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर गीताच्या परिस्थितीत सुधारणा आहे. याच महिन्यात अब्दुल सत्तार ईधी फाऊंडेशनच्या फैसल ईधी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना गीतासंदर्भात पत्र लिहिलं. या पत्रात ते म्हणतात, 'गीताचे कुटुंबीय शोधण्यासाठी ज्ञानेंद्र पुरोहित यांची मदत घ्या. अशा स्वरुपाचं काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गीता पाकिस्तानमध्ये असताना पुरोहित यांनी साईन लँग्वेजच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधला होता. मात्र भारतात आल्यापासून गीता आणि पुरोहित यांचीही भेट होऊ शकलेली नाही. घरच्यांची भेट न झाल्याने गीता अस्वस्थ असते. यामुळेच स्वयंसेवी संस्थेच्या आवारातून पळण्याचा तिने प्रयत्न केला. गीताला आणणं हा मुत्सदीपणा गीताच्या घरच्यांना शोधण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप जितेंद्र सिंह यांनी केला आहे. गीताच्या प्रश्नासंदर्भात इंदूरमध्ये जितेंद्र यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानातून तिला भारतात आणण्यात आलं आणि इंदूर शहरात सोडून देण्यात आलं. डावपेचांचा भाग म्हणून गीताला भारतात आणण्यातं आलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणलेले असताना मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून गीताला भारतात आणण्यात आलं. न्यायलायने हेच कारण देत जितेंद्र यांची याचिका फेटाळली. याप्रकरणी न्यायालय सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. गीता राहात असलेल्या संस्थेच्या संचालिका मोनिका पंजाबी यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. बोलण्यास मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं. 'गीता इंदूर शहरात व्यवस्थित राहते आहे. ती राहते आहे त्या संस्थेत तिला अनेक मित्रमैत्रिणी मिळाले आहेत. ती शिवणकाम शिकते आहे. मूकबधिरांसाठीच्या मदतनीसांच्या माध्यमातून तिने शिकायला सुरुवात केली आहे', असं इंदूरमधील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितलं मात्र गीता गायब का आणि कशी होते याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. अब्दुल सत्तार ईधी फाऊंडेशनचे विश्वस्त फैसल ईधी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"भारतासारख्या खंडप्राय देशात गीताच्या आईवडिलांना शोधणं अवघड आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि लवकरच ते गीताच्या पालकांना शोधून काढतील\". गीताला इथे आणून भारताने पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. राजकीय फायदा उठवण्यासाठीच गीताला भारतात आणण्यात आलं. मात्र त्यानंतर तिच्या पालकांचा शोध सरकारने गांभीर्याने घेतलेला नाही, असं बोललं जातं लाहोरमध्ये सापडली होती गीता गीताच्या घरच्यांना शोधण्यात मदत करणाऱ्याला एक लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ गीता पाकिस्तानमध्ये होती. ती बोलू आणि ऐकू शकत नाही. गीताचं शिक्षणही सुरू झालं आहे. 2003-04 मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर गार्ड्सना गीता सापडली. त्यांनी तिला अब्दुल सत्तार ईधी अनाथालयाकडे सोपवलं. त्यावेळी गीताचं वय अकरा असल्याचं सांगण्यात आलं होतं. 27 ऑक्टोबरला, गुरुवारी झारखंडमधलं एक कुटुंब गीताला भेटणार आहे. कदाचित ते तिच्या घरचे असू शकतात. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 100, "source_item_id": "100", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3653, "clean_index": 69, "clean_language_index": "mar_Deva:validation:69"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहन भागवत म्हणाले, \"कारण माहीत नाही. एक तर न्यायालय फार व्यस्त आहे किंवा राम मंदिर त्यांच्यासाठी प्राथमिकता नाही. अशा परिस्थितीत सरकारने विचार करायला हवा की मंदिर बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा कायदा आणता येईल. पण या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला हव्यात.\" सरकार अशा प्रकारचा कायदा आणू शकतं का? संविधान तज्ज्ञ आणि प्रसिद्ध वकील सुरत सिंह म्हणतात, \"सरकारकडे बहुमत असेल तर ते असा कायदा आणू शकतात. मात्र तो कायदा संविधानाच्या मूळ तत्त्वांना अनुसरुन हवा.\" संविधानाच्या मूळ तत्त्वात न्याय, स्वातंत्र्य, समानता, आणि धर्मनिरपेक्षता अशा मुल्यांचा उल्लेख आहे. या सर्व गोष्टींचा घटनेच्या सरनाम्यात (प्रस्तावनेत) स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात देता येईल आव्हान सुप्रीम कोर्टाच्या प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंह स्पष्ट सांगतात की कोणताही कायदा एखाद्या विशिष्ट धर्मासाठी तयार केला जाऊ शकत नाही. तरीही सरकारने या मुद्द्यावर कायदा आणला तर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. जर न्यायालयाला वाटलं की नवीन कायदा घटनेच्या कोणत्याही तत्त्वात बसत नाही तर तो रद्द करण्याचा अधिकार देखील न्यायालयाला आहे. सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांआधी समलैंगिकता हा गुन्हा आहे अशा आशयाचा कायदा रद्द केला कारण तो समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात होता. लिंगाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखणं योग्य नाही असा निर्वाळा देत समानतेच्या तत्त्वाला अनुसरूनच शबरीमला प्रकरणातला निर्णय न्यायालयाने दिला होता. राम मंदिरावर खासगी विधेयक सुरत सिंह हे संपूर्ण प्रकरण आणखी उलगडून सांगतात. त्यांच्या मते संपत्तीचा अधिकार हा महत्त्वाचा अधिकार आहे. मात्र त्याअंतर्गत तुम्ही शेजारच्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. म्हणजेच तुम्ही एखादा कायदा एका विशिष्ट समुदायासाठी बनवत असाल तर हेही लक्षात घ्यायला हवं की असं करताना दुसऱ्या व्यक्तींच्या अधिकारांचं उल्लंघन तर होत नाहीये ना. कदाचित याच कारणांमुळे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी अनेकदा पाठपुरावा करूनही राम मंदिर बनवण्याच्या खासगी विधेयकाचा प्रस्ताव राज्यसभेत पुढे सरकत नाही. राकेश सिन्हा या आधीच म्हणाले होते की की राम मंदिर बनवण्यासाठी ते एक खासगी विधेयक आणतील. काँग्रेस आणि इतर डावे पक्ष या कायद्याला समर्थन देणार की नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला होता पण त्यावर अजून कोणाकडूनही प्रतिक्रिया आलेली नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "राष्ट्रीय स्वयंसेक संघ मोहन भागवत रविवारी एका सभेत बोलताना म्हणाले की राम मंदिरवर लवकरात लवकर कायदा करायला हवा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहन भागवत म्हणाले, \"कारण माहीत नाही. एक तर न्यायालय फार व्यस्त आहे किंवा राम मंदिर त्यांच्यासाठी प्राथमिकता नाही. अशा परिस्थितीत सरकारने विचार करायला हवा की मंदिर बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा कायदा आणता येईल. पण या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला हव्यात.\" सरकार अशा प्रकारचा कायदा आणू शकतं का? संविधान तज्ज्ञ आणि प्रसिद्ध वकील सुरत सिंह म्हणतात, \"सरकारकडे बहुमत असेल तर ते असा कायदा आणू शकतात. मात्र तो कायदा संविधानाच्या मूळ तत्त्वांना अनुसरुन हवा.\" संविधानाच्या मूळ तत्त्वात न्याय, स्वातंत्र्य, समानता, आणि धर्मनिरपेक्षता अशा मुल्यांचा उल्लेख आहे. या सर्व गोष्टींचा घटनेच्या सरनाम्यात (प्रस्तावनेत) स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात देता येईल आव्हान सुप्रीम कोर्टाच्या प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंह स्पष्ट सांगतात की कोणताही कायदा एखाद्या विशिष्ट धर्मासाठी तयार केला जाऊ शकत नाही. तरीही सरकारने या मुद्द्यावर कायदा आणला तर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. जर न्यायालयाला वाटलं की नवीन कायदा घटनेच्या कोणत्याही तत्त्वात बसत नाही तर तो रद्द करण्याचा अधिकार देखील न्यायालयाला आहे. सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांआधी समलैंगिकता हा गुन्हा आहे अशा आशयाचा कायदा रद्द केला कारण तो समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात होता. लिंगाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखणं योग्य नाही असा निर्वाळा देत समानतेच्या तत्त्वाला अनुसरूनच शबरीमला प्रकरणातला निर्णय न्यायालयाने दिला होता. राम मंदिरावर खासगी विधेयक सुरत सिंह हे संपूर्ण प्रकरण आणखी उलगडून सांगतात. त्यांच्या मते संपत्तीचा अधिकार हा महत्त्वाचा अधिकार आहे. मात्र त्याअंतर्गत तुम्ही शेजारच्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. म्हणजेच तुम्ही एखादा कायदा एका विशिष्ट समुदायासाठी बनवत असाल तर हेही लक्षात घ्यायला हवं की असं करताना दुसऱ्या व्यक्तींच्या अधिकारांचं उल्लंघन तर होत नाहीये ना. कदाचित याच कारणांमुळे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी अनेकदा पाठपुरावा करूनही राम मंदिर बनवण्याच्या खासगी विधेयकाचा प्रस्ताव राज्यसभेत पुढे सरकत नाही. राकेश सिन्हा या आधीच म्हणाले होते की की राम मंदिर बनवण्यासाठी ते एक खासगी विधेयक आणतील. काँग्रेस आणि इतर डावे पक्ष या कायद्याला समर्थन देणार की नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला होता पण त्यावर अजून कोणाकडूनही प्रतिक्रिया आलेली नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 103, "source_item_id": "103", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2190, "clean_index": 70, "clean_language_index": "mar_Deva:validation:70"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. आजपासून खासगी कार्यालये सुरू निर्बंध शिथिलीकरणाच्या नव्या टप्प्यात राज्यामध्ये आजपासून खासगी कार्यालयं सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास परवानगी असेल. तसंच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असेल. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा उपस्थित राहाणं अनिवार्य केलं आहे. तसं न झाल्यास वेतन कपातीचा इशारा दिला आहे. मात्र बहुतांश प्रवासी हे उपनगरांमधून मंत्रालयात येत असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरकारी कर्मचारी संघटनांनी केली आहे. हे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. 2. लाल बहादूर शास्त्रींनंतर नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही- अमित शाह केवळ एका शब्दावर देशाला एक करणारा लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतंर नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही असं मत अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. व्हर्च्युअल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी हाक दिल्यावर सर्व देश एकत्र आला. त्यांच्या शब्दाचा सन्मान करत संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. काहीजण याला राजकीय प्रचार म्हणत आहेत. हा राजकीय प्रचार नसून देशाला एक करण्याची मोहीम आहे, असं शाह म्हणाले आहेत. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे. 3. जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 कट्टरतावादी ठार जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 कट्टरतावादी मृत्युमुखी पडले आहेत. ही चकमक अजूनही सुरू आहे. कट्टरतावादी रेबन नावाच्या गावामध्ये लपल्याचे समजल्यानंतर सुरक्षा दल आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. 5 कट्टरतावाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या परिसरात अजूनही कट्टरतावादी लपून बसल्याची शक्यता असल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 4. ठाणे महापालिकेची 2 खासगी रुग्णालयांवर कारवाई कोणताही आजार नसताना लाखो रुपयांची बिलं आकारणाऱ्या दोन रुग्णालयांना ठाणे महापालिकेने 16 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. ठाणे हेल्थ केअर आणि सफायर अशी या रुग्णालयांची नावे आहेत. गरज नसताना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेऊन त्यांना सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. एका रुग्णालयाने तीन रुग्णांना कारण नसताना दाखल करून घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. तर दुसऱ्या रुग्णालयाने 13 रुग्णांना कारण नसताना दाखल करून घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. या कारणास्तव दोन्ही रुग्णालयांना दंडाची नोटीस दिली असल्याच माहिती माळवी यांनी दिली. हे वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केलं आहे. 5. राज्यातल्या आणखी 11 हजार कैद्यांची पॅरोलवर मुक्तता राज्यातल्या आणखी 11 हजार कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर मुक्तता करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीनंतर सुरक्षाव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनिल देशमुख म्हणाले, राज्यातील 60 कारागृहांमध्ये 38 हजार कैदी होते त्यातील 9, 671 कैद्यांची याआधीच सुटका करण्यात आली आहे. आता आणखी 11 हजार कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर मुक्तता करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. 50 ते 55 वयोगटातील पोलिसांना सामान्य ड्युटी आणि 55 वयापुढील पोलिसांना पेड लिव्ह देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. आजपासून खासगी कार्यालये सुरू निर्बंध शिथिलीकरणाच्या नव्या टप्प्यात राज्यामध्ये आजपासून खासगी कार्यालयं सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास परवानगी असेल. तसंच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असेल. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा उपस्थित राहाणं अनिवार्य केलं आहे. तसं न झाल्यास वेतन कपातीचा इशारा दिला आहे. मात्र बहुतांश प्रवासी हे उपनगरांमधून मंत्रालयात येत असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरकारी कर्मचारी संघटनांनी केली आहे. हे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. 2. लाल बहादूर शास्त्रींनंतर नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही- अमित शाह केवळ एका शब्दावर देशाला एक करणारा लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतंर नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही असं मत अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. व्हर्च्युअल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी हाक दिल्यावर सर्व देश एकत्र आला. त्यांच्या शब्दाचा सन्मान करत संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. काहीजण याला राजकीय प्रचार म्हणत आहेत. हा राजकीय प्रचार नसून देशाला एक करण्याची मोहीम आहे, असं शाह म्हणाले आहेत. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे. 3. जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 कट्टरतावादी ठार जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 कट्टरतावादी मृत्युमुखी पडले आहेत. ही चकमक अजूनही सुरू आहे. कट्टरतावादी रेबन नावाच्या गावामध्ये लपल्याचे समजल्यानंतर सुरक्षा दल आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. 5 कट्टरतावाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या परिसरात अजूनही कट्टरतावादी लपून बसल्याची शक्यता असल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 4. ठाणे महापालिकेची 2 खासगी रुग्णालयांवर कारवाई कोणताही आजार नसताना लाखो रुपयांची बिलं आकारणाऱ्या दोन रुग्णालयांना ठाणे महापालिकेने 16 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. ठाणे हेल्थ केअर आणि सफायर अशी या रुग्णालयांची नावे आहेत. गरज नसताना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेऊन त्यांना सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. एका रुग्णालयाने तीन रुग्णांना कारण नसताना दाखल करून घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. तर दुसऱ्या रुग्णालयाने 13 रुग्णांना कारण नसताना दाखल करून घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. या कारणास्तव दोन्ही रुग्णालयांना दंडाची नोटीस दिली असल्याच माहिती माळवी यांनी दिली. हे वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केलं आहे. 5. राज्यातल्या आणखी 11 हजार कैद्यांची पॅरोलवर मुक्तता राज्यातल्या आणखी 11 हजार कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर मुक्तता करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीनंतर सुरक्षाव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनिल देशमुख म्हणाले, राज्यातील 60 कारागृहांमध्ये 38 हजार कैदी होते त्यातील 9, 671 कैद्यांची याआधीच सुटका करण्यात आली आहे. आता आणखी 11 हजार कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर मुक्तता करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. 50 ते 55 वयोगटातील पोलिसांना सामान्य ड्युटी आणि 55 वयापुढील पोलिसांना पेड लिव्ह देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 104, "source_item_id": "104", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3433, "clean_index": 71, "clean_language_index": "mar_Deva:validation:71"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींच्या मुलाखतीवर टीका केली आहे. \"मोदी स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत आहेत की, बोला... काय विचारू? अशा पद्धतीची ही एक मनमोकळी मुलाखत आहे,\" असं या व्यंगचित्रात म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्राला महाराष्ट्र भाजपानं ट्वीट करत उत्तर दिलं आहे. \"बुलेट ट्रेनमध्ये गरीब प्रवास करतील काय? असा प्रश्न नको विचारू राज! मग ते मला विचारतील लवासा गरिबांसाठी होतं काय? त्यापेक्षा आपलं ठरलेलं चालू दे! एक सेटिंगवाली मुलाखत!\" असं महाराष्ट्र भाजपानं म्हटलं आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी या मुलाखतीवर टीका करत म्हटलं आहे की, \"गेल्या 4 वर्षांत कोणतीही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींनी आता स्क्रिप्टेड मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी मन की बातच केली आहे आणि पसंतीनुरुप प्रश्नांची उत्तरं दिली आहे. शेतीवरील संकट, बेरोजगारी, सीबीआयमधील वाद, डोकलाम आदी विषयांवर या मुलाखतीत चर्चा झाली नाही.\" \"देशातील कळीच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारल्याबद्दल मी स्मिता प्रकाश यांचं अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नांची नेहमीप्रमाणेच सरळ, खरी आणि टू द पॉईंट उत्तरं दिली आहे,\" असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलं आहे. यूट्यूबर ध्रुव राठी यांनी मात्र मुलाखतकार स्मिता प्रकाश यांच्यावर टीका केली आहे. \"प्रश्न अजून चांगले विचारता आले असते आणि उत्तरंही 'मन की बात'च्या पलीकडे देता आली असती. पटकथा लेखकानं चांगली कथा लिहिण्याची गरज आहे. तसंच पत्रकारालाही प्रतिप्रश्न विचारायचे असतात, हे शिकवणं गरजेचं आहे,\" असं ध्रुव राठीनं म्हटलं आहे. कुशल शर्मा यांनी मोदींच्या मुलाखतीची प्रशंसा केली आहे. \"रफाल प्रकरणाशी संबंधित काँग्रेसनं तयार केलेला संभ्रम मोदींनी दूर केला आहे. लष्कराला सक्षम बनवण्याचा मोदींचा संकल्प मला आवडतो,\" असं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. मृणाल पांडे यांनी ट्वीट करून विचारलं आहे की, \"या मुलाखतीत किती वेळेस 'मैं' शब्द उच्चारला गेला आहे, हे तुम्ही मोजलं का?\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारीला ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पत्रकार स्मिता प्रकाश यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींच्या मुलाखतीवर टीका केली आहे. \"मोदी स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत आहेत की, बोला... काय विचारू? अशा पद्धतीची ही एक मनमोकळी मुलाखत आहे,\" असं या व्यंगचित्रात म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्राला महाराष्ट्र भाजपानं ट्वीट करत उत्तर दिलं आहे. \"बुलेट ट्रेनमध्ये गरीब प्रवास करतील काय? असा प्रश्न नको विचारू राज! मग ते मला विचारतील लवासा गरिबांसाठी होतं काय? त्यापेक्षा आपलं ठरलेलं चालू दे! एक सेटिंगवाली मुलाखत!\" असं महाराष्ट्र भाजपानं म्हटलं आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी या मुलाखतीवर टीका करत म्हटलं आहे की, \"गेल्या 4 वर्षांत कोणतीही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींनी आता स्क्रिप्टेड मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी मन की बातच केली आहे आणि पसंतीनुरुप प्रश्नांची उत्तरं दिली आहे. शेतीवरील संकट, बेरोजगारी, सीबीआयमधील वाद, डोकलाम आदी विषयांवर या मुलाखतीत चर्चा झाली नाही.\" \"देशातील कळीच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारल्याबद्दल मी स्मिता प्रकाश यांचं अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नांची नेहमीप्रमाणेच सरळ, खरी आणि टू द पॉईंट उत्तरं दिली आहे,\" असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलं आहे. यूट्यूबर ध्रुव राठी यांनी मात्र मुलाखतकार स्मिता प्रकाश यांच्यावर टीका केली आहे. \"प्रश्न अजून चांगले विचारता आले असते आणि उत्तरंही 'मन की बात'च्या पलीकडे देता आली असती. पटकथा लेखकानं चांगली कथा लिहिण्याची गरज आहे. तसंच पत्रकारालाही प्रतिप्रश्न विचारायचे असतात, हे शिकवणं गरजेचं आहे,\" असं ध्रुव राठीनं म्हटलं आहे. कुशल शर्मा यांनी मोदींच्या मुलाखतीची प्रशंसा केली आहे. \"रफाल प्रकरणाशी संबंधित काँग्रेसनं तयार केलेला संभ्रम मोदींनी दूर केला आहे. लष्कराला सक्षम बनवण्याचा मोदींचा संकल्प मला आवडतो,\" असं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. मृणाल पांडे यांनी ट्वीट करून विचारलं आहे की, \"या मुलाखतीत किती वेळेस 'मैं' शब्द उच्चारला गेला आहे, हे तुम्ही मोजलं का?\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 105, "source_item_id": "105", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1947, "clean_index": 72, "clean_language_index": "mar_Deva:validation:72"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनक्षलवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही चकमक झाली. तब्बल दीड ते दोन तास ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यात एसएलआर आणि एके-४६ या आधुनिक बंदुकांचा समावेश आहे. या चकमकीत, माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम आणि श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू या मूळच्या तेलंगणातल्या माओवादी नेत्यांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी चळवळीच्या 38 वर्षांच्या इतिहासात ही एक मोठी पोलीस कारवाई आहे. चकमकीत इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा मृत्यू होण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. या चकमकीनंतर आता पुढे काय होणार, याचे परिणाम काय होणार, माओवादी या कारवाईला प्रत्युत्तर देणार का? पोलिसांनी केलेली ही कारवाई कितपत महत्त्वाची आहे? गडचिरोली जिल्ह्यातील ताडगाव पोलीस स्थानक. नक्षलवाद्यांच्या मोठ्या हल्ल्याची शक्यता? 'इंडियन एक्स्प्रेस'चे ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांच्या मते, ''रविवारी पोलीस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत तब्ब्ल १६ माओवाद्यांचा मृत्यू झाल्यानं, या गटात बदला घेण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.\" \"माओवादी या घटनेमागील कारणं शोधून त्वरित नवीन पर्याय शोधून, पोलीस पथकांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतील. पण ज्यापद्धतीची कारवाई पोलिसांनी केली आहे, ती माओवाद्यांना मोठा धक्का देणारी आहे हे निश्चित,\" असं ते पुढे सांगतात. 'दैनिक लोकमत'चे जेष्ठ पत्रकार नरेश डोंगरे सांगतात, \"या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या गडचिरोलीतल्या माओवादी चळवळीला जोरदार हादरा बसला आहे. त्यामुळे या भागातल्या माओवाद्यांचं मनोबल ढासळण्याची भीती लक्षात घेत ते जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा तेव्हा माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ले करून घातपात घडविले आहेत. हे लक्षात घेता सुरक्षा दलानं अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे.\" \"भविष्यात एखाद्या नेत्याचे किंवा अधिकाऱ्याचे अपहरण अथवा हत्या करण्याचं षडयंत्र माओवादी रचू शकतात. त्यादृष्टीनेही सुरक्षा दलानं खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरं म्हणजे, या घडामोडींनी बिथरलेले माओवादी गावकऱ्यांवर सूड उगवण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे गावकऱ्यांना संरक्षण देण्याला सुरक्षा दलानं सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे,\" डोंगरे पुढे सांगतात. 'द हिंदू'चे पत्रकार पवन डहाट यांचं विश्लेषण मात्र वेगळं आहे. ते म्हणतात, \"माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात 2014 पासून पुन्हा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. काल घडलेल्या या घडामोडींनंतर त्यांचं नक्कीच मोठं नुकसान झालं आहे. त्यातल्या त्यात या गटाचे मुख्य सूत्रधार असलेले श्रीनिवास आणि साईनाथ हे मारले गेलेत. त्यामुळे या माओवाद्यांची ताकद कमी झाली आहे. म्हणून हे म्हणणे योग्य होणार नाही ही संघटना स्थानिक रहिवासी किंवा पोलिसांवर हल्ला करतील. कारण गडचिरोली मधल्या माओवाद्यांचा गट हा तेवढा ताकदीचा नाही जेवढा छत्तीसगढमधल्या सुकमा आणि बिजापूर भागातला आहे.'' हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्र पोलिसांचं सी-६० पथक आणि सीआरपीएफच्या नवव्या बटालियननं केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी कारवाईत 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनक्षलवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही चकमक झाली. तब्बल दीड ते दोन तास ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यात एसएलआर आणि एके-४६ या आधुनिक बंदुकांचा समावेश आहे. या चकमकीत, माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम आणि श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू या मूळच्या तेलंगणातल्या माओवादी नेत्यांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी चळवळीच्या 38 वर्षांच्या इतिहासात ही एक मोठी पोलीस कारवाई आहे. चकमकीत इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा मृत्यू होण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. या चकमकीनंतर आता पुढे काय होणार, याचे परिणाम काय होणार, माओवादी या कारवाईला प्रत्युत्तर देणार का? पोलिसांनी केलेली ही कारवाई कितपत महत्त्वाची आहे? गडचिरोली जिल्ह्यातील ताडगाव पोलीस स्थानक. नक्षलवाद्यांच्या मोठ्या हल्ल्याची शक्यता? 'इंडियन एक्स्प्रेस'चे ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांच्या मते, ''रविवारी पोलीस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत तब्ब्ल १६ माओवाद्यांचा मृत्यू झाल्यानं, या गटात बदला घेण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.\" \"माओवादी या घटनेमागील कारणं शोधून त्वरित नवीन पर्याय शोधून, पोलीस पथकांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतील. पण ज्यापद्धतीची कारवाई पोलिसांनी केली आहे, ती माओवाद्यांना मोठा धक्का देणारी आहे हे निश्चित,\" असं ते पुढे सांगतात. 'दैनिक लोकमत'चे जेष्ठ पत्रकार नरेश डोंगरे सांगतात, \"या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या गडचिरोलीतल्या माओवादी चळवळीला जोरदार हादरा बसला आहे. त्यामुळे या भागातल्या माओवाद्यांचं मनोबल ढासळण्याची भीती लक्षात घेत ते जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा तेव्हा माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ले करून घातपात घडविले आहेत. हे लक्षात घेता सुरक्षा दलानं अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे.\" \"भविष्यात एखाद्या नेत्याचे किंवा अधिकाऱ्याचे अपहरण अथवा हत्या करण्याचं षडयंत्र माओवादी रचू शकतात. त्यादृष्टीनेही सुरक्षा दलानं खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरं म्हणजे, या घडामोडींनी बिथरलेले माओवादी गावकऱ्यांवर सूड उगवण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे गावकऱ्यांना संरक्षण देण्याला सुरक्षा दलानं सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे,\" डोंगरे पुढे सांगतात. 'द हिंदू'चे पत्रकार पवन डहाट यांचं विश्लेषण मात्र वेगळं आहे. ते म्हणतात, \"माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात 2014 पासून पुन्हा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. काल घडलेल्या या घडामोडींनंतर त्यांचं नक्कीच मोठं नुकसान झालं आहे. त्यातल्या त्यात या गटाचे मुख्य सूत्रधार असलेले श्रीनिवास आणि साईनाथ हे मारले गेलेत. त्यामुळे या माओवाद्यांची ताकद कमी झाली आहे. म्हणून हे म्हणणे योग्य होणार नाही ही संघटना स्थानिक रहिवासी किंवा पोलिसांवर हल्ला करतील. कारण गडचिरोली मधल्या माओवाद्यांचा गट हा तेवढा ताकदीचा नाही जेवढा छत्तीसगढमधल्या सुकमा आणि बिजापूर भागातला आहे.'' हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 106, "source_item_id": "106", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2861, "clean_index": 73, "clean_language_index": "mar_Deva:validation:73"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुलीला सोडवता यावं यासाठी पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला विनंती करून गाडी थेट भोपाळमध्ये थांबवली आणि या मुलीला सुखरूप सोडवलं, तिच्या अपहरणकर्त्यालाही ताब्यात घेतलं. पण त्यानंतर जे समोर आलं त्याने पोलीस पुरते चक्रावून गेले. ललितपूरचे पोलीस अधिक्षक मिर्झा मंझर बेग यांनी बीबीसीला सांगितलं, \"रविवारी संध्याकाळी एका महिलेने रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांना माहिती दिली की तिच्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण झालंय. अपहरणकर्त्याला तिने रेल्वेत बसताना पाहिलं असंही ती म्हणाली. \"या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक माणूस या मुलीला घेऊन राप्ती सागर एक्सप्रेसमध्ये बसताना आढळून आला. मग असं ठरलं की भोपाळपर्यंत ही रेल्वे विनाथांबा चालवायची जेणेकरून या माणसाला मुलीसह भोपाळमध्ये ताब्यात घेता येईल,\" बेग यांनी सांगितलं. मुलगी घरात नाही पाहिल्यावर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. एक माणूस मुलीला घेऊन गेल्याची माहिती त्यांनी घराजवळच असलेल्या ललितपूर स्टेशनवरच्या आरपीएफ जवानांना दिली. सीसीटीव्हीत त्या मुलीला घेऊन एक माणूस रेल्वेत बसलेला दिसला. पण काही करण्यापूर्वीच रेल्वेने स्थानक सोडलं होतं. भोपाळ स्थानकावर 'अपहरणकर्त्याला' ताब्यात घेतलं या सर्व प्रकरणाची माहिती झाशीच्या आरपीएफ इन्सपेक्टरला दिली गेली आणि भोपाळच्या ऑपरेटिंग कंट्रोल रुमलाही सतर्क केलं गेलं. आरपीएफने रेल्वे प्रशासनाला विनंती केली की गाडी भोपाळपर्यंत कुठेही थांबवली जाऊ नये जेणेकरून मुलीला सुरक्षितपणे सोडवता येईल. अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी आणि एखाद्या लहान मुलीला सोडवण्यासाठी एखादी रेल्वे विनाथांबा धावण्याची ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिलीच घटना असावी. राप्ती सागर एक्सप्रेस सुमारे 200 किलोमीटरचं अंतर कुठेही न थांबता धावली. या अंतरात गाडीचे अनेक नियोजित थांबे आहेत, पण ते सगळे डावलून गाडी थेट भोपाळला गेली. साधारण अडीच तासांनंतर गाडी भोपाळ स्थानकात पोहोचली तेव्हा पोलीस तिथे हजरच होते. ललितपूरचे पोलीस अधिक्षक बेग सांगतात, \"ट्रेनमधून मुलीला आणि तिला घेऊन जाणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आम्हाला कळलं की तो दुसरा-तिसरा कुणी नाही तर त्या मुलीचा पिता होता. नवरा-बायकोमध्ये भांडण झालं होतं ज्यानंतर तो माणूस आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेला होता. पण त्या महिलेने पोलिसांना हे सांगितलं नव्हतं की तिच्या मुलीला घेऊन जाणारा माणूस तिचा नवरा आहे.\" गाडी भोपाळ स्थानकात पोहोचताच पोलिसांनी 'अपहरणकर्ता' आणि मुलीला शोधून ताब्यात घेतलं. तो त्या मुलीचा पिता आहे कळल्यावर पोलिसांनी बंदोबस्तातच त्या दोघांना पुन्हा ललितपूरला रवाना केलं. पोलीस अधिक्षक बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार ललितपूरला पोहोचल्यावर सर्व नातेवाईकांची एकमेकांशी गाठ घालून दिली गेली. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मुलीचे आई किंवा वडील काहीही बोलायला तयार नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे वडील लक्ष्मी नारायण ललितपूरच्या आझाजपुरा भागात भाड्याच्या घरात राहतात. नवरा बायकोमध्ये कुठल्याशा कारणावरून वाद झाला आणि लक्ष्मी नारायण अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेले. त्यांचं घर रेल्वे स्टेशनजवळच असल्याने मुलीच्या आईने आणि इतरांनी लक्ष्मी नारायण यांचा रेल्वे स्टेशनपर्यंत पाठलाग केला. पण मुलीच्या आईचं म्हणणं आहे की आपला पतीच मुलीला घेऊन गेलाय हे तिला माहीत नव्हतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून एका तीन वर्षांच्या मुलीचं कथितरीत्या अपहरण झालं. 'अपहरणकर्ता' तिला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि भोपाळला जाणाऱ्या रेल्वेत चढला. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुलीला सोडवता यावं यासाठी पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला विनंती करून गाडी थेट भोपाळमध्ये थांबवली आणि या मुलीला सुखरूप सोडवलं, तिच्या अपहरणकर्त्यालाही ताब्यात घेतलं. पण त्यानंतर जे समोर आलं त्याने पोलीस पुरते चक्रावून गेले. ललितपूरचे पोलीस अधिक्षक मिर्झा मंझर बेग यांनी बीबीसीला सांगितलं, \"रविवारी संध्याकाळी एका महिलेने रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांना माहिती दिली की तिच्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण झालंय. अपहरणकर्त्याला तिने रेल्वेत बसताना पाहिलं असंही ती म्हणाली. \"या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक माणूस या मुलीला घेऊन राप्ती सागर एक्सप्रेसमध्ये बसताना आढळून आला. मग असं ठरलं की भोपाळपर्यंत ही रेल्वे विनाथांबा चालवायची जेणेकरून या माणसाला मुलीसह भोपाळमध्ये ताब्यात घेता येईल,\" बेग यांनी सांगितलं. मुलगी घरात नाही पाहिल्यावर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. एक माणूस मुलीला घेऊन गेल्याची माहिती त्यांनी घराजवळच असलेल्या ललितपूर स्टेशनवरच्या आरपीएफ जवानांना दिली. सीसीटीव्हीत त्या मुलीला घेऊन एक माणूस रेल्वेत बसलेला दिसला. पण काही करण्यापूर्वीच रेल्वेने स्थानक सोडलं होतं. भोपाळ स्थानकावर 'अपहरणकर्त्याला' ताब्यात घेतलं या सर्व प्रकरणाची माहिती झाशीच्या आरपीएफ इन्सपेक्टरला दिली गेली आणि भोपाळच्या ऑपरेटिंग कंट्रोल रुमलाही सतर्क केलं गेलं. आरपीएफने रेल्वे प्रशासनाला विनंती केली की गाडी भोपाळपर्यंत कुठेही थांबवली जाऊ नये जेणेकरून मुलीला सुरक्षितपणे सोडवता येईल. अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी आणि एखाद्या लहान मुलीला सोडवण्यासाठी एखादी रेल्वे विनाथांबा धावण्याची ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिलीच घटना असावी. राप्ती सागर एक्सप्रेस सुमारे 200 किलोमीटरचं अंतर कुठेही न थांबता धावली. या अंतरात गाडीचे अनेक नियोजित थांबे आहेत, पण ते सगळे डावलून गाडी थेट भोपाळला गेली. साधारण अडीच तासांनंतर गाडी भोपाळ स्थानकात पोहोचली तेव्हा पोलीस तिथे हजरच होते. ललितपूरचे पोलीस अधिक्षक बेग सांगतात, \"ट्रेनमधून मुलीला आणि तिला घेऊन जाणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आम्हाला कळलं की तो दुसरा-तिसरा कुणी नाही तर त्या मुलीचा पिता होता. नवरा-बायकोमध्ये भांडण झालं होतं ज्यानंतर तो माणूस आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेला होता. पण त्या महिलेने पोलिसांना हे सांगितलं नव्हतं की तिच्या मुलीला घेऊन जाणारा माणूस तिचा नवरा आहे.\" गाडी भोपाळ स्थानकात पोहोचताच पोलिसांनी 'अपहरणकर्ता' आणि मुलीला शोधून ताब्यात घेतलं. तो त्या मुलीचा पिता आहे कळल्यावर पोलिसांनी बंदोबस्तातच त्या दोघांना पुन्हा ललितपूरला रवाना केलं. पोलीस अधिक्षक बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार ललितपूरला पोहोचल्यावर सर्व नातेवाईकांची एकमेकांशी गाठ घालून दिली गेली. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मुलीचे आई किंवा वडील काहीही बोलायला तयार नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे वडील लक्ष्मी नारायण ललितपूरच्या आझाजपुरा भागात भाड्याच्या घरात राहतात. नवरा बायकोमध्ये कुठल्याशा कारणावरून वाद झाला आणि लक्ष्मी नारायण अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेले. त्यांचं घर रेल्वे स्टेशनजवळच असल्याने मुलीच्या आईने आणि इतरांनी लक्ष्मी नारायण यांचा रेल्वे स्टेशनपर्यंत पाठलाग केला. पण मुलीच्या आईचं म्हणणं आहे की आपला पतीच मुलीला घेऊन गेलाय हे तिला माहीत नव्हतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 107, "source_item_id": "107", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3168, "clean_index": 74, "clean_language_index": "mar_Deva:validation:74"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोकांच्या मते, सर्वप्रथम रेल्वेच्या पायाभूत सुविधा द्या आणि त्यानंतर मोठे प्रकल्प आणा. बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना प्रश्न विचारला होती की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडण योग्य आहे का? वाचकांनी यावर भरभरून मतं व्यक्त केली. अनेक लोकांनी बुलेट ट्रेनऐवजी लोकल सुधारा या अर्थाची मतं मांडली. तर काही जण मात्र बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प आवश्यक आहेत आणि त्यावरचा खर्च इतरत्र वळवता कामा नयेत, अशाही मताचे आहेत. सुनील पाटील म्हणतात की, जर लोकल ट्रेन्सच्या सामान्य गरजा व सुरक्षा पूर्ण होऊ शकत नाही, तर बुलेट ट्रेन येऊनदेखील हेच प्रश्न निर्माण होतील. वृषाली पाटील म्हणतात की, \"बुलेट ट्रेनचा जेवढा फायदा गुजरातला आहे तेवढा मुंबईला नाही आहे.\" \"त्यासाठी वापरण्यात येणारा पैसा हा मुंबईच्या विकासासाठी वापरता येईल. नाहीतर बुलेट ट्रेनही मोनोरेलसारखी शोभेची वस्तू बनून राहील.\" किरण घुगे म्हणतात, \"घाटकोपर स्टेशन वर पाऊस चालू असताना फिरून दाखवा. शॉवर चालू असतो पत्र्यांमधून.\" \"बुलेट ट्रेन आणून आमच्या जीवनात असा काय आमूलाग्र बदल आणणार आहे? ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे त्या आधी पुरवा मग विकासावर बोलू\", असं ते सांगतात. सागर पाटील यांचंसुद्धा हेच मत आहे. \"पायाभूत सुविधा द्या म्हणावं आधी, मग खेळा बुलेट बुलेट\", असं मनोज चौधरी म्हणत आहेत. पँट फाटलेली असताना नवीन शर्ट घ्या म्हणून आग्रह करण्यासारखं आहे हे, असं मयूर अग्निहोत्री म्हणतात. संदीप दिवेकरांना वाटतं की, नागरिकांच्या मूळ समस्या आधी सोडवायला हव्यात. नंदिनी शहासने म्हणतात की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योग्य नाही. काही लोकांचे म्हणणं असंही आहे की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडणं योग्य नाही. दिनेश पोटनिस म्हणतात, \"बुलेट ट्रेनसाठी कमी व्याजात कर्ज उपलब्ध असेल तर बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्यात काहीच गैर नाही.\" शैलेंद्र पाटील यांच्या मते, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. संजय साळुंखे म्हणतात की, \"जेव्हा एखादा प्रोजेक्ट बनतो तेव्हा आवश्यक खर्च त्यावर करावाच लागतो. हे सिंपल लॉजिक आहे. बुलेट ट्रेनचा पैसा दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही. एक तर प्रोजेक्ट घ्या किंवा सोडून द्या.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पावरून महाराष्ट्र, विशेषतः मुंबईमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोकांच्या मते, सर्वप्रथम रेल्वेच्या पायाभूत सुविधा द्या आणि त्यानंतर मोठे प्रकल्प आणा. बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना प्रश्न विचारला होती की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडण योग्य आहे का? वाचकांनी यावर भरभरून मतं व्यक्त केली. अनेक लोकांनी बुलेट ट्रेनऐवजी लोकल सुधारा या अर्थाची मतं मांडली. तर काही जण मात्र बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प आवश्यक आहेत आणि त्यावरचा खर्च इतरत्र वळवता कामा नयेत, अशाही मताचे आहेत. सुनील पाटील म्हणतात की, जर लोकल ट्रेन्सच्या सामान्य गरजा व सुरक्षा पूर्ण होऊ शकत नाही, तर बुलेट ट्रेन येऊनदेखील हेच प्रश्न निर्माण होतील. वृषाली पाटील म्हणतात की, \"बुलेट ट्रेनचा जेवढा फायदा गुजरातला आहे तेवढा मुंबईला नाही आहे.\" \"त्यासाठी वापरण्यात येणारा पैसा हा मुंबईच्या विकासासाठी वापरता येईल. नाहीतर बुलेट ट्रेनही मोनोरेलसारखी शोभेची वस्तू बनून राहील.\" किरण घुगे म्हणतात, \"घाटकोपर स्टेशन वर पाऊस चालू असताना फिरून दाखवा. शॉवर चालू असतो पत्र्यांमधून.\" \"बुलेट ट्रेन आणून आमच्या जीवनात असा काय आमूलाग्र बदल आणणार आहे? ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे त्या आधी पुरवा मग विकासावर बोलू\", असं ते सांगतात. सागर पाटील यांचंसुद्धा हेच मत आहे. \"पायाभूत सुविधा द्या म्हणावं आधी, मग खेळा बुलेट बुलेट\", असं मनोज चौधरी म्हणत आहेत. पँट फाटलेली असताना नवीन शर्ट घ्या म्हणून आग्रह करण्यासारखं आहे हे, असं मयूर अग्निहोत्री म्हणतात. संदीप दिवेकरांना वाटतं की, नागरिकांच्या मूळ समस्या आधी सोडवायला हव्यात. नंदिनी शहासने म्हणतात की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योग्य नाही. काही लोकांचे म्हणणं असंही आहे की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडणं योग्य नाही. दिनेश पोटनिस म्हणतात, \"बुलेट ट्रेनसाठी कमी व्याजात कर्ज उपलब्ध असेल तर बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्यात काहीच गैर नाही.\" शैलेंद्र पाटील यांच्या मते, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. संजय साळुंखे म्हणतात की, \"जेव्हा एखादा प्रोजेक्ट बनतो तेव्हा आवश्यक खर्च त्यावर करावाच लागतो. हे सिंपल लॉजिक आहे. बुलेट ट्रेनचा पैसा दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही. एक तर प्रोजेक्ट घ्या किंवा सोडून द्या.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 108, "source_item_id": "108", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1983, "clean_index": 75, "clean_language_index": "mar_Deva:validation:75"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंग्लंमधील एका क्रिकेट सामन्याचे दृश्य हे नियम जूनमध्ये लंडन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत मांडण्यात आले होते. सदस्यांची मान्यता आणि एलिट पंचांच्या कार्यशाळेनंतर नियमांची अंमबजावणी होणार आहे. नवे नियम असे असतील उद्घाटनीय ट्वेन्टी-20 सामन्यादरम्यान पंच रेड कार्ड दाखवताना. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीनंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना. कोरिया सुपरसीरिजमध्ये 'सिंधू'नामाचा गजर उत्तर कोरिया : किमच्या राज्याचा आँखो-देखा हाल कसोटी क्रिकेटमधील नियमांत होणारे बदल इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेट सामन्यातील एक दृश्य. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "बॅट आणि बॉल यांच्यातील द्वंद आकर्षक होण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारपासून नवीन नियम अंगीकारत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंग्लंमधील एका क्रिकेट सामन्याचे दृश्य हे नियम जूनमध्ये लंडन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत मांडण्यात आले होते. सदस्यांची मान्यता आणि एलिट पंचांच्या कार्यशाळेनंतर नियमांची अंमबजावणी होणार आहे. नवे नियम असे असतील उद्घाटनीय ट्वेन्टी-20 सामन्यादरम्यान पंच रेड कार्ड दाखवताना. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीनंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना. कोरिया सुपरसीरिजमध्ये 'सिंधू'नामाचा गजर उत्तर कोरिया : किमच्या राज्याचा आँखो-देखा हाल कसोटी क्रिकेटमधील नियमांत होणारे बदल इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेट सामन्यातील एक दृश्य. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 115, "source_item_id": "115", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 779, "clean_index": 76, "clean_language_index": "mar_Deva:validation:76"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफाइल फोटो 1) तर राम मंदिराचा प्रश्न तो 24 तासात निकाली काढू : योगी आदित्यनाथ अयोध्या प्रश्नी सुप्रीम कोर्टाला निकाल देता येत नसेल तर युपी सरकार 24 तासांत तो प्रश्न सोडवू असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया टीव्हीवरील 'आप की अदालत' या कार्यक्रमात म्हटलं आहे. या शोमध्ये त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला होता. \"सुप्रीम कोर्टाने अयोद्धा वाद लवकर सोडवावा. त्यांना जर हा प्रश्न सोडवता येत नसेल तर तो आमच्याकडे द्यावा आम्ही तो 24 तासात निकाली काढू असं,\" असं ते म्हणाले. \"राम मंदिराबाबत 29 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाला परत एकदा विनंती करतो की त्यांनी वेळेवर निकाल द्यावा. त्यामुळे लोकांचं समाधान होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. जर अनपेक्षित उशीर होत असेल तर ती संस्था लोकांचा विश्वास गमावते,\" असंही ते म्हणाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. 2) जगातील अर्धे कुष्ठ रुग्ण भारतात : WHO जगभरातील अर्धे कुष्ठ रुग्ण भारतात सापडत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. हा आजार, त्याबद्दलची अनास्था, रुग्णांबद्दल भेदभाव, अज्ञान यामुळे भारतात या आजाराचं प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटलं आहे. जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठ रुग्ण आढळतात. यातील एक लाख भारतात आढळतात. पुरेशा आरोग्य सुविधा भारतात उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या भारतात उद्भवत आहेत. भारताशिवाय ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही रुग्णांची संख्या जास्त आहे. 3) ... फक्त मग माझ्या बाबतीतच हॅकरवर का विश्वास ठेवला? : एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू ही हत्या होती, त्यामागे ईव्हीएम मशीनमधील कथित छेडछाड हे कारण आहे, असा आरोप एका हॅकरने केला. यावर हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे भाजप सांगत आहे. मग माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे यांनी केलेल्या आरोपांवर विश्वास का ठेवला, असा सवाल भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे केला. सरकारनामाने ही बातमी दिली आहे. एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीवर संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनीष भंगाळे यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी खडसे यांना क्लीन चीट दिली होती. जळगाव येथे एका कार्यक्रमात ते म्हणाले, \"त्याने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायल मुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.\" 4) ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील संशयित गौतम खेतान यांना अटक आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून EDने गौतम खेतान यांना अटक केली आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेलच्या चौकशीतून नवी माहिती उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असा तपास संस्थांचा दावा आहे, असं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीसाठीच्या 3600 कोटी रुपयांच्या या व्यवहारात गौतम खेतान संशयित आहेत. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणी त्यांना गेल्या वर्षीच जामीन मंजूर झाला होता. आता EDनं खेतान यांना आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैशांच्या संशयावरून अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. 5) स्वाइन फ्लूमुळं राजस्थानमध्ये 26 दिवसांत 70 मृत्यू राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळं शनिवारी आणखी तीन जण दगावल्यानंतर मृतांचा आकडा 70 झाला आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून म्हणजे अवघ्या 26 दिवसांत 70 जण दगावले आहेत. यावर्षी 84 जणाना स्वाइन फ्लू झाला आहे. जयपूरमध्ये 37, उदयपूरमध्ये 12, जोधपूरमध्ये 10 आणि बिकानेरमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफाइल फोटो 1) तर राम मंदिराचा प्रश्न तो 24 तासात निकाली काढू : योगी आदित्यनाथ अयोध्या प्रश्नी सुप्रीम कोर्टाला निकाल देता येत नसेल तर युपी सरकार 24 तासांत तो प्रश्न सोडवू असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया टीव्हीवरील 'आप की अदालत' या कार्यक्रमात म्हटलं आहे. या शोमध्ये त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला होता. \"सुप्रीम कोर्टाने अयोद्धा वाद लवकर सोडवावा. त्यांना जर हा प्रश्न सोडवता येत नसेल तर तो आमच्याकडे द्यावा आम्ही तो 24 तासात निकाली काढू असं,\" असं ते म्हणाले. \"राम मंदिराबाबत 29 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाला परत एकदा विनंती करतो की त्यांनी वेळेवर निकाल द्यावा. त्यामुळे लोकांचं समाधान होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. जर अनपेक्षित उशीर होत असेल तर ती संस्था लोकांचा विश्वास गमावते,\" असंही ते म्हणाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. 2) जगातील अर्धे कुष्ठ रुग्ण भारतात : WHO जगभरातील अर्धे कुष्ठ रुग्ण भारतात सापडत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. हा आजार, त्याबद्दलची अनास्था, रुग्णांबद्दल भेदभाव, अज्ञान यामुळे भारतात या आजाराचं प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटलं आहे. जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठ रुग्ण आढळतात. यातील एक लाख भारतात आढळतात. पुरेशा आरोग्य सुविधा भारतात उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या भारतात उद्भवत आहेत. भारताशिवाय ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही रुग्णांची संख्या जास्त आहे. 3) ... फक्त मग माझ्या बाबतीतच हॅकरवर का विश्वास ठेवला? : एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू ही हत्या होती, त्यामागे ईव्हीएम मशीनमधील कथित छेडछाड हे कारण आहे, असा आरोप एका हॅकरने केला. यावर हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे भाजप सांगत आहे. मग माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे यांनी केलेल्या आरोपांवर विश्वास का ठेवला, असा सवाल भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे केला. सरकारनामाने ही बातमी दिली आहे. एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीवर संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनीष भंगाळे यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी खडसे यांना क्लीन चीट दिली होती. जळगाव येथे एका कार्यक्रमात ते म्हणाले, \"त्याने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायल मुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.\" 4) ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील संशयित गौतम खेतान यांना अटक आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून EDने गौतम खेतान यांना अटक केली आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेलच्या चौकशीतून नवी माहिती उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असा तपास संस्थांचा दावा आहे, असं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीसाठीच्या 3600 कोटी रुपयांच्या या व्यवहारात गौतम खेतान संशयित आहेत. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणी त्यांना गेल्या वर्षीच जामीन मंजूर झाला होता. आता EDनं खेतान यांना आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैशांच्या संशयावरून अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. 5) स्वाइन फ्लूमुळं राजस्थानमध्ये 26 दिवसांत 70 मृत्यू राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळं शनिवारी आणखी तीन जण दगावल्यानंतर मृतांचा आकडा 70 झाला आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून म्हणजे अवघ्या 26 दिवसांत 70 जण दगावले आहेत. यावर्षी 84 जणाना स्वाइन फ्लू झाला आहे. जयपूरमध्ये 37, उदयपूरमध्ये 12, जोधपूरमध्ये 10 आणि बिकानेरमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 116, "source_item_id": "116", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3377, "clean_index": 77, "clean_language_index": "mar_Deva:validation:77"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोना व्हायरसच्या रुग्णांकरता मदतनिधी म्हणून या फंडाची रचना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असा प्रश्न विचारला जातो आहे. काही लोकांनी पीएम केअर फंडाला घोटाळा असल्याचं म्हटलं आहे. महालेखापरीक्षकांच्या किंवा कॅगच्या अखत्यारीत येऊ नये याकरता पीएम केअर फंडाची स्थापना केल्याचं काहींचं म्हणणं आहे. आर्थिक निगराणी ठेवणाऱ्या यंत्रणांच्या परिघात येत नसल्याने या फंडात जमा झालेला पैसा आणि त्याचा विनियोग याविषयी विचारणा केली जाणार नाही, असं काहींचं म्हणणं आहे. पंतप्रधान कार्यालय तसंच सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कोरोनाबद्दल अधिक माहिती- भाजप नेते नलिन कोहली यांनी बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांच्याशी बोलताना सांगितलं की, \"या मुद्यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सरकार वेगवेगळ्या उद्दिष्टांनिशी फंडाची स्थापना करतं. यासंदर्भात अहवाल कॅगला दिला जातो. सगळं काही नियमांच्या अखत्यारीत राहून केलं जात आहे.\" सोशल मीडियावरील प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पीएम केअर फंडावर टीका केली आहे. पंतप्रधानांना कॅची नावं आवडतात. प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष किंवा PMNRF चं नाव बदलून पीएम केअर करता आलं असतं असं थरूर यांनी म्हटलं आहे. मात्र एक नवीन फंड तयार करण्यात आला, ज्याच्या विनियोगाबद्दल कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. राष्ट्रीय संकटावेळीही व्यक्तीकेंद्रित लाट आणण्याचे हे प्रयत्न असल्याची टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. या फंडासंदर्भात तुम्ही जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवं असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मदतनिधी कोषात 3800 कोटी रुपये असल्याचा दावा साकेत गोखले यांनी केला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत त्यांनी पीएम केअरसंदर्भात माहिती मागवली आहे. नव्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यापूर्वी, या आधीच्या खात्यातील शिल्लक रकमेचा विनियोग करा असं लाडक्या नेत्याला सांगायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांचं ट्वीट शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातूवन कोरोनाग्रस्तांकरता मदत म्हणून पंतप्रधान नागरिक सहाय्यता आणि आपात्कालीन फंड अर्थात पीएम-केअर्स फंडाची घोषणा केली. लोकांनी देशवासीयांसाठी पैसे दान करावेत असं आवाहन त्यांनी केलं. भविष्यात असं संकट ओढवलं तर त्यावेळी या फंडातील रकमेचा उपयोग होईल असंही त्यांनी सांगितलं. ट्वीमध्ये फंडाशी निगडीत माहितीची लिंक देण्यात आली होती. www.pmindia.gov.in या पंतप्रधान कार्यालयाशी संलग्न वेबसाईटवर फंडासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पीएम केअर ट्रस्टचे अध्यक्ष पंतप्रधान असतील, सदस्यांमध्ये गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री यांचा समावेश आहे. एकीकडे फंडासंदर्भात प्रश्न विचारले जात असताना, कॉर्पोरेट उद्योग विश्व तसंच बॉलीवूड तारेतारका यांच्यासह सामान्य माणसं फंडासाठी भरभरून योगदान देत आहेत. अभिनेता अक्षय कुमारने या फंडासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. उद्योगपती गौतम अदानी यांनी या फंडाकरता 100 कोटी रुपये दिले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी पीएम-केअर्स फंडाची (PM Cares Fund) घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या फंडासंदर्भात काही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोना व्हायरसच्या रुग्णांकरता मदतनिधी म्हणून या फंडाची रचना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असा प्रश्न विचारला जातो आहे. काही लोकांनी पीएम केअर फंडाला घोटाळा असल्याचं म्हटलं आहे. महालेखापरीक्षकांच्या किंवा कॅगच्या अखत्यारीत येऊ नये याकरता पीएम केअर फंडाची स्थापना केल्याचं काहींचं म्हणणं आहे. आर्थिक निगराणी ठेवणाऱ्या यंत्रणांच्या परिघात येत नसल्याने या फंडात जमा झालेला पैसा आणि त्याचा विनियोग याविषयी विचारणा केली जाणार नाही, असं काहींचं म्हणणं आहे. पंतप्रधान कार्यालय तसंच सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कोरोनाबद्दल अधिक माहिती- भाजप नेते नलिन कोहली यांनी बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांच्याशी बोलताना सांगितलं की, \"या मुद्यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सरकार वेगवेगळ्या उद्दिष्टांनिशी फंडाची स्थापना करतं. यासंदर्भात अहवाल कॅगला दिला जातो. सगळं काही नियमांच्या अखत्यारीत राहून केलं जात आहे.\" सोशल मीडियावरील प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पीएम केअर फंडावर टीका केली आहे. पंतप्रधानांना कॅची नावं आवडतात. प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष किंवा PMNRF चं नाव बदलून पीएम केअर करता आलं असतं असं थरूर यांनी म्हटलं आहे. मात्र एक नवीन फंड तयार करण्यात आला, ज्याच्या विनियोगाबद्दल कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. राष्ट्रीय संकटावेळीही व्यक्तीकेंद्रित लाट आणण्याचे हे प्रयत्न असल्याची टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. या फंडासंदर्भात तुम्ही जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवं असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मदतनिधी कोषात 3800 कोटी रुपये असल्याचा दावा साकेत गोखले यांनी केला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत त्यांनी पीएम केअरसंदर्भात माहिती मागवली आहे. नव्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यापूर्वी, या आधीच्या खात्यातील शिल्लक रकमेचा विनियोग करा असं लाडक्या नेत्याला सांगायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांचं ट्वीट शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातूवन कोरोनाग्रस्तांकरता मदत म्हणून पंतप्रधान नागरिक सहाय्यता आणि आपात्कालीन फंड अर्थात पीएम-केअर्स फंडाची घोषणा केली. लोकांनी देशवासीयांसाठी पैसे दान करावेत असं आवाहन त्यांनी केलं. भविष्यात असं संकट ओढवलं तर त्यावेळी या फंडातील रकमेचा उपयोग होईल असंही त्यांनी सांगितलं. ट्वीमध्ये फंडाशी निगडीत माहितीची लिंक देण्यात आली होती. www.pmindia.gov.in या पंतप्रधान कार्यालयाशी संलग्न वेबसाईटवर फंडासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पीएम केअर ट्रस्टचे अध्यक्ष पंतप्रधान असतील, सदस्यांमध्ये गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री यांचा समावेश आहे. एकीकडे फंडासंदर्भात प्रश्न विचारले जात असताना, कॉर्पोरेट उद्योग विश्व तसंच बॉलीवूड तारेतारका यांच्यासह सामान्य माणसं फंडासाठी भरभरून योगदान देत आहेत. अभिनेता अक्षय कुमारने या फंडासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. उद्योगपती गौतम अदानी यांनी या फंडाकरता 100 कोटी रुपये दिले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 117, "source_item_id": "117", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2878, "clean_index": 78, "clean_language_index": "mar_Deva:validation:78"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहेलिकॉप्टरचा आकार सॉफ्टबॉलइतका मर्यादित ठेवण्यासाठी डिझाईन टीमनं चार वर्षांहून अधिक काळ त्यावर काम केलं आहे. या हेलिकॉप्टरचं वजन 1.8 किलो आहे. मंगळावरच्या वातावरणात उड्डाण भरण्यासाठी हे हेलिकॉप्टर डिझाईन करण्यात आलं आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा 100 पट कमी गुरुत्वाकर्षण आहे. नासानं या हेलिकॉप्टरचं वर्णन वाऱ्यापेक्षा अधिक जड एअरक्राफ्ट असं केलं आहे. कारण त्यांचे इतर काही वाहन त्याहून कमी वजनाचे असतात, जसं की हॉट एअर बलून्स आणि ब्लिंप्स. 1980च्या दशकात सोव्हियत शास्त्रज्ञांनी शुक्रच्या वातावरणात दोन फुगे सोडले होते. पण एखाद्या वाहनाने दुसऱ्या ग्रहावरून आजवर उडाण घेतलेलं नाही. या हेलिकॉप्टरची दोन पाती प्रति मिनिट 3000 वेळा फिरतील. पृथ्वीवरच्या एखाद्या सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा हा वेग 10 पटीनं अधिक आहे. \"दुसऱ्या एखाद्या ग्रहावर हेलिकॉप्टर उडवण्याची कल्पना खूपच रोमांचकारी आहे,\" असं मत नासाचे प्रशासक जिम ब्रेंडेस्टीन यांनी व्यक्त केलं आहे. \"मंगळावरील हेलिकॉप्टर आपल्या भविष्यातील विज्ञान, शोध आणि अन्वेषण मोहिमांसाठी आश्वासक ठरणार आहे,\" ब्रेंडेस्टीन यांनी पुढे सांगितलं. या छोट्याशा एअरक्राफ्टला ड्रोन न म्हणता हेलिकॉप्टरच म्हटलं जात आहे आणि यात पायलट असणार नाही. ते पृथ्वीपासून जवळजवळ 5.5 कोटी किलोमीटर अंतरावर उडणार आहे, रिमोट कंट्रोल सिग्नल पाठवण्यासाठी हे अंतर खूपच जास्त असेल. \"पृथ्वी या हेलिकॉप्टरपासून अनेक प्रकाश मिनिटं दूर असेल त्यामुळ वास्तविकपणे या मोहीमेला दूरवरून हाताळण्याचा कोणताही मार्ग नाही. या मोहिमेतील हेलिकॉप्टर स्वत:हून उडेल,\" नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरटरीच्या (JPL) प्रोजेक्ट मॅनेजर मीमी आँग यांनी सांगितलं. कोणत्याही वातावरणात हेलिकॉप्टरनं तग धरावा म्हणून JPL टीमनं या छोट्याशा हेलिकॉप्टरला शक्य तितकं मजबूत बनवलं आहे. \"पृथ्वीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरची उंची सुमारे 40, 000 फूट आहे. जेव्हा आमचं हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर असेल तेव्हा ते पृथ्वीच्या जवळपास एक लाख फूट उंचीवर असेल,\" आँग सांगतात. याच कारणामुळे मार्स हेलिकॉप्टर मोहिमेला नासा एक हाय रिस्क मोहीम म्हणून पाहत आहे. \"या प्रकल्पात यश मिळालं नाही तर त्यानं मार्स 2020 मोहीम प्रभावित होणार नाही. पण हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या हेलिकॉप्टरला कमी उंचीवरून मंगळाच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं खऱ्या अर्थानं सोपं होईल. तसंच जमिनीवरच्या प्रवासानं जिथे पोहोचता येणार नाही, तिथेही प्रवेश करता येईल,\" असं नासाच्या पत्रकात म्हटलं आहे. सध्या मंगळावरच्या वाहनांच्या चाकांना यंत्रं लावण्यात आलेली आहेत, ज्यामुळे ते मार्गातील अडथळ्यांवर मात करू शकतात. तसंच त्यांना मंगळावरच्या पृष्ठभागावरील मोकळ्या जागेवर उतरवण्यात येतं. असंच एक स्पिरीट रोव्हर नावाचं वाहन बंद पडल्यामुळे 2009 मध्ये मातीत अडकलं होतं. हा हेलिकॉप्टर आपल्या मार्स 2020 रोव्हर या सहकाऱ्यासह 2020 जुलैमध्ये लाँच करण्यात येणार आहे, आणि ते 2021च्या फेब्रुवारी महिन्यात ते दोघंही या लाल ग्रहावर पोहोचतील. पाहा व्हीडिओ : मंगळाचं रहस्य उलगडेल हे पृथ्वीवरचं सर्वात तरुण बेट हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "मार्च 2020मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याची तयारी करत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहेलिकॉप्टरचा आकार सॉफ्टबॉलइतका मर्यादित ठेवण्यासाठी डिझाईन टीमनं चार वर्षांहून अधिक काळ त्यावर काम केलं आहे. या हेलिकॉप्टरचं वजन 1.8 किलो आहे. मंगळावरच्या वातावरणात उड्डाण भरण्यासाठी हे हेलिकॉप्टर डिझाईन करण्यात आलं आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा 100 पट कमी गुरुत्वाकर्षण आहे. नासानं या हेलिकॉप्टरचं वर्णन वाऱ्यापेक्षा अधिक जड एअरक्राफ्ट असं केलं आहे. कारण त्यांचे इतर काही वाहन त्याहून कमी वजनाचे असतात, जसं की हॉट एअर बलून्स आणि ब्लिंप्स. 1980च्या दशकात सोव्हियत शास्त्रज्ञांनी शुक्रच्या वातावरणात दोन फुगे सोडले होते. पण एखाद्या वाहनाने दुसऱ्या ग्रहावरून आजवर उडाण घेतलेलं नाही. या हेलिकॉप्टरची दोन पाती प्रति मिनिट 3000 वेळा फिरतील. पृथ्वीवरच्या एखाद्या सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा हा वेग 10 पटीनं अधिक आहे. \"दुसऱ्या एखाद्या ग्रहावर हेलिकॉप्टर उडवण्याची कल्पना खूपच रोमांचकारी आहे,\" असं मत नासाचे प्रशासक जिम ब्रेंडेस्टीन यांनी व्यक्त केलं आहे. \"मंगळावरील हेलिकॉप्टर आपल्या भविष्यातील विज्ञान, शोध आणि अन्वेषण मोहिमांसाठी आश्वासक ठरणार आहे,\" ब्रेंडेस्टीन यांनी पुढे सांगितलं. या छोट्याशा एअरक्राफ्टला ड्रोन न म्हणता हेलिकॉप्टरच म्हटलं जात आहे आणि यात पायलट असणार नाही. ते पृथ्वीपासून जवळजवळ 5.5 कोटी किलोमीटर अंतरावर उडणार आहे, रिमोट कंट्रोल सिग्नल पाठवण्यासाठी हे अंतर खूपच जास्त असेल. \"पृथ्वी या हेलिकॉप्टरपासून अनेक प्रकाश मिनिटं दूर असेल त्यामुळ वास्तविकपणे या मोहीमेला दूरवरून हाताळण्याचा कोणताही मार्ग नाही. या मोहिमेतील हेलिकॉप्टर स्वत:हून उडेल,\" नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरटरीच्या (JPL) प्रोजेक्ट मॅनेजर मीमी आँग यांनी सांगितलं. कोणत्याही वातावरणात हेलिकॉप्टरनं तग धरावा म्हणून JPL टीमनं या छोट्याशा हेलिकॉप्टरला शक्य तितकं मजबूत बनवलं आहे. \"पृथ्वीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरची उंची सुमारे 40, 000 फूट आहे. जेव्हा आमचं हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर असेल तेव्हा ते पृथ्वीच्या जवळपास एक लाख फूट उंचीवर असेल,\" आँग सांगतात. याच कारणामुळे मार्स हेलिकॉप्टर मोहिमेला नासा एक हाय रिस्क मोहीम म्हणून पाहत आहे. \"या प्रकल्पात यश मिळालं नाही तर त्यानं मार्स 2020 मोहीम प्रभावित होणार नाही. पण हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या हेलिकॉप्टरला कमी उंचीवरून मंगळाच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं खऱ्या अर्थानं सोपं होईल. तसंच जमिनीवरच्या प्रवासानं जिथे पोहोचता येणार नाही, तिथेही प्रवेश करता येईल,\" असं नासाच्या पत्रकात म्हटलं आहे. सध्या मंगळावरच्या वाहनांच्या चाकांना यंत्रं लावण्यात आलेली आहेत, ज्यामुळे ते मार्गातील अडथळ्यांवर मात करू शकतात. तसंच त्यांना मंगळावरच्या पृष्ठभागावरील मोकळ्या जागेवर उतरवण्यात येतं. असंच एक स्पिरीट रोव्हर नावाचं वाहन बंद पडल्यामुळे 2009 मध्ये मातीत अडकलं होतं. हा हेलिकॉप्टर आपल्या मार्स 2020 रोव्हर या सहकाऱ्यासह 2020 जुलैमध्ये लाँच करण्यात येणार आहे, आणि ते 2021च्या फेब्रुवारी महिन्यात ते दोघंही या लाल ग्रहावर पोहोचतील. पाहा व्हीडिओ : मंगळाचं रहस्य उलगडेल हे पृथ्वीवरचं सर्वात तरुण बेट हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 118, "source_item_id": "118", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2746, "clean_index": 79, "clean_language_index": "mar_Deva:validation:79"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुलीचं अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद केली असून एका महिलेसह सहा लोकांना अटक केली आहे. हत्या झालेली मुलगी ही आरोपी फहमीदा हिची सावत्र मुलगी होती. सूड घेण्यासाठी फहमीदा हिनं तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना पीडित मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं आणि नंतर तिची हत्या केली असा आरोप फहमीदावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहमीदा हिनं तिच्या 14 वर्षांचा मुलगा आणि त्याचे तीन मित्र यांना त्या मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं. बलात्कार झाला तेव्हा ती स्वत:ही तिथे हजर होती. त्या मुलीचा मृतदेह रविवारी जंगलात मिळाला. तिच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती. तिचा चेहरा अॅसीड टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. \"अनेक संशयितांची चौकशी केल्यानंतर शेवटी आरोपी महिला, तिचा मुलगा आणि चार साथीदारांना अटक करण्यात आली,\" अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसीला दिली. सावत्र आईनं असं का केलं? बारामुल्लाच्या उरीमध्ये राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांनी 2003मध्ये फहमीदा या स्थानिक महिलेशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. पुढे 2008मध्ये मुश्ताक यांनी झारखंडमधल्या खुशबू यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली. फहमीदाने पोलिसांना सांगितलं की, मुश्ताक दुसऱ्या पत्नीबरोबर जास्त काळ राहात होता आणि खुशबूच्या मुलीवर त्याचं खूप प्रेम होतं. फहमीदाला ते आवडत नव्हतं आणि त्यावरून घरात सतत वादही होत असे. फहमीदानं मुश्ताक यांच्यावर सूड घेण्यासाठी हा कट रचला. पोलिसांनी सांगितलं की, \"मुलीवर पाच जणांनी बलात्कार केला तेव्हा आरोपी महिला तिथं हजर होती. बलात्कार करणाऱ्यांमध्ये महिलेचा मुलगाही सहभागी होता. बलात्कारानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकण्यात आलं आणि तिला जंगलात फेकून देण्यात आलं.\" ती मुलगी गेले 10 दिवस बेपत्ता होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. \"सामूहिक बलात्कार झाल्यावर त्या मुलीला कुऱ्हाडीनं मारण्यात ठार करण्यात आलं. 19 वर्षांच्या एका तरुणानं धारदार चाकूनं तिचे डोळे काढले आणि तिच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकलं.\" दिल्लीमध्ये 2012मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये 23 वर्षांच्या तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथे सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं प्रकरणही उघडकीस आलं होतं. त्याचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नऊ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचं हृदय पिळवटून टाकणारं वास्तव उघडकीस आलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुलीचं अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद केली असून एका महिलेसह सहा लोकांना अटक केली आहे. हत्या झालेली मुलगी ही आरोपी फहमीदा हिची सावत्र मुलगी होती. सूड घेण्यासाठी फहमीदा हिनं तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना पीडित मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं आणि नंतर तिची हत्या केली असा आरोप फहमीदावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहमीदा हिनं तिच्या 14 वर्षांचा मुलगा आणि त्याचे तीन मित्र यांना त्या मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं. बलात्कार झाला तेव्हा ती स्वत:ही तिथे हजर होती. त्या मुलीचा मृतदेह रविवारी जंगलात मिळाला. तिच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती. तिचा चेहरा अॅसीड टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. \"अनेक संशयितांची चौकशी केल्यानंतर शेवटी आरोपी महिला, तिचा मुलगा आणि चार साथीदारांना अटक करण्यात आली,\" अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसीला दिली. सावत्र आईनं असं का केलं? बारामुल्लाच्या उरीमध्ये राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांनी 2003मध्ये फहमीदा या स्थानिक महिलेशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. पुढे 2008मध्ये मुश्ताक यांनी झारखंडमधल्या खुशबू यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली. फहमीदाने पोलिसांना सांगितलं की, मुश्ताक दुसऱ्या पत्नीबरोबर जास्त काळ राहात होता आणि खुशबूच्या मुलीवर त्याचं खूप प्रेम होतं. फहमीदाला ते आवडत नव्हतं आणि त्यावरून घरात सतत वादही होत असे. फहमीदानं मुश्ताक यांच्यावर सूड घेण्यासाठी हा कट रचला. पोलिसांनी सांगितलं की, \"मुलीवर पाच जणांनी बलात्कार केला तेव्हा आरोपी महिला तिथं हजर होती. बलात्कार करणाऱ्यांमध्ये महिलेचा मुलगाही सहभागी होता. बलात्कारानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकण्यात आलं आणि तिला जंगलात फेकून देण्यात आलं.\" ती मुलगी गेले 10 दिवस बेपत्ता होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. \"सामूहिक बलात्कार झाल्यावर त्या मुलीला कुऱ्हाडीनं मारण्यात ठार करण्यात आलं. 19 वर्षांच्या एका तरुणानं धारदार चाकूनं तिचे डोळे काढले आणि तिच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकलं.\" दिल्लीमध्ये 2012मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये 23 वर्षांच्या तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथे सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं प्रकरणही उघडकीस आलं होतं. त्याचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 119, "source_item_id": "119", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2292, "clean_index": 80, "clean_language_index": "mar_Deva:validation:80"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो गुरुवारी पाकिस्तानातल्या भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवलेल्या पत्रात किरणनं स्वतःला अमीना बीबी म्हटलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलंय, \"या पत्रावर स्वाक्षरी केलेली व्यक्ती सद्य परिस्थितीत भारतात परतू शकत नाही. तिला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्यामुळे ती आपला व्हिसा वाढवण्याची विनंती करत आहे.\" बीबीसीनं या महिलेशी पाकिस्तानात बातचीत केली आणि हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. किरन बाला से अमीना बीबी बनी महिला से ख़ास बातचीत 'मी आझमला दिड वर्षांपासून ओळखते' बीबीसीशी बोलताना अमीना बीबीनं सांगितलं, \"मी मोहम्मद आझमला गेल्या दिड वर्षांपासून ओळखते. आम्ही सोशल मीडियावर भेटलो. फोन नंबर एकमेकांना दिले आणि त्यानंतर आम्ही बोलायला लागलो. सहा-सात महिन्यांनंतर आम्ही लग्नाचा विचार करायला सुरुवात केली आणि मग मी पाकिस्तानी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केले. पण काही कारणांमुळे मला व्हिसा मिळाला नाही.\" पण मग भाविकांबरोबर तुम्ही पाकिस्तानात का गेलात या प्रश्नाचं उत्तर देताना अमीना सांगतात, \"मला माहिती पडलं की अमृतसर ते पाकिस्तान असं काही शीख भाविक जाणार आहेत. मी यासाठी अर्ज दाखल केला आणि इथे आले. पहिल्यांदा मी पाकिस्तानमधल्या पंजा साहिबला गेले आणि त्यानंतर ननकाना साहिब. तिथून मी लाहौरला आले. लाहौरला मी आणि आझमनं लग्न केलं आणि मी मुस्लीम बनले.\" गुरुद्वारा पंजा साहिब पण तुम्ही दोघं भेटलात कसे? एकमेकांना ओळखलं कसं? एकमेकांना पाहिलं होतं की फोटो पाहून ओळखलं हे विचारल्यावर अमीना सांगतात, \"मी रिक्षा करून एका पुलापर्यंत पोहोचले, जिथं आझम माझी वाट बघत होते. मी त्यांना सांगितलं होतं की मी तिथं येणार आहे.\" लग्न कसं झालं? \"आम्ही IMO मेसेंजरवर बोलत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना बघितलं होतं.\" तुम्हा दोघांचं लग्न नेमकं कसं झालं यावर अमीना सांगतात, \"आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो. त्यानंतर कोर्टात गेलो. त्यांनी सांगितलं की मुलीला मुसलमान व्हावं लागेल. त्यानंतर मी इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग आमचा निकाह झाला. इंशाल्लाह शुक्रवारी आमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशनही झालं.\" भारतातील आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, \"घरी आई आहे, वडील आहेत, भाऊ-बहीणही आहेत. याअगोदर माझं लग्न झालं होतं, पण माझ्या पतीचं निधन झालं. मला अमृतसरहून पाकिस्तानात यायचं होतं म्हणून मी माझ्या मावशीबरोबर राहत होते.\" प्रातिनिधिक फोटो तुम्हाला मूलं-बाळं आहेत का, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, \"मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहत होते. मला मूलं-बाळं नाहीत. मी माझ्या मावशीच्या मुलांना आपलं मानलं. माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे जेणेकरून मी भारतात परत यावं. पण आता तसं होणं शक्य नाही.\" तू जे केलं आहेस त्याची तुला शिक्षा जरूर मिळेल असं अमीनाला तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. याचदरम्यान अमीनाच्या व्हिसासंदर्भात पावलं उचलण्याचे आदेश लाहौर हायकोर्टानं पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाला दिले आहेत. जर आपल्याला भारतात परत पाठवलं तर आपल्या जीवाला धोका आहे, असं अमीनाचं म्हणणं आहे. भारतात काय प्रतिक्रिया? प्रातिनिधिक फोटो होशियारपूरच्या किरण बाला 33 वर्षांच्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर, 2005 सालापासून त्या 8 वर्षांची मोठी मुलगी आणि दोन लहान मुलांसोबत सासरी राहत होत्या. 12 एप्रिल रोजी, त्या 1800 शीख भाविकांसह पाकिस्तानमध्ये गेल्या. लाहौर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सचिव गोपाल सिंग चावला यांच्याशी बीबीसीचे अमृतसरमधले प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांनी संपर्क साधला. चावला म्हणाले की, \"किरण त्या शीख यात्रेकरूंसोबत होत्या. पण सध्या त्यांचा काही ठावठिकाणा नाही. यासंदर्भातली तक्रार योग्य त्या अधिकाऱ्यांकडे नोंदवावी लागेल. आमची त्यात काही भूमिका नाही. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, असं कळलं आहे. आमचा त्याला विरोध आहे.\" किरण यांचे सासरे, तारसेम सिंग हे होशियापूरमधल्या एका गुरुद्वारात पुजारी (ग्रंथी) आहेत. ते म्हणाले की, \"तीन दिवसांपूर्वी मी तिच्याशी बोललो. तेव्हा आपण परतणार नसल्याचं तिनं सांगितलं. सुरुवातीला मला ती थट्टा वाटली. पण आता तिनं लाहौरमध्ये धर्मांतर केल्याचं कळलं तेव्हा धक्काच बसला. तिनं परत यावं आणि मुलांचा सांभाळ करावा,\" असं तारसेम सिंह यांनी स्पष्ट केलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या शीख भाविकांबरोबर किरण बाला या सुद्धा पाकिस्तानात गेल्या. पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिथल्याच एका व्यक्तीशी निकाहसुद्धा केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो गुरुवारी पाकिस्तानातल्या भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवलेल्या पत्रात किरणनं स्वतःला अमीना बीबी म्हटलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलंय, \"या पत्रावर स्वाक्षरी केलेली व्यक्ती सद्य परिस्थितीत भारतात परतू शकत नाही. तिला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्यामुळे ती आपला व्हिसा वाढवण्याची विनंती करत आहे.\" बीबीसीनं या महिलेशी पाकिस्तानात बातचीत केली आणि हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. किरन बाला से अमीना बीबी बनी महिला से ख़ास बातचीत 'मी आझमला दिड वर्षांपासून ओळखते' बीबीसीशी बोलताना अमीना बीबीनं सांगितलं, \"मी मोहम्मद आझमला गेल्या दिड वर्षांपासून ओळखते. आम्ही सोशल मीडियावर भेटलो. फोन नंबर एकमेकांना दिले आणि त्यानंतर आम्ही बोलायला लागलो. सहा-सात महिन्यांनंतर आम्ही लग्नाचा विचार करायला सुरुवात केली आणि मग मी पाकिस्तानी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केले. पण काही कारणांमुळे मला व्हिसा मिळाला नाही.\" पण मग भाविकांबरोबर तुम्ही पाकिस्तानात का गेलात या प्रश्नाचं उत्तर देताना अमीना सांगतात, \"मला माहिती पडलं की अमृतसर ते पाकिस्तान असं काही शीख भाविक जाणार आहेत. मी यासाठी अर्ज दाखल केला आणि इथे आले. पहिल्यांदा मी पाकिस्तानमधल्या पंजा साहिबला गेले आणि त्यानंतर ननकाना साहिब. तिथून मी लाहौरला आले. लाहौरला मी आणि आझमनं लग्न केलं आणि मी मुस्लीम बनले.\" गुरुद्वारा पंजा साहिब पण तुम्ही दोघं भेटलात कसे? एकमेकांना ओळखलं कसं? एकमेकांना पाहिलं होतं की फोटो पाहून ओळखलं हे विचारल्यावर अमीना सांगतात, \"मी रिक्षा करून एका पुलापर्यंत पोहोचले, जिथं आझम माझी वाट बघत होते. मी त्यांना सांगितलं होतं की मी तिथं येणार आहे.\" लग्न कसं झालं? \"आम्ही IMO मेसेंजरवर बोलत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना बघितलं होतं.\" तुम्हा दोघांचं लग्न नेमकं कसं झालं यावर अमीना सांगतात, \"आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो. त्यानंतर कोर्टात गेलो. त्यांनी सांगितलं की मुलीला मुसलमान व्हावं लागेल. त्यानंतर मी इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग आमचा निकाह झाला. इंशाल्लाह शुक्रवारी आमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशनही झालं.\" भारतातील आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, \"घरी आई आहे, वडील आहेत, भाऊ-बहीणही आहेत. याअगोदर माझं लग्न झालं होतं, पण माझ्या पतीचं निधन झालं. मला अमृतसरहून पाकिस्तानात यायचं होतं म्हणून मी माझ्या मावशीबरोबर राहत होते.\" प्रातिनिधिक फोटो तुम्हाला मूलं-बाळं आहेत का, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, \"मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहत होते. मला मूलं-बाळं नाहीत. मी माझ्या मावशीच्या मुलांना आपलं मानलं. माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे जेणेकरून मी भारतात परत यावं. पण आता तसं होणं शक्य नाही.\" तू जे केलं आहेस त्याची तुला शिक्षा जरूर मिळेल असं अमीनाला तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. याचदरम्यान अमीनाच्या व्हिसासंदर्भात पावलं उचलण्याचे आदेश लाहौर हायकोर्टानं पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाला दिले आहेत. जर आपल्याला भारतात परत पाठवलं तर आपल्या जीवाला धोका आहे, असं अमीनाचं म्हणणं आहे. भारतात काय प्रतिक्रिया? प्रातिनिधिक फोटो होशियारपूरच्या किरण बाला 33 वर्षांच्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर, 2005 सालापासून त्या 8 वर्षांची मोठी मुलगी आणि दोन लहान मुलांसोबत सासरी राहत होत्या. 12 एप्रिल रोजी, त्या 1800 शीख भाविकांसह पाकिस्तानमध्ये गेल्या. लाहौर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सचिव गोपाल सिंग चावला यांच्याशी बीबीसीचे अमृतसरमधले प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांनी संपर्क साधला. चावला म्हणाले की, \"किरण त्या शीख यात्रेकरूंसोबत होत्या. पण सध्या त्यांचा काही ठावठिकाणा नाही. यासंदर्भातली तक्रार योग्य त्या अधिकाऱ्यांकडे नोंदवावी लागेल. आमची त्यात काही भूमिका नाही. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, असं कळलं आहे. आमचा त्याला विरोध आहे.\" किरण यांचे सासरे, तारसेम सिंग हे होशियापूरमधल्या एका गुरुद्वारात पुजारी (ग्रंथी) आहेत. ते म्हणाले की, \"तीन दिवसांपूर्वी मी तिच्याशी बोललो. तेव्हा आपण परतणार नसल्याचं तिनं सांगितलं. सुरुवातीला मला ती थट्टा वाटली. पण आता तिनं लाहौरमध्ये धर्मांतर केल्याचं कळलं तेव्हा धक्काच बसला. तिनं परत यावं आणि मुलांचा सांभाळ करावा,\" असं तारसेम सिंह यांनी स्पष्ट केलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 120, "source_item_id": "120", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3728, "clean_index": 81, "clean_language_index": "mar_Deva:validation:81"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविल्यम एच सिली यांनी अब्दुल आमीर यांना हे पत्र पाठवलं होतं. अब्दुल आमीर हे इराकच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहेत. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलवावं, असं इराकच्या संसदेनं ठराव केल्यानंतर विल्य्म एच सिली यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यात म्हटलं होतं की, अमेरिका येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये आपल्या सैनिकांचं स्थानांतर करू शकते. मार्क एस्पर \"सर, इराक सरकार, संसद आणि पंतप्रधान यांच्या विनंतीनुसार CJTF-OIR आपल्या सैन्याचं येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये स्थानांतर करेल,\" असं या पत्रात म्हटलं होतं. मात्र, मार्क एस्पर यांनी स्पष्ट केलं की, इराकमधून सैन्य माघारी घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाहीय. अमेरिकेनं बगदादमध्ये हवाई हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केलं. त्यानंतर इराणनं अमेरिकेला बदला घेण्याचा इशारा दिला. इराण आणि अमेरिकेत सुरु असलेल्या या तणावाची पार्श्वभूमी पत्रावरुन झालेल्या गोंधळाला आहे. अमेरिकन संरक्षण खात्याकडून काय सांगण्यात आलं? मार्क एस्पर यांनी वॉशिंग्टनमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं की, \"इराकमधीन सैन्य माघारी घेण्याचा कुठलाच निर्णय झालेला नाहीय. मला त्या पत्राबाबत काही माहित नाही. ते पत्र नेमकं कुठून आलं आणि त्यात काय आहे, याचा आम्ही शोध घेतोय.\" यानंतर अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी मार्क मिल्ली यांनीही म्हटलं की, ते पत्र चूक होती. \"ते पत्र केवळ मसुदा होता आणि तेही असंच लिहिलेलं. त्यावर स्वाक्षरी केलेली नव्हती, त्यामुळं ते प्रसिद्ध करायला नको होतं,\" असंही मार्क मिल्ली यांनी सांगितलं. \"ते पत्र हवाई हालचालींच्या समन्वयासाठी काही इराकी लष्करी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र, ते एकाच्या हातून दुसऱ्या च्या हातात गेलं, नंतर तिसऱ्याच्या हातात गेलं आणि असा गोंधळ होत गेला,\" असंही त्यांनी सांगितलं. मार्क मिल्ली यांनीही स्पष्ट केलं की, अमेरिका इराकमधून सैन्य माघारी घेणार नाहीय. बीबीसीचे संरक्षणविषयक प्रतिनिधी जोनाथन बिल यांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका सैन्याला संरक्षण देण्यासाठी ग्रीन झोनच्या बाहेर पडत आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, ते इराकमधून माघार घेत आहेत. इराकमध्ये अमेरिकेचे 5000हून अधिक सैनिक इराकमध्ये अमेरिकेचे 5000 हून अधिक सैनिक आहेत. कंबाईन्ड जॉईंट टास्क फोर्सचा (CJTF) ते भाग आहेत. CJTF द्वारे इराकी सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं. आयसिसचा सामना करण्यासाठी अमेरिकेनं 2014 पासून इराकमध्ये सैन्य तैनात केले आहेत. त्यावेळी आयसिसनं सीरिया आणि इराकमधील मोठा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. इराकच्या संसदेनं इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर परदेशी सैन्यानं देश सोडावा असा ठराव रविवारी म्हणजे 5 जानेवारी रोजी एकमतानं मंजूर केला. मात्र, अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यास इराकवर कडक निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलाय. \"इराकमध्ये आमचं महागडं हवाईतळ आहे. ते उभारण्यासाठी आम्ही लाखो डॉलर्स खर्च केलेत. एवढी परतफेड केल्याशिवाय आम्ही इराक सोडणार नाही,\" असं ट्रंप यांनी पत्रकारांना सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिका इराकमधून सैन्य माघार घेणार नाही, असं अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मार्क एस्पर यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेचे इराकमधील सैन्याचे प्रमुख विल्यम एच सिली यांच्या पत्रानंतर गोंधळ निर्माण झाला होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविल्यम एच सिली यांनी अब्दुल आमीर यांना हे पत्र पाठवलं होतं. अब्दुल आमीर हे इराकच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहेत. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलवावं, असं इराकच्या संसदेनं ठराव केल्यानंतर विल्य्म एच सिली यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यात म्हटलं होतं की, अमेरिका येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये आपल्या सैनिकांचं स्थानांतर करू शकते. मार्क एस्पर \"सर, इराक सरकार, संसद आणि पंतप्रधान यांच्या विनंतीनुसार CJTF-OIR आपल्या सैन्याचं येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये स्थानांतर करेल,\" असं या पत्रात म्हटलं होतं. मात्र, मार्क एस्पर यांनी स्पष्ट केलं की, इराकमधून सैन्य माघारी घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाहीय. अमेरिकेनं बगदादमध्ये हवाई हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केलं. त्यानंतर इराणनं अमेरिकेला बदला घेण्याचा इशारा दिला. इराण आणि अमेरिकेत सुरु असलेल्या या तणावाची पार्श्वभूमी पत्रावरुन झालेल्या गोंधळाला आहे. अमेरिकन संरक्षण खात्याकडून काय सांगण्यात आलं? मार्क एस्पर यांनी वॉशिंग्टनमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं की, \"इराकमधीन सैन्य माघारी घेण्याचा कुठलाच निर्णय झालेला नाहीय. मला त्या पत्राबाबत काही माहित नाही. ते पत्र नेमकं कुठून आलं आणि त्यात काय आहे, याचा आम्ही शोध घेतोय.\" यानंतर अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी मार्क मिल्ली यांनीही म्हटलं की, ते पत्र चूक होती. \"ते पत्र केवळ मसुदा होता आणि तेही असंच लिहिलेलं. त्यावर स्वाक्षरी केलेली नव्हती, त्यामुळं ते प्रसिद्ध करायला नको होतं,\" असंही मार्क मिल्ली यांनी सांगितलं. \"ते पत्र हवाई हालचालींच्या समन्वयासाठी काही इराकी लष्करी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र, ते एकाच्या हातून दुसऱ्या च्या हातात गेलं, नंतर तिसऱ्याच्या हातात गेलं आणि असा गोंधळ होत गेला,\" असंही त्यांनी सांगितलं. मार्क मिल्ली यांनीही स्पष्ट केलं की, अमेरिका इराकमधून सैन्य माघारी घेणार नाहीय. बीबीसीचे संरक्षणविषयक प्रतिनिधी जोनाथन बिल यांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका सैन्याला संरक्षण देण्यासाठी ग्रीन झोनच्या बाहेर पडत आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, ते इराकमधून माघार घेत आहेत. इराकमध्ये अमेरिकेचे 5000हून अधिक सैनिक इराकमध्ये अमेरिकेचे 5000 हून अधिक सैनिक आहेत. कंबाईन्ड जॉईंट टास्क फोर्सचा (CJTF) ते भाग आहेत. CJTF द्वारे इराकी सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं. आयसिसचा सामना करण्यासाठी अमेरिकेनं 2014 पासून इराकमध्ये सैन्य तैनात केले आहेत. त्यावेळी आयसिसनं सीरिया आणि इराकमधील मोठा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. इराकच्या संसदेनं इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर परदेशी सैन्यानं देश सोडावा असा ठराव रविवारी म्हणजे 5 जानेवारी रोजी एकमतानं मंजूर केला. मात्र, अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यास इराकवर कडक निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलाय. \"इराकमध्ये आमचं महागडं हवाईतळ आहे. ते उभारण्यासाठी आम्ही लाखो डॉलर्स खर्च केलेत. एवढी परतफेड केल्याशिवाय आम्ही इराक सोडणार नाही,\" असं ट्रंप यांनी पत्रकारांना सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 121, "source_item_id": "121", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2929, "clean_index": 82, "clean_language_index": "mar_Deva:validation:82"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n21 वर्षांच्या प्रदीपची हत्या करण्यात आली भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावातील प्रदीप राठोड हा युवक आपल्या घोडीवर बसून घराबाहेर गेला आणि परतलाच नाही. गुरुवारी रात्री प्रदीप वडिलांना रात्रीचं जेवण एकत्र करू असं सांगून घराबाहेर पडला. रात्र झाली तरी तो परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांना काळजी वाटू लागली. ते त्याचा शोध घेत गावाबाहेर आले आणि तिथे त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. शेजारीच त्याची घोडी बांधलेली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रदीपचा मृतदेह भावनगरच्या सर टी. रुग्णालयात नेण्यात आला. तिथं पोस्टमार्टम करण्यात आलं, पण मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींना जोवर अटक केली जाणार नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. प्रदीपचे वडील कालूभाई यांनी 'बीबीसी गुजराती'ला सांगितलं की, \"प्रदीपनं दोन महिन्यांपूर्वी घोडी विकत घेतली होती. घोडी घेतल्यापासून त्याला धमक्या येऊ लागल्या होत्या. तो म्हणू लागला की मी घोडी विकून टाकीन पण मीच त्याला म्हटलं राहू दे. तो शेतात घोडीवर बसूनच जात असे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो संध्याकाळी शेतातून परतला. नंतर पुन्हा तो बाहेर गेला आणि ही घटना घडली.\" टिंबी गावची लोकसंख्या अंदाजे 300 आहे. त्यांच्या गावाजवळ उमराळा नावाचं एक गाव आहे. \" उमराळातल्या लोकांनी त्याला आठ दिवसांपूर्वी धमकी दिली होती. घोडी विकून टाक असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि जर तू हे केलं नाहीस, तर तुला मारून टाकू असं एकानं माझ्या मुलाला म्हटलं होतं,\" अशी माहिती कालूभाई यांनी दिली. उमराळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक के. जे. तलपडा यांनी सांगितलं की, \"आम्ही तक्रार नोंदवली आहे आणि तपास सुरू आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी भावनगर क्राइम ब्रांचची मदत घेतली जाईल.\" या प्रकरणावर गुजरात सरकारनं भाष्य केलं आहे. \"आम्ही भावनगरच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात अहवाल देखील मागवण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल,\" असं सामाजिक न्यायमंत्री ईश्वरभाई परमार यांनी म्हटलं आहे. दलित नेते अशोक गिल्लाधर म्हणाले, \"या भागातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. याआधी देखील दलितांच्या हत्या वाढल्या आहेत.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गुजरातमध्ये एका दलित युवकाची हत्या करण्यात आली, त्याचा गुन्हा इतकाच होता की तो घोड्यावर बसत असे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n21 वर्षांच्या प्रदीपची हत्या करण्यात आली भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावातील प्रदीप राठोड हा युवक आपल्या घोडीवर बसून घराबाहेर गेला आणि परतलाच नाही. गुरुवारी रात्री प्रदीप वडिलांना रात्रीचं जेवण एकत्र करू असं सांगून घराबाहेर पडला. रात्र झाली तरी तो परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांना काळजी वाटू लागली. ते त्याचा शोध घेत गावाबाहेर आले आणि तिथे त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. शेजारीच त्याची घोडी बांधलेली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रदीपचा मृतदेह भावनगरच्या सर टी. रुग्णालयात नेण्यात आला. तिथं पोस्टमार्टम करण्यात आलं, पण मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींना जोवर अटक केली जाणार नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. प्रदीपचे वडील कालूभाई यांनी 'बीबीसी गुजराती'ला सांगितलं की, \"प्रदीपनं दोन महिन्यांपूर्वी घोडी विकत घेतली होती. घोडी घेतल्यापासून त्याला धमक्या येऊ लागल्या होत्या. तो म्हणू लागला की मी घोडी विकून टाकीन पण मीच त्याला म्हटलं राहू दे. तो शेतात घोडीवर बसूनच जात असे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो संध्याकाळी शेतातून परतला. नंतर पुन्हा तो बाहेर गेला आणि ही घटना घडली.\" टिंबी गावची लोकसंख्या अंदाजे 300 आहे. त्यांच्या गावाजवळ उमराळा नावाचं एक गाव आहे. \" उमराळातल्या लोकांनी त्याला आठ दिवसांपूर्वी धमकी दिली होती. घोडी विकून टाक असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि जर तू हे केलं नाहीस, तर तुला मारून टाकू असं एकानं माझ्या मुलाला म्हटलं होतं,\" अशी माहिती कालूभाई यांनी दिली. उमराळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक के. जे. तलपडा यांनी सांगितलं की, \"आम्ही तक्रार नोंदवली आहे आणि तपास सुरू आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी भावनगर क्राइम ब्रांचची मदत घेतली जाईल.\" या प्रकरणावर गुजरात सरकारनं भाष्य केलं आहे. \"आम्ही भावनगरच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात अहवाल देखील मागवण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल,\" असं सामाजिक न्यायमंत्री ईश्वरभाई परमार यांनी म्हटलं आहे. दलित नेते अशोक गिल्लाधर म्हणाले, \"या भागातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. याआधी देखील दलितांच्या हत्या वाढल्या आहेत.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 123, "source_item_id": "123", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2118, "clean_index": 83, "clean_language_index": "mar_Deva:validation:83"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतामिळनाडूत स्थलांतरित मजूरीवर काम करणारे त्यांचे पती लॉकडाऊन जाहीर झाल्यावर तिथेच अडकले. अशा परिस्थितीत घरात अन्न शिजवणंही कठीण झालं. आपल्या दोन मुलांची उपासमार होऊ नये म्हणून कुलविंदर कामासाठी घराबाहेर पडल्या. अशा वेळी कोरोना संकटाने त्यांच्यासमोर एक संधी उभी केली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)\n\nSummary:", "target": "लॉकडाऊनमुळे पंजाबच्या कुलविंदर कौर यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतामिळनाडूत स्थलांतरित मजूरीवर काम करणारे त्यांचे पती लॉकडाऊन जाहीर झाल्यावर तिथेच अडकले. अशा परिस्थितीत घरात अन्न शिजवणंही कठीण झालं. आपल्या दोन मुलांची उपासमार होऊ नये म्हणून कुलविंदर कामासाठी घराबाहेर पडल्या. अशा वेळी कोरोना संकटाने त्यांच्यासमोर एक संधी उभी केली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 126, "source_item_id": "126", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 527, "clean_index": 84, "clean_language_index": "mar_Deva:validation:84"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 'तारिणी' च्या पथकाचं स्वागत केलं. तारिणीच्या टीमची बोट जेव्हा किनाऱ्याला लागली तेव्हा भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं. एवढं कौतुक का, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आठवण करून देऊया - नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या शिडाच्या बोटीतून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे! या टीमचं नेतृत्व करत होत्या कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, तर त्यांच्या सोबत होत्या लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता. ऑक्टोबरमध्ये गोव्याहून निघाल्यानंतर या टीमने 28 हजार सागरी मैलांचं अंतर पार केलं. त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, फॉ़कलंड या देशांमधून प्रवास केला. या प्रवासात त्यांनी अरबी समुद्र, प्रशांत महासागर आणि दक्षिणेकडचा महासागर पार केला. त्यांनी दोन वेळा विषुववृत्तही पार केलं आहे. 'INSV तारिणी'च्या टीमचं मायदेशात व्हेल शार्क माशाने असं स्वागत केलं. ऑस्ट्रेलियामधलं फ्री मँटल, तिथून न्यूझीलंडमधलं लिटलटन, मग फॉकलंड बेटांवरचं पोर्ट स्टॅनली आणि अखेरीस दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनचा टप्पा पार करून त्या गोव्यात INS मांडवी या नौदलाच्या तळावर दाखल झाल्या. \"ही पृथ्वीपरिक्रमा म्हणजे स्त्रीशक्तीचा आविष्कार आहे,\" असे उद्गार कॅप्टन वर्तिका जोशी यांनी काढले. \"महिला कसं जग सर करू शकतात हे तर जगाला दिसलंच. त्याच बरोबर भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' शक्तीचा आविष्कार आहे,\" असं कॅप्टन वर्तिका म्हणाल्या. INSV तारिणी ही 14.4 मीटर लांबीची बोट पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. \"या महिला अधिकाऱ्यांनी रचलेला इतिहास हा फक्त महिलांसाठीच नव्हे तर तरुण पिढीला स्फूर्ती देणारा आहे,\" अशा शब्दांत भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. नौदलप्रमुख सुनील लांबा यांनीही या पथकाचा यथोचित सत्कार केला. 'INSV तारिणी'च्या टीमचा जगाच्या सफरीदरम्यानचा एक क्षण लेफ्टनंट कमांडर पी स्वाती सांगते, ''फॉकलंड आयलंडपासून न्यूझीलंडपर्यंतचा आमचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. या प्रवासात आम्ही अनेक वादळांचा सामना केला. ती मोठमोठी चक्रीवादळं होती. त्यात 10-10 मीटरच्या उंचच उंच लाटा फुटायच्या. अशा वेळी बोट 180 कोनात उलटीसुलटी फिरायची. या लाटांच्या तडाख्यातून सावरून बोट पुढे न्यावी लागायची. पण एकीकडे स्टीअरिंगचा ताबा घ्यायचा आणि दुसरीकडे दिशा चुकू द्यायची नाही, ही आमची खूप मोठी कसोटी होती. पण सगळ्या वादळांमधून आम्ही सहीसलामत बाहेर पडलो.\" 'तारिणी'च्या या टीमने विषुववृत्त आणि अंटार्क्टिका यामधून प्रवास केला. दक्षिण महासागरातून प्रवास करताना गोठवणाऱ्या थंडीशी सामना करणंही सोपं नव्हतं. पण ही साहसी मोहीम पूर्ण करताना त्यांनी समुद्री संशोधनातही योगदान दिलं आहे. या संशोधनासाठी महत्त्वाचा डाटा त्यांनी या मोहिमेत एकत्र केला. हे सगळं करत असताना समुद्र सफरीचा पूर्ण आनंदही घेतला. लेफ्टनंट पायल गुप्ता गोव्यात पोहोचल्यावर खूपच भावनिक झाली होती. ती म्हणते, \"भारताच्या बाहेर जाऊनही आम्हाला कधीच परकं वाटलं नाही. जगभरातल्या भारतीय लोकांनी आम्ही जाऊ तिथे आमचं स्वागत केलं. दिवाळी, होळी अशा सणांच्या वेळी आम्ही समुद्रात असलो तरी किनाऱ्यावर गेलं की हे सण साजरे व्हायचे. त्यावेळी भारतीय साता समुद्रापार कसे पोहोचले आहेत त्याची जाणीव व्हायची.\" 'INSV तारिणी' ची समुद्रसफर भारतीय नौदलाच्या 'ओशन सेलिंग नोड' या विभागाने याआधीही अशा सागर परिक्रमाचं आयोजन केलं होतं. पण पूर्णपणे महिलांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केल्याने आता त्यांना पुढच्या मोहिमा खुणावत आहेत. 'INSV तारिणी'च्या या महिला अधिकाऱ्यांनी या बोटीवरून त्यांचे अनुभव 'बीबीसी मराठी' ला सांगितले होते. ही मोहीम सुरू होण्याआधीची जय्यत तयारी, मग गोव्याहून प्रयाण आणि नंतर विषुववृत्त पार केल्यानंतरचं सेलिब्रेशन हे सगळे क्षण त्यांनी शेअर केले. त्यांचा हा नऊ महिन्यांचा हा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे, असं या मोहिमेचे जनक निवृत्त व्हाइस अॅडमिरल मनोहर औटी यांनी सांगितलं. \"तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे समुद्राला माहीत नसतं. त्यामुळेच आम्हाला ही मोहीम आमच्यासाठी अजिबात वेगळी वाटत नाही,\" असं तारिणीची बोट किनाऱ्यावर येतानाचं दृश्यं पाहताना लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीचे हे उद्गार पुन्हा पुन्हा आठवत राहतात. भारतीय नौसेना: महिला अधिकारी निघाल्या आहेत जगभ्रमंतीला हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "'INSV तारिणी' ही सागरकन्यांची शिडाची बोट गोव्याच्या किनाऱ्यावर येताना नौदलाचे अधिकारी दुर्बिणीतून पाहत होते. त्यांच्या बोटीचा माग घेत नौदलाचं हेलिकॉप्टरही आकाशात भिरभिरत होतं. भारतीय नौदलासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण येऊन ठेपला होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 'तारिणी' च्या पथकाचं स्वागत केलं. तारिणीच्या टीमची बोट जेव्हा किनाऱ्याला लागली तेव्हा भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं. एवढं कौतुक का, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आठवण करून देऊया - नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या शिडाच्या बोटीतून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे! या टीमचं नेतृत्व करत होत्या कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, तर त्यांच्या सोबत होत्या लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता. ऑक्टोबरमध्ये गोव्याहून निघाल्यानंतर या टीमने 28 हजार सागरी मैलांचं अंतर पार केलं. त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, फॉ़कलंड या देशांमधून प्रवास केला. या प्रवासात त्यांनी अरबी समुद्र, प्रशांत महासागर आणि दक्षिणेकडचा महासागर पार केला. त्यांनी दोन वेळा विषुववृत्तही पार केलं आहे. 'INSV तारिणी'च्या टीमचं मायदेशात व्हेल शार्क माशाने असं स्वागत केलं. ऑस्ट्रेलियामधलं फ्री मँटल, तिथून न्यूझीलंडमधलं लिटलटन, मग फॉकलंड बेटांवरचं पोर्ट स्टॅनली आणि अखेरीस दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनचा टप्पा पार करून त्या गोव्यात INS मांडवी या नौदलाच्या तळावर दाखल झाल्या. \"ही पृथ्वीपरिक्रमा म्हणजे स्त्रीशक्तीचा आविष्कार आहे,\" असे उद्गार कॅप्टन वर्तिका जोशी यांनी काढले. \"महिला कसं जग सर करू शकतात हे तर जगाला दिसलंच. त्याच बरोबर भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' शक्तीचा आविष्कार आहे,\" असं कॅप्टन वर्तिका म्हणाल्या. INSV तारिणी ही 14.4 मीटर लांबीची बोट पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. \"या महिला अधिकाऱ्यांनी रचलेला इतिहास हा फक्त महिलांसाठीच नव्हे तर तरुण पिढीला स्फूर्ती देणारा आहे,\" अशा शब्दांत भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. नौदलप्रमुख सुनील लांबा यांनीही या पथकाचा यथोचित सत्कार केला. 'INSV तारिणी'च्या टीमचा जगाच्या सफरीदरम्यानचा एक क्षण लेफ्टनंट कमांडर पी स्वाती सांगते, ''फॉकलंड आयलंडपासून न्यूझीलंडपर्यंतचा आमचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. या प्रवासात आम्ही अनेक वादळांचा सामना केला. ती मोठमोठी चक्रीवादळं होती. त्यात 10-10 मीटरच्या उंचच उंच लाटा फुटायच्या. अशा वेळी बोट 180 कोनात उलटीसुलटी फिरायची. या लाटांच्या तडाख्यातून सावरून बोट पुढे न्यावी लागायची. पण एकीकडे स्टीअरिंगचा ताबा घ्यायचा आणि दुसरीकडे दिशा चुकू द्यायची नाही, ही आमची खूप मोठी कसोटी होती. पण सगळ्या वादळांमधून आम्ही सहीसलामत बाहेर पडलो.\" 'तारिणी'च्या या टीमने विषुववृत्त आणि अंटार्क्टिका यामधून प्रवास केला. दक्षिण महासागरातून प्रवास करताना गोठवणाऱ्या थंडीशी सामना करणंही सोपं नव्हतं. पण ही साहसी मोहीम पूर्ण करताना त्यांनी समुद्री संशोधनातही योगदान दिलं आहे. या संशोधनासाठी महत्त्वाचा डाटा त्यांनी या मोहिमेत एकत्र केला. हे सगळं करत असताना समुद्र सफरीचा पूर्ण आनंदही घेतला. लेफ्टनंट पायल गुप्ता गोव्यात पोहोचल्यावर खूपच भावनिक झाली होती. ती म्हणते, \"भारताच्या बाहेर जाऊनही आम्हाला कधीच परकं वाटलं नाही. जगभरातल्या भारतीय लोकांनी आम्ही जाऊ तिथे आमचं स्वागत केलं. दिवाळी, होळी अशा सणांच्या वेळी आम्ही समुद्रात असलो तरी किनाऱ्यावर गेलं की हे सण साजरे व्हायचे. त्यावेळी भारतीय साता समुद्रापार कसे पोहोचले आहेत त्याची जाणीव व्हायची.\" 'INSV तारिणी' ची समुद्रसफर भारतीय नौदलाच्या 'ओशन सेलिंग नोड' या विभागाने याआधीही अशा सागर परिक्रमाचं आयोजन केलं होतं. पण पूर्णपणे महिलांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केल्याने आता त्यांना पुढच्या मोहिमा खुणावत आहेत. 'INSV तारिणी'च्या या महिला अधिकाऱ्यांनी या बोटीवरून त्यांचे अनुभव 'बीबीसी मराठी' ला सांगितले होते. ही मोहीम सुरू होण्याआधीची जय्यत तयारी, मग गोव्याहून प्रयाण आणि नंतर विषुववृत्त पार केल्यानंतरचं सेलिब्रेशन हे सगळे क्षण त्यांनी शेअर केले. त्यांचा हा नऊ महिन्यांचा हा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे, असं या मोहिमेचे जनक निवृत्त व्हाइस अॅडमिरल मनोहर औटी यांनी सांगितलं. \"तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे समुद्राला माहीत नसतं. त्यामुळेच आम्हाला ही मोहीम आमच्यासाठी अजिबात वेगळी वाटत नाही,\" असं तारिणीची बोट किनाऱ्यावर येतानाचं दृश्यं पाहताना लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीचे हे उद्गार पुन्हा पुन्हा आठवत राहतात. भारतीय नौसेना: महिला अधिकारी निघाल्या आहेत जगभ्रमंतीला हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 129, "source_item_id": "129", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3946, "clean_index": 85, "clean_language_index": "mar_Deva:validation:85"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो 1. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीला फटका अवकाळी पावसामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये शेतपिकांना तडाखा बसला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी तसंच रात्रीच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापणीवर आलेली पिकं वादळामुळे जमिनीवर आडवी पडली आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील गंगाखेड शहरासह परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, मका या पिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भातल्या बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम या जिल्ह्यांतही गारपीट आणि वादळी पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील हरभरा आणि गहू या रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालं आहे. 2. कोरोनाचा कांदा निर्यातीवर परिणाम केंद्र सरकारनं 12 मार्चला कांदा निर्यातबंदी उठवली असली, तरी कांद्याची वाढलेली आवक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असेलेली निर्यात मंदावली आहे. अॅग्रोवनने ही बातमी दिली आहे. कोरोनाचा प्रभाव हा कांदा निर्यात होणाऱ्या देशांमध्ये जाणवत असल्यानं कांदा निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. इथून पाठवलेला माल तिकडे उतरवला जाईल की, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे काही प्रमाणात कांदा निर्यात रोडावली आहे. 3. कोरोना हाताळण्यास सरकार असमर्थ - राहुल गांधी सरकार करोना व्हायरस रोखण्यात असमर्थ ठरत आहे, याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \"या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी एकमेकांसोबत उभं रहावं. कुणाला स्वतःमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली तर उपचार घ्यावेत, शिवाय स्वतःहूनच लोकांपासून दूर जावं,\" असंही ते म्हणाले होते. राहुल यांच्या या टीकेला भाजप नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, \"संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आलीय. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच कोरोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टुन नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा.\" 4. ओमर अब्दुल्ला यांची सुटका कधी करणार? जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची कधी सुटका करणार, या संदर्भात पुढील आठवड्यात सविस्तर माहिती द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय. ओमर अब्दुल्ला न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली. केंद्राकडून जर ओमर अब्दुल्ला यांची लवकर सुटका झाली नाही, तर अब्दुल्ला यांच्यावतीनं अर्ज करणाऱ्या सारा अब्दुल्ला-पायलट यांची याचिका सुनावणीस घेण्यात येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 'तुम्ही जर ओमर अब्दुल्ला यांची मुक्तता करणार असाल, तर लवकर करा. अन्यथा आम्हाला सारा यांच्या याचिकेवर सुनावणी घ्यावी लागेल,' असं खंडपीठाने म्हटलं आहे. कलम 370 रद्द झाल्यापासून ओमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत. 5. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची 'द टेलिग्राफ'ला नोटीस \"Kovind, not Covid, did it\" या हेडलाईनमुळे पत्रकारितेच्या तत्वांचं उल्लंघन झालं आहे, असं म्हणत प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं द टेलिग्राफला या वर्तमानपत्राला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हफिंग्टन पोस्टनं ही बातमी दिली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ही बातमी आधारित होती. भारताचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नाव अशापद्धतीनं लिहिणं अयोग्य आहे, असं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो 1. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीला फटका अवकाळी पावसामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये शेतपिकांना तडाखा बसला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी तसंच रात्रीच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापणीवर आलेली पिकं वादळामुळे जमिनीवर आडवी पडली आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील गंगाखेड शहरासह परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, मका या पिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भातल्या बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम या जिल्ह्यांतही गारपीट आणि वादळी पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील हरभरा आणि गहू या रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालं आहे. 2. कोरोनाचा कांदा निर्यातीवर परिणाम केंद्र सरकारनं 12 मार्चला कांदा निर्यातबंदी उठवली असली, तरी कांद्याची वाढलेली आवक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असेलेली निर्यात मंदावली आहे. अॅग्रोवनने ही बातमी दिली आहे. कोरोनाचा प्रभाव हा कांदा निर्यात होणाऱ्या देशांमध्ये जाणवत असल्यानं कांदा निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. इथून पाठवलेला माल तिकडे उतरवला जाईल की, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे काही प्रमाणात कांदा निर्यात रोडावली आहे. 3. कोरोना हाताळण्यास सरकार असमर्थ - राहुल गांधी सरकार करोना व्हायरस रोखण्यात असमर्थ ठरत आहे, याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \"या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी एकमेकांसोबत उभं रहावं. कुणाला स्वतःमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली तर उपचार घ्यावेत, शिवाय स्वतःहूनच लोकांपासून दूर जावं,\" असंही ते म्हणाले होते. राहुल यांच्या या टीकेला भाजप नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, \"संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आलीय. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच कोरोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टुन नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा.\" 4. ओमर अब्दुल्ला यांची सुटका कधी करणार? जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची कधी सुटका करणार, या संदर्भात पुढील आठवड्यात सविस्तर माहिती द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय. ओमर अब्दुल्ला न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली. केंद्राकडून जर ओमर अब्दुल्ला यांची लवकर सुटका झाली नाही, तर अब्दुल्ला यांच्यावतीनं अर्ज करणाऱ्या सारा अब्दुल्ला-पायलट यांची याचिका सुनावणीस घेण्यात येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 'तुम्ही जर ओमर अब्दुल्ला यांची मुक्तता करणार असाल, तर लवकर करा. अन्यथा आम्हाला सारा यांच्या याचिकेवर सुनावणी घ्यावी लागेल,' असं खंडपीठाने म्हटलं आहे. कलम 370 रद्द झाल्यापासून ओमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत. 5. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची 'द टेलिग्राफ'ला नोटीस \"Kovind, not Covid, did it\" या हेडलाईनमुळे पत्रकारितेच्या तत्वांचं उल्लंघन झालं आहे, असं म्हणत प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं द टेलिग्राफला या वर्तमानपत्राला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हफिंग्टन पोस्टनं ही बातमी दिली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ही बातमी आधारित होती. भारताचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नाव अशापद्धतीनं लिहिणं अयोग्य आहे, असं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 130, "source_item_id": "130", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3716, "clean_index": 86, "clean_language_index": "mar_Deva:validation:86"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदेशात अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत, तसेच पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या भाववाढीचा परिणाम निवडणुकांवर देखील होऊ शकतो. अमेरिका सीरियावर कधीही हल्ला करेल, अशी शक्यता दहा दिवसांपासून होती. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली. म्हणून जेव्हा पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याबाबत ट्वीट करत होती त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर दिसू लागला होता. आता सीरियावर लष्करी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता तेलाच्या किमतीत वाढ दिसत आहे. तेलाची किंमत पाच डॉलर प्रती बॅरलनं वाढली आहे. तसं पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी यांचं सरकार नशीबवान होतं. जेव्हा त्यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा तेलाची किंमत स्वस्त होती आणि 2015मध्ये तेलाची किंमत प्रती बॅरल 40 डॉलर इतकी झाली होती. तेलाच्या कमी किमतीमुळं सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास आणि महागाईवर नियंत्रण आणण्यास मदत मिळाली. आता युद्धजन्य स्थिती आल्यावर तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि सरकारला अडचणींचा सामना करावा लागेल. सौदी अरेबिया, इराक, इराण, ओमान आणि युएईमध्ये जे काही घडतं त्याचे राजकीय पडसाद उमटतात. मध्य पूर्व आशियात होणाऱ्या घटनांचे परिणाम तेलाच्या किमतीवर होतात. इराक आणि कतारमध्ये अमेरिकेनी तेलसाठ्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक केली आहे. जर तिथं सीरियानं हल्ले केले तर परिस्थिती चिघळू शकते. ते इथं हल्ला करतात की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. सीरिया आणि रशिया पुढचं पाऊल काय उचलतील यावर तेलाच्या किमती अवलंबून आहेत, असं मत भाजपशी संबंधित ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी व्यक्त केलं. सीरिया तेल निर्यात करत नाही पण या देशाचं त्या क्षेत्रात असलेलं महत्त्वाचं भौगोलिक स्थान पाहता भारतावर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो असं तनेजा सांगतात. सीरियावरील हल्ल्यामुळं सध्या तेलाची किंमत 72 डॉलर प्रती बॅरल झाली आहे. भारताला लागणारं 83 टक्के तेल आयात केलं जातं, त्यातील दोन तृतीअंश तेल हे आखाती देशातून आयात केलं जातं. याचाच अर्थ त्या भागात घडणाऱ्या घटनामुळं तेलाच्या किमतीवर प्रभाव पडू शकतो. सौदी अरेबियाला फायदा या युद्धामुळं सौदी अरेबिया, अमेरिका, नायजेरिया, युएई, व्हेनेझुएला, रशिया, इराण, इराक आणि अंगोला या देशांना आर्थिक फायदा होऊ शकतो. सीरियाला या युद्धामुळं नुकसान होत आहे पण त्यांचा साथीदार रशियाला युद्धामुळं फायदा होऊ शकतो. रशिया जगातील मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. रशियात अंदाजे 10 अब्ज डॉलर तेलाचं उत्पादन होतं तितकंच उत्पादन सौदी अरेबियामध्ये होतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सीरियावर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी हल्ला केल्यानंतर त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत. या हल्ल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते, ज्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थाला बसू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदेशात अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत, तसेच पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या भाववाढीचा परिणाम निवडणुकांवर देखील होऊ शकतो. अमेरिका सीरियावर कधीही हल्ला करेल, अशी शक्यता दहा दिवसांपासून होती. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली. म्हणून जेव्हा पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याबाबत ट्वीट करत होती त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर दिसू लागला होता. आता सीरियावर लष्करी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता तेलाच्या किमतीत वाढ दिसत आहे. तेलाची किंमत पाच डॉलर प्रती बॅरलनं वाढली आहे. तसं पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी यांचं सरकार नशीबवान होतं. जेव्हा त्यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा तेलाची किंमत स्वस्त होती आणि 2015मध्ये तेलाची किंमत प्रती बॅरल 40 डॉलर इतकी झाली होती. तेलाच्या कमी किमतीमुळं सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास आणि महागाईवर नियंत्रण आणण्यास मदत मिळाली. आता युद्धजन्य स्थिती आल्यावर तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि सरकारला अडचणींचा सामना करावा लागेल. सौदी अरेबिया, इराक, इराण, ओमान आणि युएईमध्ये जे काही घडतं त्याचे राजकीय पडसाद उमटतात. मध्य पूर्व आशियात होणाऱ्या घटनांचे परिणाम तेलाच्या किमतीवर होतात. इराक आणि कतारमध्ये अमेरिकेनी तेलसाठ्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक केली आहे. जर तिथं सीरियानं हल्ले केले तर परिस्थिती चिघळू शकते. ते इथं हल्ला करतात की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. सीरिया आणि रशिया पुढचं पाऊल काय उचलतील यावर तेलाच्या किमती अवलंबून आहेत, असं मत भाजपशी संबंधित ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी व्यक्त केलं. सीरिया तेल निर्यात करत नाही पण या देशाचं त्या क्षेत्रात असलेलं महत्त्वाचं भौगोलिक स्थान पाहता भारतावर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो असं तनेजा सांगतात. सीरियावरील हल्ल्यामुळं सध्या तेलाची किंमत 72 डॉलर प्रती बॅरल झाली आहे. भारताला लागणारं 83 टक्के तेल आयात केलं जातं, त्यातील दोन तृतीअंश तेल हे आखाती देशातून आयात केलं जातं. याचाच अर्थ त्या भागात घडणाऱ्या घटनामुळं तेलाच्या किमतीवर प्रभाव पडू शकतो. सौदी अरेबियाला फायदा या युद्धामुळं सौदी अरेबिया, अमेरिका, नायजेरिया, युएई, व्हेनेझुएला, रशिया, इराण, इराक आणि अंगोला या देशांना आर्थिक फायदा होऊ शकतो. सीरियाला या युद्धामुळं नुकसान होत आहे पण त्यांचा साथीदार रशियाला युद्धामुळं फायदा होऊ शकतो. रशिया जगातील मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. रशियात अंदाजे 10 अब्ज डॉलर तेलाचं उत्पादन होतं तितकंच उत्पादन सौदी अरेबियामध्ये होतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 134, "source_item_id": "134", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2497, "clean_index": 87, "clean_language_index": "mar_Deva:validation:87"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटॉपलेस सनबाथ फ्रान्समध्ये महिलांच्या टॉपलेस असण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. वाद वाढल्याने फ्रान्सच्या गृहमंत्र्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करून भूमिका मांडावी लागली. गेल्या आठवड्यात सेंट मैरी-ला-मेर समुद्र किनाऱ्यावर तीन महिला टॉपलेस स्थितीत सनबाथ अर्थात सूर्यस्नान घेत होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टॉपलेस न राहण्याविषयी म्हणजेच शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्यास सांगितलं. एका कुटुंबांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या टॉपलेस महिलांना कपडे परिधान करण्याची सूचना केली. याप्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यावरून खल सुरू झाला. अखेर गृहमंत्री यांनी महिलांच्या समर्थनार्थ बाजू घेतली. टॉपलेस स्थितीतील महिलांना कपडे घालण्यासंदर्भात सूचना करणं चुकीचं असल्याचं फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. मंत्री जेराल्ड डर्मेन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की स्वातंत्र्य ही एक मौलिक गोष्ट आहे. नेमकं काय घडलं होतं? फ्रान्सच्या पाइरेनीस-ओरिएंटाल पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रेस रिलीज देत नेमकं काय घडलं हे स्पष्ट केलं आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक कुटुंब होतं, यामध्ये तीन मुलांचाही समावेश होता. त्यांनी पोलिसांना टॉपलेस महिलांविषयी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी टॉपलेस महिलांना शरीराचा वरचा भाग झाकेल असे कपडे घालण्याची सूचना केली. हे प्रकरण वाढू नये याउद्देशाने पोलिसांनी कुटुंबीयांच्या सांगण्यावरून महिलांना शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्याची सूचना केली. म्युनिसिपल कायद्यान्वये सेंट-मैरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस स्थितीत सनबाथ घेण्यास कोणीही रोखू शकत नाही. पोलिसांनी अशी भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. पोलीस प्रवक्ते ले.कर्नल मैडी श्यरर यांच्या मते दोन पोलिसांच्या विनाकारण सूचनांमुळे हे प्रकरण वाढीस लागल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं की तुम्हाला मी नेहमी पोलिसांच्या गणवेशात दिसेन मात्र सेंट-मरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस राहून सनबाथ घेण्यास अनुमती आहे. गृहमंत्री जेराल्ड डर्मेन यांनीही महिलांना कपडे परिधान करण्यास सांगणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. प्रशासनाला आपली चूक लक्षात आल्यानंतर ती मान्य करणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. टॉपलेस सनबाथ फ्रान्समध्ये टॉपलेस स्थितीत सनबाथ घेण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र स्थानिक प्रशासन हे रोखून कपड्यांसंदर्भात सूचना जारी करू शकतात. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, आधीच्या तुलनेत फ्रान्समध्ये टॉपलेस सनबाथ घेण्याचं प्रमाण युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. विए हेल्दीच्या सर्व्हेनुसार, फ्रान्समधील 22 टक्के महिलांनी टॉपलेस स्थितीत सनबाथ घेतल्याचं सांगितलं. स्पेनमध्ये 48 तर जर्मनीत 34 टक्के महिलांनी टॉपलेस सनबाथ घेतल्याचं सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महिलांना टॉपलेस राहू नका, कपडे घाला असं सांगणं चुकीचं असल्याचं फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मानिन यांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटॉपलेस सनबाथ फ्रान्समध्ये महिलांच्या टॉपलेस असण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. वाद वाढल्याने फ्रान्सच्या गृहमंत्र्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करून भूमिका मांडावी लागली. गेल्या आठवड्यात सेंट मैरी-ला-मेर समुद्र किनाऱ्यावर तीन महिला टॉपलेस स्थितीत सनबाथ अर्थात सूर्यस्नान घेत होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टॉपलेस न राहण्याविषयी म्हणजेच शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्यास सांगितलं. एका कुटुंबांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या टॉपलेस महिलांना कपडे परिधान करण्याची सूचना केली. याप्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यावरून खल सुरू झाला. अखेर गृहमंत्री यांनी महिलांच्या समर्थनार्थ बाजू घेतली. टॉपलेस स्थितीतील महिलांना कपडे घालण्यासंदर्भात सूचना करणं चुकीचं असल्याचं फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. मंत्री जेराल्ड डर्मेन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की स्वातंत्र्य ही एक मौलिक गोष्ट आहे. नेमकं काय घडलं होतं? फ्रान्सच्या पाइरेनीस-ओरिएंटाल पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रेस रिलीज देत नेमकं काय घडलं हे स्पष्ट केलं आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक कुटुंब होतं, यामध्ये तीन मुलांचाही समावेश होता. त्यांनी पोलिसांना टॉपलेस महिलांविषयी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी टॉपलेस महिलांना शरीराचा वरचा भाग झाकेल असे कपडे घालण्याची सूचना केली. हे प्रकरण वाढू नये याउद्देशाने पोलिसांनी कुटुंबीयांच्या सांगण्यावरून महिलांना शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्याची सूचना केली. म्युनिसिपल कायद्यान्वये सेंट-मैरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस स्थितीत सनबाथ घेण्यास कोणीही रोखू शकत नाही. पोलिसांनी अशी भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. पोलीस प्रवक्ते ले.कर्नल मैडी श्यरर यांच्या मते दोन पोलिसांच्या विनाकारण सूचनांमुळे हे प्रकरण वाढीस लागल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं की तुम्हाला मी नेहमी पोलिसांच्या गणवेशात दिसेन मात्र सेंट-मरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस राहून सनबाथ घेण्यास अनुमती आहे. गृहमंत्री जेराल्ड डर्मेन यांनीही महिलांना कपडे परिधान करण्यास सांगणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. प्रशासनाला आपली चूक लक्षात आल्यानंतर ती मान्य करणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. टॉपलेस सनबाथ फ्रान्समध्ये टॉपलेस स्थितीत सनबाथ घेण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र स्थानिक प्रशासन हे रोखून कपड्यांसंदर्भात सूचना जारी करू शकतात. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, आधीच्या तुलनेत फ्रान्समध्ये टॉपलेस सनबाथ घेण्याचं प्रमाण युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. विए हेल्दीच्या सर्व्हेनुसार, फ्रान्समधील 22 टक्के महिलांनी टॉपलेस स्थितीत सनबाथ घेतल्याचं सांगितलं. स्पेनमध्ये 48 तर जर्मनीत 34 टक्के महिलांनी टॉपलेस सनबाथ घेतल्याचं सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 135, "source_item_id": "135", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2648, "clean_index": 88, "clean_language_index": "mar_Deva:validation:88"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजीडीपी देशाच्या आर्थिक स्थितीचं प्रतीक असतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जीडीपी' ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात 'सकल राष्ट्रीय उत्पन' या संकल्पनेची नेहमीच चर्चा असते. पण हे जीडीपी नक्की असतं तरी काय? कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतं. सोप्या शब्दांत, जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असं म्हणता येतं. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असं म्हटलं जातं. जीडीपीचा दर कसा ठरवला जातो? जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं. दर तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो. म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते. दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो. केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीचे किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते. प्रमाण वर्ष कोणतं? भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरुपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं. उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2017 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का? औद्योगिक उत्पादन देशासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं. अशावेळी प्रमाण वर्षाचा फॉर्म्युला कामी येतो. 2011 या प्रमाण वर्षानुसार कॉन्स्टंट किंमत 100 याप्रमाणे जीडीपी 200 रुपये होतो. अशावेळी जीडीपी दरात घट झाली आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. देशभरातल्या उत्पादन आणि सेवांसंदर्भातील आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी संस्था गोळा करते. यासाठी ही संस्था विविध निर्देशांकावर नजर ठेवून असते. यामध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांकाचा समावेश असतो. विविध केंद्रीय आणि राज्यांतील संस्थांचे आकडे एकत्र करण्याचं काम केंद्रीय सांख्यिकी संस्था करते. घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी उत्पादन आणि कृषी क्षेत्राचे आकडे ग्राहक मंत्रालयातर्फे गोळा केले जातात. बांधकाम विश्वातल्या घडामोडींचा निर्देशांकात काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विभाग औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची माहिती जमा करतात. केंद्रीय सांख्यिकी संस्था ही सगळी माहिती एकत्रित करून जीडीपी जाहीर केला जातो. प्रामुख्याने आठ औद्योगिक क्षेत्रांचे आकडे जमा केले जातात. कृषी, खाणी, उत्पादन, वीज, बांधकाम, व्यापार, संरक्षण आणि अन्य सेवा अशा पद्धतीने तपशील गोळा केला जातो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सोमवारी (31 ऑगस्ट) एप्रिल ते जून या तिमाहीसाठी जीडीपीची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था कशी आहे आणि पुढे दिशा कशी असेल याचं हे निदर्शक ठरणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजीडीपी देशाच्या आर्थिक स्थितीचं प्रतीक असतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जीडीपी' ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात 'सकल राष्ट्रीय उत्पन' या संकल्पनेची नेहमीच चर्चा असते. पण हे जीडीपी नक्की असतं तरी काय? कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतं. सोप्या शब्दांत, जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असं म्हणता येतं. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असं म्हटलं जातं. जीडीपीचा दर कसा ठरवला जातो? जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं. दर तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो. म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते. दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो. केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीचे किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते. प्रमाण वर्ष कोणतं? भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरुपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं. उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2017 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का? औद्योगिक उत्पादन देशासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं. अशावेळी प्रमाण वर्षाचा फॉर्म्युला कामी येतो. 2011 या प्रमाण वर्षानुसार कॉन्स्टंट किंमत 100 याप्रमाणे जीडीपी 200 रुपये होतो. अशावेळी जीडीपी दरात घट झाली आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. देशभरातल्या उत्पादन आणि सेवांसंदर्भातील आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी संस्था गोळा करते. यासाठी ही संस्था विविध निर्देशांकावर नजर ठेवून असते. यामध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांकाचा समावेश असतो. विविध केंद्रीय आणि राज्यांतील संस्थांचे आकडे एकत्र करण्याचं काम केंद्रीय सांख्यिकी संस्था करते. घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी उत्पादन आणि कृषी क्षेत्राचे आकडे ग्राहक मंत्रालयातर्फे गोळा केले जातात. बांधकाम विश्वातल्या घडामोडींचा निर्देशांकात काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विभाग औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची माहिती जमा करतात. केंद्रीय सांख्यिकी संस्था ही सगळी माहिती एकत्रित करून जीडीपी जाहीर केला जातो. प्रामुख्याने आठ औद्योगिक क्षेत्रांचे आकडे जमा केले जातात. कृषी, खाणी, उत्पादन, वीज, बांधकाम, व्यापार, संरक्षण आणि अन्य सेवा अशा पद्धतीने तपशील गोळा केला जातो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 136, "source_item_id": "136", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3117, "clean_index": 89, "clean_language_index": "mar_Deva:validation:89"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअँगेला मर्केल यांची ओळख युरोपियन युनियनच्या प्रभावी नेत्या आहेत. बर्लिनमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. जर्मनीत नुकत्याच झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये त्यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाची हार झाली आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं अँगेला यांनी म्हटलं आहे. डिसेंबरमध्ये त्यांच्या पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात नेतेपदासाठी दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2000 साला पासून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे. चान्सलरपदाची सलग चौथी कारकिर्द संपल्यानंतर कुठलही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अँगेला मर्केल यांचे जुने प्रतिस्पर्धी फेड्रीक मर्झ यांनी याआधीच त्यांची येत्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. जर्मनीमध्ये अलीकडच्या काळात अतिउजव्या पक्षांचं प्रस्थ वाढत असल्याचं सोमर आलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अँगेला मर्केल यांची चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली होती. मर्केल यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे 1) अँगेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 ला हँबर्गमध्ये झाला. त्यांचे वडील पूर्व जर्मनीतल्या एका गावात पास्टर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होते. 2) बर्लिनबाहेर ग्रामीण भागात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. 3) 2015 साली सीरियातल्या निर्वासितांसाठी देशाच्या सीमा खुल्या करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे बरेच पडसाद उमटले होते. 4) जर मला शक्य झालं असतं तर मी घड्याळाचे काटे उलटं फिरवून 8 लाख90 हजार शरणार्थींसाठी चांगली तयारी केली असती, यातील बहुतांश सीरियातील नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 5) अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अँगेला मर्केल यांचा उल्लेख माझ्या निकटच्या आंतरराष्ट्रीय सहकारी असा केला होता. 6) युरोप आणि इतरत्रही लोकानुनय वाढत असताना युरोप खंडात सहिष्णू लोकशाहीच्या सर्वोत्तम रक्षक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. अँगेला मर्केल यांचं जर्मन सरकारमधील पहिलं पद महिला आणि युवा मंत्री म्हणून जबाबदारी होती 7) पूर्व बर्लिनमध्ये संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेत त्या केमिस्ट म्हणून काम करत होत्या. 1977 मध्ये त्यांच लग्न उलरिच मर्केल यांच्याशी झालं. पण 4 वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. 8) 1989 ला त्या पूर्व जर्मनीतील लोकशाही चळवळीत सहभागी झाल्या होत्या. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर जर्मन सरकारमध्ये त्यांना प्रवक्त्या म्हणून संधी मिळाली. 9) 1990 ला जर्मनीचं एकीकरण होण्यापूर्वी त्या सीडीयूमध्ये सहभागी झाल्या. पुढच्या वर्षी त्यांची नेमणूक महिला आणि युवा मंत्री म्हणून झाली. 10) 1999 तत्कालिन पक्षप्रमुख हॅल्मट कोल यांना पक्ष निधीतल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर 2000 ला मर्कल यांची नियुक्ती ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या (CDU) नेत्या म्हणून झाली. 11) 2005 ला त्या जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर झाल्या. 12) 1998 ला त्यांनी प्रा. योकीम सॉएर यांच्याशी लग्न केलं. जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर होण्याचा मान अँगेला मर्केल यांना मिळाला. 13) युरोपमधील आर्थिक संकटात त्यांनी कठोर प्रशासकाची भूमिका निभावली. आर्थिक शिस्त, खर्चात कपात, दक्षता अशी धोरणे त्यांनी स्वीकारली. 14) युरोपियन युनियनने युरोला विश्वासार्हता मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत त्यांचा मोठा वाटा आहे. 15) जर्मनीमधील बेरोजगारीचे कमी प्रमाण, सशक्त निर्यात यामुळे जर्मनीमध्ये त्यांच्या बद्दलचं जनमत चांगलं बनलं आहे. 'कठीण काळातील सुरक्षित हात' असं त्यांच वर्णन केलं जातं. 16) संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा सत्कार केला असून, टाईम मासिकानेही 'पर्सन ऑफ द ईअर'ने त्यांचा सन्मान केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अँगेला मर्केल यांनी 2021 मध्ये जर्मनीच्या चान्सलरपदावरून तसंच राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअँगेला मर्केल यांची ओळख युरोपियन युनियनच्या प्रभावी नेत्या आहेत. बर्लिनमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. जर्मनीत नुकत्याच झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये त्यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाची हार झाली आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं अँगेला यांनी म्हटलं आहे. डिसेंबरमध्ये त्यांच्या पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात नेतेपदासाठी दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2000 साला पासून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे. चान्सलरपदाची सलग चौथी कारकिर्द संपल्यानंतर कुठलही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अँगेला मर्केल यांचे जुने प्रतिस्पर्धी फेड्रीक मर्झ यांनी याआधीच त्यांची येत्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. जर्मनीमध्ये अलीकडच्या काळात अतिउजव्या पक्षांचं प्रस्थ वाढत असल्याचं सोमर आलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अँगेला मर्केल यांची चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली होती. मर्केल यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे 1) अँगेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 ला हँबर्गमध्ये झाला. त्यांचे वडील पूर्व जर्मनीतल्या एका गावात पास्टर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होते. 2) बर्लिनबाहेर ग्रामीण भागात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. 3) 2015 साली सीरियातल्या निर्वासितांसाठी देशाच्या सीमा खुल्या करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे बरेच पडसाद उमटले होते. 4) जर मला शक्य झालं असतं तर मी घड्याळाचे काटे उलटं फिरवून 8 लाख90 हजार शरणार्थींसाठी चांगली तयारी केली असती, यातील बहुतांश सीरियातील नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 5) अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अँगेला मर्केल यांचा उल्लेख माझ्या निकटच्या आंतरराष्ट्रीय सहकारी असा केला होता. 6) युरोप आणि इतरत्रही लोकानुनय वाढत असताना युरोप खंडात सहिष्णू लोकशाहीच्या सर्वोत्तम रक्षक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. अँगेला मर्केल यांचं जर्मन सरकारमधील पहिलं पद महिला आणि युवा मंत्री म्हणून जबाबदारी होती 7) पूर्व बर्लिनमध्ये संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेत त्या केमिस्ट म्हणून काम करत होत्या. 1977 मध्ये त्यांच लग्न उलरिच मर्केल यांच्याशी झालं. पण 4 वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. 8) 1989 ला त्या पूर्व जर्मनीतील लोकशाही चळवळीत सहभागी झाल्या होत्या. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर जर्मन सरकारमध्ये त्यांना प्रवक्त्या म्हणून संधी मिळाली. 9) 1990 ला जर्मनीचं एकीकरण होण्यापूर्वी त्या सीडीयूमध्ये सहभागी झाल्या. पुढच्या वर्षी त्यांची नेमणूक महिला आणि युवा मंत्री म्हणून झाली. 10) 1999 तत्कालिन पक्षप्रमुख हॅल्मट कोल यांना पक्ष निधीतल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर 2000 ला मर्कल यांची नियुक्ती ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या (CDU) नेत्या म्हणून झाली. 11) 2005 ला त्या जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर झाल्या. 12) 1998 ला त्यांनी प्रा. योकीम सॉएर यांच्याशी लग्न केलं. जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर होण्याचा मान अँगेला मर्केल यांना मिळाला. 13) युरोपमधील आर्थिक संकटात त्यांनी कठोर प्रशासकाची भूमिका निभावली. आर्थिक शिस्त, खर्चात कपात, दक्षता अशी धोरणे त्यांनी स्वीकारली. 14) युरोपियन युनियनने युरोला विश्वासार्हता मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत त्यांचा मोठा वाटा आहे. 15) जर्मनीमधील बेरोजगारीचे कमी प्रमाण, सशक्त निर्यात यामुळे जर्मनीमध्ये त्यांच्या बद्दलचं जनमत चांगलं बनलं आहे. 'कठीण काळातील सुरक्षित हात' असं त्यांच वर्णन केलं जातं. 16) संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा सत्कार केला असून, टाईम मासिकानेही 'पर्सन ऑफ द ईअर'ने त्यांचा सन्मान केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 137, "source_item_id": "137", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3304, "clean_index": 90, "clean_language_index": "mar_Deva:validation:90"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतुम्हाला तुमचा मेंदू मरणानंतर जिवंत करता आला तर? मृत डुकरांच्या मेंदूमधला रक्त प्रवाह चालू ठेवून त्यांनी मेंदू तसंच डुकरांचे इतर काही अवयवही काही तासांसाठी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. हे वाचून तुम्ही थोडं अस्वस्थ झाले असाल. सोबतच त्यांनी असं का केलं असावं, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर भविष्यात मानवी मेंदू अशा पद्धतीने प्रयोगशाळेत जिवंत ठेवता येणं शक्य आहे का, हे जाणण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचं शास्त्रज्ञ सांगत आहेत. जर मेंदू जिवंत होता तर त्या प्राण्यांना याबाबतची जाणीव होती का? याबाबत कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही. पण काही प्रमाणात त्यांची संवेदना जागृत राहिली असावी, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मेरीलँडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये (NIH) 28 मार्चला ब्रेन सायंस एथिक्स विषयावर पार पडलेल्या एका परिषदेत या प्रयोगाच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यात MITच्या टेक्नोलॉजी रिव्ह्यू अहवालातही या संशोधनाबद्दल चर्चा करण्यात आली. येल विद्यापीठातल्या प्रा. नेनॅड सेस्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास 100 डुकरांच्या मेंदूवर हा प्रयोग केला. या प्रयोगाच्या नैतिकतेबद्दल NIHने चर्चा केली. प्रा. सेस्टन यांनी सांगितलं की, या अभ्यासाद्वारे त्यांना कळलं की एक पंप, हिटर आणि कृत्रिम रक्ताच्या पिशव्यांच्या सहाय्याने डुकरांच्या मेंदूमधला रक्तप्रवाह सुरळीत करणं शक्य आहे. या संशोधकांच्या टीमला डुकरांच्या मेंदूमधल्या पेशी जवळपास 36 तासांसाठी कार्यान्वित ठेवता आल्या. यावेळी या पेशीचं कार्य नैसर्गिकरीत्या सुरू असल्याचं त्यांना आढळून आलं. या प्रयोगाचे निष्कर्ष थक्क करणारे असल्याचं प्रा. सेस्टन यांनी सांगितलं. जर मानवी मेंदूबद्दल असे प्रयोग शक्य झाले तर संशोधकांना मानवी मेंदूशी निगडीत उपचार पद्धतींमध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकेल. पण या प्रयोगांच्या नैतिकतेवरही प्रा. सेस्टन यांनीच पहिलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते विचारतात की या मेंदूंना जर संवेदना जाणवत असतील तर त्यांना विशेष संरक्षणाची गरज आहे का? आणि एखाद्याचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याच्या शरीरात दुसऱ्याचा मेंदू प्रत्यारोपणासाठी या तंत्राचा वापर कोणी केला तर? प्रा. सेस्टन आणि अमेरिकेतल्या 15 अन्य न्यूरोसायंटिस्ट्सनी या विषयी त्यांना मार्गदर्शन करणारी नियमावली प्रसिद्ध व्हायला हवी, अशी मागणीही आता केली आहे. या आठवड्यात नेचर नावाच्या एका साप्ताहिकात त्यांनी ही मागणी मांडली आहे. या साप्ताहिकात हे संशोधक एक प्रश्न उपस्थित करतात - \"संशोधकांनी मेंदूच्या पेशींची निर्मिती प्रयोगशाळेत केल्यास त्या पेशींमध्ये संवेदना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवाच्या किंवा प्राण्यांसाठीच्या अशा प्रयोगांमध्ये जी संरक्षण किंवा काळजी घ्यावी लागते, ती या पेशींबद्दलही घ्यावी लागेल काय?\" हे संशोधक पुढे सांगतात, \"हा प्रश्न कदाचित अनोळखी वाटू शकेल. मात्र आजच्या प्रयोगाच्या यंत्रणा अशा क्षमतेपासून अजून दूर आहेत. पण मानवी मेंदूचा सखोल अभ्यास करण्यासाठी सध्या अनेक नव-नवे प्रयोग होत आहेत. यात स्टेम सेलपासून मेंदूच्या पेशी वाढवण्याच्या प्रयोगाचा समावेश आहे. यात कालानुरूप बदलही होत आहेत.\" या मेंदूच्या पेशींची संवेदनशीलता किंवा जागृतता तपासण्यासाठी ठोस नियमावली तयार करण्यात यावी, जेणेकरून हे प्रयोग लोकांच्या पाठिंब्यानं कायम सुरू राहतील, असंही या संशोधकांना वाटतं. या विषयावर जनतेत आणि तज्ञांमध्ये चर्चा व्हावी संशोधकांच्या या मागणीचं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजच्या प्रा. कोलीन ब्लेकमोर यांनी केलं आहे. ब्लेकमोर बीबीसीशी बोलताना सांगतात, \"या तंत्रावर अवलंबन संशोधकांसाठीही अवघड जाणार आहे. त्यामुळे याबद्दल जनतेत आणि तज्ञांमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. आणि हे तंत्र का विकसित करण्यात यावं याबाबतची चर्चाही सगळ्यांपुढे येणं गरजेचं आहे. इथे एक विरोधाभास देखील आहे. देहाशिवाय मेंदूला कार्यरत ठेवणं हे या तंत्रानुसार करता येतं. पण हे प्रयोगासाठी झालं. जर या मेंदूला संवेदना जाणवत असतील तर ही खूप चिंताजनक बाब आहे.\" ब्लेकमोर पुढे सांगतात, \"यामुळे अमर होता येण्याची शक्यताच अस्वस्थ करणारी आहे. कारण हे तंत्र प्रगत झाल्यास मेंदूचं जतन करून तो दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करण्याचा विचार बळावू शकेल.\" \"आपल्या ग्रहावरील लोकसंख्या खूप वाढली आहे. इथे नव्या तरुणांसाठी, नव्या विचारांसाठी जागा निर्माण होणं आवश्यक आहे. मानवामध्ये सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी शक्य असलेल्या कोणत्याही यंत्रणेवर पकड मिळवण्याची नेहमी ओढ लागलेली असते. ही बाब मला अस्वस्थ करणारी आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "एखाद्या प्राण्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या मेंदूला रक्त पुरवून जिवंत ठेवणं शक्य आहे का? हेच जाणून घेण्याचा एक प्रयोग नुकताच अमेरिकेच्या येल विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतुम्हाला तुमचा मेंदू मरणानंतर जिवंत करता आला तर? मृत डुकरांच्या मेंदूमधला रक्त प्रवाह चालू ठेवून त्यांनी मेंदू तसंच डुकरांचे इतर काही अवयवही काही तासांसाठी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. हे वाचून तुम्ही थोडं अस्वस्थ झाले असाल. सोबतच त्यांनी असं का केलं असावं, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर भविष्यात मानवी मेंदू अशा पद्धतीने प्रयोगशाळेत जिवंत ठेवता येणं शक्य आहे का, हे जाणण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचं शास्त्रज्ञ सांगत आहेत. जर मेंदू जिवंत होता तर त्या प्राण्यांना याबाबतची जाणीव होती का? याबाबत कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही. पण काही प्रमाणात त्यांची संवेदना जागृत राहिली असावी, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मेरीलँडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये (NIH) 28 मार्चला ब्रेन सायंस एथिक्स विषयावर पार पडलेल्या एका परिषदेत या प्रयोगाच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यात MITच्या टेक्नोलॉजी रिव्ह्यू अहवालातही या संशोधनाबद्दल चर्चा करण्यात आली. येल विद्यापीठातल्या प्रा. नेनॅड सेस्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास 100 डुकरांच्या मेंदूवर हा प्रयोग केला. या प्रयोगाच्या नैतिकतेबद्दल NIHने चर्चा केली. प्रा. सेस्टन यांनी सांगितलं की, या अभ्यासाद्वारे त्यांना कळलं की एक पंप, हिटर आणि कृत्रिम रक्ताच्या पिशव्यांच्या सहाय्याने डुकरांच्या मेंदूमधला रक्तप्रवाह सुरळीत करणं शक्य आहे. या संशोधकांच्या टीमला डुकरांच्या मेंदूमधल्या पेशी जवळपास 36 तासांसाठी कार्यान्वित ठेवता आल्या. यावेळी या पेशीचं कार्य नैसर्गिकरीत्या सुरू असल्याचं त्यांना आढळून आलं. या प्रयोगाचे निष्कर्ष थक्क करणारे असल्याचं प्रा. सेस्टन यांनी सांगितलं. जर मानवी मेंदूबद्दल असे प्रयोग शक्य झाले तर संशोधकांना मानवी मेंदूशी निगडीत उपचार पद्धतींमध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकेल. पण या प्रयोगांच्या नैतिकतेवरही प्रा. सेस्टन यांनीच पहिलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते विचारतात की या मेंदूंना जर संवेदना जाणवत असतील तर त्यांना विशेष संरक्षणाची गरज आहे का? आणि एखाद्याचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याच्या शरीरात दुसऱ्याचा मेंदू प्रत्यारोपणासाठी या तंत्राचा वापर कोणी केला तर? प्रा. सेस्टन आणि अमेरिकेतल्या 15 अन्य न्यूरोसायंटिस्ट्सनी या विषयी त्यांना मार्गदर्शन करणारी नियमावली प्रसिद्ध व्हायला हवी, अशी मागणीही आता केली आहे. या आठवड्यात नेचर नावाच्या एका साप्ताहिकात त्यांनी ही मागणी मांडली आहे. या साप्ताहिकात हे संशोधक एक प्रश्न उपस्थित करतात - \"संशोधकांनी मेंदूच्या पेशींची निर्मिती प्रयोगशाळेत केल्यास त्या पेशींमध्ये संवेदना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवाच्या किंवा प्राण्यांसाठीच्या अशा प्रयोगांमध्ये जी संरक्षण किंवा काळजी घ्यावी लागते, ती या पेशींबद्दलही घ्यावी लागेल काय?\" हे संशोधक पुढे सांगतात, \"हा प्रश्न कदाचित अनोळखी वाटू शकेल. मात्र आजच्या प्रयोगाच्या यंत्रणा अशा क्षमतेपासून अजून दूर आहेत. पण मानवी मेंदूचा सखोल अभ्यास करण्यासाठी सध्या अनेक नव-नवे प्रयोग होत आहेत. यात स्टेम सेलपासून मेंदूच्या पेशी वाढवण्याच्या प्रयोगाचा समावेश आहे. यात कालानुरूप बदलही होत आहेत.\" या मेंदूच्या पेशींची संवेदनशीलता किंवा जागृतता तपासण्यासाठी ठोस नियमावली तयार करण्यात यावी, जेणेकरून हे प्रयोग लोकांच्या पाठिंब्यानं कायम सुरू राहतील, असंही या संशोधकांना वाटतं. या विषयावर जनतेत आणि तज्ञांमध्ये चर्चा व्हावी संशोधकांच्या या मागणीचं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजच्या प्रा. कोलीन ब्लेकमोर यांनी केलं आहे. ब्लेकमोर बीबीसीशी बोलताना सांगतात, \"या तंत्रावर अवलंबन संशोधकांसाठीही अवघड जाणार आहे. त्यामुळे याबद्दल जनतेत आणि तज्ञांमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. आणि हे तंत्र का विकसित करण्यात यावं याबाबतची चर्चाही सगळ्यांपुढे येणं गरजेचं आहे. इथे एक विरोधाभास देखील आहे. देहाशिवाय मेंदूला कार्यरत ठेवणं हे या तंत्रानुसार करता येतं. पण हे प्रयोगासाठी झालं. जर या मेंदूला संवेदना जाणवत असतील तर ही खूप चिंताजनक बाब आहे.\" ब्लेकमोर पुढे सांगतात, \"यामुळे अमर होता येण्याची शक्यताच अस्वस्थ करणारी आहे. कारण हे तंत्र प्रगत झाल्यास मेंदूचं जतन करून तो दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करण्याचा विचार बळावू शकेल.\" \"आपल्या ग्रहावरील लोकसंख्या खूप वाढली आहे. इथे नव्या तरुणांसाठी, नव्या विचारांसाठी जागा निर्माण होणं आवश्यक आहे. मानवामध्ये सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी शक्य असलेल्या कोणत्याही यंत्रणेवर पकड मिळवण्याची नेहमी ओढ लागलेली असते. ही बाब मला अस्वस्थ करणारी आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 138, "source_item_id": "138", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3963, "clean_index": 91, "clean_language_index": "mar_Deva:validation:91"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदक्षिण कोरियात होत असलेल्या हिवाळी ऑलंपिकमध्ये उत्तर कोरियाचे 2 खेळाडू पात्र ठरले आहेत. उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी शुक्रवारी या ऑलंपिकमध्ये संघ पाठवण्याचा विचार करत आहे, असं मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, दोन्ही बाजूंनी तातडीनं भेटून या शक्यतेचा विचार केला पाहिजे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी ही मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेईन म्हणाले की, खेळाच्या संदर्भातील ही चर्चा उत्तर कोरियाच्या अण्विक चाचणीच्या पार्श्वभूमीवरच होईल. ते म्हणाले, \"उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी दक्षिण कोरिया स्वतंत्र प्रयत्न करू शकत नाही. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय समुदाय आणि सहकारी देशांशी समन्वय साधावा.\" दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण मंत्री चो मयोंग ग्योन यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना पानमुंजनोम या गावात भेटण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे गाव सीमेवर असून तिथं मोठी सुरक्षाव्यवस्था आहे. या गावात या दोन्ही राष्ट्रांत या पूर्वी ऐतिहासिक चर्चा झाल्या आहेत. चो म्हणाले, \"दक्षिण आणि उत्तर कोरिया यांनी समोरासमोर बसून बोलावं. उत्तर कोरियाच्या पोंगचांगमधल्या स्पर्धेतील सहभाग आणि परस्पर हितसंबंधांत सुधारणा होण्यासाठी चर्चा करावी.\" पुढील आठवड्यातील या प्रस्तावित चर्चेमध्ये कोण सहभागी होणार हे समजू शकलेलं नाही, कारण याला अजून उत्तर कोरियानं प्रतिसाद दिलेला नाही. राष्ट्राध्यक्ष मून यांनी त्यांच्या मंत्र्यांना तातडीनं कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शेवटची चर्चा केव्हा? दोन्ही देशांतील शेवटची चर्चा डिसेंबर 2015मध्ये कैसाँग औद्योगिक परिसरात झाली होती. या बैठकीचा अजेंडा जाहीर करण्यात आला नव्हता. ही चर्चा निष्फळ ठरली होती. किंम जोंग उन काय म्हणतात? नववर्षाच्या सुरुवातीला उन यांच्या भाषणात सर्वांनाच धक्का दिला. मी शेजाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असं ते म्हणाले होते. ते म्हणाले, \"2018 उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं आहे. उत्तर कोरियाचा 70वा वर्धापन दिन आहे, तर दक्षिण कोरियात हिवाळी ऑलंपिक होत आहे. या वर्षाला अधिक अर्थ देण्यासाठी उत्तर आणि दक्षिण कोरियात गोठलेले संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\" हे वक्तव्य करण्यापूर्वी उन यांनी अणूबाँबचं बटण माझ्या हातात आहे, अशी धमकी अमेरिकेला दिली होती. उत्तर कोरियानं गेल्या 2 वर्षांत त्यांच्या अण्विक आणि पारंपरिक शस्त्रांस्त्रांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली उत्तर कोरियाला अलग पाडावं यासाठी अमेरिका इतर देशांना प्रोत्साहित करते. यात काहीतरी खंड पडावा या उद्देशानं उत्तर कोरियानं ही भूमिक घेतली असण्याची शक्यता आहे, असं विश्लेषकांना वाटतं. खेळात कोण भाग घेतील? उत्तर कोरियातील फक्त दोन खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची नावं रयाम टै-ओक आणि किम जु-स्की अशी आहेत. हे खेळाडू स्केटिंगपटू आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठीची अधिकृत तारीख संपलेली आहे. पण हे खेळाडू आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या निमंत्रणानं ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष ली ही बिओम यांनी उत्तर कोरियाच्या संभाव्य सहभागावर आनंद व्यक्त केला आहे. ही नववर्षाची भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियानं यापूर्वी ऑलंपिकमध्ये भाग घेतला होता. पण 1988मध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये झालेल्या ऑलंपिकवर उत्तर कोरियानं बहिष्कार टाकला होता. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाला 9 जानेवारीला उच्चस्तरीय चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. दक्षिण कोरियातील पोंगचांगमध्ये फेब्रुवारी महिन्यात हिवाळी ऑलंपिक स्पर्धा होणार आहे. या ऑलंपिकमध्ये उत्तर कोरियाच्या संभाव्य सहभागाच्या अनुषंगनं हा चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदक्षिण कोरियात होत असलेल्या हिवाळी ऑलंपिकमध्ये उत्तर कोरियाचे 2 खेळाडू पात्र ठरले आहेत. उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी शुक्रवारी या ऑलंपिकमध्ये संघ पाठवण्याचा विचार करत आहे, असं मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, दोन्ही बाजूंनी तातडीनं भेटून या शक्यतेचा विचार केला पाहिजे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी ही मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेईन म्हणाले की, खेळाच्या संदर्भातील ही चर्चा उत्तर कोरियाच्या अण्विक चाचणीच्या पार्श्वभूमीवरच होईल. ते म्हणाले, \"उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी दक्षिण कोरिया स्वतंत्र प्रयत्न करू शकत नाही. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय समुदाय आणि सहकारी देशांशी समन्वय साधावा.\" दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण मंत्री चो मयोंग ग्योन यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना पानमुंजनोम या गावात भेटण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे गाव सीमेवर असून तिथं मोठी सुरक्षाव्यवस्था आहे. या गावात या दोन्ही राष्ट्रांत या पूर्वी ऐतिहासिक चर्चा झाल्या आहेत. चो म्हणाले, \"दक्षिण आणि उत्तर कोरिया यांनी समोरासमोर बसून बोलावं. उत्तर कोरियाच्या पोंगचांगमधल्या स्पर्धेतील सहभाग आणि परस्पर हितसंबंधांत सुधारणा होण्यासाठी चर्चा करावी.\" पुढील आठवड्यातील या प्रस्तावित चर्चेमध्ये कोण सहभागी होणार हे समजू शकलेलं नाही, कारण याला अजून उत्तर कोरियानं प्रतिसाद दिलेला नाही. राष्ट्राध्यक्ष मून यांनी त्यांच्या मंत्र्यांना तातडीनं कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शेवटची चर्चा केव्हा? दोन्ही देशांतील शेवटची चर्चा डिसेंबर 2015मध्ये कैसाँग औद्योगिक परिसरात झाली होती. या बैठकीचा अजेंडा जाहीर करण्यात आला नव्हता. ही चर्चा निष्फळ ठरली होती. किंम जोंग उन काय म्हणतात? नववर्षाच्या सुरुवातीला उन यांच्या भाषणात सर्वांनाच धक्का दिला. मी शेजाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असं ते म्हणाले होते. ते म्हणाले, \"2018 उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं आहे. उत्तर कोरियाचा 70वा वर्धापन दिन आहे, तर दक्षिण कोरियात हिवाळी ऑलंपिक होत आहे. या वर्षाला अधिक अर्थ देण्यासाठी उत्तर आणि दक्षिण कोरियात गोठलेले संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\" हे वक्तव्य करण्यापूर्वी उन यांनी अणूबाँबचं बटण माझ्या हातात आहे, अशी धमकी अमेरिकेला दिली होती. उत्तर कोरियानं गेल्या 2 वर्षांत त्यांच्या अण्विक आणि पारंपरिक शस्त्रांस्त्रांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली उत्तर कोरियाला अलग पाडावं यासाठी अमेरिका इतर देशांना प्रोत्साहित करते. यात काहीतरी खंड पडावा या उद्देशानं उत्तर कोरियानं ही भूमिक घेतली असण्याची शक्यता आहे, असं विश्लेषकांना वाटतं. खेळात कोण भाग घेतील? उत्तर कोरियातील फक्त दोन खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची नावं रयाम टै-ओक आणि किम जु-स्की अशी आहेत. हे खेळाडू स्केटिंगपटू आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठीची अधिकृत तारीख संपलेली आहे. पण हे खेळाडू आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या निमंत्रणानं ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष ली ही बिओम यांनी उत्तर कोरियाच्या संभाव्य सहभागावर आनंद व्यक्त केला आहे. ही नववर्षाची भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियानं यापूर्वी ऑलंपिकमध्ये भाग घेतला होता. पण 1988मध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये झालेल्या ऑलंपिकवर उत्तर कोरियानं बहिष्कार टाकला होता. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 140, "source_item_id": "140", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3329, "clean_index": 92, "clean_language_index": "mar_Deva:validation:92"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलर्स मिळावेत, अन्यथा प्रस्तावित विधेयकावर सही करणार नाही, असा हट्ट ट्रंप यांनी धरला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होऊनही संसद सदस्यांनी शुक्रवारी संध्याकाळी त्यामध्ये स्थगिती आणली. या मुद्द्यावरून बजेटवरील अडथळा दूर झाला नाही आणि कोणताही नवा करार प्रत्यक्षात न आल्यामुळे अमेरिकेच्या सर्व केंद्रीय विभागांचा एक चतुर्थांश निधी स्थानिक वेळेनुसार 00.00 (05.00 ग्रीनिच प्रमाणवेळ) पासून रद्द झाला. याचाच अर्थ अंतर्गत संरक्षण, परिवहन, कृषी, गृह, विधी असे विभाग बंद होतील आणि राष्ट्रीय उद्याने आणि वनेही बंद ठेवण्यात येतील. शटडाऊन सुरू होण्यापूर्वी ट्रंप यांनी एक व्हीडिओ जारी करून \"हे प्रकरण मार्गी लावण्याची जबाबदारी डेमोक्रॅट्सवर (विरोधी पक्ष)\" असल्याचं म्हटलं आहे. 2018 मधील हे तिसरे अंशतः शटडाऊन आहे. यामुळे लाखो कामगारांवर परिणाम होणार आहे. नक्की प्रकरण काय आहे? अमेरिकेचे सर्व केंद्रीय विभाग निदान 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहण्यासाठी बुधवारी एक आपत्कालीन असा स्टॉपगॅप स्पेंडिग विधेयक मंजूर करण्यात आला. मात्र त्यामध्ये ट्रंप यांना हव्या असलेल्या भिंतीसाठीच्या निधीचा समावेश नव्हता. मात्र ट्रंप यांच्याच पाठिराख्यांनी आणि कट्टर रिपब्लिकन सदस्यांनीच विरोधी भूमिका घेतल्यावर ट्रंप यांनी भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलर्स मिळावेत, अन्यथा प्रस्तावित विधेयकावर सही करणार नाही, असा हट्ट धरला आहे. सध्याच्या नियमांनुसार या खर्चाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह्स मध्ये साध्या बहुमताने मंजुरी मिळते. या सभागृहात ट्रंप यांच्या पक्षाला बहुमत आहे. मात्र जानेवारीपासून डेमोक्रेटिक पक्षाचे तेथे बहुमत होईल. ट्रंप यांच्या मागणीला सभागृहाने मान्यता दिली असली तरी राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीआधी त्याला सिनेटमध्ये 60 सदस्यांची मंजुरी मिळून पारित व्हावे लागते. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सच्या केवळ 51 जागा आहेत. शुक्रवारी हे प्रकरण तापल्यावर डेमोक्रॅट्सनी असाच विरोध कायम ठेवला तर दीर्घकाळ सरकार ठप्प होण्याकडे इशारा केला. अणुकुचीदार टोकं असलेल्या पोलादी भिंतीचे कल्पनाचित्रही त्यांनी ट्वीट केले. त्यांच्या निवडणुकीतील आश्वासनांपैकी दक्षिण सीमेवर ही नवी भिंत बांधण्याचे आश्वासन महत्त्वाचे होते. प्रचारादरम्यान भिंतीसाठी मेक्सिकोलाही आपण पैसे द्यायला लावू, असे ते म्हणाले होते. मात्र मेक्सिकोने त्याला नकार दिला. अमेरिकन करदात्यांचा पैसा यासाठी वापरला जाऊ नये, या भूमिकेवर डेमोक्रॅटस ठाम राहिले. ट्रंप यांच्या पाठिराख्यांनी या आठवड्यात \"GoFundMe\" नावाचा निधी स्थापन केला, ज्यात पहिल्या चार दिवसांमध्ये 1.3 कोटी डॉलर जमा झाले. शटडाऊन म्हणजे नेमकं काय? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे अनेक महत्त्वाचे अधिकार असतात. आर्थिक निर्णयांबाबत त्यांनी काँग्रेसबरोबर म्हणजेच हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेटबरोबर काम करणं अपेक्षित आहे. सरकारच्या कामकाजाचा खर्च भागवण्यासाठीच्या प्रस्तावाला हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेटची मंजुरी गरजेची असते. तसं न झाल्यास शटडाऊन होते. मेक्सिकोलाही या भिंतीसाठी पैसे भरावे लागतील, असा आग्रह ट्रंप यांनी केला होता. शटडाऊननंतर अनेक सरकारी कार्यालयं बंद करावी लागतात. काँग्रेसने खर्चाला मंजुरी दिल्याशिवाय ही कार्यालयं चालवता येत नाहीत. राष्ट्रीय उद्यानं आणि स्मारकंसुद्धा बंद करावी लागण्याची शक्यता असते. पण ट्रंप प्रशासनाने तसं होऊ नये यासाठी योजना तयार ठेवल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या जातात. राष्ट्रीय सुरक्षा, टपाल सेवा, हवाई वाहतूक नियंत्रण, वैद्यकीय आणि औषध सेवा, आपत्ती निवारण, तुरुंग, कर खातं आणि वीजनिर्मिती सेवा यांचा त्यात समावेश होतो. व्हिसा आणि पासपोर्ट सेवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेच्या सीमेवरती भिंत बांधण्यासाठी 5.7 अब्ज डॉलरचा निधी सरकारने द्यावा, या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मागणीला अमेरिकन खासदारांनी हरकत घेतल्यामुळे तेथील सरकार अंशतः ठप्प झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलर्स मिळावेत, अन्यथा प्रस्तावित विधेयकावर सही करणार नाही, असा हट्ट ट्रंप यांनी धरला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होऊनही संसद सदस्यांनी शुक्रवारी संध्याकाळी त्यामध्ये स्थगिती आणली. या मुद्द्यावरून बजेटवरील अडथळा दूर झाला नाही आणि कोणताही नवा करार प्रत्यक्षात न आल्यामुळे अमेरिकेच्या सर्व केंद्रीय विभागांचा एक चतुर्थांश निधी स्थानिक वेळेनुसार 00.00 (05.00 ग्रीनिच प्रमाणवेळ) पासून रद्द झाला. याचाच अर्थ अंतर्गत संरक्षण, परिवहन, कृषी, गृह, विधी असे विभाग बंद होतील आणि राष्ट्रीय उद्याने आणि वनेही बंद ठेवण्यात येतील. शटडाऊन सुरू होण्यापूर्वी ट्रंप यांनी एक व्हीडिओ जारी करून \"हे प्रकरण मार्गी लावण्याची जबाबदारी डेमोक्रॅट्सवर (विरोधी पक्ष)\" असल्याचं म्हटलं आहे. 2018 मधील हे तिसरे अंशतः शटडाऊन आहे. यामुळे लाखो कामगारांवर परिणाम होणार आहे. नक्की प्रकरण काय आहे? अमेरिकेचे सर्व केंद्रीय विभाग निदान 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहण्यासाठी बुधवारी एक आपत्कालीन असा स्टॉपगॅप स्पेंडिग विधेयक मंजूर करण्यात आला. मात्र त्यामध्ये ट्रंप यांना हव्या असलेल्या भिंतीसाठीच्या निधीचा समावेश नव्हता. मात्र ट्रंप यांच्याच पाठिराख्यांनी आणि कट्टर रिपब्लिकन सदस्यांनीच विरोधी भूमिका घेतल्यावर ट्रंप यांनी भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलर्स मिळावेत, अन्यथा प्रस्तावित विधेयकावर सही करणार नाही, असा हट्ट धरला आहे. सध्याच्या नियमांनुसार या खर्चाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह्स मध्ये साध्या बहुमताने मंजुरी मिळते. या सभागृहात ट्रंप यांच्या पक्षाला बहुमत आहे. मात्र जानेवारीपासून डेमोक्रेटिक पक्षाचे तेथे बहुमत होईल. ट्रंप यांच्या मागणीला सभागृहाने मान्यता दिली असली तरी राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीआधी त्याला सिनेटमध्ये 60 सदस्यांची मंजुरी मिळून पारित व्हावे लागते. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सच्या केवळ 51 जागा आहेत. शुक्रवारी हे प्रकरण तापल्यावर डेमोक्रॅट्सनी असाच विरोध कायम ठेवला तर दीर्घकाळ सरकार ठप्प होण्याकडे इशारा केला. अणुकुचीदार टोकं असलेल्या पोलादी भिंतीचे कल्पनाचित्रही त्यांनी ट्वीट केले. त्यांच्या निवडणुकीतील आश्वासनांपैकी दक्षिण सीमेवर ही नवी भिंत बांधण्याचे आश्वासन महत्त्वाचे होते. प्रचारादरम्यान भिंतीसाठी मेक्सिकोलाही आपण पैसे द्यायला लावू, असे ते म्हणाले होते. मात्र मेक्सिकोने त्याला नकार दिला. अमेरिकन करदात्यांचा पैसा यासाठी वापरला जाऊ नये, या भूमिकेवर डेमोक्रॅटस ठाम राहिले. ट्रंप यांच्या पाठिराख्यांनी या आठवड्यात \"GoFundMe\" नावाचा निधी स्थापन केला, ज्यात पहिल्या चार दिवसांमध्ये 1.3 कोटी डॉलर जमा झाले. शटडाऊन म्हणजे नेमकं काय? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे अनेक महत्त्वाचे अधिकार असतात. आर्थिक निर्णयांबाबत त्यांनी काँग्रेसबरोबर म्हणजेच हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेटबरोबर काम करणं अपेक्षित आहे. सरकारच्या कामकाजाचा खर्च भागवण्यासाठीच्या प्रस्तावाला हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेटची मंजुरी गरजेची असते. तसं न झाल्यास शटडाऊन होते. मेक्सिकोलाही या भिंतीसाठी पैसे भरावे लागतील, असा आग्रह ट्रंप यांनी केला होता. शटडाऊननंतर अनेक सरकारी कार्यालयं बंद करावी लागतात. काँग्रेसने खर्चाला मंजुरी दिल्याशिवाय ही कार्यालयं चालवता येत नाहीत. राष्ट्रीय उद्यानं आणि स्मारकंसुद्धा बंद करावी लागण्याची शक्यता असते. पण ट्रंप प्रशासनाने तसं होऊ नये यासाठी योजना तयार ठेवल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या जातात. राष्ट्रीय सुरक्षा, टपाल सेवा, हवाई वाहतूक नियंत्रण, वैद्यकीय आणि औषध सेवा, आपत्ती निवारण, तुरुंग, कर खातं आणि वीजनिर्मिती सेवा यांचा त्यात समावेश होतो. व्हिसा आणि पासपोर्ट सेवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 141, "source_item_id": "141", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3327, "clean_index": 93, "clean_language_index": "mar_Deva:validation:93"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकाचवेळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अहमद पटेल यांचं निधन झाल्याचं फैसल यांनी म्हटलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, कोरोनाच्या नियमांचं काटेकार पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोणत्याही सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन करू नका, असं आवाहन मी सर्व हितचिंतकांना करतो. Twitter पोस्ट समाप्त, 1 एक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 71 वर्षांचे पटेल यांनी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते, तोपर्यंत पक्षात त्यांचं मोठं वजन होतं. 1985 साली ते राजीव गांधींचे संसदीय सचिवही होते. 2018 साली काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पटेल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते, तर पाच वेळा राज्यसभेवर. 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीची खूप चर्चाही झाली होती. अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी दुःख व्यक्त केलं. \"अहमद पटेल यांच्या निधनामुळे दुःखी झालो. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षं घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांचा मुलगा फैसलशी बोललो आणि सहानुभूती व्यक्त केली,\" असं मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटलं, \"अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. काँग्रेस त्यांचा श्वास आणि ध्यास होता. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते.\" ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं की, एक जिवलग मित्र आणि विश्वासू जोडीदार निघून गेला. त्यांनी लिहिलं आहे, \"अहमद पटेल आता आपल्यामध्ये नाहीत. एक जिवलग मित्र आणि विश्वासू जोडीदार निघून गेला. आम्ही 1977 पासून सोबत आहोत. ते लोकसभेत निवडून गेले आणि मी विधानसभेमध्ये. मृदूभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणं ही त्यांची वैशिष्ट्यं होती. माध्यमांपासून ते दूर राहायचे, पण काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता. काँग्रेस पक्ष त्यांचं योगदान विसरू शकणार नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्वीट करून अहमद पटेलांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, \"त्यांच्या निधनामुळे मी खूप दुःखी झालोय. त्यांचा मुलगा फैसलशी रोज बोलणं होत होतं. अहमद पटेल अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचं जाणं हे काँग्रेससाठी नुकसान करणारं आहे.\" गांधी परिवाराच्या जवळचे असणारे नेते अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 साली गुजरात मधील भरूच जिल्ह्यातल्या पिरामल गावात झाला होता. 80 च्या दशकात भरूच हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. अहमद पटेल इथून तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्याच दरम्यान 1984 साली ते दिल्लीत काँग्रेसचे संयुक्त सचिव म्हणून पोहोचले. त्यानंतर ते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव बनले. 1986 साली अहमद पटेल यांना गुजरात काँग्रेसचं अध्यक्ष बनविण्यात आलं. 1988 साली ते गांधी-नेहरू कुटुंबाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर भवन ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा ट्रस्ट सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून देतो. हळूहळू अहमद पटेल हे गांधी-नेहरू कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. राजीव गांधी यांचा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास सोनियांचाही अहमद पटेल यांच्यावर होता. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झालं. त्यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्वीट करून ही माहिती दिला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकाचवेळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अहमद पटेल यांचं निधन झाल्याचं फैसल यांनी म्हटलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, कोरोनाच्या नियमांचं काटेकार पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोणत्याही सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन करू नका, असं आवाहन मी सर्व हितचिंतकांना करतो. Twitter पोस्ट समाप्त, 1 एक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 71 वर्षांचे पटेल यांनी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते, तोपर्यंत पक्षात त्यांचं मोठं वजन होतं. 1985 साली ते राजीव गांधींचे संसदीय सचिवही होते. 2018 साली काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पटेल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते, तर पाच वेळा राज्यसभेवर. 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीची खूप चर्चाही झाली होती. अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी दुःख व्यक्त केलं. \"अहमद पटेल यांच्या निधनामुळे दुःखी झालो. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षं घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांचा मुलगा फैसलशी बोललो आणि सहानुभूती व्यक्त केली,\" असं मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटलं, \"अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. काँग्रेस त्यांचा श्वास आणि ध्यास होता. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते.\" ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं की, एक जिवलग मित्र आणि विश्वासू जोडीदार निघून गेला. त्यांनी लिहिलं आहे, \"अहमद पटेल आता आपल्यामध्ये नाहीत. एक जिवलग मित्र आणि विश्वासू जोडीदार निघून गेला. आम्ही 1977 पासून सोबत आहोत. ते लोकसभेत निवडून गेले आणि मी विधानसभेमध्ये. मृदूभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणं ही त्यांची वैशिष्ट्यं होती. माध्यमांपासून ते दूर राहायचे, पण काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता. काँग्रेस पक्ष त्यांचं योगदान विसरू शकणार नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्वीट करून अहमद पटेलांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, \"त्यांच्या निधनामुळे मी खूप दुःखी झालोय. त्यांचा मुलगा फैसलशी रोज बोलणं होत होतं. अहमद पटेल अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचं जाणं हे काँग्रेससाठी नुकसान करणारं आहे.\" गांधी परिवाराच्या जवळचे असणारे नेते अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 साली गुजरात मधील भरूच जिल्ह्यातल्या पिरामल गावात झाला होता. 80 च्या दशकात भरूच हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. अहमद पटेल इथून तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्याच दरम्यान 1984 साली ते दिल्लीत काँग्रेसचे संयुक्त सचिव म्हणून पोहोचले. त्यानंतर ते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव बनले. 1986 साली अहमद पटेल यांना गुजरात काँग्रेसचं अध्यक्ष बनविण्यात आलं. 1988 साली ते गांधी-नेहरू कुटुंबाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर भवन ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा ट्रस्ट सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून देतो. हळूहळू अहमद पटेल हे गांधी-नेहरू कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. राजीव गांधी यांचा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास सोनियांचाही अहमद पटेल यांच्यावर होता. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 143, "source_item_id": "143", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3324, "clean_index": 94, "clean_language_index": "mar_Deva:validation:94"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदेवेंद्र फडणवीस तसंच देशहितामध्ये बोलणारी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्मन वाटते, अशी टीका सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे. \"आरेमधल्या वृक्षतोडीबद्दल लोकांचा विरोध समजून घेतला पाहिजे. परंतु या विरोधाच्या आडून काही लोकं त्यांचा मनसुबा साधायचा प्रयत्न करत नाहीत ना, हे तपासणं गरजेचं आहे,\" असं आरेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलंय. \"आरेसंदर्भात आलेल्या एकूण विरोधांमधली 10,000 ऑब्जेक्शन्स बंगळुरूच्या एकाच आयपी अॅड्रेसवरून आले आहेत. शिवाय काही लोक आरेसाठी पर्यायी जमिनींचे जे पर्याय सुचवत आहेत, त्याचाही विचार करायला हवा, कारण या जमिनी तब्बल 5 हजार कोटी रुपये देऊन विकत घ्याव्या लागणार आहेत. या खर्चाचा थेट परिणाम तिकिटावर होईल आणि पर्यायाने तो मुंबईकरांवर बोजा पडेल, यामुळे लोकांचे मनसुबे तपासणं अतिशय गरजेचं आहेस\"असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद हा अजेंडा का असू नये, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद हाच मुद्दा का घेतला जातो, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. काश्मीर प्रश्न आपल्या संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. तो आपल्या सरकारने सोडवला आहे. त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. कुठल्या देशात राष्ट्रवाद या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जात नाहीत. मग आपण केलेल्या कामगिरीवर का बोलू नये, असे सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केले. कॉर्पोरेट टॅक्स आणि इतर गुंतवणुकीबाबत अधिक माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी मुंबईत ही परिषद घेतली हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "\"युतीची चिंता मलाही आहे. योग्य वेळी युती करू. सगळे फॉर्म्युले सादर करू. राणे साहेबांच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ, थोडी वाट पाहा,\" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदेवेंद्र फडणवीस तसंच देशहितामध्ये बोलणारी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्मन वाटते, अशी टीका सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे. \"आरेमधल्या वृक्षतोडीबद्दल लोकांचा विरोध समजून घेतला पाहिजे. परंतु या विरोधाच्या आडून काही लोकं त्यांचा मनसुबा साधायचा प्रयत्न करत नाहीत ना, हे तपासणं गरजेचं आहे,\" असं आरेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलंय. \"आरेसंदर्भात आलेल्या एकूण विरोधांमधली 10,000 ऑब्जेक्शन्स बंगळुरूच्या एकाच आयपी अॅड्रेसवरून आले आहेत. शिवाय काही लोक आरेसाठी पर्यायी जमिनींचे जे पर्याय सुचवत आहेत, त्याचाही विचार करायला हवा, कारण या जमिनी तब्बल 5 हजार कोटी रुपये देऊन विकत घ्याव्या लागणार आहेत. या खर्चाचा थेट परिणाम तिकिटावर होईल आणि पर्यायाने तो मुंबईकरांवर बोजा पडेल, यामुळे लोकांचे मनसुबे तपासणं अतिशय गरजेचं आहेस\"असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद हा अजेंडा का असू नये, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद हाच मुद्दा का घेतला जातो, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. काश्मीर प्रश्न आपल्या संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. तो आपल्या सरकारने सोडवला आहे. त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. कुठल्या देशात राष्ट्रवाद या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जात नाहीत. मग आपण केलेल्या कामगिरीवर का बोलू नये, असे सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केले. कॉर्पोरेट टॅक्स आणि इतर गुंतवणुकीबाबत अधिक माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी मुंबईत ही परिषद घेतली हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 145, "source_item_id": "145", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1687, "clean_index": 95, "clean_language_index": "mar_Deva:validation:95"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 1. मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ- नारायण मूर्ती मागील 300 वर्षातील देशाच्या अर्थव्यवस्थेतील हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत देशातील गरिबी दूर करण्याची संधी आहे. प्रत्येक भारतीयासाठी उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची संधी सध्याच्या अर्थव्यवस्थेत आहे असं मत इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं. गोरखपूर इथल्या मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था 6 ते 7 टक्के विकासदराने विस्तारते आहे. भारत हा जगाचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केंद्र झाला आहे. परकीय गंगाजळी 400 अब्ज डॉलरच्या वर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास ऐतिहासिक स्वरुपाचा आहे, असंही त्यांनी सांगितलं. 2. मंदी आणि बेरोजगारीचं मूळ नोटाबंदीच्या निर्णयात-उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका नोटबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. मंदी आणि बेरोजगाराचं मूळ नोटबंदीच्या निर्णयात आहे. कोणीतरी खात आहे आणि खाणाऱ्यांना सरकारी पातळीवर पाठबळ मिळत आहे. पैशांचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार हा सहमतीने होत असतो. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आहे. या संस्थेनं नोटबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड केली आहेत. नोटबंदीनंतरचा भ्रष्टाचार म्हणजे गेल्या साडेतीन वर्षातला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरं झालं असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'सामना'च्या संपादकीयमधून नोटबंदी निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. 3. कोहिनूर खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा आला कुठून?-चंद्रकातदादा पाटील लोकसभा निवडणुकीत भाजपवर टीका केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ईडीची कारवाई झाली असं म्हणणं चुकीचं आहे. कोहिनूर मिल खरेदी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. राज ठाकरे विरोधक आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतात. परंतु बूथ पातळीवर चांगली बांधणी केल्याने भाजपला यश मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं. 4. देशात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती-सुप्रिया सुळे \"जम्मू काश्मीरमध्ये बदल करायचे असतील तर जरूर करा, तो अधिकार सरकार म्हणून तुम्हाला आहे. मात्र हे सर्वांना विश्वासात घेऊन करायला हवं. कुणाला अटक करून, डांबून ठेऊन नव्हे असं सांगत भाजप सरकारमुळे देशात अघोषित आणीबाणीपेक्षासुद्धा वाईट स्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकार हकूमशाहीप्रमाणे वागत आहे,\" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सळे यांनी केला. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे. सुप्रिया सुळे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वाईट आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. मागील आठवड्यापासून फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे चिंता वाढली असल्याचं त्यांनी सांगितलंय संवाद यात्रेच्या निमित्ताने सुळे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. 5. बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार? ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने बेसेल, स्वित्झर्लंड इथं सुरू असलेल्या सलग तिसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. सेमी फायनलच्या लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेन यू फेईवर 21-7, 21-14 असा विजय मिळवला. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे. पी.व्ही.सिंधू सिंधूच्या नावावर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य तर दोन रौप्यपदकं आहेत. पदकाचा रंग बदलण्याची संधी सिंधूला मिळणार आहे. अंतिम लढतीत सिंधूसमोर नोझोमी ओखुहाराचे आव्हान असणार आहे. पुरुषांच्या लढतीत बी.साईप्रणीतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. केंटो मोमोटाने साईप्रणीतवर 21-13, 21-8 असा विजय मिळवला. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 1. मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ- नारायण मूर्ती मागील 300 वर्षातील देशाच्या अर्थव्यवस्थेतील हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत देशातील गरिबी दूर करण्याची संधी आहे. प्रत्येक भारतीयासाठी उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची संधी सध्याच्या अर्थव्यवस्थेत आहे असं मत इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं. गोरखपूर इथल्या मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था 6 ते 7 टक्के विकासदराने विस्तारते आहे. भारत हा जगाचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केंद्र झाला आहे. परकीय गंगाजळी 400 अब्ज डॉलरच्या वर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास ऐतिहासिक स्वरुपाचा आहे, असंही त्यांनी सांगितलं. 2. मंदी आणि बेरोजगारीचं मूळ नोटाबंदीच्या निर्णयात-उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका नोटबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. मंदी आणि बेरोजगाराचं मूळ नोटबंदीच्या निर्णयात आहे. कोणीतरी खात आहे आणि खाणाऱ्यांना सरकारी पातळीवर पाठबळ मिळत आहे. पैशांचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार हा सहमतीने होत असतो. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आहे. या संस्थेनं नोटबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड केली आहेत. नोटबंदीनंतरचा भ्रष्टाचार म्हणजे गेल्या साडेतीन वर्षातला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरं झालं असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'सामना'च्या संपादकीयमधून नोटबंदी निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. 3. कोहिनूर खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा आला कुठून?-चंद्रकातदादा पाटील लोकसभा निवडणुकीत भाजपवर टीका केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ईडीची कारवाई झाली असं म्हणणं चुकीचं आहे. कोहिनूर मिल खरेदी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. राज ठाकरे विरोधक आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतात. परंतु बूथ पातळीवर चांगली बांधणी केल्याने भाजपला यश मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं. 4. देशात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती-सुप्रिया सुळे \"जम्मू काश्मीरमध्ये बदल करायचे असतील तर जरूर करा, तो अधिकार सरकार म्हणून तुम्हाला आहे. मात्र हे सर्वांना विश्वासात घेऊन करायला हवं. कुणाला अटक करून, डांबून ठेऊन नव्हे असं सांगत भाजप सरकारमुळे देशात अघोषित आणीबाणीपेक्षासुद्धा वाईट स्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकार हकूमशाहीप्रमाणे वागत आहे,\" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सळे यांनी केला. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे. सुप्रिया सुळे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वाईट आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. मागील आठवड्यापासून फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे चिंता वाढली असल्याचं त्यांनी सांगितलंय संवाद यात्रेच्या निमित्ताने सुळे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. 5. बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार? ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने बेसेल, स्वित्झर्लंड इथं सुरू असलेल्या सलग तिसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. सेमी फायनलच्या लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेन यू फेईवर 21-7, 21-14 असा विजय मिळवला. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे. पी.व्ही.सिंधू सिंधूच्या नावावर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य तर दोन रौप्यपदकं आहेत. पदकाचा रंग बदलण्याची संधी सिंधूला मिळणार आहे. अंतिम लढतीत सिंधूसमोर नोझोमी ओखुहाराचे आव्हान असणार आहे. पुरुषांच्या लढतीत बी.साईप्रणीतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. केंटो मोमोटाने साईप्रणीतवर 21-13, 21-8 असा विजय मिळवला. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 146, "source_item_id": "146", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3762, "clean_index": 96, "clean_language_index": "mar_Deva:validation:96"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसोनिया यांच्यानंतर राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित आहेच. त्यामुळे आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना आज विचारलं की त्यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना 19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतं? अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यातलीच ही काही निवडक मतं. सोनिया गांधींची राजकीय कारकीर्द अगदीच यशस्वी आहे असं म्हणता येणार नाही. पण अपयशीही म्हणता येणार नाही, या आशयाचं ट्वीट शशांक एच. यांनी केलं आहे. ते पुढे लिहितात, \"सोनिया गांधीच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करताना एक गोष्ट नक्कीच ध्यानात घ्यायला हवी की, आपला मायदेश सोडून त्या पूर्णपणे नवीन देशात आल्या. त्या देशाचं राहणीमान, संस्कृती यांच्याशी समरूप होण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. मग साडी नेसणं असो वा हिंदी बोलणं.\" विजय पोतदार यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे की, \"सोनिया गांधींनी आपल्या राजकीय कारकीर्दीत घोट्याळ्यांची युनिव्हर्सिटी उभी केली.\" महेशकुमार तांबे यांनी तर सोनियांच्या कारकिर्दीची तुलना मोदी सरकारच्या कार्यकाळाशी केली. ते म्हणतात की सोनिया गांधींची कारकीर्द ही मोदींच्या साडेतीन वर्षांपेक्षा बरी आहे. तर सचिन परब यांनी सोनिया गांधींच्या कारकिर्दीचा उल्लेख \"बकवास\" असा केला आहे. \"त्या इंदिरा गांधींच्या एक टक्केही नाहीत,\" असं ते पुढे लिहितात. सुभाष शिंदे आणि गणेश एस. यांनी मात्र त्यांच्या फेसबुकवरील प्रतिक्रियेत सोनिया गांधींचा 'आयर्न लेडी' असा उल्लेख केला आहे. \"सोनिया गांधींच्या कारकिर्दीत विकास दिसला आणि या (मोदी सरकारच्या) चार वर्षांत बरबादी. आणि ज्यांना या चार वर्षांत छान वाटलं ते आज बेकार झालेले आहेत. ते फक्त भक्त नावाचा स्टॅम्प लावून फिरत आहेत,\" असं प्रेषित सोनावने यांनी लिहिलं आहे. तर आनंद चौधरी, नंदन कांबळी, सचिन सानप आणि सुजित कामेरकर यांनी सोनिया गांधींची कारकिर्दीला \"बकवास\" असं संबोधलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सोनिया गांधींचा शनिवारी 71वा वाढदिवस आहे. शिवाय त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कारकीर्दही संपुष्टात येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसोनिया यांच्यानंतर राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित आहेच. त्यामुळे आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना आज विचारलं की त्यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना 19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतं? अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यातलीच ही काही निवडक मतं. सोनिया गांधींची राजकीय कारकीर्द अगदीच यशस्वी आहे असं म्हणता येणार नाही. पण अपयशीही म्हणता येणार नाही, या आशयाचं ट्वीट शशांक एच. यांनी केलं आहे. ते पुढे लिहितात, \"सोनिया गांधीच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करताना एक गोष्ट नक्कीच ध्यानात घ्यायला हवी की, आपला मायदेश सोडून त्या पूर्णपणे नवीन देशात आल्या. त्या देशाचं राहणीमान, संस्कृती यांच्याशी समरूप होण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. मग साडी नेसणं असो वा हिंदी बोलणं.\" विजय पोतदार यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे की, \"सोनिया गांधींनी आपल्या राजकीय कारकीर्दीत घोट्याळ्यांची युनिव्हर्सिटी उभी केली.\" महेशकुमार तांबे यांनी तर सोनियांच्या कारकिर्दीची तुलना मोदी सरकारच्या कार्यकाळाशी केली. ते म्हणतात की सोनिया गांधींची कारकीर्द ही मोदींच्या साडेतीन वर्षांपेक्षा बरी आहे. तर सचिन परब यांनी सोनिया गांधींच्या कारकिर्दीचा उल्लेख \"बकवास\" असा केला आहे. \"त्या इंदिरा गांधींच्या एक टक्केही नाहीत,\" असं ते पुढे लिहितात. सुभाष शिंदे आणि गणेश एस. यांनी मात्र त्यांच्या फेसबुकवरील प्रतिक्रियेत सोनिया गांधींचा 'आयर्न लेडी' असा उल्लेख केला आहे. \"सोनिया गांधींच्या कारकिर्दीत विकास दिसला आणि या (मोदी सरकारच्या) चार वर्षांत बरबादी. आणि ज्यांना या चार वर्षांत छान वाटलं ते आज बेकार झालेले आहेत. ते फक्त भक्त नावाचा स्टॅम्प लावून फिरत आहेत,\" असं प्रेषित सोनावने यांनी लिहिलं आहे. तर आनंद चौधरी, नंदन कांबळी, सचिन सानप आणि सुजित कामेरकर यांनी सोनिया गांधींची कारकिर्दीला \"बकवास\" असं संबोधलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 147, "source_item_id": "147", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1818, "clean_index": 97, "clean_language_index": "mar_Deva:validation:97"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र शुक्रवारी सुपरमार्केटवरच्या हल्ल्यामागेही इस्लामिक स्टेटचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही काळापासून फ्रान्समध्ये झालेले मोठे दहशतवादी हल्ले पुढीलप्रमाणे. यांपैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे. 1 ऑक्टोबर 2017 - मार्सेल रेल्वे स्थानकावर दोन महिलांचा चाकूहल्ल्यात मृत्यू होतो. नंतर कथित इस्लामिक स्टेट या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतं. 26 जुलै 2016 - दोन हल्लेखोर नोरमँडीमध्ये सेंट इटियान-डु-रुवरे इथल्या चर्चवर हल्ला करतात आणि तिथल्या ख्रिश्चन धर्मगुरूंचा गळा कापतात. पोलीस नंतर त्यांना कंठस्नान घालतात. 14 जुलै 2016 - नीस शहरात 'बॅस्टील डे'च्या उत्सवासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीत एक मोठा ट्रक शिरतो आणि अनेक लोकांना चिरडत जातो . यात 86 लोक जीव गमावतात. हा हल्ला करणारा टुनिशियन ट्रक ड्रायव्हर पोलिसांच्या प्रत्युत्तरात ठार होतो. हा हल्लेखोर आपल्या संघटनेचा होता, असं इस्लामिक स्टेट नंतर सांगतं. 13 जून 2016 - पॅरिसच्या पश्चिमेस असलेल्या मॅनयॉनवीलमध्ये एक पोलीस अधिकारी आणि त्याच्या साथीदारावर हल्ला होतो. त्यात दोघांचाही जीव जातो. हल्लेखोर नंतर आपण इस्लामिक स्टेटशी निगडित असल्याचं सांगतो आणि पोलिसांच्या गोळ्यांनी संपतो. 13 नोव्हेंबर 2015 - इस्लामिक स्टेटचे जिहादी हल्लेखोर खूप सारे बाँब आणि मोठमोठ्या रायफल्सचा साठा घेऊन राजधानी पॅरिसवर हल्ला करतात. एका सुनियोजित हल्ल्यात ते राष्ट्रीय स्टेडियम, अनेक कॅफे आणि बटाक्लान काँसर्ट हॉलला लक्ष्य करतात. हा फ्रान्समधला आजवरचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला ठरतो ज्यात 130 जणांचा मृत्यू होतो आणि 350 हून अधिक लोक जखमी होतात. 7-9 जानेवारी 2015 - दोन कट्टरतावादी मुस्लीम बंदुकधारी पॅरिसमध्ये 'चार्ली हेबडो' या एका उपहासात्मक मॅगझीनच्या ऑफिसवर हल्ला करतात आणि 13 जणांना ठार करतात. दुसऱ्या दिवशी, आणखी एका कट्टरतावादी मुस्लीम हल्लेखोर एका महिला पोलिसाची हत्या करतो. नंतर तो एका ज्यूंची मालकी असलेल्या सुपरमार्केटमध्ये शिरून अनेकांना ओलीस ठेवतो. अखेर पोलीस त्या बंदुकधारी हल्लेखोराला ठार करतात पण तोही चार लोकांचे प्राण घेण्यात यशस्वी ठरतो. दुसरीकडे, चार्ली हेब्दोच्या कार्यालयावरच्या हल्लेखोरांचं तळ पोलीस शोधून काढतात आणि त्यांचा अखेर करतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दक्षिण फ्रान्सच्या एक सुपरमार्केटमध्ये एक बंदुकधाऱ्याने हल्ला केला आहे. फ्रान्सवर 2015 सालापासून अनेक जिहादी हल्ले झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र शुक्रवारी सुपरमार्केटवरच्या हल्ल्यामागेही इस्लामिक स्टेटचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही काळापासून फ्रान्समध्ये झालेले मोठे दहशतवादी हल्ले पुढीलप्रमाणे. यांपैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे. 1 ऑक्टोबर 2017 - मार्सेल रेल्वे स्थानकावर दोन महिलांचा चाकूहल्ल्यात मृत्यू होतो. नंतर कथित इस्लामिक स्टेट या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतं. 26 जुलै 2016 - दोन हल्लेखोर नोरमँडीमध्ये सेंट इटियान-डु-रुवरे इथल्या चर्चवर हल्ला करतात आणि तिथल्या ख्रिश्चन धर्मगुरूंचा गळा कापतात. पोलीस नंतर त्यांना कंठस्नान घालतात. 14 जुलै 2016 - नीस शहरात 'बॅस्टील डे'च्या उत्सवासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीत एक मोठा ट्रक शिरतो आणि अनेक लोकांना चिरडत जातो . यात 86 लोक जीव गमावतात. हा हल्ला करणारा टुनिशियन ट्रक ड्रायव्हर पोलिसांच्या प्रत्युत्तरात ठार होतो. हा हल्लेखोर आपल्या संघटनेचा होता, असं इस्लामिक स्टेट नंतर सांगतं. 13 जून 2016 - पॅरिसच्या पश्चिमेस असलेल्या मॅनयॉनवीलमध्ये एक पोलीस अधिकारी आणि त्याच्या साथीदारावर हल्ला होतो. त्यात दोघांचाही जीव जातो. हल्लेखोर नंतर आपण इस्लामिक स्टेटशी निगडित असल्याचं सांगतो आणि पोलिसांच्या गोळ्यांनी संपतो. 13 नोव्हेंबर 2015 - इस्लामिक स्टेटचे जिहादी हल्लेखोर खूप सारे बाँब आणि मोठमोठ्या रायफल्सचा साठा घेऊन राजधानी पॅरिसवर हल्ला करतात. एका सुनियोजित हल्ल्यात ते राष्ट्रीय स्टेडियम, अनेक कॅफे आणि बटाक्लान काँसर्ट हॉलला लक्ष्य करतात. हा फ्रान्समधला आजवरचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला ठरतो ज्यात 130 जणांचा मृत्यू होतो आणि 350 हून अधिक लोक जखमी होतात. 7-9 जानेवारी 2015 - दोन कट्टरतावादी मुस्लीम बंदुकधारी पॅरिसमध्ये 'चार्ली हेबडो' या एका उपहासात्मक मॅगझीनच्या ऑफिसवर हल्ला करतात आणि 13 जणांना ठार करतात. दुसऱ्या दिवशी, आणखी एका कट्टरतावादी मुस्लीम हल्लेखोर एका महिला पोलिसाची हत्या करतो. नंतर तो एका ज्यूंची मालकी असलेल्या सुपरमार्केटमध्ये शिरून अनेकांना ओलीस ठेवतो. अखेर पोलीस त्या बंदुकधारी हल्लेखोराला ठार करतात पण तोही चार लोकांचे प्राण घेण्यात यशस्वी ठरतो. दुसरीकडे, चार्ली हेब्दोच्या कार्यालयावरच्या हल्लेखोरांचं तळ पोलीस शोधून काढतात आणि त्यांचा अखेर करतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 148, "source_item_id": "148", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2137, "clean_index": 98, "clean_language_index": "mar_Deva:validation:98"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nन्यू ऑरलन्स भागात संभाव्य चक्रीवादाळाचा सामना करण्यासाठी नागरिक तयारी करीत आहेत. लुझियानानामधील मिसिसीपी नदीच्या तोंडावर नेट चक्रीवादाळामुळे भूस्खलन झाल्याची माहिती यूएस नॅशनल हरिकेन सेंटरनं (एनएचसी) दिली आहे. 137 किलोमीटर प्रतितास या वेगानं हे वादळ उत्तरेकडे सरकत आहे. यामुळं मिसिसीपी नदीच्या किनाऱ्यावर पुन्हा भूस्खलन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लुझियाना, मिसिसीपी, अल्बामा आणि फ्लोरिडाच्या काही भागाला या वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. नेट चक्रीवादाळामुळे निकारागुआ, कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. वादळा पूर्वीची तयारी करताना नागरिक गेल्या महिन्यात आलेल्या मारिया आणि इरमा चक्रीवादाळाच्या तुलनेत नेटची तिव्रता कमी आहे. पण, तरी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज मात्र व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लुझियाना प्रांतासाठी आणिबाणी घोषणा केली आहे. या वादाळाचा सामना करण्यासाठी संभाव्य ती सर्व मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अल्बामामध्ये जोरदार वारे वाहत आहेत. वादाळाचा समाना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन रिपब्लिकन गव्हर्नर के आयवी यांनी केलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खाडी किनाऱ्यावरील पाच बंदरं बंद ठेवण्यात आली आहेत. मेक्सिको खाडीतील बहूतांश तेल आणि वायू कपन्यांनी त्यांच्या तेल विहिरींवरील कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलं आहे. खाडी किनाऱ्यावरील परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यू ऑरलन्स परिसरात मदत सामग्रीची तजविज करताना यंत्रणा या वादाळामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसंच नागरिकांच्या जिवाला धोकाही निर्माण होऊ शकतो असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. लुझियानाचे गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड यांनी आणिबाणी जाहीर केली आहे. एक हजारापेक्षा जास्त लष्करी जवानांना या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. न्यू ऑरलन्स भागातही चक्रीवादाळाच्या दृष्टीनं तयारी करण्यात येत आहे. निकरागुआ, कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. अनेक जण मदत केद्रांमध्ये किंवा उघड्यावर राहत आहेत. कोस्टारिकामध्ये 4 लाख लोकांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरं जाव लागत आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेत नेट नावाचं आणखी चक्रीवादळ आलंय. श्रीणी-1 चं हे वादळ आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nन्यू ऑरलन्स भागात संभाव्य चक्रीवादाळाचा सामना करण्यासाठी नागरिक तयारी करीत आहेत. लुझियानानामधील मिसिसीपी नदीच्या तोंडावर नेट चक्रीवादाळामुळे भूस्खलन झाल्याची माहिती यूएस नॅशनल हरिकेन सेंटरनं (एनएचसी) दिली आहे. 137 किलोमीटर प्रतितास या वेगानं हे वादळ उत्तरेकडे सरकत आहे. यामुळं मिसिसीपी नदीच्या किनाऱ्यावर पुन्हा भूस्खलन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लुझियाना, मिसिसीपी, अल्बामा आणि फ्लोरिडाच्या काही भागाला या वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. नेट चक्रीवादाळामुळे निकारागुआ, कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. वादळा पूर्वीची तयारी करताना नागरिक गेल्या महिन्यात आलेल्या मारिया आणि इरमा चक्रीवादाळाच्या तुलनेत नेटची तिव्रता कमी आहे. पण, तरी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज मात्र व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लुझियाना प्रांतासाठी आणिबाणी घोषणा केली आहे. या वादाळाचा सामना करण्यासाठी संभाव्य ती सर्व मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अल्बामामध्ये जोरदार वारे वाहत आहेत. वादाळाचा समाना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन रिपब्लिकन गव्हर्नर के आयवी यांनी केलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खाडी किनाऱ्यावरील पाच बंदरं बंद ठेवण्यात आली आहेत. मेक्सिको खाडीतील बहूतांश तेल आणि वायू कपन्यांनी त्यांच्या तेल विहिरींवरील कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलं आहे. खाडी किनाऱ्यावरील परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यू ऑरलन्स परिसरात मदत सामग्रीची तजविज करताना यंत्रणा या वादाळामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसंच नागरिकांच्या जिवाला धोकाही निर्माण होऊ शकतो असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. लुझियानाचे गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड यांनी आणिबाणी जाहीर केली आहे. एक हजारापेक्षा जास्त लष्करी जवानांना या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. न्यू ऑरलन्स भागातही चक्रीवादाळाच्या दृष्टीनं तयारी करण्यात येत आहे. निकरागुआ, कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. अनेक जण मदत केद्रांमध्ये किंवा उघड्यावर राहत आहेत. कोस्टारिकामध्ये 4 लाख लोकांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरं जाव लागत आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 149, "source_item_id": "149", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2032, "clean_index": 99, "clean_language_index": "mar_Deva:validation:99"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो या निर्णयाची तातडीने आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सिगारेट किंवा बिडी खरेदी करणाऱ्यांना पाकिटावरील आरोग्याच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे ग्राफिक आणि इशारा दिसावा, तसंच पर्यायाने सिगारेट किंवा तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसार आणि सेवनावर नियंत्रण आणण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे. 24 सप्टेंबरपासून आरोग्य विभागाचा हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा, 2003 (जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट किंवा बिडी आरोग्याला घातक असल्याचा इशारा देणारा संदेश छापणं बंधनकारक आहे. मात्र, सिगारेट किंवा बिडीची सुट्या पद्धतीने विक्री झाल्यास या संदेशाचा उद्देश साध्य होत नाही. सिगारेट किंवा बिडी पिणाऱ्यास धोक्याची कल्पना मिळत नाही, असं कायदा सांगतो. यापुढे कुणी दुकानदार सुटी सिगारेट किंवा बिडी विक्री करताना सापडल्यास एक वर्षांपर्यंत कारावास किंवा एक हजारापर्यंत दंड आकारला जाईल किंवा या दोन्ही शिक्षा एकत्र दिल्या जातील. एकदा या शिक्षा भोगून झाल्यानंतर पुन्हा तीच व्यक्ती हा गुन्हा करताना आढळल्यास दोन वर्षांच्या शिक्षा किंवा तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दरम्यान, मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटलंय की, ग्लोबल टोबॅको युथ सर्व्हे, 2016 नुसार महाराष्ट्रात धुम्रपानाचा दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्रातील कुठल्याही पान-बिडी दुकानात किंवा इतरत्र कुठेही सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी असेल. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने तसा निर्णय जारी केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो या निर्णयाची तातडीने आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सिगारेट किंवा बिडी खरेदी करणाऱ्यांना पाकिटावरील आरोग्याच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे ग्राफिक आणि इशारा दिसावा, तसंच पर्यायाने सिगारेट किंवा तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसार आणि सेवनावर नियंत्रण आणण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे. 24 सप्टेंबरपासून आरोग्य विभागाचा हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा, 2003 (जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट किंवा बिडी आरोग्याला घातक असल्याचा इशारा देणारा संदेश छापणं बंधनकारक आहे. मात्र, सिगारेट किंवा बिडीची सुट्या पद्धतीने विक्री झाल्यास या संदेशाचा उद्देश साध्य होत नाही. सिगारेट किंवा बिडी पिणाऱ्यास धोक्याची कल्पना मिळत नाही, असं कायदा सांगतो. यापुढे कुणी दुकानदार सुटी सिगारेट किंवा बिडी विक्री करताना सापडल्यास एक वर्षांपर्यंत कारावास किंवा एक हजारापर्यंत दंड आकारला जाईल किंवा या दोन्ही शिक्षा एकत्र दिल्या जातील. एकदा या शिक्षा भोगून झाल्यानंतर पुन्हा तीच व्यक्ती हा गुन्हा करताना आढळल्यास दोन वर्षांच्या शिक्षा किंवा तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दरम्यान, मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटलंय की, ग्लोबल टोबॅको युथ सर्व्हे, 2016 नुसार महाराष्ट्रात धुम्रपानाचा दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 150, "source_item_id": "150", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1770, "clean_index": 100, "clean_language_index": "mar_Deva:validation:100"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'दीपावली' दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटनं यामुळे दीनानाथ दलाल हे नाव घराघरात पोहोचलं. वयाच्या 20व्या वर्षी ते मुंबईत आले. केतकर मास्तरांच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी गेले, तिथं त्याचं काम पाहून मास्तरांनी शिकण्यसाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येण्यास सांगितलं. शिकवत असतानाच त्यांनी बाहेरून जे. जे. कला महाविद्यालयाचा डिप्लोमा पूर्ण केला. पुढे मौज प्रकाशनाच्या जागेत काम करण्यासाठी एक खोली मिळाली आणि त्यांच्या व्यावसायिक कामांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वेगवेगळ्या लेखकांशी संपर्क झाला. सामंतांच्या अॅड एजन्सीमध्ये त्यांनी काम केलं. 'दीपावली'तून दलालांची चित्रं घरोघरी पोहोचली. विनोबांचं हे तैलचित्र, दलालांची खासियत. जलरंगातले महात्मा गांधी. दलालांच्या शैलीचा हा एक अनोखा आविष्कार. 'गोवा' या शीर्षकाखालील लॅण्डस्केपची मालिका. कलाकाराची भावमुद्रा टिपणारी अशी असंख्य चित्र दलालांनी रेखाटली आणि ती लोकप्रियही झाली. काश्मीर चित्रमालिकेसाठी दलाल यांनी केलेला सराव. बोलकं मुखपृष्ठ ही दलालांच्या कामाची आणखी एक लक्षणीय शैली. रणजित देसाई यांच्या 'स्वामी'चं हे सर्वसमावेशक मुखपृष्ठ. विश्राम बेडेकर यांचं 'रणांगण' आणि व्यंकटेश माडगूळकर यांचं 'बनगरवाडी' यांची मुखपृष्ठही दलालांच्या कुंचल्यातून उतरलेली. कथाचित्रांचा सराव दीनानाथ दलाल यांच्या कन्या प्रतिमा वैद्य यांनी ही चित्रं उपलब्ध करून दिली आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दीनानाथ दलाल. मराठी कलाविश्वात मनसोक्त मुशाफिरी केलेल्या चित्रकाराचा आज जन्मदिन. 30 मे 1916 रोजी त्यांचा गोव्यात मडगाव येथे जन्म झाला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'दीपावली' दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटनं यामुळे दीनानाथ दलाल हे नाव घराघरात पोहोचलं. वयाच्या 20व्या वर्षी ते मुंबईत आले. केतकर मास्तरांच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी गेले, तिथं त्याचं काम पाहून मास्तरांनी शिकण्यसाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येण्यास सांगितलं. शिकवत असतानाच त्यांनी बाहेरून जे. जे. कला महाविद्यालयाचा डिप्लोमा पूर्ण केला. पुढे मौज प्रकाशनाच्या जागेत काम करण्यासाठी एक खोली मिळाली आणि त्यांच्या व्यावसायिक कामांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वेगवेगळ्या लेखकांशी संपर्क झाला. सामंतांच्या अॅड एजन्सीमध्ये त्यांनी काम केलं. 'दीपावली'तून दलालांची चित्रं घरोघरी पोहोचली. विनोबांचं हे तैलचित्र, दलालांची खासियत. जलरंगातले महात्मा गांधी. दलालांच्या शैलीचा हा एक अनोखा आविष्कार. 'गोवा' या शीर्षकाखालील लॅण्डस्केपची मालिका. कलाकाराची भावमुद्रा टिपणारी अशी असंख्य चित्र दलालांनी रेखाटली आणि ती लोकप्रियही झाली. काश्मीर चित्रमालिकेसाठी दलाल यांनी केलेला सराव. बोलकं मुखपृष्ठ ही दलालांच्या कामाची आणखी एक लक्षणीय शैली. रणजित देसाई यांच्या 'स्वामी'चं हे सर्वसमावेशक मुखपृष्ठ. विश्राम बेडेकर यांचं 'रणांगण' आणि व्यंकटेश माडगूळकर यांचं 'बनगरवाडी' यांची मुखपृष्ठही दलालांच्या कुंचल्यातून उतरलेली. कथाचित्रांचा सराव दीनानाथ दलाल यांच्या कन्या प्रतिमा वैद्य यांनी ही चित्रं उपलब्ध करून दिली आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 151, "source_item_id": "151", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1438, "clean_index": 101, "clean_language_index": "mar_Deva:validation:101"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'द वेंटा मेएर्स्क' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे. माएर्स्क लाईन या कंपनीचं 'द वेंटा मेएर्स्क (The Venta Maersk)' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे. रशियाच्या एका कोपऱ्यातल्या व्लॅडीवोस्तोकहून निघून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत ते सेंट पीटर्सबर्ग गाठणार आहे. दक्षिणेकडील सुएझ कालव्यातील मार्गापेक्षा या मार्गाद्वारे 14 दिवस लवकर पोहोचता येणार आहे. आर्क्टिक समुद्रातला बर्फ वितळत असल्याने हा मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरेल काय, याची माहितीही मेएर्स्क कंपनी या सफरीदरम्यान गोळा करणार आहे. मेएर्स्क कंपनीकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, \"या उत्तर सागरी मार्गातून प्रवास केल्याने भविष्यात जहाजांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग योग्य ठरेल किंवा नाही, याची माहिती आम्हाला मिळेल.\" 'द वेंटा मेएर्स्क' हे नव्यानं तयार करण्यात आलेलं 'आईस क्लास' म्हणजेच फ्रिझिंगची गरज असलेलं सामान नेण्यास सक्षम असणारं जहाज आहे. या जहाजात मासे आणि इतर पदार्थ आहेत. रशिया आणि अमेरिका या खंडांना वेगळा करणारा बेरिंग समुद्र (रशिया आणि अलास्का दरम्यानचा सागरी भाग) ते पश्चिमेकडील नॉर्वे इथपर्यंत हा सागरी मार्ग पसरला आहे. कंटेनर जहाजाच्या मार्गाचा नकाशा मेएर्स्कनं पुढे दिलेल्या माहितीनुसार, \"या उत्तरी सागरी मार्गाला सध्याच्या मूळ मार्गाचा पर्याय म्हणून आता तरी आम्ही पाहत नाही. कारण पूर्वीपासून अस्तित्वात असलेला मार्ग हा ग्राहक, व्यापार आणि लोकसंख्या या दृष्टीनं आखण्यात आला होता.\" न्युक्लिअर आईसब्रेकर या मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याने या कंटेनर जहाजाला न्युक्लिअर आईसब्रेकर जहाजं सोबत करत आहेत. न्यूक्लिअर आईसब्रेकर जहाजं बर्फ वितळवून या जहाजाचा मार्ग मोकळा करत आहेत. पण जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्यात या सागरी मार्गावरील समुद्राचं तापमान 30 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे. त्यामुळे हा मार्ग वापरण्याजोगा होण्याची शक्यता आहे. कोपनहेगन बिझनेस स्कूल यांनी 2016 मध्ये या उत्तर सागरी मार्गावर एक अहवाल प्रसिद्ध केला. या मार्गावरील बर्फ असाच वितळत राहिला तर 2040 पर्यंत हा सागरी मार्ग आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे वापरता येईल. 'द ख्रिस्तोफर दे मार्गेरी' या 984 फूट नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या जहाजानं प्रथम गेल्या वर्षी या मार्गावरून प्रवास केला होता. तर रशियन गॅस कंपनी 'नोवाटेक'च्या काही जहाजांनी हा मार्ग यंदा वापरला आहे. चीन त्यांच्या 'वन बेल्ट, वन रोड' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत या मार्गाचा वापर करत आहे, जेणेकरून युरोप आणि आशियाच्या काही भागात त्यांचा व्यापार सुरळीत होईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "या आठवड्यात रशियाच्या व्लॅडीवोस्तोक इथून डेन्मार्कचं कंटेनर वाहून नेणारं एक जहाज विश्वविक्रमी सफरीवर निघालं आहे. रशियाच्या उत्तरेकडील आर्क्टिक समुद्रातला निव्वळ बर्फाचा मार्ग कापत पुढे येणारं हे पहिलं कंटेनर जहाज ठरणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'द वेंटा मेएर्स्क' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे. माएर्स्क लाईन या कंपनीचं 'द वेंटा मेएर्स्क (The Venta Maersk)' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे. रशियाच्या एका कोपऱ्यातल्या व्लॅडीवोस्तोकहून निघून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत ते सेंट पीटर्सबर्ग गाठणार आहे. दक्षिणेकडील सुएझ कालव्यातील मार्गापेक्षा या मार्गाद्वारे 14 दिवस लवकर पोहोचता येणार आहे. आर्क्टिक समुद्रातला बर्फ वितळत असल्याने हा मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरेल काय, याची माहितीही मेएर्स्क कंपनी या सफरीदरम्यान गोळा करणार आहे. मेएर्स्क कंपनीकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, \"या उत्तर सागरी मार्गातून प्रवास केल्याने भविष्यात जहाजांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग योग्य ठरेल किंवा नाही, याची माहिती आम्हाला मिळेल.\" 'द वेंटा मेएर्स्क' हे नव्यानं तयार करण्यात आलेलं 'आईस क्लास' म्हणजेच फ्रिझिंगची गरज असलेलं सामान नेण्यास सक्षम असणारं जहाज आहे. या जहाजात मासे आणि इतर पदार्थ आहेत. रशिया आणि अमेरिका या खंडांना वेगळा करणारा बेरिंग समुद्र (रशिया आणि अलास्का दरम्यानचा सागरी भाग) ते पश्चिमेकडील नॉर्वे इथपर्यंत हा सागरी मार्ग पसरला आहे. कंटेनर जहाजाच्या मार्गाचा नकाशा मेएर्स्कनं पुढे दिलेल्या माहितीनुसार, \"या उत्तरी सागरी मार्गाला सध्याच्या मूळ मार्गाचा पर्याय म्हणून आता तरी आम्ही पाहत नाही. कारण पूर्वीपासून अस्तित्वात असलेला मार्ग हा ग्राहक, व्यापार आणि लोकसंख्या या दृष्टीनं आखण्यात आला होता.\" न्युक्लिअर आईसब्रेकर या मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याने या कंटेनर जहाजाला न्युक्लिअर आईसब्रेकर जहाजं सोबत करत आहेत. न्यूक्लिअर आईसब्रेकर जहाजं बर्फ वितळवून या जहाजाचा मार्ग मोकळा करत आहेत. पण जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्यात या सागरी मार्गावरील समुद्राचं तापमान 30 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे. त्यामुळे हा मार्ग वापरण्याजोगा होण्याची शक्यता आहे. कोपनहेगन बिझनेस स्कूल यांनी 2016 मध्ये या उत्तर सागरी मार्गावर एक अहवाल प्रसिद्ध केला. या मार्गावरील बर्फ असाच वितळत राहिला तर 2040 पर्यंत हा सागरी मार्ग आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे वापरता येईल. 'द ख्रिस्तोफर दे मार्गेरी' या 984 फूट नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या जहाजानं प्रथम गेल्या वर्षी या मार्गावरून प्रवास केला होता. तर रशियन गॅस कंपनी 'नोवाटेक'च्या काही जहाजांनी हा मार्ग यंदा वापरला आहे. चीन त्यांच्या 'वन बेल्ट, वन रोड' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत या मार्गाचा वापर करत आहे, जेणेकरून युरोप आणि आशियाच्या काही भागात त्यांचा व्यापार सुरळीत होईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 152, "source_item_id": "152", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2476, "clean_index": 102, "clean_language_index": "mar_Deva:validation:102"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुदित कित्तीथ्रादिलोक नावाच्या 34 वर्षांच्या व्यक्तीने गुंतवणुकदारांना अवाजवी व्याजदराचं आमिष दाखवून फसवलं. सुमारे 40 हजार लोकांनी त्याच्या कंपनीमध्ये 1021 कोटींची गुंतवणूक केली. बेकायदेशीर कर्ज देणं आणि अफरातफरीची 2,653 प्रकरणं, अशा दोन गुन्ह्यांमध्ये कोर्टानं पुदितला दोषी ठरवलं. आणि त्याला 13,275 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली. पण त्यानं स्वत:चा गुन्हा कबूल केल्यानं त्याची शिक्षा निम्म्याने कमी करून 6637 वर्षं करण्यात आली. अर्थात, थायलंडमधल्या कायद्यानुसार, एका गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा देता येते. थाई नियमांप्रमाणे अशा प्रकारच्या प्रत्येक दोन गुन्ह्यांसाठी 20 वर्षांची शिक्षा होते. पुदितच्या नावावर 2,653 गुन्हे आहेत. त्यामुळे त्याला दर दोन गुन्ह्यांसाठी 20 या न्यायाने 13,265 वर्षं शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, पुदीतची कंपनी वेगवेगळ्या विषयावरील चर्चासत्र आयोजित करायची. त्यात तो सहभागी होणाऱ्यांना प्रॉपर्टी, वापरलेल्या गाड्या, सौंदर्य प्रसाधनं यांच्याशी निगडित व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यायचा. बँकॉक पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, तो गुंतवणूकदारांना घसघशीत परताव्याचं आश्वासन द्यायचा, शिवाय आणखी सदस्यांना सोबत आणल्यास सवलती देण्याचं आमिषही दाखवायचा. कोणत्याही पिरॅमिड योजनेप्रमाणे, नव्यानं आलेल्या पैशांतून तो जुनी देणी फेडायचा. पुदितला ऑगस्टमध्ये अटक झाली होती. त्याला जामीन नाकारण्यात आल्यानं बँकॉकमधल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. कोर्टानं त्याच्या दोन कंपन्यांना प्रत्येकी सुमारे 130 कोटींचा दंड ठोठावला. तसंच 2,653 जणांना 7.5 टक्के दरानं 108 कोटी रुपये परत करण्याचेही आदेश कोर्टानं त्याला दिले आहेत. आणखी वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "थायलंडमधल्या कोर्टानं आर्थिक फसवणूक करणाऱ्याला एका व्यक्तीला तब्बल 13,275 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुदित कित्तीथ्रादिलोक नावाच्या 34 वर्षांच्या व्यक्तीने गुंतवणुकदारांना अवाजवी व्याजदराचं आमिष दाखवून फसवलं. सुमारे 40 हजार लोकांनी त्याच्या कंपनीमध्ये 1021 कोटींची गुंतवणूक केली. बेकायदेशीर कर्ज देणं आणि अफरातफरीची 2,653 प्रकरणं, अशा दोन गुन्ह्यांमध्ये कोर्टानं पुदितला दोषी ठरवलं. आणि त्याला 13,275 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली. पण त्यानं स्वत:चा गुन्हा कबूल केल्यानं त्याची शिक्षा निम्म्याने कमी करून 6637 वर्षं करण्यात आली. अर्थात, थायलंडमधल्या कायद्यानुसार, एका गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा देता येते. थाई नियमांप्रमाणे अशा प्रकारच्या प्रत्येक दोन गुन्ह्यांसाठी 20 वर्षांची शिक्षा होते. पुदितच्या नावावर 2,653 गुन्हे आहेत. त्यामुळे त्याला दर दोन गुन्ह्यांसाठी 20 या न्यायाने 13,265 वर्षं शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, पुदीतची कंपनी वेगवेगळ्या विषयावरील चर्चासत्र आयोजित करायची. त्यात तो सहभागी होणाऱ्यांना प्रॉपर्टी, वापरलेल्या गाड्या, सौंदर्य प्रसाधनं यांच्याशी निगडित व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यायचा. बँकॉक पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, तो गुंतवणूकदारांना घसघशीत परताव्याचं आश्वासन द्यायचा, शिवाय आणखी सदस्यांना सोबत आणल्यास सवलती देण्याचं आमिषही दाखवायचा. कोणत्याही पिरॅमिड योजनेप्रमाणे, नव्यानं आलेल्या पैशांतून तो जुनी देणी फेडायचा. पुदितला ऑगस्टमध्ये अटक झाली होती. त्याला जामीन नाकारण्यात आल्यानं बँकॉकमधल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. कोर्टानं त्याच्या दोन कंपन्यांना प्रत्येकी सुमारे 130 कोटींचा दंड ठोठावला. तसंच 2,653 जणांना 7.5 टक्के दरानं 108 कोटी रुपये परत करण्याचेही आदेश कोर्टानं त्याला दिले आहेत. आणखी वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 155, "source_item_id": "155", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1704, "clean_index": 103, "clean_language_index": "mar_Deva:validation:103"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nTwitter पोस्ट समाप्त, 1 \"मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण भाजप नेत्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईन,\" अशी प्रतिक्रिया जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी दिली होती. बिहारची राजधानी पाटण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. नितीश यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. मात्र आता त्यांच्याऐवजी आता दोन जण मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी तारकिशोर प्रसाद यांना संधी मिळाली. बिहार विधानसभा आणि विधानपरिषद भाजप नेते म्हणून तारकिशोर यांच्या नावाची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली त्यानंतर ते उपमुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झालं होतं. 64 वर्षीय तारकिशोर 2005 पासून कटिहार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आरजेडीच्या राम प्रकाश महतो यांना दहा हजार मतांच्या फरकाने हरवलं होतं. तारकिशोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असून, त्यांचं मूळ गाव सहरसा जिल्ह्यातील तलखुआ हे आहे. तारा किशोर यांना कलवार वैश्य समाजाची पार्श्वभूमी असून, बिहारमध्ये या समाजाला मागासवर्गीय दर्जा आहे. तारकिशोर यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. मेडिकल स्टोअरही त्यांनी चालवलं आहे. 2001 मध्ये ते कटिहार चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्षही होते. कटिहारच्या व्यापारी वर्गावर त्यांची चांगली पकड आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे नेते म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर कटिहारमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सुशील कुमार मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री असतील का? अशी विचारणा राजभवनबाहेर भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना करण्यात आली. ते म्हणाले, \"योग्य वेळ आल्यानंतर याचे उत्तर मिळेल. काही वेळ वाट पहा.\" एनडीए आमदारांच्या बैठकीत नितीश कुमार यांची विधीमंडळाचे पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सुशील कुमार मोदी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी कटिहार शहराचे आमदार तारा किशोर प्रसाद तर उपनेतेपदी बेतियाच्या आमदार रेणू देवी यांची निवड करण्यात आली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "नितीश कुमारांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे एनडीएचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी तारकिशोर प्रसाद आणि रेणूदेवी यांनी देखील शपथ घेतली. हे दोघे बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nTwitter पोस्ट समाप्त, 1 \"मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण भाजप नेत्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईन,\" अशी प्रतिक्रिया जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी दिली होती. बिहारची राजधानी पाटण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. नितीश यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. मात्र आता त्यांच्याऐवजी आता दोन जण मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी तारकिशोर प्रसाद यांना संधी मिळाली. बिहार विधानसभा आणि विधानपरिषद भाजप नेते म्हणून तारकिशोर यांच्या नावाची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली त्यानंतर ते उपमुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झालं होतं. 64 वर्षीय तारकिशोर 2005 पासून कटिहार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आरजेडीच्या राम प्रकाश महतो यांना दहा हजार मतांच्या फरकाने हरवलं होतं. तारकिशोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असून, त्यांचं मूळ गाव सहरसा जिल्ह्यातील तलखुआ हे आहे. तारा किशोर यांना कलवार वैश्य समाजाची पार्श्वभूमी असून, बिहारमध्ये या समाजाला मागासवर्गीय दर्जा आहे. तारकिशोर यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. मेडिकल स्टोअरही त्यांनी चालवलं आहे. 2001 मध्ये ते कटिहार चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्षही होते. कटिहारच्या व्यापारी वर्गावर त्यांची चांगली पकड आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे नेते म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर कटिहारमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सुशील कुमार मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री असतील का? अशी विचारणा राजभवनबाहेर भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना करण्यात आली. ते म्हणाले, \"योग्य वेळ आल्यानंतर याचे उत्तर मिळेल. काही वेळ वाट पहा.\" एनडीए आमदारांच्या बैठकीत नितीश कुमार यांची विधीमंडळाचे पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सुशील कुमार मोदी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी कटिहार शहराचे आमदार तारा किशोर प्रसाद तर उपनेतेपदी बेतियाच्या आमदार रेणू देवी यांची निवड करण्यात आली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 157, "source_item_id": "157", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2210, "clean_index": 104, "clean_language_index": "mar_Deva:validation:104"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावली होती. वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचं ट्वीट ईडीनं (अंमलबजावणी संचलनालय) तीन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे प्रवीण राऊत कोण आहेत? त्यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात काय सहभाग आहे? त्यांचा आणि संजय राऊत यांच्या कुटुंबीयांमध्ये काय व्यवहार झाला? असे प्रश्न आता उपस्थित आहेत. प्रवीण राऊत कोण आहेत? वाधवान कुटुंबीयाच्या HDIL (Housing Development Infrastructure Limited) चीच एक उपकंपनी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक प्रवीण राऊत होते. माधुरी राऊत या प्रवीण राऊत यांच्या पत्नी आहेत. प्रवीण राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडून 55 लाखांचं कर्ज घेतल्याची संजय राऊत यांच्या शपथपत्रात नोंद आहे. यावर्षीच्या सुरूवातीला फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना म्हाडासंबंधित पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता आढळल्याप्रकरणी अटक केली होती. गुरूआशिष कंस्ट्रक्शनमध्ये प्रवीण राऊत यांच्यासोबत सारंग आणि राकेश वाधवान संचालक आहेत. PMC बँक PMC बॅंक प्रकरणाशी संबंध काय? कथित PMC बॅंक घोटाळा प्रकरणी HDIL कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. वाधवान यांनी PMC बॅंकेकडून कर्ज घेऊन परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोप-प्रत्यारोप ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट केलं, \"HDIL कंपनीनं पीएमसी बँकेचे 72 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना दिले. यापैकी लाखो रुपये संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना ट्रान्सफर करण्यात आले. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी एकत्र येत Syscon Systems Pvt Ltd Co EDची स्थापना केलीय. ईडीनं प्रवीण राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबाविरोधात कारवाई करावी, असं मी आवाहन करतो.\" महाराष्ट्र सरकारसाठी जितक्या अडचणी भाजप उभं करत नाहीत तितक्या एकटे किरीट सोमय्या करत आहे, असा प्रश्न शनिवारी (2 जानेवारी) संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर 'कोण किरीट सोमय्या, मला माहिती नाही,' असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. यापूर्वी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, \"केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, मला काहीएक घाबरण्याचं कारण नाही.\" दरम्यान, प्रवीण राऊत यांची बाजून ऐकण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीण राऊत यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर या वृत्तात समाविष्ट करण्यात येईल. राजकीय वापर? ईडीसारख्या सरकारी यंत्रणेचा वापर सत्ताधारी पक्ष करतात, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व्यक्त करतात. त्यांच्या मते, \"ईडीचा राजकारणात दबावतंत्र म्हणून वापर केला जातो. राज्यातील अनेकांना गेल्या वर्षात ईडीच्या नोटीसा आल्या. यात शरद पवारांचाही समावेश आहे. त्यानंतर ईडीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. वारंवार टीका झाल्यानंतर हा प्रकार थांबेल असं वाटलं होतं. पण, तो आजही तसाच सुरू आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल इथेही हेच सुरू आहे. काँग्रेस असो की भाजप, सत्तेतले पक्षात त्या त्या वेळेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर करतात आणि आपली खेळी निभावून नेतात.\" प्रातिनिधिक फोटो सरकारी यंत्रणांनी त्याच्या कामात संतुलन साधणं आवश्यक असतं, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात. ते सांगतात, \"सत्ताधाऱ्याविरोधातल्या लोकांना टार्गेट करण्याच्या हेतूनं नोटीसा पाठवल्या जातात. पण, ईडीसारख्या संस्थांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी दर्शनी व्यवहाराच्या बाबतीत तरी किमान संतुलन राखण्याची आपण अपेक्षा करू शकतो. खरं तर या संस्थांनी कारवाया करताना संतुलन राखायला पाहिजे. पण, तसं होताना दिसत नाही. विरोधातल्या लोकांना तेवढ्या नोटिसा पाठवल्या जातात.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वर्षा राऊत या आज (4 जानेवारी) अचानक ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावली होती. वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचं ट्वीट ईडीनं (अंमलबजावणी संचलनालय) तीन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे प्रवीण राऊत कोण आहेत? त्यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात काय सहभाग आहे? त्यांचा आणि संजय राऊत यांच्या कुटुंबीयांमध्ये काय व्यवहार झाला? असे प्रश्न आता उपस्थित आहेत. प्रवीण राऊत कोण आहेत? वाधवान कुटुंबीयाच्या HDIL (Housing Development Infrastructure Limited) चीच एक उपकंपनी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक प्रवीण राऊत होते. माधुरी राऊत या प्रवीण राऊत यांच्या पत्नी आहेत. प्रवीण राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडून 55 लाखांचं कर्ज घेतल्याची संजय राऊत यांच्या शपथपत्रात नोंद आहे. यावर्षीच्या सुरूवातीला फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना म्हाडासंबंधित पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता आढळल्याप्रकरणी अटक केली होती. गुरूआशिष कंस्ट्रक्शनमध्ये प्रवीण राऊत यांच्यासोबत सारंग आणि राकेश वाधवान संचालक आहेत. PMC बँक PMC बॅंक प्रकरणाशी संबंध काय? कथित PMC बॅंक घोटाळा प्रकरणी HDIL कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. वाधवान यांनी PMC बॅंकेकडून कर्ज घेऊन परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोप-प्रत्यारोप ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट केलं, \"HDIL कंपनीनं पीएमसी बँकेचे 72 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना दिले. यापैकी लाखो रुपये संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना ट्रान्सफर करण्यात आले. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी एकत्र येत Syscon Systems Pvt Ltd Co EDची स्थापना केलीय. ईडीनं प्रवीण राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबाविरोधात कारवाई करावी, असं मी आवाहन करतो.\" महाराष्ट्र सरकारसाठी जितक्या अडचणी भाजप उभं करत नाहीत तितक्या एकटे किरीट सोमय्या करत आहे, असा प्रश्न शनिवारी (2 जानेवारी) संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर 'कोण किरीट सोमय्या, मला माहिती नाही,' असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. यापूर्वी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, \"केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, मला काहीएक घाबरण्याचं कारण नाही.\" दरम्यान, प्रवीण राऊत यांची बाजून ऐकण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीण राऊत यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर या वृत्तात समाविष्ट करण्यात येईल. राजकीय वापर? ईडीसारख्या सरकारी यंत्रणेचा वापर सत्ताधारी पक्ष करतात, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व्यक्त करतात. त्यांच्या मते, \"ईडीचा राजकारणात दबावतंत्र म्हणून वापर केला जातो. राज्यातील अनेकांना गेल्या वर्षात ईडीच्या नोटीसा आल्या. यात शरद पवारांचाही समावेश आहे. त्यानंतर ईडीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. वारंवार टीका झाल्यानंतर हा प्रकार थांबेल असं वाटलं होतं. पण, तो आजही तसाच सुरू आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल इथेही हेच सुरू आहे. काँग्रेस असो की भाजप, सत्तेतले पक्षात त्या त्या वेळेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर करतात आणि आपली खेळी निभावून नेतात.\" प्रातिनिधिक फोटो सरकारी यंत्रणांनी त्याच्या कामात संतुलन साधणं आवश्यक असतं, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात. ते सांगतात, \"सत्ताधाऱ्याविरोधातल्या लोकांना टार्गेट करण्याच्या हेतूनं नोटीसा पाठवल्या जातात. पण, ईडीसारख्या संस्थांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी दर्शनी व्यवहाराच्या बाबतीत तरी किमान संतुलन राखण्याची आपण अपेक्षा करू शकतो. खरं तर या संस्थांनी कारवाया करताना संतुलन राखायला पाहिजे. पण, तसं होताना दिसत नाही. विरोधातल्या लोकांना तेवढ्या नोटिसा पाठवल्या जातात.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 158, "source_item_id": "158", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3517, "clean_index": 105, "clean_language_index": "mar_Deva:validation:105"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयामुळे त्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृतीवर परिणाम दिसून येतो. या आजाराचा शोध इंग्लिश शल्यचिकित्सक जेम्स पार्किनसन्स यांनी लावला. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी 'जागतिक पार्किनसन्स दिन' म्हणून साजरा केला जातो. डोपामाईन केमिकल्सचं प्रमाण पन्नास टक्क्याहून कमी झाल्यास पार्किनसन्स होण्याची शक्यता असते. मात्र डोपामाईन का कमी होतं, याचं अद्याप ठोस कारण सापडू शकलेलं नाही. त्यामुळे हा प्रोग्रेसिव्ह आजारांमध्ये गणला जातो. हातापायांमध्ये कंपन, चालण्याची गती कमी होणं, तोल जाणं, शरीर वाकणं, चेहरा मास्कसारखा स्थिर होणं, बोलायला त्रास होणं ही पार्किंनसन्सची लक्षणं आहेत. या आजाराच्या शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात डान्स आणि मूव्हमेंट थेरेपी कशी काम महत्त्वाची ठरते, हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ. शूटिंग - प्रशांत ननावरे एडिटिंग - गणेश पोळ हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पार्किनसन्स म्हणजेच कंपवात. मेंदूच्या पेशींचा ऱ्हास आणि मेंदूतील डोपामाईन केमिकलची मात्रा कमी झाल्याने होणारा हा एक आजार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयामुळे त्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृतीवर परिणाम दिसून येतो. या आजाराचा शोध इंग्लिश शल्यचिकित्सक जेम्स पार्किनसन्स यांनी लावला. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी 'जागतिक पार्किनसन्स दिन' म्हणून साजरा केला जातो. डोपामाईन केमिकल्सचं प्रमाण पन्नास टक्क्याहून कमी झाल्यास पार्किनसन्स होण्याची शक्यता असते. मात्र डोपामाईन का कमी होतं, याचं अद्याप ठोस कारण सापडू शकलेलं नाही. त्यामुळे हा प्रोग्रेसिव्ह आजारांमध्ये गणला जातो. हातापायांमध्ये कंपन, चालण्याची गती कमी होणं, तोल जाणं, शरीर वाकणं, चेहरा मास्कसारखा स्थिर होणं, बोलायला त्रास होणं ही पार्किंनसन्सची लक्षणं आहेत. या आजाराच्या शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात डान्स आणि मूव्हमेंट थेरेपी कशी काम महत्त्वाची ठरते, हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ. शूटिंग - प्रशांत ननावरे एडिटिंग - गणेश पोळ हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 159, "source_item_id": "159", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 988, "clean_index": 106, "clean_language_index": "mar_Deva:validation:106"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. जस्टिस अरूण मिश्रा हे या खंडपीठाचे प्रमुख होते. हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली. यानुसार मुलींना पिढीजात संपत्तीवर समान हक्क देण्यात आला. पण ही कायदा अस्तित्त्वात येण्यापूर्वीच्या काळासाठीही हा कायदा लागू होतो का (Retrospective Effect) याविषयीच्या काही याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्याविषयी सुप्रीम कोर्टाने आज हा निकाल सुनावला. LiveLaw.in ने दिलेल्या माहितीनुसार हा निकाल जाहीर करताना जस्टिस मिश्रा म्हणाले, \"मुलींना मुलग्यांप्रमाणेच समान हक्क देण्यात यावेत. मुली आयुष्यभर प्रेमळ लेकी राहतात. मुलीचे वडील हयात असोत वा नसोत, मुलगी आयुष्यभर समान उत्तराधिकारी असेल.\" म्हणजेच ज्यांच्या वडीलांचं 2005 पूर्वीच निधन झालेलं आहे, अशी लेकींनाही आता वडिलांच्या संपत्तीवर अधिकार मिळणार आहे. जस्टिस एस. अब्दुल नझीर आणि जस्टिस एम. आर. शाह हेदेखील या खंडपीठात होते. ज्या प्रकरणांमध्ये वडिलांचं निधन हे 9 सप्टेंबर 2005 पूर्वी झालेलं आहे म्हणजेच कायद्यात सुधारणा होण्यापूर्वी झालेलं आहे, अशा प्रकरणांमध्ये कोर्टाद्वारे वेगवेगळे निकाल देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालामुळे या सगळ्या शंकांचं निवारण करण्यात आलं असून सगळ्या केसेससाठी हे लागू होणार आहे. कुटुंबातल्या मुलीचं 2005 पूर्वी निधन झालं असेल, तरी देखील तिचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क असेल आणि या महिलेच्या मुलांचा आजोबांच्या संपत्तीवर हक्क असेल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये (Hindu Succession Act) 2005ची सुधारणा करण्यात आली त्यावेळी वडील किंवा मुलगी हयात असली वा नसली, तरीही त्या मुलीचा हिंदू संयुक्त कुटुंबातील (HUF) वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. जस्टिस अरूण मिश्रा हे या खंडपीठाचे प्रमुख होते. हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली. यानुसार मुलींना पिढीजात संपत्तीवर समान हक्क देण्यात आला. पण ही कायदा अस्तित्त्वात येण्यापूर्वीच्या काळासाठीही हा कायदा लागू होतो का (Retrospective Effect) याविषयीच्या काही याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्याविषयी सुप्रीम कोर्टाने आज हा निकाल सुनावला. LiveLaw.in ने दिलेल्या माहितीनुसार हा निकाल जाहीर करताना जस्टिस मिश्रा म्हणाले, \"मुलींना मुलग्यांप्रमाणेच समान हक्क देण्यात यावेत. मुली आयुष्यभर प्रेमळ लेकी राहतात. मुलीचे वडील हयात असोत वा नसोत, मुलगी आयुष्यभर समान उत्तराधिकारी असेल.\" म्हणजेच ज्यांच्या वडीलांचं 2005 पूर्वीच निधन झालेलं आहे, अशी लेकींनाही आता वडिलांच्या संपत्तीवर अधिकार मिळणार आहे. जस्टिस एस. अब्दुल नझीर आणि जस्टिस एम. आर. शाह हेदेखील या खंडपीठात होते. ज्या प्रकरणांमध्ये वडिलांचं निधन हे 9 सप्टेंबर 2005 पूर्वी झालेलं आहे म्हणजेच कायद्यात सुधारणा होण्यापूर्वी झालेलं आहे, अशा प्रकरणांमध्ये कोर्टाद्वारे वेगवेगळे निकाल देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालामुळे या सगळ्या शंकांचं निवारण करण्यात आलं असून सगळ्या केसेससाठी हे लागू होणार आहे. कुटुंबातल्या मुलीचं 2005 पूर्वी निधन झालं असेल, तरी देखील तिचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क असेल आणि या महिलेच्या मुलांचा आजोबांच्या संपत्तीवर हक्क असेल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 160, "source_item_id": "160", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1638, "clean_index": 107, "clean_language_index": "mar_Deva:validation:107"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमलेरियाचा प्रसार करणाऱ्या Anopheles gambiae या डासांवर हे संशोधन झालं आहे. संशोधकांनी या डासांतील डबलसेक्स नावाच्या जनुकामध्ये बदल केले. या जीनमुळे डासाचं लिंग ठरतं. या संशोधनामुळे डासांतील पुनरुत्पादन पूर्णपणे थांबवणे संशोधकांना शक्य झालं. त्यामुळे संशोधकांना असं वाटतं की या संशोधनामुळे भविष्यात डासांवर नियंत्रण मिळवता येईल. हा रिसर्च पेपर Nature Biotechnologyमध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रा. अँड्री क्रिसांती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे. या संशोधनासाठी हे डास पिंजऱ्यात ठेवले होते. या तंत्रामुळे 11 पिढ्यांत पिंजऱ्यातील सर्व डास संपून गेले. क्रिसांती म्हणाले, \"गेल्या 2 दशकांत 2016मध्ये पहिल्यांदाच असं घडलं की मलेरियाचं प्रमाण कमी झालं नाही. म्हणजेच डासांच्या नियंत्रणासाठी आपल्याला अधिक साधनं लागतील.\" संशोधकांनी यामध्ये Crispr नावाचं तंत्र वापरलं. ज्या जीनमुळं मादी डासाची निर्मिती होते, त्या जीनमध्ये बदल करण्यात आले. मादी डासांतील या जीनमध्ये बदल केल्यामुळे हे डास चावूही शकत नव्हते किंवा अंडीही घालू शकत नव्हते. प्रतिकार क्षमता जनुकामध्ये बदल केल्यामुळे मादी डासांत वंध्यत्व निर्माण झालं. हा बदल केलेला जनुक जसजसा या पिंजऱ्यांतील डासांत परसला तसे हे डास संपले. पण यापूर्वीही असे प्रयोग झाले होते. यात डासांनी अशा जनुकीय बदलांना प्रतिकार क्षमता विकसित केली होती. ज्या जनुकांत बदल करण्यात आले त्यात म्युटेशन होऊन असं घडत होतं. पण डबलसेक्स जनुकात फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे डासांनी यात प्रतिकार क्षमता विकसित करता आली नाही. संशोधकांना आता हा प्रयोग जास्त डासांवर करून पाहायचा आहे. अन्नाची उपलब्धता, पर्यावरणातील स्थिती याचा हा प्रयोग करताना काय परिणाम होतात, याचा अभ्यास करावा लागणार आहे. क्रिस्तानी म्हणतात निसर्गातील डासांवर हा प्रयोग करण्यासाठी अजून 5 ते 10 वर्ष इतका कालवधी लागू शकतो. ते म्हणतात, \"मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी जनुकीय तंत्रावर अधारित उपायच उपयुक्त ठरणार आहेत.\" हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "संशोधकांना प्रयोगशाळेमध्ये डासांचा नायनाट करता येणं शक्य झालं आहे. जीन एडिटिंगचं तंत्रज्ञान वापरून संशोकांना हे शक्य झालं आहे. इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये हे संशोधन झालं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमलेरियाचा प्रसार करणाऱ्या Anopheles gambiae या डासांवर हे संशोधन झालं आहे. संशोधकांनी या डासांतील डबलसेक्स नावाच्या जनुकामध्ये बदल केले. या जीनमुळे डासाचं लिंग ठरतं. या संशोधनामुळे डासांतील पुनरुत्पादन पूर्णपणे थांबवणे संशोधकांना शक्य झालं. त्यामुळे संशोधकांना असं वाटतं की या संशोधनामुळे भविष्यात डासांवर नियंत्रण मिळवता येईल. हा रिसर्च पेपर Nature Biotechnologyमध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रा. अँड्री क्रिसांती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे. या संशोधनासाठी हे डास पिंजऱ्यात ठेवले होते. या तंत्रामुळे 11 पिढ्यांत पिंजऱ्यातील सर्व डास संपून गेले. क्रिसांती म्हणाले, \"गेल्या 2 दशकांत 2016मध्ये पहिल्यांदाच असं घडलं की मलेरियाचं प्रमाण कमी झालं नाही. म्हणजेच डासांच्या नियंत्रणासाठी आपल्याला अधिक साधनं लागतील.\" संशोधकांनी यामध्ये Crispr नावाचं तंत्र वापरलं. ज्या जीनमुळं मादी डासाची निर्मिती होते, त्या जीनमध्ये बदल करण्यात आले. मादी डासांतील या जीनमध्ये बदल केल्यामुळे हे डास चावूही शकत नव्हते किंवा अंडीही घालू शकत नव्हते. प्रतिकार क्षमता जनुकामध्ये बदल केल्यामुळे मादी डासांत वंध्यत्व निर्माण झालं. हा बदल केलेला जनुक जसजसा या पिंजऱ्यांतील डासांत परसला तसे हे डास संपले. पण यापूर्वीही असे प्रयोग झाले होते. यात डासांनी अशा जनुकीय बदलांना प्रतिकार क्षमता विकसित केली होती. ज्या जनुकांत बदल करण्यात आले त्यात म्युटेशन होऊन असं घडत होतं. पण डबलसेक्स जनुकात फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे डासांनी यात प्रतिकार क्षमता विकसित करता आली नाही. संशोधकांना आता हा प्रयोग जास्त डासांवर करून पाहायचा आहे. अन्नाची उपलब्धता, पर्यावरणातील स्थिती याचा हा प्रयोग करताना काय परिणाम होतात, याचा अभ्यास करावा लागणार आहे. क्रिस्तानी म्हणतात निसर्गातील डासांवर हा प्रयोग करण्यासाठी अजून 5 ते 10 वर्ष इतका कालवधी लागू शकतो. ते म्हणतात, \"मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी जनुकीय तंत्रावर अधारित उपायच उपयुक्त ठरणार आहेत.\" हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 161, "source_item_id": "161", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1894, "clean_index": 108, "clean_language_index": "mar_Deva:validation:108"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अरुण मिश्रा, दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 2014 विधानसभा निवडणुकांवेळी फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल केला होता. दरम्यान कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली होती. फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते यांनी वैयक्तिक केस नसल्याचं सांगत सर्व गुन्हे सार्वजनिक आंदोलनात दाखल असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. फडणवीस काय म्हणाले होते? \"1995 ते 1998 दरम्यान एक झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई चालू असताना एक आंदोलन आम्ही केलं होतं. त्यावेळी दोन खासगी तक्रारी माझ्याविरुद्ध दाखल झाल्या होत्या. पण ते खटले मी प्रतिज्ञापत्रात नोंद केले नाही, याप्रकरणी केस दाखल होती. यात मला पीआर बाँड देऊन पुढील तारीख दिली आहे.\" देवेंद्र फडणवीस \"माझ्याविरुद्धच्या सगळ्या केसेस सार्वजनिक जीवनात लोकांसाठी केलेल्या आंदोलनादरम्यानच्या आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी खटले लपवण्याचा कोणताही फायदा मला होणार नव्हता. त्यांची नोंद न करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. माझ्यावर एकही वैयक्तिक केस नाही, यामागे कोण आहे, हे मला माहीत आहे, योग्य वेळी बाहेर येईल,\" असंही फडणवीस म्हणाले. काय आहे प्रकरण? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवताना त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी याचिका सतीश उइके यांनी केली होती. उइके यांनी यापूर्वी नागपूर कोर्टात, नंतर मुंबई हाय कोर्टात ही याचिका दाखल केली होती. कोर्टानं ती तथ्यहीन मानून फेटाळली होती. त्यानंतर उइके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा नागपूर कोर्टाकडे पाठवलं होतं. या याचिकेसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानं त्यावेळी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. \"2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेली नोटीस संबंधित याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील आहे. या नोटिसीला योग्य उत्तर दिलं जाईल,\" असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं. फडणवीसांविरोधात कोणते गुन्हे? 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेच्या फेब्रुवारी 2018मध्ये आलेल्या अहवालानुसार इतरांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांच्याविरोधात सर्वाधिक 22 गुन्हे दाखल होते. यांतील 3 गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये हल्ला करण्यास प्रवृत्त करणे आणि धारदार शस्त्रानं जखमी करणं या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. फडणवीसांच्या गुन्ह्यांबद्दल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, \"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे जुने आहेत. शिवाय त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी या सर्वं गुन्ह्यांची निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. सध्या या गुन्ह्यांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यांनी यापासून पळ काढलेला नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे फडणवीसांवर खटला चालणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अरुण मिश्रा, दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 2014 विधानसभा निवडणुकांवेळी फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल केला होता. दरम्यान कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली होती. फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते यांनी वैयक्तिक केस नसल्याचं सांगत सर्व गुन्हे सार्वजनिक आंदोलनात दाखल असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. फडणवीस काय म्हणाले होते? \"1995 ते 1998 दरम्यान एक झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई चालू असताना एक आंदोलन आम्ही केलं होतं. त्यावेळी दोन खासगी तक्रारी माझ्याविरुद्ध दाखल झाल्या होत्या. पण ते खटले मी प्रतिज्ञापत्रात नोंद केले नाही, याप्रकरणी केस दाखल होती. यात मला पीआर बाँड देऊन पुढील तारीख दिली आहे.\" देवेंद्र फडणवीस \"माझ्याविरुद्धच्या सगळ्या केसेस सार्वजनिक जीवनात लोकांसाठी केलेल्या आंदोलनादरम्यानच्या आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी खटले लपवण्याचा कोणताही फायदा मला होणार नव्हता. त्यांची नोंद न करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. माझ्यावर एकही वैयक्तिक केस नाही, यामागे कोण आहे, हे मला माहीत आहे, योग्य वेळी बाहेर येईल,\" असंही फडणवीस म्हणाले. काय आहे प्रकरण? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवताना त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी याचिका सतीश उइके यांनी केली होती. उइके यांनी यापूर्वी नागपूर कोर्टात, नंतर मुंबई हाय कोर्टात ही याचिका दाखल केली होती. कोर्टानं ती तथ्यहीन मानून फेटाळली होती. त्यानंतर उइके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा नागपूर कोर्टाकडे पाठवलं होतं. या याचिकेसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानं त्यावेळी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. \"2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेली नोटीस संबंधित याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील आहे. या नोटिसीला योग्य उत्तर दिलं जाईल,\" असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं. फडणवीसांविरोधात कोणते गुन्हे? 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेच्या फेब्रुवारी 2018मध्ये आलेल्या अहवालानुसार इतरांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांच्याविरोधात सर्वाधिक 22 गुन्हे दाखल होते. यांतील 3 गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये हल्ला करण्यास प्रवृत्त करणे आणि धारदार शस्त्रानं जखमी करणं या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. फडणवीसांच्या गुन्ह्यांबद्दल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, \"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे जुने आहेत. शिवाय त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी या सर्वं गुन्ह्यांची निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. सध्या या गुन्ह्यांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यांनी यापासून पळ काढलेला नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 162, "source_item_id": "162", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3425, "clean_index": 109, "clean_language_index": "mar_Deva:validation:109"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशाहरुख खान यांची बहीण नूर जहाँ पाकिस्तानात निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात वसलेल्या पेशावर शहरातल्या किस्सा ख्वानी बाजार भागात प्रवेश केला की चिंचोळे रस्ते आणि लाकडाची जुनी घरं तुमचं स्वागत करतात. याच घरांच्या रांगेत एक केशरी रंगाचं छोटंसं घर आहे, जिथे नूर जहाँ आपल्या मुलांसह राहतात. त्यांचा भाऊ म्हणजे बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरूख खान. पाकिस्तानात महिनाभरात निवडणुका होणार आहेत. खैबर पख्तुनवा प्रदेशातल्या PK77 मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भरलेला निवडणूक अर्ज आयोगानं स्वीकारला आहे. बहीण नूर जहाँसमवेत शाहरुख खान. विजयाबद्दल आशावादी असल्याचं नूर यांनी बीबीसीला सांगितलं. शाहरूख खान पाकिस्तानातही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र निवडणुकीसाठी शाहरुखला प्रचारात बोलवणार नाही असं नूर सांगतात. \"मला शांततेत प्रचार करायचा आहे. शाहरुखला प्रचारासाठी बोलावलं तर अडचणी निर्माण होऊ शकतात. माझ्या निवडणुकीसाठी मीच प्रचार करेन. परिसरातल्या लोकांच्या मदतीने मी मतं मागेन,\" असं नूर यांनी सांगितलं. शाहरुख खान आणि नूर जहाँ. \"महिलांचे प्रश्न विशेषत: घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,\" असंही त्यांनी नमूद केलं. त्या पुढे म्हणतात, \"महिलांना वारसा हक्कांपासून रोखणाऱ्यांविरोधात कठोर कायदा निर्माण करण्याचा मानस आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना निवडणूक लढवण्याच्या संधी अभावानेच मिळतात. या भेदभावामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.\" \"मी निवडणूक लढवली नाही तर कोण पुढे होऊन निवडणूक लढवेल?\" असा सवाल नूर करतात. त्यामुळे मला पुढाकार घेणं क्रमप्राप्त होतं, असं त्या म्हणतात. शाहरुख खानच्या भेटीसंदर्भातही त्यांनी माहिती दिली. 1997 आणि 2011 मध्ये त्या भारतात आल्या होत्या, त्यावेळी शाहरुखची भेट झाली होती. पेशावरला येऊन भेटण्याची इच्छा शाहरूखनं व्यक्त केली होती. शाहरुखला प्रचारासाठी बोलवणार नसल्याचं नूर जहाँ यांनी स्पष्ट केलं. \"1946 मध्ये फाळणीपूर्वी माझे तीन काका या भागात होते. यापैकी शाहरुखच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. इतर सगळे पेशावरमध्येच राहिले,\" असं त्यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याचं काही नातेवाईक आजही पाकिस्तानात आहेत. आणि त्याची बहीण नूर जहाँ आता तिथल्या निवडणूक रिंगणात उतरली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशाहरुख खान यांची बहीण नूर जहाँ पाकिस्तानात निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात वसलेल्या पेशावर शहरातल्या किस्सा ख्वानी बाजार भागात प्रवेश केला की चिंचोळे रस्ते आणि लाकडाची जुनी घरं तुमचं स्वागत करतात. याच घरांच्या रांगेत एक केशरी रंगाचं छोटंसं घर आहे, जिथे नूर जहाँ आपल्या मुलांसह राहतात. त्यांचा भाऊ म्हणजे बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरूख खान. पाकिस्तानात महिनाभरात निवडणुका होणार आहेत. खैबर पख्तुनवा प्रदेशातल्या PK77 मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भरलेला निवडणूक अर्ज आयोगानं स्वीकारला आहे. बहीण नूर जहाँसमवेत शाहरुख खान. विजयाबद्दल आशावादी असल्याचं नूर यांनी बीबीसीला सांगितलं. शाहरूख खान पाकिस्तानातही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र निवडणुकीसाठी शाहरुखला प्रचारात बोलवणार नाही असं नूर सांगतात. \"मला शांततेत प्रचार करायचा आहे. शाहरुखला प्रचारासाठी बोलावलं तर अडचणी निर्माण होऊ शकतात. माझ्या निवडणुकीसाठी मीच प्रचार करेन. परिसरातल्या लोकांच्या मदतीने मी मतं मागेन,\" असं नूर यांनी सांगितलं. शाहरुख खान आणि नूर जहाँ. \"महिलांचे प्रश्न विशेषत: घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,\" असंही त्यांनी नमूद केलं. त्या पुढे म्हणतात, \"महिलांना वारसा हक्कांपासून रोखणाऱ्यांविरोधात कठोर कायदा निर्माण करण्याचा मानस आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना निवडणूक लढवण्याच्या संधी अभावानेच मिळतात. या भेदभावामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.\" \"मी निवडणूक लढवली नाही तर कोण पुढे होऊन निवडणूक लढवेल?\" असा सवाल नूर करतात. त्यामुळे मला पुढाकार घेणं क्रमप्राप्त होतं, असं त्या म्हणतात. शाहरुख खानच्या भेटीसंदर्भातही त्यांनी माहिती दिली. 1997 आणि 2011 मध्ये त्या भारतात आल्या होत्या, त्यावेळी शाहरुखची भेट झाली होती. पेशावरला येऊन भेटण्याची इच्छा शाहरूखनं व्यक्त केली होती. शाहरुखला प्रचारासाठी बोलवणार नसल्याचं नूर जहाँ यांनी स्पष्ट केलं. \"1946 मध्ये फाळणीपूर्वी माझे तीन काका या भागात होते. यापैकी शाहरुखच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. इतर सगळे पेशावरमध्येच राहिले,\" असं त्यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 163, "source_item_id": "163", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2107, "clean_index": 110, "clean_language_index": "mar_Deva:validation:110"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजोरदार वारे आणि वीज पडून अनेक गावांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी भिंत पडून माणसं जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. धुळीच्या वादळाने झालेलं नुकसान गेल्या 20 वर्षांतलं सर्वाधिक असल्याचं उत्तर प्रदेश आपत्ती निवारण आयुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. वादळाचा फटका बसलेल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शनिवार-रविवारपर्यंत उत्तर भारतातल्या आणखी काही भागांना धुळीच्या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. लोकांनी सावधानता बाळगावी असं आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. धुळीच्या वादळाने झालेलं नुकसान. उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांना धुळीच्या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. असंख्य ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. आग्र्याच्या ताजमहाल परिसराला धुळीच्या वादळानं सर्वाधिक तडाखा दिला. राजस्थानमधल्या अल्वर, भरतपूर आणि धोलपूर या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसला. रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या अनेकांनी या वादळात जीव गमावले. धुळीच्या वादळानं घरांची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलं. दरम्यान आंध्र प्रदेशलाही वादळाचा फटका बसला आहे. मी गेली 20 वर्ष कार्यरत आहे. एवढ्या वर्षांतलं हे सगळ्यांत भयंकर असं धुळीचं वादळ आहे, असं राजस्थान आपत्ती निवारण व्यवस्थापनाचे सचिव हेमंत गेरा यांनी सांगितलं. 11 एप्रिललाही मोठ्या तीव्रतेचं धुळीचं वादळ आलं होतं. त्यात 19 जणांनी जीव गमावला होता. मात्र परवा आलेलं वादळ रात्री आलं. त्यामुळे पीडितांची संख्या वाढली. लोक जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडू शकले नाहीत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "उत्तर भारतात 2 मेच्या रात्री आलेल्या धुळीच्या वादळानं सव्वाशे जणांचा बळी घेतला आहे. येत्या काही दिवसात धुळीचं वादळ पुन्हा अवतरण्याची शक्यता आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजोरदार वारे आणि वीज पडून अनेक गावांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी भिंत पडून माणसं जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. धुळीच्या वादळाने झालेलं नुकसान गेल्या 20 वर्षांतलं सर्वाधिक असल्याचं उत्तर प्रदेश आपत्ती निवारण आयुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. वादळाचा फटका बसलेल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शनिवार-रविवारपर्यंत उत्तर भारतातल्या आणखी काही भागांना धुळीच्या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. लोकांनी सावधानता बाळगावी असं आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. धुळीच्या वादळाने झालेलं नुकसान. उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांना धुळीच्या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. असंख्य ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. आग्र्याच्या ताजमहाल परिसराला धुळीच्या वादळानं सर्वाधिक तडाखा दिला. राजस्थानमधल्या अल्वर, भरतपूर आणि धोलपूर या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसला. रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या अनेकांनी या वादळात जीव गमावले. धुळीच्या वादळानं घरांची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलं. दरम्यान आंध्र प्रदेशलाही वादळाचा फटका बसला आहे. मी गेली 20 वर्ष कार्यरत आहे. एवढ्या वर्षांतलं हे सगळ्यांत भयंकर असं धुळीचं वादळ आहे, असं राजस्थान आपत्ती निवारण व्यवस्थापनाचे सचिव हेमंत गेरा यांनी सांगितलं. 11 एप्रिललाही मोठ्या तीव्रतेचं धुळीचं वादळ आलं होतं. त्यात 19 जणांनी जीव गमावला होता. मात्र परवा आलेलं वादळ रात्री आलं. त्यामुळे पीडितांची संख्या वाढली. लोक जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडू शकले नाहीत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 166, "source_item_id": "166", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1928, "clean_index": 111, "clean_language_index": "mar_Deva:validation:111"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने सानियाला ट्विटरवर असंख्य सल्ले दिल्यानंतर वैतागलेल्या सानियाने तिला ब्लॉक करून टाकलं. आता या सगळ्या वादात पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरही उतरला आहे. सानिया एक पत्नी म्हणून 'दुर्दैवी' असल्याचं त्याने म्हटलंय. शोएब अख्तर म्हणाला, \"सानिया पत्नी म्हणून दुर्दैवी आहे. तिनं काहीही केलं तरी भारत आणि पाकिस्तानातून तिच्यावर टीका केली जाते. तिला विनाकारण लक्ष्य केलं जातं. जर ती तिच्या नवऱ्यासोबत जेवायला गेलीये आणि त्यांना लहान मूलही आहे, तर त्यात चूक काय आहे?\" शोएबनं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे, की तिनं एका पाकिस्तानी मुलासोबत लग्न केलं म्हणून भारतात तिच्यावर टीका करण्यात आली. आता पाकिस्तानी टीम क्रिकेट मॅच हरल्याचा दोषही तिलाच दिला जातोय. तुम्ही कोणाच्या कुटुंबाबद्दल असं कसं बोलू शकता? गेले दोन महिने तिला तिच्या नवऱ्याला भेटताही येत नव्हतं. नवरा-बायको एकमेकांना भेटूही शकत नाहीत का? शोएबनं पुढे म्हटलं आहे, \"शोएब मलिकची कामगिरी चांगली होत नसेल तर यामध्ये सानियाचा काय दोष? तो सानियासोबत जेवला म्हणून पाकिस्तानचा पराभव झाला का? कोणाच्या बायकोला असं उगाच वादात ओढलं गेलं, की मला फार वाईट वाटतं. मॅचच्या आधी नवरा त्याच्या बायकोसोबत जेवू शकत नाही का?\" बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबतच्या आपल्या नात्यासंबंधीच्या अफवांवरही पाकिस्तानच्या या माजी जलदगती गोलंदाजानं स्पष्टीकरण दिलं आहे. शोएब म्हणतो, \"मी सोनालीसोबत कधीच नात्यात नव्हतो. मी तिला कधी भेटलोही नाहीये. पण सोनालीच्या फिल्म्स मात्र मी पाहिल्या आहेत. ती खूप सुंदर आहे. पण मी काही तिचा फॅन नव्हतो. ती कॅन्सरला मोठ्या धिटाईने सामोरं गेली आणि जिंकली. त्यानंतर मी तिचा फॅन झालो. तिच्या जिद्दीला मी दाद देतो. \" पाकिस्तानच्या पराभवाविषयी बोलताना शोएब म्हणतो की भारतीय क्रिकेट टीम एक बलाढ्य टीम आहे. चांगलं खेळल्यामुळेच त्यांचा विजय झाला. पण पाकिस्तानी टीमचा कर्णधार मात्र निर्बुद्धपणे वागत असल्याचं दुःख आहे. शोएब अख्तरनं म्हटलं, \"पहिल्यांदा बॅटिंग करायची की बॉलिंग हे देखील पाकिस्तानच्या कर्णधाराला ठरवता येत नव्हतं. वर्ल्डकपनंतर आमच्या टीममधून किमान सातजण बाहेर पडतील. हे कुठलं प्लॅनिंग आहे? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नेमकं काय करायचंय? ज्यांनी या खेळाडूंची निवड केली त्यांचाही यात तितकाच दोष आहे. आता यात नवीन मुलांना घेऊन रणनीती आखायला सुरुवात करायला हवी. इंग्लंडची टीम फारशी चांगली नव्हती. पण चांगल्या नियोजनामुळं ते आज आघाडीवर आहेत. कामगिरी पाहून पाकिस्ताननं खेळाडूंना संघाबाहेर काढायला हवं.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 16 जूनला भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून टेनिस स्टार सानिया मिर्झावर पाकिस्तानमध्ये टीकेची झोड उठलीये.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने सानियाला ट्विटरवर असंख्य सल्ले दिल्यानंतर वैतागलेल्या सानियाने तिला ब्लॉक करून टाकलं. आता या सगळ्या वादात पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरही उतरला आहे. सानिया एक पत्नी म्हणून 'दुर्दैवी' असल्याचं त्याने म्हटलंय. शोएब अख्तर म्हणाला, \"सानिया पत्नी म्हणून दुर्दैवी आहे. तिनं काहीही केलं तरी भारत आणि पाकिस्तानातून तिच्यावर टीका केली जाते. तिला विनाकारण लक्ष्य केलं जातं. जर ती तिच्या नवऱ्यासोबत जेवायला गेलीये आणि त्यांना लहान मूलही आहे, तर त्यात चूक काय आहे?\" शोएबनं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे, की तिनं एका पाकिस्तानी मुलासोबत लग्न केलं म्हणून भारतात तिच्यावर टीका करण्यात आली. आता पाकिस्तानी टीम क्रिकेट मॅच हरल्याचा दोषही तिलाच दिला जातोय. तुम्ही कोणाच्या कुटुंबाबद्दल असं कसं बोलू शकता? गेले दोन महिने तिला तिच्या नवऱ्याला भेटताही येत नव्हतं. नवरा-बायको एकमेकांना भेटूही शकत नाहीत का? शोएबनं पुढे म्हटलं आहे, \"शोएब मलिकची कामगिरी चांगली होत नसेल तर यामध्ये सानियाचा काय दोष? तो सानियासोबत जेवला म्हणून पाकिस्तानचा पराभव झाला का? कोणाच्या बायकोला असं उगाच वादात ओढलं गेलं, की मला फार वाईट वाटतं. मॅचच्या आधी नवरा त्याच्या बायकोसोबत जेवू शकत नाही का?\" बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबतच्या आपल्या नात्यासंबंधीच्या अफवांवरही पाकिस्तानच्या या माजी जलदगती गोलंदाजानं स्पष्टीकरण दिलं आहे. शोएब म्हणतो, \"मी सोनालीसोबत कधीच नात्यात नव्हतो. मी तिला कधी भेटलोही नाहीये. पण सोनालीच्या फिल्म्स मात्र मी पाहिल्या आहेत. ती खूप सुंदर आहे. पण मी काही तिचा फॅन नव्हतो. ती कॅन्सरला मोठ्या धिटाईने सामोरं गेली आणि जिंकली. त्यानंतर मी तिचा फॅन झालो. तिच्या जिद्दीला मी दाद देतो. \" पाकिस्तानच्या पराभवाविषयी बोलताना शोएब म्हणतो की भारतीय क्रिकेट टीम एक बलाढ्य टीम आहे. चांगलं खेळल्यामुळेच त्यांचा विजय झाला. पण पाकिस्तानी टीमचा कर्णधार मात्र निर्बुद्धपणे वागत असल्याचं दुःख आहे. शोएब अख्तरनं म्हटलं, \"पहिल्यांदा बॅटिंग करायची की बॉलिंग हे देखील पाकिस्तानच्या कर्णधाराला ठरवता येत नव्हतं. वर्ल्डकपनंतर आमच्या टीममधून किमान सातजण बाहेर पडतील. हे कुठलं प्लॅनिंग आहे? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नेमकं काय करायचंय? ज्यांनी या खेळाडूंची निवड केली त्यांचाही यात तितकाच दोष आहे. आता यात नवीन मुलांना घेऊन रणनीती आखायला सुरुवात करायला हवी. इंग्लंडची टीम फारशी चांगली नव्हती. पण चांगल्या नियोजनामुळं ते आज आघाडीवर आहेत. कामगिरी पाहून पाकिस्ताननं खेळाडूंना संघाबाहेर काढायला हवं.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 167, "source_item_id": "167", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2464, "clean_index": 112, "clean_language_index": "mar_Deva:validation:112"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरशियन विमान An-26 - जसं या प्रातिनिधिक छायाचित्रात आहे हमेमीम हवाईतळावर लँड करताना An-26 हे विमान क्रॅश झालं आहे. हे हवाईतळ लताकिया या किनारपट्टीवरच्या शहराजवळ असल्याची माहिती रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या विमानावर कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नव्हता, असं रशियानं सांगितलं आहे. आणि प्राथमिक माहितीनुसार काही तांत्रिक बिघाडांमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानुसार मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता या विमानाला अपघात झाला. आणि रनवेपासून साधारण अर्धा किमीपर्यंत ते विमान घसरत गेलं अन् हा अपघात झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. हमेमीम विमानतळ सीरिया बंडखोरांवर हल्ले करण्यासाठी हमेमीम हवाईतळ रशियाचं मुख्य हवाईतळ आहे. इथूनच झालेल्या काही मोठ्या हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सीरियाच्या काही मोठ्या प्रदेशांवर पुन्हा ताबा मिळवता आला आहे. रशियन सैन्याने सांगितलं होतं की 7 जानेवारीला त्यांनी याच हवाईतळावर एक ड्रोन हल्ला थांबवला होता. त्याच्या आठवडाभरापूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2017 रोजी याच हमेमीम तळावर काही रशियन युद्धविमानांचं बंडखोरांच्या मॉर्टर हल्ल्यांनी नुकसान झालं होतं. रशियाच्या या हवाई हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं, पण आपण फक्त बंडखोर कट्टरवाद्यांवरच हल्ला केल्याचा दावा मॉस्कोनं केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "एक रशियन वाहतूक विमान सीरियामध्ये कोसळून 26 प्रवासी आणि सहा विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं संरक्षण मंत्रालयाचं म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरशियन विमान An-26 - जसं या प्रातिनिधिक छायाचित्रात आहे हमेमीम हवाईतळावर लँड करताना An-26 हे विमान क्रॅश झालं आहे. हे हवाईतळ लताकिया या किनारपट्टीवरच्या शहराजवळ असल्याची माहिती रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या विमानावर कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नव्हता, असं रशियानं सांगितलं आहे. आणि प्राथमिक माहितीनुसार काही तांत्रिक बिघाडांमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानुसार मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता या विमानाला अपघात झाला. आणि रनवेपासून साधारण अर्धा किमीपर्यंत ते विमान घसरत गेलं अन् हा अपघात झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. हमेमीम विमानतळ सीरिया बंडखोरांवर हल्ले करण्यासाठी हमेमीम हवाईतळ रशियाचं मुख्य हवाईतळ आहे. इथूनच झालेल्या काही मोठ्या हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सीरियाच्या काही मोठ्या प्रदेशांवर पुन्हा ताबा मिळवता आला आहे. रशियन सैन्याने सांगितलं होतं की 7 जानेवारीला त्यांनी याच हवाईतळावर एक ड्रोन हल्ला थांबवला होता. त्याच्या आठवडाभरापूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2017 रोजी याच हमेमीम तळावर काही रशियन युद्धविमानांचं बंडखोरांच्या मॉर्टर हल्ल्यांनी नुकसान झालं होतं. रशियाच्या या हवाई हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं, पण आपण फक्त बंडखोर कट्टरवाद्यांवरच हल्ला केल्याचा दावा मॉस्कोनं केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 168, "source_item_id": "168", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1422, "clean_index": 113, "clean_language_index": "mar_Deva:validation:113"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nNCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, \"दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे.\" रिया चक्रवर्तीची रवानगी सध्या भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. मंगळवारी जेव्हा रिया नार्कोटिक्स ब्युरोच्या ऑफिसमध्ये पोहचली तेव्हा तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता, ज्यावर ही वाक्य लिहिलेली होती. रिया चक्रवर्ती पितृसत्ताक विचारांची बळी ठरली आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे. रिया चक्रवर्ती बॉलिवूड सेलिब्रिटीही रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत. अनेकांनी तिच्या टीशर्टवरचा हा कोट शेअर केला किंवा रिट्वीट केला. करिना कपूर खान, विद्या बालन, अनुराग कश्यप, शबाना आझमी, फरहान अख्तर, आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा अशा सेलिब्रिटीजने रियाच्या टीशर्टवरची वाक्य आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत रियाला पाठिंबा दर्शवला. \"प्रत्येकाला चेटकीण चेटकीण म्हणत कोणाच्या तरी मागे लागायला आवडतं, अट इतकीच की जिला चेटकीण ठरवलं जातंय ती दुसऱ्याच्या घरातली असावी.\" अशा आशयाची पोस्ट सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम वर लिहिली. यासोबत तिने रियाने घातलेल्या टीशर्टवर लिहिलेल्या संदेशाचा फोटोही पोस्ट केला. करिना कपूर यांनी हा संदेश आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केला तर विद्या बालन यांनी तोच संदेश शेअर करत जस्टीस फॉर रिया हा हॅशटॅग वापरला. \"अच्छा म्हणजे ती पैशाची हपापलेली नाही, आणि खूनीही नाही. तिने ड्रग्स घेतले/दिले. मग ही केस ज्यांची कोणाची होती त्यांचं अभिनंदन. कारण सुशांतला नाही पण लोकांना नक्कीच न्याय मिळाला असेल,\" अशा आशयाचं ट्वीट अभिनेत्री तापसी पन्नू हिने केलंय. 'सेक्रेड गेम' या वेबसिरीजमधली अभिनेत्री कुब्रा सेठने म्हटलं की रिया चक्रवर्तीला अटक झाली असेल पण ती 'खूनी' नाहीये. \"देव रिया चक्रवर्तीच्या आईवडिलांना हे सगळं सहन करण्याची ताकद देवो,\" असं तिने लिहिलं. अटक झाल्यानंतर रिया चक्रवर्तीने तिच्यावर रोखलेल्या कॅमेऱ्यांकडे पाहून हात हलवत अभिवादन केलं होतं. 'आपण दबून जाणार नाही, तर जे घडतंय त्या विरोधात लढा देऊ,' असं तिच्या कृतीतून ध्वनित होत असल्याचं अनेकांचं म्हणणं पडलं. दरम्यान सुशांत सिंहची बहीण श्वेता किर्ती सिंहने या प्रकरणावर ट्वीट करत लिहिलं, \"गुलाब असतात लाल, व्हायलेट असतात निळे, जे सत्य आहे त्यासाठी लढा देऊ आपण सगळे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "'गुलाब असतात लाल, व्हायोलेट असतात निळे, पितृसत्ता फोडून काढू तु आणि मी सगळे.' अशी वाक्य लिहिलेला रिया चक्रवर्तीने घातलेला टीशर्ट सध्या सोशल मीडियावर गाजतोय. रिया चक्रवर्तीची सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात चौकशी चालू होती. त्याच संदर्भात तिला मंगळवारी नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nNCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, \"दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे.\" रिया चक्रवर्तीची रवानगी सध्या भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. मंगळवारी जेव्हा रिया नार्कोटिक्स ब्युरोच्या ऑफिसमध्ये पोहचली तेव्हा तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता, ज्यावर ही वाक्य लिहिलेली होती. रिया चक्रवर्ती पितृसत्ताक विचारांची बळी ठरली आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे. रिया चक्रवर्ती बॉलिवूड सेलिब्रिटीही रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत. अनेकांनी तिच्या टीशर्टवरचा हा कोट शेअर केला किंवा रिट्वीट केला. करिना कपूर खान, विद्या बालन, अनुराग कश्यप, शबाना आझमी, फरहान अख्तर, आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा अशा सेलिब्रिटीजने रियाच्या टीशर्टवरची वाक्य आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत रियाला पाठिंबा दर्शवला. \"प्रत्येकाला चेटकीण चेटकीण म्हणत कोणाच्या तरी मागे लागायला आवडतं, अट इतकीच की जिला चेटकीण ठरवलं जातंय ती दुसऱ्याच्या घरातली असावी.\" अशा आशयाची पोस्ट सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम वर लिहिली. यासोबत तिने रियाने घातलेल्या टीशर्टवर लिहिलेल्या संदेशाचा फोटोही पोस्ट केला. करिना कपूर यांनी हा संदेश आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केला तर विद्या बालन यांनी तोच संदेश शेअर करत जस्टीस फॉर रिया हा हॅशटॅग वापरला. \"अच्छा म्हणजे ती पैशाची हपापलेली नाही, आणि खूनीही नाही. तिने ड्रग्स घेतले/दिले. मग ही केस ज्यांची कोणाची होती त्यांचं अभिनंदन. कारण सुशांतला नाही पण लोकांना नक्कीच न्याय मिळाला असेल,\" अशा आशयाचं ट्वीट अभिनेत्री तापसी पन्नू हिने केलंय. 'सेक्रेड गेम' या वेबसिरीजमधली अभिनेत्री कुब्रा सेठने म्हटलं की रिया चक्रवर्तीला अटक झाली असेल पण ती 'खूनी' नाहीये. \"देव रिया चक्रवर्तीच्या आईवडिलांना हे सगळं सहन करण्याची ताकद देवो,\" असं तिने लिहिलं. अटक झाल्यानंतर रिया चक्रवर्तीने तिच्यावर रोखलेल्या कॅमेऱ्यांकडे पाहून हात हलवत अभिवादन केलं होतं. 'आपण दबून जाणार नाही, तर जे घडतंय त्या विरोधात लढा देऊ,' असं तिच्या कृतीतून ध्वनित होत असल्याचं अनेकांचं म्हणणं पडलं. दरम्यान सुशांत सिंहची बहीण श्वेता किर्ती सिंहने या प्रकरणावर ट्वीट करत लिहिलं, \"गुलाब असतात लाल, व्हायलेट असतात निळे, जे सत्य आहे त्यासाठी लढा देऊ आपण सगळे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 169, "source_item_id": "169", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2485, "clean_index": 114, "clean_language_index": "mar_Deva:validation:114"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअमेरिकेचे वार्ताकार जल्मै खलीलजाद आणि तालिबानचे राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानमध्ये मात्र या कराराच्या निमित्ताने आशावादी वातावरण आहे. करार लागू झाल्यानंतर हिंसाचार कमी होईल किंवा काही प्रमाणात युद्ध थांबेल अशी आशा इथल्या नागरिकांना वाटते. अमेरिका तसंच तालिबान कराराकरता राजी कसे झाले? हा करार प्रत्यक्षात येण्यासाठी इतकी वर्ष का लागली? दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धात प्रचंड हिंसा झाली आहे. तालिबानचं आजही अफगाणिस्तानमधल्या अनेकविध भागांवर नियंत्रण आहे. मात्र मुख्य शहरांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना अपयश आलं आहे. दरम्यान तालिबान आणि अमेरिकेच्या नेतृत्वाला हे लक्षात आलं की लष्करी ताकदीच्या बळावर युद्धात विजय मिळवणं अवघड आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अफगाणिस्तानमधून सैनिकांना परत बोलावणार असल्याचं स्पष्ट केलं. अमेरिकेने सवलत दिल्यानंतरच अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा झाली. तालिबानला अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करायची होती. 2018मध्ये अमेरिकेने तालिबानला या अटीतून सूट दिली. अफगाणिस्तान सरकारने नेहमीच तालिबानचं अस्तित्व झुगारून लावलं आहे. अमेरिकेने तालिबानशी थेट चर्चा केली आणि अफगाणिस्तानातील विदेशी सैनिकांच्या मुख्य मागण्या ऐकल्या. यानंतर शनिवारच्या करारासाठी पार्श्वभूमी तयार झाली. या करारानुसार तालिबान अल कायदा संघटनेशी असलेल्या संबंधांसंदर्भात फेरविचार करेल असं ठरलं. अल कायदा संघटनेनं 2001 मध्ये अमेरिकेच्या ट्विन टॉवर्स तसंच पेंटॅगॉनवर हल्ला केला होता. या कराराने अनेकविध पातळ्यांवर चर्चेची दारं खुली झाली आहेत. कट्टरपंथी आणि अफगाणिस्तानच्या राजकारण्यांशी चर्चा होईल. यामध्ये सरकारमधील नेत्यांचाही समावेश असेल. अफगाणिस्तान सरकारशी चर्चा आव्हानात्मक ही चर्चा आव्हानात्मक होईल कारण तालिबानच्या इस्लामिक अमिरातचं स्वप्न आणि 2001 नंतर तयार झालेली अफगाणिस्तानची आधुनिक लोकशाही यांच्यात सुवर्णमध्य निघायला हवा. महिलांचे अधिकार काय असतील? लोकशाहीसंदर्भात तालिबानचं काय म्हणणं आहे? अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरू होईल तेव्हाच या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तोपर्यंत तालिबान जाणीवपूर्वक संदिग्ध राहण्याची शक्यता आहे. चर्चा सुरू होण्यापूर्वी अनेक अडथळे येण्याचीही शक्यता आहे. चर्चेपूर्वी 5,000 बंडखोरांची सुटका व्हावी अशी तालिबानची मागणी आहे. अफगाणिस्तान सरकार कैदेत असलेल्या तालिबानी बंडखोरांच्या बळावर चर्चा आणि वाटाघाटी करू इच्छित आहे. जेणेकरून युद्ध थांबवण्याकरता तालिबान राजी होईल. राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संकट घोंघावतं आहे. अशरफ गनी यांचे विरोधी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी विश्वासघात झाल्याचा आरोप केला आहे. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात चर्चा आणि वाटाघाटींसाठी सर्वसमावेशक गट तयार करणं कठीण होऊ शकतं कारण त्यावेळी आंतरराष्ट्रीय निरीक्षक उपस्थित असतील. तालिबानने चर्चेसाठी तयार व्हावं अशी त्यांची इच्छा असेल. वाटाघाटी अयशस्वी झाल्या तर काय होणार? चर्चा खरोखरंच सुरू झाली तर ही प्रक्रिया अनेक वर्ष सुरू राहू शकते असं अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितलं. तालिबानने करारात विषद अटी पूर्ण केल्या तर 14 महिन्यात अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवू असं अमेरिकेनं म्हटलं आहे. मात्र चर्चा विफळ ठरली किंवा अपेक्षित परिणाम झाला नाही तर अमेरिकेचं लष्कर किती वेळ अफगाणिस्तानात राहणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेच्या लष्कराने परत जाणं हे सशर्त आहे. मात्र एका राजनयिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन लष्कराचं मायदेशी परत जाणं हे अफगाणिस्तान-तालिबान चर्चा सुरू होण्यावर अवलंबून आहे. या चर्चेच्या निष्पतीवर अवलंबून नाही. अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तान सोडलं आणि तालिबान युद्धात उतरलं तर अफगाणिस्तानचं सैन्य एकटं पडेल अशी चिंता या अधिकाऱ्याने व्यक्त केली. तालिबान कोणतीही सवलत देण्याच्या मनस्थितीत नाही. अमेरिकेशी करार म्हणजे जणू आपला विजयच आहे असा तालिबानचा समर्थकांसमोर आविर्भाव आहे. तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि कायदेशीर ओळख हवी आहे. दोहामध्ये तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर हा करार बहुचर्चित ठरला. अमेरिका-तालिबान चर्चेची उद्दिष्टं साध्य करण्याकरता अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करणं ही उत्तम संधी आहे असं त्यांना वाटतं. अफगाणिस्तानच्या बहुतांश माणसांसाठी हिंसाचार कमी करणं हेच प्राथमिक उद्दिष्ट आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिका, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात शनिवारी दोहा इथं झालेल्या कराराला 'शांतता करार' असं म्हणायला कुणीच तयार नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअमेरिकेचे वार्ताकार जल्मै खलीलजाद आणि तालिबानचे राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानमध्ये मात्र या कराराच्या निमित्ताने आशावादी वातावरण आहे. करार लागू झाल्यानंतर हिंसाचार कमी होईल किंवा काही प्रमाणात युद्ध थांबेल अशी आशा इथल्या नागरिकांना वाटते. अमेरिका तसंच तालिबान कराराकरता राजी कसे झाले? हा करार प्रत्यक्षात येण्यासाठी इतकी वर्ष का लागली? दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धात प्रचंड हिंसा झाली आहे. तालिबानचं आजही अफगाणिस्तानमधल्या अनेकविध भागांवर नियंत्रण आहे. मात्र मुख्य शहरांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना अपयश आलं आहे. दरम्यान तालिबान आणि अमेरिकेच्या नेतृत्वाला हे लक्षात आलं की लष्करी ताकदीच्या बळावर युद्धात विजय मिळवणं अवघड आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अफगाणिस्तानमधून सैनिकांना परत बोलावणार असल्याचं स्पष्ट केलं. अमेरिकेने सवलत दिल्यानंतरच अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा झाली. तालिबानला अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करायची होती. 2018मध्ये अमेरिकेने तालिबानला या अटीतून सूट दिली. अफगाणिस्तान सरकारने नेहमीच तालिबानचं अस्तित्व झुगारून लावलं आहे. अमेरिकेने तालिबानशी थेट चर्चा केली आणि अफगाणिस्तानातील विदेशी सैनिकांच्या मुख्य मागण्या ऐकल्या. यानंतर शनिवारच्या करारासाठी पार्श्वभूमी तयार झाली. या करारानुसार तालिबान अल कायदा संघटनेशी असलेल्या संबंधांसंदर्भात फेरविचार करेल असं ठरलं. अल कायदा संघटनेनं 2001 मध्ये अमेरिकेच्या ट्विन टॉवर्स तसंच पेंटॅगॉनवर हल्ला केला होता. या कराराने अनेकविध पातळ्यांवर चर्चेची दारं खुली झाली आहेत. कट्टरपंथी आणि अफगाणिस्तानच्या राजकारण्यांशी चर्चा होईल. यामध्ये सरकारमधील नेत्यांचाही समावेश असेल. अफगाणिस्तान सरकारशी चर्चा आव्हानात्मक ही चर्चा आव्हानात्मक होईल कारण तालिबानच्या इस्लामिक अमिरातचं स्वप्न आणि 2001 नंतर तयार झालेली अफगाणिस्तानची आधुनिक लोकशाही यांच्यात सुवर्णमध्य निघायला हवा. महिलांचे अधिकार काय असतील? लोकशाहीसंदर्भात तालिबानचं काय म्हणणं आहे? अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरू होईल तेव्हाच या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तोपर्यंत तालिबान जाणीवपूर्वक संदिग्ध राहण्याची शक्यता आहे. चर्चा सुरू होण्यापूर्वी अनेक अडथळे येण्याचीही शक्यता आहे. चर्चेपूर्वी 5,000 बंडखोरांची सुटका व्हावी अशी तालिबानची मागणी आहे. अफगाणिस्तान सरकार कैदेत असलेल्या तालिबानी बंडखोरांच्या बळावर चर्चा आणि वाटाघाटी करू इच्छित आहे. जेणेकरून युद्ध थांबवण्याकरता तालिबान राजी होईल. राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संकट घोंघावतं आहे. अशरफ गनी यांचे विरोधी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी विश्वासघात झाल्याचा आरोप केला आहे. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात चर्चा आणि वाटाघाटींसाठी सर्वसमावेशक गट तयार करणं कठीण होऊ शकतं कारण त्यावेळी आंतरराष्ट्रीय निरीक्षक उपस्थित असतील. तालिबानने चर्चेसाठी तयार व्हावं अशी त्यांची इच्छा असेल. वाटाघाटी अयशस्वी झाल्या तर काय होणार? चर्चा खरोखरंच सुरू झाली तर ही प्रक्रिया अनेक वर्ष सुरू राहू शकते असं अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितलं. तालिबानने करारात विषद अटी पूर्ण केल्या तर 14 महिन्यात अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवू असं अमेरिकेनं म्हटलं आहे. मात्र चर्चा विफळ ठरली किंवा अपेक्षित परिणाम झाला नाही तर अमेरिकेचं लष्कर किती वेळ अफगाणिस्तानात राहणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेच्या लष्कराने परत जाणं हे सशर्त आहे. मात्र एका राजनयिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन लष्कराचं मायदेशी परत जाणं हे अफगाणिस्तान-तालिबान चर्चा सुरू होण्यावर अवलंबून आहे. या चर्चेच्या निष्पतीवर अवलंबून नाही. अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तान सोडलं आणि तालिबान युद्धात उतरलं तर अफगाणिस्तानचं सैन्य एकटं पडेल अशी चिंता या अधिकाऱ्याने व्यक्त केली. तालिबान कोणतीही सवलत देण्याच्या मनस्थितीत नाही. अमेरिकेशी करार म्हणजे जणू आपला विजयच आहे असा तालिबानचा समर्थकांसमोर आविर्भाव आहे. तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि कायदेशीर ओळख हवी आहे. दोहामध्ये तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर हा करार बहुचर्चित ठरला. अमेरिका-तालिबान चर्चेची उद्दिष्टं साध्य करण्याकरता अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करणं ही उत्तम संधी आहे असं त्यांना वाटतं. अफगाणिस्तानच्या बहुतांश माणसांसाठी हिंसाचार कमी करणं हेच प्राथमिक उद्दिष्ट आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 171, "source_item_id": "171", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3967, "clean_index": 115, "clean_language_index": "mar_Deva:validation:115"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअतिशय रोमांचक अशा सामन्यात सात गोल बघायला मिळाले. हाफ टाइमपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने आक्रमक खेळ करत तीन गोल केले. त्यातील दोन गोल कॅलियन बॅप्पे याने केले. इंज्युरी टाइममध्ये अर्जेंटिनाने एक गोल केला पण तोवर सामना त्यांच्या हातातून गेला होता. पहिला गोल पेनल्टीने मॅचच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाचं सामन्यावर वर्चस्व होतं. नवव्या मिनिटातच त्यांचा फॉर्वर्ड खेळाडू अँटोनी ग्रीझमॅनचा शॉट गोलपोस्टला लागून परत आला. 11व्या मिनिटाला मार्को रोजोनी अर्जेंटिनाच्या बॉक्समध्ये फ्रान्सचा मिडफिल्डर कॅलिअन बप्पेला पाडलं. त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली. सामन्याच्या 13व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमॅन पेनल्टी चा फायदा घेत गोल केला आणि आपल्या टीमला बढत मिळवून दिली. बरोबरीत आणला सामना त्यानंतर अर्जेंटिनाने सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. 41 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचे मिडफिल्डर अँजेल डी मारियाने 30 यार्डावरून एक गोल केला आणि सामना बरोबरीत आणला. हा त्याचा स्पर्धेतला दुसरा गोल होता. अर्जेंटिनाला लगेच आठ मिनिटात बढत दुसऱ्या हाफममध्ये 48व्या मिनिटाला मेस्सीने दिलेल्या पासवर मकार्डोनं गोल केला आणि टीमला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आठ मिनिटांनंतर फ्रान्सनं लगेच दुसरा गोल केला आणि पुन्हा सामना बरोबरीत आला. 57व्या मिनिटाला फ्रान्सकडून दुसरा गोल डिफेंडर बेंजामिन पावर्डने केला. हा त्याचा स्पर्धेतला पहिला गोल होता. या पराभवाबरोबर अर्जेंटिना स्पर्धेच्याबाहेर गेला आहे आणि फ्रान्सची टीम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. हे पाहिलंत का? पाहा व्हीडिओ : फुटबॉलसाठी फॅन्सचा भन्नाट प्रवास (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "वर्ल्ड कपच्या नॉक आऊट फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स ने अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअतिशय रोमांचक अशा सामन्यात सात गोल बघायला मिळाले. हाफ टाइमपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने आक्रमक खेळ करत तीन गोल केले. त्यातील दोन गोल कॅलियन बॅप्पे याने केले. इंज्युरी टाइममध्ये अर्जेंटिनाने एक गोल केला पण तोवर सामना त्यांच्या हातातून गेला होता. पहिला गोल पेनल्टीने मॅचच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाचं सामन्यावर वर्चस्व होतं. नवव्या मिनिटातच त्यांचा फॉर्वर्ड खेळाडू अँटोनी ग्रीझमॅनचा शॉट गोलपोस्टला लागून परत आला. 11व्या मिनिटाला मार्को रोजोनी अर्जेंटिनाच्या बॉक्समध्ये फ्रान्सचा मिडफिल्डर कॅलिअन बप्पेला पाडलं. त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली. सामन्याच्या 13व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमॅन पेनल्टी चा फायदा घेत गोल केला आणि आपल्या टीमला बढत मिळवून दिली. बरोबरीत आणला सामना त्यानंतर अर्जेंटिनाने सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. 41 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचे मिडफिल्डर अँजेल डी मारियाने 30 यार्डावरून एक गोल केला आणि सामना बरोबरीत आणला. हा त्याचा स्पर्धेतला दुसरा गोल होता. अर्जेंटिनाला लगेच आठ मिनिटात बढत दुसऱ्या हाफममध्ये 48व्या मिनिटाला मेस्सीने दिलेल्या पासवर मकार्डोनं गोल केला आणि टीमला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आठ मिनिटांनंतर फ्रान्सनं लगेच दुसरा गोल केला आणि पुन्हा सामना बरोबरीत आला. 57व्या मिनिटाला फ्रान्सकडून दुसरा गोल डिफेंडर बेंजामिन पावर्डने केला. हा त्याचा स्पर्धेतला पहिला गोल होता. या पराभवाबरोबर अर्जेंटिना स्पर्धेच्याबाहेर गेला आहे आणि फ्रान्सची टीम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. हे पाहिलंत का? पाहा व्हीडिओ : फुटबॉलसाठी फॅन्सचा भन्नाट प्रवास (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 173, "source_item_id": "173", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1585, "clean_index": 116, "clean_language_index": "mar_Deva:validation:116"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने देशाचे आर्थिक धोरण बदलणारे मोठे निर्णय घेतले. पण नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. सरकारचे हे अपयश जनतेला पटवून देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी दिली. लोकसत्तातर्फे आयोजित 'वेबसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदी आणि जीएसटीसारखे मोठे निर्णय मोदी सरकारने कुणाचाही सल्ला न घेता घेतले असून त्याची किंमत देशाला आर्थिक स्तरावर मोजावी लागली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ही बाब संसदेत हिंदीमध्ये मुद्देसूदपणे मांडता आली असती पण हे करण्यात काँग्रेस कमी पडली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराविषयी वृत्तपत्रांमधील लेखांमधून टीका केली आहे. पण हा विषय पुढे नेत देशभरात जनतेला समजेल अशा स्थानिक भाषेत याची मांडणी करता आली असती, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 2. जनतेवर प्रशासनाचे नियंत्रण असायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळताच सोमवारी स्थानिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केल्याची दृश्य पहायला मिळाली. हे गंभीर असून यावर पोलीस आणि प्रशासनाचे नियंत्रण असलेच पाहिजे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मद्यविक्रीला परवानगी दिली म्हणजे लॉकाडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस यांच्यावर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. आपला विभाग ग्रीन झोनमध्ये कसा येईल हे प्रशासनाने पहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 3. योगी सरकारच मजुरांना उत्तर प्रदेशात प्रवेश देत नाहीये - नवाब मलिक कामगारांना आपल्या राज्यात परत पाठवण्याच्या मु्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद दिसून आले. अशातच कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. द क्विंट हिंदी वेबसाईटने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील जवळपास 25 ते 30 लाख लोक आहेत. या लोकांना परत नेण्यासाठी राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली. पण योगी सरकार यामध्ये अटी शर्ती समोर ठेवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. योगी आदित्यनाथ कामगारांना कोरोनाची टेस्ट करुन पाठवा अशी भूमिका योगी आदित्यनाथ सरकारने घेतल्याचं सांगत लोकांना परत घेण्यास ते टाळाटळ करत असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. 30 लाख लोकांच्या टेस्ट करायला दीड वर्ष लागू शकतं, त्यामुळे अडचणी निर्माण न करता इतर राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही परवानगी द्यावी अशी विनंती राज्य सरकार पुन्हा करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. 4. लॉकडाऊनमुळे नियोजित विकासकामांना कात्री कोरोना व्हायरसच्या आरोग्य संकटामुळे राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. पण लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे सरकारने नियोजित विकास कामांना कात्री लावली आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे. राज्य सरकारने विकास योजनांवर 67 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक कपात असल्याचं म्हटलं जातंय. तसंच वर्षभरात नियोजित केलेल्या कार्यक्रमांचा नव्याने आढावा घेऊन त्याविषयीची माहिती अर्थ खात्याला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 5. दिल्लीत दारू महागली, खरेदीवर 70 टक्के अधिकचा कर मोजावा लागणार महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही सोमवारपासून केजरावील सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. पण दिल्लीत आता दारू खरेदी करायची असेल तर 'विशेष कोरोना कर'म्हणून 70 टक्के अधिकची किंमत मोजावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी अशा सूचना केजरीवाल यांनी पोलिसांना केली आहे. दारूच्या बाटलीवर असलेल्या एमआरपी किंमतीच्या 70 टक्के अधिक किंमत आता ग्राहकाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच 1000 रुपये किमतीची दारूची बाटली 1700 रुपयांची असेल. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असल्याने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दिल्लीतील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने देशाचे आर्थिक धोरण बदलणारे मोठे निर्णय घेतले. पण नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. सरकारचे हे अपयश जनतेला पटवून देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी दिली. लोकसत्तातर्फे आयोजित 'वेबसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदी आणि जीएसटीसारखे मोठे निर्णय मोदी सरकारने कुणाचाही सल्ला न घेता घेतले असून त्याची किंमत देशाला आर्थिक स्तरावर मोजावी लागली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ही बाब संसदेत हिंदीमध्ये मुद्देसूदपणे मांडता आली असती पण हे करण्यात काँग्रेस कमी पडली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराविषयी वृत्तपत्रांमधील लेखांमधून टीका केली आहे. पण हा विषय पुढे नेत देशभरात जनतेला समजेल अशा स्थानिक भाषेत याची मांडणी करता आली असती, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 2. जनतेवर प्रशासनाचे नियंत्रण असायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळताच सोमवारी स्थानिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केल्याची दृश्य पहायला मिळाली. हे गंभीर असून यावर पोलीस आणि प्रशासनाचे नियंत्रण असलेच पाहिजे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मद्यविक्रीला परवानगी दिली म्हणजे लॉकाडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस यांच्यावर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. आपला विभाग ग्रीन झोनमध्ये कसा येईल हे प्रशासनाने पहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 3. योगी सरकारच मजुरांना उत्तर प्रदेशात प्रवेश देत नाहीये - नवाब मलिक कामगारांना आपल्या राज्यात परत पाठवण्याच्या मु्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद दिसून आले. अशातच कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. द क्विंट हिंदी वेबसाईटने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील जवळपास 25 ते 30 लाख लोक आहेत. या लोकांना परत नेण्यासाठी राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली. पण योगी सरकार यामध्ये अटी शर्ती समोर ठेवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. योगी आदित्यनाथ कामगारांना कोरोनाची टेस्ट करुन पाठवा अशी भूमिका योगी आदित्यनाथ सरकारने घेतल्याचं सांगत लोकांना परत घेण्यास ते टाळाटळ करत असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. 30 लाख लोकांच्या टेस्ट करायला दीड वर्ष लागू शकतं, त्यामुळे अडचणी निर्माण न करता इतर राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही परवानगी द्यावी अशी विनंती राज्य सरकार पुन्हा करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. 4. लॉकडाऊनमुळे नियोजित विकासकामांना कात्री कोरोना व्हायरसच्या आरोग्य संकटामुळे राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. पण लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे सरकारने नियोजित विकास कामांना कात्री लावली आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे. राज्य सरकारने विकास योजनांवर 67 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक कपात असल्याचं म्हटलं जातंय. तसंच वर्षभरात नियोजित केलेल्या कार्यक्रमांचा नव्याने आढावा घेऊन त्याविषयीची माहिती अर्थ खात्याला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 5. दिल्लीत दारू महागली, खरेदीवर 70 टक्के अधिकचा कर मोजावा लागणार महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही सोमवारपासून केजरावील सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. पण दिल्लीत आता दारू खरेदी करायची असेल तर 'विशेष कोरोना कर'म्हणून 70 टक्के अधिकची किंमत मोजावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी अशा सूचना केजरीवाल यांनी पोलिसांना केली आहे. दारूच्या बाटलीवर असलेल्या एमआरपी किंमतीच्या 70 टक्के अधिक किंमत आता ग्राहकाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच 1000 रुपये किमतीची दारूची बाटली 1700 रुपयांची असेल. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असल्याने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दिल्लीतील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 175, "source_item_id": "175", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3982, "clean_index": 117, "clean_language_index": "mar_Deva:validation:117"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर राज्यात उग्र आंदोलन करू असा इशाराच मनसेने दिला आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला हा अल्टिमेटम दिला आहे. \"वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल, असं सरकारने जाहीर केलं होतं. पण दिलासा द्यायला सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा. ही महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी लोकांची फसवणूक आहे. म्हणून आम्ही अल्टिमेटम देतोय की सोमवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर मनसे जिल्ह्याजिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेलच, शिवाय उग्र आंदोलनही करू\", असा इशारा नांदगावकर यांनी दिला. तर नाही तर 'लातो के भूत बातों से नहीं मानते' असं म्हणत \"बील भरू नका कुणी कनेक्शन कापायला आलं तर मनसे तुमच्यासोबत आहे,\" असंही नांदगावकर म्हणाले. बाळा नांदगावरकर म्हणाले, \"महाराष्ट्रातल्या जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन मी करतो. वीज मंडळाचे लोक वीज कापण्यासाठी आले तर मनसैनिक तुमच्यासोबत असतील. यावेळी काही अनूचित घडलं तर याची जबाबदारी सरकारची असेल. सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर तुमचंही कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही.\" इतकंच नाही तर शरद पवार यांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नसल्याचा घणाघात नांदगावकर यांनी केला. लोकांनी आत्महत्या केल्यानंतरच तुम्ही वीज बिल माफ करणार का, असा सवालही त्यांनी केला. काय आहे प्रकरण? कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान प्रत्यक्ष मीटर रीडिंग करणे शक्य नसल्याने वीज कंपन्यांनी अंदाजित बिलं पाठवली होती. त्यात अनेकांना वाढीव वीज बिलं मिळाली. ही वाढीव रक्कमही थोडी-थोडकी नसून हजारो रुपयांची होती. त्यावरून ओरड झाल्यावर दिवाळीपर्यंत वाढीव वीज बिलात सवलत देऊ, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जवळपास महिनाभरापूर्वी म्हटलं होतं. मात्र, वीज कंपन्या चुकीची बिलं देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, असं कसं चालेल? असा म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राऊत यांनी सवलतीचा विषय चर्चेला आणला. प्रधान सचिवांनीही तपशीलवार माहिती दिला. मात्र, सरसकट सर्व कंपन्यांच्या ग्राहकांना सवलत देण्यास अर्थ विभागाने हरकत घेतली. वीज कंपन्या वाट्टेल तशी बिलं देणार आणि आपण सवलतीसाठी कोट्यवधी रुपये देणार, असं कसं करती य्ऊल, असा सवाल अर्थ विभागाने केला. अर्थ विभागाकडून परवानगी मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सवलत देणे शक्य नाही आणि ग्राहकांना त्यांची बिलं भरावीच लागतील, असं स्पष्ट केलं. वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने राज्यभरातून संतापाची भावना व्यक्त होत आहे. विरोधक आक्रमक या मुद्द्‌यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील ट्वीट करत राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे लिहितात, \"या महाविकास आघाडी सरकारने 'नाईटलाईफ' जास्त मनावर घेतले आहे, असं दिसत आहे. वीज बिल इतकं दिलंय की कुणीही भरणार नाही. मग काय अंधारच अंधार.\" तर अमरावतीमध्ये भाजपने वीज कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. तसंच ऊर्जा मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारत वाढीव वीज बिलात सवलत न देण्याच्या वक्तव्याचा निषेध केला. ही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलेलं दिसतंय. वीज बिलात राज्य सरकारकडून सवलत मिळणार नसल्याने भाजपने सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठिकठिकाणी आंदोलनही होत आहेत. त्यातच आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर राज्यात उग्र आंदोलन करू असा इशाराच मनसेने दिला आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला हा अल्टिमेटम दिला आहे. \"वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल, असं सरकारने जाहीर केलं होतं. पण दिलासा द्यायला सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा. ही महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी लोकांची फसवणूक आहे. म्हणून आम्ही अल्टिमेटम देतोय की सोमवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर मनसे जिल्ह्याजिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेलच, शिवाय उग्र आंदोलनही करू\", असा इशारा नांदगावकर यांनी दिला. तर नाही तर 'लातो के भूत बातों से नहीं मानते' असं म्हणत \"बील भरू नका कुणी कनेक्शन कापायला आलं तर मनसे तुमच्यासोबत आहे,\" असंही नांदगावकर म्हणाले. बाळा नांदगावरकर म्हणाले, \"महाराष्ट्रातल्या जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन मी करतो. वीज मंडळाचे लोक वीज कापण्यासाठी आले तर मनसैनिक तुमच्यासोबत असतील. यावेळी काही अनूचित घडलं तर याची जबाबदारी सरकारची असेल. सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर तुमचंही कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही.\" इतकंच नाही तर शरद पवार यांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नसल्याचा घणाघात नांदगावकर यांनी केला. लोकांनी आत्महत्या केल्यानंतरच तुम्ही वीज बिल माफ करणार का, असा सवालही त्यांनी केला. काय आहे प्रकरण? कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान प्रत्यक्ष मीटर रीडिंग करणे शक्य नसल्याने वीज कंपन्यांनी अंदाजित बिलं पाठवली होती. त्यात अनेकांना वाढीव वीज बिलं मिळाली. ही वाढीव रक्कमही थोडी-थोडकी नसून हजारो रुपयांची होती. त्यावरून ओरड झाल्यावर दिवाळीपर्यंत वाढीव वीज बिलात सवलत देऊ, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जवळपास महिनाभरापूर्वी म्हटलं होतं. मात्र, वीज कंपन्या चुकीची बिलं देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, असं कसं चालेल? असा म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राऊत यांनी सवलतीचा विषय चर्चेला आणला. प्रधान सचिवांनीही तपशीलवार माहिती दिला. मात्र, सरसकट सर्व कंपन्यांच्या ग्राहकांना सवलत देण्यास अर्थ विभागाने हरकत घेतली. वीज कंपन्या वाट्टेल तशी बिलं देणार आणि आपण सवलतीसाठी कोट्यवधी रुपये देणार, असं कसं करती य्ऊल, असा सवाल अर्थ विभागाने केला. अर्थ विभागाकडून परवानगी मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सवलत देणे शक्य नाही आणि ग्राहकांना त्यांची बिलं भरावीच लागतील, असं स्पष्ट केलं. वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने राज्यभरातून संतापाची भावना व्यक्त होत आहे. विरोधक आक्रमक या मुद्द्‌यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील ट्वीट करत राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे लिहितात, \"या महाविकास आघाडी सरकारने 'नाईटलाईफ' जास्त मनावर घेतले आहे, असं दिसत आहे. वीज बिल इतकं दिलंय की कुणीही भरणार नाही. मग काय अंधारच अंधार.\" तर अमरावतीमध्ये भाजपने वीज कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. तसंच ऊर्जा मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारत वाढीव वीज बिलात सवलत न देण्याच्या वक्तव्याचा निषेध केला. ही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 177, "source_item_id": "177", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3184, "clean_index": 118, "clean_language_index": "mar_Deva:validation:118"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांचा जन्म 14 मे 1923 रोजी फरिदपूर (आजच्या बांगलादेशमध्ये) मध्ये जन्मलेले सेन यांची बंगाली आणि हिंदी भाषेतील विविध चित्रपटांमुळे देश-विदेशात मोठी ख्याती होती. 1955 साली 'रातभोर' हा त्यांचा पहिला सिनेमा प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'नील आकाशेर निचे', 'पदातिक', 'इंटरव्ह्यू', 'कोलकाता इकेतोर', 'ओका उडी कथा', 'जेनेसिस', 'महापृथ्वी', 'खारिज', 'एक दिन प्रोतिदिन', 'भुवन शोम', 'अकालेर संधान', 'खंडहर', 'एक दिन अचानक', 'मृगया' और 'अंतरिन' यांचा समावेश आहे. 1969मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'भुवन शोम' चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून मृणाल सेन यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. 1983 साली त्यांच्या 'खारिज' चित्रपटाला कान, व्हेनिस, बर्लिन, कार्लोवी चित्रपट महोत्सवात ज्यूरी पुरस्कार मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना मृणाल सेन. 1976 साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मृगया' चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'मृगया' हा मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट होता. मृणाल सेन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1998 ते 2003 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. ते राष्ट्रीय फिल्म विकास निगमचेही सदस्य होते तसेच FTIIचेही अध्यक्ष होते. मृणाल सेन यांना 2003 या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोशल मीडियावर शोककळा सेन यांच्या निधनांने शोशल मीडियावर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, \"मृणाल सेन यांनी काही संस्मरणीय चित्रपट आम्हाला दिले, त्याबद्दली आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अतिशय कलात्मकरीत्या आणि संवेदनशीलतेने ते सिनेमा बनवायचे. त्यांचं काम अनेक पिढ्यांना आवडणारं होतं. त्यांच्या निधनाचं दुःख आहे.\" बंगालच्या मुख्यंत्री यांनी ट्विटरवर त्यांना शोकसंदेश दिला आहे. \"त्यांच्या जाण्याने सिनेउद्योगाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या परिवाराचं सांत्वन,\" असं त्या म्हणाल्या. माकप नेते सीताराम येचुरी म्हणाले की, \"एक मानवकेंद्रित सिनेमे बनवणारा दिग्दर्शक गेला. त्यांच्या जाण्याने फक्त सिने जगताचंच नाही तर भारतीय संस्कृती आणि कला जगताचं मोठं नुकसान झालं आहे.\" बंगाली अभिनेत्री पाओली दामनेही ट्विटर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "प्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन (95) यांचे कोलकाता येथे निधन झालं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांचा जन्म 14 मे 1923 रोजी फरिदपूर (आजच्या बांगलादेशमध्ये) मध्ये जन्मलेले सेन यांची बंगाली आणि हिंदी भाषेतील विविध चित्रपटांमुळे देश-विदेशात मोठी ख्याती होती. 1955 साली 'रातभोर' हा त्यांचा पहिला सिनेमा प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'नील आकाशेर निचे', 'पदातिक', 'इंटरव्ह्यू', 'कोलकाता इकेतोर', 'ओका उडी कथा', 'जेनेसिस', 'महापृथ्वी', 'खारिज', 'एक दिन प्रोतिदिन', 'भुवन शोम', 'अकालेर संधान', 'खंडहर', 'एक दिन अचानक', 'मृगया' और 'अंतरिन' यांचा समावेश आहे. 1969मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'भुवन शोम' चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून मृणाल सेन यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. 1983 साली त्यांच्या 'खारिज' चित्रपटाला कान, व्हेनिस, बर्लिन, कार्लोवी चित्रपट महोत्सवात ज्यूरी पुरस्कार मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना मृणाल सेन. 1976 साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मृगया' चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'मृगया' हा मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट होता. मृणाल सेन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1998 ते 2003 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. ते राष्ट्रीय फिल्म विकास निगमचेही सदस्य होते तसेच FTIIचेही अध्यक्ष होते. मृणाल सेन यांना 2003 या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोशल मीडियावर शोककळा सेन यांच्या निधनांने शोशल मीडियावर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, \"मृणाल सेन यांनी काही संस्मरणीय चित्रपट आम्हाला दिले, त्याबद्दली आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अतिशय कलात्मकरीत्या आणि संवेदनशीलतेने ते सिनेमा बनवायचे. त्यांचं काम अनेक पिढ्यांना आवडणारं होतं. त्यांच्या निधनाचं दुःख आहे.\" बंगालच्या मुख्यंत्री यांनी ट्विटरवर त्यांना शोकसंदेश दिला आहे. \"त्यांच्या जाण्याने सिनेउद्योगाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या परिवाराचं सांत्वन,\" असं त्या म्हणाल्या. माकप नेते सीताराम येचुरी म्हणाले की, \"एक मानवकेंद्रित सिनेमे बनवणारा दिग्दर्शक गेला. त्यांच्या जाण्याने फक्त सिने जगताचंच नाही तर भारतीय संस्कृती आणि कला जगताचं मोठं नुकसान झालं आहे.\" बंगाली अभिनेत्री पाओली दामनेही ट्विटर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 180, "source_item_id": "180", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2136, "clean_index": 119, "clean_language_index": "mar_Deva:validation:119"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखारमधल्या फ्लॅटबाबतची हायकोर्टातली याचिका कंगना राणावते मागे घेतली असून कोर्टाला बुधवारी याविषयीची माहिती देण्यात आली. खारमधल्या इमारतीतल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर सुधारणा केल्याबद्दल मुंबई महापालिकेने कंगना राणावतला नोटीस बजावली होती. त्यानंतर या नोटीशीला आव्हान देणारी याचिका कंगना राणावतने दाखल केली होती. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनानं दिंडोशी येथील दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. पण कोर्टाने हा दावा फेटाळून लावला. हे बांधकाम बेकायदा असल्याची दखल घेत दिंडोशी कोर्टाने कंगनाला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. पण याप्रकरणी हायकोर्टात दाद मागण्यासाठ कंगनाला सहा आठवड्यांची मुदत दिली होती. आता मात्र या प्रकरणी कंगना राणावतने एक पाऊल मागे घेतलंय. कंगनानं तिच्या खार येथील फ्लॅटमध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम मान्य केलं, मात्र ते आपण केलं नसून विकासकानं केल्याचा कंगनाचा दावा आहे. हे बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेमध्ये रीतसर अर्ज करण्याची मुभा तिला देण्यात आलीय. कंगना राणावतचा अर्ज दाखल झाल्यानंतर यावर चार आठवड्यांच्या आत निकाल देणं मुंबई महापालिकेला बंधनकारक असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. या अर्जावरचा मुंबई पालिकेचा निकाल कंगनाच्या विरोधात गेला, तरी मुंबई महानगरपालिकेला या बांधकामावर लगेच कारवाई करता येणार नाही. त्यासाठी 2 आठवड्यांची स्थगिती देण्यात आलीय. मुंबई महापालिकेच्या या निकालाच्या विरोधात कंगनाला पुन्हा कोर्टात दाद मागता येणार असल्याचं हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटलंय. गेल्या वर्षी अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिल भागातल्या बंगल्याचा काही भाग बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने त्यावर बुलडोझर चालवला होता. पण महापालिकेची ही कारवाई सूडबुद्धी करण्यात आल्याचं नंतर हायकोर्टाने म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई महापालिकेसोबतच्या बांधकामाबद्दलच्या वादामध्ये एक पाऊल मागे घेतलंय. बेकायदेशीर बांधकाम नियमित करून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करण्याची आपली तयारी असल्याचं कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखारमधल्या फ्लॅटबाबतची हायकोर्टातली याचिका कंगना राणावते मागे घेतली असून कोर्टाला बुधवारी याविषयीची माहिती देण्यात आली. खारमधल्या इमारतीतल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर सुधारणा केल्याबद्दल मुंबई महापालिकेने कंगना राणावतला नोटीस बजावली होती. त्यानंतर या नोटीशीला आव्हान देणारी याचिका कंगना राणावतने दाखल केली होती. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनानं दिंडोशी येथील दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. पण कोर्टाने हा दावा फेटाळून लावला. हे बांधकाम बेकायदा असल्याची दखल घेत दिंडोशी कोर्टाने कंगनाला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. पण याप्रकरणी हायकोर्टात दाद मागण्यासाठ कंगनाला सहा आठवड्यांची मुदत दिली होती. आता मात्र या प्रकरणी कंगना राणावतने एक पाऊल मागे घेतलंय. कंगनानं तिच्या खार येथील फ्लॅटमध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम मान्य केलं, मात्र ते आपण केलं नसून विकासकानं केल्याचा कंगनाचा दावा आहे. हे बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेमध्ये रीतसर अर्ज करण्याची मुभा तिला देण्यात आलीय. कंगना राणावतचा अर्ज दाखल झाल्यानंतर यावर चार आठवड्यांच्या आत निकाल देणं मुंबई महापालिकेला बंधनकारक असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. या अर्जावरचा मुंबई पालिकेचा निकाल कंगनाच्या विरोधात गेला, तरी मुंबई महानगरपालिकेला या बांधकामावर लगेच कारवाई करता येणार नाही. त्यासाठी 2 आठवड्यांची स्थगिती देण्यात आलीय. मुंबई महापालिकेच्या या निकालाच्या विरोधात कंगनाला पुन्हा कोर्टात दाद मागता येणार असल्याचं हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटलंय. गेल्या वर्षी अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिल भागातल्या बंगल्याचा काही भाग बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने त्यावर बुलडोझर चालवला होता. पण महापालिकेची ही कारवाई सूडबुद्धी करण्यात आल्याचं नंतर हायकोर्टाने म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 181, "source_item_id": "181", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1920, "clean_index": 120, "clean_language_index": "mar_Deva:validation:120"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआर. वसुमती हे चेन्नई येथील दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे उपसंचालक आहेत. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्बाडी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार वसुमती यांना शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून सध्या निलंबित करण्यात आले आहे. वसुमती यांच्याविरोधात आदेश काय निघाला आहे हे नमूद करण्यात आलेले नाही, मात्र फेडरल सिव्हिल वर्क्स कायद्याअंतर्गत त्यांना केवळ निलंबित करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथील तीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधानांची भाषणं दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली. दूरदर्शनच्या तमिळ टीव्हीवर दोन कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. परंतु आयआयटी मद्रास येथे झालेल्या 'सिंगापूर - इंडिया हॅकेथॉन 2019' या कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण झाले नाही. यातील मजकूर केवळ वृत्तपत्रात देण्यात आला होता. पंतप्रधान कार्यालयातर्फे 30 सप्टेंबर रोजी यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. यानंतर कार्यक्रम विभागाच्या प्रभारी उपसंचालकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात करण्याचे आदेश देण्यात आले. पंतप्रधानांच्या त्या ठरावीक भाषणाचे थेट प्रसारण करण्याचे आदेश देण्यात आले होते किंवा नाही, आले असल्यास त्याचे थेट प्रक्षेपण का झाले नाही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. चेन्नई दूरदर्शन भागातील कुणीही यासंदर्भात बोलण्यास तयार नाही. शिस्तभंगाची कारवाई झालेले वसुमती फोनवर उपलब्ध नाहीत. बीबीसी तमिळच्या प्रतिनिधींनी प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "चेन्नई येथील दूरदर्शन वाहिनीच्या उपसंचालकांचे निलंबन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेन्नई कार्यक्रम लाइव्ह करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हे निलंबन असावे असा कयास बांधला जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआर. वसुमती हे चेन्नई येथील दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे उपसंचालक आहेत. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्बाडी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार वसुमती यांना शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून सध्या निलंबित करण्यात आले आहे. वसुमती यांच्याविरोधात आदेश काय निघाला आहे हे नमूद करण्यात आलेले नाही, मात्र फेडरल सिव्हिल वर्क्स कायद्याअंतर्गत त्यांना केवळ निलंबित करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथील तीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधानांची भाषणं दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली. दूरदर्शनच्या तमिळ टीव्हीवर दोन कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. परंतु आयआयटी मद्रास येथे झालेल्या 'सिंगापूर - इंडिया हॅकेथॉन 2019' या कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण झाले नाही. यातील मजकूर केवळ वृत्तपत्रात देण्यात आला होता. पंतप्रधान कार्यालयातर्फे 30 सप्टेंबर रोजी यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. यानंतर कार्यक्रम विभागाच्या प्रभारी उपसंचालकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात करण्याचे आदेश देण्यात आले. पंतप्रधानांच्या त्या ठरावीक भाषणाचे थेट प्रसारण करण्याचे आदेश देण्यात आले होते किंवा नाही, आले असल्यास त्याचे थेट प्रक्षेपण का झाले नाही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. चेन्नई दूरदर्शन भागातील कुणीही यासंदर्भात बोलण्यास तयार नाही. शिस्तभंगाची कारवाई झालेले वसुमती फोनवर उपलब्ध नाहीत. बीबीसी तमिळच्या प्रतिनिधींनी प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 182, "source_item_id": "182", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1757, "clean_index": 121, "clean_language_index": "mar_Deva:validation:121"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. पण, लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरू करायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं, \"लोकल सरसकट सर्वांना सुरू करायला हवं. वेगवेगळ्या वेळा ठेवलं तर कुणी पाळत नाही. एकाच वेळी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या वेळा बदलण्याची व्यवस्था आस्थापनांमध्ये आहे का, हा पण एक मुद्दा आहे.\" तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, \"काही प्रवासी संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याठिकाणी आम्ही कसं नियोजन करणार आहोत, याची माहिती दिली होती. पण रेल्वे मंत्रालयाकडून प्रतिक्रिया आली नाही. \"सरसकट लोकल सुरू करावी, अशी लोकांची मागणी आहे. हळूहळू यामध्ये बदल करता येईल. लोकांनी शिस्त पाळली तर टप्प्याटप्प्याने सरसकट लोकल सुरू करता येऊ शकेल. येत्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात परिस्थिती पाहून हा निर्णय घेता येईल. वेळेबाबतचा निर्णय येत्या काही कालावधीत घेण्यात येईल.\" रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं आहे. पत्रात काय म्हटलं? हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबई लोकल सेवा आज म्हणजेत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. पण, लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरू करायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं, \"लोकल सरसकट सर्वांना सुरू करायला हवं. वेगवेगळ्या वेळा ठेवलं तर कुणी पाळत नाही. एकाच वेळी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या वेळा बदलण्याची व्यवस्था आस्थापनांमध्ये आहे का, हा पण एक मुद्दा आहे.\" तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, \"काही प्रवासी संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याठिकाणी आम्ही कसं नियोजन करणार आहोत, याची माहिती दिली होती. पण रेल्वे मंत्रालयाकडून प्रतिक्रिया आली नाही. \"सरसकट लोकल सुरू करावी, अशी लोकांची मागणी आहे. हळूहळू यामध्ये बदल करता येईल. लोकांनी शिस्त पाळली तर टप्प्याटप्प्याने सरसकट लोकल सुरू करता येऊ शकेल. येत्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात परिस्थिती पाहून हा निर्णय घेता येईल. वेळेबाबतचा निर्णय येत्या काही कालावधीत घेण्यात येईल.\" रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं आहे. पत्रात काय म्हटलं? हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 184, "source_item_id": "184", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1361, "clean_index": 122, "clean_language_index": "mar_Deva:validation:122"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. आगामी मुख्यमंत्री वंचित आघाडीचाचः प्रकाश आंबेडकर \"आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल,\" असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. भविष्यात वंचित बहुजन आघाडी राज्यातील विरोधी पक्ष असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. \"आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करण्यास उत्सुक आहोत. अद्यापही काँग्रेसला आमचे दरवाजे मोकळे आहेत. पण 144 पेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेसला देणार नाहीत. याबाबतची अंतिम भूमिका पुढील आठवड्यात आपण जाहीर करणार आहोत,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \"आमच्या संभाव्य आघाडीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही. कारण राष्ट्रवादीची मते काँग्रेसला परावर्तित होत नसल्याचं काँग्रेसवालेच बोलतात. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे काहीच कारण नाही,\" असंही ते पुढे म्हणाले. 2. BSNLमध्ये कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव \"BSNLच्या 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तरी कंपनीत 1 लाख कर्मचारी असतील,\" असं मत BSNLचे अध्यक्ष प्रवीण कुमार पुरवर यांनी व्यक्त केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय. \"आमच्या स्पर्धकांपेक्षा BSNLमधील कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर चर्चा करत आहोत. जवळपास 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे,\" असं त्यांनी म्हटलं आहे. BSNLमधील कर्मचाऱ्यांवर एकूण महसुलापैकी 70 टक्के रक्कम खर्च होते, असंही त्यांनी पुढे म्हटलंय. कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन त्यांच्यासमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवू असं प्रवीण कुमार म्हणाले. 3. आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली - संजय राऊत \"आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसनं त्यांच्या काळात उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं,\" असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते,\" एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. संजय राऊत \"येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार असं अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे. शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात,\" असंही ते म्हणाले. दरम्यान, \"नारायण राणे यांना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही. पण, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही,\" असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 4. 'एवढे खोटारडे पंतप्रधान, मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत' \"स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत,\" अशी टीका खासदार नाना पटोले यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. \"भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासने देण्यात येतात. त्याची पूर्ती होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत,\" असंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेसकडून काढण्यात आलेली महापर्दाफाश यात्रा अकोल्यात पोहोचल्यानंतर ते बोलत होते. 5. राष्ट्रवादीनं शब्द देऊन फसवलं : हर्षवर्धन पाटील \"लबाड राष्ट्रवादीनं (NCP) शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीनं अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीनं घेतला,\" असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय. इंदापुरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. \"सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल,\" असं ते म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची सध्या चर्चा सुरू आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. आगामी मुख्यमंत्री वंचित आघाडीचाचः प्रकाश आंबेडकर \"आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल,\" असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. भविष्यात वंचित बहुजन आघाडी राज्यातील विरोधी पक्ष असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. \"आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करण्यास उत्सुक आहोत. अद्यापही काँग्रेसला आमचे दरवाजे मोकळे आहेत. पण 144 पेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेसला देणार नाहीत. याबाबतची अंतिम भूमिका पुढील आठवड्यात आपण जाहीर करणार आहोत,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \"आमच्या संभाव्य आघाडीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही. कारण राष्ट्रवादीची मते काँग्रेसला परावर्तित होत नसल्याचं काँग्रेसवालेच बोलतात. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे काहीच कारण नाही,\" असंही ते पुढे म्हणाले. 2. BSNLमध्ये कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव \"BSNLच्या 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तरी कंपनीत 1 लाख कर्मचारी असतील,\" असं मत BSNLचे अध्यक्ष प्रवीण कुमार पुरवर यांनी व्यक्त केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय. \"आमच्या स्पर्धकांपेक्षा BSNLमधील कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर चर्चा करत आहोत. जवळपास 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे,\" असं त्यांनी म्हटलं आहे. BSNLमधील कर्मचाऱ्यांवर एकूण महसुलापैकी 70 टक्के रक्कम खर्च होते, असंही त्यांनी पुढे म्हटलंय. कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन त्यांच्यासमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवू असं प्रवीण कुमार म्हणाले. 3. आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली - संजय राऊत \"आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसनं त्यांच्या काळात उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं,\" असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते,\" एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. संजय राऊत \"येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार असं अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे. शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात,\" असंही ते म्हणाले. दरम्यान, \"नारायण राणे यांना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही. पण, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही,\" असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 4. 'एवढे खोटारडे पंतप्रधान, मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत' \"स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत,\" अशी टीका खासदार नाना पटोले यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. \"भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासने देण्यात येतात. त्याची पूर्ती होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत,\" असंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेसकडून काढण्यात आलेली महापर्दाफाश यात्रा अकोल्यात पोहोचल्यानंतर ते बोलत होते. 5. राष्ट्रवादीनं शब्द देऊन फसवलं : हर्षवर्धन पाटील \"लबाड राष्ट्रवादीनं (NCP) शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीनं अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीनं घेतला,\" असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय. इंदापुरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. \"सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल,\" असं ते म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची सध्या चर्चा सुरू आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 186, "source_item_id": "186", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3522, "clean_index": 123, "clean_language_index": "mar_Deva:validation:123"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1.अमोल पालेकर यांना भाषण करण्यापासून रोखलं मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं. 'द वायर' वेबसाईटने ही बातमी दिली आहे. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते. पालेकर यांनी गॅलरीच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना भाषणाच्या मध्येच टोकायला सुरुवात केली. \"तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे,\" असं त्यांना यावेळी सांगण्यात आलं. \"तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं,\" असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितलं. याबद्दल सोशल मीडियावरही बरीच प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेससह अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. 2. जातपडताळणी समित्या बंद करण्याचा निर्णय सर्व जात पडताळणी समित्या गुंडाळून ती देण्यासाठी सुटसुटीत पद्धत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रकिया वेळखाऊ असते. या त्रासातून हजारो लोकांची सुटका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची बातमी लोकमतने दिली आहे. जात प्रमाणपत्र कायद्यात सुधारणा केली जाईल. त्यानुसार ज्या प्रमाणपत्रांबाबत तक्रारी असतील त्यांचीच सुनावणी केली जाईल. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात तक्रारींची प्रकरणं प्राधिकरणाकडे पाठवण्याची व्यवस्था आहे. तीच व्यवस्था राज्यात आणण्याचा मुख्यमंत्र्याचा विचार असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे. 3.संसदीय समितीचे आदेश ट्विटरने धुडकावले ट्विटरवर उजव्या विचारसरणीच्या पोस्टवर सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे आरोप झाल्यानंतर सरकारने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबतच्या संसदीय समितीपुढे हजर होण्याचे आदेश दिले होते. ट्वटिरचे मुख्याधिकारी जॅक डॉर्सी आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत 11 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र कंपनीच्या मुख्यालयातून दिल्लीत हजर होण्यासाठी हा वेळ अपुरा असल्याचं ट्विटरने सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या रक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरला आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. 4. तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात सरस्वती पूजा मंडपात अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. बिस्वास कृष्णागंज मतदारसंघातून आमदार आहेत. भरदिवसा जमावासमोर त्यांची हत्या करण्यात आली आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घटनास्थळी उपस्थित होते. हा हल्ला भाजपतर्फे घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे. दरम्यान, दोषींनी कठोर शिक्षा व्हावी, असं भाजपने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 5. कोलकाता आयुक्तांची सात तास चौकशी सार कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची 7 तास 15 मिनिटं चौकशी करण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. CBIने त्यांची शिलाँग येथे दोन टप्प्यात चौकशी केली आहे. या संपूर्ण चौकशीत शारदा घोटाळ्याशी संबंधित विविध घटनांवर आधारित होती. हा घोटाळा 2013 मध्ये सुरू झाला होता. तेव्हा कुमार बिधानगर येथे पोलीस आयुक्त होते. CBI अधिकाऱ्यांच्या मते त्याच काळात काही कागदपत्रं गहाळ झाली होती. याच प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी CBI विरुद्ध ममता बॅनर्जी असा वाद झाला होता. CBI हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांवरून चौकशी करत असून, यामागे त्यांचा राजकीय हेतू आहे, असं ममता बॅनर्जी यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी काही काळ धरणे आंदोलनही केलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सर्व महत्त्वांचे वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या पुढीलप्रमाणे:", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1.अमोल पालेकर यांना भाषण करण्यापासून रोखलं मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं. 'द वायर' वेबसाईटने ही बातमी दिली आहे. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते. पालेकर यांनी गॅलरीच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना भाषणाच्या मध्येच टोकायला सुरुवात केली. \"तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे,\" असं त्यांना यावेळी सांगण्यात आलं. \"तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं,\" असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितलं. याबद्दल सोशल मीडियावरही बरीच प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेससह अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. 2. जातपडताळणी समित्या बंद करण्याचा निर्णय सर्व जात पडताळणी समित्या गुंडाळून ती देण्यासाठी सुटसुटीत पद्धत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रकिया वेळखाऊ असते. या त्रासातून हजारो लोकांची सुटका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची बातमी लोकमतने दिली आहे. जात प्रमाणपत्र कायद्यात सुधारणा केली जाईल. त्यानुसार ज्या प्रमाणपत्रांबाबत तक्रारी असतील त्यांचीच सुनावणी केली जाईल. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात तक्रारींची प्रकरणं प्राधिकरणाकडे पाठवण्याची व्यवस्था आहे. तीच व्यवस्था राज्यात आणण्याचा मुख्यमंत्र्याचा विचार असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे. 3.संसदीय समितीचे आदेश ट्विटरने धुडकावले ट्विटरवर उजव्या विचारसरणीच्या पोस्टवर सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे आरोप झाल्यानंतर सरकारने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबतच्या संसदीय समितीपुढे हजर होण्याचे आदेश दिले होते. ट्वटिरचे मुख्याधिकारी जॅक डॉर्सी आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत 11 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र कंपनीच्या मुख्यालयातून दिल्लीत हजर होण्यासाठी हा वेळ अपुरा असल्याचं ट्विटरने सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या रक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरला आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. 4. तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात सरस्वती पूजा मंडपात अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. बिस्वास कृष्णागंज मतदारसंघातून आमदार आहेत. भरदिवसा जमावासमोर त्यांची हत्या करण्यात आली आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घटनास्थळी उपस्थित होते. हा हल्ला भाजपतर्फे घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे. दरम्यान, दोषींनी कठोर शिक्षा व्हावी, असं भाजपने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 5. कोलकाता आयुक्तांची सात तास चौकशी सार कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची 7 तास 15 मिनिटं चौकशी करण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. CBIने त्यांची शिलाँग येथे दोन टप्प्यात चौकशी केली आहे. या संपूर्ण चौकशीत शारदा घोटाळ्याशी संबंधित विविध घटनांवर आधारित होती. हा घोटाळा 2013 मध्ये सुरू झाला होता. तेव्हा कुमार बिधानगर येथे पोलीस आयुक्त होते. CBI अधिकाऱ्यांच्या मते त्याच काळात काही कागदपत्रं गहाळ झाली होती. याच प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी CBI विरुद्ध ममता बॅनर्जी असा वाद झाला होता. CBI हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांवरून चौकशी करत असून, यामागे त्यांचा राजकीय हेतू आहे, असं ममता बॅनर्जी यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी काही काळ धरणे आंदोलनही केलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 189, "source_item_id": "189", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3655, "clean_index": 124, "clean_language_index": "mar_Deva:validation:124"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उस्मानाबादेत होत असल्यामुळे याच भागातील साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड होईल अशी चर्चा होती. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवि ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ तसंच रा. रं बोराडे यांची नावं या पदासाठी चर्चेत होती. पण अखेरीस फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निवड करण्यात आली आहे. कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो फादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए. तर धर्मशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं. 1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली. 1983 ते 2007 या कालावधीत ते मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी महत्त्वाचं कार्य केलं. त्यांनी पर्यावरण, गुंडगिरी तसंच सामाजिक प्रश्नांविरूद्ध आवाज उठवला. तसंच त्यांनी राजकारणातील गुन्हेगारीविरुद्ध टोकदार लिखाण केलं. फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदा 1. आनंदाचे तरंग : मदर टेरेसा 2. ओअसिसच्या शोधात 3. तेजाची पाऊले 4. नाही मी एकला 5. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची 6. सुबोध बायबल 7. सृजनाचा मळा 8. परिवर्तनासाठी धर्म 9. ख्रिस्ताची गोष्ट 10. मुलांचे बायबल 11. ख्रिस्ती सण आणि उत्सव 12. पोप जॉन पॉल दुसरे 13. गोतावळा 14. गिदीअन 15. सृजनाचा मोहोर हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये साहित्य महामंडळाची बैठक झाली. यामध्ये फादर दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उस्मानाबादेत होत असल्यामुळे याच भागातील साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड होईल अशी चर्चा होती. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवि ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ तसंच रा. रं बोराडे यांची नावं या पदासाठी चर्चेत होती. पण अखेरीस फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निवड करण्यात आली आहे. कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो फादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए. तर धर्मशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं. 1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली. 1983 ते 2007 या कालावधीत ते मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी महत्त्वाचं कार्य केलं. त्यांनी पर्यावरण, गुंडगिरी तसंच सामाजिक प्रश्नांविरूद्ध आवाज उठवला. तसंच त्यांनी राजकारणातील गुन्हेगारीविरुद्ध टोकदार लिखाण केलं. फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदा 1. आनंदाचे तरंग : मदर टेरेसा 2. ओअसिसच्या शोधात 3. तेजाची पाऊले 4. नाही मी एकला 5. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची 6. सुबोध बायबल 7. सृजनाचा मळा 8. परिवर्तनासाठी धर्म 9. ख्रिस्ताची गोष्ट 10. मुलांचे बायबल 11. ख्रिस्ती सण आणि उत्सव 12. पोप जॉन पॉल दुसरे 13. गोतावळा 14. गिदीअन 15. सृजनाचा मोहोर हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 191, "source_item_id": "191", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1718, "clean_index": 125, "clean_language_index": "mar_Deva:validation:125"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इराकच्या मोसूल शहरातून गायब झालेल्यांबद्दल देशात फार अनिश्चितता होती. मात्र या बेपत्ता झालेल्या 40 जणांपैकी 39 जण आता जिवंत नाहीत, असं सुषमा यांनी स्पष्ट केलं. मृतांपैकी 31 जण पंजाबचे, चार जण हिमाचल प्रदेशचे आणि उर्वरित पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत. \"यापैकी चाळीसावे हरजीत मसीह मुसलमान बनून तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मृतांच्या नातेवाईकांच्या DNA नमुन्यांची पडताळणी केल्यानंतर त्या 39 जणांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे,\" असं स्वराज यांनी सांगितलं. \"चारही राज्यांच्या सरकारांकडून DNAचे नमुने मागवण्यात आले होते. सगळ्यांत आधी संदीप नावाच्या मुलाचा DNA नमुना तपासण्यात आला होता. DNAचाच पुरावा आम्ही ओळख पटवण्यासाठी अंतिम म्हणून ग्राह्य धरला,\" असंही स्वराज म्हणाल्या. मृतांची प्रेतं एक मोठी कबर खोदून काढण्यात आली, कारण एकाच कबरीत सगळ्यांना पुरण्यात आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इराकमधून 2014मध्ये बेपत्ता झालेल्या 40 भारतीयांपैकी 39 भारतीयांची कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने हत्या केल्याचा खुलासा भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इराकच्या मोसूल शहरातून गायब झालेल्यांबद्दल देशात फार अनिश्चितता होती. मात्र या बेपत्ता झालेल्या 40 जणांपैकी 39 जण आता जिवंत नाहीत, असं सुषमा यांनी स्पष्ट केलं. मृतांपैकी 31 जण पंजाबचे, चार जण हिमाचल प्रदेशचे आणि उर्वरित पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत. \"यापैकी चाळीसावे हरजीत मसीह मुसलमान बनून तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मृतांच्या नातेवाईकांच्या DNA नमुन्यांची पडताळणी केल्यानंतर त्या 39 जणांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे,\" असं स्वराज यांनी सांगितलं. \"चारही राज्यांच्या सरकारांकडून DNAचे नमुने मागवण्यात आले होते. सगळ्यांत आधी संदीप नावाच्या मुलाचा DNA नमुना तपासण्यात आला होता. DNAचाच पुरावा आम्ही ओळख पटवण्यासाठी अंतिम म्हणून ग्राह्य धरला,\" असंही स्वराज म्हणाल्या. मृतांची प्रेतं एक मोठी कबर खोदून काढण्यात आली, कारण एकाच कबरीत सगळ्यांना पुरण्यात आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 192, "source_item_id": "192", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1124, "clean_index": 126, "clean_language_index": "mar_Deva:validation:126"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे पण पाकिस्तान एनएसजीचा सदस्य नाही. अमेरिकेच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या 'न्युक्लिअर सप्लायर ग्रुप' (NSG) मध्ये सामील होण्याच्या मनसुब्यांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांत अमेरिकेनं बंदी घातलेल्या 23 परदेशी कंपन्यांमध्ये या कंपन्यांचासुद्धा समावेश आहे. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते या सात कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाला घातक असलेल्या कारवायांमध्ये सामील होत्या किंवा तसं करण्याचा त्यांचा डाव होता. या सात कंपन्यांची नावं खालीलप्रमाणे अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते कराचीमधल्या मुश्को इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडनं निर्बंध घातलेल्या काही कंपन्यांकडून उपकरणांची खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे लाहोरच्या सोल्युशन्स इंजिनिअरिंग कंपनीचा राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला घातक असल्याच्या आरोपावरून या यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्या काही हलचाली या अमेरिकी सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आधीच निर्बंध घातलेल्या पाकिस्तानी कंपन्यांसाठी या कंपन्या उपकरणांची खरेदी करत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. या सातही कंपन्या कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमधल्या आहेत. मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत या कंपन्यांच्या पत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत समावेश झाल्यानं आता त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार करता येणार नाही. 'एनटायटी लिस्ट' असं या यादीचं नाव आहे. कोणत्याही कंपनीचा या यादीत समावेश करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र, संरक्षण, उर्जा आणि अर्थ मंत्रालयांमध्ये सहमती असावी लागते. निर्बंध घातलेल्या 23 कंपन्यांमध्ये 15 कंपन्या दक्षिण सुदान आणि एक कंपनी सिंगापूरची आहे. एनएसजीची (NSG) वाटचाल होणार कठीण अमेरिका पाकिस्तानवर दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलण्यासाठी दबाव टाकत आहे, अशा पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत. यामुळे पाकिस्तानच्या न्युक्लिअर सप्लायर ग्रुपमध्ये सामील होण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाकडे अण्वस्त्र असूनसुद्धा दोन्ही देश एनएसजीचे सदस्य नाहीत. भारत या गटात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी ब्रिटन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा भारताला पाठिंबासुद्धा आहे. पाकिस्ताननं या गटात सामील होण्यासाठी 2016 साली आपलं नाव पुढे केलं होतं आणि चीननं पाकिस्तानला समर्थन दिलं होतं. भारत ज्या आधारावर या गटात सामील होऊ इच्छितो तोच आधार पाकिस्तानकडे आहे. या गटात सामील होण्यासाठी प्रत्येक सदस्य देशाची सहमती असणं गरजेचं आहे. या एनटायटी लिस्टनंतर भारताची स्थिती मजबूत होईल असं भारतीय अधिकाऱ्यांना वाटत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेनं पाकिस्तानच्या सात कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यांच्यावर अण्वस्त्र व्यापार करण्याचा आरोप होता. म्हणून या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे पण पाकिस्तान एनएसजीचा सदस्य नाही. अमेरिकेच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या 'न्युक्लिअर सप्लायर ग्रुप' (NSG) मध्ये सामील होण्याच्या मनसुब्यांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांत अमेरिकेनं बंदी घातलेल्या 23 परदेशी कंपन्यांमध्ये या कंपन्यांचासुद्धा समावेश आहे. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते या सात कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाला घातक असलेल्या कारवायांमध्ये सामील होत्या किंवा तसं करण्याचा त्यांचा डाव होता. या सात कंपन्यांची नावं खालीलप्रमाणे अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते कराचीमधल्या मुश्को इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडनं निर्बंध घातलेल्या काही कंपन्यांकडून उपकरणांची खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे लाहोरच्या सोल्युशन्स इंजिनिअरिंग कंपनीचा राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला घातक असल्याच्या आरोपावरून या यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्या काही हलचाली या अमेरिकी सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आधीच निर्बंध घातलेल्या पाकिस्तानी कंपन्यांसाठी या कंपन्या उपकरणांची खरेदी करत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. या सातही कंपन्या कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमधल्या आहेत. मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत या कंपन्यांच्या पत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत समावेश झाल्यानं आता त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार करता येणार नाही. 'एनटायटी लिस्ट' असं या यादीचं नाव आहे. कोणत्याही कंपनीचा या यादीत समावेश करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र, संरक्षण, उर्जा आणि अर्थ मंत्रालयांमध्ये सहमती असावी लागते. निर्बंध घातलेल्या 23 कंपन्यांमध्ये 15 कंपन्या दक्षिण सुदान आणि एक कंपनी सिंगापूरची आहे. एनएसजीची (NSG) वाटचाल होणार कठीण अमेरिका पाकिस्तानवर दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलण्यासाठी दबाव टाकत आहे, अशा पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत. यामुळे पाकिस्तानच्या न्युक्लिअर सप्लायर ग्रुपमध्ये सामील होण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाकडे अण्वस्त्र असूनसुद्धा दोन्ही देश एनएसजीचे सदस्य नाहीत. भारत या गटात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी ब्रिटन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा भारताला पाठिंबासुद्धा आहे. पाकिस्ताननं या गटात सामील होण्यासाठी 2016 साली आपलं नाव पुढे केलं होतं आणि चीननं पाकिस्तानला समर्थन दिलं होतं. भारत ज्या आधारावर या गटात सामील होऊ इच्छितो तोच आधार पाकिस्तानकडे आहे. या गटात सामील होण्यासाठी प्रत्येक सदस्य देशाची सहमती असणं गरजेचं आहे. या एनटायटी लिस्टनंतर भारताची स्थिती मजबूत होईल असं भारतीय अधिकाऱ्यांना वाटत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 194, "source_item_id": "194", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2513, "clean_index": 127, "clean_language_index": "mar_Deva:validation:127"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताने काल (गुरुवार, 18 मार्च) इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर या मागणीने सोशल मीडियावर पुन्हा जोर धरल्याचं दिसून येत आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या मालिकेत भारत 2-1 ने पिछाडीवर होता. चौथ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागून भारत ही मालिका गमावणार अशी चिन्ह होती. पण या सामन्यात भारताने विजय मिळवून 2-2 अशी बरोबरी साधली आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद कोहलीकडेच होतं. शिवाय भारताने या सामन्यात विजयही मिळवला आहे, अशा स्थितीत रोहित शर्माला कर्णधारपद देण्याची मागणी का केली जात असावी, असा प्रश्न उपस्थित केला जाणं स्वाभाविक आहे. पण या मागणीचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला काल घडलेला सगळा घटनाक्रम जाणून घ्यावा लागेल. मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने 5 बाद 185 अशी धावसंख्या उभी केला. नंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. पण मधल्या फळीतील चौकार-षटकारांची आतषबाजी करत विजय दृष्टीक्षेपात आणला होता. दरम्यान, अखेरची तीन-चार षटके उरलेली असताना विराट कोहली दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. अशा स्थितीत उपकर्णधार रोहित शर्माकडे भारतीय संघाची सूत्रं आली. रोहित शर्माने शांतपणे ही जबाबदारी पेलताना सुयोग्य निर्णय घेतले. त्यामुळे सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकला होता. अखेरच्या षटकात इंग्लंडला 23 धावा आवश्यक होत्या. चेंडू शार्दूल ठाकूरकडे देण्यात आला. पहिल्या तीन चेंडूंवर चौकार-षटकारांची बरसात झाल्याने ठाकूर चांगलाच दबावात आला. त्याने पुन्हा दोन वाईड चेंडू टाकल्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली होती. पण रोहित शर्मा ठामपणे ठाकूरच्या बाजूने उभे राहिला. त्याने त्याचं मनोबल वाढवून चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अखेर, भारताने या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांचं चांगलंच कौतुक केलं जात आहे. रोहित शर्मालाच टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. रोहित शर्मा IPL मधील सर्वांत यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा IPL विजेतेपद पटकावलेलं आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया भारताने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. रोहित शर्माच्या या सेलिब्रेशनचा एक वेगळा फॅन बेस असल्याचं आर्यन नामक एका ट्वीटर खातेदाराने म्हटलंय. या फोटोत रोहित शर्मा विराट कोहलीला कर्णधारपदाचे धडे देत आहे, असं एका व्यक्तीने म्हटलंय. रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार असला तरी तो एक अनुभवी कर्णधार आहे, असं माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितल्याचं हिटमॅन रॉकी या अकाऊंट धारकाने म्हटलंय. तब्बल 25 पेक्षा जास्त अधिकृत ट्वीटर खातेदारांनी रोहितला कर्णधार म्हणून पसंती दिली, असं संजू यांनी म्हटलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी-20 संघाचं कर्णधारपद देण्यात यावं, अशी मागणी वारंवार होत असते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताने काल (गुरुवार, 18 मार्च) इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर या मागणीने सोशल मीडियावर पुन्हा जोर धरल्याचं दिसून येत आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या मालिकेत भारत 2-1 ने पिछाडीवर होता. चौथ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागून भारत ही मालिका गमावणार अशी चिन्ह होती. पण या सामन्यात भारताने विजय मिळवून 2-2 अशी बरोबरी साधली आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद कोहलीकडेच होतं. शिवाय भारताने या सामन्यात विजयही मिळवला आहे, अशा स्थितीत रोहित शर्माला कर्णधारपद देण्याची मागणी का केली जात असावी, असा प्रश्न उपस्थित केला जाणं स्वाभाविक आहे. पण या मागणीचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला काल घडलेला सगळा घटनाक्रम जाणून घ्यावा लागेल. मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने 5 बाद 185 अशी धावसंख्या उभी केला. नंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. पण मधल्या फळीतील चौकार-षटकारांची आतषबाजी करत विजय दृष्टीक्षेपात आणला होता. दरम्यान, अखेरची तीन-चार षटके उरलेली असताना विराट कोहली दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. अशा स्थितीत उपकर्णधार रोहित शर्माकडे भारतीय संघाची सूत्रं आली. रोहित शर्माने शांतपणे ही जबाबदारी पेलताना सुयोग्य निर्णय घेतले. त्यामुळे सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकला होता. अखेरच्या षटकात इंग्लंडला 23 धावा आवश्यक होत्या. चेंडू शार्दूल ठाकूरकडे देण्यात आला. पहिल्या तीन चेंडूंवर चौकार-षटकारांची बरसात झाल्याने ठाकूर चांगलाच दबावात आला. त्याने पुन्हा दोन वाईड चेंडू टाकल्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली होती. पण रोहित शर्मा ठामपणे ठाकूरच्या बाजूने उभे राहिला. त्याने त्याचं मनोबल वाढवून चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अखेर, भारताने या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांचं चांगलंच कौतुक केलं जात आहे. रोहित शर्मालाच टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. रोहित शर्मा IPL मधील सर्वांत यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा IPL विजेतेपद पटकावलेलं आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया भारताने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. रोहित शर्माच्या या सेलिब्रेशनचा एक वेगळा फॅन बेस असल्याचं आर्यन नामक एका ट्वीटर खातेदाराने म्हटलंय. या फोटोत रोहित शर्मा विराट कोहलीला कर्णधारपदाचे धडे देत आहे, असं एका व्यक्तीने म्हटलंय. रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार असला तरी तो एक अनुभवी कर्णधार आहे, असं माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितल्याचं हिटमॅन रॉकी या अकाऊंट धारकाने म्हटलंय. तब्बल 25 पेक्षा जास्त अधिकृत ट्वीटर खातेदारांनी रोहितला कर्णधार म्हणून पसंती दिली, असं संजू यांनी म्हटलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 196, "source_item_id": "196", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2964, "clean_index": 128, "clean_language_index": "mar_Deva:validation:128"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन करणे किंवा सातत्याने ते काढायला जाणे घातक आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो,\" असा इशारा गुलेरिया यांनी दिला आहे. अँटिजन टेस्ट किंवा RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे पण कोव्हिड-19 ची लक्षणं दिसत आहेत, अशा वेळी HRCT टेस्ट किंवा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. HRCT टेस्ट काय असते? कोव्हिड रुग्णांच्या बाबतीत HRCT टेस्ट हे नावही अनेकांनी ऐकलं असेल. त्याचा अर्थ High Resolution CT Scan. एक्स रे मध्येही ज्या गोष्टी कळत नाहीत त्या HRCT टेस्ट मध्ये कळू शकतात. रुग्णाच्या छातीत संसर्ग कितपत आहे याचं 3-D चित्र ही टेस्ट देऊ शकते. IMA चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात, \"पेशंटला खोकला; दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर HRCT केलेला चांगला. यामुळे आजाराची तीव्रता समजते. निदान करण्यासाठी तसंच उपचारांना किती प्रतिसाद देतोय हे समजून घेण्यासाठी ही टेस्ट कामी येते.\" पण सरसकट HRCT चाचणी करण्याचा एक धोकाही डॉ. वानखेडकर सांगतात. \"ही अत्यंत संवेदनशील चाचणी आहे. त्यामुळे अतिरिक्त उपचार दिले जाण्याचाही धोका असतो. HRCT हा इलाज नाही, ती तपासणी आहे. मध्यम ते तीव्र आजार असलेल्या लोकांनीच ती करावी. त्यात रेडिएशनचाही धोका असतोच.\" या चाचणीमुळे काय धोका निर्माण होतो? ही चाचणी का धोकादायक आहे याचं स्पष्टीकरण डॉ. गुलेरिया यांनी दिलं. ते सांगतात, \"एक सीटी स्कॅन काढणे म्हणजे तुमच्या छातीचे तीनशे-चारशे एक्स रे काढण्यासमान आहे. कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन काढण्यात अर्थ नाही. आता जर तुम्ही वारंवार सीटी स्कॅन केलं तर तुम्हाला उतारवयात कॅन्सर होण्याचा धोका असतो कारण तुमचं शरीर रेडिएशनला एक्सपोज होतं.\" पुढे ते म्हणाले, \"इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी कमिशन फॉर रेडिएशन प्रोटेक्शन अॅंड मेडिसिन या संस्थेनी जी माहिती दिली आहे त्यानुसार तरुण वयात जर तुम्ही उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आला तर उतार वयात कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही सीटी स्कॅन करू नका.\" \"कोव्हिडची साधारण लक्षणं दिसल्यावर अशा प्रकारची चाचणी करणे धोकादायक आहे. अनेक जणांचा कोव्हिड हा केवळ होम आयसोलेशन आणि थोडे फार उपचार घेतल्यावरही ठीक होत आहे. तेव्हा त्यासाठी औषधांचे हाय डोसेस घेणं तसेच अशा चाचण्या करणं घातक ठरू शकतं,\" असं ते म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "कोरोनाचा संसर्ग झाल्यावर अनेक जण सीटी स्कॅनची चाचणी करण्यासाठी धावत आहेत. या चाचणीमुळे छातीतल्या संसर्गाचे प्रमाण कळते. पण ही चाचणी वारंवार करणे धोकादायक आहे, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन करणे किंवा सातत्याने ते काढायला जाणे घातक आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो,\" असा इशारा गुलेरिया यांनी दिला आहे. अँटिजन टेस्ट किंवा RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे पण कोव्हिड-19 ची लक्षणं दिसत आहेत, अशा वेळी HRCT टेस्ट किंवा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. HRCT टेस्ट काय असते? कोव्हिड रुग्णांच्या बाबतीत HRCT टेस्ट हे नावही अनेकांनी ऐकलं असेल. त्याचा अर्थ High Resolution CT Scan. एक्स रे मध्येही ज्या गोष्टी कळत नाहीत त्या HRCT टेस्ट मध्ये कळू शकतात. रुग्णाच्या छातीत संसर्ग कितपत आहे याचं 3-D चित्र ही टेस्ट देऊ शकते. IMA चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात, \"पेशंटला खोकला; दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर HRCT केलेला चांगला. यामुळे आजाराची तीव्रता समजते. निदान करण्यासाठी तसंच उपचारांना किती प्रतिसाद देतोय हे समजून घेण्यासाठी ही टेस्ट कामी येते.\" पण सरसकट HRCT चाचणी करण्याचा एक धोकाही डॉ. वानखेडकर सांगतात. \"ही अत्यंत संवेदनशील चाचणी आहे. त्यामुळे अतिरिक्त उपचार दिले जाण्याचाही धोका असतो. HRCT हा इलाज नाही, ती तपासणी आहे. मध्यम ते तीव्र आजार असलेल्या लोकांनीच ती करावी. त्यात रेडिएशनचाही धोका असतोच.\" या चाचणीमुळे काय धोका निर्माण होतो? ही चाचणी का धोकादायक आहे याचं स्पष्टीकरण डॉ. गुलेरिया यांनी दिलं. ते सांगतात, \"एक सीटी स्कॅन काढणे म्हणजे तुमच्या छातीचे तीनशे-चारशे एक्स रे काढण्यासमान आहे. कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन काढण्यात अर्थ नाही. आता जर तुम्ही वारंवार सीटी स्कॅन केलं तर तुम्हाला उतारवयात कॅन्सर होण्याचा धोका असतो कारण तुमचं शरीर रेडिएशनला एक्सपोज होतं.\" पुढे ते म्हणाले, \"इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी कमिशन फॉर रेडिएशन प्रोटेक्शन अॅंड मेडिसिन या संस्थेनी जी माहिती दिली आहे त्यानुसार तरुण वयात जर तुम्ही उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आला तर उतार वयात कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही सीटी स्कॅन करू नका.\" \"कोव्हिडची साधारण लक्षणं दिसल्यावर अशा प्रकारची चाचणी करणे धोकादायक आहे. अनेक जणांचा कोव्हिड हा केवळ होम आयसोलेशन आणि थोडे फार उपचार घेतल्यावरही ठीक होत आहे. तेव्हा त्यासाठी औषधांचे हाय डोसेस घेणं तसेच अशा चाचण्या करणं घातक ठरू शकतं,\" असं ते म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 198, "source_item_id": "198", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2409, "clean_index": 129, "clean_language_index": "mar_Deva:validation:129"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nMore than 250 people have been killed after a military plane crashed in Algeria, local media report. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी राजधानी अल्जिअर्सनजीकच्या बुफारिक लष्करी तळावरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळाने हा क्रॅश झाला. या क्रॅशचं नेमकं कारण अजूनही कळू शकलं नाहीये. मृतांमध्ये बहुतांश लोक लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातले होते, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. 10 विमान कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे अल्जेरियाचा पाठिंबा असलेल्या 'पोलिसारिओ फ्रंट' गटाच्या 26 लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा गट पश्चिम सहारामध्ये मोरोक्कोपासून स्वतंत्र होण्यासाठी लढत आहे. घटनास्थळावरून येत असलेल्या काही व्हीडिओंमध्ये विमानाच्या मलब्यातून धूर निघताना दिसतोय. बचावकार्य करणारे लोक मृतदेह ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. अल्जेरियाच्या लष्करप्रमुखांनी या अपघाताचा तपास करण्याचे आदेश दिले असून ते घटनास्थळी भेटही देतील, असं संरक्षण मंत्रालयाने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. अल्जेरियामध्ये चार वर्षांपूर्वी काही जवान आणि त्यांच्या परिवारांना घेऊन जाणारं एक विमान क्रॅश झालं होतं. त्यात 77 लोकांचा बळी गेला होता. 2014 साली पूर्व युक्रेनजवळ मलेशियन एअरलाईन्सच्या MH17 विमानावर हल्ला करून ते पाडण्यात आलं होतं. त्या अपघातात 298 लोक ठार झाले होते. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा विमान अपघात आहे. अपघातस्थळाचा नकाशा हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अल्जेरियामध्ये लष्करी विमान क्रॅश होऊन किमान 257 लोकांचा बळी गेले आहेत, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nMore than 250 people have been killed after a military plane crashed in Algeria, local media report. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी राजधानी अल्जिअर्सनजीकच्या बुफारिक लष्करी तळावरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळाने हा क्रॅश झाला. या क्रॅशचं नेमकं कारण अजूनही कळू शकलं नाहीये. मृतांमध्ये बहुतांश लोक लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातले होते, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. 10 विमान कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे अल्जेरियाचा पाठिंबा असलेल्या 'पोलिसारिओ फ्रंट' गटाच्या 26 लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा गट पश्चिम सहारामध्ये मोरोक्कोपासून स्वतंत्र होण्यासाठी लढत आहे. घटनास्थळावरून येत असलेल्या काही व्हीडिओंमध्ये विमानाच्या मलब्यातून धूर निघताना दिसतोय. बचावकार्य करणारे लोक मृतदेह ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. अल्जेरियाच्या लष्करप्रमुखांनी या अपघाताचा तपास करण्याचे आदेश दिले असून ते घटनास्थळी भेटही देतील, असं संरक्षण मंत्रालयाने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. अल्जेरियामध्ये चार वर्षांपूर्वी काही जवान आणि त्यांच्या परिवारांना घेऊन जाणारं एक विमान क्रॅश झालं होतं. त्यात 77 लोकांचा बळी गेला होता. 2014 साली पूर्व युक्रेनजवळ मलेशियन एअरलाईन्सच्या MH17 विमानावर हल्ला करून ते पाडण्यात आलं होतं. त्या अपघातात 298 लोक ठार झाले होते. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा विमान अपघात आहे. अपघातस्थळाचा नकाशा हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 200, "source_item_id": "200", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1381, "clean_index": 130, "clean_language_index": "mar_Deva:validation:130"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबँकांचं कर्ज बुडवल्यानंतर विजय माल्ल्या लंडनमध्ये निघून गेला. मद्य व्यवसायाला भारतीय बाजारपेठेत नवं स्थान मिळवून देणारे विजय माल्ल्या बँकांचं कर्ज बुडवल्यानंतर चर्चेत आले. माल्ल्याला 'किंग ऑफ गुड टाइम्स' म्हणून ओळखलं जायचं. पण आजचं वास्तव या पेक्षा फार वेगळं आहे. आयुष्यभर माल्ल्यांनी मद्य उद्योगाव्यतिरिक्त इतरही उद्योगांमध्ये गुंतवणूक करत ते आपल्या पंखाखाली आणले. कारण त्यांना आपली 'मद्यसम्राट' ही ओळख बदलून मोठा उद्योगपती ही ओळख निर्माण करायची होती. मद्य व्यवसाय हा माल्ल्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या देशातल्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेल्यांना त्यांनी त्याच्या कंपनीत स्थान देत व्यवसायाला कॉर्पोरेट लूक दिला. मात्र, एका झटक्यात नवी कंपनी खरेदी करण्याची त्यांना सवय लागली. तसंच, असे व्यवहार करताना लेखी नोंदी न करण्याचे निर्णयही त्यांनी घेतले. यामुळेच त्याची ही अवस्था झाली. के. गिरीप्रकाश यांनी विजय माल्ल्यावर 'द विजय माल्ल्या स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे. गिरीप्रकाश यांनी बीबीसीशी याबाबत बोलताना सांगितलं की, \"भारतात मद्य व्यवसायाकडे चांगल्या नजरेतून पाहिलं जात नाही. आपल्याकडे लोकांनी मद्य व्यावसायिक म्हणून नव्हे तर एक मोठा उद्योगपती म्हणून पहावं अशी त्यांची इच्छा होती.\" गिरीप्रकाश पुढे म्हणाले, \"मद्य व्यवसायिकाच्या ओळखीपासून त्यांना दूर जायचं होतं. म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग, टेलिव्हिजन आणि चार्टर विमान सेवा अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली.\" मद्य व्यवसायात 40 ते 45 टक्के नफा होतो. म्हणून माल्ल्यानं किंगफिशर एअरलाईन्स ही विमान सेवा पुरवणारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या व्यवसायात पैसे कमवणं अवघड बाब आहे. यात जरी फायदा झाला तरी तो केवळ एक किंवा दोन टक्केच होतो. एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत. गिरीप्रकाश यांनी माल्ल्याच्या विमान कंपनीबद्दल बोलताना सांगितलं की, \"माल्ल्यांची विमान कंपनी सुरू झाल्यावर त्यांनी पैशाची अक्षरशः उधळपट्टी करण्यास सुरुवात केली.\" \"एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत. माल्ल्यांना वाटत होतं की लोक त्यांच्या विमान कंपनीचे भक्त होतील.\" \"प्रवाशांसाठी त्यांनी परदेशातील मोठी मासिकं मागवली. पण, ती गोदामात धूळ खातच पडली होती. अशा व्यवहारांमुळे कंपनीच्या नफ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला.'' किंगफिशर विमान कंपनी ही एसबीआय कॅपिटल मार्केट आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या सल्ल्यानंतर स्थापन केली होती. हे स्पष्टीकरण माल्ल्या नेहमी देत असत. माल्ल्यांनी एकदा सांगितलं की, ''मी स्वतःसाठी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे मी डिफॉल्टर नाही'' एफ वन ड्रायव्हर सर्गिया पेरेजसह विजय माल्ल्या बेंगळूरुच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीजचे प्राध्यापक नरेंद्र पाणी यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, ''बहुतेक सारी कर्ज ही कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन घेतली जातात.\" \"कंपन्या कर्ज फेडण्यात जरी अयशस्वी ठरल्या तरी मालकांची स्थिती ही चांगली राहते. पण याचा फटका संपूर्ण व्यवस्थेला बसतो.'' पाणी पुढे सांगतात, \"सध्याच्या व्यवस्थेत दोन प्रकारच्या लोकांमध्ये फरक करता येत नाही. पहिले जे की पैसे घेऊन पळून जातात आणि दुसरा ज्याचा व्यवसाय नफा कमवू शकला नाही. विजय माल्ल्या या समस्येचं प्रतिक बनले आहे.\" किंगफिशर एअरलाईन कंपनीला आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून मान्यता मिळण्यासाठी माल्ल्यानं कॅप्टन गोपीनाथ यांची एअर डेक्कन कंपनी विकत घेतली होती. एअर डेक्कनचे कॅप्टन गोपीनाथ गिरिप्रकाशनी यावर एक मजेशीर किस्सा सांगितला, \"आपल्या यॉटवरून माल्ल्या यांनी गोपनीथ यांना फोन केला की मला एअर डेक्कन कंपनी विकत घ्यायची आहे. गोपीनाथ यांनी सांगितल की या व्यवहाराचे एक हजार कोटी रूपये होतील.\" \"माल्ल्यांनी एअर डेक्कनची बॅलंस शीट न पाहता त्यांना तत्काळ डिमांड ड्राफ्ट पाठवून दिला.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारतानं विजय माल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटीश सरकारकडे केली होती. लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबँकांचं कर्ज बुडवल्यानंतर विजय माल्ल्या लंडनमध्ये निघून गेला. मद्य व्यवसायाला भारतीय बाजारपेठेत नवं स्थान मिळवून देणारे विजय माल्ल्या बँकांचं कर्ज बुडवल्यानंतर चर्चेत आले. माल्ल्याला 'किंग ऑफ गुड टाइम्स' म्हणून ओळखलं जायचं. पण आजचं वास्तव या पेक्षा फार वेगळं आहे. आयुष्यभर माल्ल्यांनी मद्य उद्योगाव्यतिरिक्त इतरही उद्योगांमध्ये गुंतवणूक करत ते आपल्या पंखाखाली आणले. कारण त्यांना आपली 'मद्यसम्राट' ही ओळख बदलून मोठा उद्योगपती ही ओळख निर्माण करायची होती. मद्य व्यवसाय हा माल्ल्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या देशातल्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेल्यांना त्यांनी त्याच्या कंपनीत स्थान देत व्यवसायाला कॉर्पोरेट लूक दिला. मात्र, एका झटक्यात नवी कंपनी खरेदी करण्याची त्यांना सवय लागली. तसंच, असे व्यवहार करताना लेखी नोंदी न करण्याचे निर्णयही त्यांनी घेतले. यामुळेच त्याची ही अवस्था झाली. के. गिरीप्रकाश यांनी विजय माल्ल्यावर 'द विजय माल्ल्या स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे. गिरीप्रकाश यांनी बीबीसीशी याबाबत बोलताना सांगितलं की, \"भारतात मद्य व्यवसायाकडे चांगल्या नजरेतून पाहिलं जात नाही. आपल्याकडे लोकांनी मद्य व्यावसायिक म्हणून नव्हे तर एक मोठा उद्योगपती म्हणून पहावं अशी त्यांची इच्छा होती.\" गिरीप्रकाश पुढे म्हणाले, \"मद्य व्यवसायिकाच्या ओळखीपासून त्यांना दूर जायचं होतं. म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग, टेलिव्हिजन आणि चार्टर विमान सेवा अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली.\" मद्य व्यवसायात 40 ते 45 टक्के नफा होतो. म्हणून माल्ल्यानं किंगफिशर एअरलाईन्स ही विमान सेवा पुरवणारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या व्यवसायात पैसे कमवणं अवघड बाब आहे. यात जरी फायदा झाला तरी तो केवळ एक किंवा दोन टक्केच होतो. एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत. गिरीप्रकाश यांनी माल्ल्याच्या विमान कंपनीबद्दल बोलताना सांगितलं की, \"माल्ल्यांची विमान कंपनी सुरू झाल्यावर त्यांनी पैशाची अक्षरशः उधळपट्टी करण्यास सुरुवात केली.\" \"एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत. माल्ल्यांना वाटत होतं की लोक त्यांच्या विमान कंपनीचे भक्त होतील.\" \"प्रवाशांसाठी त्यांनी परदेशातील मोठी मासिकं मागवली. पण, ती गोदामात धूळ खातच पडली होती. अशा व्यवहारांमुळे कंपनीच्या नफ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला.'' किंगफिशर विमान कंपनी ही एसबीआय कॅपिटल मार्केट आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या सल्ल्यानंतर स्थापन केली होती. हे स्पष्टीकरण माल्ल्या नेहमी देत असत. माल्ल्यांनी एकदा सांगितलं की, ''मी स्वतःसाठी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे मी डिफॉल्टर नाही'' एफ वन ड्रायव्हर सर्गिया पेरेजसह विजय माल्ल्या बेंगळूरुच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीजचे प्राध्यापक नरेंद्र पाणी यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, ''बहुतेक सारी कर्ज ही कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन घेतली जातात.\" \"कंपन्या कर्ज फेडण्यात जरी अयशस्वी ठरल्या तरी मालकांची स्थिती ही चांगली राहते. पण याचा फटका संपूर्ण व्यवस्थेला बसतो.'' पाणी पुढे सांगतात, \"सध्याच्या व्यवस्थेत दोन प्रकारच्या लोकांमध्ये फरक करता येत नाही. पहिले जे की पैसे घेऊन पळून जातात आणि दुसरा ज्याचा व्यवसाय नफा कमवू शकला नाही. विजय माल्ल्या या समस्येचं प्रतिक बनले आहे.\" किंगफिशर एअरलाईन कंपनीला आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून मान्यता मिळण्यासाठी माल्ल्यानं कॅप्टन गोपीनाथ यांची एअर डेक्कन कंपनी विकत घेतली होती. एअर डेक्कनचे कॅप्टन गोपीनाथ गिरिप्रकाशनी यावर एक मजेशीर किस्सा सांगितला, \"आपल्या यॉटवरून माल्ल्या यांनी गोपनीथ यांना फोन केला की मला एअर डेक्कन कंपनी विकत घ्यायची आहे. गोपीनाथ यांनी सांगितल की या व्यवहाराचे एक हजार कोटी रूपये होतील.\" \"माल्ल्यांनी एअर डेक्कनची बॅलंस शीट न पाहता त्यांना तत्काळ डिमांड ड्राफ्ट पाठवून दिला.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 201, "source_item_id": "201", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3473, "clean_index": 131, "clean_language_index": "mar_Deva:validation:131"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइथं मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला आहे. मुलांचं अख्खं शैक्षणिक वर्षं वाया गेलं आहे. त्यामुळे अनेक भागात शिक्षकांनी 'होम स्कूलिंग' म्हणजे मुलांना घरी जाऊन शिकवण्यावर भर दिला आहे. पण, इंटरनेटच्या अनुपलब्धतेमुळे त्यातही अडचणी आहेत. अशावेळी तिथे मुलांचं शिक्षण नेमकं कसं सुरू आहे यावरचा बीबीसी प्रतिनिधी कॅटी वॉटसन यांचा हा खास रिपोर्ट... हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "लॅटिन अमेरिकेत भारत आणि अमेरिकेच्या पाठोपाठ कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइथं मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला आहे. मुलांचं अख्खं शैक्षणिक वर्षं वाया गेलं आहे. त्यामुळे अनेक भागात शिक्षकांनी 'होम स्कूलिंग' म्हणजे मुलांना घरी जाऊन शिकवण्यावर भर दिला आहे. पण, इंटरनेटच्या अनुपलब्धतेमुळे त्यातही अडचणी आहेत. अशावेळी तिथे मुलांचं शिक्षण नेमकं कसं सुरू आहे यावरचा बीबीसी प्रतिनिधी कॅटी वॉटसन यांचा हा खास रिपोर्ट... हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 203, "source_item_id": "203", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 639, "clean_index": 132, "clean_language_index": "mar_Deva:validation:132"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र एका ठिकाणी हा जल्लोष करण्याला जरा विरोध होतोय - ऑस्ट्रेलियातं मुख्य शहर सिडनी येथे. जगभरात नववर्षाचं आगमन सर्वांत आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतं. दरवर्षी जल्लोषाचे पहिले फोटो दिसतात ते सिडनीतल्या त्या हार्बर ब्रिजवरचे, जिथे हजारो-लाखो फटाक्यांनी मध्यरात्रीचा आसमंत उजळून निघतो. मात्र यंदा या आतषबाजीवर 'नाहक' खर्च करू नये, अशी स्वाक्षरी मोहीम उघडण्यात आली आहे. सिडनीतल्या जवळपास अडीच लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या स्वाक्षऱ्या असणारी याचिकाही कोर्टात दाखल केलीय. शिवाय, फटाक्यांवर खर्च होणारा पैसा सिडनीला धोका असणाऱ्या आगींच्या घटना रोखण्यासाठी वापरावा, अशीही मागणी या लोकांनी केलीय. गेल्या वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एकट्या सिडनी शहरात फटाक्यांवर जवळपास 28 कोटी रूपये (40 लाख डॉलर) खर्च झाल्याचं याचिकेत म्हटलं गेलंय. सध्या ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांमध्ये तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे जंगली झुडुपांनी पेट घेतला आहे. यात गावच्या गावं नष्ट झाली आहेत. हजारो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक दिवसरात्र या आगी आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यामुळे, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी ही आतषबाजी रद्द व्हावी, कारण \"आधीच वातावरणात प्रचंड धूर आहे,\" त्यातच लोकांना या आतषबाजीचा \"आणखी त्रास होईल,\" असं या याचिकेत म्हटलंय. मात्र, सिडनीच्या महापौर क्लोव्हर मूर यांनी आत्ता ही आतषबाजी रद्द करण्यास नकार दिला आहे. फटाक्यांना विरोध करणाऱ्या \"लोकांप्रति माझी सहानुभूती\" असल्याचं म्हणत मूर म्हणाल्या की, मात्र फटाक्यांचं खरेदी आणि एकंदरच या कार्यक्रमाचं नियजोन 15 महिने आधीच झालं होतं आणि त्यासाठी पैशांची तरतूदही झाली होती. \"आम्ही फटाक्यांची आतषबाजी रद्द करू शकत नाही, आणि जरी आपण तसं केलं तरी त्यानं कुणाचंच पाहिजे तसं भलं होणार नाही,\" असा क्लोव्हर मूर यांनी याचिकाकर्त्यांच्या वेबसाईटवर लिहिलंय. अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांनी Change.Org वरील याचिकेखाली प्रतिक्रिया दिल्यात. त्यात एकानं म्हटलंय की, फटाक्यांची आतषबाजी म्हणजे एकप्रकारचा अपमान असेल. \"ऑस्ट्रेलियात सध्या शाळांची पुनर्बांधणी, घरं उभारण्यासाठी पैसा हवाय. त्यामुळं आपल्याला प्राधान्य ठरवायलं हवं. ही आतषबाजी म्हणजे आपल्याला कशाची जास्त काळजी आहे, हे दाखवते,\" असं एका नागरिकानं म्हटलंय. ऑस्ट्रेलियातला मोठा समूह फटाक्यांची आतषबाजी नाकारून इतर पद्धतींनी नवं वर्ष साजरं करणार असल्याचं लिंडा मॅक्कॉर्मिक म्हणाल्या. लिंडा यांनीच Change.Orgवर याचिकेचं पेज सुरू केलं. गेल्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया अत्यंत भयंकर आगीच्या घटनांना सामोरं गेलंय. कधी वाढत्या तापमानामुळं आगीच्या घटना घडल्या तर कधी भीषण दुष्काळामुळं. सिडनी शहर ज्या राज्यात येतं, त्या न्यू साऊथ वेल्समध्ये तर सर्वांत जास्त म्हणजे जवळपास 100 आगीच्या घटना घडल्यात. ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या बालमोरल शहराचं 22 डिसेंबर रोजी आगीमुळं नुकसान झालं होतं. या शहरातच्या दक्षिणेस सर्व मोठे रस्ते बंद करण्यात आले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नव्या वर्षाच्या स्वागतासाठीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी नाईट शोज आयोजित करण्यात आले आहेत, म्युझिक कॉन्सर्ट्स आहेत आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र एका ठिकाणी हा जल्लोष करण्याला जरा विरोध होतोय - ऑस्ट्रेलियातं मुख्य शहर सिडनी येथे. जगभरात नववर्षाचं आगमन सर्वांत आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतं. दरवर्षी जल्लोषाचे पहिले फोटो दिसतात ते सिडनीतल्या त्या हार्बर ब्रिजवरचे, जिथे हजारो-लाखो फटाक्यांनी मध्यरात्रीचा आसमंत उजळून निघतो. मात्र यंदा या आतषबाजीवर 'नाहक' खर्च करू नये, अशी स्वाक्षरी मोहीम उघडण्यात आली आहे. सिडनीतल्या जवळपास अडीच लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या स्वाक्षऱ्या असणारी याचिकाही कोर्टात दाखल केलीय. शिवाय, फटाक्यांवर खर्च होणारा पैसा सिडनीला धोका असणाऱ्या आगींच्या घटना रोखण्यासाठी वापरावा, अशीही मागणी या लोकांनी केलीय. गेल्या वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एकट्या सिडनी शहरात फटाक्यांवर जवळपास 28 कोटी रूपये (40 लाख डॉलर) खर्च झाल्याचं याचिकेत म्हटलं गेलंय. सध्या ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांमध्ये तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे जंगली झुडुपांनी पेट घेतला आहे. यात गावच्या गावं नष्ट झाली आहेत. हजारो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक दिवसरात्र या आगी आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यामुळे, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी ही आतषबाजी रद्द व्हावी, कारण \"आधीच वातावरणात प्रचंड धूर आहे,\" त्यातच लोकांना या आतषबाजीचा \"आणखी त्रास होईल,\" असं या याचिकेत म्हटलंय. मात्र, सिडनीच्या महापौर क्लोव्हर मूर यांनी आत्ता ही आतषबाजी रद्द करण्यास नकार दिला आहे. फटाक्यांना विरोध करणाऱ्या \"लोकांप्रति माझी सहानुभूती\" असल्याचं म्हणत मूर म्हणाल्या की, मात्र फटाक्यांचं खरेदी आणि एकंदरच या कार्यक्रमाचं नियजोन 15 महिने आधीच झालं होतं आणि त्यासाठी पैशांची तरतूदही झाली होती. \"आम्ही फटाक्यांची आतषबाजी रद्द करू शकत नाही, आणि जरी आपण तसं केलं तरी त्यानं कुणाचंच पाहिजे तसं भलं होणार नाही,\" असा क्लोव्हर मूर यांनी याचिकाकर्त्यांच्या वेबसाईटवर लिहिलंय. अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांनी Change.Org वरील याचिकेखाली प्रतिक्रिया दिल्यात. त्यात एकानं म्हटलंय की, फटाक्यांची आतषबाजी म्हणजे एकप्रकारचा अपमान असेल. \"ऑस्ट्रेलियात सध्या शाळांची पुनर्बांधणी, घरं उभारण्यासाठी पैसा हवाय. त्यामुळं आपल्याला प्राधान्य ठरवायलं हवं. ही आतषबाजी म्हणजे आपल्याला कशाची जास्त काळजी आहे, हे दाखवते,\" असं एका नागरिकानं म्हटलंय. ऑस्ट्रेलियातला मोठा समूह फटाक्यांची आतषबाजी नाकारून इतर पद्धतींनी नवं वर्ष साजरं करणार असल्याचं लिंडा मॅक्कॉर्मिक म्हणाल्या. लिंडा यांनीच Change.Orgवर याचिकेचं पेज सुरू केलं. गेल्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया अत्यंत भयंकर आगीच्या घटनांना सामोरं गेलंय. कधी वाढत्या तापमानामुळं आगीच्या घटना घडल्या तर कधी भीषण दुष्काळामुळं. सिडनी शहर ज्या राज्यात येतं, त्या न्यू साऊथ वेल्समध्ये तर सर्वांत जास्त म्हणजे जवळपास 100 आगीच्या घटना घडल्यात. ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या बालमोरल शहराचं 22 डिसेंबर रोजी आगीमुळं नुकसान झालं होतं. या शहरातच्या दक्षिणेस सर्व मोठे रस्ते बंद करण्यात आले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 204, "source_item_id": "204", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2832, "clean_index": 133, "clean_language_index": "mar_Deva:validation:133"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरुग्णांना बरं करण्यात व्हेंटिलेटर्सचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. व्हेंटिलेटरचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी मदत करणारं उपकरण. जेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 80 टक्के पेशंट हॉस्पिटल ट्रीटमेंटशिवाय बरे होतात. पण सहा जणांमधून एका पेशंटला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. व्हीडिओ - विनायक गायकवाड निर्मिती - तुषार कुलकर्णी एडिटिंग - शरद बढे हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 1649 इतकी झाली आहे. आतापर्यंत 143 जण बरे झाले आहेत तर मृतांचा आकडा 41 वर गेला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरुग्णांना बरं करण्यात व्हेंटिलेटर्सचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. व्हेंटिलेटरचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी मदत करणारं उपकरण. जेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 80 टक्के पेशंट हॉस्पिटल ट्रीटमेंटशिवाय बरे होतात. पण सहा जणांमधून एका पेशंटला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. व्हीडिओ - विनायक गायकवाड निर्मिती - तुषार कुलकर्णी एडिटिंग - शरद बढे हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 206, "source_item_id": "206", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 920, "clean_index": 134, "clean_language_index": "mar_Deva:validation:134"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nचीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो चीनमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या ग्राहकांना कोठडीत म्हणजेच कथित शिक्षण केंद्रात दोन वर्ष डांबून ठेवण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या लोकांना सक्तीने खेळणी बनवणं तसंच घरगुती कामं करायला भाग पाडलं जात असे. 29 डिसेंबरपासून डिटेन्शन सिस्टम बंद होणार आहे. चीनच्या सरकारची माध्यमसंस्था झिनुआने दिलेल्या माहितीनुसार आता केंद्रात डांबण्यात आलेल्या लोकांची सुटका केली जाणार आहे. चीनमध्ये वेश्या व्यवसाय करणं बेकायदेशीर आहे. वेश्या व्यवसाय करताना पकडलं गेल्यास 15 दिवसांकरता अटक तसंच 5,000 युआन दंडाची शिक्षा ठोठावली जाते. का दिली जाते शिक्षा? समाजातलं वातावरण नीट राहावं यादृष्टीने कोठडी आणि शैक्षणिक केंद्रात राहण्याची तरतूद 20 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. कालौघात ही व्यवस्था कालबाह्य आणि चुकीची ठरत गेली. ही व्यवस्था खरंच उपयुक्त आहे का? यासंदर्भात 2013 मध्ये एशिया कॅटलिस्ट संस्थेने अभ्यास केला. दोन शहरातल्या शरीरविक्रय व्यवसायातील 30 महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले. कोठडीत ठेवलं गेलेल्या काळात महिलांना नवं कौशल्य शिकता आलं नाही. अटक करून कोठडीत डांबण्यात आलेल्या महिलांकडून श्रमाचं काम करवून घेण्यात येत असल्याचं मुलाखतींदरम्यान स्पष्ट झालं. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या कामांसाठी डांबलं जात असे. अहवालात म्हटल्याप्रमाणे कोठडीत डांबण्यात आलेल्या सर्व महिलांनी केंद्रातून सुटका झाल्यावर पुन्हा शरीरविक्रय व्यवसाय करू लागल्या. 2013 मध्ये ह्यूमन राईट्स वॉच यांनी शरीरविक्रय क्षेत्रातील महिला, त्यांचे ग्राहक, पोलीस अशा 140 माणसांच्या विविध मुलाखती घेण्यात आल्या. कबुलीजबाब देण्याच्या सक्तीसाठी पोलिसांनी अनेक महिलांना मारहाण केल्याचंही स्पष्ट झालं. माफीनामा लिहून देण्यासाठी भाग पाडल्याचं एका महिलेनं सांगितलं. चीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो नाव लिहून द्यायचं आणि माझी चार-पाच दिवसात सुटका होईल असं सांगण्यात आल्याचं एका महिलेने सांगितलं. मात्र प्रत्यक्षात सुटका होण्यासाठी कस्टडी-एज्युकेशन सेंटरमध्ये सहा महिने डांबण्यात आलं. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे पालन होण्याच्या दृष्टीने डिटेन्शन सेंटरमध्ये महिलांना डांबून ठेवण्याची पद्धत बंद होणं पहिला टप्पा आहे असं एशिया कॅटलिस्टचे शेन टिंगटिंग यांनी सांगितलं. चीनची न्याययंत्रणा शरीरविक्रय व्यवसायावर बंदी घालणं तसंच व्यवसाय कमी करत नेण्यावर भर देते. मात्र शरीरविक्रय व्यवसायात कार्यरत व्यक्तींच्या आरोग्याविषयी, सुरक्षिततेविषयी काहीही उपाययोजना नाही. 'काय आहेत लेबर कॅंप?' लेबर कॅम्पच्या माध्यमातून गुन्हेगारांना नव्याने शिक्षण देण्याची योजना रद्द केल्याचं चीनने स्पष्ट केलं. मुलीवर बलात्कार झालेल्या आईला लेबर कॅंपमध्ये धाडण्यात आलं. या आणि अशा प्रकारांनंतर न्याय होत नसल्याने ही व्यवस्था रद्दबातल करण्यात आली. मात्र शरीरविक्रय व्यवसायिक महिला, त्यांचे ग्राहक यांच्यासाठी वापरली जाणारी कस्टडी आणि एज्युकेशन पद्धती बंद झाली नव्हती. पुनर्शिक्षणाची पद्धत पूर्णत: बंद करण्याचा चीनचा विचार नाही. क्षिनजिआंग या चीनमधील उत्तर-पश्चिम भागात असे अनेक कॅंप सुरू आहेत. कट्टरतावादाला थोपवण्यासाठी शैक्षणिक कॅंप सुरू आहेत. चीनमधील वीगर मुस्लिमांना अशा कॅंपमध्ये डांबण्यात आलं असल्याचा दावा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केला आहे. या कॅंपमध्ये त्यांना स्वत:च्या धर्मावर टीका करण्यास सांगितलं जातं किंवा धर्म सोडण्याचा आदेश दिला जातो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना कोठडीत असताना सक्तीचं कष्टाचं काम करण्याची पद्धत चीनमध्ये बंद करण्यात येणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nचीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो चीनमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या ग्राहकांना कोठडीत म्हणजेच कथित शिक्षण केंद्रात दोन वर्ष डांबून ठेवण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या लोकांना सक्तीने खेळणी बनवणं तसंच घरगुती कामं करायला भाग पाडलं जात असे. 29 डिसेंबरपासून डिटेन्शन सिस्टम बंद होणार आहे. चीनच्या सरकारची माध्यमसंस्था झिनुआने दिलेल्या माहितीनुसार आता केंद्रात डांबण्यात आलेल्या लोकांची सुटका केली जाणार आहे. चीनमध्ये वेश्या व्यवसाय करणं बेकायदेशीर आहे. वेश्या व्यवसाय करताना पकडलं गेल्यास 15 दिवसांकरता अटक तसंच 5,000 युआन दंडाची शिक्षा ठोठावली जाते. का दिली जाते शिक्षा? समाजातलं वातावरण नीट राहावं यादृष्टीने कोठडी आणि शैक्षणिक केंद्रात राहण्याची तरतूद 20 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. कालौघात ही व्यवस्था कालबाह्य आणि चुकीची ठरत गेली. ही व्यवस्था खरंच उपयुक्त आहे का? यासंदर्भात 2013 मध्ये एशिया कॅटलिस्ट संस्थेने अभ्यास केला. दोन शहरातल्या शरीरविक्रय व्यवसायातील 30 महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले. कोठडीत ठेवलं गेलेल्या काळात महिलांना नवं कौशल्य शिकता आलं नाही. अटक करून कोठडीत डांबण्यात आलेल्या महिलांकडून श्रमाचं काम करवून घेण्यात येत असल्याचं मुलाखतींदरम्यान स्पष्ट झालं. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या कामांसाठी डांबलं जात असे. अहवालात म्हटल्याप्रमाणे कोठडीत डांबण्यात आलेल्या सर्व महिलांनी केंद्रातून सुटका झाल्यावर पुन्हा शरीरविक्रय व्यवसाय करू लागल्या. 2013 मध्ये ह्यूमन राईट्स वॉच यांनी शरीरविक्रय क्षेत्रातील महिला, त्यांचे ग्राहक, पोलीस अशा 140 माणसांच्या विविध मुलाखती घेण्यात आल्या. कबुलीजबाब देण्याच्या सक्तीसाठी पोलिसांनी अनेक महिलांना मारहाण केल्याचंही स्पष्ट झालं. माफीनामा लिहून देण्यासाठी भाग पाडल्याचं एका महिलेनं सांगितलं. चीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो नाव लिहून द्यायचं आणि माझी चार-पाच दिवसात सुटका होईल असं सांगण्यात आल्याचं एका महिलेने सांगितलं. मात्र प्रत्यक्षात सुटका होण्यासाठी कस्टडी-एज्युकेशन सेंटरमध्ये सहा महिने डांबण्यात आलं. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे पालन होण्याच्या दृष्टीने डिटेन्शन सेंटरमध्ये महिलांना डांबून ठेवण्याची पद्धत बंद होणं पहिला टप्पा आहे असं एशिया कॅटलिस्टचे शेन टिंगटिंग यांनी सांगितलं. चीनची न्याययंत्रणा शरीरविक्रय व्यवसायावर बंदी घालणं तसंच व्यवसाय कमी करत नेण्यावर भर देते. मात्र शरीरविक्रय व्यवसायात कार्यरत व्यक्तींच्या आरोग्याविषयी, सुरक्षिततेविषयी काहीही उपाययोजना नाही. 'काय आहेत लेबर कॅंप?' लेबर कॅम्पच्या माध्यमातून गुन्हेगारांना नव्याने शिक्षण देण्याची योजना रद्द केल्याचं चीनने स्पष्ट केलं. मुलीवर बलात्कार झालेल्या आईला लेबर कॅंपमध्ये धाडण्यात आलं. या आणि अशा प्रकारांनंतर न्याय होत नसल्याने ही व्यवस्था रद्दबातल करण्यात आली. मात्र शरीरविक्रय व्यवसायिक महिला, त्यांचे ग्राहक यांच्यासाठी वापरली जाणारी कस्टडी आणि एज्युकेशन पद्धती बंद झाली नव्हती. पुनर्शिक्षणाची पद्धत पूर्णत: बंद करण्याचा चीनचा विचार नाही. क्षिनजिआंग या चीनमधील उत्तर-पश्चिम भागात असे अनेक कॅंप सुरू आहेत. कट्टरतावादाला थोपवण्यासाठी शैक्षणिक कॅंप सुरू आहेत. चीनमधील वीगर मुस्लिमांना अशा कॅंपमध्ये डांबण्यात आलं असल्याचा दावा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केला आहे. या कॅंपमध्ये त्यांना स्वत:च्या धर्मावर टीका करण्यास सांगितलं जातं किंवा धर्म सोडण्याचा आदेश दिला जातो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 207, "source_item_id": "207", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3212, "clean_index": 135, "clean_language_index": "mar_Deva:validation:135"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजय किशोर सिंह यांचं वय केवळ 22 वर्षं होतं भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर 45 वर्षांनी पहिल्यांदाच इथं कुणाचा तरी जीव गेला आहे. या संघर्षात जीव गमावलेल्या जवानांमध्ये गणेश हांसडा हेसुद्धा होते. गणेश हे पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बहरागोडा तालुक्यातील बांसदाचे मूळ रहिवासी होते. गणेश हाँसडा मंगळवारी रात्री उशिरा सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबू लाल मरांडी यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. या चकमकीत मारले गेलेले कुंदन कुमार बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील सत्तरकटैय्या तालुक्यातील आरणगांवचे होते. त्यांचे वडील शेतकरी आहेत. कुंदन कुमार कुंदन कुमार यांची पत्नी बेबी देवीला सैन्याकडून फोन आला आणि त्यांना सदर बातमी कळवण्यात आली. चीन - भारत तणावामुळे लेहचे नागरिक का घाबरलेत? कुंदन यांना सहा वर्षांचा रोशन आणि चार वर्षांचा राणा अशी दोन मुलं आहे. कांकेरच्या आदिवासी समाजातून येणारे गणेश राम कुंजाम हे सुद्धा मारले गेले आहेत. ते 2011 मध्ये सैन्यात भरती झाले होते. इतर लोकांप्रमाणेच कुंजाम कुटुंबीयांनाही फोनवरच गणेश यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. गणेश राम कुंजाम भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत एका भारतीय कर्नल पदावरील अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातले मूळचे असलेले कर्नल संतोष बाबू गेल्या दीड वर्षांपासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. कर्नल संतोष हे 16-बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यांना पत्नी व दोन मुलं सध्या दिल्लीत राहतात. कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा सांगतात, भारतीय सैन्याने सोमवारी दुपारी त्यांना ही माहिती दिली होती. कोण आहेत जवान? झारखंडमधील साहिबगंजच्या डिहारीमधले मूळचे असलेले कुंदन ओझा बिहार रेजिमेंटमध्ये होते. कुंदन मारले गेल्याची माहिती कुटुंबीयांना फोनवरूनच सांगण्यात आली. कुंदन ओझा माजी मुख्यमंत्री यांनी ट्विटरवरून कुंदन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तामीळनाडूचे जवान के. पलानी यांचासुद्धा चकमकीत मृत्यू झाला. पलानी यांच्या भावाने याबाबत माहिती दिली आहे. पलानी गेल्या 22 वर्षांपासून भारतीय सैन्यदलाच्या सेवेत होते. तामीळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी ट्वीट करून पलानी यांच्या जवानाच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे. पलानी यांचे भाऊसुद्धा सैन्यात पलानी यांचे भाऊ इतायाक्कनी सुद्धा सैन्यदलात आहेत. ते सध्या राजस्थानात तैनात आहेत. त्यांनी बीबीसी तमिळ सेवेच्या साईराम यांच्याशी बातचीत केली. आपण घरी जात असल्याचं त्यांनी कळवलं. जवान के. पलानी काल लष्करातील कर्मचाऱ्यांनी मला माझ्या भावाच्या मृत्यूची बातमी सांगितली. लडाखमध्ये चकमकीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीच मी राजस्थानातून आपल्या घरी जात आहे, असं इतायाकन्नी म्हणाले. इतायाकन्नी 10 दिवसांपूर्वी आपल्या भावाशी शेवटचं बोलले होते. शहरातून लडाख सीमेवर चालल्याचं सांगत नेटवर्क नसल्यामुळे फोन करता येणार नाही. पुन्हा फोन करण्यास वेळ लागू शकतो, असं पलानी यांनी सांगितलं होतं. इतायाकन्नी लष्करात भरती होण्याचं कारणसुद्धा पलानी हेच आहेत. ते म्हणतात, हे आमच्या कुटुंबाचं सर्वात मोठं नुकसान आहे. माझ्या वहिनी आणि त्यांची दोन मुलं सध्या कोणत्या अवस्थेतून जात असतील, याचा विचार करवत नाही, असं ते म्हणाले. गलवान घाटी भारत-चीन सीमेवरील चकमकीत निधन झालेल्या जवानांची नावे - हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांच्या चकमकीत भारतीय लष्करी सेवेतील एका अधिकाऱ्यासह 19 जवानांचा मृत्यू झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजय किशोर सिंह यांचं वय केवळ 22 वर्षं होतं भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर 45 वर्षांनी पहिल्यांदाच इथं कुणाचा तरी जीव गेला आहे. या संघर्षात जीव गमावलेल्या जवानांमध्ये गणेश हांसडा हेसुद्धा होते. गणेश हे पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बहरागोडा तालुक्यातील बांसदाचे मूळ रहिवासी होते. गणेश हाँसडा मंगळवारी रात्री उशिरा सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबू लाल मरांडी यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. या चकमकीत मारले गेलेले कुंदन कुमार बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील सत्तरकटैय्या तालुक्यातील आरणगांवचे होते. त्यांचे वडील शेतकरी आहेत. कुंदन कुमार कुंदन कुमार यांची पत्नी बेबी देवीला सैन्याकडून फोन आला आणि त्यांना सदर बातमी कळवण्यात आली. चीन - भारत तणावामुळे लेहचे नागरिक का घाबरलेत? कुंदन यांना सहा वर्षांचा रोशन आणि चार वर्षांचा राणा अशी दोन मुलं आहे. कांकेरच्या आदिवासी समाजातून येणारे गणेश राम कुंजाम हे सुद्धा मारले गेले आहेत. ते 2011 मध्ये सैन्यात भरती झाले होते. इतर लोकांप्रमाणेच कुंजाम कुटुंबीयांनाही फोनवरच गणेश यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. गणेश राम कुंजाम भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत एका भारतीय कर्नल पदावरील अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातले मूळचे असलेले कर्नल संतोष बाबू गेल्या दीड वर्षांपासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. कर्नल संतोष हे 16-बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यांना पत्नी व दोन मुलं सध्या दिल्लीत राहतात. कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा सांगतात, भारतीय सैन्याने सोमवारी दुपारी त्यांना ही माहिती दिली होती. कोण आहेत जवान? झारखंडमधील साहिबगंजच्या डिहारीमधले मूळचे असलेले कुंदन ओझा बिहार रेजिमेंटमध्ये होते. कुंदन मारले गेल्याची माहिती कुटुंबीयांना फोनवरूनच सांगण्यात आली. कुंदन ओझा माजी मुख्यमंत्री यांनी ट्विटरवरून कुंदन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तामीळनाडूचे जवान के. पलानी यांचासुद्धा चकमकीत मृत्यू झाला. पलानी यांच्या भावाने याबाबत माहिती दिली आहे. पलानी गेल्या 22 वर्षांपासून भारतीय सैन्यदलाच्या सेवेत होते. तामीळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी ट्वीट करून पलानी यांच्या जवानाच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे. पलानी यांचे भाऊसुद्धा सैन्यात पलानी यांचे भाऊ इतायाक्कनी सुद्धा सैन्यदलात आहेत. ते सध्या राजस्थानात तैनात आहेत. त्यांनी बीबीसी तमिळ सेवेच्या साईराम यांच्याशी बातचीत केली. आपण घरी जात असल्याचं त्यांनी कळवलं. जवान के. पलानी काल लष्करातील कर्मचाऱ्यांनी मला माझ्या भावाच्या मृत्यूची बातमी सांगितली. लडाखमध्ये चकमकीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीच मी राजस्थानातून आपल्या घरी जात आहे, असं इतायाकन्नी म्हणाले. इतायाकन्नी 10 दिवसांपूर्वी आपल्या भावाशी शेवटचं बोलले होते. शहरातून लडाख सीमेवर चालल्याचं सांगत नेटवर्क नसल्यामुळे फोन करता येणार नाही. पुन्हा फोन करण्यास वेळ लागू शकतो, असं पलानी यांनी सांगितलं होतं. इतायाकन्नी लष्करात भरती होण्याचं कारणसुद्धा पलानी हेच आहेत. ते म्हणतात, हे आमच्या कुटुंबाचं सर्वात मोठं नुकसान आहे. माझ्या वहिनी आणि त्यांची दोन मुलं सध्या कोणत्या अवस्थेतून जात असतील, याचा विचार करवत नाही, असं ते म्हणाले. गलवान घाटी भारत-चीन सीमेवरील चकमकीत निधन झालेल्या जवानांची नावे - हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 208, "source_item_id": "208", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3196, "clean_index": 136, "clean_language_index": "mar_Deva:validation:136"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nFootage showed dozens of soldiers running away before the transmission was cut off राजधानी कारकासमध्ये व्हेनेझुएलाच्या लष्कराच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माड्युरो बोलत होते जेव्हा काही स्फोटकं असलेल्या ड्रोन्सचा स्फोट झाला. या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होतं. त्यात स्पष्टपणे दिसून येतं की, अचानक मोठा आवाज आला आणि माड्युरो यांच्यासह मंचावर उपस्थित सर्वजण वर बघू लागले. याच वेळेस प्रसारणात ऑडिओ ठप्प झाला. यानंतर थोड्या वेळाने मंचासमोर उभे असलेले सैनिक अचानक पळू लागले. या संशयित हल्ल्यात राष्ट्राध्यक्षांना कुठलीही इजा झाली नाही, पण सात जवान जखमी झाले. व्हेनेझुएलन अधिकाऱ्यांनी सांगितलं की याप्रकरणी अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कोलंबियाने माड्युरो यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत ते फेटाळले आहेत. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष माड्युरो गोंधळात गोंधळ \"माड्युरो यांच्या हत्येचा हा प्रयत्न होता,\" असं दूरसंचार मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज म्हणाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेले दोन ड्रोन्सचा माड्युरो यांच्यापासून काही अंतरावर स्फोट झाला. \"एक काहीतरी वस्तू उडत आली आणि माझ्याजवळ तिचा स्फोट झाला, त्यानंतर काही क्षणातच दुसरा स्फोट झाला,\" माड्युरो नंतर राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले. या स्फोटानंतर लगेच त्यांच्या सुरक्षारक्षकांनी बुलेटप्रूफ संरक्षणाने त्यांचा बचाव केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर झळकले. आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेतल्या काही गटांकडे तसंच कोलंबियाकडे बोट दाखवलं आहे. \"मला काहीच शंका नाही\" की कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष ज्वान मॅन्युएल सँटोस \"यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता,\" असं माड्युरो म्हणाले. त्यांनी याआधीही अमेरिकेवर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा दिला नव्हता. हल्ला झाला ते ठिकाण दरम्यान, दूरसंचार मंत्री रॉड्रिग्ज यांनी देशातल्या उजव्या विचारसरणीच्या विरोधकांकडे बोट दाखवलं आहे. \"ते निवडणुकीतही हरले आणि आता पुन्हा,\" रॉड्रिेग्ज म्हणाले. मे महिन्यात व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या ज्यात माड्युरो यांची आणखी सहा वर्षांसाठी प्रमुखपदी निवड झाली होती. पण विरोधी पक्ष व्होलंटाद पॉप्युलर पार्टीचे नेते हॅस्लर इंग्लेसियास म्हणाले, \"काय चाललं आम्हालाच नाही माहिती. हे जरा संशयास्पदच आहे... कारण जे विरोधकांनी गेल्या वीस वर्षांत करायचा प्रयत्न केला नाही, ते आज का करतील?\" सुरक्षा यंत्रणा आजूबाजूच्या भागाची तपासणी करत आहेत. दरम्यान, Soldiers in T-shirts या एका छोट्या गटाने सोशल मीडियावर या कथित हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्ही दोन स्फोटकं लादलेले ड्रोन्स उडवले होते, पण सैन्याने ते गोळ्या मारून खाली पाडले. त्यांनी या दाव्याचा कुठलाही पुरावा दिेलेला नाही. गोंधळात गोंधळ वाढवत, आता घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाने सरकारने दिलेल्या माहितीवर शंका व्यक्त केली आहे. \"खरंतर एका शेजारच्या घरात गॅस टँकचा स्फोट झाला होता,\" असं तीन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेस (AP)या वृत्तसंस्थेला सांगितलं. त्यांनी आणखी काही सांगण्यास नकार दिला. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो एका कार्यक्रमात झालेल्या ड्रोन हल्ल्यातून बचावले आहेत. हा कोलंबियाने रचलेला आपल्या हत्येचा कट होता, असा आरोप माड्युरो यांनी केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nFootage showed dozens of soldiers running away before the transmission was cut off राजधानी कारकासमध्ये व्हेनेझुएलाच्या लष्कराच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माड्युरो बोलत होते जेव्हा काही स्फोटकं असलेल्या ड्रोन्सचा स्फोट झाला. या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होतं. त्यात स्पष्टपणे दिसून येतं की, अचानक मोठा आवाज आला आणि माड्युरो यांच्यासह मंचावर उपस्थित सर्वजण वर बघू लागले. याच वेळेस प्रसारणात ऑडिओ ठप्प झाला. यानंतर थोड्या वेळाने मंचासमोर उभे असलेले सैनिक अचानक पळू लागले. या संशयित हल्ल्यात राष्ट्राध्यक्षांना कुठलीही इजा झाली नाही, पण सात जवान जखमी झाले. व्हेनेझुएलन अधिकाऱ्यांनी सांगितलं की याप्रकरणी अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कोलंबियाने माड्युरो यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत ते फेटाळले आहेत. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष माड्युरो गोंधळात गोंधळ \"माड्युरो यांच्या हत्येचा हा प्रयत्न होता,\" असं दूरसंचार मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज म्हणाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेले दोन ड्रोन्सचा माड्युरो यांच्यापासून काही अंतरावर स्फोट झाला. \"एक काहीतरी वस्तू उडत आली आणि माझ्याजवळ तिचा स्फोट झाला, त्यानंतर काही क्षणातच दुसरा स्फोट झाला,\" माड्युरो नंतर राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले. या स्फोटानंतर लगेच त्यांच्या सुरक्षारक्षकांनी बुलेटप्रूफ संरक्षणाने त्यांचा बचाव केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर झळकले. आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेतल्या काही गटांकडे तसंच कोलंबियाकडे बोट दाखवलं आहे. \"मला काहीच शंका नाही\" की कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष ज्वान मॅन्युएल सँटोस \"यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता,\" असं माड्युरो म्हणाले. त्यांनी याआधीही अमेरिकेवर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा दिला नव्हता. हल्ला झाला ते ठिकाण दरम्यान, दूरसंचार मंत्री रॉड्रिग्ज यांनी देशातल्या उजव्या विचारसरणीच्या विरोधकांकडे बोट दाखवलं आहे. \"ते निवडणुकीतही हरले आणि आता पुन्हा,\" रॉड्रिेग्ज म्हणाले. मे महिन्यात व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या ज्यात माड्युरो यांची आणखी सहा वर्षांसाठी प्रमुखपदी निवड झाली होती. पण विरोधी पक्ष व्होलंटाद पॉप्युलर पार्टीचे नेते हॅस्लर इंग्लेसियास म्हणाले, \"काय चाललं आम्हालाच नाही माहिती. हे जरा संशयास्पदच आहे... कारण जे विरोधकांनी गेल्या वीस वर्षांत करायचा प्रयत्न केला नाही, ते आज का करतील?\" सुरक्षा यंत्रणा आजूबाजूच्या भागाची तपासणी करत आहेत. दरम्यान, Soldiers in T-shirts या एका छोट्या गटाने सोशल मीडियावर या कथित हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्ही दोन स्फोटकं लादलेले ड्रोन्स उडवले होते, पण सैन्याने ते गोळ्या मारून खाली पाडले. त्यांनी या दाव्याचा कुठलाही पुरावा दिेलेला नाही. गोंधळात गोंधळ वाढवत, आता घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाने सरकारने दिलेल्या माहितीवर शंका व्यक्त केली आहे. \"खरंतर एका शेजारच्या घरात गॅस टँकचा स्फोट झाला होता,\" असं तीन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेस (AP)या वृत्तसंस्थेला सांगितलं. त्यांनी आणखी काही सांगण्यास नकार दिला. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 211, "source_item_id": "211", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2905, "clean_index": 137, "clean_language_index": "mar_Deva:validation:137"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रसिद्ध निवेदिका ऑप्रा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीप यांनी एक पत्र लिहून जागतिक नेत्यांना, जगभरातील राजकारण्यांना 'नोटीस' दिली आहे. ONE या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावर 140 जणांच्या सह्या आहेत. जगातल्या प्रत्येक मुलीला शिक्षण आणि समान संधी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे. ब्लॅक पॅंथर चित्रपटातील कलाकार लेटिटिया व्राइट आणि थँडी न्यूटन, नताली डॉर्मर, लेना डेनहम, नताली पोर्टमन आणि इसा रे यांनी देखील या पत्रावर सह्या केल्या आहेत. गरिबीमुळे महिलांवर अन्याय 'गरिबीमुळं महिलांवर अन्याय होतो,' असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे एखाद्या महिलेची आर्थिक स्थिती जितकी हलाखीची असते तितका त्या महिलेवर अन्याय होण्याचा धोका अधिक असतो. जोपर्यंत जगात गरीब महिला आहेत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, असं या पत्रात म्हटलं गेलं आहे. व्यवस्थेतून निर्माण झालेल्या लिंगभेदाच्या दुष्परिणामांबाबत त्यांनी भाष्य केलं. महिलांवर लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात यावेत, असं या पत्रात म्हटलं आहे. सर्व नेत्यांनी लिंगभेदाविरोधात उभं राहावं, असं आवाहन या पत्रातून केलं गेलं आहे. कलाकांरोबरोबरच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मॅडेलिन ऑलब्राइट, फेसबुकच्या शेरील सॅंडबर्ग, हफिंग्टन पोस्टच्या संस्थापिका अॅरिआना हफिंग्टन यांनी देखील या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ते पत्र असं आहे, जगभरातल्या प्रियराजकारण्यांनो, आम्ही तुम्हाला खालील कारणांसाठी नोटीस पाठवत आहोत. जगात 13 कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत. एक अब्ज महिलांचं बॅंक खातं नाही. 39,000 मुलींना अल्पवयातच लग्न करावं लागतं आणि महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळतं. त्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला नोटीस पाठवत आहोत. जगभरात अशी कोणतीही जागा नाही जिथं महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी आहेत. पण आर्थिक स्तर जर कमी असेल तर तिथं महिलांना सातत्यानं लिंगभेदाला सामोरं जावं लागतं. गरिबीमुळं महिलांबरोबर भेदभाव होतो आणि जोपर्यंत जगात गरीब महिला आहेत तोपर्यंत आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. महिलांची स्थिती सुधारण्याची तुमच्याकडं संधी आहे. G7 असो वा G20, किंवा अफ्रिकन युनियनची बैठक असो, तुम्ही महिलांची स्थिती सुधारण्याच्या कार्याप्रती कटिबद्ध व्हा, जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही सुधारणांचे दूत म्हणवले जाल. जोपर्यंत प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. जोपर्यंत सर्वांना समान वागणूक मिळणार नाही तोपर्यंत आपण समान आहोत असं म्हणण्याला काही अर्थ नाही. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावं म्हणून जगभरातले सेलिब्रिटी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करताना दिसत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रसिद्ध निवेदिका ऑप्रा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीप यांनी एक पत्र लिहून जागतिक नेत्यांना, जगभरातील राजकारण्यांना 'नोटीस' दिली आहे. ONE या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावर 140 जणांच्या सह्या आहेत. जगातल्या प्रत्येक मुलीला शिक्षण आणि समान संधी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे. ब्लॅक पॅंथर चित्रपटातील कलाकार लेटिटिया व्राइट आणि थँडी न्यूटन, नताली डॉर्मर, लेना डेनहम, नताली पोर्टमन आणि इसा रे यांनी देखील या पत्रावर सह्या केल्या आहेत. गरिबीमुळे महिलांवर अन्याय 'गरिबीमुळं महिलांवर अन्याय होतो,' असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे एखाद्या महिलेची आर्थिक स्थिती जितकी हलाखीची असते तितका त्या महिलेवर अन्याय होण्याचा धोका अधिक असतो. जोपर्यंत जगात गरीब महिला आहेत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, असं या पत्रात म्हटलं गेलं आहे. व्यवस्थेतून निर्माण झालेल्या लिंगभेदाच्या दुष्परिणामांबाबत त्यांनी भाष्य केलं. महिलांवर लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात यावेत, असं या पत्रात म्हटलं आहे. सर्व नेत्यांनी लिंगभेदाविरोधात उभं राहावं, असं आवाहन या पत्रातून केलं गेलं आहे. कलाकांरोबरोबरच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मॅडेलिन ऑलब्राइट, फेसबुकच्या शेरील सॅंडबर्ग, हफिंग्टन पोस्टच्या संस्थापिका अॅरिआना हफिंग्टन यांनी देखील या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ते पत्र असं आहे, जगभरातल्या प्रियराजकारण्यांनो, आम्ही तुम्हाला खालील कारणांसाठी नोटीस पाठवत आहोत. जगात 13 कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत. एक अब्ज महिलांचं बॅंक खातं नाही. 39,000 मुलींना अल्पवयातच लग्न करावं लागतं आणि महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळतं. त्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला नोटीस पाठवत आहोत. जगभरात अशी कोणतीही जागा नाही जिथं महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी आहेत. पण आर्थिक स्तर जर कमी असेल तर तिथं महिलांना सातत्यानं लिंगभेदाला सामोरं जावं लागतं. गरिबीमुळं महिलांबरोबर भेदभाव होतो आणि जोपर्यंत जगात गरीब महिला आहेत तोपर्यंत आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. महिलांची स्थिती सुधारण्याची तुमच्याकडं संधी आहे. G7 असो वा G20, किंवा अफ्रिकन युनियनची बैठक असो, तुम्ही महिलांची स्थिती सुधारण्याच्या कार्याप्रती कटिबद्ध व्हा, जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही सुधारणांचे दूत म्हणवले जाल. जोपर्यंत प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. जोपर्यंत सर्वांना समान वागणूक मिळणार नाही तोपर्यंत आपण समान आहोत असं म्हणण्याला काही अर्थ नाही. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 213, "source_item_id": "213", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2340, "clean_index": 138, "clean_language_index": "mar_Deva:validation:138"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया दरम्यान, मतदान करताना एक प्रश्न सतत आपल्याला येतो. तो म्हणजे आपलं मत किती सुरक्षित आहे? आपल्या नावे दुसरं कुणी मत देणार नाही ना? ही भीती दूर करण्यासाठी मत देताना निवडणूक अधिकारी आपल्या बोटाला निळी शाई लावतात. निळ्या शाईमुळं त्या व्यक्तीनं मत दिलं की नाही हे कळतं. ही शाई शोधण्याचं सगळं श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जातं. मत दिल्यानंतर अनेकजण शाई लावलेल्या बोटासहित सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात. तर काहीजणांना मत दिल्यवर ही शाई कशी काढता येईल याविषयीही कुतुहल निर्माण होतं. ही शाई कुठं बनवली जाते? ही शाई दक्षिण भारतातल्या एक कंपनीत तयार केली जाते. म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड (MVPL) असं या कंपनीचं नाव आहे. 1937साली या कंपनीची स्थापना झाली. म्हैसूर प्रांताचे त्यावेळचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. कंपनी ही शाई घाऊक बाजारात विकत नाही. MVPLद्वारे सरकार आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच ही शाई विकली जाते. तशी ही कंपनी अनेक पेंट तयार करते. पण निवडणुकीतल्या शाईसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. निवडणुकीची शाई किंवा edible ink म्हणून या शाईला ओळखलं जातं. 1962पासून या शाईचा वापर केला जात आहे. ही शाई इतर देशातही निर्यात केली जात आहे. मतदानाची शाई का पुसता येत नाही? या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे ही शाई कमीत कमी 72 तासापर्यंत पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही. तसंच त्याचा संपर्क हा आपल्या शरिरातल्या क्षाराशी आल्यावर त्याचं सिल्वर क्लोराइडमध्ये रुपांतर होतं. सिल्वर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. ते बोटाला चिटकून राहतं. ते साबणानंही निघत नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तसं तसं ही शाई निघू लागते. ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. याच कारणांमुळं ही शाई बोटावरून काढता येत नाही. दरम्यान एका विशिष्ट केमिकलचा वापर करून ही शाई काढता येते असा काहीजण दावा करत आहेत. पण यामागे काही ठोस पुरावा मिळालेला नाही. 1962पासून वापरल्या जाणाऱ्या शाईला अजून पर्यंत निवडणूक आयोगानं पर्याय शोधलेला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही शाई तिचं काम चोखपणे पार पडत आहे,हे दिसून येतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज देशभरात चौथ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. महाराष्ट्रात 17 जागांवर मतदान होत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया दरम्यान, मतदान करताना एक प्रश्न सतत आपल्याला येतो. तो म्हणजे आपलं मत किती सुरक्षित आहे? आपल्या नावे दुसरं कुणी मत देणार नाही ना? ही भीती दूर करण्यासाठी मत देताना निवडणूक अधिकारी आपल्या बोटाला निळी शाई लावतात. निळ्या शाईमुळं त्या व्यक्तीनं मत दिलं की नाही हे कळतं. ही शाई शोधण्याचं सगळं श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जातं. मत दिल्यानंतर अनेकजण शाई लावलेल्या बोटासहित सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात. तर काहीजणांना मत दिल्यवर ही शाई कशी काढता येईल याविषयीही कुतुहल निर्माण होतं. ही शाई कुठं बनवली जाते? ही शाई दक्षिण भारतातल्या एक कंपनीत तयार केली जाते. म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड (MVPL) असं या कंपनीचं नाव आहे. 1937साली या कंपनीची स्थापना झाली. म्हैसूर प्रांताचे त्यावेळचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. कंपनी ही शाई घाऊक बाजारात विकत नाही. MVPLद्वारे सरकार आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच ही शाई विकली जाते. तशी ही कंपनी अनेक पेंट तयार करते. पण निवडणुकीतल्या शाईसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. निवडणुकीची शाई किंवा edible ink म्हणून या शाईला ओळखलं जातं. 1962पासून या शाईचा वापर केला जात आहे. ही शाई इतर देशातही निर्यात केली जात आहे. मतदानाची शाई का पुसता येत नाही? या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे ही शाई कमीत कमी 72 तासापर्यंत पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही. तसंच त्याचा संपर्क हा आपल्या शरिरातल्या क्षाराशी आल्यावर त्याचं सिल्वर क्लोराइडमध्ये रुपांतर होतं. सिल्वर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. ते बोटाला चिटकून राहतं. ते साबणानंही निघत नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तसं तसं ही शाई निघू लागते. ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. याच कारणांमुळं ही शाई बोटावरून काढता येत नाही. दरम्यान एका विशिष्ट केमिकलचा वापर करून ही शाई काढता येते असा काहीजण दावा करत आहेत. पण यामागे काही ठोस पुरावा मिळालेला नाही. 1962पासून वापरल्या जाणाऱ्या शाईला अजून पर्यंत निवडणूक आयोगानं पर्याय शोधलेला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही शाई तिचं काम चोखपणे पार पडत आहे,हे दिसून येतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 214, "source_item_id": "214", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2290, "clean_index": 139, "clean_language_index": "mar_Deva:validation:139"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, कोरोनामुळे जगभरातील तब्बल 1.6 अब्ज लोक बेरोजगार झाले आहेत. काही देशांत सध्या अनेक जण रेशनच्या धान्यावर दिवस काढत आहेत. सरकारकडून मिळणारी मदत लवकर पोहोचत नाहीये. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जगभरातल्या काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, कोरोनामुळे जगभरातील तब्बल 1.6 अब्ज लोक बेरोजगार झाले आहेत. काही देशांत सध्या अनेक जण रेशनच्या धान्यावर दिवस काढत आहेत. सरकारकडून मिळणारी मदत लवकर पोहोचत नाहीये. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 217, "source_item_id": "217", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 487, "clean_index": 140, "clean_language_index": "mar_Deva:validation:140"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबगदादमध्ये ग्रॅंड मॉस्कमध्ये नमाजपठण करताना शिया पंथीय व्यक्ती (संग्रहित छायाचित्र) तालिबाननं अफगाणिस्तानवर 1996 ते 2001 या कालावधीत राज्य केलं. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर तालिबाननं प्रदीर्घ काळ बंडखोर मोहीम कायम चालवली आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये 50 पेक्षा जास्त लोक हल्ल्यांमध्ये मारले गेलेत. शिया मुस्लिमांवर सातत्याने हल्ले का होतात हे जाणून घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला आहे. शिया आणि सुन्नी या इस्लामच्या पंथामध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. या संघर्षाला धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय पैलू आहेत. 'शियांना संपवण्याची मोहीम' तालिबान जगभरात शियांना संपवण्याची मोहीम राबवत आहे, असं ऑल इंडिया शिया लॉ बोर्डचे प्रवक्ते यासूब अब्बास यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. अब्बास सांगतात, \"अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तान, इराक सगळीकडेच शिया मुस्लिमांना संपवण्याची मोहीम चालू आहे. तालिबान, वहाबी समुदाय हे गट ही मोहीम चालवत आहे. एका शियाला माराल, तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, असं त्यांच्या पोस्टरवर लिहिलेलं असतं. त्यासाठी लहान मुलांचा सुसाईड बॉम्बर म्हणून वापर केला जात आहे.\" \"अफगाणिस्तानमध्ये हजारा, बामियानमधल्या हजारो शिया मुस्लिमांना ठार करण्यात आलं आहे. असं असलं तरी, तालिबान तिथं पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. कारण जगाला त्यांचा खरा चेहरा कळाला आहे. शिया समुदायाला संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,\" ते पुढे सांगतात. आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक निळू दामले यांच्या मते, \"तालिबानचं मोठं बळ अफगाणिस्तान आहे. अमेरिका, रशिया त्यांना कुणीच नष्ट करू शकलेलं नाही. तालिबान ही मूळातच सुन्नींची संघटना आहे आणि ती तळामध्ये पसरली आहे. खेड्यांमध्ये त्यांची माणसं पसरलेली आहे. त्यामुळे आजही अवस्था अशी आहे की, अफगाणिस्तानमध्ये कुणाचंही सरकार असलं, तरी इफेक्टिव सत्ता ही तालिबानांच्याच हातात असते. तालिबानला संपूर्ण सत्ता हवीय, त्यांना सत्तेत कुणीच भागीदार नकोय. तसंच अफगाणिस्तानच्या भूमीवरही दुसरं कुणीच नकोय.\" शिया समुदांयावरील हल्ल्यांमागे शिया आणि सुन्नी या समुदायांतील जन्मजात वैर कारणीभूत आहे, असं दामले सांगतात. 'जन्मजात वैर' त्यांच्या मते, \"शिया समुदांयावर हल्ले होतात याचं कारण जगभरात शिया-सुन्नी यांच्यात संघर्ष आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सुन्नी बहुसंख्य आहेत. शियांना संपवणं हेच सुन्नी लोकांचं कायम टार्गेट राहिलं आहे. त्यांना शिया हे मुसलमान वाटत नाही. कारण ते मोहम्मदांच्या वंशजाला मानत नाहीत. ते अलीला मानतात. त्यामुळे त्यांचं जन्मजात वैर आहे आणि मग ते शियांवर कायम हल्ले करत असतात.\" ते पुढे सांगतात, \"अफगाणिस्तानावर आपली सत्ता राहावी, असा बाहेरच्या लोकांचा प्रयत्न आहे. ती कशासाठी हवी तर अफगाणिस्तान शांत राहिलं तर पाईपलाईन अफगाणिस्तानातून जाऊन पाकिस्तानात जाते. तेव्हा तेलाच्या आणि संपर्काच्या दृष्टीनं अफगाणिस्तानला पहिल्यापासून महत्त्व आहे. अफगाणिस्तानची सीमा चीन, रशिया, पाकिस्तान, इराण अशी सगळीकडे आहे. पण, तालिबानची सत्ता आली, तर ते बाहेरच्यांचं ऐकत नाहीत. बाहेरचे म्हणतात, आम्ही तुमच्या तिथून पाईपलाईन नेणार, मग इतके पैसे देऊ. तर तालिबानी म्हणतात, नकोच आम्हाला ते. आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही कोण आलेत सांगायला?\" \"आता अमेरिका आणि तालिबानमध्ये कतारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. आम्ही वाटाघाटी करू, पण तुम्ही आम्हाला आमच्या भूमीत नको, असं तालिबान म्हणतं. त्यामुळे या वाटाघाटी कोसळतात,\" ते पुढे सांगतात. तालिबान आणि अमेरिका यांच्यामध्ये अफगाणिस्तानील युद्ध संपुष्टात आणण्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 16 ऑगस्टला ट्वीट केलं होतं की, \"नुकतीच अफगाणिस्तान संदर्भातील बैठक संपवली. या बैठकीत विरोधकांतील बहुतेक जण कराराच्या बाजूनं दिसत आहेत.\" तालिबानचा धोका वाढलाय? तालिबानचा उदय 1990च्या काळात झाला. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानातून बाहेर पडल्या होत्या. कट्टरपंथीयांनी 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानवर राज्य केलं. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या फौजांनी तालिबानचा पाडाव केला. पण तालिबानचा प्रभाव 2014पासून वाढत आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बीबीसीनं केलेल्या अभ्यासात तालिबानचा धोका अफगाणिस्तानच्या 70 टक्के भूभागावर दिसून आला होता. या संघर्षात नागरिकांचाही बळी जाऊ लागला आहे. 2017मध्ये अफगाणिस्तानात 10 हजार लोक मारले गेल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. कोण आहेत सुन्नी, शिया आणि वहाबी मुस्लीम? सुन्नी शिया वहाबी हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शनिवारी लग्न सोहळ्यादरम्यान एक स्फोट झाला आहे. यात 63 जणांचा मृत्यू झाला आहे. शिया बहुल भागात हा हल्ला झाला आहे. अफगाणिस्तानासहित जगभरातील शिया मुस्लिमांवर हल्ले होत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबगदादमध्ये ग्रॅंड मॉस्कमध्ये नमाजपठण करताना शिया पंथीय व्यक्ती (संग्रहित छायाचित्र) तालिबाननं अफगाणिस्तानवर 1996 ते 2001 या कालावधीत राज्य केलं. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर तालिबाननं प्रदीर्घ काळ बंडखोर मोहीम कायम चालवली आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये 50 पेक्षा जास्त लोक हल्ल्यांमध्ये मारले गेलेत. शिया मुस्लिमांवर सातत्याने हल्ले का होतात हे जाणून घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला आहे. शिया आणि सुन्नी या इस्लामच्या पंथामध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. या संघर्षाला धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय पैलू आहेत. 'शियांना संपवण्याची मोहीम' तालिबान जगभरात शियांना संपवण्याची मोहीम राबवत आहे, असं ऑल इंडिया शिया लॉ बोर्डचे प्रवक्ते यासूब अब्बास यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. अब्बास सांगतात, \"अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तान, इराक सगळीकडेच शिया मुस्लिमांना संपवण्याची मोहीम चालू आहे. तालिबान, वहाबी समुदाय हे गट ही मोहीम चालवत आहे. एका शियाला माराल, तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, असं त्यांच्या पोस्टरवर लिहिलेलं असतं. त्यासाठी लहान मुलांचा सुसाईड बॉम्बर म्हणून वापर केला जात आहे.\" \"अफगाणिस्तानमध्ये हजारा, बामियानमधल्या हजारो शिया मुस्लिमांना ठार करण्यात आलं आहे. असं असलं तरी, तालिबान तिथं पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. कारण जगाला त्यांचा खरा चेहरा कळाला आहे. शिया समुदायाला संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,\" ते पुढे सांगतात. आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक निळू दामले यांच्या मते, \"तालिबानचं मोठं बळ अफगाणिस्तान आहे. अमेरिका, रशिया त्यांना कुणीच नष्ट करू शकलेलं नाही. तालिबान ही मूळातच सुन्नींची संघटना आहे आणि ती तळामध्ये पसरली आहे. खेड्यांमध्ये त्यांची माणसं पसरलेली आहे. त्यामुळे आजही अवस्था अशी आहे की, अफगाणिस्तानमध्ये कुणाचंही सरकार असलं, तरी इफेक्टिव सत्ता ही तालिबानांच्याच हातात असते. तालिबानला संपूर्ण सत्ता हवीय, त्यांना सत्तेत कुणीच भागीदार नकोय. तसंच अफगाणिस्तानच्या भूमीवरही दुसरं कुणीच नकोय.\" शिया समुदांयावरील हल्ल्यांमागे शिया आणि सुन्नी या समुदायांतील जन्मजात वैर कारणीभूत आहे, असं दामले सांगतात. 'जन्मजात वैर' त्यांच्या मते, \"शिया समुदांयावर हल्ले होतात याचं कारण जगभरात शिया-सुन्नी यांच्यात संघर्ष आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सुन्नी बहुसंख्य आहेत. शियांना संपवणं हेच सुन्नी लोकांचं कायम टार्गेट राहिलं आहे. त्यांना शिया हे मुसलमान वाटत नाही. कारण ते मोहम्मदांच्या वंशजाला मानत नाहीत. ते अलीला मानतात. त्यामुळे त्यांचं जन्मजात वैर आहे आणि मग ते शियांवर कायम हल्ले करत असतात.\" ते पुढे सांगतात, \"अफगाणिस्तानावर आपली सत्ता राहावी, असा बाहेरच्या लोकांचा प्रयत्न आहे. ती कशासाठी हवी तर अफगाणिस्तान शांत राहिलं तर पाईपलाईन अफगाणिस्तानातून जाऊन पाकिस्तानात जाते. तेव्हा तेलाच्या आणि संपर्काच्या दृष्टीनं अफगाणिस्तानला पहिल्यापासून महत्त्व आहे. अफगाणिस्तानची सीमा चीन, रशिया, पाकिस्तान, इराण अशी सगळीकडे आहे. पण, तालिबानची सत्ता आली, तर ते बाहेरच्यांचं ऐकत नाहीत. बाहेरचे म्हणतात, आम्ही तुमच्या तिथून पाईपलाईन नेणार, मग इतके पैसे देऊ. तर तालिबानी म्हणतात, नकोच आम्हाला ते. आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही कोण आलेत सांगायला?\" \"आता अमेरिका आणि तालिबानमध्ये कतारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. आम्ही वाटाघाटी करू, पण तुम्ही आम्हाला आमच्या भूमीत नको, असं तालिबान म्हणतं. त्यामुळे या वाटाघाटी कोसळतात,\" ते पुढे सांगतात. तालिबान आणि अमेरिका यांच्यामध्ये अफगाणिस्तानील युद्ध संपुष्टात आणण्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 16 ऑगस्टला ट्वीट केलं होतं की, \"नुकतीच अफगाणिस्तान संदर्भातील बैठक संपवली. या बैठकीत विरोधकांतील बहुतेक जण कराराच्या बाजूनं दिसत आहेत.\" तालिबानचा धोका वाढलाय? तालिबानचा उदय 1990च्या काळात झाला. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानातून बाहेर पडल्या होत्या. कट्टरपंथीयांनी 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानवर राज्य केलं. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या फौजांनी तालिबानचा पाडाव केला. पण तालिबानचा प्रभाव 2014पासून वाढत आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बीबीसीनं केलेल्या अभ्यासात तालिबानचा धोका अफगाणिस्तानच्या 70 टक्के भूभागावर दिसून आला होता. या संघर्षात नागरिकांचाही बळी जाऊ लागला आहे. 2017मध्ये अफगाणिस्तानात 10 हजार लोक मारले गेल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. कोण आहेत सुन्नी, शिया आणि वहाबी मुस्लीम? सुन्नी शिया वहाबी हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 218, "source_item_id": "218", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4072, "clean_index": 141, "clean_language_index": "mar_Deva:validation:141"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nझारा ब्रँडच्या लुंगीने नेटविश्वात धुमाकूळ घातला आहे. तुम्ही कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व करत असलात किंवा कुठेही राहत असाल तरी लुंगी तुम्हाला ठाऊक असेलच. तुमचे वडील किंवा आजोबांनी लुंगी नेसलेली तुम्ही पाहिलीच असेल. मशीद किंवा पॅगोडा अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तुमचे पाय उघडे असतील तर तुम्हाला लुंगीच दिली जाते. ल्युंगी, लोंगी किंवा सारोंग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आणि कालौघात फॅशनविश्वात मागे पडलेली लुंगी आता अचानकच व्हायरल झाली आहे. लुंगी म्हणजे कमरेखाली नेसायचं वस्त्र आहे. कमरेभोवती घट्ट गुंडाळून परिधान करायची लुंगी ट्यूबच्या आकाराप्रमाणे असते. भारतासह दक्षिण आशियात लुंगी हा लोकप्रिय वस्त्रप्रकार आहे. आरामदायी आणि मोकळंढाकळं वावरू इच्छिणाऱ्यांसाठी लुंगी हा उत्तम पर्याय आहे. मुख्यत्वे पुरुषांसाठी असलेली लुंगी दक्षिण भारत दक्षिण आणि आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका तसंच मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रसिद्ध वस्त्रप्रकार आहे. उष्ण कटिबंधातील मंडळींकरता वजनाला हलकी, मऊसूत आणि सुटसुटीत अशी लुंगी उपयुक्त ठरते. पायघोळ असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही लुंगी उपयोगी ठरते. साधारणत: चौकटीचौकटीची नक्षी असलेली लुंगी लोकप्रिय आहे. मात्र लुंगीच्या कापडांमध्येही वैविध्य पाहायला मिळतं. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात लुंगी उपलब्ध असते. फॅशनविश्वातला झारा हा लोकप्रिय ब्रँड. झारा ब्रँडच्या कपड्यांनी बॉलीवूडपासून बड्या कॉर्पोरेट्सपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली आहे. झारा ब्रँडचे कपडे तसे महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला चाट देणारे असतात. याच झारा ब्रँडने लुंगीसदृश ड्रेस बाजारात आणला आहे. या लुंगीस्टाइल ड्रेसने सध्या फॅशनविश्वात दणका उडवून दिला आहे. पायघोळ असल्याने अनेक धार्मिक ठिकाणी लुंगी परिधान करायला दिली जाते. झाराच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीस असलेला फ्लोविंग स्कर्ट थेट लुंगीसारखाच दिसतो. चौकड्यांच्या कापडात शिवलेल्या या स्कर्टला समोरच्या बाजूला स्लिट दिल्याने लुंगी लुक मिळाला आहे. पण स्कर्टसाठी वापरण्यात आलेल्या कापडामुळे झाराला ट्रोल करण्यात येत आहे. भारतीय बाजारात तीनशे रुपयांपासून लुंगी मिळते. मात्र झारा लुंगीची किंमत जवळपास पाच हजार रुपये आहे. भारतीय लुंगीसारखी दिसत असूनही शेकडो पटींनी किंमत वाढवल्याने झाराला ट्रोल करण्यात येत आहे. झारा ब्रँडनुसार हा 'चेक मिनी स्कर्ट' आहे. मात्र झाराचा स्कर्ट उर्फ लुंगी पॉलीस्टर आणि व्हिसकोसपासून तयार झाली आहे. सर्वसाधारणपणे लुंगी कॉटनची असते. झाराच्या स्कर्टरुपी लुंगीला ड्रायक्लीन करावं लागतं. सर्वसाधारण लुंगीसाठी अशा अटी नसतात. झाराच्या लुंगीला झिप आहे. नेहमीच्या लुंगीला झिप नसते. लुंगी आणि संस्कृती झारासारख्या ग्लोबल ब्रँडच्या सूचीत लुंगीस्टाइल स्कर्ट पाहून आश्चर्यचकित झाल्याचं मत अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे. लुंगीस्टाइल स्कर्टची किंमत पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. आपले आजोबा, बाबा यांच्याशी निगडीत लुंगी आता महिलांचं फॅशन स्टेटमेंट म्हणून अवतरल्यानं लोक आश्चर्यचकित होत आहेत. लुंगीसारखं असूनही झाराने लुंगी शब्दाचा उल्लेख न केल्याने अनेकजण नाराज झाले आहेत. याव्यतिरिक्त या लुंगीसाठी वापरलेलं कापड, ड्रायक्लीनची अट यावरून सोशल मीडियात नेटिझन्सच्या प्रतिभेला बहार आला आहे. एखाद्या संस्कृतीतील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या वस्त्रप्रकारासारखी निर्मिती करून त्याला हजारो रुपयांमध्ये विकण्याच्या विपणन तंत्रावर काहींनी टीका केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "फॅशनविश्वात कोणती गोष्ट लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. दक्षिण भारतातल्या लुंगी या वस्त्रप्रकाराने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. लुंगी चर्चेत येण्याएवढं घडलंय तरी काय?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nझारा ब्रँडच्या लुंगीने नेटविश्वात धुमाकूळ घातला आहे. तुम्ही कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व करत असलात किंवा कुठेही राहत असाल तरी लुंगी तुम्हाला ठाऊक असेलच. तुमचे वडील किंवा आजोबांनी लुंगी नेसलेली तुम्ही पाहिलीच असेल. मशीद किंवा पॅगोडा अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तुमचे पाय उघडे असतील तर तुम्हाला लुंगीच दिली जाते. ल्युंगी, लोंगी किंवा सारोंग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आणि कालौघात फॅशनविश्वात मागे पडलेली लुंगी आता अचानकच व्हायरल झाली आहे. लुंगी म्हणजे कमरेखाली नेसायचं वस्त्र आहे. कमरेभोवती घट्ट गुंडाळून परिधान करायची लुंगी ट्यूबच्या आकाराप्रमाणे असते. भारतासह दक्षिण आशियात लुंगी हा लोकप्रिय वस्त्रप्रकार आहे. आरामदायी आणि मोकळंढाकळं वावरू इच्छिणाऱ्यांसाठी लुंगी हा उत्तम पर्याय आहे. मुख्यत्वे पुरुषांसाठी असलेली लुंगी दक्षिण भारत दक्षिण आणि आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका तसंच मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रसिद्ध वस्त्रप्रकार आहे. उष्ण कटिबंधातील मंडळींकरता वजनाला हलकी, मऊसूत आणि सुटसुटीत अशी लुंगी उपयुक्त ठरते. पायघोळ असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही लुंगी उपयोगी ठरते. साधारणत: चौकटीचौकटीची नक्षी असलेली लुंगी लोकप्रिय आहे. मात्र लुंगीच्या कापडांमध्येही वैविध्य पाहायला मिळतं. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात लुंगी उपलब्ध असते. फॅशनविश्वातला झारा हा लोकप्रिय ब्रँड. झारा ब्रँडच्या कपड्यांनी बॉलीवूडपासून बड्या कॉर्पोरेट्सपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली आहे. झारा ब्रँडचे कपडे तसे महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला चाट देणारे असतात. याच झारा ब्रँडने लुंगीसदृश ड्रेस बाजारात आणला आहे. या लुंगीस्टाइल ड्रेसने सध्या फॅशनविश्वात दणका उडवून दिला आहे. पायघोळ असल्याने अनेक धार्मिक ठिकाणी लुंगी परिधान करायला दिली जाते. झाराच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीस असलेला फ्लोविंग स्कर्ट थेट लुंगीसारखाच दिसतो. चौकड्यांच्या कापडात शिवलेल्या या स्कर्टला समोरच्या बाजूला स्लिट दिल्याने लुंगी लुक मिळाला आहे. पण स्कर्टसाठी वापरण्यात आलेल्या कापडामुळे झाराला ट्रोल करण्यात येत आहे. भारतीय बाजारात तीनशे रुपयांपासून लुंगी मिळते. मात्र झारा लुंगीची किंमत जवळपास पाच हजार रुपये आहे. भारतीय लुंगीसारखी दिसत असूनही शेकडो पटींनी किंमत वाढवल्याने झाराला ट्रोल करण्यात येत आहे. झारा ब्रँडनुसार हा 'चेक मिनी स्कर्ट' आहे. मात्र झाराचा स्कर्ट उर्फ लुंगी पॉलीस्टर आणि व्हिसकोसपासून तयार झाली आहे. सर्वसाधारणपणे लुंगी कॉटनची असते. झाराच्या स्कर्टरुपी लुंगीला ड्रायक्लीन करावं लागतं. सर्वसाधारण लुंगीसाठी अशा अटी नसतात. झाराच्या लुंगीला झिप आहे. नेहमीच्या लुंगीला झिप नसते. लुंगी आणि संस्कृती झारासारख्या ग्लोबल ब्रँडच्या सूचीत लुंगीस्टाइल स्कर्ट पाहून आश्चर्यचकित झाल्याचं मत अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे. लुंगीस्टाइल स्कर्टची किंमत पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. आपले आजोबा, बाबा यांच्याशी निगडीत लुंगी आता महिलांचं फॅशन स्टेटमेंट म्हणून अवतरल्यानं लोक आश्चर्यचकित होत आहेत. लुंगीसारखं असूनही झाराने लुंगी शब्दाचा उल्लेख न केल्याने अनेकजण नाराज झाले आहेत. याव्यतिरिक्त या लुंगीसाठी वापरलेलं कापड, ड्रायक्लीनची अट यावरून सोशल मीडियात नेटिझन्सच्या प्रतिभेला बहार आला आहे. एखाद्या संस्कृतीतील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या वस्त्रप्रकारासारखी निर्मिती करून त्याला हजारो रुपयांमध्ये विकण्याच्या विपणन तंत्रावर काहींनी टीका केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 222, "source_item_id": "222", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3148, "clean_index": 142, "clean_language_index": "mar_Deva:validation:142"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो आता आपण नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय असते याची माहिती पाहणार आहोत. अर्ज कसा करायचा? शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो. परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी लिहिलेल्या 'महसूल कामकाज पुस्तिका' या पुस्तकात तुम्ही शेतरस्त्याच्या अर्जासाठीचा नमुना पाहू शकता. www.drdcsanjayk.info या वेबसाईटवर हे पुस्तक उपलब्ध आहे. आता सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा ते पाहूया. प्रति, मा तहसिलदार साहेब, देऊळगांव राजा. (तालुक्याचं नाव) अर्ज - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे. विषय - शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत. अर्जदाराच्या जमिनीचा तपशील - नाव - श्रीकांत बंगाळे, गाव - सिनगाव जहांगीर, जिल्हा - बुलडाणा गट क्रमांक - 595, क्षेत्र - 1.30 हे.आर., आकारणी - 4.14 रुपये (कराची रक्कम) लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता - इथं अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नावं आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं. त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता... मी श्रीकांत बंगाळे. सिनगांव जहांगीर येथील कायम रहिवासी आहे. सिनगांव जहांगीर येथील गट क्रमांक --- मध्ये माझ्या मालकीची --- हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरबरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरी मौजे सिनगांव, ता. देउळगाव राजा येथील गट क्रमांक --- मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे. आपला विश्वासू, श्रीकांत फकिरबा बंगाळे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक उदाहरण म्हणून मी माझ्या नावाचा अर्ज भरून दाखवला आहे. या अर्जात शेतकऱ्यांनी आपली स्वत:ची माहिती लिहिणं अपेक्षित आहे. हा अर्ज भरून झाला की या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात. 1. अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा 2. अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांतील (तीन महिन्याच्या आतील) सातबारा 3. लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील 4. अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती. एकदा का शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते. तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय, याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात, आदेश पारित करतात. एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, असं पाहिलं जातं. सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल, इतका रस्ता दिला जातो. पण, तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजे दोन महिन्यांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा करता येतो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो आता आपण नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय असते याची माहिती पाहणार आहोत. अर्ज कसा करायचा? शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो. परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी लिहिलेल्या 'महसूल कामकाज पुस्तिका' या पुस्तकात तुम्ही शेतरस्त्याच्या अर्जासाठीचा नमुना पाहू शकता. www.drdcsanjayk.info या वेबसाईटवर हे पुस्तक उपलब्ध आहे. आता सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा ते पाहूया. प्रति, मा तहसिलदार साहेब, देऊळगांव राजा. (तालुक्याचं नाव) अर्ज - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे. विषय - शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत. अर्जदाराच्या जमिनीचा तपशील - नाव - श्रीकांत बंगाळे, गाव - सिनगाव जहांगीर, जिल्हा - बुलडाणा गट क्रमांक - 595, क्षेत्र - 1.30 हे.आर., आकारणी - 4.14 रुपये (कराची रक्कम) लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता - इथं अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नावं आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं. त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता... मी श्रीकांत बंगाळे. सिनगांव जहांगीर येथील कायम रहिवासी आहे. सिनगांव जहांगीर येथील गट क्रमांक --- मध्ये माझ्या मालकीची --- हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरबरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरी मौजे सिनगांव, ता. देउळगाव राजा येथील गट क्रमांक --- मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे. आपला विश्वासू, श्रीकांत फकिरबा बंगाळे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक उदाहरण म्हणून मी माझ्या नावाचा अर्ज भरून दाखवला आहे. या अर्जात शेतकऱ्यांनी आपली स्वत:ची माहिती लिहिणं अपेक्षित आहे. हा अर्ज भरून झाला की या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात. 1. अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा 2. अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांतील (तीन महिन्याच्या आतील) सातबारा 3. लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील 4. अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती. एकदा का शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते. तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय, याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात, आदेश पारित करतात. एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, असं पाहिलं जातं. सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल, इतका रस्ता दिला जातो. पण, तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजे दोन महिन्यांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा करता येतो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 223, "source_item_id": "223", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3582, "clean_index": 143, "clean_language_index": "mar_Deva:validation:143"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सर्वेक्षणानुसार फुलपाखरांच्या प्रजाती बचावल्या आहे. पण आता एका सर्वेक्षणानुसार जगभरातील 40 टक्के कीटकांची संख्या \"झपाट्याने कमी होत आहे\". आणि ही प्रथमदर्शनी चांगली बातमी वाटत असली तर मोठ्या चिंतेची बाब असू शकते. या सर्वेक्षणानुसार मधमाशा, मुंग्या, भुंगे यांची संख्या मानवप्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा आठ टक्के जास्त वेगाने कमी होत आहे. मात्र माशा आणि झुरळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तुटलेली साखळी बदलती कृषी पद्धती, कीटकनाशकं आणि वातावरणातील बदलांमुळे कीटकांची संख्या सर्वसाधारणपणे कमी होताना दिसत आहे. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मानवासह सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळ्या कारणांनी फायदेशीर ठरतात. ते पक्ष्यांना, वटवाघळांना आणि सस्तन प्राण्यांना खाद्य पुरवतात, 75 टक्के पिकांचं परागीभवन करतात, मातीची पुर्नभरणी करतात आणि धोकादायक कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतात. या सर्वेक्षणानुसार फुलपाखरांच्या प्रजाती बचावल्या आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या इतर काही स्वतंत्र सर्वेक्षणांमध्ये असं लक्षात आलंय की कीटकांच्या काही विशेष प्रजातींमध्ये, उदाहरणार्थ माश्यांच्या प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, विशेषत: विकसित देशांमध्ये. \"Biological Conservation\" या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध गेल्या 13 वर्षांतल्या 73 सर्वेक्षणांचं अवलोकन करतो. यात वैज्ञानिकांना लक्षात आलं आहे की पुढच्या काही दशकांमध्ये कीटकांची संख्या 40 टक्क्यांनी कमी होईल. त्यापैकी काही कीटकांच्या प्रजाती आधी \"नामशेष\" होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. \"प्राण्यांचे नैसर्गिक निवारे कमी होत चालले आहेत, हे यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. शेतीतील नवीन पद्धती, शहरीकरण आणि जंगलतोड ही यामागची महत्त्वाची कारणं आहेत,\" असं या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आणि सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. फ्रान्सिस्को सँचेज-बायो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \"जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेला खतांचा वापर, हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. तसंच अशुद्ध रासायनिक खतं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरा घटक म्हणजे आक्रमक कीटकं आणि जंतू. आणि वातावरणातील बदल हा चौथा महत्त्वाचा घटक आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात या घटकाचा विशेष प्रभाव जाणवतो.\" झुरळ आणि माश्यांची संख्या मात्र घटलेली नाही या सर्वेक्षणात जर्मनीतील कीटकांच्या घटत चाललेल्या प्रमाणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसंच पुएर्तो रिकोमध्ये उष्णकटिबंधीय वनं कमी होण्याचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही निरीक्षणं गंभीर आहेत. \"हे फक्त माश्या, परागीभवन किंवा आपल्या अन्नाबद्दल नाही. डंग बीटल नावाची भुंग्याची एक प्रजाती इंग्लंडमध्ये आढळते. ही प्रजाती कचऱ्यावर पुर्नप्रकिया करते. तसंच चतूर नावाची प्रजाती नदी आणि डबक्यात आयुष्य सुरू करते.\" असं बगलाईफ संस्थेटचे माट शार्डलो यांना वाटतं. \"आपल्या ग्रहावरचं वातावरण हे सातत्याने बिघडत आहे आणि हे थांबवण्यासाठी एका जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. कीटकांची संख्या अशा पद्धतीने कमी होणं हा तो पर्याय नक्कीच नाही.\" कीटकांची वाढती संख्या या शोधनिबंधांच्या लेखकांना अन्नसाखळीतील कीटकांच्या संख्येची चिंता वाटते आहे. पक्षी, माशा या प्रजातींचं अन्न या कीटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे मासे आणि अन्य प्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या प्रजाती मागे पडल्या असल्या तरी काही छोट्या प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. आपण काय करू शकतो? प्रा. गोलसन यांना वाटतं की माश्या आणि झुरळं या मानवनिर्मित वातावरणात टिकू शकतील. त्यांना कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होत नाही. ही स्थिती धोकादायक असली तरी कीटकांना साजेसं वातावरण तयार करणं, कीटकनाशकं वापरणं आणि ऑरगॅनिक पदार्थ वापरणं, असे उपाय करता येतात, असंही ते म्हणाले. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कीटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अशी घट होताना दिसत नाही. त्यामुळे याबाबतीत जास्त संशोधन होण्याची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कीटक कमी झाले तरी त्यांची इतर कीटकांची संख्या वाढेल. \"गतकाळात ज्या प्रजाती नामशेष झाल्या त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं लक्षात येतं की त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतलं नाही. काही प्रजातींना ते योग्य पद्धतीने जमलं,\" असं प्रा. गोलसन यांनी बीबीसीला सांगितलं. \"त्यामुळे लाखो वर्षं झाली तरी विसाव्या आणि एकविसाव्या शतकात ज्या प्रजाती नामशेष झाल्या तरी त्यांच्या जागी नवीन प्रजाती येतील,\" असं ते पुढे म्हणाले. आपल्या मुलांची स्थिती अशी राहणार नाही, याचं मला वाईट वाटतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आपल्यापैकी अनेकांना कीटकांचा त्रास होतो. कधी ते चावतात तर कधी कानाभोवती गुणगुण करतात. आपण काहींवर हिट वापरतो तर काहींचा नायनाट चपलीने करतो.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सर्वेक्षणानुसार फुलपाखरांच्या प्रजाती बचावल्या आहे. पण आता एका सर्वेक्षणानुसार जगभरातील 40 टक्के कीटकांची संख्या \"झपाट्याने कमी होत आहे\". आणि ही प्रथमदर्शनी चांगली बातमी वाटत असली तर मोठ्या चिंतेची बाब असू शकते. या सर्वेक्षणानुसार मधमाशा, मुंग्या, भुंगे यांची संख्या मानवप्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा आठ टक्के जास्त वेगाने कमी होत आहे. मात्र माशा आणि झुरळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तुटलेली साखळी बदलती कृषी पद्धती, कीटकनाशकं आणि वातावरणातील बदलांमुळे कीटकांची संख्या सर्वसाधारणपणे कमी होताना दिसत आहे. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मानवासह सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळ्या कारणांनी फायदेशीर ठरतात. ते पक्ष्यांना, वटवाघळांना आणि सस्तन प्राण्यांना खाद्य पुरवतात, 75 टक्के पिकांचं परागीभवन करतात, मातीची पुर्नभरणी करतात आणि धोकादायक कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतात. या सर्वेक्षणानुसार फुलपाखरांच्या प्रजाती बचावल्या आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या इतर काही स्वतंत्र सर्वेक्षणांमध्ये असं लक्षात आलंय की कीटकांच्या काही विशेष प्रजातींमध्ये, उदाहरणार्थ माश्यांच्या प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, विशेषत: विकसित देशांमध्ये. \"Biological Conservation\" या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध गेल्या 13 वर्षांतल्या 73 सर्वेक्षणांचं अवलोकन करतो. यात वैज्ञानिकांना लक्षात आलं आहे की पुढच्या काही दशकांमध्ये कीटकांची संख्या 40 टक्क्यांनी कमी होईल. त्यापैकी काही कीटकांच्या प्रजाती आधी \"नामशेष\" होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. \"प्राण्यांचे नैसर्गिक निवारे कमी होत चालले आहेत, हे यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. शेतीतील नवीन पद्धती, शहरीकरण आणि जंगलतोड ही यामागची महत्त्वाची कारणं आहेत,\" असं या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आणि सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. फ्रान्सिस्को सँचेज-बायो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \"जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेला खतांचा वापर, हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. तसंच अशुद्ध रासायनिक खतं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरा घटक म्हणजे आक्रमक कीटकं आणि जंतू. आणि वातावरणातील बदल हा चौथा महत्त्वाचा घटक आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात या घटकाचा विशेष प्रभाव जाणवतो.\" झुरळ आणि माश्यांची संख्या मात्र घटलेली नाही या सर्वेक्षणात जर्मनीतील कीटकांच्या घटत चाललेल्या प्रमाणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसंच पुएर्तो रिकोमध्ये उष्णकटिबंधीय वनं कमी होण्याचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही निरीक्षणं गंभीर आहेत. \"हे फक्त माश्या, परागीभवन किंवा आपल्या अन्नाबद्दल नाही. डंग बीटल नावाची भुंग्याची एक प्रजाती इंग्लंडमध्ये आढळते. ही प्रजाती कचऱ्यावर पुर्नप्रकिया करते. तसंच चतूर नावाची प्रजाती नदी आणि डबक्यात आयुष्य सुरू करते.\" असं बगलाईफ संस्थेटचे माट शार्डलो यांना वाटतं. \"आपल्या ग्रहावरचं वातावरण हे सातत्याने बिघडत आहे आणि हे थांबवण्यासाठी एका जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. कीटकांची संख्या अशा पद्धतीने कमी होणं हा तो पर्याय नक्कीच नाही.\" कीटकांची वाढती संख्या या शोधनिबंधांच्या लेखकांना अन्नसाखळीतील कीटकांच्या संख्येची चिंता वाटते आहे. पक्षी, माशा या प्रजातींचं अन्न या कीटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे मासे आणि अन्य प्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या प्रजाती मागे पडल्या असल्या तरी काही छोट्या प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. आपण काय करू शकतो? प्रा. गोलसन यांना वाटतं की माश्या आणि झुरळं या मानवनिर्मित वातावरणात टिकू शकतील. त्यांना कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होत नाही. ही स्थिती धोकादायक असली तरी कीटकांना साजेसं वातावरण तयार करणं, कीटकनाशकं वापरणं आणि ऑरगॅनिक पदार्थ वापरणं, असे उपाय करता येतात, असंही ते म्हणाले. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कीटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अशी घट होताना दिसत नाही. त्यामुळे याबाबतीत जास्त संशोधन होण्याची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कीटक कमी झाले तरी त्यांची इतर कीटकांची संख्या वाढेल. \"गतकाळात ज्या प्रजाती नामशेष झाल्या त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं लक्षात येतं की त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतलं नाही. काही प्रजातींना ते योग्य पद्धतीने जमलं,\" असं प्रा. गोलसन यांनी बीबीसीला सांगितलं. \"त्यामुळे लाखो वर्षं झाली तरी विसाव्या आणि एकविसाव्या शतकात ज्या प्रजाती नामशेष झाल्या तरी त्यांच्या जागी नवीन प्रजाती येतील,\" असं ते पुढे म्हणाले. आपल्या मुलांची स्थिती अशी राहणार नाही, याचं मला वाईट वाटतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 224, "source_item_id": "224", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3971, "clean_index": 144, "clean_language_index": "mar_Deva:validation:144"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअवनी वाघीण नरभक्षक ठरवण्यात आलेल्या अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबरला ठार केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अवनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करता आले असते, तिची हत्या का करण्यात आली, अशा आरोप वन्यप्रेमींकडून झाला होता. त्यानंतर वाघिणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (NTCA) चमूने घटनास्थळी भेट दिली. या प्राधिकरणाने तयार केलेल्या अहवालात नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट झालं आहे. अवनीला ठार करण्याचं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं, असं या चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. 13 जणांचे बळी घेण्याचा आरोप ठेवत अवनी अर्थात T1 वाघिणीला नरभक्षक ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर तिला ठार करण्यासाठी शार्प शूटर नवाब शाफक्त अली याला वनखात्यानं पाचारण केलं होतं. जवळपास दोन महिने वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांची शोधमोहीम सुरू होती. अखेर 2 नोव्हेंबरला मध्यरात्री अवनीला ठार करण्यात आले. अवनी वाघिणीचा शोध घेण्यासाठी असंख्य क्लृप्त्या अवलंबण्यात आल्या. NTCA ने चौकशी दरम्यान ज्या ठिकाणी वाघिणीला गोळ्या घालून ठार केले त्या घटनास्थळी भेट देऊन तिथली पाहणी केली होती. तसेच वन विभागाचे अधिकारी आणि शूटर नवाब शफाअत अली आणि त्याचा मुलगा असगर अली यांची सुद्धा या समितीने चौकशी केली होती. त्यांची साक्षसुध्दा समितीपुढे घेण्यात आली. या अहवालात मांडण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे - अवनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाची चौकशी सुरू असतानाच राज्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार T1 वाघीण मृत्यू प्रकरणी राज्य शासनाने नव्याने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. \"व्याघ्र प्राधिकरण अहवाल चौकशीचा अभ्यास केला जाईल, त्यानंतर त्यावर कृती अहवाल तयार केला जाईल. वन विभाग त्याबद्दलची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाईल,\" असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बीबीसीशी बोलताना म्हणाले. NTCAने ज्या मुद्द्यांवर बोट ठेवले आहे त्या मुद्द्यांवर कायद्यात काय तरतुदी आहेत, याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई करण्यात येईल,\" असंही ते पुढे म्हणाले. अवनीचा शोध घेण्यासाठी परिसरातल्या लोकांना सूचना करण्यात आल्या होत्या. वाघिणीला मारण्यात जे लोक त्या टीममध्ये समाविष्ट होते, त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले यावर कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी आश्वासनही दिलं. \"कोणताही अहवाल जेव्हा सादर होतो तेव्हा तो थेट आमच्याकडे येत नाही. अहवाल त्या विभागाला त्याच्या मतासाठी जातो. विभाग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करतो. मग तो विधी आणि न्याय विभागाकडे जातो. कारण शेवटी कायद्याच्या तरतुदी पडताळणे आवश्यक आहे. तो गुन्हा आहे की चुका झाल्या आहेत? त्या नेमक्या काय आहेत, ते विधी आणि न्याय विभाग सांगेल. त्यानंतर कृती अहवाल तयार केला जाईल. त्यात आक्षेप असेल तर तो सल्ला आहे की गुन्हा आहे हे समोर येईल,\" असं त्यांनी सांगितलं. अवनीच्या हत्येनंतर मुनगंटीवार यांच्यावर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही टीका केली होती. \"अवनीची हत्या ही शासनाच्या आदेशांवरून झालेली शिकार\" असल्याचं सांगत त्यांनी \"कुणालाही कसे मंत्री बनवू शकता?\" अशी विचारणा करत देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या अवनी वाघिणीला मारताना अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं एका अहवालातून उघड झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअवनी वाघीण नरभक्षक ठरवण्यात आलेल्या अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबरला ठार केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अवनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करता आले असते, तिची हत्या का करण्यात आली, अशा आरोप वन्यप्रेमींकडून झाला होता. त्यानंतर वाघिणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (NTCA) चमूने घटनास्थळी भेट दिली. या प्राधिकरणाने तयार केलेल्या अहवालात नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट झालं आहे. अवनीला ठार करण्याचं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं, असं या चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. 13 जणांचे बळी घेण्याचा आरोप ठेवत अवनी अर्थात T1 वाघिणीला नरभक्षक ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर तिला ठार करण्यासाठी शार्प शूटर नवाब शाफक्त अली याला वनखात्यानं पाचारण केलं होतं. जवळपास दोन महिने वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांची शोधमोहीम सुरू होती. अखेर 2 नोव्हेंबरला मध्यरात्री अवनीला ठार करण्यात आले. अवनी वाघिणीचा शोध घेण्यासाठी असंख्य क्लृप्त्या अवलंबण्यात आल्या. NTCA ने चौकशी दरम्यान ज्या ठिकाणी वाघिणीला गोळ्या घालून ठार केले त्या घटनास्थळी भेट देऊन तिथली पाहणी केली होती. तसेच वन विभागाचे अधिकारी आणि शूटर नवाब शफाअत अली आणि त्याचा मुलगा असगर अली यांची सुद्धा या समितीने चौकशी केली होती. त्यांची साक्षसुध्दा समितीपुढे घेण्यात आली. या अहवालात मांडण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे - अवनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाची चौकशी सुरू असतानाच राज्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार T1 वाघीण मृत्यू प्रकरणी राज्य शासनाने नव्याने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. \"व्याघ्र प्राधिकरण अहवाल चौकशीचा अभ्यास केला जाईल, त्यानंतर त्यावर कृती अहवाल तयार केला जाईल. वन विभाग त्याबद्दलची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाईल,\" असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बीबीसीशी बोलताना म्हणाले. NTCAने ज्या मुद्द्यांवर बोट ठेवले आहे त्या मुद्द्यांवर कायद्यात काय तरतुदी आहेत, याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई करण्यात येईल,\" असंही ते पुढे म्हणाले. अवनीचा शोध घेण्यासाठी परिसरातल्या लोकांना सूचना करण्यात आल्या होत्या. वाघिणीला मारण्यात जे लोक त्या टीममध्ये समाविष्ट होते, त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले यावर कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी आश्वासनही दिलं. \"कोणताही अहवाल जेव्हा सादर होतो तेव्हा तो थेट आमच्याकडे येत नाही. अहवाल त्या विभागाला त्याच्या मतासाठी जातो. विभाग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करतो. मग तो विधी आणि न्याय विभागाकडे जातो. कारण शेवटी कायद्याच्या तरतुदी पडताळणे आवश्यक आहे. तो गुन्हा आहे की चुका झाल्या आहेत? त्या नेमक्या काय आहेत, ते विधी आणि न्याय विभाग सांगेल. त्यानंतर कृती अहवाल तयार केला जाईल. त्यात आक्षेप असेल तर तो सल्ला आहे की गुन्हा आहे हे समोर येईल,\" असं त्यांनी सांगितलं. अवनीच्या हत्येनंतर मुनगंटीवार यांच्यावर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही टीका केली होती. \"अवनीची हत्या ही शासनाच्या आदेशांवरून झालेली शिकार\" असल्याचं सांगत त्यांनी \"कुणालाही कसे मंत्री बनवू शकता?\" अशी विचारणा करत देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 225, "source_item_id": "225", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2970, "clean_index": 145, "clean_language_index": "mar_Deva:validation:145"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. एका बेकरीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बचाव कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी नागरिकांना दुर्घटनास्थळापासून लांब राहण्यास सांगण्यात आले. स्फोट होताच रस्त्यावर दुकानांच्या काचांचा खच पडला. तर जवळच असलेल्या बेकरीला आग लागली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे गृहमंत्री क्रिस्टोफे कॅस्टॅनर यांनी सांगितले. फ्रान्समध्ये सध्या सरकारी धोरणांविरोधात 'येलो वेस्ट' आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाअंतर्गत येत्या शनिवारी पॅरिस आणि फ्रान्समधील इतर शहरांमध्ये मोर्चे निघणार आहेत. त्यासाठी 80 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र स्फोटाचा या आंदोलनाशी संबंध नसावा असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नेमके काय झाले? ले परिशन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार स्फोटावेळी 'द हुबर्ट' बेकरी बंद होती. त्यानंतर एका इमारतीत वायू गळती होत असल्याची माहिती मिळाली. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचणार इतक्यात स्फोट झाला. हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. स्फोटाची तीव्रता आणि त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची माहिती जवळूनच जाणाऱ्या स्थानिक पत्रकार इमिली मोली यांनी ट्वीट करून दिली. याच भागात राहणारे किलिअन हे झोपले होते. त्याचवेळी स्फोटामुळे त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. इमारतीतील सर्व रहिवासी उतरून खाली आले आणि सगळीकडे आरडाओरड सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या स्फोटात जवळच असलेल्या एका थिएटरचेही नुकसान झाल्याचे त्यांनी BFMTV या फ्रेन्च न्यूज चॅनलला सांगितले. स्थानिक रहिवासी असलेल्या क्लेअर सॅलावुर्ड यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितले, \"मी झोपले होते आणि स्फोटाच्या आवाजाने मला जाग आली.\"इमारतीतील सर्व खिडक्या फुटल्या. कड्या तुटल्याने दरवाजे पडले. मी दरवाज्यावरून चालत घरातून बाहेर पडले. मुलं खूप घाबरली होती. त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेरही पडता येत नव्हते.\" शेजारच्याच डिवा हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या पाउला नागुई म्हणाल्या, \"स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आमच्या खिडक्या फुटल्या.\" स्फोटामुळे हॉटेलमधील पाहुणे घाबरले होते. मात्र हा अतिरेकी हल्ला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. निदर्शनांसाठी एवढा बंदोबस्त का? फ्रान्समध्ये इंधनावरील करवाढीविरोधात 17 नोव्हेंबरपासून निदर्शनं सुरू झाली आहेत. सलग नवव्या शनिवारी निदर्शनं करण्यात येणार आहेत. लांबूनही लक्ष वेधून घेतील असे पिवळे जॅकेट्स आंदोलक घालत असल्याने या आंदोलनाला 'येलो वेस्ट' आंदोलन म्हटले गेले. या आंदोलनाने संपूर्ण फ्रान्समध्ये रस्ते वाहतूक खोळंबली. इतकेच नाही तर या आंदोलनादरम्यान फ्रान्सने गेल्या काही दशकातील सर्वाधिक हिंसक घटनाही बघितल्या. येत्या शनिवारी यलो वेस्टचे आंदोलक पॅरिसमधील अर्थमंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान एडवर्ड फिलिपे यांनी म्हटले आहे. या आंदोलनामुळे दहा जणांचा बळी गेल्याचं सरकारचे म्हणणे आहे. दहापैकी एका वृद्धेचा ती घरात असताना अश्रू धुराचा हातबॉम्ब चेहऱ्यावर लागून मृत्यू झाला होता. आतापर्यंत दीड हजारांहून जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. त्यातील 53 जण गंभीर जखमी होते. तर हजारांहून जास्त सुरक्षा रक्षकही जखमी झाले, अशी माहिती एका फ्रेंच टीव्हीने 5 जानेवारीला दिली. 6 जानेवारीला 5,339 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले. तर 152 जणांना अटक झाली, अशी माहिती कायदा मंत्र्यांनी एल-एक्सप्रेस या वर्तमानपत्राला दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जण गंभीर जखमी झाले. 9 अॅरॉनडिसेमेंट भागातील रु डी ट्रेवाईझ भागात झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती त्यामुळे आसपास उभ्या असलेल्या कार आणि इमारतींचे नुकसान झाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. एका बेकरीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बचाव कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी नागरिकांना दुर्घटनास्थळापासून लांब राहण्यास सांगण्यात आले. स्फोट होताच रस्त्यावर दुकानांच्या काचांचा खच पडला. तर जवळच असलेल्या बेकरीला आग लागली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे गृहमंत्री क्रिस्टोफे कॅस्टॅनर यांनी सांगितले. फ्रान्समध्ये सध्या सरकारी धोरणांविरोधात 'येलो वेस्ट' आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाअंतर्गत येत्या शनिवारी पॅरिस आणि फ्रान्समधील इतर शहरांमध्ये मोर्चे निघणार आहेत. त्यासाठी 80 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र स्फोटाचा या आंदोलनाशी संबंध नसावा असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नेमके काय झाले? ले परिशन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार स्फोटावेळी 'द हुबर्ट' बेकरी बंद होती. त्यानंतर एका इमारतीत वायू गळती होत असल्याची माहिती मिळाली. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचणार इतक्यात स्फोट झाला. हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. स्फोटाची तीव्रता आणि त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची माहिती जवळूनच जाणाऱ्या स्थानिक पत्रकार इमिली मोली यांनी ट्वीट करून दिली. याच भागात राहणारे किलिअन हे झोपले होते. त्याचवेळी स्फोटामुळे त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. इमारतीतील सर्व रहिवासी उतरून खाली आले आणि सगळीकडे आरडाओरड सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या स्फोटात जवळच असलेल्या एका थिएटरचेही नुकसान झाल्याचे त्यांनी BFMTV या फ्रेन्च न्यूज चॅनलला सांगितले. स्थानिक रहिवासी असलेल्या क्लेअर सॅलावुर्ड यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितले, \"मी झोपले होते आणि स्फोटाच्या आवाजाने मला जाग आली.\"इमारतीतील सर्व खिडक्या फुटल्या. कड्या तुटल्याने दरवाजे पडले. मी दरवाज्यावरून चालत घरातून बाहेर पडले. मुलं खूप घाबरली होती. त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेरही पडता येत नव्हते.\" शेजारच्याच डिवा हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या पाउला नागुई म्हणाल्या, \"स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आमच्या खिडक्या फुटल्या.\" स्फोटामुळे हॉटेलमधील पाहुणे घाबरले होते. मात्र हा अतिरेकी हल्ला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. निदर्शनांसाठी एवढा बंदोबस्त का? फ्रान्समध्ये इंधनावरील करवाढीविरोधात 17 नोव्हेंबरपासून निदर्शनं सुरू झाली आहेत. सलग नवव्या शनिवारी निदर्शनं करण्यात येणार आहेत. लांबूनही लक्ष वेधून घेतील असे पिवळे जॅकेट्स आंदोलक घालत असल्याने या आंदोलनाला 'येलो वेस्ट' आंदोलन म्हटले गेले. या आंदोलनाने संपूर्ण फ्रान्समध्ये रस्ते वाहतूक खोळंबली. इतकेच नाही तर या आंदोलनादरम्यान फ्रान्सने गेल्या काही दशकातील सर्वाधिक हिंसक घटनाही बघितल्या. येत्या शनिवारी यलो वेस्टचे आंदोलक पॅरिसमधील अर्थमंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान एडवर्ड फिलिपे यांनी म्हटले आहे. या आंदोलनामुळे दहा जणांचा बळी गेल्याचं सरकारचे म्हणणे आहे. दहापैकी एका वृद्धेचा ती घरात असताना अश्रू धुराचा हातबॉम्ब चेहऱ्यावर लागून मृत्यू झाला होता. आतापर्यंत दीड हजारांहून जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. त्यातील 53 जण गंभीर जखमी होते. तर हजारांहून जास्त सुरक्षा रक्षकही जखमी झाले, अशी माहिती एका फ्रेंच टीव्हीने 5 जानेवारीला दिली. 6 जानेवारीला 5,339 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले. तर 152 जणांना अटक झाली, अशी माहिती कायदा मंत्र्यांनी एल-एक्सप्रेस या वर्तमानपत्राला दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 226, "source_item_id": "226", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3376, "clean_index": 146, "clean_language_index": "mar_Deva:validation:146"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतेलंगणामध्ये ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेला 3 लाख रूपये मिळणार आहेत. तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळानं ही घोषणा केली आहे. या घोषणनेनंतर तेलगंणामधील जनतेतून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंदिरातील पुजाऱ्यांकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे त्यांना लग्नासाठी मुली मिळण्यात अडचणी येत आहेत. आणि म्हणूनच त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीनं ही घोषणा करण्यात आली आहे. असं तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दक्षिण भारतातील पारंपरिक लग्न सोहळ्यातील एक क्षण घोषणेवर टीका \"मंदिर आणि संस्कृती हे पुजाऱ्यांशिवाय चालू शकणार नाही. या निर्णयानं या समूहाला चांगला लाभ मिळेल.\" असं ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष के. व्ही. रमणाचारी यांनी सांगितलं. तसंच या विषयावर बोलताना 'महा ब्राह्मण संघम, तेलंगणा'चे मुख्य सचिव अवधानुला नरसिंह शर्मा म्हणाले, \"गरीब ब्राह्मणांची मदत करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी तसंच संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय आवश्यक आहेत.\" तेलंगणा सरकारनंही यासाठी 2016-17 च्या अर्थसंकल्पात ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. पुजारी गरीब असले तरी मंडळाच्या निर्णयावरून समाजातील अनेकांकडून टीकाही होऊ लागली आहे. पुजारी गरीब असले तरी संघटनेच्या निर्णयावर टीका होत आहे. एकाच वर्गाचं हित? सामाजिक विकास परिषद या संस्थेच्या संचालक कल्पना कन्नाभिरन याबद्दल आपलं मत मांडताना म्हणाल्या की, \"असे निर्णय असंवैधानिकच समजले पाहिजेत. संघटना आपला मूळ उद्देश लपवत आहे.\" \"कुणाचही लग्न हे राज्य सरकारची जबाबदारी कशी काय असू शकते? जर कुणी एकटा राहिला असेल तर ती सरकारची समस्या आहे काय?\" असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. विवाहाच्या मुद्द्यावर आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली समाजातल्या एका वर्गाचं हित जपण्याचा हा प्रकार असल्याचेही त्या म्हणाल्या. \"देशाच्या संविधानानुसार, समाजातील मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. या कक्षेत न येणाऱ्या गोष्टींसाठी पैसा खर्च करणे योग्य नाही.\" \"लग्न काय पैशांव्यतिरिक्तही होऊ शकतं. अशा योजना म्हणजे समाजाचा स्तर घसरत चालल्याचं उदाहरण आहे. अशा निर्णयांमधून जाती व्यवस्थेची मुळं घट्ट होतात.\" असंही त्यांनी सांगितलं. या योजनेमुळे हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन झाल्याचं मत हायकोर्टमधील वकील रचना रेड्डी यांनी नोंदवलं आहे. हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन \"या योजनेमुळं हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन झालं आहे.\" असं मत हायकोर्टमधील वकील रचना रेड्डी यांनी मांडलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या देवी म्हणाल्या की, \"या योजनेवरून असं वाटतंय की, पुजाऱ्यांना हुंडा दिला जात आहे.\" दरम्यान, आम्ही काही दिवसांमध्ये या योजनेचं विवरण जाहीर करू असं ब्राह्मण परिषदेनं जाहीर केलं आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "तेलंगणामध्ये पुजाऱ्यांशी लग्न करणाऱ्या महिलेस धनलाभ होणार आहे. ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेला तब्बल 3 लाख रूपये मिळणार आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतेलंगणामध्ये ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेला 3 लाख रूपये मिळणार आहेत. तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळानं ही घोषणा केली आहे. या घोषणनेनंतर तेलगंणामधील जनतेतून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंदिरातील पुजाऱ्यांकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे त्यांना लग्नासाठी मुली मिळण्यात अडचणी येत आहेत. आणि म्हणूनच त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीनं ही घोषणा करण्यात आली आहे. असं तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दक्षिण भारतातील पारंपरिक लग्न सोहळ्यातील एक क्षण घोषणेवर टीका \"मंदिर आणि संस्कृती हे पुजाऱ्यांशिवाय चालू शकणार नाही. या निर्णयानं या समूहाला चांगला लाभ मिळेल.\" असं ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष के. व्ही. रमणाचारी यांनी सांगितलं. तसंच या विषयावर बोलताना 'महा ब्राह्मण संघम, तेलंगणा'चे मुख्य सचिव अवधानुला नरसिंह शर्मा म्हणाले, \"गरीब ब्राह्मणांची मदत करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी तसंच संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय आवश्यक आहेत.\" तेलंगणा सरकारनंही यासाठी 2016-17 च्या अर्थसंकल्पात ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. पुजारी गरीब असले तरी मंडळाच्या निर्णयावरून समाजातील अनेकांकडून टीकाही होऊ लागली आहे. पुजारी गरीब असले तरी संघटनेच्या निर्णयावर टीका होत आहे. एकाच वर्गाचं हित? सामाजिक विकास परिषद या संस्थेच्या संचालक कल्पना कन्नाभिरन याबद्दल आपलं मत मांडताना म्हणाल्या की, \"असे निर्णय असंवैधानिकच समजले पाहिजेत. संघटना आपला मूळ उद्देश लपवत आहे.\" \"कुणाचही लग्न हे राज्य सरकारची जबाबदारी कशी काय असू शकते? जर कुणी एकटा राहिला असेल तर ती सरकारची समस्या आहे काय?\" असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. विवाहाच्या मुद्द्यावर आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली समाजातल्या एका वर्गाचं हित जपण्याचा हा प्रकार असल्याचेही त्या म्हणाल्या. \"देशाच्या संविधानानुसार, समाजातील मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. या कक्षेत न येणाऱ्या गोष्टींसाठी पैसा खर्च करणे योग्य नाही.\" \"लग्न काय पैशांव्यतिरिक्तही होऊ शकतं. अशा योजना म्हणजे समाजाचा स्तर घसरत चालल्याचं उदाहरण आहे. अशा निर्णयांमधून जाती व्यवस्थेची मुळं घट्ट होतात.\" असंही त्यांनी सांगितलं. या योजनेमुळे हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन झाल्याचं मत हायकोर्टमधील वकील रचना रेड्डी यांनी नोंदवलं आहे. हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन \"या योजनेमुळं हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन झालं आहे.\" असं मत हायकोर्टमधील वकील रचना रेड्डी यांनी मांडलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या देवी म्हणाल्या की, \"या योजनेवरून असं वाटतंय की, पुजाऱ्यांना हुंडा दिला जात आहे.\" दरम्यान, आम्ही काही दिवसांमध्ये या योजनेचं विवरण जाहीर करू असं ब्राह्मण परिषदेनं जाहीर केलं आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 228, "source_item_id": "228", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2530, "clean_index": 147, "clean_language_index": "mar_Deva:validation:147"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांनी द्रौपदीला जगातली पहिली फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, असं संबोधलं आणि म्हटलं की, \"महाभारताचं युद्ध तिच्या हट्टामुळे झालं होतं. या युद्धात 18 लाख लोक मारले गेले होते.\" राम माधव यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप नोंदवला आणि असहमती दर्शवली. प्रसिद्ध लेखिका आणि कादंबरीकार अनिता नायर सांगतात, \"द्रौपदी अन्याय आणि असमानतेचा सामना केलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते.\" \"असं मानलं जातं की नवरा बायकोला सगळ्या अडचणींपासून सोडवतो, तिचं रक्षण करतो. पण द्रौपदीच्या प्रकरणात काय झालं? जेव्हा तिचा भरसभेत अपमान केला तेव्हा तिचे पती मान खाली घालून बसले होते.\" 'What Draupadi Did To Feed Ten Thousand Sages' नावाचं पुस्तक लिहिणाऱ्या अनिता नायर मानतात की, \"द्रौपदी परिस्थितीनं लाचार झालेली महिला होती. तिला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही.\" दोन दंतकथा अनिता नायर विचारतात, \"या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर द्रौपदी स्त्रीवादी कशी होईल? द्रौपदीनं आपल्या मनानं पाच नवरे निवडले होते का?\" द्रौपदीच्या पाच पतींबाबत दोन नवीन दंतकथा आहेत. पहिली अशी की स्वयंवर झाल्यावर अर्जुन जेव्हा आपल्या भावांसोबत कुंतीजवळ गेला तेव्हा तिनं सांगितलं की, तुम्हाला जे काही मिळालं ते आपसात वाटून घ्या. कुंतीच्या आदेशाची अवहेलना होऊ नये म्हणून द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी व्हावं लागलं. दुसरी गोष्ट अशी आहे की, द्रौपदीनं मागच्या जन्मी शंकराकडे वेगवेगळे गुण असलेल्या पतीची कामना केली होती. एकाच माणसात असे गुण असणं अशक्य होतं, म्हणून तिला एकाऐवजी पाच पती मिळाले. द्रौपदी आपल्या पाचही पतींसोबत राहायची, असं नव्हतं. तिला आळीपाळीनं प्रत्येक पतीबरोबर एकेक वर्ष राहायचं होतं. या कालावधीत कुठल्याही अन्य पांडवांबरोबर राहण्याची तिला परवानगी नव्हती. इतकंच नाही तर काही पौराणिक ग्रंथात सांगितलं आहे आहे की, द्रौपदीला एक वरदान लाभलं होतं. त्यानुसार एका पतीबरोबर एक वर्ष घालवल्यावर तिला तिचं कौमार्य परत मिळायचं. जर नियम सगळ्यांसाठी सारखे असतील तर कौमार्याचं नूतनीकरण द्रौपदीसाठी इतकं गरजेचं होतं का? पांडवांसाठी का नाही? महाभारत फक्त अहंकारामुळे अनिता नायर सांगतात, \"राम माधव यांनी द्रौपदीच्या फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी असण्याबद्दल जी कारणं सांगितली आहेत ती हास्यास्पद आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की एकापेक्षा अधिक जोडीदार असणं हे एखाद्या स्त्रीच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय आहे. असं करून कोणी स्त्रीवादी होत नाही.\" \"राम माधव यांच्या म्हणण्यानुसार तर असं वाटतं की, स्त्रीवादी महिला अराजकता माजवणाऱ्या आणि बेशिस्त असतात आणि प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण करतात...\" नायर हसत हसत सांगत होत्या. स्त्रीवादाचा उद्देश स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क देणं हा असतो हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आम्हाला इतिहास आणि पौराणिक गोष्टींमध्ये अंतर ठेवायला पण शिकायला हवं, असं त्या म्हणतात. 'मिस द्रौपदी कुरु' पुस्तकाच्या लेखिका त्रिशा दास महाभारतासाठी द्रौपदीला जबाबदार ठरवण्याची भूमिका साफ नाकारतात. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"महाभारताचं युद्ध कौटुंबिक संपत्ती आणि पुरुषांच्या अहंकारामुळे झालं होतं. कोणत्याही महिलेमुळे वगैरे झालं नव्हतं.\" द्रौपदीला युद्धाचं कारण सांगणं म्हणजे पीडितालाच दोषी मानण्यासारखं आहे असं त्या ठासून सांगतात. त्यांनी सांगितलं, \"पांडव आणि कौरवांमधल्या शत्रुत्वाचे परिणाम द्रौपदीला भोगावे लागले होते. युद्धासाठी तिला जबाबदार ठरवणं अतिशय चुकीचं आहे.\" पण त्या मान्य करतात की, द्रौपदी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एक सक्षम महिला होती. पण महाभारताचा संदर्भ लक्षात घेतला तर द्रौपदीला स्त्रीवादी म्हणणं त्यांना बरोबर वाटत नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"द्रौपदीचे पाच पती होते आणि त्यांच्यापैकी ती कोणाचंच ऐकायची नाही. ती फक्त आपला मित्र असलेल्या कृष्णाचंच सगळं ऐकायची.\" हे म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचे महासचिव राम माधव यांचं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांनी द्रौपदीला जगातली पहिली फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, असं संबोधलं आणि म्हटलं की, \"महाभारताचं युद्ध तिच्या हट्टामुळे झालं होतं. या युद्धात 18 लाख लोक मारले गेले होते.\" राम माधव यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप नोंदवला आणि असहमती दर्शवली. प्रसिद्ध लेखिका आणि कादंबरीकार अनिता नायर सांगतात, \"द्रौपदी अन्याय आणि असमानतेचा सामना केलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते.\" \"असं मानलं जातं की नवरा बायकोला सगळ्या अडचणींपासून सोडवतो, तिचं रक्षण करतो. पण द्रौपदीच्या प्रकरणात काय झालं? जेव्हा तिचा भरसभेत अपमान केला तेव्हा तिचे पती मान खाली घालून बसले होते.\" 'What Draupadi Did To Feed Ten Thousand Sages' नावाचं पुस्तक लिहिणाऱ्या अनिता नायर मानतात की, \"द्रौपदी परिस्थितीनं लाचार झालेली महिला होती. तिला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही.\" दोन दंतकथा अनिता नायर विचारतात, \"या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर द्रौपदी स्त्रीवादी कशी होईल? द्रौपदीनं आपल्या मनानं पाच नवरे निवडले होते का?\" द्रौपदीच्या पाच पतींबाबत दोन नवीन दंतकथा आहेत. पहिली अशी की स्वयंवर झाल्यावर अर्जुन जेव्हा आपल्या भावांसोबत कुंतीजवळ गेला तेव्हा तिनं सांगितलं की, तुम्हाला जे काही मिळालं ते आपसात वाटून घ्या. कुंतीच्या आदेशाची अवहेलना होऊ नये म्हणून द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी व्हावं लागलं. दुसरी गोष्ट अशी आहे की, द्रौपदीनं मागच्या जन्मी शंकराकडे वेगवेगळे गुण असलेल्या पतीची कामना केली होती. एकाच माणसात असे गुण असणं अशक्य होतं, म्हणून तिला एकाऐवजी पाच पती मिळाले. द्रौपदी आपल्या पाचही पतींसोबत राहायची, असं नव्हतं. तिला आळीपाळीनं प्रत्येक पतीबरोबर एकेक वर्ष राहायचं होतं. या कालावधीत कुठल्याही अन्य पांडवांबरोबर राहण्याची तिला परवानगी नव्हती. इतकंच नाही तर काही पौराणिक ग्रंथात सांगितलं आहे आहे की, द्रौपदीला एक वरदान लाभलं होतं. त्यानुसार एका पतीबरोबर एक वर्ष घालवल्यावर तिला तिचं कौमार्य परत मिळायचं. जर नियम सगळ्यांसाठी सारखे असतील तर कौमार्याचं नूतनीकरण द्रौपदीसाठी इतकं गरजेचं होतं का? पांडवांसाठी का नाही? महाभारत फक्त अहंकारामुळे अनिता नायर सांगतात, \"राम माधव यांनी द्रौपदीच्या फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी असण्याबद्दल जी कारणं सांगितली आहेत ती हास्यास्पद आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की एकापेक्षा अधिक जोडीदार असणं हे एखाद्या स्त्रीच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय आहे. असं करून कोणी स्त्रीवादी होत नाही.\" \"राम माधव यांच्या म्हणण्यानुसार तर असं वाटतं की, स्त्रीवादी महिला अराजकता माजवणाऱ्या आणि बेशिस्त असतात आणि प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण करतात...\" नायर हसत हसत सांगत होत्या. स्त्रीवादाचा उद्देश स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क देणं हा असतो हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आम्हाला इतिहास आणि पौराणिक गोष्टींमध्ये अंतर ठेवायला पण शिकायला हवं, असं त्या म्हणतात. 'मिस द्रौपदी कुरु' पुस्तकाच्या लेखिका त्रिशा दास महाभारतासाठी द्रौपदीला जबाबदार ठरवण्याची भूमिका साफ नाकारतात. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"महाभारताचं युद्ध कौटुंबिक संपत्ती आणि पुरुषांच्या अहंकारामुळे झालं होतं. कोणत्याही महिलेमुळे वगैरे झालं नव्हतं.\" द्रौपदीला युद्धाचं कारण सांगणं म्हणजे पीडितालाच दोषी मानण्यासारखं आहे असं त्या ठासून सांगतात. त्यांनी सांगितलं, \"पांडव आणि कौरवांमधल्या शत्रुत्वाचे परिणाम द्रौपदीला भोगावे लागले होते. युद्धासाठी तिला जबाबदार ठरवणं अतिशय चुकीचं आहे.\" पण त्या मान्य करतात की, द्रौपदी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एक सक्षम महिला होती. पण महाभारताचा संदर्भ लक्षात घेतला तर द्रौपदीला स्त्रीवादी म्हणणं त्यांना बरोबर वाटत नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 230, "source_item_id": "230", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3287, "clean_index": 148, "clean_language_index": "mar_Deva:validation:148"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो सरकारनं कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र दारू विक्रीला परवानगी दिलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारू खरेदी-विक्री करता येईल, असं सांगण्यात आलंय. मात्र, दारू विक्रीमुळं आता मोठा गोंधळ निर्माण होऊ लागलाय. देशातील विविध ठिकाणी दारू खरेदीसाठी रांगाच्या रांगा लागल्यात. अनेक ठिकाणी तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं आणि गोंधळ घातल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दिल्लीतल्या देश बंधू गुप्ता रोडवरील दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या दुकानाबाहेर एक किलोमीटरेपक्षा मोठी रांग लागली आहे. इथं लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही. त्यामुळं अखेर पोलिसांना दारुचं दुकान बंद करण्याचे आदेश द्यावे लागले. दिल्लीतल्याच वसंत विहारमध्येही दारूच्या दुकानांबाहेर खरेदीसाठी मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळाली. ANI नं ट्वीट केलेल्या व्हीडिओत वसंत विहारमधील चित्र पाहिल्यास इथेही सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे लक्षात येते. काश्मिरी गेट परिसरात तर दारू खरेदीसाठी आलेल्यांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दिल्लीच नव्हे, देशाच्या इतर राज्यांमध्येही हीच स्थिती पाहायला मिळतेय. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी व्हीडिओ ट्वीट करुन विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीका केलीय. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस दुकानं उघडल्याच्या काही वेळातच सोशल मीडियावर Liqourshop ट्रेंड होत आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणतात या निर्णयामुळे नुकसानच अधिक होऊ शकतं. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळू शकते. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या विक्रीस परवानगी दिल्यानं आणि त्यामुळं दारू खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळं उडालेल्या गोंधळावरून आता सोशल मीडियावर पोस्ट, फोटो, मीम्स इत्यादींचा पाऊस सुरू झाला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, झोननिहाय काही अटी शिथिल करण्यात आल्यात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो सरकारनं कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र दारू विक्रीला परवानगी दिलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारू खरेदी-विक्री करता येईल, असं सांगण्यात आलंय. मात्र, दारू विक्रीमुळं आता मोठा गोंधळ निर्माण होऊ लागलाय. देशातील विविध ठिकाणी दारू खरेदीसाठी रांगाच्या रांगा लागल्यात. अनेक ठिकाणी तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं आणि गोंधळ घातल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दिल्लीतल्या देश बंधू गुप्ता रोडवरील दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या दुकानाबाहेर एक किलोमीटरेपक्षा मोठी रांग लागली आहे. इथं लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही. त्यामुळं अखेर पोलिसांना दारुचं दुकान बंद करण्याचे आदेश द्यावे लागले. दिल्लीतल्याच वसंत विहारमध्येही दारूच्या दुकानांबाहेर खरेदीसाठी मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळाली. ANI नं ट्वीट केलेल्या व्हीडिओत वसंत विहारमधील चित्र पाहिल्यास इथेही सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे लक्षात येते. काश्मिरी गेट परिसरात तर दारू खरेदीसाठी आलेल्यांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दिल्लीच नव्हे, देशाच्या इतर राज्यांमध्येही हीच स्थिती पाहायला मिळतेय. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी व्हीडिओ ट्वीट करुन विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीका केलीय. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस दुकानं उघडल्याच्या काही वेळातच सोशल मीडियावर Liqourshop ट्रेंड होत आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणतात या निर्णयामुळे नुकसानच अधिक होऊ शकतं. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळू शकते. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या विक्रीस परवानगी दिल्यानं आणि त्यामुळं दारू खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळं उडालेल्या गोंधळावरून आता सोशल मीडियावर पोस्ट, फोटो, मीम्स इत्यादींचा पाऊस सुरू झाला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 231, "source_item_id": "231", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1948, "clean_index": 149, "clean_language_index": "mar_Deva:validation:149"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्राथमिक फेरीत भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला होता. वर्ल्ड कपमधे या दोन संघांमध्ये 8 सामने झाले असून, न्यूझीलंडने 4 तर भारतीय संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे. सेमी फायनलच्या दुसऱ्या लढतीत 11 जुलैला, गुरुवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड समोरासमोर असतील. बर्मिंगहॅम इथं ही लढत होईल. शनिवारी झालेल्या लढतींमध्ये टीम इंडियाने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या दमदार शतकी खेळींच्या बळावर श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. अन्य लढतीत, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर दहा धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 325 धावांची मजल मारली. फॅफ डू प्लेसिसने शतकी खेळी केली तर व्हॅन डर डुसेने 95 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 315 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 122 तर अॅलेक्स कॅरेने 85 धावांची खेळी केली. 1992 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्डकपमधे ऑस्ट्रेलियाला चीतपट करण्याची किमया केली. टीम इंडियाने श्रीलंकेला हरवलं आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवल्यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ 15 गुणांसह अव्वल ठरला. ऑस्ट्रेलियाचा संघ 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "प्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतींनंतर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं असून, टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. 9 जुलैला, मंगळवारी ओल्ड ट्रॅफर्ड इथं ही लढत होईल.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्राथमिक फेरीत भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला होता. वर्ल्ड कपमधे या दोन संघांमध्ये 8 सामने झाले असून, न्यूझीलंडने 4 तर भारतीय संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे. सेमी फायनलच्या दुसऱ्या लढतीत 11 जुलैला, गुरुवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड समोरासमोर असतील. बर्मिंगहॅम इथं ही लढत होईल. शनिवारी झालेल्या लढतींमध्ये टीम इंडियाने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या दमदार शतकी खेळींच्या बळावर श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. अन्य लढतीत, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर दहा धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 325 धावांची मजल मारली. फॅफ डू प्लेसिसने शतकी खेळी केली तर व्हॅन डर डुसेने 95 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 315 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 122 तर अॅलेक्स कॅरेने 85 धावांची खेळी केली. 1992 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्डकपमधे ऑस्ट्रेलियाला चीतपट करण्याची किमया केली. टीम इंडियाने श्रीलंकेला हरवलं आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवल्यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ 15 गुणांसह अव्वल ठरला. ऑस्ट्रेलियाचा संघ 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 232, "source_item_id": "232", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1412, "clean_index": 150, "clean_language_index": "mar_Deva:validation:150"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहम्मद शहझादने शतकी खेळी साकारली भारतीय संघासमोर विजयासाठी 253 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती आणि शेवटची जोडी मैदानात होती. अफगाणिस्तानच्या दमदार वाटचालीचा प्रमुख शिलेदार रशीद खानने आपल्या फिरकीच्या बळावर भारतीय बॅट्समनना रोखलं. शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्कोअरची बरोबरी झाली. भारतीय संघाला 2 चेंडूत एक धाव हवी होती. मात्र पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने मारलेला पुलचा फटका नजीबुल्लाच्या हातात जाऊन विसावला आणि मॅच टाय झाली. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सामना टाय झाल्याची ही केवळ आठवी वेळ आहे. सामना टाय झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला. स्पर्धेतले अफगाणिस्तानचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. भारतीय संघ ICC वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. एशिया कप स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नवख्या हाँगकाँगविरुद्धही विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान भारतीय संघ याआधीच एशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. केदार जाधवला मोठी खेळी करता आली नाही अंतिम फेरी याआधीच गाठल्याने भारतीय संघाने या सामन्यात शिखर धवन, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. वनडे संघाचं कर्णधारपद सोडलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. कर्णधार म्हणून धोनीची ही 200वी वनडे होती. भारतीय संघाने लोकेश राहुल, अंबाती रायुडू, दीपक चहर, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांना संधी दिली. दीपक चहरने वनडे पदार्पण केलं. अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजादने 11 चौकार आणि 7 षटकारांसह 124 धावांची मॅरेथॉन खेळी केली. मधल्या फळीकडून त्याला साथ मिळू शकली नाही. मोहम्मद नबीने 56 चेंडूत 64 धावा केल्या आणि अफगाणिस्तानने अडीचशेचा टप्पा ओलांडला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू यांनी 110 धावांची दमदार सलामी दिली. भारतीय संघ सहज सामना जिंकेल असं चित्र होतं. मात्र अफगाणिस्तानची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि तीन नाहक रनआऊट्सच्या नादात भारताने संघाने विकेट्स गमावल्या आणि त्यांना टायवर समाधान मानावं लागलं. भारतीय बॅट्समननी हाराकिरी केली आणि मॅच टाय झाली लोकेश राहुल (60), अंबाती रायुडू (57) आणि दिनेश कार्तिकने (44) धावांची खेळी केली. कॅप्टन कुल आणि फिनिशर म्हणून प्रसिद्ध महेंद्रसिंग धोनी केवळ 8 धावा करून तंबूत परतला. मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव (19), मनीष पांडे (8) यांना झटपट माघारी धाडत अफगाणिस्तानने भारताच्या डावाला खीळ घातली. तळाच्या अनुनभवी बॅट्समनला वाढत्या रनरेटचे आव्हान पेलवलं नाही आणि अफगाणिस्तानने मॅच टाय केली. अफगाणिस्तानकडून आफ्ताब आलम, मोहम्मद नबी आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. आव्हानात्मक खेळपट्टीवर शतकी खेळी साकारणाऱ्या मोहम्मद शहजादला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. संक्षिप्त धावफलक अफगाणिस्तान- 252/8 (मोहम्मद शेहझाद 124, मोहम्मद नबी 64; रवींद्र जडेजा 3/46) टाय विरुद्ध भारत- सर्वबाद 252 (लोकेश राहुल 60, अंबाती रायुडू 57, दिनेश कार्तिक 44; मोहम्मद नबी 2/40, रशीद खान 2/41) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "काही महिन्यांवर आलेल्या वर्ल्डकपचे दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध 'टाय'वर समाधान मानावे लागले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहम्मद शहझादने शतकी खेळी साकारली भारतीय संघासमोर विजयासाठी 253 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती आणि शेवटची जोडी मैदानात होती. अफगाणिस्तानच्या दमदार वाटचालीचा प्रमुख शिलेदार रशीद खानने आपल्या फिरकीच्या बळावर भारतीय बॅट्समनना रोखलं. शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्कोअरची बरोबरी झाली. भारतीय संघाला 2 चेंडूत एक धाव हवी होती. मात्र पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने मारलेला पुलचा फटका नजीबुल्लाच्या हातात जाऊन विसावला आणि मॅच टाय झाली. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सामना टाय झाल्याची ही केवळ आठवी वेळ आहे. सामना टाय झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला. स्पर्धेतले अफगाणिस्तानचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. भारतीय संघ ICC वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. एशिया कप स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नवख्या हाँगकाँगविरुद्धही विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान भारतीय संघ याआधीच एशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. केदार जाधवला मोठी खेळी करता आली नाही अंतिम फेरी याआधीच गाठल्याने भारतीय संघाने या सामन्यात शिखर धवन, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. वनडे संघाचं कर्णधारपद सोडलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. कर्णधार म्हणून धोनीची ही 200वी वनडे होती. भारतीय संघाने लोकेश राहुल, अंबाती रायुडू, दीपक चहर, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांना संधी दिली. दीपक चहरने वनडे पदार्पण केलं. अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजादने 11 चौकार आणि 7 षटकारांसह 124 धावांची मॅरेथॉन खेळी केली. मधल्या फळीकडून त्याला साथ मिळू शकली नाही. मोहम्मद नबीने 56 चेंडूत 64 धावा केल्या आणि अफगाणिस्तानने अडीचशेचा टप्पा ओलांडला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू यांनी 110 धावांची दमदार सलामी दिली. भारतीय संघ सहज सामना जिंकेल असं चित्र होतं. मात्र अफगाणिस्तानची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि तीन नाहक रनआऊट्सच्या नादात भारताने संघाने विकेट्स गमावल्या आणि त्यांना टायवर समाधान मानावं लागलं. भारतीय बॅट्समननी हाराकिरी केली आणि मॅच टाय झाली लोकेश राहुल (60), अंबाती रायुडू (57) आणि दिनेश कार्तिकने (44) धावांची खेळी केली. कॅप्टन कुल आणि फिनिशर म्हणून प्रसिद्ध महेंद्रसिंग धोनी केवळ 8 धावा करून तंबूत परतला. मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव (19), मनीष पांडे (8) यांना झटपट माघारी धाडत अफगाणिस्तानने भारताच्या डावाला खीळ घातली. तळाच्या अनुनभवी बॅट्समनला वाढत्या रनरेटचे आव्हान पेलवलं नाही आणि अफगाणिस्तानने मॅच टाय केली. अफगाणिस्तानकडून आफ्ताब आलम, मोहम्मद नबी आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. आव्हानात्मक खेळपट्टीवर शतकी खेळी साकारणाऱ्या मोहम्मद शहजादला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. संक्षिप्त धावफलक अफगाणिस्तान- 252/8 (मोहम्मद शेहझाद 124, मोहम्मद नबी 64; रवींद्र जडेजा 3/46) टाय विरुद्ध भारत- सर्वबाद 252 (लोकेश राहुल 60, अंबाती रायुडू 57, दिनेश कार्तिक 44; मोहम्मद नबी 2/40, रशीद खान 2/41) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 233, "source_item_id": "233", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2971, "clean_index": 151, "clean_language_index": "mar_Deva:validation:151"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'बीबीसी'शी बोलताना विद्या म्हणाली, \"माझा स्वभाव हसतमुख आणि खेळकर आहे. पण, माझ्या स्वभावाच्या विरुद्ध अशाच भूमिका मला मिळाल्या आहेत.\" \"त्यामुळं मला भीतीही वाटत होती की, मला नेहमी गंभीर भूमिकाच मिळतील,\" असं ती म्हणते. \"मला आनंद होतो की 'तुम्हारी सुलु' या सिनेमातील भूमिकेनं मला मनमोकळेपणानं हसण्याची संधी मिळाली.\" या सिनेमात विद्यानं श्रीदेवीच्या 'हवा हवाई' या सुप्रसिद्ध गाण्यावर नृत्य केलं आहे. श्रीदेवीच्या गाण्यावर नृत्य म्हणजे आत्महत्या विद्या म्हणते, \"सुरुवातीला मी फारच घाबरले होते. हे नृत्य करू शकत नाही, असं दिग्दर्शक सुरेश यांना सांगितलं. हे आत्महत्या करण्यासारखं आहे. पण, त्यांनी स्पष्ट केलं की हे गाणं आपण श्रीदेवीला समर्पित करत आहोत, मगच मी या नृत्याला होकार दिला.\" 38 वर्षांची विद्या स्वतःला सिनेउद्योगातील बदलांची साक्षीदार मानते. ती सांगते \"आता 30 वर्ष वय पार केलेल्या अभिनेत्रींसाठीही कथानक लिहिलं जात आहे.\" \"माझं वय 38 आहे. माझं लग्न झालं आहे आणि मी वेगवेगळ्या भूमिका करत आहे. काही वर्षांपूर्वी असं काहीच नव्हतं,\" असं ती म्हणाली. फिट राहणं हा नाईलाज! 20-30 ते वयात फिट राहण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न असतो, असं ती म्हणते. \"खरंतर ही समाजाचीच अडचण आहे, प्रत्येकाला आपलं वजन आणि वय कमी करायचं आहे,\" असं ती म्हणाली. \"जोपर्यंत समाज बदलत नाही तोपर्यंत अभिनेत्री कमी वयातच फिट राहण्याचा प्रयत्न करणं बंद करणार नाहीत. वाढत्या वयात कोणी काम देणार नाही, अशी भीती असते.\" पण विद्या म्हणते तिला अशी कोणतीही भीती वाटतं नाही. ती म्हणते, \"मला खात्री आहे की जोपर्यंत मी जीवंत आहे, तोवर माझ्यासाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जातील.\" लैंगिक छळावर महिला गप्प का? हार्वी वाइनस्टाईन प्रकरणानंतर सिनेसृष्टीतील लैंगिक छळाबद्दल चर्चा सुरू झाली आहेत. जर एवढ्या मोठ्या अभिनेत्रींना बोलायला एवढा वेळ लागला असेल तर सर्वसामान्य स्त्रियांना बोलायला किती वेळ लागेल? असा सवाल विद्या उपस्थित करते. या प्रकारावर अभिनेत्रींनी बाळगलेल्या मौनावर विद्या म्हणते, \"महिलांसाठी असं करणं कठीण असतं. जर निर्माता मोठा असेल तर तुमचं करीअर संपू शकतं, म्हणून अशा परिस्थितीत कोणी धोका पत्करू इच्छित नाही.\" \"इतका काळा तुम्ही गप्प का बसला? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. कारण या विषयांवर बोलणं हेच कठीण असतं\", ती म्हणते. विद्या म्हणाली, \"लोक तुमच्याकडे बोट दाखवणार हे सर्वांनाच माहीत असतं. मला आनंद होतो की, अभिनेत्री या विषयावर बोलत आहेत.\" आपल्या बाबतीत असं काही घडल नसल्याचं विद्या सांगते. जेव्हा विद्याला अपशकुनी ठरवलं गेलं हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं स्थान बनवलेल्या विद्याला सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत फार संघर्ष करावा लागला होता. अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या एका मल्याळी सिनेमात तिला भूमिका मिळाली होती. पण, काही कारणांनी हा सिनेमाच बंद झाला. त्यामुळं विद्याला अपशकुनी ठरवण्यातं आलं. तर आणखी एका दक्षिणात्य सिमेमाच्या कास्टिंगवेळी विद्याला जन्मतारीख विचारण्यात आली होती. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित 'तुम्हारी सुलु'मध्ये विद्या एका रेडिओ जॉकी बनण्याची संधी मिळालेल्या गृहिणीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि 'पा' अशा सिनेमांतून कसदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या विद्या बालनला भीती वाटत होती की, तिला हलक्या फुलक्या सिनेमांची ऑफरच येणार नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'बीबीसी'शी बोलताना विद्या म्हणाली, \"माझा स्वभाव हसतमुख आणि खेळकर आहे. पण, माझ्या स्वभावाच्या विरुद्ध अशाच भूमिका मला मिळाल्या आहेत.\" \"त्यामुळं मला भीतीही वाटत होती की, मला नेहमी गंभीर भूमिकाच मिळतील,\" असं ती म्हणते. \"मला आनंद होतो की 'तुम्हारी सुलु' या सिनेमातील भूमिकेनं मला मनमोकळेपणानं हसण्याची संधी मिळाली.\" या सिनेमात विद्यानं श्रीदेवीच्या 'हवा हवाई' या सुप्रसिद्ध गाण्यावर नृत्य केलं आहे. श्रीदेवीच्या गाण्यावर नृत्य म्हणजे आत्महत्या विद्या म्हणते, \"सुरुवातीला मी फारच घाबरले होते. हे नृत्य करू शकत नाही, असं दिग्दर्शक सुरेश यांना सांगितलं. हे आत्महत्या करण्यासारखं आहे. पण, त्यांनी स्पष्ट केलं की हे गाणं आपण श्रीदेवीला समर्पित करत आहोत, मगच मी या नृत्याला होकार दिला.\" 38 वर्षांची विद्या स्वतःला सिनेउद्योगातील बदलांची साक्षीदार मानते. ती सांगते \"आता 30 वर्ष वय पार केलेल्या अभिनेत्रींसाठीही कथानक लिहिलं जात आहे.\" \"माझं वय 38 आहे. माझं लग्न झालं आहे आणि मी वेगवेगळ्या भूमिका करत आहे. काही वर्षांपूर्वी असं काहीच नव्हतं,\" असं ती म्हणाली. फिट राहणं हा नाईलाज! 20-30 ते वयात फिट राहण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न असतो, असं ती म्हणते. \"खरंतर ही समाजाचीच अडचण आहे, प्रत्येकाला आपलं वजन आणि वय कमी करायचं आहे,\" असं ती म्हणाली. \"जोपर्यंत समाज बदलत नाही तोपर्यंत अभिनेत्री कमी वयातच फिट राहण्याचा प्रयत्न करणं बंद करणार नाहीत. वाढत्या वयात कोणी काम देणार नाही, अशी भीती असते.\" पण विद्या म्हणते तिला अशी कोणतीही भीती वाटतं नाही. ती म्हणते, \"मला खात्री आहे की जोपर्यंत मी जीवंत आहे, तोवर माझ्यासाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जातील.\" लैंगिक छळावर महिला गप्प का? हार्वी वाइनस्टाईन प्रकरणानंतर सिनेसृष्टीतील लैंगिक छळाबद्दल चर्चा सुरू झाली आहेत. जर एवढ्या मोठ्या अभिनेत्रींना बोलायला एवढा वेळ लागला असेल तर सर्वसामान्य स्त्रियांना बोलायला किती वेळ लागेल? असा सवाल विद्या उपस्थित करते. या प्रकारावर अभिनेत्रींनी बाळगलेल्या मौनावर विद्या म्हणते, \"महिलांसाठी असं करणं कठीण असतं. जर निर्माता मोठा असेल तर तुमचं करीअर संपू शकतं, म्हणून अशा परिस्थितीत कोणी धोका पत्करू इच्छित नाही.\" \"इतका काळा तुम्ही गप्प का बसला? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. कारण या विषयांवर बोलणं हेच कठीण असतं\", ती म्हणते. विद्या म्हणाली, \"लोक तुमच्याकडे बोट दाखवणार हे सर्वांनाच माहीत असतं. मला आनंद होतो की, अभिनेत्री या विषयावर बोलत आहेत.\" आपल्या बाबतीत असं काही घडल नसल्याचं विद्या सांगते. जेव्हा विद्याला अपशकुनी ठरवलं गेलं हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं स्थान बनवलेल्या विद्याला सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत फार संघर्ष करावा लागला होता. अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या एका मल्याळी सिनेमात तिला भूमिका मिळाली होती. पण, काही कारणांनी हा सिनेमाच बंद झाला. त्यामुळं विद्याला अपशकुनी ठरवण्यातं आलं. तर आणखी एका दक्षिणात्य सिमेमाच्या कास्टिंगवेळी विद्याला जन्मतारीख विचारण्यात आली होती. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित 'तुम्हारी सुलु'मध्ये विद्या एका रेडिओ जॉकी बनण्याची संधी मिळालेल्या गृहिणीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 234, "source_item_id": "234", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2858, "clean_index": 152, "clean_language_index": "mar_Deva:validation:152"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण अशी कोणतीही नोटीस पाठवण्याचे आदेश आम्ही आयकर विभागाला दिलेले नाहीत असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात स्वत: शरद पवारांनी माहिती दिल्याप्रमाणे अशी कोणती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचली आहे का? आणि निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली नाही मग आयकर विभागाने कशाच्या आधारावर ही कार्यवाही केली? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 2009 लोकसभा आणि 2014 आणि 2019 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात ही नोटीस आहे का हे देखील अद्याप स्पष्ट नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वच निवडणुकांपूर्वी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात संबंधित उमेदवाराची वैयक्तिक माहिती, संपत्ती, व्यवसाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी सर्व माहिती नमूद करावी लागते. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अशा प्रत्येक उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र उपलब्ध असते. शरद पवारांची संपत्ती किती आहे? 2009 पासून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांची एकूण संपत्ती किती आहे? असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात - शरद पवार यांची एकूण संपत्ती 32 कोटी 73 लाख 67 हजार 269 रुपये एवढी आहे. शरद पवारांची जंगम मालमत्ता 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये आहे. शरद पवारांवर 1 कोटी रुपयाचे देणे आहे. यातले 50 लाख रुपये शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये नातू पार्थ पवार यांच्या कडून घेतले आहेत. प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ही एकूण संपत्ती शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे नमूद करण्यात आली आहे. शरद पवारांच्या नावावर एकही गाडी नसल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. दहा वर्षांत संपत्तीत किती वाढ? 2009 मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी 72 लाख 38 हजार 434 एवढी होती. यामध्ये 5 कोटी 15 लाख 24 हजार 248 रुपये जंगम मालमत्ता तर 3 कोटी 57 लाख 14 हजार 186 रुपये स्थावर मालमत्ता होती. गेल्या दहा वर्षांत शरद पवारांच्या संपत्तीत 24 कोटी 1 लाख 28 हजार 835 रुपयांनी वाढ झाली आहे. 2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रासोबत तुलना केली तर गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती 60 लाख रुपयांनी वाढली आहे. 2014 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 32.13 कोटी रुयये होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "\"आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब आहे,\" या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आयकर विभागाच्या नोटीशीसंदर्भात मंगळवारी (22 सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण अशी कोणतीही नोटीस पाठवण्याचे आदेश आम्ही आयकर विभागाला दिलेले नाहीत असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात स्वत: शरद पवारांनी माहिती दिल्याप्रमाणे अशी कोणती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचली आहे का? आणि निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली नाही मग आयकर विभागाने कशाच्या आधारावर ही कार्यवाही केली? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 2009 लोकसभा आणि 2014 आणि 2019 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात ही नोटीस आहे का हे देखील अद्याप स्पष्ट नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वच निवडणुकांपूर्वी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात संबंधित उमेदवाराची वैयक्तिक माहिती, संपत्ती, व्यवसाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी सर्व माहिती नमूद करावी लागते. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अशा प्रत्येक उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र उपलब्ध असते. शरद पवारांची संपत्ती किती आहे? 2009 पासून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांची एकूण संपत्ती किती आहे? असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात - शरद पवार यांची एकूण संपत्ती 32 कोटी 73 लाख 67 हजार 269 रुपये एवढी आहे. शरद पवारांची जंगम मालमत्ता 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये आहे. शरद पवारांवर 1 कोटी रुपयाचे देणे आहे. यातले 50 लाख रुपये शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये नातू पार्थ पवार यांच्या कडून घेतले आहेत. प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ही एकूण संपत्ती शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे नमूद करण्यात आली आहे. शरद पवारांच्या नावावर एकही गाडी नसल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. दहा वर्षांत संपत्तीत किती वाढ? 2009 मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी 72 लाख 38 हजार 434 एवढी होती. यामध्ये 5 कोटी 15 लाख 24 हजार 248 रुपये जंगम मालमत्ता तर 3 कोटी 57 लाख 14 हजार 186 रुपये स्थावर मालमत्ता होती. गेल्या दहा वर्षांत शरद पवारांच्या संपत्तीत 24 कोटी 1 लाख 28 हजार 835 रुपयांनी वाढ झाली आहे. 2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रासोबत तुलना केली तर गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती 60 लाख रुपयांनी वाढली आहे. 2014 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 32.13 कोटी रुयये होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 235, "source_item_id": "235", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2901, "clean_index": 153, "clean_language_index": "mar_Deva:validation:153"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरविवारी नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केलं. हा कार्यक्रम सुरू असतानाच पंजाब-हरियाणाच्या काही भागात शेतकऱ्यांनी टाळ्या-थाळ्या वाजवणं सुरू केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला उद्देशून बोलत होते. तर, दुसरीकडे कृषी कायद्यांच्या मुद्यावर मोदी सरकारविरोधात एकवटलेले शेतकरी थाळ्या वाजवून आंदोलन करताना दिसून आले. पंजाबच्या अमरूतसर, फिरोजपूर, सांगरूर, तलवांडी साबो, भटिंडा, गुरूदासपूर या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी थाळ्या वाजवून आंदोलन केलं. तर, हरियाणाच्या रोहतक आणि जिंदमध्येही अशाच प्रकारचं चित्र पहायला मिळालं. मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी सामान्यांना टाळ्या-थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. हरियाणाच्या भारतीय किसान युनिअनचे प्रमुख गुरूनाम सिंह चादूनी म्हणाले, \"आम्ही मोदींच्या मन की बातचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो. पंतप्रधान लोकांच न ऐकता, फक्त त्यांना लोकांना ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्यावर बोलतात.\" पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केलंय. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा देऊन एक महिना उलटून गेला. मात्र, सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये तोडगा निघताना दिसत नाहीये. 'सामान्य लोकही मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत,' असं एक व्यक्ती म्हणाला. थाळी वाजवत असताना हा व्यक्ती 'जय किसान' चा नारा देत होता. पंजाब-हरियाणामध्ये अनेक ठिकाणी सामान्य लोक शेतकऱ्यांसोबत विरोध प्रदर्शन करताना दिसून आले. 20 डिसेंबरला दिल्लीजवळच्या सिंघु बॉर्डरवर, शेतकरी नेत्यांनी 'मन की बात' कार्यक्रमावेळी थाळ्या वाजवण्याच्या सूचना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्या होत्या. गुरुनाम सिंह चादूनी पुढे सांगतात, \"आम्ही अनेक टोल नाक्यांना भेट दिली. केंद्र सरकार मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत सामान्यांकडून टोल वसूली केली जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.\" तर, भारतीय किसान युनिअनचे नेते जगजित सिंह दालेवाला सांगतात, \"आम्ही सामान्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमावेळी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. जसं नरेंद्र मोदींनी कोरोना संसर्गात थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.\" केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात मोदी सरकार आणि शेतकरी आमने-सामने आहेत. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आंदोलनकर्ते शेतकरी आणि मोदी सरकारमध्ये चर्चा झाली. पण, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. येत्या काही दिवसात शेतकरी नेते पुन्हा केंद्रासोबत चर्चा करणार आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी टाळ्या-थाळ्या वाजवून विरोध दर्शवला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरविवारी नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केलं. हा कार्यक्रम सुरू असतानाच पंजाब-हरियाणाच्या काही भागात शेतकऱ्यांनी टाळ्या-थाळ्या वाजवणं सुरू केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला उद्देशून बोलत होते. तर, दुसरीकडे कृषी कायद्यांच्या मुद्यावर मोदी सरकारविरोधात एकवटलेले शेतकरी थाळ्या वाजवून आंदोलन करताना दिसून आले. पंजाबच्या अमरूतसर, फिरोजपूर, सांगरूर, तलवांडी साबो, भटिंडा, गुरूदासपूर या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी थाळ्या वाजवून आंदोलन केलं. तर, हरियाणाच्या रोहतक आणि जिंदमध्येही अशाच प्रकारचं चित्र पहायला मिळालं. मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी सामान्यांना टाळ्या-थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. हरियाणाच्या भारतीय किसान युनिअनचे प्रमुख गुरूनाम सिंह चादूनी म्हणाले, \"आम्ही मोदींच्या मन की बातचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो. पंतप्रधान लोकांच न ऐकता, फक्त त्यांना लोकांना ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्यावर बोलतात.\" पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केलंय. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा देऊन एक महिना उलटून गेला. मात्र, सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये तोडगा निघताना दिसत नाहीये. 'सामान्य लोकही मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत,' असं एक व्यक्ती म्हणाला. थाळी वाजवत असताना हा व्यक्ती 'जय किसान' चा नारा देत होता. पंजाब-हरियाणामध्ये अनेक ठिकाणी सामान्य लोक शेतकऱ्यांसोबत विरोध प्रदर्शन करताना दिसून आले. 20 डिसेंबरला दिल्लीजवळच्या सिंघु बॉर्डरवर, शेतकरी नेत्यांनी 'मन की बात' कार्यक्रमावेळी थाळ्या वाजवण्याच्या सूचना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्या होत्या. गुरुनाम सिंह चादूनी पुढे सांगतात, \"आम्ही अनेक टोल नाक्यांना भेट दिली. केंद्र सरकार मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत सामान्यांकडून टोल वसूली केली जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.\" तर, भारतीय किसान युनिअनचे नेते जगजित सिंह दालेवाला सांगतात, \"आम्ही सामान्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमावेळी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. जसं नरेंद्र मोदींनी कोरोना संसर्गात थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.\" केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात मोदी सरकार आणि शेतकरी आमने-सामने आहेत. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आंदोलनकर्ते शेतकरी आणि मोदी सरकारमध्ये चर्चा झाली. पण, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. येत्या काही दिवसात शेतकरी नेते पुन्हा केंद्रासोबत चर्चा करणार आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 236, "source_item_id": "236", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2458, "clean_index": 154, "clean_language_index": "mar_Deva:validation:154"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' (ISWOTY) पुरस्काराचा भाग म्हणून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिला क्रीडापटूंची इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाढावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. बीबीसीने 13 भारतीय विद्यापीठांमधील 300हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे काम केलं. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तामीळ आणि तेलुगू अशा सात भाषांमधून हा उपक्रम पार पडला. प्रख्यात क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि बीबीसीचे संपादक यांच्या परीक्षकमंडळाने 50 महिला क्रीडापटूंची नावं निवडली. यातील काही क्रीडापटूंबद्दल इंटरनेटवर काहीच माहिती उपलब्ध नव्हती आणि काहींबाबत केवळ मर्यादित माहिती होती आणि तीही केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती, असं बीबीसीच्या संशोधकीय गटाला आढळलं. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या हंगामी संचालक मेरी हॉकडे म्हणाल्या: \"महिला आणि तरुणाशी संबंधित अधिकाधिक वार्तांकन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे या उपक्रमातून बीबीसीच्या भारतामधील पत्रकारांनी घेतलेल्या सखोल मुलाखती आणि त्यांनी केलेलं संशोधन यांच्या आधारे मूल्यवान ऑनलाइन ऐवज उभा राहतोय, याचा मला अत्यंत आनंद आहे.\" पॅरा-बॅडमिंटनमधील जागतिक विजेत्या मानसी जोशी आणि पारूल परमार, अर्जुन पुरस्कारविजेती कुस्तीपटू दिव्या काकरन, मुष्टियोद्ध्या निखात झरीन आणि एस. कलाईवनी, नेमबाजीतील जागतिक विजेती एलवेनिल वलारिवन, कुस्तीपटू सोनम मलिक, लांब उडीमधील क्रीडापटू शैली सिंग आणि अशा अनेक आघाडीच्या आणि तरुण क्रीडापटूंचा प्रवास लोकांसमोर उलगडण्याचं काम या ऐवजाद्वारे होणार आहे. दीर्घ काळ विकिपीडियाचे स्वयंसेवक संपादक असलेले संदीप सिंग म्हणाले: \"विकिपीडियावरच्या केवळ 18 टक्के चरित्रात्मक नोंदी स्त्रियांविषयीच्या आहेत, आणि स्त्रियांसंबंधी विश्वासार्ह स्त्रोतांचा अभाव, हे यामागचं एक प्राथमिक कारण आहे. बीबीसीसोबत केलेल्या सहकार्यामुळे भारतीय महिला क्रीडापटूंबाबत प्राथमिक स्त्रोत निर्माण करण्यातील दरी भरून निघाली. शिवाय, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि भारतीय भाषांमधील भावी संपादक म्हणून प्रशिक्षित करण्याचं कामही या उपक्रमाद्वारे होतं आहे.\" विकिपीडियावर नवीन नोंदी कशा करायच्या आणि आधीपासूनच्या नोंदींचा विस्तार कसा करायचा, या संदर्भातील प्रशिक्षण गिल यांनी 'बीबीसी स्पोर्ट्स हॅकथॉन'मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिलं. या वर्षीच्या बीबीसी ISWOTY पुरस्कारासोबत पूरक उपक्रम म्हणून 'बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन'चं आयोजन करण्यात आलं. लोकांनी केलेल्या मतदानाद्वारे बीबीसी ISWOTY पुरस्कारविजेती निवडली जाते. आठ मार्च रोजी पार पडणाऱ्या आभासी पुरस्कार सोहळ्यामध्ये विजेतीची घोषणा केली जाईल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "बीबीसीच्या 'स्पोर्ट्स हॅकथॉन' या उपक्रमांतर्गत (हॅकेथॉन म्हणजे विविध तंत्रकुशल व्यक्ती विशिष्ट संगणकीय कामासाठी एकत्र येतात तो मेळावा) आज विकिपीडियावर पन्नासहून अधिक भारतीय महिला क्रीडापटूंशी संबंधित तीनशेहून अधिक नोंदी करण्यात आल्या.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' (ISWOTY) पुरस्काराचा भाग म्हणून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिला क्रीडापटूंची इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाढावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. बीबीसीने 13 भारतीय विद्यापीठांमधील 300हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे काम केलं. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तामीळ आणि तेलुगू अशा सात भाषांमधून हा उपक्रम पार पडला. प्रख्यात क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि बीबीसीचे संपादक यांच्या परीक्षकमंडळाने 50 महिला क्रीडापटूंची नावं निवडली. यातील काही क्रीडापटूंबद्दल इंटरनेटवर काहीच माहिती उपलब्ध नव्हती आणि काहींबाबत केवळ मर्यादित माहिती होती आणि तीही केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती, असं बीबीसीच्या संशोधकीय गटाला आढळलं. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या हंगामी संचालक मेरी हॉकडे म्हणाल्या: \"महिला आणि तरुणाशी संबंधित अधिकाधिक वार्तांकन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे या उपक्रमातून बीबीसीच्या भारतामधील पत्रकारांनी घेतलेल्या सखोल मुलाखती आणि त्यांनी केलेलं संशोधन यांच्या आधारे मूल्यवान ऑनलाइन ऐवज उभा राहतोय, याचा मला अत्यंत आनंद आहे.\" पॅरा-बॅडमिंटनमधील जागतिक विजेत्या मानसी जोशी आणि पारूल परमार, अर्जुन पुरस्कारविजेती कुस्तीपटू दिव्या काकरन, मुष्टियोद्ध्या निखात झरीन आणि एस. कलाईवनी, नेमबाजीतील जागतिक विजेती एलवेनिल वलारिवन, कुस्तीपटू सोनम मलिक, लांब उडीमधील क्रीडापटू शैली सिंग आणि अशा अनेक आघाडीच्या आणि तरुण क्रीडापटूंचा प्रवास लोकांसमोर उलगडण्याचं काम या ऐवजाद्वारे होणार आहे. दीर्घ काळ विकिपीडियाचे स्वयंसेवक संपादक असलेले संदीप सिंग म्हणाले: \"विकिपीडियावरच्या केवळ 18 टक्के चरित्रात्मक नोंदी स्त्रियांविषयीच्या आहेत, आणि स्त्रियांसंबंधी विश्वासार्ह स्त्रोतांचा अभाव, हे यामागचं एक प्राथमिक कारण आहे. बीबीसीसोबत केलेल्या सहकार्यामुळे भारतीय महिला क्रीडापटूंबाबत प्राथमिक स्त्रोत निर्माण करण्यातील दरी भरून निघाली. शिवाय, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि भारतीय भाषांमधील भावी संपादक म्हणून प्रशिक्षित करण्याचं कामही या उपक्रमाद्वारे होतं आहे.\" विकिपीडियावर नवीन नोंदी कशा करायच्या आणि आधीपासूनच्या नोंदींचा विस्तार कसा करायचा, या संदर्भातील प्रशिक्षण गिल यांनी 'बीबीसी स्पोर्ट्स हॅकथॉन'मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिलं. या वर्षीच्या बीबीसी ISWOTY पुरस्कारासोबत पूरक उपक्रम म्हणून 'बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन'चं आयोजन करण्यात आलं. लोकांनी केलेल्या मतदानाद्वारे बीबीसी ISWOTY पुरस्कारविजेती निवडली जाते. आठ मार्च रोजी पार पडणाऱ्या आभासी पुरस्कार सोहळ्यामध्ये विजेतीची घोषणा केली जाईल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 237, "source_item_id": "237", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2589, "clean_index": 155, "clean_language_index": "mar_Deva:validation:155"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाकाय सिंहाचे कल्पनाचित्र या प्रजातीचं नाव 'सिंबाकुबवा कुटोकाफ्रिका' (महाकाय अफ्रिकन सिंह) आहे. हा सिंह मॅमथ किंवा महाकाय हत्तीची शिकार करत असावा असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला आहे. नॅशनल जिओग्राफिकनं सांगितलं आहे की हा सिंह साधारण पाच-साडेपाच फूट उंच असू शकतो आणि त्याची लांबी आठ-दहा फूट इतकी असू शकते. आता ही प्रजाती नष्ट झाली आहे. हायनोडोन्ट्स नावाचा सस्तन प्राण्यांच्या गटातल्या सिंहाच्या प्रजातीचं नष्ट होण्याचं कारण काय आहे हे अद्याप वैज्ञानिकांना समजू शकलं नाही. हायनोडोन्ट्स या नावावरून आपला समज होऊ शकतो की या सिंहाचा गेंड्याशी काही संबंध असेल, पण तसं काही नसल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. या सिंहाचा दात सापडला आहे आणि अर्थातच तो खूप मोठा आहे. हा सिंह मांसभक्ष्यी होता असं अभ्यास सांगतो. हा सिंह पोलार बीअरहून मोठा असावा असं वैज्ञानिक सांगतात. या सिंहाचे अवशेष केनियाच्या राष्ट्रीय संग्रहालयात अनेक वर्षांपासून पडून होते. 2013मध्ये मॅथ्यू बॉर्थ्स हे संशोधन करत असताना त्यांच्या हाती सिंहाचा दात आला. या दाताचं वर्गीकरण 'हायनाज' या वर्गात करण्यात आलं होतं. या दाताची रचना गेंड्याच्या शिंगाप्रमाणे आहे त्यामुळे वर्गीकरण करणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज झाला असावा. त्यामुळे अभ्यासाला उशीर झाला. 1970ला केनियात उत्खनन करताना हे अवशेष सापडले होते. बॉर्थ्स यांच्याबरोबर नॅन्सी स्टीव्हन्स या देखील संशोधन करत आहेत. त्यांचं संशोधन जर्नल ऑफ वर्टेब्रेट पॅलिएंटोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "केनियामध्ये वैज्ञानिकांना महाकाय सिंहाचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्माचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना असं लक्षात आलं की हा सिंह आताच्या सिंहाच्या तुलनेत किमान पाचपट मोठा असावा. अफ्रिकेत सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी या सिंहाची प्रजाती राहत होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहाकाय सिंहाचे कल्पनाचित्र या प्रजातीचं नाव 'सिंबाकुबवा कुटोकाफ्रिका' (महाकाय अफ्रिकन सिंह) आहे. हा सिंह मॅमथ किंवा महाकाय हत्तीची शिकार करत असावा असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला आहे. नॅशनल जिओग्राफिकनं सांगितलं आहे की हा सिंह साधारण पाच-साडेपाच फूट उंच असू शकतो आणि त्याची लांबी आठ-दहा फूट इतकी असू शकते. आता ही प्रजाती नष्ट झाली आहे. हायनोडोन्ट्स नावाचा सस्तन प्राण्यांच्या गटातल्या सिंहाच्या प्रजातीचं नष्ट होण्याचं कारण काय आहे हे अद्याप वैज्ञानिकांना समजू शकलं नाही. हायनोडोन्ट्स या नावावरून आपला समज होऊ शकतो की या सिंहाचा गेंड्याशी काही संबंध असेल, पण तसं काही नसल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. या सिंहाचा दात सापडला आहे आणि अर्थातच तो खूप मोठा आहे. हा सिंह मांसभक्ष्यी होता असं अभ्यास सांगतो. हा सिंह पोलार बीअरहून मोठा असावा असं वैज्ञानिक सांगतात. या सिंहाचे अवशेष केनियाच्या राष्ट्रीय संग्रहालयात अनेक वर्षांपासून पडून होते. 2013मध्ये मॅथ्यू बॉर्थ्स हे संशोधन करत असताना त्यांच्या हाती सिंहाचा दात आला. या दाताचं वर्गीकरण 'हायनाज' या वर्गात करण्यात आलं होतं. या दाताची रचना गेंड्याच्या शिंगाप्रमाणे आहे त्यामुळे वर्गीकरण करणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज झाला असावा. त्यामुळे अभ्यासाला उशीर झाला. 1970ला केनियात उत्खनन करताना हे अवशेष सापडले होते. बॉर्थ्स यांच्याबरोबर नॅन्सी स्टीव्हन्स या देखील संशोधन करत आहेत. त्यांचं संशोधन जर्नल ऑफ वर्टेब्रेट पॅलिएंटोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 242, "source_item_id": "242", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1684, "clean_index": 156, "clean_language_index": "mar_Deva:validation:156"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजिगर बरासरा हा गुजराती तरुण जगप्रवास करत आहे. गुजरातच्या एका तरुणानंही हिम्मत दाखवली आणि आपलं कुतूहल शमवण्यासाठी थेट उत्तर कोरियात फिरून आला. जामनगरचा जिगर बरासरा याला सोलो ट्रिपिंग, अर्थात एकटंच फिरायला आवडतं. 30 वर्षांच्या जिगरनं आजवर उत्तर कोरियासह जगभरातल्या 68 देशांमध्ये भ्रमंती केली आहे. आणि काही दिवसांपूर्वी जिगर राजधानी प्योंगयांगला गेला. 'अनेक प्रतिबंध असलेला देश', अशी धारणा असलेल्या या कोरियात त्याला मुक्तसंचार करता आला, फोटोही काढता आले. या अनुभवाविषयी जिगरनं बीबीसीशी खास बातचीत केलेली - उत्तर कोरियाबद्दल मला नेहेमीच कुतूहल वाटतं. मी दक्षिण कोरियात पोहोचलो तेव्हा माझ्या मित्रांनी मला एकाप्रकारे आव्हानच दिलं, \"इथं गेलास ते ठीक आहे. पण उत्तर कोरियात पाऊल ठेवलंस तर मानू.\" मी हे आव्हान स्वीकारलं आणि मग गेलो तिथं. उत्तर कोरियात प्रवेश मिळवणं सोपं नव्हतं, कारण या देशाचा व्हिसा सहजासहजी मिळत नाही. चीनमधल्या एका खास एजन्सीमार्फत व्हिसा दिला जातो. तो मी कसंतरी मिळवला आणि मग या रहस्यमयी देशात दाखल झालो. राजधानी प्योंगयांगच्या विमानतळावर पोहोचलो तेव्हाच तो खरंच एक वेगळा देश असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. दक्षिण कोरिया किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा हे जग वेगळंच होतं. राष्ट्राचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांनी या राज्यातल्या नागरिकांच्या मनावर कसलं तरी गारूड केलेलं आहे. असं वाटतं, जणू त्यांनी इथल्या जनतेचा आवाजही दाबून टाकला आहे. तुम्ही उत्तर कोरियात दाखल झालात, की तुमचंही थो़डं तसंच होतं. इथं इंटरनेट, मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे जगाशी आपला संपर्कच तुटतो. प्रवास केवळ सरकारी वाहनानंच. या देशात नियमांचं सक्तीनं पालन होतं, आणि नियमानंच काम चालतं. जवळपास एकसारख्या दिसणाऱ्या भल्या मोठ्या इमारती आहेत. रस्त्यावर फक्त सरकारी वाहनंच दिसतात आणि लोकंही त्याच सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात. दक्षिण कोरियाची एक मोठी कंपनी म्हणजे ह्युंदाई. ती इतकी मोठी की भारतासह अनेक देशांमध्ये त्यांची वाहनं आहेत. पण उत्तर कोरियाचं तसं नाही. इथं तर त्यांची अशी कंपनी तर सोडाच, कोणाकडे स्वत:ची गाडीही नाही. कारण इथं स्वत:चं वाहन खरेदी करता येत नाही. लोक सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात या देशात घर विकत घ्यायचं असेल तर सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. आणि बहुतांश दुकानं सरकारी आहेत. सायकलचा वापर इथं कोणीही फोटो काढू शकतो. छायाचित्रणावर बंदी आहे, असा कदाचित गैरसमज कोरियाबद्दल अनेकांच्या मनात होता. पण रस्त्यात कुठेही किम जोंग-उन किंवा अन्य नेत्यांचा फोटो दिसला तर मान झुकवून आदर व्यक्त करावा लागतो. उत्तर कोरिया इतर देशांशी फारसा संपर्कात नाही. त्यामुळे इथं बाहेरून येणाऱ्यांना सहसा प्रवेश मिळत नाही. तरीही काही लोक जीवावर उदार होऊन तसा प्रयत्न करतातच की! माझंच उदाहरण घ्या! उत्तर आणि दक्षिण कोरिया यांची सीमा इथले लोक शांत आणि हसतमुख आहेत. ते रस्त्यांवर किंवा बाजारपेठेत दिसतात पण कोणत्याही परदेशी व्यक्तीशी सहसा बोलत नाहीत. मार्केटमध्ये खरेदी करत असताना एका महिलेनं मला विचारलं, \"तू कुठून आलास?\" \"मी भारतातून आलोय.\" \"अरे वा. छान!\" ती म्हणाली. इथल्या लोकांना भारतीय सिनेमांविषयी माहिती होती. दरवर्षी इथं भरणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमे दाखवले जातात. त्यांनी तर काही कलाकारांची नावंही सांगितली. उत्तर कोरियात वीज आणि पाणी सरकारतर्फे मोफत दिलं जातं. इथं स्वच्छताही तशी चांगलीच आहे. इथं लग्न करणाऱ्या जोडप्यांना उत्तर कोरियन नेत्यांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावे लागतात. अर्थातच, गुप्त कॅमेऱ्यानं कोणी काही शूटींग केल्याचं लक्षात आलं तर मोठीच अडचण निर्माण होऊ शकते. हेही वाचलंत का? हे पाहिलं का? घोंगडी ही धनगर समाजाची ओळख आहे. पण, ती बनवणं किती कष्टाचं आहे माहीत आहे? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "उत्तर कोरिया हा देश रोज चर्चेत असतो. किम जोंग उन यांच्या या देशात कधी अणू चाचण्या होतात तर कधी क्षेपणास्त्रं सोडली जातात. पण या बंदिस्त देशात लोकांचा राहणीमान काय, ते खातात काय, याविषयी बाहेरच्या देशांमध्ये फारशी माहिती नाही. म्हणून कुतूहलही तितकंच आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजिगर बरासरा हा गुजराती तरुण जगप्रवास करत आहे. गुजरातच्या एका तरुणानंही हिम्मत दाखवली आणि आपलं कुतूहल शमवण्यासाठी थेट उत्तर कोरियात फिरून आला. जामनगरचा जिगर बरासरा याला सोलो ट्रिपिंग, अर्थात एकटंच फिरायला आवडतं. 30 वर्षांच्या जिगरनं आजवर उत्तर कोरियासह जगभरातल्या 68 देशांमध्ये भ्रमंती केली आहे. आणि काही दिवसांपूर्वी जिगर राजधानी प्योंगयांगला गेला. 'अनेक प्रतिबंध असलेला देश', अशी धारणा असलेल्या या कोरियात त्याला मुक्तसंचार करता आला, फोटोही काढता आले. या अनुभवाविषयी जिगरनं बीबीसीशी खास बातचीत केलेली - उत्तर कोरियाबद्दल मला नेहेमीच कुतूहल वाटतं. मी दक्षिण कोरियात पोहोचलो तेव्हा माझ्या मित्रांनी मला एकाप्रकारे आव्हानच दिलं, \"इथं गेलास ते ठीक आहे. पण उत्तर कोरियात पाऊल ठेवलंस तर मानू.\" मी हे आव्हान स्वीकारलं आणि मग गेलो तिथं. उत्तर कोरियात प्रवेश मिळवणं सोपं नव्हतं, कारण या देशाचा व्हिसा सहजासहजी मिळत नाही. चीनमधल्या एका खास एजन्सीमार्फत व्हिसा दिला जातो. तो मी कसंतरी मिळवला आणि मग या रहस्यमयी देशात दाखल झालो. राजधानी प्योंगयांगच्या विमानतळावर पोहोचलो तेव्हाच तो खरंच एक वेगळा देश असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. दक्षिण कोरिया किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा हे जग वेगळंच होतं. राष्ट्राचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांनी या राज्यातल्या नागरिकांच्या मनावर कसलं तरी गारूड केलेलं आहे. असं वाटतं, जणू त्यांनी इथल्या जनतेचा आवाजही दाबून टाकला आहे. तुम्ही उत्तर कोरियात दाखल झालात, की तुमचंही थो़डं तसंच होतं. इथं इंटरनेट, मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे जगाशी आपला संपर्कच तुटतो. प्रवास केवळ सरकारी वाहनानंच. या देशात नियमांचं सक्तीनं पालन होतं, आणि नियमानंच काम चालतं. जवळपास एकसारख्या दिसणाऱ्या भल्या मोठ्या इमारती आहेत. रस्त्यावर फक्त सरकारी वाहनंच दिसतात आणि लोकंही त्याच सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात. दक्षिण कोरियाची एक मोठी कंपनी म्हणजे ह्युंदाई. ती इतकी मोठी की भारतासह अनेक देशांमध्ये त्यांची वाहनं आहेत. पण उत्तर कोरियाचं तसं नाही. इथं तर त्यांची अशी कंपनी तर सोडाच, कोणाकडे स्वत:ची गाडीही नाही. कारण इथं स्वत:चं वाहन खरेदी करता येत नाही. लोक सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात या देशात घर विकत घ्यायचं असेल तर सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. आणि बहुतांश दुकानं सरकारी आहेत. सायकलचा वापर इथं कोणीही फोटो काढू शकतो. छायाचित्रणावर बंदी आहे, असा कदाचित गैरसमज कोरियाबद्दल अनेकांच्या मनात होता. पण रस्त्यात कुठेही किम जोंग-उन किंवा अन्य नेत्यांचा फोटो दिसला तर मान झुकवून आदर व्यक्त करावा लागतो. उत्तर कोरिया इतर देशांशी फारसा संपर्कात नाही. त्यामुळे इथं बाहेरून येणाऱ्यांना सहसा प्रवेश मिळत नाही. तरीही काही लोक जीवावर उदार होऊन तसा प्रयत्न करतातच की! माझंच उदाहरण घ्या! उत्तर आणि दक्षिण कोरिया यांची सीमा इथले लोक शांत आणि हसतमुख आहेत. ते रस्त्यांवर किंवा बाजारपेठेत दिसतात पण कोणत्याही परदेशी व्यक्तीशी सहसा बोलत नाहीत. मार्केटमध्ये खरेदी करत असताना एका महिलेनं मला विचारलं, \"तू कुठून आलास?\" \"मी भारतातून आलोय.\" \"अरे वा. छान!\" ती म्हणाली. इथल्या लोकांना भारतीय सिनेमांविषयी माहिती होती. दरवर्षी इथं भरणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमे दाखवले जातात. त्यांनी तर काही कलाकारांची नावंही सांगितली. उत्तर कोरियात वीज आणि पाणी सरकारतर्फे मोफत दिलं जातं. इथं स्वच्छताही तशी चांगलीच आहे. इथं लग्न करणाऱ्या जोडप्यांना उत्तर कोरियन नेत्यांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावे लागतात. अर्थातच, गुप्त कॅमेऱ्यानं कोणी काही शूटींग केल्याचं लक्षात आलं तर मोठीच अडचण निर्माण होऊ शकते. हेही वाचलंत का? हे पाहिलं का? घोंगडी ही धनगर समाजाची ओळख आहे. पण, ती बनवणं किती कष्टाचं आहे माहीत आहे? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 248, "source_item_id": "248", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3427, "clean_index": 157, "clean_language_index": "mar_Deva:validation:157"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाआघाडीत यावं असं आवाहन अजित पवार यांनी भाषणात केलं होतं. राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असे सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास मनसेच्या कोणत्या जागांवरील मतांचा दोन्ही काँग्रेसला फायदा होईल तसेच आघाडीतल्या पक्षांच्या पारंपरिक मतदारांची मनसेला साथ मिळेल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच राष्ट्रवादीनं स्वीकारलं तरी काँग्रेस मनसेला स्वीकारेल का याबाबतही तज्ज्ञांना शंका वाटते. मुंबई आणि मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण, नाशिक येथे मनसेचे मतदार आहेत. त्यामुळे मनसेला आघाडीत सहभागी करून घेतल्यावर यापैकी कोणत्या जागा मनसेला सोडायच्या याचा निर्णय दोन्ही काँग्रेसला घ्यावा लागेल. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय झालं होतं? 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला 13 जागांवर यश मिळालं होतं. त्यामध्ये 6 जागा मुंबईमधील, 2 जागा ठाण्यात, 3 नाशिक तर औरंगाबाद आणि पुण्यात प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केवळ एकच जागा राखण्यात मनसेला यश आलं. 2017मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यातील 6 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकंदर मनसेच्या निवडणूक इतिहासाकडे पाहिल्यास मुंबई शहर आणि परिसरामधील मतदारांवर प्रभाव टाकण्याची ताकद या पक्षाकडे दिसते. भारतीय जनता पार्टीविरोधात मोट बांधण्यासाठी आघाडीला या मतांचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसची भूमिका काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेसनं जरी मनसेबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचं ठरवलं तरी काँग्रेस याबाबत कितपत सकारात्मक आहे हे पाहावं लागेल असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं. ते म्हणतात, \"राष्ट्रवादी काँग्रेस आण मनसेची मतं थोडीफार इकडंतिकडं होऊ शकतील पण काँग्रेसला आपल्या उत्तर भारतीय मतांमुळे या आघाडीत सहभागी होणं थोडं कठिण वाटू शकतं. त्यामुळे या आघाडीत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीमधील पक्षश्रेष्ठीच घेऊ शकतात असं वाटतं.\" निवडणुकांमध्ये मनसेच्या मतांमुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फटका बसल्याचं दिसून येतं असं राजकीय घडामोडींचे अभ्यासक संदीप प्रधान व्यक्त करतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \" मनसेला ईशान्य मुंबई, ठाणे, दिंडोरी अशा दोन तीन लोकसभा मतदारसंघामध्ये रस असावा असं दिसतं. राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यातील एखाद-दुसरी जागा मनसेला देऊ करण्यात येईल. भाजपा, शिवसेना, काँग्रेस यांना एका मर्यादेच्या पलिकडे निवडणुकीत तोटा होईल असं दिसत नाही परंतु मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.\" \"मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मैत्री झाल्यास राज ठाकरे यांचा प्रचारामध्ये राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो\", असं प्रधान यांना वाटतं. \"परंतु काँग्रेसला ही मैत्री कितपत आवडेल हे सांगता येत नाही. आमच्या मित्रपक्षानं राज ठाकरे यांच्याशी मैत्री केली आहे असं काँग्रेस म्हणू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद असल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी मैत्री करावी, त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडू अशी काँग्रेसची भूमिका आहे. सगळीकडे मतविभाजन होण्यापेक्षा काही मतदारसंघ दिलेले सोयीस्कर अशी ही भूमिका आहे. अशाचप्रकारे राष्ट्रवादीने मनसेशी मैत्री करण्याचा निर्णय होऊ शकतो.\" असं प्रधान सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये विरोधकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकजूट होताना दिसत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाआघाडीत यावं असं आवाहन अजित पवार यांनी भाषणात केलं होतं. राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असे सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास मनसेच्या कोणत्या जागांवरील मतांचा दोन्ही काँग्रेसला फायदा होईल तसेच आघाडीतल्या पक्षांच्या पारंपरिक मतदारांची मनसेला साथ मिळेल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच राष्ट्रवादीनं स्वीकारलं तरी काँग्रेस मनसेला स्वीकारेल का याबाबतही तज्ज्ञांना शंका वाटते. मुंबई आणि मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण, नाशिक येथे मनसेचे मतदार आहेत. त्यामुळे मनसेला आघाडीत सहभागी करून घेतल्यावर यापैकी कोणत्या जागा मनसेला सोडायच्या याचा निर्णय दोन्ही काँग्रेसला घ्यावा लागेल. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय झालं होतं? 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला 13 जागांवर यश मिळालं होतं. त्यामध्ये 6 जागा मुंबईमधील, 2 जागा ठाण्यात, 3 नाशिक तर औरंगाबाद आणि पुण्यात प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केवळ एकच जागा राखण्यात मनसेला यश आलं. 2017मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यातील 6 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकंदर मनसेच्या निवडणूक इतिहासाकडे पाहिल्यास मुंबई शहर आणि परिसरामधील मतदारांवर प्रभाव टाकण्याची ताकद या पक्षाकडे दिसते. भारतीय जनता पार्टीविरोधात मोट बांधण्यासाठी आघाडीला या मतांचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसची भूमिका काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेसनं जरी मनसेबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचं ठरवलं तरी काँग्रेस याबाबत कितपत सकारात्मक आहे हे पाहावं लागेल असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं. ते म्हणतात, \"राष्ट्रवादी काँग्रेस आण मनसेची मतं थोडीफार इकडंतिकडं होऊ शकतील पण काँग्रेसला आपल्या उत्तर भारतीय मतांमुळे या आघाडीत सहभागी होणं थोडं कठिण वाटू शकतं. त्यामुळे या आघाडीत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीमधील पक्षश्रेष्ठीच घेऊ शकतात असं वाटतं.\" निवडणुकांमध्ये मनसेच्या मतांमुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फटका बसल्याचं दिसून येतं असं राजकीय घडामोडींचे अभ्यासक संदीप प्रधान व्यक्त करतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \" मनसेला ईशान्य मुंबई, ठाणे, दिंडोरी अशा दोन तीन लोकसभा मतदारसंघामध्ये रस असावा असं दिसतं. राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यातील एखाद-दुसरी जागा मनसेला देऊ करण्यात येईल. भाजपा, शिवसेना, काँग्रेस यांना एका मर्यादेच्या पलिकडे निवडणुकीत तोटा होईल असं दिसत नाही परंतु मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.\" \"मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मैत्री झाल्यास राज ठाकरे यांचा प्रचारामध्ये राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो\", असं प्रधान यांना वाटतं. \"परंतु काँग्रेसला ही मैत्री कितपत आवडेल हे सांगता येत नाही. आमच्या मित्रपक्षानं राज ठाकरे यांच्याशी मैत्री केली आहे असं काँग्रेस म्हणू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद असल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी मैत्री करावी, त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडू अशी काँग्रेसची भूमिका आहे. सगळीकडे मतविभाजन होण्यापेक्षा काही मतदारसंघ दिलेले सोयीस्कर अशी ही भूमिका आहे. अशाचप्रकारे राष्ट्रवादीने मनसेशी मैत्री करण्याचा निर्णय होऊ शकतो.\" असं प्रधान सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 249, "source_item_id": "249", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3467, "clean_index": 158, "clean_language_index": "mar_Deva:validation:158"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा अहवाल अमेरिकेच्या संसदेत रविवारी सादर करण्यात आला. तब्बल दोन वर्षं रॉबर्ट मुलर या अहवालावर काम करत होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केला की नाही या प्रश्नाचं कोणतंही ठोस उत्तर या अहवालात देण्यात आलेलं नाही. तसंच या अहवालात राष्ट्राध्यक्षांना अगदी क्लिन चीटही दिलेली नाही. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल विलियम ब्रार यांनी सादर केला. \"राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला की नाही हे सिद्ध करणारे फारसे पुरावे नाहीत.\" असं या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल म्हणजे ट्रंप यांचा विजय समजला जात आहे. हा अहवाल सार्वजनिक होताच ट्रंप यांनी आनंद व्यक्त करणारं एक ट्विट केलं. ते लिहितात, \"कोणत्याही प्रकारचे लागेबांधे नाहीत. पूर्णपणे दोषमुक्त.\" अहवालात काय माहिती आहे? 2016 मध्ये झालेली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर रशियाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. त्यासंबंधी करण्यात आलेल्या चौकशीचा हा अहवाल आहे. अॅटर्नी जनरल म्हणाले, \"कोणत्याही अमेरिकन नागरिकाने, ट्रंप यांच्या प्रचाराशी निगडीत अधिकाऱ्यांनी रशियाशी संधान बांधलं असं कुठेही आढळून आलेलं नाही.\" या अहवालाच्या दुसऱ्या भागात न्यायप्रक्रियेत हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. अॅटर्नी जनरलने सांगितलं की या अहवालाशी निगडीत पूर्ण माहिती ते लवकरच सार्वजनिक करतील. सध्या काही गोष्टींवर बंदी आहे. अहवालावर प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या वकील रुडी जुलियानी यांनी हा अहवाल अपेक्षेपेक्षा उत्तम असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी सांगितलं की ट्रंप यांना पूर्णपणे दोषमुक्त करण्यात आलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जॅरी नॅडलक यांच्या मते हा अहवाल जनतेसमोर ठेवायला हवा. पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे. त्यांनी दावा केला की हा संगनमताचा प्रकार आहे. ट्रंप यांनी हस्तक्षेप केला या शक्यतेचा अटर्नी जनरलने इन्कार केला नाही. या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेत 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाशी लागेबांधे असल्याच्या आरोपांची वकील रॉबर्ट मुलर चौकशी करत होते. मात्र ट्रंप यांचे असे कोणत्याही प्रकारचे लागेबांधे नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा अहवाल अमेरिकेच्या संसदेत रविवारी सादर करण्यात आला. तब्बल दोन वर्षं रॉबर्ट मुलर या अहवालावर काम करत होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केला की नाही या प्रश्नाचं कोणतंही ठोस उत्तर या अहवालात देण्यात आलेलं नाही. तसंच या अहवालात राष्ट्राध्यक्षांना अगदी क्लिन चीटही दिलेली नाही. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल विलियम ब्रार यांनी सादर केला. \"राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला की नाही हे सिद्ध करणारे फारसे पुरावे नाहीत.\" असं या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल म्हणजे ट्रंप यांचा विजय समजला जात आहे. हा अहवाल सार्वजनिक होताच ट्रंप यांनी आनंद व्यक्त करणारं एक ट्विट केलं. ते लिहितात, \"कोणत्याही प्रकारचे लागेबांधे नाहीत. पूर्णपणे दोषमुक्त.\" अहवालात काय माहिती आहे? 2016 मध्ये झालेली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर रशियाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. त्यासंबंधी करण्यात आलेल्या चौकशीचा हा अहवाल आहे. अॅटर्नी जनरल म्हणाले, \"कोणत्याही अमेरिकन नागरिकाने, ट्रंप यांच्या प्रचाराशी निगडीत अधिकाऱ्यांनी रशियाशी संधान बांधलं असं कुठेही आढळून आलेलं नाही.\" या अहवालाच्या दुसऱ्या भागात न्यायप्रक्रियेत हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. अॅटर्नी जनरलने सांगितलं की या अहवालाशी निगडीत पूर्ण माहिती ते लवकरच सार्वजनिक करतील. सध्या काही गोष्टींवर बंदी आहे. अहवालावर प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या वकील रुडी जुलियानी यांनी हा अहवाल अपेक्षेपेक्षा उत्तम असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी सांगितलं की ट्रंप यांना पूर्णपणे दोषमुक्त करण्यात आलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जॅरी नॅडलक यांच्या मते हा अहवाल जनतेसमोर ठेवायला हवा. पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे. त्यांनी दावा केला की हा संगनमताचा प्रकार आहे. ट्रंप यांनी हस्तक्षेप केला या शक्यतेचा अटर्नी जनरलने इन्कार केला नाही. या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 251, "source_item_id": "251", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1972, "clean_index": 159, "clean_language_index": "mar_Deva:validation:159"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवेदांगी कुलकर्णी दररोज ३२० किलोमीटर वेगानं १०० दिवसांमध्ये पाच खंडांमधून सायकलिंग करत २९,००० किलोमीटरचा पल्ला ती पार करणार आहे. वेदांगीची ही राईड 'सेल्फ सपोर्टेड' म्हणजेच कुणाच्याही मदतीशिवाय असेल, हे विशेष. याआधी जगात केवळ दोन महिलांनी वयाच्या तिशीत असा प्रयत्न केला होता. त्यामुळे कमीतकमी वेळात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणारी सर्वांत तरुण महिला सायकलस्वार म्हणून तिची आणि तिच्या या प्रवासाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या दिशेनंही वेदांगीची तयारी सुरू आहे. पाच टप्प्यांमध्ये ही राईड होणार असून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथूनच सुरुवात आणि सांगता होणार आहे. पहिला टप्पा पर्थ ते ब्रिस्बेन, दुसरा टप्पा न्यूझिलंडमधील वेलिंग्टन ते ऑकलँड, तिसरा टप्पा अँकरेज (अलास्का) ते मॉनर्टियल (कॅनडा) असा असेल. चौथ्या टप्प्यात पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीन असं सायकलिंग करून शेवटचा आणि पाचवा टप्पा पुन्हा पर्थ असा असेल. राईडसाठी वेदांगीनं 'स्टेप अप अॅन्ड राईड ऑन' (#StepUpAndRideOn) हे अभियान सुरू केलं आहे. \"मला एकटीनं प्रवास करायला आवडतो. माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता यावेळी पडताळून पाहता येतात,\" असं वेदांगी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली. बोर्नमाउथ विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या वेदांगीला विद्यापीठ सर्वोतोपरी मदत करत आहे. संपूर्ण प्रवासाचं डॉक्युमेंटेशन (राईडचा तपशील, छायाचित्रं, व्हिडिओ) वेदांगी राईड करताना स्वत:च करणार असून काही ठिकाणी विद्यापीठाची टीम तिचं चित्रिकरण करणार आहे. राईडला निघण्याआधी आवश्यक सराव चाचण्या, आहार, शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक ट्रेनिंगमध्येही विद्यापीठ मोलाचं सहकार्य करत आहे. त्याचप्रमाणे ७८ दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रवास करणारा मार्क बिऊमाँट आणि भारतातील अल्ट्रा सायकलिस्ट सुमित पाटील वेदांगीला मार्गदर्शन करत आहेत. वेदांगी खूप स्वतंत्र विचारांची आणि मेहनती मुलगी असल्याचं तिचे वडील विवेक कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \"वेदांगीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचं कौतुक तर आहेच, पण ती स्वत: घेत असलेले निर्णय आणि तिच्या आवडींबद्दलही आदर आहे,\" असं मत तिची आई अपर्णा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. वयाच्या १७ व्या वर्षांपासून सायकलिंगला सुरुवात केल्यानंतर जुलै २०१६ मध्ये मनाली-खार्दुंग ला-द्रास या भारतातल्या सर्वांत आव्हानात्मक रस्त्यावर तिनं एकटीनं सायकलिंग केलं. मागच्या वर्षी इंग्लंडला गेल्यावर खऱ्या अर्थानं तिच्या स्वतंत्रपणे आणि लांब पल्ल्याच्या सायकलिंगला सुरुवात झाली. बोर्नमाऊथपासून जॉन ओग्रोतस् हा १९०० किलोमीटरचा प्रवास तिनं सायकलवर केला. त्यानंतर इंग्लंडमध्येच नियमितपणे सायकलिंग सुरू केलं. काही दिवसांपूर्वी तिनं मुंबई ते दिल्ली हे १४०० किलोमीटर सायकलिंग करून नववर्षाचं स्वागत केलं. या राईडमध्ये वेगासोबतच कंम्फर्टही महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे लंडनमधल्या 'आयसन वर्कशॉप'मध्ये वेदांगीसाठी खास सायकल तयार होत आहे. \"तिच्या शरीराची ठेवण, वजन, वेग, पाच खंडातलं हवामान आणि सर्व प्रकारच्या रस्त्यांचा अभ्यास करून ही सायकल तयार करण्यात येत आहे,\" असं आयसन वर्कशॉपच्या सहसंस्थापक कॅरेन हार्टले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \"आम्ही वेदांगीच्या राईडबद्दल खूप उत्सुक आहोत. हा जगप्रवास खूप खडतर आहे. पण वेदांगीला प्रत्यक्षात भेटल्यानंतर आणि तिचं सायकलिंग पाहिल्यानंतर वेदांगी सर्व आव्हानांवर सहज मात करू शकेल, असं आम्हाला वाटतं. पाच खंडांमधून होणारा हा जगप्रवास पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,\" असंही कॅरन म्हणाल्या. \"सायकलवरून जगप्रदक्षिणा म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखं आहे. एवढ्या लहान वयात जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याची चिकाटी ठेवणं हेच सिध्द करतं की या जगात मोठी स्वप्न कुणीही पाहू शकतं. त्याला वयाचं बंधन नसतं,\" अशी प्रतिक्रिया जागतिक विक्रमवीर मार्क बिऊमाँट यांनी दिली आहे. ते पुढे म्हणतात, \"मी वेदांगीच्या सुरू असलेल्या सर्व तयारीला, इतरांना प्रोत्साहन देणाच्या वृत्तीला आणि निश्चयाला सलाम करतो.\" मार्क बिऊमाँट यांनी ७८ दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रदक्षिणा पूर्ण केली आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इंग्लंडच्या बोर्नमाउथ विद्यापीठात शिकत असलेली पुण्याची वेदांगी कुलकर्णी ही १९ वर्षीय तरुणी येत्या जून महिन्यात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवेदांगी कुलकर्णी दररोज ३२० किलोमीटर वेगानं १०० दिवसांमध्ये पाच खंडांमधून सायकलिंग करत २९,००० किलोमीटरचा पल्ला ती पार करणार आहे. वेदांगीची ही राईड 'सेल्फ सपोर्टेड' म्हणजेच कुणाच्याही मदतीशिवाय असेल, हे विशेष. याआधी जगात केवळ दोन महिलांनी वयाच्या तिशीत असा प्रयत्न केला होता. त्यामुळे कमीतकमी वेळात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणारी सर्वांत तरुण महिला सायकलस्वार म्हणून तिची आणि तिच्या या प्रवासाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या दिशेनंही वेदांगीची तयारी सुरू आहे. पाच टप्प्यांमध्ये ही राईड होणार असून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथूनच सुरुवात आणि सांगता होणार आहे. पहिला टप्पा पर्थ ते ब्रिस्बेन, दुसरा टप्पा न्यूझिलंडमधील वेलिंग्टन ते ऑकलँड, तिसरा टप्पा अँकरेज (अलास्का) ते मॉनर्टियल (कॅनडा) असा असेल. चौथ्या टप्प्यात पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीन असं सायकलिंग करून शेवटचा आणि पाचवा टप्पा पुन्हा पर्थ असा असेल. राईडसाठी वेदांगीनं 'स्टेप अप अॅन्ड राईड ऑन' (#StepUpAndRideOn) हे अभियान सुरू केलं आहे. \"मला एकटीनं प्रवास करायला आवडतो. माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता यावेळी पडताळून पाहता येतात,\" असं वेदांगी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली. बोर्नमाउथ विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या वेदांगीला विद्यापीठ सर्वोतोपरी मदत करत आहे. संपूर्ण प्रवासाचं डॉक्युमेंटेशन (राईडचा तपशील, छायाचित्रं, व्हिडिओ) वेदांगी राईड करताना स्वत:च करणार असून काही ठिकाणी विद्यापीठाची टीम तिचं चित्रिकरण करणार आहे. राईडला निघण्याआधी आवश्यक सराव चाचण्या, आहार, शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक ट्रेनिंगमध्येही विद्यापीठ मोलाचं सहकार्य करत आहे. त्याचप्रमाणे ७८ दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रवास करणारा मार्क बिऊमाँट आणि भारतातील अल्ट्रा सायकलिस्ट सुमित पाटील वेदांगीला मार्गदर्शन करत आहेत. वेदांगी खूप स्वतंत्र विचारांची आणि मेहनती मुलगी असल्याचं तिचे वडील विवेक कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \"वेदांगीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचं कौतुक तर आहेच, पण ती स्वत: घेत असलेले निर्णय आणि तिच्या आवडींबद्दलही आदर आहे,\" असं मत तिची आई अपर्णा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. वयाच्या १७ व्या वर्षांपासून सायकलिंगला सुरुवात केल्यानंतर जुलै २०१६ मध्ये मनाली-खार्दुंग ला-द्रास या भारतातल्या सर्वांत आव्हानात्मक रस्त्यावर तिनं एकटीनं सायकलिंग केलं. मागच्या वर्षी इंग्लंडला गेल्यावर खऱ्या अर्थानं तिच्या स्वतंत्रपणे आणि लांब पल्ल्याच्या सायकलिंगला सुरुवात झाली. बोर्नमाऊथपासून जॉन ओग्रोतस् हा १९०० किलोमीटरचा प्रवास तिनं सायकलवर केला. त्यानंतर इंग्लंडमध्येच नियमितपणे सायकलिंग सुरू केलं. काही दिवसांपूर्वी तिनं मुंबई ते दिल्ली हे १४०० किलोमीटर सायकलिंग करून नववर्षाचं स्वागत केलं. या राईडमध्ये वेगासोबतच कंम्फर्टही महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे लंडनमधल्या 'आयसन वर्कशॉप'मध्ये वेदांगीसाठी खास सायकल तयार होत आहे. \"तिच्या शरीराची ठेवण, वजन, वेग, पाच खंडातलं हवामान आणि सर्व प्रकारच्या रस्त्यांचा अभ्यास करून ही सायकल तयार करण्यात येत आहे,\" असं आयसन वर्कशॉपच्या सहसंस्थापक कॅरेन हार्टले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \"आम्ही वेदांगीच्या राईडबद्दल खूप उत्सुक आहोत. हा जगप्रवास खूप खडतर आहे. पण वेदांगीला प्रत्यक्षात भेटल्यानंतर आणि तिचं सायकलिंग पाहिल्यानंतर वेदांगी सर्व आव्हानांवर सहज मात करू शकेल, असं आम्हाला वाटतं. पाच खंडांमधून होणारा हा जगप्रवास पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,\" असंही कॅरन म्हणाल्या. \"सायकलवरून जगप्रदक्षिणा म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखं आहे. एवढ्या लहान वयात जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याची चिकाटी ठेवणं हेच सिध्द करतं की या जगात मोठी स्वप्न कुणीही पाहू शकतं. त्याला वयाचं बंधन नसतं,\" अशी प्रतिक्रिया जागतिक विक्रमवीर मार्क बिऊमाँट यांनी दिली आहे. ते पुढे म्हणतात, \"मी वेदांगीच्या सुरू असलेल्या सर्व तयारीला, इतरांना प्रोत्साहन देणाच्या वृत्तीला आणि निश्चयाला सलाम करतो.\" मार्क बिऊमाँट यांनी ७८ दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रदक्षिणा पूर्ण केली आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 252, "source_item_id": "252", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3687, "clean_index": 160, "clean_language_index": "mar_Deva:validation:160"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसोमवारी जारी केलेल्या 47 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमध्ये 91 वर्षीय गिलानी सांगतात, \"हुर्रियत कॉन्फरन्समधल्या सद्यस्थितीमुळे मी या गटासोबतचे संबंध पूर्णपणे तोडतोय.\" मात्र त्यांचा हा निर्णय केंद्र सरकारच्या कडक कारवाई किंवा त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे नाही, असंही त्यांनी हुर्रियन नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधत दिलेल्या या ऑडिओ संदेशात स्पष्ट केलंय. \"एवढे कडक निर्बंध आणि माझं वय झालं असतानाही मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुम्हाला जाब विचारला जाईल, तुमच्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातील, हे तुम्हाला लक्षात येताच तुम्ही नेत्यांविरुद्ध बंड पुकारला,\" असंही ते म्हणालेत. मध्यंतरी हुर्रियतच्या नेत्यांची एक बैठक झाली होती, ज्यात गिलानी यांना प्रमुखपदावरून हटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातं. सध्या हुर्रियतमध्ये भारताचा विरोध करण्याची भावना कमी होत चालली असल्याचं ते म्हणाले. तसंच या चळवळीच्या हितात अनेक गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असंही त्यांनी कबूल केलं. मात्र हुर्रियतमधून बाहेर पडल्यावरही आपण काश्मीरमधल्या भारतीय प्रशासनाविरोधात आवाज उठवणार आणि आपल्या जनतेचं नेतृत्व करणार असल्याचं ते म्हणाले. कोण आहेत सय्यद अली गिलानी? सय्यद अली गिलानी हे 15 वर्षं जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जमात-ए-इस्लामी पक्षाचे आमदार होते. 1989 साली सशस्त्र गटांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी चार इतर नेत्यांसह आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता जमात-ए-इस्लामी ही संघटना प्रतिबंधित आहे. 1993 साली 20 हून अधिक राजकीय आणि धार्मिक गटांनी एकत्र येत सर्वपक्षीय हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना केली होती. तेव्हा 19 वर्षांचे असलेले मिरवाईज उमर फारूक हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नंतर गिलानी यांची हुर्रियतच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर काही काळाने पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी चार कलमी फॉर्म्युला सुचवला. काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांनी दिल्लीस्थित केंद्रीय नेतृत्वाशी यासंदर्भात चर्चा करावी, असं त्यांनी सुचवल्यानंतर गिलानी यांनी हुर्रियतपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 2003मध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि या हुर्रियत(G)चे ते आजीवन अध्यक्ष म्हणून निवडले गेले. या दोन्ही संघटनांमध्ये कायमच तणाव राहिला, कारण फारूक यांच्या नेतृत्वातील हुर्रियत गटाची दिल्लीसोबत चर्चा करण्याची तयारी होती. तसंच काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबतही त्यांची मवाळ भूमिका होता. दुसरीकडे गिलानी यांनी कायमच दिल्लीकडे पाठ फिरवली आणि कधीच चर्चा करण्यास तयार झाले नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या समक्ष काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावं, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. हेही नक्की वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी गटांच्या संघटनेपासून स्वतःला वेगळं केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसोमवारी जारी केलेल्या 47 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमध्ये 91 वर्षीय गिलानी सांगतात, \"हुर्रियत कॉन्फरन्समधल्या सद्यस्थितीमुळे मी या गटासोबतचे संबंध पूर्णपणे तोडतोय.\" मात्र त्यांचा हा निर्णय केंद्र सरकारच्या कडक कारवाई किंवा त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे नाही, असंही त्यांनी हुर्रियन नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधत दिलेल्या या ऑडिओ संदेशात स्पष्ट केलंय. \"एवढे कडक निर्बंध आणि माझं वय झालं असतानाही मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुम्हाला जाब विचारला जाईल, तुमच्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातील, हे तुम्हाला लक्षात येताच तुम्ही नेत्यांविरुद्ध बंड पुकारला,\" असंही ते म्हणालेत. मध्यंतरी हुर्रियतच्या नेत्यांची एक बैठक झाली होती, ज्यात गिलानी यांना प्रमुखपदावरून हटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातं. सध्या हुर्रियतमध्ये भारताचा विरोध करण्याची भावना कमी होत चालली असल्याचं ते म्हणाले. तसंच या चळवळीच्या हितात अनेक गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असंही त्यांनी कबूल केलं. मात्र हुर्रियतमधून बाहेर पडल्यावरही आपण काश्मीरमधल्या भारतीय प्रशासनाविरोधात आवाज उठवणार आणि आपल्या जनतेचं नेतृत्व करणार असल्याचं ते म्हणाले. कोण आहेत सय्यद अली गिलानी? सय्यद अली गिलानी हे 15 वर्षं जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जमात-ए-इस्लामी पक्षाचे आमदार होते. 1989 साली सशस्त्र गटांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी चार इतर नेत्यांसह आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता जमात-ए-इस्लामी ही संघटना प्रतिबंधित आहे. 1993 साली 20 हून अधिक राजकीय आणि धार्मिक गटांनी एकत्र येत सर्वपक्षीय हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना केली होती. तेव्हा 19 वर्षांचे असलेले मिरवाईज उमर फारूक हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नंतर गिलानी यांची हुर्रियतच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर काही काळाने पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी चार कलमी फॉर्म्युला सुचवला. काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांनी दिल्लीस्थित केंद्रीय नेतृत्वाशी यासंदर्भात चर्चा करावी, असं त्यांनी सुचवल्यानंतर गिलानी यांनी हुर्रियतपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 2003मध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि या हुर्रियत(G)चे ते आजीवन अध्यक्ष म्हणून निवडले गेले. या दोन्ही संघटनांमध्ये कायमच तणाव राहिला, कारण फारूक यांच्या नेतृत्वातील हुर्रियत गटाची दिल्लीसोबत चर्चा करण्याची तयारी होती. तसंच काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबतही त्यांची मवाळ भूमिका होता. दुसरीकडे गिलानी यांनी कायमच दिल्लीकडे पाठ फिरवली आणि कधीच चर्चा करण्यास तयार झाले नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या समक्ष काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावं, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. हेही नक्की वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 253, "source_item_id": "253", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2615, "clean_index": 161, "clean_language_index": "mar_Deva:validation:161"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं. पण तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय? 1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय? 'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते. हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही. या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली. मुस्लिम स्त्रियांना हे विधेयक पसंत आहे का? भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात. 2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का? भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता. पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता. सुन्नी मुस्लीमांमधले तीन पंथ ही प्रथा मानत नाहीत. एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते. 3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात? मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात. पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात. आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो. तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं. 4. तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे? मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे. काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात. कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "तत्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेनेही संमत केलं आहे. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर हा कायदा अस्तित्वात येणार आहे. वाचा - 'तलाक तलाक तलाक': विधेयक राज्यसभेत असं झालं मंजूर", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं. पण तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय? 1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय? 'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते. हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही. या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली. मुस्लिम स्त्रियांना हे विधेयक पसंत आहे का? भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात. 2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का? भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता. पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता. सुन्नी मुस्लीमांमधले तीन पंथ ही प्रथा मानत नाहीत. एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते. 3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात? मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात. पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात. आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो. तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं. 4. तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे? मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे. काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात. कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 254, "source_item_id": "254", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2678, "clean_index": 162, "clean_language_index": "mar_Deva:validation:162"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्या तर्कांना आज पूर्णविराम मिळाला. गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आता गोवा फॉरवर्ड पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेल्या चार आमदारांना नुकतीच मंत्रिपदाची शपथ दिली. यात जेनिफर मोन्सेरात, चंद्रकांत कवळेकर, फिलिप नेरी रॉड्रिग्स आणि मायकल लोबो यांचा समावेश आहे. काही काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रवेशावर उत्पल पर्रिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पल हे मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असताना गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आमदारांनी आणि अपक्ष दोन आमदारांनी सरकार पडू न देता वाचवलं. सरकार अस्थिर होऊ न देता स्थिर ठेवले. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, आणि आता गोवा फॉरवर्ड पक्ष तसंच एका अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून म्हणजेच सरकार मधून वगळण्यात आलं आहे. यावर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांच्या समाधी स्थळी पत्रकारपरिषद घेऊन आपला निषेध नोंदवला. पर्रिकरांच्या जागी काँग्रेसमधून निवडून येणारा नेता भाजपमध्ये भाजपच्या अडचणीच्या काळात आम्ही त्यांना सहकार्य केलं. सरकार स्थिर ठेवलं पण भाजपने आम्हाला फसवलं. १६ जुलै पासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षात बसून सरकारला नामोहरम करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. मनोहर पर्रिकर यांच्या मतदार संघातून त्यांच्या पश्चात भाजपच्या उमेदवाराला हरवून काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आलेल्या बाबूश मोन्सेरात यांना भाजपमध्ये घेतल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही नेत्यांच्या भाजप प्रवेशावर मनोहर पर्रिकरांच्या मुलाने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबात खुद्द पर्रिकरांच्या मुलाने, उत्पल पर्रिकरांनी नाराजी व्यक्त केली. \"बाबूश यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे मनोहर पर्रिकरांच्या कारकिर्दीवरून बोळा फिरवण्यासारखं आहे,\" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दोन दिवसापूर्वी गोव्यातील कांग्रेस पक्षामधून दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर, काँग्रेसच्या ताळगाव मतदारसंघाच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि वेळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स या तिघांना मंत्री मंडळात स्थान मिळालं. कवळेकर यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं. गंभीर गुन्हे दाखल असूनही पत्नीला मंत्रिपद बाबूश मोन्सेरात याची वर्णी मंत्रिमंडळात न लागता त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांची लागली याचंच सगळ्यात मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बाबूश मोन्सेरात यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना थेट मंत्रिपद न देता त्यांच्या पत्नीला मंत्रीपद देऊन बाबूश यांना एखादं महामंडळ दिलं जाईल असे निष्कर्ष स्थानिक वृत्तपत्रांमधून व्यक्त झाले होते. यात जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे नगर नियोजन खातं देऊन 'प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी महामंडळ बाबूश स्वतःसाठी मागतील. जेणे करून घरातल्या घरातच खात्यांमध्ये समतोल राखला जाईल असं नियोजन बाबूश करत आहेत अशी चर्चा आहे. यासर्वांचे खाते वाटप सोमवार सकाळपर्यंत होईल. चंद्रकांत कवळेकर दक्षिण गोव्यातील केपे मतदार संघातून चार वेळा निवडून आलेल्या आणि काँग्रेसचं गटनेतेपद असलेल्या विधानसभेचं गटनेपद चंद्रकांत कवळेकरांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं गेलं. त्यांच्याशी संपर्क साधून या पक्षांतराबद्दल विचारले असता, 'मी निवडून आलेल्या मतदारसंघातील लोकांची कामं करण्यासाठी मी हे पक्षांतर केलं आहे. मतदार संघाचा विकास अडकून आहे म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि घटक पक्षाचे सरकार स्थिर असताना काँग्रेसच्या दहा आमदारांना प्रवेश देण्याची गरजच काय होती? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हणाले, \"आम्हाला पूर्ण बहुमताचे सरकार बनवायचं होतं. घटक पक्षांना घेऊन सतत अस्थिरतेच्या वातावरणातून सरकारला बाहेर काढायचं होतं. सर्वांत महत्वाचं काँग्रेसचे आमदार स्वतःहून आमच्याकडे आले आणि त्यातून गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार बनलं आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "छोट्याशा पण अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडणाऱ्या गोवा राज्यात गेले दोन दिवस राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्या तर्कांना आज पूर्णविराम मिळाला. गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आता गोवा फॉरवर्ड पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेल्या चार आमदारांना नुकतीच मंत्रिपदाची शपथ दिली. यात जेनिफर मोन्सेरात, चंद्रकांत कवळेकर, फिलिप नेरी रॉड्रिग्स आणि मायकल लोबो यांचा समावेश आहे. काही काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रवेशावर उत्पल पर्रिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पल हे मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असताना गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आमदारांनी आणि अपक्ष दोन आमदारांनी सरकार पडू न देता वाचवलं. सरकार अस्थिर होऊ न देता स्थिर ठेवले. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, आणि आता गोवा फॉरवर्ड पक्ष तसंच एका अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून म्हणजेच सरकार मधून वगळण्यात आलं आहे. यावर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांच्या समाधी स्थळी पत्रकारपरिषद घेऊन आपला निषेध नोंदवला. पर्रिकरांच्या जागी काँग्रेसमधून निवडून येणारा नेता भाजपमध्ये भाजपच्या अडचणीच्या काळात आम्ही त्यांना सहकार्य केलं. सरकार स्थिर ठेवलं पण भाजपने आम्हाला फसवलं. १६ जुलै पासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षात बसून सरकारला नामोहरम करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. मनोहर पर्रिकर यांच्या मतदार संघातून त्यांच्या पश्चात भाजपच्या उमेदवाराला हरवून काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आलेल्या बाबूश मोन्सेरात यांना भाजपमध्ये घेतल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही नेत्यांच्या भाजप प्रवेशावर मनोहर पर्रिकरांच्या मुलाने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबात खुद्द पर्रिकरांच्या मुलाने, उत्पल पर्रिकरांनी नाराजी व्यक्त केली. \"बाबूश यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे मनोहर पर्रिकरांच्या कारकिर्दीवरून बोळा फिरवण्यासारखं आहे,\" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दोन दिवसापूर्वी गोव्यातील कांग्रेस पक्षामधून दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर, काँग्रेसच्या ताळगाव मतदारसंघाच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि वेळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स या तिघांना मंत्री मंडळात स्थान मिळालं. कवळेकर यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं. गंभीर गुन्हे दाखल असूनही पत्नीला मंत्रिपद बाबूश मोन्सेरात याची वर्णी मंत्रिमंडळात न लागता त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांची लागली याचंच सगळ्यात मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बाबूश मोन्सेरात यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना थेट मंत्रिपद न देता त्यांच्या पत्नीला मंत्रीपद देऊन बाबूश यांना एखादं महामंडळ दिलं जाईल असे निष्कर्ष स्थानिक वृत्तपत्रांमधून व्यक्त झाले होते. यात जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे नगर नियोजन खातं देऊन 'प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी महामंडळ बाबूश स्वतःसाठी मागतील. जेणे करून घरातल्या घरातच खात्यांमध्ये समतोल राखला जाईल असं नियोजन बाबूश करत आहेत अशी चर्चा आहे. यासर्वांचे खाते वाटप सोमवार सकाळपर्यंत होईल. चंद्रकांत कवळेकर दक्षिण गोव्यातील केपे मतदार संघातून चार वेळा निवडून आलेल्या आणि काँग्रेसचं गटनेतेपद असलेल्या विधानसभेचं गटनेपद चंद्रकांत कवळेकरांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं गेलं. त्यांच्याशी संपर्क साधून या पक्षांतराबद्दल विचारले असता, 'मी निवडून आलेल्या मतदारसंघातील लोकांची कामं करण्यासाठी मी हे पक्षांतर केलं आहे. मतदार संघाचा विकास अडकून आहे म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि घटक पक्षाचे सरकार स्थिर असताना काँग्रेसच्या दहा आमदारांना प्रवेश देण्याची गरजच काय होती? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हणाले, \"आम्हाला पूर्ण बहुमताचे सरकार बनवायचं होतं. घटक पक्षांना घेऊन सतत अस्थिरतेच्या वातावरणातून सरकारला बाहेर काढायचं होतं. सर्वांत महत्वाचं काँग्रेसचे आमदार स्वतःहून आमच्याकडे आले आणि त्यातून गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार बनलं आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 256, "source_item_id": "256", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3887, "clean_index": 163, "clean_language_index": "mar_Deva:validation:163"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसौरव गांगुली काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने 7 जानेवारीला त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधून निघताना सौरव यांनी फोटो ट्वीट केला होता. मी ठीक असून, लवकरच कामाला लागेन असं त्यांनी हॉस्पिटलबाहेर बोलताना सांगितलं होतं. मात्र, 27 जानेवारीला सौरव गांगुली यांना पुन्हा अँजिओप्लास्टीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (31 जानेवारी) हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. सौरव गांगुली आता पूर्णपणे बरे आहेत, असं अपोलो हॉस्पिटलचे डॉ. राणा दासगुप्ता म्हणाले. यापूर्वी जेव्हा सौरव गांगुली यांना सोडण्यात आलं होतं, तेव्हा डॉक्टर रुपाली बसू यांनी सांगितलं होतं की, सौरव गांगुली तीन ते चार आठवड्यात दैनंदिन रूटीन सुरू करू शकतील. काही दिवसांपूर्वी सौरव यांनी घरातल्या जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुली यांना छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गांगुली यांच्याबाबतचं वृत्त पसरताच सोशल मीडियावर गेट वेल सूनच्या सदिच्छांचा पाऊस पडला आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता अशी बिरुदावली लाभलेले गांगुली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. 113 टेस्ट, 311 वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या गांगुली यांनी मॅचफिक्सिंगचं झाकोळ भारतीय क्रिकेटवर असताना नेतृत्वाची धुरा हाती घेतली. अव्वल संघांविरुद्ध, प्रतिकूल खेळपट्यांवरही जिंकू शकेल असा संघ तयार करण्याचं काम गांगुलीने केलं. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याबरोबरीने गांगुली यांनी अनोखं पंचक तयार केलं. सौरव गांगुली गांगुलीने असंख्य युवा खेळाडूंना संधी दिली. महेंद्रसिंग धोनी हे त्याचं उत्तम उदाहरण. गांगुलीने विजयी संघाचा पाया रचला ज्यावर महेंद्रसिंग धोनी आणि नंतर विराट कोहली यांनी कळस चढवला आहे. गांगुली यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसौरव गांगुली काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने 7 जानेवारीला त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधून निघताना सौरव यांनी फोटो ट्वीट केला होता. मी ठीक असून, लवकरच कामाला लागेन असं त्यांनी हॉस्पिटलबाहेर बोलताना सांगितलं होतं. मात्र, 27 जानेवारीला सौरव गांगुली यांना पुन्हा अँजिओप्लास्टीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (31 जानेवारी) हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. सौरव गांगुली आता पूर्णपणे बरे आहेत, असं अपोलो हॉस्पिटलचे डॉ. राणा दासगुप्ता म्हणाले. यापूर्वी जेव्हा सौरव गांगुली यांना सोडण्यात आलं होतं, तेव्हा डॉक्टर रुपाली बसू यांनी सांगितलं होतं की, सौरव गांगुली तीन ते चार आठवड्यात दैनंदिन रूटीन सुरू करू शकतील. काही दिवसांपूर्वी सौरव यांनी घरातल्या जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुली यांना छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गांगुली यांच्याबाबतचं वृत्त पसरताच सोशल मीडियावर गेट वेल सूनच्या सदिच्छांचा पाऊस पडला आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता अशी बिरुदावली लाभलेले गांगुली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. 113 टेस्ट, 311 वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या गांगुली यांनी मॅचफिक्सिंगचं झाकोळ भारतीय क्रिकेटवर असताना नेतृत्वाची धुरा हाती घेतली. अव्वल संघांविरुद्ध, प्रतिकूल खेळपट्यांवरही जिंकू शकेल असा संघ तयार करण्याचं काम गांगुलीने केलं. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याबरोबरीने गांगुली यांनी अनोखं पंचक तयार केलं. सौरव गांगुली गांगुलीने असंख्य युवा खेळाडूंना संधी दिली. महेंद्रसिंग धोनी हे त्याचं उत्तम उदाहरण. गांगुलीने विजयी संघाचा पाया रचला ज्यावर महेंद्रसिंग धोनी आणि नंतर विराट कोहली यांनी कळस चढवला आहे. गांगुली यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 258, "source_item_id": "258", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2018, "clean_index": 164, "clean_language_index": "mar_Deva:validation:164"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआधार सुरक्षित आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे. आधारला पॅन कार्डाशी जोडण्याला कोर्टाने हिरवा कंदील दिला आहे, पण आधारला बँक खात्यांशी आणि मोबाईल फोनशी जोडणं असंवैधानिक असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पाच जणांच्या खंडपीठात सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्या. खानविलकर, न्या. सिकरी आणि न्या. अशोक भूषण हे आधारच्या बाजूने होते तर न्या. चंद्रचूड विरोधात होते. लोकांची माहिती गोळा केल्यामुळे खासगीपणाच्या अधिकाराचा भंग होतो आणि त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असं त्यांचं मत होतं. पण ते अल्पमतात होते. बहुमतात असलेले न्या. सिकरी म्हणाले, \"आधारमुळे समाजातील वंचितांना प्रतिष्ठा मिळायला मदत झाली. खासगीपणाच्या अधिकारापेक्षा वंचितांना प्रतिष्ठा मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. आधार 0.232% वेळा निकामी ठरतं, पण आधार रद्द केल्यामुळे 99% लोकांना फटका बसेल.\" आधार का रद्द होऊ नये, हे सांगण्यासाठी त्यांनी एका इंग्रजी वाक्प्रचाराचा दाखला दिला. आधार रद्द करणे म्हणजे अंघोळीनंतर घंगाळ्यातल्या पाण्यासोबत बाळालाही फेकून दिल्यासारखं होईल. (निरुपयोगी वस्तूसोबत महत्त्वाची गोष्टही फेकून देणं योग्य नाही.) आधार कार्डाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच सदस्यांच्या घटनापीठाने आधारबाबत अंतिम निर्णय दिला. आधार कार्डाची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला 27 याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकांमध्ये आधारच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देण्यात आले. आधार-सक्तीच्या निर्णयामुळे नागरिकांच्या खाजगीपणाच्या अधिकारावर गदा येत असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निकालाला महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं की, घटनेच्या कलम 21 नुसार देण्यात आलेला खाजगीपणाचा अधिकार हा व्यक्तीचा अंगभूत अधिकार आहे'. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढील सुनावणी 10 मे रोजी पूर्ण झाली होती. त्यावेळी सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आधारसक्तीसंदर्भातील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. आधार काय आहे? नऊ वर्षांपूर्वी आधार योजना सादर करण्यात आली. या योजनेसाठी 87.94 अब्ज रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला. शंभरपेक्षा अधिक सेवांसाठी आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. नागरिकांची बायोमेट्रिक माहिती म्हणजेच पत्ता, वयाचा दाखल अशी माहिती जमा केली जाते. बोटांचे ठसे, चेहऱ्याचा फोटो, डोळ्याची बुब्बुळं या गोष्टी नेहमी कायम असतात. यांची माहिती गोळा करून ठेवली जाते. देशाच्या प्रत्येक नागरिकाला 12 आकडी आधार क्रमांक दिला जातो. सरकारी योजनांचा फायदा नागरिकांना करून देण्यासाठी आधार योजना सुरू करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं. त्यासाठी जुलै 2016 पासून आधार कायदा लागू करण्यात आला. मात्र 2009 पासून नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली होती. 28 जानेवारी 2009 रोजी UIDAIची स्थापना झाली. 23 जूनला इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनीचे सहसंस्थापक नंदल निलकेणी यांच्यावर आधारची जबाबदारी सोपवण्यात आली. संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए सरकारने ही मोहीम सुरू केली. 2010 मध्ये आधारचा लोगो आणि ब्रँड ठरवण्यात आला. देशातलं पहिलं आधार कार्ड राज्यातल्या टेंभणी गावच्या रंजना सोनावणे यांना मिळालं होतं. आधारसाठी देण्यात येणारी माहिती कुठे साठवली जाते आणि त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. UIDAI चं माहिती केंद्र हरयाणातल्या मानेसर इथं आहे. नागरिकांनी दिलेली माहिती बेंगळुरू येथील कार्यालयातील संगणकांमध्ये साठवण्यात येते. आधारबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला आधार कार्डाची सक्ती करता आलेली नाही. सरकारी अनुदान आणि लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी आधार कार्ड वापरण्यात येतं. नोव्हेंबर 2017 पर्यंत आधार संदर्भात माहिती गहाळ झाल्याचे 210 केसेस समोर आल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आधार कायदा घटनात्मक असल्यामुळे कायम राहणार असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. देशातल्या गोरगरिबांना आधारमुळे फायदा होत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि माहितीच्या संरक्षणासाठी काही नियम कोर्टाने तयार केले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआधार सुरक्षित आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे. आधारला पॅन कार्डाशी जोडण्याला कोर्टाने हिरवा कंदील दिला आहे, पण आधारला बँक खात्यांशी आणि मोबाईल फोनशी जोडणं असंवैधानिक असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पाच जणांच्या खंडपीठात सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्या. खानविलकर, न्या. सिकरी आणि न्या. अशोक भूषण हे आधारच्या बाजूने होते तर न्या. चंद्रचूड विरोधात होते. लोकांची माहिती गोळा केल्यामुळे खासगीपणाच्या अधिकाराचा भंग होतो आणि त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असं त्यांचं मत होतं. पण ते अल्पमतात होते. बहुमतात असलेले न्या. सिकरी म्हणाले, \"आधारमुळे समाजातील वंचितांना प्रतिष्ठा मिळायला मदत झाली. खासगीपणाच्या अधिकारापेक्षा वंचितांना प्रतिष्ठा मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. आधार 0.232% वेळा निकामी ठरतं, पण आधार रद्द केल्यामुळे 99% लोकांना फटका बसेल.\" आधार का रद्द होऊ नये, हे सांगण्यासाठी त्यांनी एका इंग्रजी वाक्प्रचाराचा दाखला दिला. आधार रद्द करणे म्हणजे अंघोळीनंतर घंगाळ्यातल्या पाण्यासोबत बाळालाही फेकून दिल्यासारखं होईल. (निरुपयोगी वस्तूसोबत महत्त्वाची गोष्टही फेकून देणं योग्य नाही.) आधार कार्डाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच सदस्यांच्या घटनापीठाने आधारबाबत अंतिम निर्णय दिला. आधार कार्डाची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला 27 याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकांमध्ये आधारच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देण्यात आले. आधार-सक्तीच्या निर्णयामुळे नागरिकांच्या खाजगीपणाच्या अधिकारावर गदा येत असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निकालाला महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं की, घटनेच्या कलम 21 नुसार देण्यात आलेला खाजगीपणाचा अधिकार हा व्यक्तीचा अंगभूत अधिकार आहे'. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढील सुनावणी 10 मे रोजी पूर्ण झाली होती. त्यावेळी सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आधारसक्तीसंदर्भातील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. आधार काय आहे? नऊ वर्षांपूर्वी आधार योजना सादर करण्यात आली. या योजनेसाठी 87.94 अब्ज रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला. शंभरपेक्षा अधिक सेवांसाठी आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. नागरिकांची बायोमेट्रिक माहिती म्हणजेच पत्ता, वयाचा दाखल अशी माहिती जमा केली जाते. बोटांचे ठसे, चेहऱ्याचा फोटो, डोळ्याची बुब्बुळं या गोष्टी नेहमी कायम असतात. यांची माहिती गोळा करून ठेवली जाते. देशाच्या प्रत्येक नागरिकाला 12 आकडी आधार क्रमांक दिला जातो. सरकारी योजनांचा फायदा नागरिकांना करून देण्यासाठी आधार योजना सुरू करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं. त्यासाठी जुलै 2016 पासून आधार कायदा लागू करण्यात आला. मात्र 2009 पासून नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली होती. 28 जानेवारी 2009 रोजी UIDAIची स्थापना झाली. 23 जूनला इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनीचे सहसंस्थापक नंदल निलकेणी यांच्यावर आधारची जबाबदारी सोपवण्यात आली. संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए सरकारने ही मोहीम सुरू केली. 2010 मध्ये आधारचा लोगो आणि ब्रँड ठरवण्यात आला. देशातलं पहिलं आधार कार्ड राज्यातल्या टेंभणी गावच्या रंजना सोनावणे यांना मिळालं होतं. आधारसाठी देण्यात येणारी माहिती कुठे साठवली जाते आणि त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. UIDAI चं माहिती केंद्र हरयाणातल्या मानेसर इथं आहे. नागरिकांनी दिलेली माहिती बेंगळुरू येथील कार्यालयातील संगणकांमध्ये साठवण्यात येते. आधारबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला आधार कार्डाची सक्ती करता आलेली नाही. सरकारी अनुदान आणि लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी आधार कार्ड वापरण्यात येतं. नोव्हेंबर 2017 पर्यंत आधार संदर्भात माहिती गहाळ झाल्याचे 210 केसेस समोर आल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 259, "source_item_id": "259", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3615, "clean_index": 165, "clean_language_index": "mar_Deva:validation:165"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअशा सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे असतातच, असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो. नाश्त्यामधून तुम्हाला उर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. तसंच तुम्हाला सारखं खाण्याची गरज भासत नाही. आतापर्यंतच्या अनेक संशोधनांमधून असंच दिसून आलंय की सकाळी नाश्ता केल्यानं तुम्ही ठणठणीत राहता. पण वजन कमी करायचं असेल तर नाश्ता फायद्याचा ठरतो का? एका ताज्या संशोधनानुसार या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. आपण जेव्हा पोटभर नाश्ता करतो तेव्हा साधारण 260 कॅलरीज सेवन करतो. त्यामुळे नियमितपणे सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांचं वजन हे नाश्ता न करणाऱ्या लोकांपेक्षा अर्धा किलोनं अधिक वाढतं, असं ऑस्ट्रेलियातल्यात करण्यात आलेल्या या नव्या संशोधनातून दिसून आलं आहे. सकाळचा नाश्ता आणि वजन वाढ याविषयी इथे 13 वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये सकाळचा नाश्ता नाही केला तर वजन कमी ठेवण्यात फायदा होतो, असं मेलबर्नमधल्या मोनाश विद्यापीठातल्या संशोधकांचा दावा आहे. सकाळी नाश्ता नाही केला तर दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या एकूण कॅलरीच प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. तसंच दुपारी कमी भूक लागते, असं या संशोधकांनी दावा केला आहे. पण या संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. वयस्कर लोकांनी वजन घटवण्यासाठी हा सल्ला पाळण्याआधी काळजी घ्यायला हवी, कारण त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असंही या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. पौष्टिक नाश्ता कसा असतो? ऊर्जेसाठी गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता. या संशोधनात भाग घेणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्यावर साधारण 2 ते 16 आठवडे लक्ष ठेवण्यात आलं होतं. नाश्ता करणारे आणि न करणारे यांनी सेवन केलेल्या कॅलरीजचं अंतर फारच कमी होतं. ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अजून काळ संशोधन करावं लागेल, असं संशोधकांचं मत आहे. सकाळी कमी नाश्ता करावा का? आपण सकाळी कमी कॅलरीज सेवन करायला पाहिजे, असं किंग्ज कॉलेज लंडनचे आहारतज्ज्ञ प्रा. केव्हिन वेलन सांगतात. \"या संशोधनाचा निष्कर्श असा नाहीये की सकाळी नाश्ता करणं चुकीचं आहे,\" ते सांगतात. \"सकाळी दूध प्यायल्याने किंवा जेवण केल्याने आपल्याला पोषक तत्त्वे म्हणजे कॅल्शियम आणि फायबर मिळतात.\" पण या संशोधनात याबद्दल वाच्यता होत नाही. \"सकाळच्या नाश्त्याने वजन वाढतं, असं या संशोधनाचा निष्कर्ष मुळीच नाही.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "घरून निघताना काहीतरी खाऊन निघावं, असं आई आवर्जून सांगत असते. म्हणून सकाळी सकाळी पोटभर जेवण नसलं तरी थोडे पोहे, उपमा किंवा तत्सम नाश्ता करूनच आपण बाहेर पडतो.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअशा सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे असतातच, असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो. नाश्त्यामधून तुम्हाला उर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. तसंच तुम्हाला सारखं खाण्याची गरज भासत नाही. आतापर्यंतच्या अनेक संशोधनांमधून असंच दिसून आलंय की सकाळी नाश्ता केल्यानं तुम्ही ठणठणीत राहता. पण वजन कमी करायचं असेल तर नाश्ता फायद्याचा ठरतो का? एका ताज्या संशोधनानुसार या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. आपण जेव्हा पोटभर नाश्ता करतो तेव्हा साधारण 260 कॅलरीज सेवन करतो. त्यामुळे नियमितपणे सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांचं वजन हे नाश्ता न करणाऱ्या लोकांपेक्षा अर्धा किलोनं अधिक वाढतं, असं ऑस्ट्रेलियातल्यात करण्यात आलेल्या या नव्या संशोधनातून दिसून आलं आहे. सकाळचा नाश्ता आणि वजन वाढ याविषयी इथे 13 वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये सकाळचा नाश्ता नाही केला तर वजन कमी ठेवण्यात फायदा होतो, असं मेलबर्नमधल्या मोनाश विद्यापीठातल्या संशोधकांचा दावा आहे. सकाळी नाश्ता नाही केला तर दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या एकूण कॅलरीच प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. तसंच दुपारी कमी भूक लागते, असं या संशोधकांनी दावा केला आहे. पण या संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. वयस्कर लोकांनी वजन घटवण्यासाठी हा सल्ला पाळण्याआधी काळजी घ्यायला हवी, कारण त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असंही या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. पौष्टिक नाश्ता कसा असतो? ऊर्जेसाठी गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता. या संशोधनात भाग घेणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्यावर साधारण 2 ते 16 आठवडे लक्ष ठेवण्यात आलं होतं. नाश्ता करणारे आणि न करणारे यांनी सेवन केलेल्या कॅलरीजचं अंतर फारच कमी होतं. ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अजून काळ संशोधन करावं लागेल, असं संशोधकांचं मत आहे. सकाळी कमी नाश्ता करावा का? आपण सकाळी कमी कॅलरीज सेवन करायला पाहिजे, असं किंग्ज कॉलेज लंडनचे आहारतज्ज्ञ प्रा. केव्हिन वेलन सांगतात. \"या संशोधनाचा निष्कर्श असा नाहीये की सकाळी नाश्ता करणं चुकीचं आहे,\" ते सांगतात. \"सकाळी दूध प्यायल्याने किंवा जेवण केल्याने आपल्याला पोषक तत्त्वे म्हणजे कॅल्शियम आणि फायबर मिळतात.\" पण या संशोधनात याबद्दल वाच्यता होत नाही. \"सकाळच्या नाश्त्याने वजन वाढतं, असं या संशोधनाचा निष्कर्ष मुळीच नाही.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 260, "source_item_id": "260", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2395, "clean_index": 166, "clean_language_index": "mar_Deva:validation:166"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेच राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम केलं आहे. या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची कधीही भूमिका मी घेतलेली नाही,\" असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना म्हणाले. बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. तेव्हा धनंजय मुंडे यांनी रा. स्व. संघ, भाजपाची भूमिका, बहुजन वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुतील भूमिका अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या अभिजित करंडे यांच्याशी बातचीत केली. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व हालचाली आणि भूमिका भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची आहे, असं दिसत आहे. \"राज्यामध्ये आम्ही गेल्या चार वर्षांमध्ये 20 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रवास करून लोकांची मतं जाणून घेतली आहेत. निर्धार परिवर्तन यात्रेतही तीच भूमिका आहे. त्यामुळं लोकांचं मत आम्हाला माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागा सोडण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी चर्चाच करायची, अशी भूमिका घेतली. \"वंचित बहुजन आघाडीला 2 ते 3 टक्क्यांशिवाय जास्त मतदान होणार नाही, हे भाजपलाही माहिती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाजप आणि रा. स्व. संघालाच मदत होणार आहे,\" असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. रणजित सिंह मोहिते पाटील भाजपात जातील का, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, \"मोहिते पाटील घराणं भाजपमध्ये जाईल, हे मी पण बातम्यांमधूनच बघतोय. मी आता पर्यंत तरी रणजित दादांशी बोललो नाहीये, पण आता नक्की बोलेन.\" पाहा संपूर्ण मुलाखत इथे मावळ मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये आम्ही कार्यकर्त्यांमधून नेता झालेल्या उमेदवारांनाच तिकीट दिलं होते. मात्र त्यात यश आलं नाही. गेल्या वीस वर्षांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी या भागामध्ये भरपूर काम केले आहे, त्यामुळे आता निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. पार्थ आणि रोहित पवार यांच्या घराणेशाहीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारल्यावर मुंडे म्हणाले, \"या घराणेशाहीत मी येत नाही. माझं घरं कधीच वेगळं झालयं. माझं घर त्यात एकत्र कसं मांडता तुम्ही? माझे वडील कोणते मोठे नेते नव्हते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर मुंडेसाहेबांसाठीच काम केलं. ते मोठे व्हावे, यासाठी आयुष्य खर्ची घातलं.\" बीबीसीच्या अभिजीत करंडे यांच्याशी बातचीत करताना धनंजय मुंडे 'सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय सरकार कसं घेतं?' \"सर्जिकल स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी मारले गेले, हे भाजप अध्यक्ष अमित शाह कसे सांगू शकतात? बालाकोटचं श्रेय घेऊन त्याचा बाजार मांडला जात आहे. हे अत्यंत वाईट आहे. शहिदांचं राजकारण करण्याची वेळ भाजपवर आली आहे. अशी वेळ आमच्यावर आली तर त्यापेक्षा मी राजकारण सोडेन,\" असं मुंडे म्हणाले. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे - यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"2014 साली राज्यात स्थिर सरकार यावं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मदत केली होती. एका निवडणुकीनंतर तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा नव्या निवडणुकीला सामोरं जावं लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला. त्यामागे केवळ राज्याचं हित, हाच हेतू होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेच राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम केलं आहे. या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची कधीही भूमिका मी घेतलेली नाही,\" असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना म्हणाले. बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. तेव्हा धनंजय मुंडे यांनी रा. स्व. संघ, भाजपाची भूमिका, बहुजन वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुतील भूमिका अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या अभिजित करंडे यांच्याशी बातचीत केली. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व हालचाली आणि भूमिका भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची आहे, असं दिसत आहे. \"राज्यामध्ये आम्ही गेल्या चार वर्षांमध्ये 20 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रवास करून लोकांची मतं जाणून घेतली आहेत. निर्धार परिवर्तन यात्रेतही तीच भूमिका आहे. त्यामुळं लोकांचं मत आम्हाला माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागा सोडण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी चर्चाच करायची, अशी भूमिका घेतली. \"वंचित बहुजन आघाडीला 2 ते 3 टक्क्यांशिवाय जास्त मतदान होणार नाही, हे भाजपलाही माहिती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाजप आणि रा. स्व. संघालाच मदत होणार आहे,\" असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. रणजित सिंह मोहिते पाटील भाजपात जातील का, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, \"मोहिते पाटील घराणं भाजपमध्ये जाईल, हे मी पण बातम्यांमधूनच बघतोय. मी आता पर्यंत तरी रणजित दादांशी बोललो नाहीये, पण आता नक्की बोलेन.\" पाहा संपूर्ण मुलाखत इथे मावळ मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये आम्ही कार्यकर्त्यांमधून नेता झालेल्या उमेदवारांनाच तिकीट दिलं होते. मात्र त्यात यश आलं नाही. गेल्या वीस वर्षांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी या भागामध्ये भरपूर काम केले आहे, त्यामुळे आता निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. पार्थ आणि रोहित पवार यांच्या घराणेशाहीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारल्यावर मुंडे म्हणाले, \"या घराणेशाहीत मी येत नाही. माझं घरं कधीच वेगळं झालयं. माझं घर त्यात एकत्र कसं मांडता तुम्ही? माझे वडील कोणते मोठे नेते नव्हते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर मुंडेसाहेबांसाठीच काम केलं. ते मोठे व्हावे, यासाठी आयुष्य खर्ची घातलं.\" बीबीसीच्या अभिजीत करंडे यांच्याशी बातचीत करताना धनंजय मुंडे 'सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय सरकार कसं घेतं?' \"सर्जिकल स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी मारले गेले, हे भाजप अध्यक्ष अमित शाह कसे सांगू शकतात? बालाकोटचं श्रेय घेऊन त्याचा बाजार मांडला जात आहे. हे अत्यंत वाईट आहे. शहिदांचं राजकारण करण्याची वेळ भाजपवर आली आहे. अशी वेळ आमच्यावर आली तर त्यापेक्षा मी राजकारण सोडेन,\" असं मुंडे म्हणाले. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे - यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 262, "source_item_id": "262", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3190, "clean_index": 167, "clean_language_index": "mar_Deva:validation:167"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n27 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेची हत्या आणि बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 6 डिसेंबरला 4 आरोपींचं कथित एन्काउंटर केलं होतं. या चारही आरोपींच्या मृतदेहांना गेल्या काही दिवसांपासून हैदराबादच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. न्यायालयात काय झालं? न्यायालयात गांधी हॉस्पिटलचे अधीक्षक श्रवण उपस्थित होते. मृतदेहांना फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. असं असलं तरी, मृतदेह 50 टक्के खराब झाले आहेत आणि पुढील 7 ते 10 दिवसांत ते पूर्णपणे सडतील. देशातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये या मृतदेहांना पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचण्यासाठी पर्याय आहे का, असं न्यायालयानं त्यांना विचारलं. पण, आपल्याला याची काही माहिती नाही, असं श्रवण यांनी सांगितलं. एडव्होकेट जनरल (एजी) यांनी सांगितलं, \"याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा पोस्टमॉटर्म करण्यासाठी कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. पण, पोस्टमॉर्टम पुन्हा करायचं असल्यास ते तेलंगणाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी करायला हवं.\" या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. पोस्टमॉटर्मची मागणी एमिकस क्यूरी (कोर्टाचे सहकारी) प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं, \"याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लिहिलेल्या पत्रात पुन्हा एकदा पोस्टमॉटर्मची मागणी केली आहे. एजी म्हणताहेत त्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या जनहित याचिकेची गरज नाहीये.\" सर्वोच्च न्यायालयात आपल्या आदेशात महत्त्वपूर्ण पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचं सांगितलं आहे. \"एखाद्या स्वतंत्र संस्थेला पुन्हा एकदा पोस्टमॉटर्मची करायला दिलं, तर या प्रक्रियेविषयी विश्वास निर्माण होईल. हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी मृतदेहाच्या स्थितीविषयी सांगितलं आहे, ते पुढच्या 10 दिवसांत पूर्णपणे सडतील. त्यामुळे लवकरात लवकर मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करणं गरजेचं आहे,\" असंही रेड्डी म्हणाले. यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयानं 23 तारखेच्या संध्याकाळी 5 पर्यंत या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्याचा आदेश दिला. मेडिकल बोर्ड करेल पोस्टमॉटर्म पोस्टमॉटर्मची करताना त्याचा व्हीडिओ बनवण्यात येईल. पुराव्यांना सीलबंद आच्छादन ठेवण्यात येईल. हे पोस्टमॉर्टम मेडिकल बोर्ड ऑफ इंडिया करेल. पोस्टमॉटर्मनंतर या मृतदेहांना पोलिसांच्या देखरेखीखाली कुटुंबीयांना सोपवण्यात येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "तेलंगणा हायकोर्टानं शनिवारी (21 डिसेंबर) हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याविषयी सुनावणी केली. या मृतदेहांचं 23 डिसेंबरला पुन्हा एकदा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्याचा आदेश न्यायालयानं दिला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n27 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेची हत्या आणि बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 6 डिसेंबरला 4 आरोपींचं कथित एन्काउंटर केलं होतं. या चारही आरोपींच्या मृतदेहांना गेल्या काही दिवसांपासून हैदराबादच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. न्यायालयात काय झालं? न्यायालयात गांधी हॉस्पिटलचे अधीक्षक श्रवण उपस्थित होते. मृतदेहांना फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. असं असलं तरी, मृतदेह 50 टक्के खराब झाले आहेत आणि पुढील 7 ते 10 दिवसांत ते पूर्णपणे सडतील. देशातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये या मृतदेहांना पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचण्यासाठी पर्याय आहे का, असं न्यायालयानं त्यांना विचारलं. पण, आपल्याला याची काही माहिती नाही, असं श्रवण यांनी सांगितलं. एडव्होकेट जनरल (एजी) यांनी सांगितलं, \"याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा पोस्टमॉटर्म करण्यासाठी कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. पण, पोस्टमॉर्टम पुन्हा करायचं असल्यास ते तेलंगणाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी करायला हवं.\" या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. पोस्टमॉटर्मची मागणी एमिकस क्यूरी (कोर्टाचे सहकारी) प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं, \"याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लिहिलेल्या पत्रात पुन्हा एकदा पोस्टमॉटर्मची मागणी केली आहे. एजी म्हणताहेत त्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या जनहित याचिकेची गरज नाहीये.\" सर्वोच्च न्यायालयात आपल्या आदेशात महत्त्वपूर्ण पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचं सांगितलं आहे. \"एखाद्या स्वतंत्र संस्थेला पुन्हा एकदा पोस्टमॉटर्मची करायला दिलं, तर या प्रक्रियेविषयी विश्वास निर्माण होईल. हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी मृतदेहाच्या स्थितीविषयी सांगितलं आहे, ते पुढच्या 10 दिवसांत पूर्णपणे सडतील. त्यामुळे लवकरात लवकर मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करणं गरजेचं आहे,\" असंही रेड्डी म्हणाले. यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयानं 23 तारखेच्या संध्याकाळी 5 पर्यंत या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्याचा आदेश दिला. मेडिकल बोर्ड करेल पोस्टमॉटर्म पोस्टमॉटर्मची करताना त्याचा व्हीडिओ बनवण्यात येईल. पुराव्यांना सीलबंद आच्छादन ठेवण्यात येईल. हे पोस्टमॉर्टम मेडिकल बोर्ड ऑफ इंडिया करेल. पोस्टमॉटर्मनंतर या मृतदेहांना पोलिसांच्या देखरेखीखाली कुटुंबीयांना सोपवण्यात येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 263, "source_item_id": "263", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2385, "clean_index": 168, "clean_language_index": "mar_Deva:validation:168"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रताप सरनाईक यांची मुलं पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीने छापे मारले. आज सकाळी आठ वाजता ईडीचे पथक सरनाईक यांच्या निवासास्थानी तसेच व्यावसायिक कामकाजाच्या ठिकाणी दाखल झाले. सरनाईक कुटुंबीय टॉप्स ग्रुपचे प्रमोटर्स आहेत. त्या कार्यालयांवरही छापे मारण्यात आले आहेत. \"ईडीची कारवाई कशासाठी हे मला माहीती नाही. तेच शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे,\" असं प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर थेट सामनाच्या ऑफीसमध्ये जाऊन सरनाईक यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं समजतंय. काँग्रेसची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी छाप्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात कारवाई करण्याचा भाजपने ट्रेंड सुरू केला असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या सहा वर्षांत किती भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात आली असे देखील त्यांनी विचारले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करायचं हा त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका सावंत यांनी केली. तर सीबीआय असो ईडी असो, आम्ही कोणाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. ते म्हणाले, \"जर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कोणाला वाटत असेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. सीबीआय असेल, ईडी असेल, काहीही असूद्यात. काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार, सगळे नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत.\" \"आम्ही लढत राहू. हे सरकार पुढली 4 वर्षं नाही तर त्याही पुढे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छितात किंवा आमदारांचं मनोबल मोडू इच्छितात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, दहशत निर्माण करा, ही काळया दगडावरची रेघ समजा की पुढली 25 वर्षं तुमचं सरकार येईल, हे स्वप्न विसरून जा,\" असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत संजय राऊत पुढे म्हणाले, \"ईडी असेल किंवा अन्य कोणी असतील, त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नये. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्या पक्षाच्या 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत? काय उद्योग आहेत?त्यांचं मनी लाँडरिंग कशा प्रकारे सुरू आहे? निवडणुकीत कुठून पैसे येतो? कसा वापरला जातो? कुठे ठेवला जातो? कसा वाटला जातो?कोणामार्फत येतो? बेनामी काय आहे नामी काय आहे? ही कल्पना ईडीला नसली तरी आमच्याकडे आहे. \"गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम, चाकर आणि नोकर असल्याप्रमाणे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडी घाला, कितीही खोटी कागदपत्रं बनवा, तुम्ही खोटे पुरावे तयार करा, पण शेवटी या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत विजय सत्याचा होईल,\" राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्यांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"ईडीने जर रेड टाकली असेल, तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील, किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल. त्याशिवाय ईडी रेड टाकत नाही. मला याची कुठलीही माहिती नाही कारण मी आता या दौऱ्यातच आहे. त्यामुळे मला यासंदर्भातले डीटेल्स माहिती नाहीत, त्यामुळे मी बोलणार नाही. पण एवढंच सांगतो, ज्यांनी चूक केली नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल, तर कुठली एजन्सी असेल, ती कारवाई करेल.\" आपल्याकडे 100 लोकांची यादी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"मी त्यांना आव्हान देतो, त्या 100 लोकांच्या यादीची तक्रार ईडीत करावी. एकाही तक्रारीत तथ्य असेल तर मी शब्द देतो, त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जिथे कारवाई होतेय, तिथे कांगावा करू नका.\" अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्यातल्या ओवळा - माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयावर एन्फोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी)ने छापे मारले. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीनं ताब्यात घेतलं आणि चौकशी केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रताप सरनाईक यांची मुलं पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीने छापे मारले. आज सकाळी आठ वाजता ईडीचे पथक सरनाईक यांच्या निवासास्थानी तसेच व्यावसायिक कामकाजाच्या ठिकाणी दाखल झाले. सरनाईक कुटुंबीय टॉप्स ग्रुपचे प्रमोटर्स आहेत. त्या कार्यालयांवरही छापे मारण्यात आले आहेत. \"ईडीची कारवाई कशासाठी हे मला माहीती नाही. तेच शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे,\" असं प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर थेट सामनाच्या ऑफीसमध्ये जाऊन सरनाईक यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं समजतंय. काँग्रेसची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी छाप्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात कारवाई करण्याचा भाजपने ट्रेंड सुरू केला असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या सहा वर्षांत किती भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात आली असे देखील त्यांनी विचारले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करायचं हा त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका सावंत यांनी केली. तर सीबीआय असो ईडी असो, आम्ही कोणाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. ते म्हणाले, \"जर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कोणाला वाटत असेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. सीबीआय असेल, ईडी असेल, काहीही असूद्यात. काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार, सगळे नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत.\" \"आम्ही लढत राहू. हे सरकार पुढली 4 वर्षं नाही तर त्याही पुढे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छितात किंवा आमदारांचं मनोबल मोडू इच्छितात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, दहशत निर्माण करा, ही काळया दगडावरची रेघ समजा की पुढली 25 वर्षं तुमचं सरकार येईल, हे स्वप्न विसरून जा,\" असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत संजय राऊत पुढे म्हणाले, \"ईडी असेल किंवा अन्य कोणी असतील, त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नये. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्या पक्षाच्या 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत? काय उद्योग आहेत?त्यांचं मनी लाँडरिंग कशा प्रकारे सुरू आहे? निवडणुकीत कुठून पैसे येतो? कसा वापरला जातो? कुठे ठेवला जातो? कसा वाटला जातो?कोणामार्फत येतो? बेनामी काय आहे नामी काय आहे? ही कल्पना ईडीला नसली तरी आमच्याकडे आहे. \"गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम, चाकर आणि नोकर असल्याप्रमाणे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडी घाला, कितीही खोटी कागदपत्रं बनवा, तुम्ही खोटे पुरावे तयार करा, पण शेवटी या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत विजय सत्याचा होईल,\" राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्यांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"ईडीने जर रेड टाकली असेल, तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील, किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल. त्याशिवाय ईडी रेड टाकत नाही. मला याची कुठलीही माहिती नाही कारण मी आता या दौऱ्यातच आहे. त्यामुळे मला यासंदर्भातले डीटेल्स माहिती नाहीत, त्यामुळे मी बोलणार नाही. पण एवढंच सांगतो, ज्यांनी चूक केली नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल, तर कुठली एजन्सी असेल, ती कारवाई करेल.\" आपल्याकडे 100 लोकांची यादी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"मी त्यांना आव्हान देतो, त्या 100 लोकांच्या यादीची तक्रार ईडीत करावी. एकाही तक्रारीत तथ्य असेल तर मी शब्द देतो, त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जिथे कारवाई होतेय, तिथे कांगावा करू नका.\" अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्यातल्या ओवळा - माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 266, "source_item_id": "266", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3650, "clean_index": 169, "clean_language_index": "mar_Deva:validation:169"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहार्दिक पटेल हे कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या किंजल पटेल यांच्याशी लग्न करणार आहेत. हार्दिक आणि किंजल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. हार्दिक पटेल आणि किंजल पटेल यांच्या परिवाराचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत अशी माहिती बीबीसी गुजरातीला मिळाली आहे. बीबीसी गुजरातीने हार्दिक पटेल यांची मुलाखत घेतली. किंजल आणि ते कसे जवळ आले याची सर्व हकीकत सांगितली. किंजल आणि हार्दिक यांचं लग्न 27 जानेवारी रोजी सुरेंद्रनगर जिल्ह्यात दिगसर या ठिकाणी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीनं होणार असून या लग्नाला अंदाजे शंभर जण उपस्थित राहतील असा अंदाज आहे. \"आम्ही दोघं गेल्या सात वर्षांपासून नात्यात आहोत. आमच्या कुटुंबीयांना मात्र ही गोष्ट गेल्या तीन चार वर्षांतच कळली,\" अशी कबुली हार्दिक पटेल यांनी बीबीसी गुजरातीला दिली. आमच्या दोघांचं लग्न व्हावं अशी दोन्ही कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे हे अरेंज मॅरेज आहे असं हार्दिक सांगतात. हार्दिक आणि किंजल यांचा या महिन्याच्या 23 तारखेला साखरपुडा होणार आहे तर 27 तारखेला लग्न होईल. \"जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनात मला अटक होणार होती तेव्हा ही गोष्ट मी किंजललाच आधी सांगितली होती,\" अशी आठवण ते सांगतात. \"सुरुवातीला किंजलच्या कुटुंबीयांचं मत माझ्या राजकारणाशी अनुकूल नव्हतं पण नंतर स्थिती बदलली,\" असं ते सांगतात. किंजल या उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी पदव्युत्तर पदवीच शिक्षण घेतलं आहे. तसंच त्या नंतर ह्युमन रिसोर्समध्ये शिक्षण घेत होत्या पण नंतर त्यांनी ते सोडलं आणि आता त्या कायद्याचं शिक्षण घेत आहेत. अशी माहिती हार्दिक यांनी दिली. हार्दिक पटेल आणि किंजल यांच्या आवडी निवडी कशा आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. किंजल यांना प्रवास आवडतो असं हार्दिक सांगतात. \"मला विशेष काही आवड नाही. माझ्याजवळ वेळच नसतो. जर माझ्याकडे वेळ असेल तर तिच्यासोबत फिरायला जायला मला आवडेल,\" असं हार्दिक म्हणाले. \"किंजलला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे. ती नियमितपणे डायरी लिहिते आणि तिला कादंबऱ्या आवडतात,\" असं हार्दिक सांगतात. हनीमूनला कुठे जाणार असं विचारलं असता हार्दिक पटेल म्हणाले, \"मला या गोष्टींमधलं फारसं कळत नाही. सध्या माझं लक्ष्य लोकसभा निवडणुकांवर आहे.\" हार्दिक पटेल यांचे वडील भारतभाई पटेल यांच्याशी बीबीसी गुजरातीनं बातचीत केली. ते म्हणाले, \"समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे साध्या पद्धतीनं हे लग्न होणार आहे.\" आम्हाला हे लग्न मेहसाना जिल्ह्यातील उमिया धाम मंदिरात करायचं होतं पण तिथं लग्नाची परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही हे लग्न सुरेंद्रनगर जिल्ह्यात करत आहोत. लग्नाला 50-60 लोक उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे विवाहबद्ध होणार आहेत अशी बातमी झळकली आणि ते कुणासोबत लग्न करणार आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर सुरू झाली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहार्दिक पटेल हे कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या किंजल पटेल यांच्याशी लग्न करणार आहेत. हार्दिक आणि किंजल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. हार्दिक पटेल आणि किंजल पटेल यांच्या परिवाराचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत अशी माहिती बीबीसी गुजरातीला मिळाली आहे. बीबीसी गुजरातीने हार्दिक पटेल यांची मुलाखत घेतली. किंजल आणि ते कसे जवळ आले याची सर्व हकीकत सांगितली. किंजल आणि हार्दिक यांचं लग्न 27 जानेवारी रोजी सुरेंद्रनगर जिल्ह्यात दिगसर या ठिकाणी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीनं होणार असून या लग्नाला अंदाजे शंभर जण उपस्थित राहतील असा अंदाज आहे. \"आम्ही दोघं गेल्या सात वर्षांपासून नात्यात आहोत. आमच्या कुटुंबीयांना मात्र ही गोष्ट गेल्या तीन चार वर्षांतच कळली,\" अशी कबुली हार्दिक पटेल यांनी बीबीसी गुजरातीला दिली. आमच्या दोघांचं लग्न व्हावं अशी दोन्ही कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे हे अरेंज मॅरेज आहे असं हार्दिक सांगतात. हार्दिक आणि किंजल यांचा या महिन्याच्या 23 तारखेला साखरपुडा होणार आहे तर 27 तारखेला लग्न होईल. \"जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनात मला अटक होणार होती तेव्हा ही गोष्ट मी किंजललाच आधी सांगितली होती,\" अशी आठवण ते सांगतात. \"सुरुवातीला किंजलच्या कुटुंबीयांचं मत माझ्या राजकारणाशी अनुकूल नव्हतं पण नंतर स्थिती बदलली,\" असं ते सांगतात. किंजल या उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी पदव्युत्तर पदवीच शिक्षण घेतलं आहे. तसंच त्या नंतर ह्युमन रिसोर्समध्ये शिक्षण घेत होत्या पण नंतर त्यांनी ते सोडलं आणि आता त्या कायद्याचं शिक्षण घेत आहेत. अशी माहिती हार्दिक यांनी दिली. हार्दिक पटेल आणि किंजल यांच्या आवडी निवडी कशा आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. किंजल यांना प्रवास आवडतो असं हार्दिक सांगतात. \"मला विशेष काही आवड नाही. माझ्याजवळ वेळच नसतो. जर माझ्याकडे वेळ असेल तर तिच्यासोबत फिरायला जायला मला आवडेल,\" असं हार्दिक म्हणाले. \"किंजलला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे. ती नियमितपणे डायरी लिहिते आणि तिला कादंबऱ्या आवडतात,\" असं हार्दिक सांगतात. हनीमूनला कुठे जाणार असं विचारलं असता हार्दिक पटेल म्हणाले, \"मला या गोष्टींमधलं फारसं कळत नाही. सध्या माझं लक्ष्य लोकसभा निवडणुकांवर आहे.\" हार्दिक पटेल यांचे वडील भारतभाई पटेल यांच्याशी बीबीसी गुजरातीनं बातचीत केली. ते म्हणाले, \"समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे साध्या पद्धतीनं हे लग्न होणार आहे.\" आम्हाला हे लग्न मेहसाना जिल्ह्यातील उमिया धाम मंदिरात करायचं होतं पण तिथं लग्नाची परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही हे लग्न सुरेंद्रनगर जिल्ह्यात करत आहोत. लग्नाला 50-60 लोक उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 268, "source_item_id": "268", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2448, "clean_index": 170, "clean_language_index": "mar_Deva:validation:170"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी निवड झाली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, \"जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन, तसंच उपमहापौरपदी निवड झालेले कुलभूषण पाटील जी यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\" तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, \"जळगावमध्ये युती करतो म्हणून भाजपनं आमच्याशी वार्ता केलेली होती. पण त्यांनी आमच्या नेत्याचा शब्द फिरवला. आजचा निकाल म्हणजे भाजपसाठी 'टांगा पलटी, घोडे फरार' असं आहे. आज शिवसेनेनं विजयाचा तुरा महापालिकेवर रोवण्याचं काम केलं आहे.\" आज जळगाव महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीनं मतदान झालं. काही नगरसेवकांनी ठाणे, मुंबई येथून मतदान केलं. भाजपचे नगरसेवक शिवसेनेत जळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं होतं. कारण ऐन निवडणुकीच्या आधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच संपर्कात नसल्याचं समोर आलं होतं. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून व्हिप जारी करण्याआधीच नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक पळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार येईपर्यंत जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या गटाचे वर्चस्व होतं. पण तत्कालीन फडणवीस सरकारच्या वेळेस पालिकेवर भाजपची सत्ता आली. 75 पैकी 57 जागा भाजपने जिंकल्या. दोन टर्ममध्ये भाजपचा महपौर असेल असं ठरल्याने महापौर भारती सोनावणे यांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तेव्हा दुसऱ्या टर्मच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ही निवडणूक 18 मार्च रोजी होईल असं ठरलं. पण त्याआधीच भाजपचे 24 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याच्या बातम्या आल्या. 'नगरसेवक आमच्या संपर्कात' ऐन महापौर निवडीआधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक संपर्कात नसल्याने भाजपचे महापौरपद धोक्यात आलं होतं. जळगाव महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी 38 मतांची गरज होती. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. एमआयएमचे 3 नगरसेवक आहेत. भाजपचे 57 नगरसेवक असून यापैकी 24 नॉट रिचेबल होते. एकनाथ खडसे दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेचे नगरसेवक जय उर्फ बंटी जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, \"आम्ही कोणाचेही नगरसेवक पळवले नाहीत. ते स्वत: आमच्याकडे आले आहेत. 20 हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते सध्या जिल्ह्याच्या बाहेर आहेत. 18 तारखेला ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील.\" \"शिवसेनेचाच महापौर होईल. यासाठी 38 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आमचे 15 नगरसेवक असून एमआयएमचे तीन नगरसेवक आमच्यासोबत आहेत. शिवाय, भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आमच्यासोबत आहेत,\" असंही जय जोशी यांनी सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जळगावच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी निवड झाली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, \"जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन, तसंच उपमहापौरपदी निवड झालेले कुलभूषण पाटील जी यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\" तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, \"जळगावमध्ये युती करतो म्हणून भाजपनं आमच्याशी वार्ता केलेली होती. पण त्यांनी आमच्या नेत्याचा शब्द फिरवला. आजचा निकाल म्हणजे भाजपसाठी 'टांगा पलटी, घोडे फरार' असं आहे. आज शिवसेनेनं विजयाचा तुरा महापालिकेवर रोवण्याचं काम केलं आहे.\" आज जळगाव महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीनं मतदान झालं. काही नगरसेवकांनी ठाणे, मुंबई येथून मतदान केलं. भाजपचे नगरसेवक शिवसेनेत जळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं होतं. कारण ऐन निवडणुकीच्या आधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच संपर्कात नसल्याचं समोर आलं होतं. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून व्हिप जारी करण्याआधीच नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक पळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार येईपर्यंत जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या गटाचे वर्चस्व होतं. पण तत्कालीन फडणवीस सरकारच्या वेळेस पालिकेवर भाजपची सत्ता आली. 75 पैकी 57 जागा भाजपने जिंकल्या. दोन टर्ममध्ये भाजपचा महपौर असेल असं ठरल्याने महापौर भारती सोनावणे यांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तेव्हा दुसऱ्या टर्मच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ही निवडणूक 18 मार्च रोजी होईल असं ठरलं. पण त्याआधीच भाजपचे 24 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याच्या बातम्या आल्या. 'नगरसेवक आमच्या संपर्कात' ऐन महापौर निवडीआधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक संपर्कात नसल्याने भाजपचे महापौरपद धोक्यात आलं होतं. जळगाव महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी 38 मतांची गरज होती. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. एमआयएमचे 3 नगरसेवक आहेत. भाजपचे 57 नगरसेवक असून यापैकी 24 नॉट रिचेबल होते. एकनाथ खडसे दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेचे नगरसेवक जय उर्फ बंटी जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, \"आम्ही कोणाचेही नगरसेवक पळवले नाहीत. ते स्वत: आमच्याकडे आले आहेत. 20 हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते सध्या जिल्ह्याच्या बाहेर आहेत. 18 तारखेला ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील.\" \"शिवसेनेचाच महापौर होईल. यासाठी 38 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आमचे 15 नगरसेवक असून एमआयएमचे तीन नगरसेवक आमच्यासोबत आहेत. शिवाय, भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आमच्यासोबत आहेत,\" असंही जय जोशी यांनी सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 271, "source_item_id": "271", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2662, "clean_index": 171, "clean_language_index": "mar_Deva:validation:171"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचे दोन रुग्ण ब्रिटनमध्येही सापडले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतही या विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. नवीन स्ट्रेनमुळे कोव्हिड-19 ची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत मॅट हँकॉक म्हणाले, \"ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेले जे दोन बाधित आढळून आले ते काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या काही लोकांच्या संपर्कात आले होते.\" ते पुढे म्हणाले, \"विषाणूच्या नवीन स्ट्रेनची संक्रमण करण्याची क्षमता जास्त आहे आणि म्हणूनच विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळणं चिंताजनक आहे. तसंच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेन व्यतिरिक्तही विषाणूत बदल झाले असावे, असा अंदाज आहे.\" यानंतर ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेतून होणारी हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. तसंच गेल्या 15 दिवसात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या आणि अशा लोकांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे. बदललेल्या स्वरुपातील (mutated) या कोरोना विषाणूची संक्रमण क्षमता 70% जास्त आहे. यानंतर जगातल्या अनेक देशांनी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसाठीची हवाई वाहतूक स्थगित केली आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या डॉ. सुसॅन हॉपकिन्स म्हणतात, \"दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आम्हाला आढळलेल्या स्ट्रेनहून खूप वेगळा आहे. दोघांमध्येही झालेले म्युटेशन म्हणजेच बदल वेगवेगळे आहेत.\" \"कोरोना विषाणूचे हे दोन्ही प्रकार वेगाने पसरतात, असं दिसतंय. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनविषयी आम्हाला अधिक माहिती आहे. कारण आम्ही त्याचा अतिशय सखोल अभ्यास करतोय. याउलट दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनवर आता अभ्यास सुरू करण्यात आला आहे.\" दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्ट्रेनच्या प्रसारावरही नियंत्रण मिळवता येईल आणि येऊ घातलेल्या लसी या दोन्ही स्ट्रेनवर प्रभावी ठरतील, अशी आशा डॉ. हापकिन्स यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, \"नवीन स्ट्रेनवर लस परिणामकारक ठरणार नाही, याचे या क्षणीतरी कुठलेही पुरावे आढळलेले नाही. याचाच अर्थ लस परिणामकारक ठरेल, याचीच शक्यता आहे.\" याविषयी सविस्तर सांगताना त्या म्हणाल्या, \"एखादा नवीन विषाणू शरीरात गेला तर त्याविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे, हे काम लस करत असते. लस ही व्यापकपद्धतीने हे काम करते आणि एकाच विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारावरही ती प्रभावी असते.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढली होती. आता दक्षिण आफ्रिकेतही कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (विषाणूमध्ये काही बदल घडून तयार झालेला नवीन प्रकार) आढळला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचे दोन रुग्ण ब्रिटनमध्येही सापडले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतही या विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. नवीन स्ट्रेनमुळे कोव्हिड-19 ची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत मॅट हँकॉक म्हणाले, \"ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेले जे दोन बाधित आढळून आले ते काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या काही लोकांच्या संपर्कात आले होते.\" ते पुढे म्हणाले, \"विषाणूच्या नवीन स्ट्रेनची संक्रमण करण्याची क्षमता जास्त आहे आणि म्हणूनच विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळणं चिंताजनक आहे. तसंच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेन व्यतिरिक्तही विषाणूत बदल झाले असावे, असा अंदाज आहे.\" यानंतर ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेतून होणारी हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. तसंच गेल्या 15 दिवसात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या आणि अशा लोकांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे. बदललेल्या स्वरुपातील (mutated) या कोरोना विषाणूची संक्रमण क्षमता 70% जास्त आहे. यानंतर जगातल्या अनेक देशांनी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसाठीची हवाई वाहतूक स्थगित केली आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या डॉ. सुसॅन हॉपकिन्स म्हणतात, \"दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आम्हाला आढळलेल्या स्ट्रेनहून खूप वेगळा आहे. दोघांमध्येही झालेले म्युटेशन म्हणजेच बदल वेगवेगळे आहेत.\" \"कोरोना विषाणूचे हे दोन्ही प्रकार वेगाने पसरतात, असं दिसतंय. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनविषयी आम्हाला अधिक माहिती आहे. कारण आम्ही त्याचा अतिशय सखोल अभ्यास करतोय. याउलट दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनवर आता अभ्यास सुरू करण्यात आला आहे.\" दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्ट्रेनच्या प्रसारावरही नियंत्रण मिळवता येईल आणि येऊ घातलेल्या लसी या दोन्ही स्ट्रेनवर प्रभावी ठरतील, अशी आशा डॉ. हापकिन्स यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, \"नवीन स्ट्रेनवर लस परिणामकारक ठरणार नाही, याचे या क्षणीतरी कुठलेही पुरावे आढळलेले नाही. याचाच अर्थ लस परिणामकारक ठरेल, याचीच शक्यता आहे.\" याविषयी सविस्तर सांगताना त्या म्हणाल्या, \"एखादा नवीन विषाणू शरीरात गेला तर त्याविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे, हे काम लस करत असते. लस ही व्यापकपद्धतीने हे काम करते आणि एकाच विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारावरही ती प्रभावी असते.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 273, "source_item_id": "273", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2599, "clean_index": 172, "clean_language_index": "mar_Deva:validation:172"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयातलीच एक गोष्ट म्हणजे कानावाटे कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांशी बोलून याचंच उत्तर आम्ही शोधून काढलं आहे. कोरोनाचा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग कोरोनाबाधित व्यक्ती शिंकल्यामुळे, खोकल्यामुळे होतो. शिंकल्यावर किंवा खोकल्यावर उडणारे थेंब हे दुसऱ्या व्यक्तीच्या नाक, डोळे, तोंडाद्वारे शरीरात जाऊ शकतात. या थेंबामध्ये कोरोनाचा विषाणू असले तर समोरच्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. कानावाटे कोरोनाचा प्रसार होतो? मात्र, नाक, डोळे, तोंड याचप्रमाणे कानातूनही हा संसर्ग होतो का? हा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जातोय. याबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतल्या के.ई.एम. हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुपे सांगतात, \"कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश हा म्युकस मेंब्रेन म्हणजेच नाजूक त्वचेतून होतो. नाक, तोंड आणि डोळे यांद्वारे कोरोनाचा शरीरात शिरकाव होऊ शकतो. मात्र, कानातली त्वचा अशी नसते. त्यामुळे कानावाटे कोरोना व्हायरस शरीरात जाऊ शकत नाही.\" याविषयी सखोल जाणून घेण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या C.D.C. मधूनही माहिती मिळवली. हे C.D.C. म्हणजे यु.एस. सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशन असून त्यांनीही कानावाटे कोरोनाचा प्रसार होत नसल्याचं म्हटलं आहे. 'कानाची त्वचा वेगळी असते' त्यांच्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार, कानाच्या आतल्या पोकळीत असलेली त्वचा ही तोंड, नाक यांच्यातील त्वचेप्रमाणे नसते. तोंडवाटे एखादा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. तर, नाकावाटे तो थेट फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. डोळ्यांद्वारेही विषाणू शरीरात प्रवेश करू शकतात. कानातल्या त्वचेतून थेट शरीरात प्रवेश करण्यासाठी विषाणूंना कोणताच मार्ग उपलब्ध नसतो. तसेच, कानामध्ये पडदा असल्याने तिथेही विषाणूंना आता जायला मार्ग राहत नाही. त्यामुळे कानातून कोरोना प्रसार होत नाही याबद्दल लोकांनी निश्चिंत राहायला हरकत नाही. मात्र, हे करत असताना कोणत्याही वस्तूला लावलेला हात हा नाक, डोळे आणि तोंडाला लावणंही टाळायला हवं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, चुकीची माहिती किंवा चुकीच्या प्रश्नांमुळे लोकांमधलं भीतीचं वातावरण कायम राहत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयातलीच एक गोष्ट म्हणजे कानावाटे कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांशी बोलून याचंच उत्तर आम्ही शोधून काढलं आहे. कोरोनाचा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग कोरोनाबाधित व्यक्ती शिंकल्यामुळे, खोकल्यामुळे होतो. शिंकल्यावर किंवा खोकल्यावर उडणारे थेंब हे दुसऱ्या व्यक्तीच्या नाक, डोळे, तोंडाद्वारे शरीरात जाऊ शकतात. या थेंबामध्ये कोरोनाचा विषाणू असले तर समोरच्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. कानावाटे कोरोनाचा प्रसार होतो? मात्र, नाक, डोळे, तोंड याचप्रमाणे कानातूनही हा संसर्ग होतो का? हा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जातोय. याबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतल्या के.ई.एम. हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुपे सांगतात, \"कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश हा म्युकस मेंब्रेन म्हणजेच नाजूक त्वचेतून होतो. नाक, तोंड आणि डोळे यांद्वारे कोरोनाचा शरीरात शिरकाव होऊ शकतो. मात्र, कानातली त्वचा अशी नसते. त्यामुळे कानावाटे कोरोना व्हायरस शरीरात जाऊ शकत नाही.\" याविषयी सखोल जाणून घेण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या C.D.C. मधूनही माहिती मिळवली. हे C.D.C. म्हणजे यु.एस. सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अँड प्रिव्हेंशन असून त्यांनीही कानावाटे कोरोनाचा प्रसार होत नसल्याचं म्हटलं आहे. 'कानाची त्वचा वेगळी असते' त्यांच्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार, कानाच्या आतल्या पोकळीत असलेली त्वचा ही तोंड, नाक यांच्यातील त्वचेप्रमाणे नसते. तोंडवाटे एखादा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. तर, नाकावाटे तो थेट फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. डोळ्यांद्वारेही विषाणू शरीरात प्रवेश करू शकतात. कानातल्या त्वचेतून थेट शरीरात प्रवेश करण्यासाठी विषाणूंना कोणताच मार्ग उपलब्ध नसतो. तसेच, कानामध्ये पडदा असल्याने तिथेही विषाणूंना आता जायला मार्ग राहत नाही. त्यामुळे कानातून कोरोना प्रसार होत नाही याबद्दल लोकांनी निश्चिंत राहायला हरकत नाही. मात्र, हे करत असताना कोणत्याही वस्तूला लावलेला हात हा नाक, डोळे आणि तोंडाला लावणंही टाळायला हवं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 274, "source_item_id": "274", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2085, "clean_index": 173, "clean_language_index": "mar_Deva:validation:173"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, \"राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.\"राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, \"या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल.\" या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय अपस्थित होते. बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलं की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल, असं म्हटलं. आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे, असं मत टास्क फोर्सने व्यक्त केले. टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोणत्या सूचना केल्या? कोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. \"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे,\" अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, \"राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.\"राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, \"या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल.\" या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय अपस्थित होते. बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलं की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल, असं म्हटलं. आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे, असं मत टास्क फोर्सने व्यक्त केले. टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोणत्या सूचना केल्या? कोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. \"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे,\" अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 276, "source_item_id": "276", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3180, "clean_index": 174, "clean_language_index": "mar_Deva:validation:174"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमशीद बेगम बलरासपूरचा मागचा भाग रामाच्या जन्मस्थळावरील मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे. पण, मशिदीसंबंधीच्या अभिलेखांनुसार, ही मशीद मुघल शासक बाबर यांचे सेनापती मीर बाकीनं बनवली होती. 1992 मध्ये मशीद पाडण्यात आली, पण या भागात अशा तीन मशिदी आहेत, ज्या बाबर यांच्या काळातल्याच असल्याचं सांगितलं जातं. यापैकी एक आहे 'मशीद बेगम बालरस'. ही मशीद अयोध्येतील वादग्रस्त जागेपासून थोड्या अंतरावर आहे, तर दुसरी आहे 'मशीद बेगम बलरासपूर', जी फैजाबाद जिल्ह्यातल्या दर्शन नगर भागात आहे. तिसऱ्या मशिदीचं नाव 'मशीद मुमताज शाह' असं आहे आणि ती लखनौहून फैजाबादल्या जाणाऱ्या मुमताज नगरमध्ये आहे. आकारानं या तिन्ही मशिदी बाबरीपेक्षा लहान आहेत, पण मी स्वत: बाबरी मशीद अनेकदा पाहिल्यामुळे हे नक्कीच सांगू शकतो की, या मशिदी आणि बाबरी मशिदीमध्ये अनेक साम्यस्थळंही आहेत. तिन्ही मशिदींवर एकही मिनार नाही. तिन्ही मशिदींवर एक मोठा आणि दोन छोटे घुमट आहेत. असेच घुमट बाबरी मशिदीवर होते. मशीद बेगम बालरस लखनौमधील इतिहासकार रोहन तकी सांगतात की, या प्रदेशात हिंडल्यावर तुम्हाला अशा अनेक मशिदी मिळतील, ज्या बाबरकालीन आहेत आणि हुबेहूब एकमेकींसारख्या दिसतात. ते म्हणाले, \"मशिदीला मिनार नसणं आणि तीन घुमट असणं, ही सगळ्या मशिदींमध्ये खास असलेली बाब आहे. अवधच्या नवाबांचा कार्यकाळ सुरू होण्याच्या जवळपास 200 वर्षं आधी बांधलेल्या या मशिदी आहेत. दुसरं म्हणजे या भागात तुम्हाला 16 व्या शतकात बांधलेल्या अनेक मशिदी दिसतील. या मशिदींवरील घुमटांची संख्या 1, 3 किंवा 5 अशी आहे. दोन घुमटांची कोणतीही मशीद दिसणार नाही, कारण ती दिल्ली सल्तनतीच्या शैलीनुसार उभारलेली होती.\" इतिहासकार आणि जेएनयूतील माजी प्राध्यापक हरबन्स मुखिया यांच्या मते, मुघल शासक बाबर यांनी आपल्या 'बाबरनामा'मध्ये दोनदा अयोध्येला गेल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं, \"बाबर दोन दिवस या भागात राहिले होते. कदाचित अवध साम्राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या पुस्तकात ते शिकारीसाठी गेले असल्याचं म्हटलं आहे. या पुस्तकात कोणत्याही मशिदीचा उल्लेख नाही. असं असलं तरी बाबरकालीन काळात बहुतेक मशिदींची रचना एकसारखी होती.\" जी बाबरी मशीद पाडण्यात आली ती जौनपूर साम्राज्यामधील वास्तु शैलीवर आधारित होती. जौनपूरमधील अटाला मशिदीला पश्चिमेकडून बघितल्यास ती बाबरी मशिदीसारखीच दिसते. मशीद मुमताज शाह या तीन मशिदींपैकी दोन मशिदी वाईट स्थितीत आहेत. मुमताज नगरमधील मशिदीला मात्र व्यवस्थित रंगरंगोटी दिसली. ही मशीद बाबरकालीन असल्याची भावना या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात आहे. मशीद मुमताज शाहजवळ राहणारे विरेंद्र कुमार सांगतात की, त्यांच्या तीन पिढ्या इथंच राहत आल्या आहेत. त्यांनी म्हटलं, \"मी खूप लहान होतो तेव्हा अयोध्येतील बाबरी मशिदीचा घुमट पाडण्यात आला होता. तेव्हा माझे वडील जिवंत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की, बाबरी मशीद आणि आपल्या शेजारील मशीद अगदी एकसारखीच होती, तसंच ही मशीद बाबरीसारखीच बनवण्यात आली होती.\" प्रसिद्ध इतिहासकार सतीश चंद्र यांनी त्यांच्या 'मेडिएव्हल इंडिया : फ्रॉम सल्तनत टू द मुघल्स' या पुस्तकात उल्लेख केला आहे की, सुरुवातीच्या काळात मुघल शासक आणि त्यांच्या सुभेदारांनी ज्या वास्तुकलांचा वापर केला, त्या एकसारखच होत्या. याची सुरुवात बाबर यांच्या काळापासून झाली होती आणि मशिदीपासून मुघलसरायपर्यंत सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळत होत्या. मात्र तरीही अयोध्या-फैजाबादजवळ बनलेल्या या तीन छोट्या मशिदींमध्ये असा कोणताही पुरावा मिळाला नाही, ज्यात या मशिदी कुणी आणि कधी बनवल्या होत्या, याचा उल्लेख असेल. पण, रोहन तकी यांच्या मते, या मशिदीसाठी वापरला जाणारा चुना, माती याच्या अभ्यासातून मशीद कधी बांधली गेली याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यांनी सांगितलं, \"बाबरचे सेनापती मीर बाकी यांनी या मशिदी अत्यंत घाईघाईनं बनवल्या असाव्यात. कारण जिथं जिथं त्यांची फौज थांबायची, तिथं हजारो लोक काही दिवसांसाठी थांबत असत. त्यामुळे मग प्रार्थनेसाठी जागा गरजेची असे आणि घाईघाईत मशिदींची निर्मिती केली जायची. फैजाबाद ते जौनपूर दरम्यान अशा अनेक मशिदी सापडतील ज्यामध्ये आत जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा असायचा आणि मागच्या भागात एकही रस्ता बनवलेला नसायचा.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत विवादित बाबरी मशिदीचं बांधकाम 1528 मध्ये करण्यात आलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमशीद बेगम बलरासपूरचा मागचा भाग रामाच्या जन्मस्थळावरील मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे. पण, मशिदीसंबंधीच्या अभिलेखांनुसार, ही मशीद मुघल शासक बाबर यांचे सेनापती मीर बाकीनं बनवली होती. 1992 मध्ये मशीद पाडण्यात आली, पण या भागात अशा तीन मशिदी आहेत, ज्या बाबर यांच्या काळातल्याच असल्याचं सांगितलं जातं. यापैकी एक आहे 'मशीद बेगम बालरस'. ही मशीद अयोध्येतील वादग्रस्त जागेपासून थोड्या अंतरावर आहे, तर दुसरी आहे 'मशीद बेगम बलरासपूर', जी फैजाबाद जिल्ह्यातल्या दर्शन नगर भागात आहे. तिसऱ्या मशिदीचं नाव 'मशीद मुमताज शाह' असं आहे आणि ती लखनौहून फैजाबादल्या जाणाऱ्या मुमताज नगरमध्ये आहे. आकारानं या तिन्ही मशिदी बाबरीपेक्षा लहान आहेत, पण मी स्वत: बाबरी मशीद अनेकदा पाहिल्यामुळे हे नक्कीच सांगू शकतो की, या मशिदी आणि बाबरी मशिदीमध्ये अनेक साम्यस्थळंही आहेत. तिन्ही मशिदींवर एकही मिनार नाही. तिन्ही मशिदींवर एक मोठा आणि दोन छोटे घुमट आहेत. असेच घुमट बाबरी मशिदीवर होते. मशीद बेगम बालरस लखनौमधील इतिहासकार रोहन तकी सांगतात की, या प्रदेशात हिंडल्यावर तुम्हाला अशा अनेक मशिदी मिळतील, ज्या बाबरकालीन आहेत आणि हुबेहूब एकमेकींसारख्या दिसतात. ते म्हणाले, \"मशिदीला मिनार नसणं आणि तीन घुमट असणं, ही सगळ्या मशिदींमध्ये खास असलेली बाब आहे. अवधच्या नवाबांचा कार्यकाळ सुरू होण्याच्या जवळपास 200 वर्षं आधी बांधलेल्या या मशिदी आहेत. दुसरं म्हणजे या भागात तुम्हाला 16 व्या शतकात बांधलेल्या अनेक मशिदी दिसतील. या मशिदींवरील घुमटांची संख्या 1, 3 किंवा 5 अशी आहे. दोन घुमटांची कोणतीही मशीद दिसणार नाही, कारण ती दिल्ली सल्तनतीच्या शैलीनुसार उभारलेली होती.\" इतिहासकार आणि जेएनयूतील माजी प्राध्यापक हरबन्स मुखिया यांच्या मते, मुघल शासक बाबर यांनी आपल्या 'बाबरनामा'मध्ये दोनदा अयोध्येला गेल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं, \"बाबर दोन दिवस या भागात राहिले होते. कदाचित अवध साम्राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या पुस्तकात ते शिकारीसाठी गेले असल्याचं म्हटलं आहे. या पुस्तकात कोणत्याही मशिदीचा उल्लेख नाही. असं असलं तरी बाबरकालीन काळात बहुतेक मशिदींची रचना एकसारखी होती.\" जी बाबरी मशीद पाडण्यात आली ती जौनपूर साम्राज्यामधील वास्तु शैलीवर आधारित होती. जौनपूरमधील अटाला मशिदीला पश्चिमेकडून बघितल्यास ती बाबरी मशिदीसारखीच दिसते. मशीद मुमताज शाह या तीन मशिदींपैकी दोन मशिदी वाईट स्थितीत आहेत. मुमताज नगरमधील मशिदीला मात्र व्यवस्थित रंगरंगोटी दिसली. ही मशीद बाबरकालीन असल्याची भावना या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात आहे. मशीद मुमताज शाहजवळ राहणारे विरेंद्र कुमार सांगतात की, त्यांच्या तीन पिढ्या इथंच राहत आल्या आहेत. त्यांनी म्हटलं, \"मी खूप लहान होतो तेव्हा अयोध्येतील बाबरी मशिदीचा घुमट पाडण्यात आला होता. तेव्हा माझे वडील जिवंत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की, बाबरी मशीद आणि आपल्या शेजारील मशीद अगदी एकसारखीच होती, तसंच ही मशीद बाबरीसारखीच बनवण्यात आली होती.\" प्रसिद्ध इतिहासकार सतीश चंद्र यांनी त्यांच्या 'मेडिएव्हल इंडिया : फ्रॉम सल्तनत टू द मुघल्स' या पुस्तकात उल्लेख केला आहे की, सुरुवातीच्या काळात मुघल शासक आणि त्यांच्या सुभेदारांनी ज्या वास्तुकलांचा वापर केला, त्या एकसारखच होत्या. याची सुरुवात बाबर यांच्या काळापासून झाली होती आणि मशिदीपासून मुघलसरायपर्यंत सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळत होत्या. मात्र तरीही अयोध्या-फैजाबादजवळ बनलेल्या या तीन छोट्या मशिदींमध्ये असा कोणताही पुरावा मिळाला नाही, ज्यात या मशिदी कुणी आणि कधी बनवल्या होत्या, याचा उल्लेख असेल. पण, रोहन तकी यांच्या मते, या मशिदीसाठी वापरला जाणारा चुना, माती याच्या अभ्यासातून मशीद कधी बांधली गेली याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यांनी सांगितलं, \"बाबरचे सेनापती मीर बाकी यांनी या मशिदी अत्यंत घाईघाईनं बनवल्या असाव्यात. कारण जिथं जिथं त्यांची फौज थांबायची, तिथं हजारो लोक काही दिवसांसाठी थांबत असत. त्यामुळे मग प्रार्थनेसाठी जागा गरजेची असे आणि घाईघाईत मशिदींची निर्मिती केली जायची. फैजाबाद ते जौनपूर दरम्यान अशा अनेक मशिदी सापडतील ज्यामध्ये आत जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा असायचा आणि मागच्या भागात एकही रस्ता बनवलेला नसायचा.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 277, "source_item_id": "277", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3745, "clean_index": 175, "clean_language_index": "mar_Deva:validation:175"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनिवडणुकीचे निर्णय अशा पद्धतीने बदलणं हे अजिबात योग्य नाही. म्यानमारमधील लष्करी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे देशावर राज्य करता येत नाही, हे कळलं पाहिजे असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून म्यानमारच्या मुद्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. पण, चीनकडून म्यानमारच्या लष्करी बंडाविरोधात येणाऱ्या प्रतिक्रियेला अडथळा निर्माण केला जाऊ शकतो. म्यानमारच्या नेत्या आँग सान सू ची यांना लष्कराने म्यानमारची सत्ता काबीज केल्यानंतर अटक केली आहे. सू ची यांच्यावर पोलिसांनी विविध आरोप लावले आहेत. सू ची यांना 15 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लष्कराने अटक केल्या दिवसापासून सू ची किंवा म्यानमारचे माजी अध्यक्ष विन माईंट यांना मीडियाशी किंवा लोकांशी बोलू दिलेलं नाहीत. त्यांची याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. निषेध करताना लोक थ्री-फिंगर सॅल्यूट करताना दिसत आहेत. म्यानमारच्या लोकनियुक्त सरकारविरोधात लष्करप्रमुख मिन अंग हलाइंग यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारण्यात आलं. लष्कराने म्यानमारमध्ये एक वर्षांची आणिबाणी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाला, असं सांगत म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता आपल्या हाती घेतली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत सू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमेक्रॅसीने निर्विवाद विजय मिळवला होता. लष्कराने म्यानमारमध्ये फेसबूक बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. पण, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सोशल मीडियामुळे म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळत असल्याचं सांगत, फेसबूक बंद करण्यात आलं आहे. गुरूवारी स्थानिक लोकांनी फेसबूक सुरू नसल्याची तक्रार केली होती. म्यानमार लष्कराने केलेल्या बंडाविरोधात लोकांना एकत्र करण्यासाठी सुरू झालेल्या फेसबूक पेजला हजारोंच्या संख्यने लाईक मिळाले होते. हे मंजूर नाही... संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलं आहे. \"मला आशा आहे की संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या मुद्यावर एकमत होईल,\" असं सरचिटणीस एन्टोनीओ गुटेरेस यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, \"हे बंड अयशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून म्यानमारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू.\" \"मला वाटतं, म्यानमारच्या लष्कराने अशा प्रकारे राज्य चालवणं योग्य नाही. याची जाणीव करून देता येईल.\" असं ते पुढे म्हणाले. पाश्चिमात्य देशांनी म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडाची निंदा केली आहे. पण, चीनच्या भूमिकेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत यावर काही ठोस भूमिका घेणं शक्य झालेलं नाही. चीन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाच सदस्यांपैकी एक स्थायी सदस्य आहे. चीनला व्हिटोचा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून घालण्यात आलेले निर्बंध किंवा दबाव परिस्थिती अधिक चिघळण्यासाठी कारणीभूत ठरेल, असा इशारा चीनने दिलाय. रशियासोबत, चीनने म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी लष्कराच्या कारवाईला सुरक्षा दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एन्टोनीओ गुटेरेस यांनी जागतिक समुदायाकडे म्यानमारमधलं लष्कराचं बंड मोडून काढण्यासाठी मदत मागितली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनिवडणुकीचे निर्णय अशा पद्धतीने बदलणं हे अजिबात योग्य नाही. म्यानमारमधील लष्करी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे देशावर राज्य करता येत नाही, हे कळलं पाहिजे असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून म्यानमारच्या मुद्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. पण, चीनकडून म्यानमारच्या लष्करी बंडाविरोधात येणाऱ्या प्रतिक्रियेला अडथळा निर्माण केला जाऊ शकतो. म्यानमारच्या नेत्या आँग सान सू ची यांना लष्कराने म्यानमारची सत्ता काबीज केल्यानंतर अटक केली आहे. सू ची यांच्यावर पोलिसांनी विविध आरोप लावले आहेत. सू ची यांना 15 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लष्कराने अटक केल्या दिवसापासून सू ची किंवा म्यानमारचे माजी अध्यक्ष विन माईंट यांना मीडियाशी किंवा लोकांशी बोलू दिलेलं नाहीत. त्यांची याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. निषेध करताना लोक थ्री-फिंगर सॅल्यूट करताना दिसत आहेत. म्यानमारच्या लोकनियुक्त सरकारविरोधात लष्करप्रमुख मिन अंग हलाइंग यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारण्यात आलं. लष्कराने म्यानमारमध्ये एक वर्षांची आणिबाणी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाला, असं सांगत म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता आपल्या हाती घेतली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत सू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमेक्रॅसीने निर्विवाद विजय मिळवला होता. लष्कराने म्यानमारमध्ये फेसबूक बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. पण, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सोशल मीडियामुळे म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळत असल्याचं सांगत, फेसबूक बंद करण्यात आलं आहे. गुरूवारी स्थानिक लोकांनी फेसबूक सुरू नसल्याची तक्रार केली होती. म्यानमार लष्कराने केलेल्या बंडाविरोधात लोकांना एकत्र करण्यासाठी सुरू झालेल्या फेसबूक पेजला हजारोंच्या संख्यने लाईक मिळाले होते. हे मंजूर नाही... संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलं आहे. \"मला आशा आहे की संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या मुद्यावर एकमत होईल,\" असं सरचिटणीस एन्टोनीओ गुटेरेस यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, \"हे बंड अयशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून म्यानमारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू.\" \"मला वाटतं, म्यानमारच्या लष्कराने अशा प्रकारे राज्य चालवणं योग्य नाही. याची जाणीव करून देता येईल.\" असं ते पुढे म्हणाले. पाश्चिमात्य देशांनी म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडाची निंदा केली आहे. पण, चीनच्या भूमिकेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत यावर काही ठोस भूमिका घेणं शक्य झालेलं नाही. चीन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाच सदस्यांपैकी एक स्थायी सदस्य आहे. चीनला व्हिटोचा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून घालण्यात आलेले निर्बंध किंवा दबाव परिस्थिती अधिक चिघळण्यासाठी कारणीभूत ठरेल, असा इशारा चीनने दिलाय. रशियासोबत, चीनने म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी लष्कराच्या कारवाईला सुरक्षा दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 278, "source_item_id": "278", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2813, "clean_index": 176, "clean_language_index": "mar_Deva:validation:176"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनातून बळ मिळालेल्या अरविंद केजरीवालांनी आपला स्वतःचा पक्ष काढला. हा पक्ष सामान्य माणसासाठी काम करेल असं म्हणत त्यांनी या पक्षाला 'आम आदमी पक्ष' असं नावं दिलं. पाच वर्षांनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की 'आप'च्या राजकीय वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर वाचकांनी त्यांची भरभरून मतं मांडली. या आहेत त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया. संकेत भोसले आणि धनंजय साठे यांना अरविंद केजरीवाल यांचे काम पसंत पडलं आहे. \"आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात 'आप'नं उल्लेखनीय काम केलं आहे,\" असं भोसले म्हणतात, तर \"दिल्लीमध्ये अतिशय उत्तम काम सुरू आहे. निदान ते गाजरं आणि आश्वासनं तरी देत नाहीत,\" असं साठेंनी लिहीलं आहे. मकरंद डोईजड म्हणतात, \"अवघ्या ५ वर्षांचा अनुभव असलेल्या पक्षानं काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना गर्वाचं घर नेहमी खाली असतं हेच दाखवून दिलं. ७० पैकी ६७ आमदार निवडून येणं हा दिल्लीतील मतदारांनी दाखवलेला विश्वासच आहे. एवढं प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर दिल्ली सरकारनं शैक्षणिक, आरोग्य, क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.\" \"जगण्यासाठी सरकारनं ज्या मुलभूत गरजा पुरवल्या पाहिजेत त्या सर्व गरजा आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये पुरवत आहे. सरकारी शाळांचा झालेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे, महागड्या वैद्यकीय सेवा फुकटात होत आहेत. पाणी आणि वीज अल्पदरात मिळत आहे यापेक्षा अजून काय अपेक्षा असते सरकारकडून?\" असं मत निखील खळे यांनी व्यक्त केलं आहे. शरद शेळके आणि अनिल कुलकर्णी म्हणतात की, त्यांचं काम जनहिताच वाटतं. त्याबद्दल सामान्य जनतेची तक्रार नाही म्हणजे त्यांचं काम ठीक आहे असं म्हणायचं. अर्थात प्रत्येकालाच अरविंद केजरीवाल यांचं काम किंवा त्यांच्या आप पक्षाची ध्येयधोरणं पटलेली आहेत असं नाही. नचिकेत भंडारी म्हणतात की लोकांनी मोठ्या अपेक्षेनं केजरीवालांच्या आप पक्षाला सत्ता दिली. पण ते बऱ्याच बाबतीत अयशस्वी ठरले. त्यांच्या स्वतःच्याच मंत्र्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे केजरीवालांची राजकीय कारकीर्द ही प्रभावी राहिली नाही. \"आम आदमी पार्टी म्हणजे व्यक्तिगत महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगला उद्देश घेऊन स्वयंस्फूर्तीनं उभं राहिलेल्या जन आंदोलनाची केजरीवाल यांनी केलेली हत्या होय,\" असं अजय चौहान यांनी म्हटलं आहे. तर राजेंद्र गधारींच मत आहे की आम आदमी पार्टीचा फुगा लवकरच फुटणार आणि पक्ष भुईसपाट होणार. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आम आदमी पक्षाला नुकतीच पाच वर्ष पूर्ण झाली. 2012 मध्ये हा पक्ष स्थापन झाल्यापासून 'आप' ने नेहमीच भ्रष्टाचाराविरूद्ध लढणारा पक्ष अशीच आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनातून बळ मिळालेल्या अरविंद केजरीवालांनी आपला स्वतःचा पक्ष काढला. हा पक्ष सामान्य माणसासाठी काम करेल असं म्हणत त्यांनी या पक्षाला 'आम आदमी पक्ष' असं नावं दिलं. पाच वर्षांनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की 'आप'च्या राजकीय वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर वाचकांनी त्यांची भरभरून मतं मांडली. या आहेत त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया. संकेत भोसले आणि धनंजय साठे यांना अरविंद केजरीवाल यांचे काम पसंत पडलं आहे. \"आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात 'आप'नं उल्लेखनीय काम केलं आहे,\" असं भोसले म्हणतात, तर \"दिल्लीमध्ये अतिशय उत्तम काम सुरू आहे. निदान ते गाजरं आणि आश्वासनं तरी देत नाहीत,\" असं साठेंनी लिहीलं आहे. मकरंद डोईजड म्हणतात, \"अवघ्या ५ वर्षांचा अनुभव असलेल्या पक्षानं काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना गर्वाचं घर नेहमी खाली असतं हेच दाखवून दिलं. ७० पैकी ६७ आमदार निवडून येणं हा दिल्लीतील मतदारांनी दाखवलेला विश्वासच आहे. एवढं प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर दिल्ली सरकारनं शैक्षणिक, आरोग्य, क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.\" \"जगण्यासाठी सरकारनं ज्या मुलभूत गरजा पुरवल्या पाहिजेत त्या सर्व गरजा आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये पुरवत आहे. सरकारी शाळांचा झालेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे, महागड्या वैद्यकीय सेवा फुकटात होत आहेत. पाणी आणि वीज अल्पदरात मिळत आहे यापेक्षा अजून काय अपेक्षा असते सरकारकडून?\" असं मत निखील खळे यांनी व्यक्त केलं आहे. शरद शेळके आणि अनिल कुलकर्णी म्हणतात की, त्यांचं काम जनहिताच वाटतं. त्याबद्दल सामान्य जनतेची तक्रार नाही म्हणजे त्यांचं काम ठीक आहे असं म्हणायचं. अर्थात प्रत्येकालाच अरविंद केजरीवाल यांचं काम किंवा त्यांच्या आप पक्षाची ध्येयधोरणं पटलेली आहेत असं नाही. नचिकेत भंडारी म्हणतात की लोकांनी मोठ्या अपेक्षेनं केजरीवालांच्या आप पक्षाला सत्ता दिली. पण ते बऱ्याच बाबतीत अयशस्वी ठरले. त्यांच्या स्वतःच्याच मंत्र्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे केजरीवालांची राजकीय कारकीर्द ही प्रभावी राहिली नाही. \"आम आदमी पार्टी म्हणजे व्यक्तिगत महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगला उद्देश घेऊन स्वयंस्फूर्तीनं उभं राहिलेल्या जन आंदोलनाची केजरीवाल यांनी केलेली हत्या होय,\" असं अजय चौहान यांनी म्हटलं आहे. तर राजेंद्र गधारींच मत आहे की आम आदमी पार्टीचा फुगा लवकरच फुटणार आणि पक्ष भुईसपाट होणार. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 279, "source_item_id": "279", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2312, "clean_index": 177, "clean_language_index": "mar_Deva:validation:177"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यानच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव कायम आहे. सीमेवर दोन्ही देशांनी 50 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत. एस. जयशंकर यांनी त्यांच्या 'द इंडिया वे' या पुस्तकाशी संबंधित एका वेबिनारमध्ये भारत-चीन संबधांवर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. \"भारत-चीनचे संबंध पूर्वीपासूनच जास्त काही चांगले नव्हते. 1980 नंतर व्यापार, प्रवास, पर्यटन आणि इतर सामाजिक घडामोडींनंतर हे संबंध सामान्य झाले होते.\" \"सीमा वाद तत्काळ सोडवला पाहिजे, असं मी म्हणत नाही. हा मुद्दा अत्यंत गुंतागुतीचा आणि क्लिष्ट आहे. या विषयावर विविध पातळींवर समेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. दोन्ही देशांमधील संबंधांसाठी हा मुद्दा अत्यंत अवघड विषय ठरतो,\" असं जयशंकर म्हणाले. ते पुढे म्हणतात, \"मी एका ठोस उपायाबाबत बोलत आहे. LAC वर सीमाभागात 1980 पूर्वीप्रमाणेच शांतता आणि स्थैर्य राखण्याबाबत हा प्रयत्न आहे.\" भारत-चीन यातून मार्ग कसा काढणार? \"शांतता आणि स्थैर्य बिघडलेलं असेल, तर स्वाभाविकपणे दोन्ही देशांच्या संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होतो, भारत आणि चीन दोन्ही देश प्रगतीच्या मार्गावर आहेत. जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावण्याची ते अपेक्षा करताना दिसतात. अशा स्थितीत दोन्ही देश एकमेकांमध्ये ताळमेळ कसा राखतील, हा मोठा प्रश्न आहे. मी माझ्या पुस्तकात या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे,\" असं जयशंकर यांनी म्हटलं. एस. जयशंकर यांनी हे पुस्तक एप्रिल महिन्यातच म्हणजे सीमेवर तणाव निर्माण होण्याच्या आधीच लिहिलं होतं, असं त्यांनी सांगितलं. भारत-चीन सीमेवर अनेक दिवसांपासून तणाव आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच LAC वर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. दरम्यान, भारताने चीनशी संबंधित 100 पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी घातली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) शांतता आणि स्थैर्य बिघडलं आहे. यामुळे भारत आणि चीन संबंधांवर वाईट परिणाम होत आहे, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यानच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव कायम आहे. सीमेवर दोन्ही देशांनी 50 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत. एस. जयशंकर यांनी त्यांच्या 'द इंडिया वे' या पुस्तकाशी संबंधित एका वेबिनारमध्ये भारत-चीन संबधांवर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. \"भारत-चीनचे संबंध पूर्वीपासूनच जास्त काही चांगले नव्हते. 1980 नंतर व्यापार, प्रवास, पर्यटन आणि इतर सामाजिक घडामोडींनंतर हे संबंध सामान्य झाले होते.\" \"सीमा वाद तत्काळ सोडवला पाहिजे, असं मी म्हणत नाही. हा मुद्दा अत्यंत गुंतागुतीचा आणि क्लिष्ट आहे. या विषयावर विविध पातळींवर समेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. दोन्ही देशांमधील संबंधांसाठी हा मुद्दा अत्यंत अवघड विषय ठरतो,\" असं जयशंकर म्हणाले. ते पुढे म्हणतात, \"मी एका ठोस उपायाबाबत बोलत आहे. LAC वर सीमाभागात 1980 पूर्वीप्रमाणेच शांतता आणि स्थैर्य राखण्याबाबत हा प्रयत्न आहे.\" भारत-चीन यातून मार्ग कसा काढणार? \"शांतता आणि स्थैर्य बिघडलेलं असेल, तर स्वाभाविकपणे दोन्ही देशांच्या संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होतो, भारत आणि चीन दोन्ही देश प्रगतीच्या मार्गावर आहेत. जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावण्याची ते अपेक्षा करताना दिसतात. अशा स्थितीत दोन्ही देश एकमेकांमध्ये ताळमेळ कसा राखतील, हा मोठा प्रश्न आहे. मी माझ्या पुस्तकात या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे,\" असं जयशंकर यांनी म्हटलं. एस. जयशंकर यांनी हे पुस्तक एप्रिल महिन्यातच म्हणजे सीमेवर तणाव निर्माण होण्याच्या आधीच लिहिलं होतं, असं त्यांनी सांगितलं. भारत-चीन सीमेवर अनेक दिवसांपासून तणाव आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच LAC वर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. दरम्यान, भारताने चीनशी संबंधित 100 पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी घातली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 280, "source_item_id": "280", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1840, "clean_index": 178, "clean_language_index": "mar_Deva:validation:178"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्याचवेळी दादरा-नगर-हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तर गुजरातचे मंत्री होते. डेलकर कुटुंब काल आम्हाला भेटलं म्हणून एफआयआर दाखल केला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसंच लॉकडाऊन टाळण्यासाठी त्यासाठी जे आवश्यक आहे ते केलं पाहीजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. \"हत्या, आत्महत्या अशा या सगळ्या प्रकरणी गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तपास सुरू आहे. 'फाशी द्या आणि तपास करा' ही पद्धत नाही. एखाद्याच्या अब्रुचे धिंडवडे काढायचे आणि तपासाआधी बदनाम केलं. सचिन वाझे ओसामा बीन लादेन असल्यासारखं विरोधी पक्ष बोलत होते,\" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना \"सचिन वाझेंना वकील नेमण्याची गरज नाही कारण त्यांच्याकडे अॅडव्होकेट उध्दव ठाकरे आहेत,\" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे की त्यांना हे सरकार वाचवत आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते म्हणाले आम्ही सचिन वाझेंना हटवल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही. मग आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि शेवटच्या दिवशी कामकाज सुरळीत होण्यासाठी आम्ही त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. \"आम्ही वीज तोडणीबाबत स्थगिती दिली होती. अधिवेशन नीट चालावं म्हणून ती स्थगिती दिली. तेव्हा ऊर्जा मंत्री नव्हते. महावितरण कंपनीवर बोजा वाढतोय. त्यामुळे नाइलाजाने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला,\" असं वीजजोडणी तोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर अजित पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही तीन पक्ष जेव्हा ठरवू तेव्हा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. \"आम्ही आमची मतं बदलणार नाही. आम्ही स्थानिक जनतेबरोबर आहोत. नाणारला हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं आहे,\" असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. आरेमध्ये मेट्रोच्या 3 लाईनची कारशेड झाली नसती. एका लाईनची झाली असती. आता कांजुरमार्गमध्ये 3 लाईनची होणार आहे, असंही ठाकरे म्हणालेत. \"हे मारून मुटकून सत्तेचे लचके तोडण्यासाठी एकत्र आले आहेत. एकमेकांच्या कुरघोडी काही नवीन नाहीत,\" अशी टाका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सचिन वाझे हे 2008 साली शिवसेनेत होते, पण त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलं नाही. सचिन वाझेंचा शिवसेनेशी थेट संबंध नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्याचवेळी दादरा-नगर-हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तर गुजरातचे मंत्री होते. डेलकर कुटुंब काल आम्हाला भेटलं म्हणून एफआयआर दाखल केला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसंच लॉकडाऊन टाळण्यासाठी त्यासाठी जे आवश्यक आहे ते केलं पाहीजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. \"हत्या, आत्महत्या अशा या सगळ्या प्रकरणी गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तपास सुरू आहे. 'फाशी द्या आणि तपास करा' ही पद्धत नाही. एखाद्याच्या अब्रुचे धिंडवडे काढायचे आणि तपासाआधी बदनाम केलं. सचिन वाझे ओसामा बीन लादेन असल्यासारखं विरोधी पक्ष बोलत होते,\" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना \"सचिन वाझेंना वकील नेमण्याची गरज नाही कारण त्यांच्याकडे अॅडव्होकेट उध्दव ठाकरे आहेत,\" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे की त्यांना हे सरकार वाचवत आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते म्हणाले आम्ही सचिन वाझेंना हटवल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही. मग आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि शेवटच्या दिवशी कामकाज सुरळीत होण्यासाठी आम्ही त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. \"आम्ही वीज तोडणीबाबत स्थगिती दिली होती. अधिवेशन नीट चालावं म्हणून ती स्थगिती दिली. तेव्हा ऊर्जा मंत्री नव्हते. महावितरण कंपनीवर बोजा वाढतोय. त्यामुळे नाइलाजाने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला,\" असं वीजजोडणी तोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर अजित पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही तीन पक्ष जेव्हा ठरवू तेव्हा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. \"आम्ही आमची मतं बदलणार नाही. आम्ही स्थानिक जनतेबरोबर आहोत. नाणारला हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं आहे,\" असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. आरेमध्ये मेट्रोच्या 3 लाईनची कारशेड झाली नसती. एका लाईनची झाली असती. आता कांजुरमार्गमध्ये 3 लाईनची होणार आहे, असंही ठाकरे म्हणालेत. \"हे मारून मुटकून सत्तेचे लचके तोडण्यासाठी एकत्र आले आहेत. एकमेकांच्या कुरघोडी काही नवीन नाहीत,\" अशी टाका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 282, "source_item_id": "282", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2223, "clean_index": 179, "clean_language_index": "mar_Deva:validation:179"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराहुल गांधी PTI वृत्तसंस्थेला राहुल गांधींनी मुलाखत दिली. भारत आता जगातलं कोरोना व्हायरसचं केंद्रस्थान बनला असून आपल्या देशात जे काही सुरू आहे, ते पाहून जगाला धक्का बसला असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. ही कोव्हिड 19ची लाट नसून त्सुनामी आहे आणि त्याने सगळ्याचा विनाश होत असल्याचं ते म्हणाले आहेत. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा सरकारने स्वतःचा विजय जाहीर केला आणि पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणेच त्याचं श्रेय घेतलं. पण आता ते राज्यांना दोष देत असून कोव्हिडची परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारने लोकांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे आणि सध्याच्या कोव्हिड-19च्या परिस्थितीसाठी पंतप्रधान पूर्णपणे कारणीभूत आहेत,\" असं राहुल गांधींनी म्हटलंय. पंतप्रधानांनी स्वतःची प्रतिमा आणि ब्रँड उभारण्याकडे लक्ष दिलं आणि ठोस काही निर्माण करण्याऐवजी आभास निर्माण करण्यावर भर दिला. मोदी सरकार उद्धट असून प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा प्रतिमा निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्याची टीका राहुल गांधींनी यावेळी केली आहे. लशींच्या किंमती आधी जास्त जाहीर करणं आणि नंतर त्या कमी करणं हे 'डिस्काऊंट सेल' सारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी पुढे म्हणाले, \"सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी प्रोत्साहन दिलं, त्याविषयी बढायाही मारल्या. कोरोना हा संकटाचा एक भाग आहे, भारतातल्या यंत्रणेकडे लक्ष देण्यात न आल्याने भारताला मोठं संकट हाताळणं कठीण जात आहे. \"माध्यमं, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, अधिकारी यंत्रणा यापैकी कोणीही लक्ष ठेवायचं काम केलं नसून भारताची स्थिती वादळात पुरेशा माहिती अभावी भरकटणाऱ्या जहाजासारखी झाली आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "देशातल्या सध्याच्या कोव्हिड -19च्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटलंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराहुल गांधी PTI वृत्तसंस्थेला राहुल गांधींनी मुलाखत दिली. भारत आता जगातलं कोरोना व्हायरसचं केंद्रस्थान बनला असून आपल्या देशात जे काही सुरू आहे, ते पाहून जगाला धक्का बसला असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. ही कोव्हिड 19ची लाट नसून त्सुनामी आहे आणि त्याने सगळ्याचा विनाश होत असल्याचं ते म्हणाले आहेत. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा सरकारने स्वतःचा विजय जाहीर केला आणि पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणेच त्याचं श्रेय घेतलं. पण आता ते राज्यांना दोष देत असून कोव्हिडची परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारने लोकांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे आणि सध्याच्या कोव्हिड-19च्या परिस्थितीसाठी पंतप्रधान पूर्णपणे कारणीभूत आहेत,\" असं राहुल गांधींनी म्हटलंय. पंतप्रधानांनी स्वतःची प्रतिमा आणि ब्रँड उभारण्याकडे लक्ष दिलं आणि ठोस काही निर्माण करण्याऐवजी आभास निर्माण करण्यावर भर दिला. मोदी सरकार उद्धट असून प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा प्रतिमा निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्याची टीका राहुल गांधींनी यावेळी केली आहे. लशींच्या किंमती आधी जास्त जाहीर करणं आणि नंतर त्या कमी करणं हे 'डिस्काऊंट सेल' सारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी पुढे म्हणाले, \"सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी प्रोत्साहन दिलं, त्याविषयी बढायाही मारल्या. कोरोना हा संकटाचा एक भाग आहे, भारतातल्या यंत्रणेकडे लक्ष देण्यात न आल्याने भारताला मोठं संकट हाताळणं कठीण जात आहे. \"माध्यमं, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, अधिकारी यंत्रणा यापैकी कोणीही लक्ष ठेवायचं काम केलं नसून भारताची स्थिती वादळात पुरेशा माहिती अभावी भरकटणाऱ्या जहाजासारखी झाली आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 283, "source_item_id": "283", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1832, "clean_index": 180, "clean_language_index": "mar_Deva:validation:180"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशाहीन बाग इथं नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात अनेक दिवस चाललेल्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ही भूमिका स्पष्ट केली. कोणतीही व्यक्ती आंदोलन करण्याच्या उद्देशानं सार्वजनिक ठिकाणं किंवा रस्ता अडवून ठेवू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी धरणं देऊन बसणं स्वीकार्य नाहीये आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यायला हवी, असंही न्यायालयानं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, \"शाहीन बागचा भाग रिकामा करवून घेणं ही दिल्ली पोलिसांची जबाबदारी होती. अशी आंदोलनं ही निर्धारित ठिकाणीच व्हायला हवीत.\" सार्वजनिक स्थळं रिकामी राहतील याची काळजी घेणं हे अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. जस्टिस संजय किशन कौल हे या खंडपीठाचे प्रमुख होते. जस्टिस अनिरुद्ध बोस आणि जस्टिस कृष्ण मुरारी हे या खंडपीठाचे अन्य सदस्य होते. शाहीन बागमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी काही महिने आंदोलन सुरू होतं. यावेळी दिल्ली आणि नोएडाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर आंदोलक बसले होते. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने 21 सप्टेंबरला यासंदर्भातला आपला निर्णय राखून ठेवला होता. खंडपीठानं म्हटलं होतं की, विरोध-निदर्शनं शांततापूर्ण मार्गानं करायला हरकत नाहीत. पण विरोध-प्रदर्शनं करण्याचा अधिकार निरंकुश नाहीये. लोकांचं संचार स्वातंत्र्य आणि आंदोलन करण्याचा अधिकार यात संतुलन राखायला हवं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सार्वजनिक स्थळांचा वापर हा अनिश्चित काळासाठी आंदोलनं-निदर्शनं करण्यासाठी होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशाहीन बाग इथं नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात अनेक दिवस चाललेल्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ही भूमिका स्पष्ट केली. कोणतीही व्यक्ती आंदोलन करण्याच्या उद्देशानं सार्वजनिक ठिकाणं किंवा रस्ता अडवून ठेवू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी धरणं देऊन बसणं स्वीकार्य नाहीये आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यायला हवी, असंही न्यायालयानं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, \"शाहीन बागचा भाग रिकामा करवून घेणं ही दिल्ली पोलिसांची जबाबदारी होती. अशी आंदोलनं ही निर्धारित ठिकाणीच व्हायला हवीत.\" सार्वजनिक स्थळं रिकामी राहतील याची काळजी घेणं हे अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. जस्टिस संजय किशन कौल हे या खंडपीठाचे प्रमुख होते. जस्टिस अनिरुद्ध बोस आणि जस्टिस कृष्ण मुरारी हे या खंडपीठाचे अन्य सदस्य होते. शाहीन बागमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी काही महिने आंदोलन सुरू होतं. यावेळी दिल्ली आणि नोएडाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर आंदोलक बसले होते. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने 21 सप्टेंबरला यासंदर्भातला आपला निर्णय राखून ठेवला होता. खंडपीठानं म्हटलं होतं की, विरोध-निदर्शनं शांततापूर्ण मार्गानं करायला हरकत नाहीत. पण विरोध-प्रदर्शनं करण्याचा अधिकार निरंकुश नाहीये. लोकांचं संचार स्वातंत्र्य आणि आंदोलन करण्याचा अधिकार यात संतुलन राखायला हवं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 284, "source_item_id": "284", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1676, "clean_index": 181, "clean_language_index": "mar_Deva:validation:181"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआणि मला प्रेक्षकांचे अचंबित झालेले चेहरे देखील लक्षात आहेत. जेव्हा गझलनं हे सांगितलं की तिचा जन्म हा मुलगा म्हणून झाला होता आणि ऑपरेशननंतर ती मुलगी बनली. गझलनं आपल्या लहानपणीचा एक फोटो देखील लोकांना दाखवला. त्या फोटोत तिने पगडी घातलेली दिसत होती. याच गझल धालीवालने 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट लेस्बियन मुलींच्या प्रेमावर आधारित आहे. गझल एक ट्रान्सवूमन आहे. म्हणजे तिचा जन्म मुलगा म्हणून झाला पण ऑपरेशननंतर ती महिला झाली. तिचं आयुष्य हे संघर्षमय आहे. आत्महत्या करण्याचा विचार गझलचा जन्म पंजाबच्या पटियाला या शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिनं तिची कहाणी अनेक वेळा विविध ठिकाणी सांगितली आहे. 'सत्यमेव जयते'मध्ये ती सांगते, जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा मला मी मुलगीच समजत असे. पण खरं तर मी मुलगा होते. जसं वय वाढलं तशी माझ्यातील ही भावना दृढ होऊ लागली. मला मुलीसारखं नटायला आवडत होतं. मला वाटत होतं की मुलाच्या शरीरात अडकलेली मी एक मुलगी आहे. डॉक्टर या स्थितीला जेंडर डिसफोरिया म्हणतात. म्हणजे की व्यक्तीचं लिंग एक असतं पण त्या व्यक्तीची जाणीव भिन्न असते. त्यामुळे ती व्यक्ती शारीरीक आणि मानसिक तणावात वावरते. गझल सांगते की लहानपणी तिला असं वाटत असे की समाजाच्या चौकटीत बसत नाही. 12व्या वर्षी तिनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गझलनं पहिल्यांदा आपल्या वडिलांना याबाबत सांगितलं. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही पण त्यांना वाटलं की ही अवस्था काही काळापुरतीच राहील. पटियाला सारख्या ठिकाणी हे सांगणं गजलसाठी खूप कठीण होतं की ती मुलगा आहे पण मुलीसारख्या भावना आहेत. घर सोडून पळून गेली गझलनं आपलं घर सोडून पळून गेली. पण पटियालाहून दिल्लीहून जाताना तिला परिणामांची भीती वाटली म्हणून घरी आली. त्याचवेळी तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की तिची ही अवस्था काही काळापुरती नाही. त्यानंतर गझलनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि इन्फोसिसमध्ये नोकरी करू लागली. पण मनात मुलगी बनायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे विचार घोळू लागले. चित्रपट बनवावा असं वाटून तिनं मुंबई गाठली आणि या ठिकाणी येऊन तिनं ट्रान्सजेंडर लोकांवर चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान ती अनेक अशा लोकांना भेटली ज्यांनी आपलं लिंग परिवर्तन केलं होतं. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर गझलनं आपल्या आई-वडिलांना तो दाखवला. त्यांनी गझलला विचारलं की तू केव्हा आपलं लिंग बदलणार आहेस. तिनं ही गोष्ट सत्यमेव जयतेमध्ये सांगितली आहे. जेव्हा तिनं लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे वडील भजन प्रताप सिंग आणि आई सुकर्णी धालीवाली यांनी ही नातेवाईक आणि शेजाऱ्यांना हे सांगायची जबाबदारी घेतली की ती आता मुलगा राहणार नाही मुलगी होणार आहे. तुमच्या आधाराची तिला गरज आहे. तिची नवी ओळख तिच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी स्वीकारली. 2006 ला तिने सेक्स सर्जरीची प्रक्रिया सुरू केली. 2009मध्ये ती मुंबईला आली आणि एक नवं आयुष्य सुरू केलं. मग तिनं चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. तनुजा चंद्रा आणि अंलकृता श्रीवास्तव यासारख्या महिला दिग्दर्शकांबरोबर तिनं काम केलं. 2016मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या वझीरसाठी संवाद लेखन केलं आहे. अंलकृता श्रीवास्तव यांच्या लिपस्टिक अंडर माय बुर्कासाठी त्यांनी संवादलेखन केलं आहे. 2017मध्ये करीब करीब सिंगल या चित्रपटाचा स्क्रीन प्ले तिनं लिहिला. मला गझलनं 2015मध्ये इंक टॉकसाठी दिलेलं ते भाषण लख्ख आठवतं ज्यात ती म्हणते, \"साधारणतः लोक हे चांगले असतात. पण काही वेळा त्यांच्या मनात भीती असते. त्यामुळे ते वाईट काम करतात. ही भीती नेमकी कशाची आहे हे त्यांना समजत नाही. ही भीती घालवायची असेल तर त्यांना हे सांगणं नवीन गोष्टी सांगणं आवश्यक आहे. ज्या लोकांबद्दल त्यांना माहीत नाही त्यांच्याबद्दल सांगणं आवश्यक आहे. एक बॉलीवूडची लेखिका म्हणून मी असं करू शकते पण हे करणं माझ्यासाठी सोप्पं आहे का? मी म्हणेन की नाही. जोपर्यंत माझ्या नावावर 100 कोटींचा चित्रपट नाही तोपर्यंत मी हे करतच राहील.\" आणि काय आश्चर्य. गजलनं आपला मार्ग सोडला नाही. तिनं अशा विषयावर चित्रपट लिहिला आहे की ज्या विषयाची चर्चा समाजात होताना दिसत नाही. या चित्रपटाबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात पण या लेखिकेची कहानी मात्र हृदयस्पर्शी आहे. (2011 जनगणनेनुसार भारतात 4.9 लाख ट्रांसजेंडर लोक आहेत. 66 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि त्यांच्या साक्षरतेचं प्रमाण 46 टक्के आहे.) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ये हौसला कैसे झुके ये आरजू कैसे रुके मंज़िल मुश्किल तो क्या धुंधला साहिल तो क्या तन्हा ये दिल तो क्या... 2014मध्ये आमिर खानच्या सत्यमेव जयतेमध्ये आलेली ती तरुणी मला अजून लक्षात आहे. कुर्ता आणि चुडीदार असलेली आणि आत्मविश्वासाने पाहणाऱ्या गझल धालीवालनं आपल्या मधुर आवाजात हे गाणं म्हटलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआणि मला प्रेक्षकांचे अचंबित झालेले चेहरे देखील लक्षात आहेत. जेव्हा गझलनं हे सांगितलं की तिचा जन्म हा मुलगा म्हणून झाला होता आणि ऑपरेशननंतर ती मुलगी बनली. गझलनं आपल्या लहानपणीचा एक फोटो देखील लोकांना दाखवला. त्या फोटोत तिने पगडी घातलेली दिसत होती. याच गझल धालीवालने 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट लेस्बियन मुलींच्या प्रेमावर आधारित आहे. गझल एक ट्रान्सवूमन आहे. म्हणजे तिचा जन्म मुलगा म्हणून झाला पण ऑपरेशननंतर ती महिला झाली. तिचं आयुष्य हे संघर्षमय आहे. आत्महत्या करण्याचा विचार गझलचा जन्म पंजाबच्या पटियाला या शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिनं तिची कहाणी अनेक वेळा विविध ठिकाणी सांगितली आहे. 'सत्यमेव जयते'मध्ये ती सांगते, जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा मला मी मुलगीच समजत असे. पण खरं तर मी मुलगा होते. जसं वय वाढलं तशी माझ्यातील ही भावना दृढ होऊ लागली. मला मुलीसारखं नटायला आवडत होतं. मला वाटत होतं की मुलाच्या शरीरात अडकलेली मी एक मुलगी आहे. डॉक्टर या स्थितीला जेंडर डिसफोरिया म्हणतात. म्हणजे की व्यक्तीचं लिंग एक असतं पण त्या व्यक्तीची जाणीव भिन्न असते. त्यामुळे ती व्यक्ती शारीरीक आणि मानसिक तणावात वावरते. गझल सांगते की लहानपणी तिला असं वाटत असे की समाजाच्या चौकटीत बसत नाही. 12व्या वर्षी तिनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गझलनं पहिल्यांदा आपल्या वडिलांना याबाबत सांगितलं. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही पण त्यांना वाटलं की ही अवस्था काही काळापुरतीच राहील. पटियाला सारख्या ठिकाणी हे सांगणं गजलसाठी खूप कठीण होतं की ती मुलगा आहे पण मुलीसारख्या भावना आहेत. घर सोडून पळून गेली गझलनं आपलं घर सोडून पळून गेली. पण पटियालाहून दिल्लीहून जाताना तिला परिणामांची भीती वाटली म्हणून घरी आली. त्याचवेळी तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की तिची ही अवस्था काही काळापुरती नाही. त्यानंतर गझलनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि इन्फोसिसमध्ये नोकरी करू लागली. पण मनात मुलगी बनायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे विचार घोळू लागले. चित्रपट बनवावा असं वाटून तिनं मुंबई गाठली आणि या ठिकाणी येऊन तिनं ट्रान्सजेंडर लोकांवर चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान ती अनेक अशा लोकांना भेटली ज्यांनी आपलं लिंग परिवर्तन केलं होतं. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर गझलनं आपल्या आई-वडिलांना तो दाखवला. त्यांनी गझलला विचारलं की तू केव्हा आपलं लिंग बदलणार आहेस. तिनं ही गोष्ट सत्यमेव जयतेमध्ये सांगितली आहे. जेव्हा तिनं लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे वडील भजन प्रताप सिंग आणि आई सुकर्णी धालीवाली यांनी ही नातेवाईक आणि शेजाऱ्यांना हे सांगायची जबाबदारी घेतली की ती आता मुलगा राहणार नाही मुलगी होणार आहे. तुमच्या आधाराची तिला गरज आहे. तिची नवी ओळख तिच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी स्वीकारली. 2006 ला तिने सेक्स सर्जरीची प्रक्रिया सुरू केली. 2009मध्ये ती मुंबईला आली आणि एक नवं आयुष्य सुरू केलं. मग तिनं चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. तनुजा चंद्रा आणि अंलकृता श्रीवास्तव यासारख्या महिला दिग्दर्शकांबरोबर तिनं काम केलं. 2016मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या वझीरसाठी संवाद लेखन केलं आहे. अंलकृता श्रीवास्तव यांच्या लिपस्टिक अंडर माय बुर्कासाठी त्यांनी संवादलेखन केलं आहे. 2017मध्ये करीब करीब सिंगल या चित्रपटाचा स्क्रीन प्ले तिनं लिहिला. मला गझलनं 2015मध्ये इंक टॉकसाठी दिलेलं ते भाषण लख्ख आठवतं ज्यात ती म्हणते, \"साधारणतः लोक हे चांगले असतात. पण काही वेळा त्यांच्या मनात भीती असते. त्यामुळे ते वाईट काम करतात. ही भीती नेमकी कशाची आहे हे त्यांना समजत नाही. ही भीती घालवायची असेल तर त्यांना हे सांगणं नवीन गोष्टी सांगणं आवश्यक आहे. ज्या लोकांबद्दल त्यांना माहीत नाही त्यांच्याबद्दल सांगणं आवश्यक आहे. एक बॉलीवूडची लेखिका म्हणून मी असं करू शकते पण हे करणं माझ्यासाठी सोप्पं आहे का? मी म्हणेन की नाही. जोपर्यंत माझ्या नावावर 100 कोटींचा चित्रपट नाही तोपर्यंत मी हे करतच राहील.\" आणि काय आश्चर्य. गजलनं आपला मार्ग सोडला नाही. तिनं अशा विषयावर चित्रपट लिहिला आहे की ज्या विषयाची चर्चा समाजात होताना दिसत नाही. या चित्रपटाबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात पण या लेखिकेची कहानी मात्र हृदयस्पर्शी आहे. (2011 जनगणनेनुसार भारतात 4.9 लाख ट्रांसजेंडर लोक आहेत. 66 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि त्यांच्या साक्षरतेचं प्रमाण 46 टक्के आहे.) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 285, "source_item_id": "285", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4046, "clean_index": 182, "clean_language_index": "mar_Deva:validation:182"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपश्चिम बंगालमध्ये 11 एप्रिलला झालेल्या मतदानापूर्वीचा हा फोटो आहे, असा दावा उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये काही जणांनी केला आहे. बहुतेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा फोटो मोदींच्या कूच बिहार इथल्या सभेचा असल्याचं म्हटलं आहे. 'नरेंद्र मोदी 2019' नावाच्या पब्लिक ग्रुपमध्ये म्हटलंय की, \"हा फोटो म्हणजे पश्चिम बंगालमधील भाजपच्या सभेचा नजारा आहे. कूच बिहार इथली सभा. आज तर ममता बॅनर्जी यांनी झोप उडाली असेल.\" भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 42 पैकी 23 जागा जिंकण्याचं लक्ष्य दिलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनुसार, भाजपचं केंद्रीय नेतृत्व सध्या पश्चिम बंगालवर विशेष लक्ष देत आहे. पण व्हायरल फोटोमध्ये भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या लोकांना पाहिल्यानंतर जे लोक याला मोदींच्या सभेतील म्हणून सांगत आहेत, त्यांचा दावा चुकीचा आहे. या फोटोचा भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही. सोशल मीडियावर अनेक जणांनी हा फोटो शेयर केला आहे. फोटोची सत्यता पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 एप्रिल 2019ला एक सभा घेतली होती. पण रिव्हर्स इमेज तंत्रज्ञानावरून हे लक्षात येतं की, ज्या व्हायरल फोटोला मोदींच्या सभेतील म्हटलं जातंय तो 2015मध्ये पहिल्यांदा इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता. आमच्या पडताळणीनुसार हे लक्षात आलं की, हा फोटो भारतातला नाही, तर थायलंडमधील समुत साखोन प्रांतातील आहे. या फोटोला बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करणारी वेबसाईट 'डीएमसी डॉट टीवी'नं 26 ऑक्टोबर 2015ला प्रसिद्धी दिली होती. डीएमसी म्हणजे 'धम्म मेडिटेशन बौद्धिजम' एक मीडिया नेटवर्क आहे. या वेबसाईटनुसार, बौद्ध धर्माशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांना ते कव्हर करतात. व्हायरल फोटोच्या वरती डावीकडे डीएमसी डॉट टीव्हीचा लोगो दिसून येतो. जवळपास 20 लाख बौध्दांचा उत्सव डीएमसीनुसार थायलंडमध्ये बौध्द धर्माला मानणारे भिक्षा-अर्पण करण्यासाठी एका मोठ्या उत्सवाचं आयोजन करतात. 2015मध्ये या पद्धतीच्या एका कार्यक्रमात जवळपास 10 हजार बौद्ध भिक्खू सामील झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या 20 लाख सांगण्यात आली होती. वेबसाईटनुसार या कार्यक्रमात थायलंडच्या 9 हून अधिक प्रांताचे बौद्ध भिक्खू, सरकारी कर्मचारी आणि सैनिक सहभागी झाले होते. 26 ऑक्टोबर 2015ला डीएमसी डॉट टीव्हीनं या कार्यक्रमाचे जवळपास 70 फोटो पोस्ट केले होते. वेबसाईटनुसार, या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन समुत साखोन सेंट्रल स्टेडियमसमोरील एकाचाई रोडवर करण्यात आलं होतं. 'गूगल अर्थ वेबसाईट'च्या साहाय्यानं आम्ही 'डीएमसी डॉट टीव्ही'च्या वेबसाईटच्या दाव्याची पुष्टी केली. आम्ही स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून त्या इमारतीला शोधलं, जी व्हायरल फोटोत दाखवण्यात आली होती. गूगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये आम्हाला ती पिवळी इमारत आणि तिला लागून असलेलं घर दिसून आलं. यापूर्वी चुकीचे दावे करण्यात आले या फोटोला चुकीचे संदर्भ देऊन पहिल्यांदाच शेयर करण्यात आलं, असं अजिबात नाही. 2008मध्ये 'भारतीय हिंदूंचा फोटो' असं म्हणत या फोटोला शेयर करण्यात आलं होतं. पण थायलंडच्या या फोटोसोबत करण्यात आलेले सर्व दावे खोटे आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "फेसबुक आणि ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो शेअर केला जात आहे. पश्चिम बंगाल इथल्या सभेतील हा फोटो असल्याचं म्हणत शेअर केला जातोय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपश्चिम बंगालमध्ये 11 एप्रिलला झालेल्या मतदानापूर्वीचा हा फोटो आहे, असा दावा उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये काही जणांनी केला आहे. बहुतेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा फोटो मोदींच्या कूच बिहार इथल्या सभेचा असल्याचं म्हटलं आहे. 'नरेंद्र मोदी 2019' नावाच्या पब्लिक ग्रुपमध्ये म्हटलंय की, \"हा फोटो म्हणजे पश्चिम बंगालमधील भाजपच्या सभेचा नजारा आहे. कूच बिहार इथली सभा. आज तर ममता बॅनर्जी यांनी झोप उडाली असेल.\" भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 42 पैकी 23 जागा जिंकण्याचं लक्ष्य दिलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनुसार, भाजपचं केंद्रीय नेतृत्व सध्या पश्चिम बंगालवर विशेष लक्ष देत आहे. पण व्हायरल फोटोमध्ये भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या लोकांना पाहिल्यानंतर जे लोक याला मोदींच्या सभेतील म्हणून सांगत आहेत, त्यांचा दावा चुकीचा आहे. या फोटोचा भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही. सोशल मीडियावर अनेक जणांनी हा फोटो शेयर केला आहे. फोटोची सत्यता पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 एप्रिल 2019ला एक सभा घेतली होती. पण रिव्हर्स इमेज तंत्रज्ञानावरून हे लक्षात येतं की, ज्या व्हायरल फोटोला मोदींच्या सभेतील म्हटलं जातंय तो 2015मध्ये पहिल्यांदा इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता. आमच्या पडताळणीनुसार हे लक्षात आलं की, हा फोटो भारतातला नाही, तर थायलंडमधील समुत साखोन प्रांतातील आहे. या फोटोला बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करणारी वेबसाईट 'डीएमसी डॉट टीवी'नं 26 ऑक्टोबर 2015ला प्रसिद्धी दिली होती. डीएमसी म्हणजे 'धम्म मेडिटेशन बौद्धिजम' एक मीडिया नेटवर्क आहे. या वेबसाईटनुसार, बौद्ध धर्माशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांना ते कव्हर करतात. व्हायरल फोटोच्या वरती डावीकडे डीएमसी डॉट टीव्हीचा लोगो दिसून येतो. जवळपास 20 लाख बौध्दांचा उत्सव डीएमसीनुसार थायलंडमध्ये बौध्द धर्माला मानणारे भिक्षा-अर्पण करण्यासाठी एका मोठ्या उत्सवाचं आयोजन करतात. 2015मध्ये या पद्धतीच्या एका कार्यक्रमात जवळपास 10 हजार बौद्ध भिक्खू सामील झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या 20 लाख सांगण्यात आली होती. वेबसाईटनुसार या कार्यक्रमात थायलंडच्या 9 हून अधिक प्रांताचे बौद्ध भिक्खू, सरकारी कर्मचारी आणि सैनिक सहभागी झाले होते. 26 ऑक्टोबर 2015ला डीएमसी डॉट टीव्हीनं या कार्यक्रमाचे जवळपास 70 फोटो पोस्ट केले होते. वेबसाईटनुसार, या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन समुत साखोन सेंट्रल स्टेडियमसमोरील एकाचाई रोडवर करण्यात आलं होतं. 'गूगल अर्थ वेबसाईट'च्या साहाय्यानं आम्ही 'डीएमसी डॉट टीव्ही'च्या वेबसाईटच्या दाव्याची पुष्टी केली. आम्ही स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून त्या इमारतीला शोधलं, जी व्हायरल फोटोत दाखवण्यात आली होती. गूगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये आम्हाला ती पिवळी इमारत आणि तिला लागून असलेलं घर दिसून आलं. यापूर्वी चुकीचे दावे करण्यात आले या फोटोला चुकीचे संदर्भ देऊन पहिल्यांदाच शेयर करण्यात आलं, असं अजिबात नाही. 2008मध्ये 'भारतीय हिंदूंचा फोटो' असं म्हणत या फोटोला शेयर करण्यात आलं होतं. पण थायलंडच्या या फोटोसोबत करण्यात आलेले सर्व दावे खोटे आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 289, "source_item_id": "289", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2949, "clean_index": 183, "clean_language_index": "mar_Deva:validation:183"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतिकात्मक सोमवारपासून (29 एप्रिल) हा नियम लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून हा तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. बुरखा किंवा निकाब घालणाऱ्या मुस्लीम महिलांचा या निर्णयात उल्लेख केला नाहीये पण सरसकट सगळ्यांच लोकाना यापुढं चेहरा झाकता येणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. श्रीलंका बाँब हल्ल्याचे धागदोरे केरळमध्येही लागत असल्याचं समोर येत आहे. हल्ल्याचा सुत्रधार झारान हाशिमच्या नातेवाईकांचा मृत्यू बाँब हल्ल्यानंतर संपूर्ण श्रीलंकेत तपास मोहीम चालू आहे. याच तपास मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी पोलिसांच्या एका पथकाने सैंथमारूथू या ठिकाणी एका घरावर धाड टाकली. सैंथमारूथू हे ठिकाण या हल्ल्याचा संशयित सूत्रधार असलेल्या झहरान हाशिम यांच्या गावाजवळच आहे. त्या वेळी पोलीस कारवाई सुरू असताना एका बंदुकधाऱ्याने पोलिसांच्या पथकावर गोळीबार सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर तिघांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा मुलं आणि तीन महिला यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय तीन जण गोळीबारात मृत्युमुखी पडले, असं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये झहरान हाशिमचे वडील आणि त्याच्या दोन भावांचा मृत्यू झाल्याचं हाशिमच्या जवळच्या नातेवाईकांनी बीबीसीला सांगितलं. Reuters वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मोहमद हाशिम आणि त्यांचे मुलगे झैनी हाशिम आणि रिलवा हाशिम यांचा समावेश आहे. त्यादिवशी काय घडलं? कोलंबो, नेगोम्बो आणि बट्टीकोला इथल्या चर्चमध्ये आणि कोलंबोतल्या शांग्री-ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल याठिकाणी एकूण 8 स्फोट झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 8.45 वाजता पहिल्यांदा बाँबस्फोट झाल्याच वृत्त आलं. त्यांनंतर एकामागून एक असे सहा स्फोट झाले. पोलिस जेव्हा हल्लेखोरांचा शोध घेत होते तेव्हा आणखी दोन स्फोट घडले. म्हणजे एकूण आठ स्फोट काही मिनिटांच्या अंतराने झाले. हल्ल्यात 253 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आठव्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकारीही मारले गेलेत. हल्ला कुणी केला? हे स्फोट घडवण्याचा संशय 9 जणांवर आहे. झहरान हाशिम या कट्टर धर्मप्रचारकाने हा हल्ला घडवल्याचं सांगितलं जातं. त्याचा कोलंबोमधील शांग्री-ला हॉटेलातील स्फोटात मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच मसाला व्यापारी मोहम्मद युसुफ इब्राहिमच्या दोन मुलांचाही यात समावेश असल्याचं सांगितलं जातं. स्फोटांनंतर इब्राहिमला पकडण्यात आलं आहे. त्याच्या एका मुलाने झहरानबरोबर शांग्री ला हॉटेलमध्ये स्फोट घडवल्याचं समजतं. तर दुसऱ्याने सिनॅमन ग्रँड हॉटेलला लक्ष्य केलं. झहरान हाशिम या हल्लेखोरांपैकी बहुतेक सर्वजण उच्चशिक्षित होते तसंच मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गातील होते, असं श्रीलंकेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतरही कार्यवाही का करण्यात आली नाही, यासंदर्भात श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर 24 संशयितांना ताब्यात घेतल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेले सगळे नागरीक हे श्रीलंकनच आहेत. 'आंतरराष्ट्रीय नेटवर्क'च्या मदतीने हे साखळी बॉम्बस्फोट घडवल्याचं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नॅशनल तोविड जमात या स्थानिक जिहादी गटाने हे स्फोट घडवले आणि त्यासाठी परदेशी दहशतवादी संघटनांची मदत घेण्यात आली, असा दावा श्रीलंकेच्या सरकारने केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतिकात्मक सोमवारपासून (29 एप्रिल) हा नियम लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून हा तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. बुरखा किंवा निकाब घालणाऱ्या मुस्लीम महिलांचा या निर्णयात उल्लेख केला नाहीये पण सरसकट सगळ्यांच लोकाना यापुढं चेहरा झाकता येणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. श्रीलंका बाँब हल्ल्याचे धागदोरे केरळमध्येही लागत असल्याचं समोर येत आहे. हल्ल्याचा सुत्रधार झारान हाशिमच्या नातेवाईकांचा मृत्यू बाँब हल्ल्यानंतर संपूर्ण श्रीलंकेत तपास मोहीम चालू आहे. याच तपास मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी पोलिसांच्या एका पथकाने सैंथमारूथू या ठिकाणी एका घरावर धाड टाकली. सैंथमारूथू हे ठिकाण या हल्ल्याचा संशयित सूत्रधार असलेल्या झहरान हाशिम यांच्या गावाजवळच आहे. त्या वेळी पोलीस कारवाई सुरू असताना एका बंदुकधाऱ्याने पोलिसांच्या पथकावर गोळीबार सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर तिघांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा मुलं आणि तीन महिला यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय तीन जण गोळीबारात मृत्युमुखी पडले, असं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये झहरान हाशिमचे वडील आणि त्याच्या दोन भावांचा मृत्यू झाल्याचं हाशिमच्या जवळच्या नातेवाईकांनी बीबीसीला सांगितलं. Reuters वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मोहमद हाशिम आणि त्यांचे मुलगे झैनी हाशिम आणि रिलवा हाशिम यांचा समावेश आहे. त्यादिवशी काय घडलं? कोलंबो, नेगोम्बो आणि बट्टीकोला इथल्या चर्चमध्ये आणि कोलंबोतल्या शांग्री-ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल याठिकाणी एकूण 8 स्फोट झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 8.45 वाजता पहिल्यांदा बाँबस्फोट झाल्याच वृत्त आलं. त्यांनंतर एकामागून एक असे सहा स्फोट झाले. पोलिस जेव्हा हल्लेखोरांचा शोध घेत होते तेव्हा आणखी दोन स्फोट घडले. म्हणजे एकूण आठ स्फोट काही मिनिटांच्या अंतराने झाले. हल्ल्यात 253 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आठव्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकारीही मारले गेलेत. हल्ला कुणी केला? हे स्फोट घडवण्याचा संशय 9 जणांवर आहे. झहरान हाशिम या कट्टर धर्मप्रचारकाने हा हल्ला घडवल्याचं सांगितलं जातं. त्याचा कोलंबोमधील शांग्री-ला हॉटेलातील स्फोटात मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच मसाला व्यापारी मोहम्मद युसुफ इब्राहिमच्या दोन मुलांचाही यात समावेश असल्याचं सांगितलं जातं. स्फोटांनंतर इब्राहिमला पकडण्यात आलं आहे. त्याच्या एका मुलाने झहरानबरोबर शांग्री ला हॉटेलमध्ये स्फोट घडवल्याचं समजतं. तर दुसऱ्याने सिनॅमन ग्रँड हॉटेलला लक्ष्य केलं. झहरान हाशिम या हल्लेखोरांपैकी बहुतेक सर्वजण उच्चशिक्षित होते तसंच मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गातील होते, असं श्रीलंकेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतरही कार्यवाही का करण्यात आली नाही, यासंदर्भात श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर 24 संशयितांना ताब्यात घेतल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेले सगळे नागरीक हे श्रीलंकनच आहेत. 'आंतरराष्ट्रीय नेटवर्क'च्या मदतीने हे साखळी बॉम्बस्फोट घडवल्याचं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नॅशनल तोविड जमात या स्थानिक जिहादी गटाने हे स्फोट घडवले आणि त्यासाठी परदेशी दहशतवादी संघटनांची मदत घेण्यात आली, असा दावा श्रीलंकेच्या सरकारने केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 290, "source_item_id": "290", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3143, "clean_index": 184, "clean_language_index": "mar_Deva:validation:184"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nही ममी असलेल्या 5 वर्षांच्या मुलीचं पोर्ट्रेट या ममीवर आहे. ममीला गुंडाळण्यात आलेल्या कपड्याच्या आत काय आहे, याचं त्रिमितीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न संशोधक यावेळी करत आहेत. ही ममी एका पाच वर्षांच्या मुलीची आहे. या ममीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मृतदेह तर जतन करण्यात आला आहेच, याशिवाय या मुलीच्या चेहऱ्याचं चित्रही ममीच्या मुखावर लावण्यात आलं आहे. याला ममी पोर्ट्रेट म्हणतात. ममी बनवण्याची इजिप्शियन पद्धती आणि पोर्ट्रेट रेखाटण्याची रोमन पद्धती एकाच प्रकारे ममी पोर्ट्रेटमध्ये दिसते. अशा प्रकारच्या 100 पोर्ट्रेट ममी सध्या सुस्थितीत आहेत. हे पेंटिंगवरून ही मुलगी पूर्वी कशी दिसत असेल याचा अंदाज बांधता येतो. नव्या संशोधनात ममीला गुंडाळण्यात आलेल्या कापडाला धक्का न लावता, स्कॅनिंगची प्रक्रिया करण्यात येईल. यातून या मुलीचं आयुष्य आणि मृत्यू यावर अधिक प्रकाश टाकता येणार आहे. या ममीमध्ये काय आहे, याचा शोध संशोधकांना घ्यायचा आहे. मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधले संशोधक मार्क वॉल्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"या मुलीचा मृत्यू पाचव्या वर्षी झाला, हे पाहून वाईट वाटतं. आतापर्यंतचा अभ्यास सांगतो की, ही मुलगी सुदृढ होती. कोणत्यातरी आघाताने तिचा मृत्यू झाला असावा, असं वाटत नाही. मलेरिया किंवा गोवर अशा एखाद्या आजाराने तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.\" या ममीचा शोध 1911मध्ये पुरातत्व संशोधक सर विल्यम फ्लिंडर्स पेट्री यांनी इजिप्तमधील हावारा इथ लावला होता. पुढच्या वर्षी ही ममी शिकागोमध्ये आणण्यात आली. ही ममी सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या ममीच्या आत काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. ही ममी नार्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी कँपसमध्ये होती. ती प्राथमिक सिटी स्कॅनसाठी शिकागोमधल्या हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आली. आता ती अरगॉन नॅशनल लॅबॉरिटीमध्ये नेण्यात आली आहे. या स्कॅनिंगसाठी सिंक्रोट्रॉन एक्सरेचा वापर करण्यात येत आहे. या ममीची हाडं आणि दात यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. ममीची प्रक्रिया करताना मेंदू काढण्यात येत असे. मेंदूच्या जागी काय ठेवलं जात होतं, याचाही अभ्यास संशोधकांना करायचा आहे. ममी निर्मितीची प्रक्रिया, मृतदेह ठेवण्याची पद्धत यावरही संशोधकांना अभ्यास करायचा आहे. ही ममी 1911ला शोधण्यात आली. डोकं आणि पायांच्या भोवताली वायरसारखं काही असल्याचंही संशोधकांना आढळलं आहे. पण ही वायर म्हणजे उत्खननावेळी लावण्यात आलेल्या पिना असू शकतील, असंही संशोधकांना वाटतं. ही प्रयोगशाळा अमेरिकेच्या ऊर्जा विभागाची आहे. या एक्सरेमधून निर्माण होणाऱ्या किरणांच्या साहाय्याने पदार्थाची नॅनोटेक्नॉलॉजीच्या पातळीवर चिकित्सा करता येते. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रा. स्टुअर्ट स्टॉक म्हणाले, \"ममीमधील हाडं हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे.\" काळाच्या ओघात हाडांमध्ये कसे बदल होत गेले याचा अभ्यास महत्त्वाचा आहे, असं संशोधकांना वाटतं. आताची मानवी हाडं आणि प्राचीन काळातील मानवी हाडं यात कसा बदल झाला आहे, याचा अभ्यास करता येईल, असं त्यांना वाटतं. त्याकाळातील लहान मुलांचाही अभ्यास संशोधकांना करायचा आहे. इतिहास विभागातील सहप्राध्यापक टॅको टेरपास्ट्रा म्हणाले, \"त्या काळातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलं त्यांचा दहावा वाढदिवस पाहू शकत नसत. एवढं जीवनमान कमी होतं.\" प्रा. वॉल्टन म्हणाले, \"या मुलीचं पोर्ट्रेट आणि तुलनात्मकदृष्ट्या महाग दफनविधी लक्षात घेतला तर या मुलीला गावात मोठा मान होता असं लक्षात येतं.\" हे पाहिलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इजिप्तमधील पिरॅमिड आणि ममी हा जगभरात आजही औत्सुक्याचा विषय आहे. नव्या संशोधनात उच्चक्षमतेच्या सिंक्रोटॉन एक्सरेचा वापर करून या ममीच्या अंतरंगाचा उलगडा करण्यात प्रयत्न संशोधक करत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nही ममी असलेल्या 5 वर्षांच्या मुलीचं पोर्ट्रेट या ममीवर आहे. ममीला गुंडाळण्यात आलेल्या कपड्याच्या आत काय आहे, याचं त्रिमितीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न संशोधक यावेळी करत आहेत. ही ममी एका पाच वर्षांच्या मुलीची आहे. या ममीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मृतदेह तर जतन करण्यात आला आहेच, याशिवाय या मुलीच्या चेहऱ्याचं चित्रही ममीच्या मुखावर लावण्यात आलं आहे. याला ममी पोर्ट्रेट म्हणतात. ममी बनवण्याची इजिप्शियन पद्धती आणि पोर्ट्रेट रेखाटण्याची रोमन पद्धती एकाच प्रकारे ममी पोर्ट्रेटमध्ये दिसते. अशा प्रकारच्या 100 पोर्ट्रेट ममी सध्या सुस्थितीत आहेत. हे पेंटिंगवरून ही मुलगी पूर्वी कशी दिसत असेल याचा अंदाज बांधता येतो. नव्या संशोधनात ममीला गुंडाळण्यात आलेल्या कापडाला धक्का न लावता, स्कॅनिंगची प्रक्रिया करण्यात येईल. यातून या मुलीचं आयुष्य आणि मृत्यू यावर अधिक प्रकाश टाकता येणार आहे. या ममीमध्ये काय आहे, याचा शोध संशोधकांना घ्यायचा आहे. मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधले संशोधक मार्क वॉल्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"या मुलीचा मृत्यू पाचव्या वर्षी झाला, हे पाहून वाईट वाटतं. आतापर्यंतचा अभ्यास सांगतो की, ही मुलगी सुदृढ होती. कोणत्यातरी आघाताने तिचा मृत्यू झाला असावा, असं वाटत नाही. मलेरिया किंवा गोवर अशा एखाद्या आजाराने तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.\" या ममीचा शोध 1911मध्ये पुरातत्व संशोधक सर विल्यम फ्लिंडर्स पेट्री यांनी इजिप्तमधील हावारा इथ लावला होता. पुढच्या वर्षी ही ममी शिकागोमध्ये आणण्यात आली. ही ममी सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या ममीच्या आत काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. ही ममी नार्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी कँपसमध्ये होती. ती प्राथमिक सिटी स्कॅनसाठी शिकागोमधल्या हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आली. आता ती अरगॉन नॅशनल लॅबॉरिटीमध्ये नेण्यात आली आहे. या स्कॅनिंगसाठी सिंक्रोट्रॉन एक्सरेचा वापर करण्यात येत आहे. या ममीची हाडं आणि दात यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. ममीची प्रक्रिया करताना मेंदू काढण्यात येत असे. मेंदूच्या जागी काय ठेवलं जात होतं, याचाही अभ्यास संशोधकांना करायचा आहे. ममी निर्मितीची प्रक्रिया, मृतदेह ठेवण्याची पद्धत यावरही संशोधकांना अभ्यास करायचा आहे. ही ममी 1911ला शोधण्यात आली. डोकं आणि पायांच्या भोवताली वायरसारखं काही असल्याचंही संशोधकांना आढळलं आहे. पण ही वायर म्हणजे उत्खननावेळी लावण्यात आलेल्या पिना असू शकतील, असंही संशोधकांना वाटतं. ही प्रयोगशाळा अमेरिकेच्या ऊर्जा विभागाची आहे. या एक्सरेमधून निर्माण होणाऱ्या किरणांच्या साहाय्याने पदार्थाची नॅनोटेक्नॉलॉजीच्या पातळीवर चिकित्सा करता येते. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रा. स्टुअर्ट स्टॉक म्हणाले, \"ममीमधील हाडं हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे.\" काळाच्या ओघात हाडांमध्ये कसे बदल होत गेले याचा अभ्यास महत्त्वाचा आहे, असं संशोधकांना वाटतं. आताची मानवी हाडं आणि प्राचीन काळातील मानवी हाडं यात कसा बदल झाला आहे, याचा अभ्यास करता येईल, असं त्यांना वाटतं. त्याकाळातील लहान मुलांचाही अभ्यास संशोधकांना करायचा आहे. इतिहास विभागातील सहप्राध्यापक टॅको टेरपास्ट्रा म्हणाले, \"त्या काळातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलं त्यांचा दहावा वाढदिवस पाहू शकत नसत. एवढं जीवनमान कमी होतं.\" प्रा. वॉल्टन म्हणाले, \"या मुलीचं पोर्ट्रेट आणि तुलनात्मकदृष्ट्या महाग दफनविधी लक्षात घेतला तर या मुलीला गावात मोठा मान होता असं लक्षात येतं.\" हे पाहिलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 291, "source_item_id": "291", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3128, "clean_index": 185, "clean_language_index": "mar_Deva:validation:185"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो आणि पोलीस प्रमुख पी जयसुंदरा यांना हटवलं आहे. आतापर्यंत नऊ हल्लेखोरांना ओळखण्यात आलं आहे. ते सगळे श्रीलंकेचे आहेत. श्रीलंकेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 स्फोटांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये 3 चर्च आणि 4 हॉटेलांमध्ये स्फोट घडवण्यात आले. आतापर्यंत 24 संशयित ताब्यात घेतले आहेत. हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा सहभाग होता का, याची श्रीलंकन सरकार चौकशी करत आहे. हल्लेखोरांपैकी एकजणाने UK आणि ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलं होतं. गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार चार प्रकारे हल्ले होऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं. आत्मघातकी, हत्यारांसह, विस्फोटकांचा ट्रक घुसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा चाकू हल्ला होऊ शकतो. इतकंच नव्हे तर यात काही संशयितांची नावंही होती. तसंच त्यांचे टेलिफोन नंबरही देण्यात आले होते. गुप्तचर यंत्रणांकडे हा रिपोर्ट होता पण त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना नव्हती, असं श्रीलंकेचे माहिती प्रसारण मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितलं. सरकारी यंत्रणांकडून कोणती मोठी चूक झाली? \"आपण जबाबदारी स्विकारायला पाहिजे. कारण संवेदनशील माहिती जर का योग्य व्यक्तींसोबत शेअर केली असती तर हा हल्ला टाळता आला असता किंवा त्याची तीव्रता कमी केली असती,\" असं श्रीलंकेचे उप संरक्षण मंत्री रुवान विजयवर्धने यांनी म्हटलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणुनबून ही माहिती सांगितली नाही, असा आरोप श्रीलंकेच्या संसदेचे विरोधी पक्षनेते लक्ष्मण किरिएल्ला यांनी केला आहे. हल्ल्याची माहिती असतानाही सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतंही पाऊल का उचचलं नाही? असं ते म्हणाले. भारताच्या गुप्तचर संस्थेकडून याबाबत 4 एप्रिल रोजीच माहिती देण्यात आली होती, पण ही माहिती राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना देण्यात आली नाही, असं ते पुढं म्हणाले. हल्लेखोरांविषयी आतापर्यंत काय कळालं? या हल्ल्यामागचा संशयित म्होरक्या झहरान हाशिम याविषयी आतापर्यंत काहीही माहिती हाती लागली नाही. इस्लामिक स्टेटनं रिलीज केलेल्या व्हीडिओमध्ये झहरान दाखवण्यात आला आहे. पण पोलिसांना त्याच्याविषयी अजून काहीच पत्ता लागलेला नाही. झहरानची बहीण मोहम्मद हाशिम मदानियाने बीबीसीला सांगितलं, \"त्याच्या कारस्थानाबद्दल मला मीडियामधूनच कळलं. तो असं काही करेल यावर मला काही क्षण विश्वासच बसला नाही. मला त्याची घृणा येतेय. तो माझा भाऊ असला तरी हे त्याच्याकडून अपेक्षित नाही. मला त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही.\" 'हल्लेखोर सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातले' \"बहुतेक हल्लेखोर हे सुशिक्षित आणि मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग घरातले आहेत,\" असं श्रीलंकेचे संरक्षणमंत्री आर विजयवर्धने यांनी सांगितंल आहे. बीबीसीचे संरक्षण विषयातले प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांचं विश्लेषण हल्लेखोर हे सुशिक्षित आणि मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग घरातले असणं ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. गरिबी आणि बेरोजगारीमुळं अनेक तरूण कट्टरवादी विचारांकडे वळतात. पण आरामदायी आणि चांगलं जीवन सोडूनही काहीजण हिंसेकडं वळलेले दिसतात. अमेरिकेवर 9/11चा हल्ला करणाऱ्यांपैकी झियाद जराह हा लेबॉनॉनमधल्या सधन कुटुंबातला होता. त्यानेच United Airlines flight 93चे हल्ल्यासाठी अपहरण केलं होतं. इस्लामिक स्टेटचं काम करणारा मोहम्मद एम वाझी उर्फ जिहादी जॉन याने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर ISमध्ये सहभागी झालेले अनेक युरोपीय तरूण हे उच्च शिक्षित आहेत. अल-कायदाची स्थापन करणारा ओसामा बिन लादेन हाही सधन घरातला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारतीय गुप्तचर संस्थांनी हल्ल्याच्या एक महिनाआधीच त्याची कल्पना दिली होती. तरीही ही माहिती योग्य सरकारमधल्या योग्य व्यक्तींना दिली नाही, असं श्रीलंकन संसदेत सांगण्यात आलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो आणि पोलीस प्रमुख पी जयसुंदरा यांना हटवलं आहे. आतापर्यंत नऊ हल्लेखोरांना ओळखण्यात आलं आहे. ते सगळे श्रीलंकेचे आहेत. श्रीलंकेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 स्फोटांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये 3 चर्च आणि 4 हॉटेलांमध्ये स्फोट घडवण्यात आले. आतापर्यंत 24 संशयित ताब्यात घेतले आहेत. हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा सहभाग होता का, याची श्रीलंकन सरकार चौकशी करत आहे. हल्लेखोरांपैकी एकजणाने UK आणि ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलं होतं. गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार चार प्रकारे हल्ले होऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं. आत्मघातकी, हत्यारांसह, विस्फोटकांचा ट्रक घुसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा चाकू हल्ला होऊ शकतो. इतकंच नव्हे तर यात काही संशयितांची नावंही होती. तसंच त्यांचे टेलिफोन नंबरही देण्यात आले होते. गुप्तचर यंत्रणांकडे हा रिपोर्ट होता पण त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना नव्हती, असं श्रीलंकेचे माहिती प्रसारण मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितलं. सरकारी यंत्रणांकडून कोणती मोठी चूक झाली? \"आपण जबाबदारी स्विकारायला पाहिजे. कारण संवेदनशील माहिती जर का योग्य व्यक्तींसोबत शेअर केली असती तर हा हल्ला टाळता आला असता किंवा त्याची तीव्रता कमी केली असती,\" असं श्रीलंकेचे उप संरक्षण मंत्री रुवान विजयवर्धने यांनी म्हटलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणुनबून ही माहिती सांगितली नाही, असा आरोप श्रीलंकेच्या संसदेचे विरोधी पक्षनेते लक्ष्मण किरिएल्ला यांनी केला आहे. हल्ल्याची माहिती असतानाही सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतंही पाऊल का उचचलं नाही? असं ते म्हणाले. भारताच्या गुप्तचर संस्थेकडून याबाबत 4 एप्रिल रोजीच माहिती देण्यात आली होती, पण ही माहिती राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना देण्यात आली नाही, असं ते पुढं म्हणाले. हल्लेखोरांविषयी आतापर्यंत काय कळालं? या हल्ल्यामागचा संशयित म्होरक्या झहरान हाशिम याविषयी आतापर्यंत काहीही माहिती हाती लागली नाही. इस्लामिक स्टेटनं रिलीज केलेल्या व्हीडिओमध्ये झहरान दाखवण्यात आला आहे. पण पोलिसांना त्याच्याविषयी अजून काहीच पत्ता लागलेला नाही. झहरानची बहीण मोहम्मद हाशिम मदानियाने बीबीसीला सांगितलं, \"त्याच्या कारस्थानाबद्दल मला मीडियामधूनच कळलं. तो असं काही करेल यावर मला काही क्षण विश्वासच बसला नाही. मला त्याची घृणा येतेय. तो माझा भाऊ असला तरी हे त्याच्याकडून अपेक्षित नाही. मला त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही.\" 'हल्लेखोर सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातले' \"बहुतेक हल्लेखोर हे सुशिक्षित आणि मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग घरातले आहेत,\" असं श्रीलंकेचे संरक्षणमंत्री आर विजयवर्धने यांनी सांगितंल आहे. बीबीसीचे संरक्षण विषयातले प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांचं विश्लेषण हल्लेखोर हे सुशिक्षित आणि मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग घरातले असणं ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. गरिबी आणि बेरोजगारीमुळं अनेक तरूण कट्टरवादी विचारांकडे वळतात. पण आरामदायी आणि चांगलं जीवन सोडूनही काहीजण हिंसेकडं वळलेले दिसतात. अमेरिकेवर 9/11चा हल्ला करणाऱ्यांपैकी झियाद जराह हा लेबॉनॉनमधल्या सधन कुटुंबातला होता. त्यानेच United Airlines flight 93चे हल्ल्यासाठी अपहरण केलं होतं. इस्लामिक स्टेटचं काम करणारा मोहम्मद एम वाझी उर्फ जिहादी जॉन याने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर ISमध्ये सहभागी झालेले अनेक युरोपीय तरूण हे उच्च शिक्षित आहेत. अल-कायदाची स्थापन करणारा ओसामा बिन लादेन हाही सधन घरातला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 292, "source_item_id": "292", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3254, "clean_index": 186, "clean_language_index": "mar_Deva:validation:186"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाहा व्हीडिओ : बिहारमधला बिनबायकांचा तमाशा पाहिलात का? \"सर, तुम्ही या प्रसाधनगृहात जाऊ शकत नाही.\" गार्डचा मागून आवाज आला. \"भैय्या, माझं नाव राकेश आहे. ओळखलं नाही का? तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी! आता आमचा शो आहे. थिएटर ऑलिम्पिकमध्ये आम्ही लौंडा नाच करणार आहोत.\" दिल्लीत यंदा पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक फेस्टिवल पार पडलं. जगभरातल्या जवळपास 30 देशांतल्या 25,000 कलाकारांनी यात सहभाग नोंदवला. समारोप सोहळ्यात राकेश कुमार यांच्या 'लौंडा नाच'ने सर्वांची मनं जिंकली. राकेश दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) शिकतात. हे तेच NSD आहे जिथे अनुपम खेर, पंकज कपूर आणि ओम पुरी यांच्यासारखे प्रसिद्ध अभिनेते शिकले आहेत. जिद्द राकेश मूळचे बिहारमधल्या सिवानचे. NSD मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना सलग पाच वेळा परीक्षा द्यावी लागली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणारे राकेश शेवटच्या राऊंडमध्ये मात्र नेहमी अयशस्वी होत. पण जिद्दीच्या जोरावर अपयशाचा पाडाव करता येतो. राकेश यांची जिद्द शेवटी त्यांना NSDमध्ये घेऊन आली. आणि आज मुलीच्या वेशभूषेत राकेश यांनी दमदार लौंडा नाच केला. लौंडा नाच आहे काय? बिहारच्या ग्रामीण भागात लौंडा नाच खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातल्या बिनबायकांच्या तमाशाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. हा बिहारमधला तसाच एक प्रकार. यात स्त्रियांचा वेष परिधान करून पुरुष नृत्य करतात. भोजपुरीचे शेक्सपियर समजले जाणाऱ्या भिखारी ठाकूर यांना हे कलाकार आदर्श मानतात. ठाकूर यांचं 'बिदेसिया' हे नाटक राकेश यांनी त्यांच्या गुरूंसोबत अनेक व्यासपीठांवर सादर केलं आहे. पण आता ही कला हळूहळू लयास जात आहे. यात पुरुष महिलांप्रमाणे मेक-अप करून नाचतात. पण याला अश्लील संवाद आणि इशाऱ्यांसाठीही ओळखलं जातं. NSD सारख्या व्यासपीठावर लौंडा नाच सादर करण्याची कल्पना राकेश यांना कशी सुचली? \"व्यावसायिकरीत्या लौंडा नाच करेन, असा विचार मी कधीच केला नव्हता. लहान असताना एखाद्याच्या लग्नाला गेलो की तिथे मुली नाचताना दिसायच्या. मग मी स्वत: त्यांच्यासोबत नाचायला लागायचो. घरी आल्यानंतर मात्र खूप मार खावा लागायचा. पण तरीही मी ऐकायचो नाही ,\" राकेश सांगतात. राकेश यांची लौंडा नाचविषयीची आवड तिथूनच सुरू झाली. बालपणीची एक घटना आठवत राकेश सांगतात, \"सहावीत होतो तेव्हा एकदा मॅडमनी सांगितलं - 'ज्यांना ज्यांना नाटकात काम करायचं असेल त्यांनी हात वर करा'. मी नाटकात भाग घेतला आणि मुलीची भूमिका निभावली. माझ्या भूमिकेची लोकांनी खूप स्तुती केली. यानंतर तर मला यो गोष्टीचा नादच लागला.\" 'कला आहे, देह व्यापार थोडीच करतो!' लौंडा नाचला आणखी एक वेगळा पैलू आहे. यात काम करणाऱ्या मुलांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. \"लौंडा जा ता, माल ठीक बा, चल खोपचा में चल (म्हणजे 'हा लौंडा नाच करतो. माल ठीक आहे. चल खोपच्यात चल') अशा कमेंट्स राकेश यांनीही ऐकल्या आहेत. अशा कमेंट्स ऐकून असं वाटतं की लोक जणू सेक्स वर्करसोबतच बोलणी करत आहेत. \"आम्ही देह व्यापार थोडीच करतो? ही तर एक कला आहे,\" राकेश सांगतात. पण समाजासारखंच त्यांच्या परिवारानंही या कलेचा तिरस्कार केला का? राकेश बालपणीचा एक किस्सा ऐकवतात - \"माझ्या परिवारातल्या कुणीच मला कधी थांबवलं नाही. माझ्या वडिलांनी तर सर्वप्रथम व्यासपीठावर येऊन मला बक्षीस दिलं होतं, तेही 500 रुपये. खूप चांगलं वाटलं होतं.\" \"माझे वडील सैन्यात आहेत. त्यांच्याकडे बघितल्यास एकदम कठोर वाटतात. पण त्यांनी मला प्रोत्साहित केलं तेव्हा मात्र मला खूप छान वाटलं,\" राकेश पुढे सांगतात. NSDच्या व्यासपीठावर लौंडा नाच \"ढोल आणि हार्मोनियम वाजवून, झाल वाजवून जेव्हा पुरुष उड्या मारत नृत्य करतो तेव्हा त्यात वेगळीच मजा असते,\" असं राकेश लौंडा नाचबद्दल सांगतात. \"लहानपणापासूनच माझा आवाज गोड होता आणि मी नृत्य चांगलं करायचो. आता तर मी मेक-अप करून, खोटे स्तन लावून तर मी पूर्णपणे परफॉर्मन्समध्ये हरवून जातो,\" राकेश पुढे सांगतात. पण आता ही कला लयास जाण्याच्या मार्गावर आहे, असं राकेश यांना वाटतं. \"असा नाच करणारे खूप कमी लोक उरले आहेत. त्यामुळे ही कला मरायला नको,\" असं त्यांना वाटतं. \"NSDच्या व्यासपीठावर आणून मी या कलेला एक ओळख देऊ पाहत आहे, जेणेकरून ही कला जिवंत राहील.\" हेही वाचलंत का? भारतातील काही मोजक्याच पुरुष बेली डान्सरपैकी इशान हिलाल एक आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "एप्रिलचा महिना होता. रात्रीचे 8 वाजले होते. तिने विनाओढणी चोळी आणि लहेंगा घातला होता. ओठांवर लिपस्टिक होतं, डोळ्यांत काजळ, कपाळावर बिंदी आणि लांबसडक केसांवर रबरबँड होता. आणि ती दिल्लीतल्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये पुरुषांच्या प्रसाधनगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाहा व्हीडिओ : बिहारमधला बिनबायकांचा तमाशा पाहिलात का? \"सर, तुम्ही या प्रसाधनगृहात जाऊ शकत नाही.\" गार्डचा मागून आवाज आला. \"भैय्या, माझं नाव राकेश आहे. ओळखलं नाही का? तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी! आता आमचा शो आहे. थिएटर ऑलिम्पिकमध्ये आम्ही लौंडा नाच करणार आहोत.\" दिल्लीत यंदा पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक फेस्टिवल पार पडलं. जगभरातल्या जवळपास 30 देशांतल्या 25,000 कलाकारांनी यात सहभाग नोंदवला. समारोप सोहळ्यात राकेश कुमार यांच्या 'लौंडा नाच'ने सर्वांची मनं जिंकली. राकेश दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) शिकतात. हे तेच NSD आहे जिथे अनुपम खेर, पंकज कपूर आणि ओम पुरी यांच्यासारखे प्रसिद्ध अभिनेते शिकले आहेत. जिद्द राकेश मूळचे बिहारमधल्या सिवानचे. NSD मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना सलग पाच वेळा परीक्षा द्यावी लागली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणारे राकेश शेवटच्या राऊंडमध्ये मात्र नेहमी अयशस्वी होत. पण जिद्दीच्या जोरावर अपयशाचा पाडाव करता येतो. राकेश यांची जिद्द शेवटी त्यांना NSDमध्ये घेऊन आली. आणि आज मुलीच्या वेशभूषेत राकेश यांनी दमदार लौंडा नाच केला. लौंडा नाच आहे काय? बिहारच्या ग्रामीण भागात लौंडा नाच खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातल्या बिनबायकांच्या तमाशाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. हा बिहारमधला तसाच एक प्रकार. यात स्त्रियांचा वेष परिधान करून पुरुष नृत्य करतात. भोजपुरीचे शेक्सपियर समजले जाणाऱ्या भिखारी ठाकूर यांना हे कलाकार आदर्श मानतात. ठाकूर यांचं 'बिदेसिया' हे नाटक राकेश यांनी त्यांच्या गुरूंसोबत अनेक व्यासपीठांवर सादर केलं आहे. पण आता ही कला हळूहळू लयास जात आहे. यात पुरुष महिलांप्रमाणे मेक-अप करून नाचतात. पण याला अश्लील संवाद आणि इशाऱ्यांसाठीही ओळखलं जातं. NSD सारख्या व्यासपीठावर लौंडा नाच सादर करण्याची कल्पना राकेश यांना कशी सुचली? \"व्यावसायिकरीत्या लौंडा नाच करेन, असा विचार मी कधीच केला नव्हता. लहान असताना एखाद्याच्या लग्नाला गेलो की तिथे मुली नाचताना दिसायच्या. मग मी स्वत: त्यांच्यासोबत नाचायला लागायचो. घरी आल्यानंतर मात्र खूप मार खावा लागायचा. पण तरीही मी ऐकायचो नाही ,\" राकेश सांगतात. राकेश यांची लौंडा नाचविषयीची आवड तिथूनच सुरू झाली. बालपणीची एक घटना आठवत राकेश सांगतात, \"सहावीत होतो तेव्हा एकदा मॅडमनी सांगितलं - 'ज्यांना ज्यांना नाटकात काम करायचं असेल त्यांनी हात वर करा'. मी नाटकात भाग घेतला आणि मुलीची भूमिका निभावली. माझ्या भूमिकेची लोकांनी खूप स्तुती केली. यानंतर तर मला यो गोष्टीचा नादच लागला.\" 'कला आहे, देह व्यापार थोडीच करतो!' लौंडा नाचला आणखी एक वेगळा पैलू आहे. यात काम करणाऱ्या मुलांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. \"लौंडा जा ता, माल ठीक बा, चल खोपचा में चल (म्हणजे 'हा लौंडा नाच करतो. माल ठीक आहे. चल खोपच्यात चल') अशा कमेंट्स राकेश यांनीही ऐकल्या आहेत. अशा कमेंट्स ऐकून असं वाटतं की लोक जणू सेक्स वर्करसोबतच बोलणी करत आहेत. \"आम्ही देह व्यापार थोडीच करतो? ही तर एक कला आहे,\" राकेश सांगतात. पण समाजासारखंच त्यांच्या परिवारानंही या कलेचा तिरस्कार केला का? राकेश बालपणीचा एक किस्सा ऐकवतात - \"माझ्या परिवारातल्या कुणीच मला कधी थांबवलं नाही. माझ्या वडिलांनी तर सर्वप्रथम व्यासपीठावर येऊन मला बक्षीस दिलं होतं, तेही 500 रुपये. खूप चांगलं वाटलं होतं.\" \"माझे वडील सैन्यात आहेत. त्यांच्याकडे बघितल्यास एकदम कठोर वाटतात. पण त्यांनी मला प्रोत्साहित केलं तेव्हा मात्र मला खूप छान वाटलं,\" राकेश पुढे सांगतात. NSDच्या व्यासपीठावर लौंडा नाच \"ढोल आणि हार्मोनियम वाजवून, झाल वाजवून जेव्हा पुरुष उड्या मारत नृत्य करतो तेव्हा त्यात वेगळीच मजा असते,\" असं राकेश लौंडा नाचबद्दल सांगतात. \"लहानपणापासूनच माझा आवाज गोड होता आणि मी नृत्य चांगलं करायचो. आता तर मी मेक-अप करून, खोटे स्तन लावून तर मी पूर्णपणे परफॉर्मन्समध्ये हरवून जातो,\" राकेश पुढे सांगतात. पण आता ही कला लयास जाण्याच्या मार्गावर आहे, असं राकेश यांना वाटतं. \"असा नाच करणारे खूप कमी लोक उरले आहेत. त्यामुळे ही कला मरायला नको,\" असं त्यांना वाटतं. \"NSDच्या व्यासपीठावर आणून मी या कलेला एक ओळख देऊ पाहत आहे, जेणेकरून ही कला जिवंत राहील.\" हेही वाचलंत का? भारतातील काही मोजक्याच पुरुष बेली डान्सरपैकी इशान हिलाल एक आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 293, "source_item_id": "293", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3824, "clean_index": 187, "clean_language_index": "mar_Deva:validation:187"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकबीरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यात कबिरदास महाराज उपस्थित होते. संत कबीरदास महाराज हे जगदंबा देवी प्रस्थानचे महंत आहेत. कबीरदास महाराज यांच्या सह कुटुंबातील 3 जणांना तर त्यांच्या भावाची कुटुंबातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. संजय राठोड यांचा 21 फेब्रुवारीला पोहरादेवी दौरा असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र बाधित असलेले महंत कबीरदास महाराज हे वन मंत्री राठोड यांच्यासोबत होते. त्या मुळे चिंतेत वाढ झाली आहे. पोहरादेवीला गर्दी जमली होती. त्यामुळं पोहरादेवीत गर्दी करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशारीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यांनी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पोहरादेवी येथील कबीरदास महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. 21 तारखेला त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकबीरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यात कबिरदास महाराज उपस्थित होते. संत कबीरदास महाराज हे जगदंबा देवी प्रस्थानचे महंत आहेत. कबीरदास महाराज यांच्या सह कुटुंबातील 3 जणांना तर त्यांच्या भावाची कुटुंबातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. संजय राठोड यांचा 21 फेब्रुवारीला पोहरादेवी दौरा असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र बाधित असलेले महंत कबीरदास महाराज हे वन मंत्री राठोड यांच्यासोबत होते. त्या मुळे चिंतेत वाढ झाली आहे. पोहरादेवीला गर्दी जमली होती. त्यामुळं पोहरादेवीत गर्दी करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशारीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यांनी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 295, "source_item_id": "295", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2506, "clean_index": 188, "clean_language_index": "mar_Deva:validation:188"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nन्युडिस्ट म्हणजे ती माणसं ज्यांना 'नैसर्गिक' अवस्थेत राहायला आवडतं. पाश्चात्य देशांमध्ये या नग्नपंथीय लोकांचे अनेक गट असतात. अशीच एक नागडी व्यक्ती जर्मनीत एका बागेत फिरत असताना ही घटना घडली. रानडुकराने या व्यक्तीचा लॅपटॉप पळवल्यानंतर या व्यक्तींनेही त्या रानडुकराचा आणि तिच्या दोन पिल्लांचा पाठलाग केला. \"ही घटना खूपच मजेशीर होती. गंमत म्हणजे त्या नग्न माणसानेही यावर हसून प्रतिक्रिया दिली. ही घटना म्हणजे निसर्गाने निसर्गाला नैसर्गिकरित्या दिलेले उत्तर होतं जणू,\" असं बर्लिनमधल्या अभिनेत्री आणि लाईफकोच अडेल लँड्योअर यांनी फेसबुकवर लिहिलं. त्यांनी घटनेचे फोटोही शेअर केले. \"त्या माणसाने आपल्या लॅपटॉपसाठी जणूकाही सर्वच पणाला लावलं. मी त्यांचे फोटो त्यांना दाखवले आणि त्यांना हसू फुटलं. त्यांनीच मला हे फोटो सार्वजनिक करण्याची परवानगी दिली,\" अडेल यांनी पुढे लिहिलं. जर्मनीत नग्नवस्थेत राहाण्याची तसंच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची पद्धत फार जुनी आहे. अनेक लोक उन्हाळ्यात 'नैसर्गिक\" अवस्थेत बागांमध्ये फिरताना, उन खात पडलेले दिसून येतात. याला 'फ्री बॉडी कल्चर' असंही म्हणतात. या घटनेआधी बर्लिनमधल्या एका बागेत एका कोल्ह्याने अनेक लोकांचे बुट पळवले होते. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊननंतर जंगली प्राणी धीटपणे शहरात येण्याच्या अनेक घटना समोर आल्या. बर्लिनमधल्या अनेक उपनगरांमध्ये रानडुकरांनी ठाण मांडल्याचं दिसतंय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "बर्लिनमधल्या एका न्युडिस्ट (नग्नपंथीय) माणसाला निसर्गात फिरणं जास्तच महागात पडलं. एका रानडुकराने या माणसाची प्लॅस्टिक बॅग पळवली ज्यात त्याचा लॅपटॉप होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nन्युडिस्ट म्हणजे ती माणसं ज्यांना 'नैसर्गिक' अवस्थेत राहायला आवडतं. पाश्चात्य देशांमध्ये या नग्नपंथीय लोकांचे अनेक गट असतात. अशीच एक नागडी व्यक्ती जर्मनीत एका बागेत फिरत असताना ही घटना घडली. रानडुकराने या व्यक्तीचा लॅपटॉप पळवल्यानंतर या व्यक्तींनेही त्या रानडुकराचा आणि तिच्या दोन पिल्लांचा पाठलाग केला. \"ही घटना खूपच मजेशीर होती. गंमत म्हणजे त्या नग्न माणसानेही यावर हसून प्रतिक्रिया दिली. ही घटना म्हणजे निसर्गाने निसर्गाला नैसर्गिकरित्या दिलेले उत्तर होतं जणू,\" असं बर्लिनमधल्या अभिनेत्री आणि लाईफकोच अडेल लँड्योअर यांनी फेसबुकवर लिहिलं. त्यांनी घटनेचे फोटोही शेअर केले. \"त्या माणसाने आपल्या लॅपटॉपसाठी जणूकाही सर्वच पणाला लावलं. मी त्यांचे फोटो त्यांना दाखवले आणि त्यांना हसू फुटलं. त्यांनीच मला हे फोटो सार्वजनिक करण्याची परवानगी दिली,\" अडेल यांनी पुढे लिहिलं. जर्मनीत नग्नवस्थेत राहाण्याची तसंच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची पद्धत फार जुनी आहे. अनेक लोक उन्हाळ्यात 'नैसर्गिक\" अवस्थेत बागांमध्ये फिरताना, उन खात पडलेले दिसून येतात. याला 'फ्री बॉडी कल्चर' असंही म्हणतात. या घटनेआधी बर्लिनमधल्या एका बागेत एका कोल्ह्याने अनेक लोकांचे बुट पळवले होते. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊननंतर जंगली प्राणी धीटपणे शहरात येण्याच्या अनेक घटना समोर आल्या. बर्लिनमधल्या अनेक उपनगरांमध्ये रानडुकरांनी ठाण मांडल्याचं दिसतंय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 298, "source_item_id": "298", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1552, "clean_index": 189, "clean_language_index": "mar_Deva:validation:189"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाही दिवसांपूर्वी 4 फेब्रुवारीला कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर हातोड्याने घाव घालण्यात आले होते. मार्क्सच्या स्मारकाचं नुकसान करण्याचा हा अतिशय नियोजित आणि जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. हातोड्यानं घाव घातल्यामुळं कार्ल मार्क्सच्या स्मारकाची चांगलीच नासधूस झाली होती. या दोन्ही हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या या विध्वंसानंतर जर्मन तत्वज्ञाचं स्मारक आता पुन्हा पहिल्याप्रमाणे कधीच होऊ शकणार नसल्याचं हायगेट स्मशानभूमी धर्मादाय संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \"कार्ल मार्क्स यांच्या स्मारकाला भेट द्यायला गेल्यावर इथली नासधूस पाहून आपल्याला अतिशय धक्का बसला,\" अशी प्रतिक्रिया ब्रिटीश म्युझियममधील मॅक्सवेल ब्लोफिल्ड यानं व्यक्त केली. पर्यटक नियमितपणे या स्मारकाला भेट देत असतात. त्यामुळं या स्मारकाची विटंबना ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याचं 31 वर्षीय मॅक्सवेलनं नमूद केलं. \"हा लाजीरवाणा प्रकार आहे. कबरीवरचा लाल रंग पुसता येईल. पण बाकी जे नुकसान झालंय त्याचं काय? दोन वेळा हा प्रकार झाला. तो नक्कीच योग्य नाही,\" मॅक्सवेलनं म्हटलं. मॅक्सवेलनं म्हटलं, की 2019 मध्ये कोणालातरी असं कृत्य करावं वाटतं याचंच मला आश्चर्य वाटतं. 1970 साली पहिल्यांदा या स्मारकाच्या संगमरवरी चबुतऱ्याचा दर्शनी भाग एका पाईप बॉम्बनं उडवण्यात आला होता. मार्क्सची पत्नी जेनी व्हॉन वेस्टफालेनच्या स्मारकासाठी तो 1881 साली पहिल्यांदा वापरला होता. त्यानंतर हा चबुतरा काढण्यात आला. 1954 साली कार्ल मार्क्स आणि त्यांची पत्नी जेनी यांच्या कबरी या दफनभूमीतल्या सर्वांत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या. यापूर्वी कार्ल मार्क्सच्या स्मारकावर स्वस्तिक काढण्यात आले होते तसंच त्यावर रंगही टाकण्यात आला होता. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "कार्ल मार्क्स यांच्या उत्तर लंडनमधील स्मारकाची गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली आहे. हायगेट दफनभूमीमधल्या कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर Doctrine of Hate आणि Architect of Genocide हे शब्द लाल रंगानं खरडले होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाही दिवसांपूर्वी 4 फेब्रुवारीला कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर हातोड्याने घाव घालण्यात आले होते. मार्क्सच्या स्मारकाचं नुकसान करण्याचा हा अतिशय नियोजित आणि जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. हातोड्यानं घाव घातल्यामुळं कार्ल मार्क्सच्या स्मारकाची चांगलीच नासधूस झाली होती. या दोन्ही हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या या विध्वंसानंतर जर्मन तत्वज्ञाचं स्मारक आता पुन्हा पहिल्याप्रमाणे कधीच होऊ शकणार नसल्याचं हायगेट स्मशानभूमी धर्मादाय संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \"कार्ल मार्क्स यांच्या स्मारकाला भेट द्यायला गेल्यावर इथली नासधूस पाहून आपल्याला अतिशय धक्का बसला,\" अशी प्रतिक्रिया ब्रिटीश म्युझियममधील मॅक्सवेल ब्लोफिल्ड यानं व्यक्त केली. पर्यटक नियमितपणे या स्मारकाला भेट देत असतात. त्यामुळं या स्मारकाची विटंबना ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याचं 31 वर्षीय मॅक्सवेलनं नमूद केलं. \"हा लाजीरवाणा प्रकार आहे. कबरीवरचा लाल रंग पुसता येईल. पण बाकी जे नुकसान झालंय त्याचं काय? दोन वेळा हा प्रकार झाला. तो नक्कीच योग्य नाही,\" मॅक्सवेलनं म्हटलं. मॅक्सवेलनं म्हटलं, की 2019 मध्ये कोणालातरी असं कृत्य करावं वाटतं याचंच मला आश्चर्य वाटतं. 1970 साली पहिल्यांदा या स्मारकाच्या संगमरवरी चबुतऱ्याचा दर्शनी भाग एका पाईप बॉम्बनं उडवण्यात आला होता. मार्क्सची पत्नी जेनी व्हॉन वेस्टफालेनच्या स्मारकासाठी तो 1881 साली पहिल्यांदा वापरला होता. त्यानंतर हा चबुतरा काढण्यात आला. 1954 साली कार्ल मार्क्स आणि त्यांची पत्नी जेनी यांच्या कबरी या दफनभूमीतल्या सर्वांत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या. यापूर्वी कार्ल मार्क्सच्या स्मारकावर स्वस्तिक काढण्यात आले होते तसंच त्यावर रंगही टाकण्यात आला होता. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 299, "source_item_id": "299", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1761, "clean_index": 190, "clean_language_index": "mar_Deva:validation:190"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरफाल विमान प्रकरणात खरेदीची किमतीत लक्ष देणं कोर्टाचं काम नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. स्पर्धक देशांकडे अत्याधुनिक शस्त्र असताना, संरक्षण करारांचं परिक्षण करण्याचे मर्यादित अधिकार कोर्टाकडे आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टानं राफेल संदर्भातील सर्व जनहित याचिका रद्द करत हा निर्णय दिला. देसॉने रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट पार्टनर निवडण्यात आणि 36 विमानं खरेदी करण्याच्या प्रक्रियेबद्दल कोर्टाने सरकारला क्लीन चीट दिली आहे. विमानाच्या दर्जाबद्दल काही शंका नसताना विमानाच्या किमतींची पडताळणी करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं नाही, असंही कोर्टाने म्हटलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रफाल प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कांग्रेसनं रफाल करारावरून केलेले आरोप बिनबुडाचे आहेत हे आम्ही पहिल्यापासूनच म्हणत आहोत. हे आरोप राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशानं करण्यात आले होते.\" सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की,\"न्यायिक समीक्षा करताना 3 मुद्दे होते निर्णय प्रक्रिया, किंमत आणि ऑफसेट पार्टनर. या प्रक्रियेत शंका घेण्यासारखं काही नाही. हा सहकरार असून त्यात फायदेशीर बाबीही आहेत. 36 विमान का घेतली, हे आम्ही तपासू शकत नाही.\" देशाची संरक्षण सिद्धता तोकडी असून चालणार नाही. सर्व बाबींची समीक्षा करण्याची जागा कोर्ट नाही. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहोत, असं ते म्हणाले. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी : अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले, \"या विषयावर काँग्रेस पक्षाने देशाची दिशाभूल केली आहे. विमानांची गुणवत्ता, देशाला असणारी त्यांची गरज हे सर्व मुद्दे विचारात घेऊन कोर्टाने निर्णय दिला आहे. ऑफसेट पार्टनर ठरवण्यात भारत सरकारचा कोणताही हात नसल्याचेही कोर्टाने मान्य केलं आहे. कोर्टाचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "रफाल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलासा दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरफाल विमान प्रकरणात खरेदीची किमतीत लक्ष देणं कोर्टाचं काम नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. स्पर्धक देशांकडे अत्याधुनिक शस्त्र असताना, संरक्षण करारांचं परिक्षण करण्याचे मर्यादित अधिकार कोर्टाकडे आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टानं राफेल संदर्भातील सर्व जनहित याचिका रद्द करत हा निर्णय दिला. देसॉने रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट पार्टनर निवडण्यात आणि 36 विमानं खरेदी करण्याच्या प्रक्रियेबद्दल कोर्टाने सरकारला क्लीन चीट दिली आहे. विमानाच्या दर्जाबद्दल काही शंका नसताना विमानाच्या किमतींची पडताळणी करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं नाही, असंही कोर्टाने म्हटलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रफाल प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कांग्रेसनं रफाल करारावरून केलेले आरोप बिनबुडाचे आहेत हे आम्ही पहिल्यापासूनच म्हणत आहोत. हे आरोप राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशानं करण्यात आले होते.\" सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की,\"न्यायिक समीक्षा करताना 3 मुद्दे होते निर्णय प्रक्रिया, किंमत आणि ऑफसेट पार्टनर. या प्रक्रियेत शंका घेण्यासारखं काही नाही. हा सहकरार असून त्यात फायदेशीर बाबीही आहेत. 36 विमान का घेतली, हे आम्ही तपासू शकत नाही.\" देशाची संरक्षण सिद्धता तोकडी असून चालणार नाही. सर्व बाबींची समीक्षा करण्याची जागा कोर्ट नाही. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहोत, असं ते म्हणाले. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी : अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले, \"या विषयावर काँग्रेस पक्षाने देशाची दिशाभूल केली आहे. विमानांची गुणवत्ता, देशाला असणारी त्यांची गरज हे सर्व मुद्दे विचारात घेऊन कोर्टाने निर्णय दिला आहे. ऑफसेट पार्टनर ठरवण्यात भारत सरकारचा कोणताही हात नसल्याचेही कोर्टाने मान्य केलं आहे. कोर्टाचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 302, "source_item_id": "302", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1862, "clean_index": 191, "clean_language_index": "mar_Deva:validation:191"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन-क्लॉड जक्नर अर्थात जर कोणत्याही कराराशिवाय ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं, तर ब्रिटनला या कराराचा कोणताही लाभ होणार नाही. या करारामुळे जपानला वाईन आणि चीज कमी किमतीत तर युरोपियन युनियनला वाहनं कमी किमतीत मिळणार आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेडवॉरच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा करार झालेला आहे. युरोपियन युनियनमधून जपानला मोठयाप्रमाणावर दुग्धजन्य आणि अन्नपदार्थांची निर्यात होते. नव्या करारानुसार बीफवरील निर्यात कर 40 टक्के, चॉकलेटवरील निर्यात कर 30 टक्के तर वाईनवरील 15 टक्के आणि चीजवरील 40 टक्के इतका कमी केला जाणार नाही. त्यामुळे युरोपियन युनियनची निर्यात वाढेल आणि रोजगार निर्माण होईल. तर दुसरीकडे जपानमधून युरोपियन युनियनमध्ये निर्यात होणाऱ्या वाहनांवरील कर 2027पर्यंत शून्य टक्के होणार आहे. त्यामुळे जपानच्या जीडीपीत 1 टक्के वाढ होणार आहे. सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनासुद्धा हा करार फायद्याचा ठरणार आहे, कारण या कंपन्या आता सार्वजनिक क्षेत्रातील काम मिळवू शकणार आहेत. सर्वसाधारणपणे जपान मुक्त व्यापाराचा प्रणेता मानला जात नाही, पण या करारामुळे हे आता बदलणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, पेरू, न्यूझिलंड, सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांत Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership (CPTPP) व्यापार करार झालेला आहे. या करारामध्ये जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचाही उल्लेख आहे. जपान, युरोप आणि पॅसिफिकच्या सीमेवरील काही देश मुक्त व्यापारसाठी करार करत असताना अमेरिका आणि चीन या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांत मात्र उलट परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे या देशांतील काही कंपन्या त्यांचं मार्केट गमावतील अशी स्थिती आहे. उदाहरणात CPTPP देशांत अमेरिकेतील वाहनांच्या तुलनेत जपानची वाहनं अधिक स्वस्त होतील. तर जपानमध्ये अमेरिकेतून येणाऱ्या बीफच्या तुलनेत युरोपमधील बीफ स्वस्त असेल. जपान आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापारी करार होण्यासाठी चर्चा सुरू होणार आहेत. तर युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारासाठीच्या तडजोडी थांबलेल्या आहेत. तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन यांच्यातील व्यापारी कराराला अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "जपान आणि युरोपियन युनियन यांच्यात जगातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा व्यापारी करार झालेला आहे. जागतिक जीडीपीचा तिसरा हिस्सा आणि 63.50 कोटी लोकसंख्या असा या कराराचा परीघ आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन-क्लॉड जक्नर अर्थात जर कोणत्याही कराराशिवाय ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं, तर ब्रिटनला या कराराचा कोणताही लाभ होणार नाही. या करारामुळे जपानला वाईन आणि चीज कमी किमतीत तर युरोपियन युनियनला वाहनं कमी किमतीत मिळणार आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेडवॉरच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा करार झालेला आहे. युरोपियन युनियनमधून जपानला मोठयाप्रमाणावर दुग्धजन्य आणि अन्नपदार्थांची निर्यात होते. नव्या करारानुसार बीफवरील निर्यात कर 40 टक्के, चॉकलेटवरील निर्यात कर 30 टक्के तर वाईनवरील 15 टक्के आणि चीजवरील 40 टक्के इतका कमी केला जाणार नाही. त्यामुळे युरोपियन युनियनची निर्यात वाढेल आणि रोजगार निर्माण होईल. तर दुसरीकडे जपानमधून युरोपियन युनियनमध्ये निर्यात होणाऱ्या वाहनांवरील कर 2027पर्यंत शून्य टक्के होणार आहे. त्यामुळे जपानच्या जीडीपीत 1 टक्के वाढ होणार आहे. सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनासुद्धा हा करार फायद्याचा ठरणार आहे, कारण या कंपन्या आता सार्वजनिक क्षेत्रातील काम मिळवू शकणार आहेत. सर्वसाधारणपणे जपान मुक्त व्यापाराचा प्रणेता मानला जात नाही, पण या करारामुळे हे आता बदलणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, पेरू, न्यूझिलंड, सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांत Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership (CPTPP) व्यापार करार झालेला आहे. या करारामध्ये जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचाही उल्लेख आहे. जपान, युरोप आणि पॅसिफिकच्या सीमेवरील काही देश मुक्त व्यापारसाठी करार करत असताना अमेरिका आणि चीन या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांत मात्र उलट परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे या देशांतील काही कंपन्या त्यांचं मार्केट गमावतील अशी स्थिती आहे. उदाहरणात CPTPP देशांत अमेरिकेतील वाहनांच्या तुलनेत जपानची वाहनं अधिक स्वस्त होतील. तर जपानमध्ये अमेरिकेतून येणाऱ्या बीफच्या तुलनेत युरोपमधील बीफ स्वस्त असेल. जपान आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापारी करार होण्यासाठी चर्चा सुरू होणार आहेत. तर युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारासाठीच्या तडजोडी थांबलेल्या आहेत. तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन यांच्यातील व्यापारी कराराला अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 303, "source_item_id": "303", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2166, "clean_index": 192, "clean_language_index": "mar_Deva:validation:192"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउस्ताद गुलाम मुस्तफा खान त्यांची सून नम्रता गुप्ता खान यांनी बीबीसीला सांगितलं की, उस्ताद गुलाम मुस्तफा यांचं निधन रविवारी (17 जानेवारी) दुपारी 1.47 वाजता झालं. त्यांनी सांगितलं की, \"उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 2019मध्ये ब्रेन स्ट्रोक झाला होता. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. त्यांनी मुंबईतल्या कार्टर रोडवरील घरातच आयसीयूचं सेटअप केलं होतं. तेव्हापासूनचं त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि त्यांना बोलताही येत नव्हतं.\" नम्रता यांनी इन्स्टाग्रावर याविषयी लिहिलं, \"काही क्षणांपूर्वी माझे सासरे आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन झालं.\" उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्म भूषण आणि 2018 मध्ये पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2003 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारनं गौरवण्यात आलं. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं, \"मला आताच बातमी समजली की महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हे ऐकून मला खूप दु:ख झालं आहे. ते गायक तसंच माणूस म्हणूनही खूप चांगले होते.\" त्यांनी पुढे लिहिलं, \"माझ्या भाचीनं खान साहेबांकडून संगीताचे धडे गिरवले. मीसुद्धा त्यांच्याकडू थोडं संगीत शिकले. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.\" सरोद उस्ताद अमजद अली खान यांनी ट्वीट केलं, \"उस्ताद गुलाम मुस्तफा यांच्या निधनानं दु:ख झालं. ते एक प्रतिष्ठित गायक होते. ते नेहमीच आमच्या हृदयात राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.\" ए.आर. रहमान यांनी लिहिलं, \"सगळ्यांचे आवडते शिक्षक...तुम्हाला दुसऱ्या जगात एक विशेष असं स्थान मिळो.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "रामपूर सहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउस्ताद गुलाम मुस्तफा खान त्यांची सून नम्रता गुप्ता खान यांनी बीबीसीला सांगितलं की, उस्ताद गुलाम मुस्तफा यांचं निधन रविवारी (17 जानेवारी) दुपारी 1.47 वाजता झालं. त्यांनी सांगितलं की, \"उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 2019मध्ये ब्रेन स्ट्रोक झाला होता. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. त्यांनी मुंबईतल्या कार्टर रोडवरील घरातच आयसीयूचं सेटअप केलं होतं. तेव्हापासूनचं त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि त्यांना बोलताही येत नव्हतं.\" नम्रता यांनी इन्स्टाग्रावर याविषयी लिहिलं, \"काही क्षणांपूर्वी माझे सासरे आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन झालं.\" उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्म भूषण आणि 2018 मध्ये पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2003 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारनं गौरवण्यात आलं. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं, \"मला आताच बातमी समजली की महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हे ऐकून मला खूप दु:ख झालं आहे. ते गायक तसंच माणूस म्हणूनही खूप चांगले होते.\" त्यांनी पुढे लिहिलं, \"माझ्या भाचीनं खान साहेबांकडून संगीताचे धडे गिरवले. मीसुद्धा त्यांच्याकडू थोडं संगीत शिकले. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.\" सरोद उस्ताद अमजद अली खान यांनी ट्वीट केलं, \"उस्ताद गुलाम मुस्तफा यांच्या निधनानं दु:ख झालं. ते एक प्रतिष्ठित गायक होते. ते नेहमीच आमच्या हृदयात राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.\" ए.आर. रहमान यांनी लिहिलं, \"सगळ्यांचे आवडते शिक्षक...तुम्हाला दुसऱ्या जगात एक विशेष असं स्थान मिळो.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 306, "source_item_id": "306", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1752, "clean_index": 193, "clean_language_index": "mar_Deva:validation:193"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (23 नोव्हेंबर) सुनावणी होईल. एनसीबीनं हर्ष आणि भारतीला याप्रकरणी अटक केली होती. एनसीबीने काल (21 नोव्हेंबर) भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता आणि त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. तसंच, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिलीय, असं ANI ने वृत्तात म्हटलंय. 21 नोव्हेंबरला काय झाल? मुंबईमधील बीबीसीच्या सहयोगी पत्रकार मधु पाल यांनी सांगितलं की, दोन्ही कलाकारांना मुंबईतील एनसीबीच्या झोनल ऑफिसमध्ये आणण्यात आलं होतं. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, भारती आणि तिच्या पतीला एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आम्हाला त्यांच्या घरी काही अंमली पदार्थ मिळाले आहेत, ज्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. चौकशीदरम्यान भारती आणि हर्ष दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. भारती आणि हर्षच्या घरी आणि ऑफिसमध्ये टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीनं दिली. मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून सातत्यानं कारवाई होताना दिसत आहे. मधु पाल यांनी सांगितलं, \"काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीच्या टीमनं छापा टाकला होता. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्जचा उल्लेख झाल्यानंतर एनसीबीनं अनेक पेडलर्सला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक नावं समोर येत गेली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (23 नोव्हेंबर) सुनावणी होईल. एनसीबीनं हर्ष आणि भारतीला याप्रकरणी अटक केली होती. एनसीबीने काल (21 नोव्हेंबर) भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता आणि त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. तसंच, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिलीय, असं ANI ने वृत्तात म्हटलंय. 21 नोव्हेंबरला काय झाल? मुंबईमधील बीबीसीच्या सहयोगी पत्रकार मधु पाल यांनी सांगितलं की, दोन्ही कलाकारांना मुंबईतील एनसीबीच्या झोनल ऑफिसमध्ये आणण्यात आलं होतं. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, भारती आणि तिच्या पतीला एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आम्हाला त्यांच्या घरी काही अंमली पदार्थ मिळाले आहेत, ज्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. चौकशीदरम्यान भारती आणि हर्ष दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. भारती आणि हर्षच्या घरी आणि ऑफिसमध्ये टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीनं दिली. मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून सातत्यानं कारवाई होताना दिसत आहे. मधु पाल यांनी सांगितलं, \"काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीच्या टीमनं छापा टाकला होता. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्जचा उल्लेख झाल्यानंतर एनसीबीनं अनेक पेडलर्सला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक नावं समोर येत गेली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 313, "source_item_id": "313", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1598, "clean_index": 194, "clean_language_index": "mar_Deva:validation:194"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले. मात्र देव तारी त्याला कोण मारी ही म्हण एलियाझ नन्स यांच्याबाबतीत तंतोतत खरी ठरली. समोरुन फुटलेल्या धरणातून चिखलाचा लोंढा गाडीवर आदळल्यानंतरही नन्स यांना काहीही झाले नाही. मृत्यूच्या दाढेतून नन्स कसे परत आले, हे त्यांच्याच शब्दांत ऐका. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले. मात्र देव तारी त्याला कोण मारी ही म्हण एलियाझ नन्स यांच्याबाबतीत तंतोतत खरी ठरली. समोरुन फुटलेल्या धरणातून चिखलाचा लोंढा गाडीवर आदळल्यानंतरही नन्स यांना काहीही झाले नाही. मृत्यूच्या दाढेतून नन्स कसे परत आले, हे त्यांच्याच शब्दांत ऐका. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 314, "source_item_id": "314", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 540, "clean_index": 195, "clean_language_index": "mar_Deva:validation:195"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर कोलकाता येथील पत्रकार परिषदेत टिपलेलं छायाचित्र. 12व्या महिन्याच्या 12 तारखेला जन्माला आलेल्या पवारांबद्दलच्या या 5 इंटरेस्टिंग गोष्टी: 1. ... आणि घाशीराम जर्मनीत पोहोचला ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जोरदार गाजलं. 80 च्या दशकात या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता. पण या नाटकाला काहींचा विरोध होता. नाटकात काम करणारी अनके मंडळी पुण्यात राहत होती. जर्मनीला विमानाने जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणं आवश्यक होतं. विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ गाड्या अडवण्याची योजना आखली. पण ही माहिती अगोदर नाटकातील मंडळीना कळल्यामुळे डॉ. जब्बार पटेल आणि डॉ मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते. पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब 'घाशीराम कोतवाल'च्या टीमसाठी पुणे-मुंबई चार्टर विमानाची सोय केली. 2. पवार जेव्हा पूजा करतात... मी विज्ञानवादी आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवारांना जाहीरपणे पूजा-आरत्या करताना कुणी फारसं पाहिलं नाही. पण मुख्यमंत्री असताना त्यांनी सपत्निक विठ्ठल-रखुमाईची पूजा केली होती. अनेकदा जाहीरपणे देव-धर्माबद्दल चिकित्सकपणे पवार बोलतात. पण तेच पवार आग्रहास्तव पूजाअर्चाही करतात. भीमाशंकरच्या गेस्टहाऊसमध्ये रात्री झोपलेले असताना पवारांच्या अंगावरून साप गेला. पण त्यांना काहीही इजा झाली नाही. त्यानंतर पत्नी प्रतिभाताई या भीमाशंकरच्या मंदिरात नवस बोलल्या आणि त्यांच्या आग्रहास्तव शरद पवारांनी भीमाशंकरला अभिषेक घातला होता, असं पत्रकार संजय मिस्कीन सांगतात. पवारांच्या गावी म्हणजे काटेवाडीत हनुमानाचं मंदिर आहे, तिथेही गावकऱ्यांच्या आग्रहास्तव अनेक वर्षं ते अभिषेक करत होते. 3. 'पुतना मावशी'ची माफी शरद पवार 1987 साली पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि 1988 साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या 285 भूखंडांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजलं. हे भूखंड खाल्ल्याचा आरोप थेट शरद पवारांवर होता. जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे त्यावेळचे आमदार छगन भुजबळ यांनी पवारांवर हा आरोप केला होता. भूखंडाची आरक्षणं कशी वाटली गेली आणि बदलली गेली, याविषयी पवारांनी जाहीरपणे खुलासा केला नव्हता. मृणाल गोरे यांनी भूखंड घोटाळ्याविषयी विधानसभेत आरोप केला, तेव्हा शरद पवार यांनी संतापून त्यांना 'पुतना मावशी' असं म्हटलं. पण नंतर पवारांनी मृणाल गोरेंची माफीही मागितली. या घोटाळ्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. 4. लेक माझी लाडकी! शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. 1969ला त्यांना मुलगी झाली. खरंतर त्या काळात 'मुलगा हवाच' अशी समाजाची कर्मठ मानसिकता होती. सुप्रिया सुळे पण जवळपास पाच दशकांपूर्वी पवारांचा हा निर्णय काळाच्या पुढचा होता. आजही कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया बहुतांश महिलाच करतात. पण शरद पवारांनी स्वत: नसबंदी करत आदर्श घालून दिला. 5. 'IPLचे जनक' T-20 स्पर्धा भारतात होऊ शकते, असं BCCIचे अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं. त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं. भारताचा माजी कर्णधार धोनीसोबत शरद पवार भारतामध्ये IPL सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल, असं रवी शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटलं होतं. IPL सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले, पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं, तर हे केवळ अशक्य होतं, असं शास्त्री म्हणाले. शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात BCCIचे अध्यक्ष होते. 'IPLसंदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलींचा गठ्ठा घेऊन येत असत. त्यातील प्रत्येक पान त्यांनी वाचलेलं असे. त्यांचा अभ्यास पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचं निरीक्षण हे सूक्ष्म आणि दृष्टी व्यापक असल्यामुळेच भारतात IPL सुरू झालं' असं रवी शास्त्री यांनी या व्याख्यानात म्हटलं होतं. संबंधित बातम्या: (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 77वा वाढदिवस. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा सांगणारे शरद पवार गेली सात दशकं राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणाखेरीज साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ते लीलया वावरतात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर कोलकाता येथील पत्रकार परिषदेत टिपलेलं छायाचित्र. 12व्या महिन्याच्या 12 तारखेला जन्माला आलेल्या पवारांबद्दलच्या या 5 इंटरेस्टिंग गोष्टी: 1. ... आणि घाशीराम जर्मनीत पोहोचला ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जोरदार गाजलं. 80 च्या दशकात या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता. पण या नाटकाला काहींचा विरोध होता. नाटकात काम करणारी अनके मंडळी पुण्यात राहत होती. जर्मनीला विमानाने जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणं आवश्यक होतं. विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ गाड्या अडवण्याची योजना आखली. पण ही माहिती अगोदर नाटकातील मंडळीना कळल्यामुळे डॉ. जब्बार पटेल आणि डॉ मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते. पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब 'घाशीराम कोतवाल'च्या टीमसाठी पुणे-मुंबई चार्टर विमानाची सोय केली. 2. पवार जेव्हा पूजा करतात... मी विज्ञानवादी आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवारांना जाहीरपणे पूजा-आरत्या करताना कुणी फारसं पाहिलं नाही. पण मुख्यमंत्री असताना त्यांनी सपत्निक विठ्ठल-रखुमाईची पूजा केली होती. अनेकदा जाहीरपणे देव-धर्माबद्दल चिकित्सकपणे पवार बोलतात. पण तेच पवार आग्रहास्तव पूजाअर्चाही करतात. भीमाशंकरच्या गेस्टहाऊसमध्ये रात्री झोपलेले असताना पवारांच्या अंगावरून साप गेला. पण त्यांना काहीही इजा झाली नाही. त्यानंतर पत्नी प्रतिभाताई या भीमाशंकरच्या मंदिरात नवस बोलल्या आणि त्यांच्या आग्रहास्तव शरद पवारांनी भीमाशंकरला अभिषेक घातला होता, असं पत्रकार संजय मिस्कीन सांगतात. पवारांच्या गावी म्हणजे काटेवाडीत हनुमानाचं मंदिर आहे, तिथेही गावकऱ्यांच्या आग्रहास्तव अनेक वर्षं ते अभिषेक करत होते. 3. 'पुतना मावशी'ची माफी शरद पवार 1987 साली पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि 1988 साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या 285 भूखंडांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजलं. हे भूखंड खाल्ल्याचा आरोप थेट शरद पवारांवर होता. जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे त्यावेळचे आमदार छगन भुजबळ यांनी पवारांवर हा आरोप केला होता. भूखंडाची आरक्षणं कशी वाटली गेली आणि बदलली गेली, याविषयी पवारांनी जाहीरपणे खुलासा केला नव्हता. मृणाल गोरे यांनी भूखंड घोटाळ्याविषयी विधानसभेत आरोप केला, तेव्हा शरद पवार यांनी संतापून त्यांना 'पुतना मावशी' असं म्हटलं. पण नंतर पवारांनी मृणाल गोरेंची माफीही मागितली. या घोटाळ्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. 4. लेक माझी लाडकी! शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. 1969ला त्यांना मुलगी झाली. खरंतर त्या काळात 'मुलगा हवाच' अशी समाजाची कर्मठ मानसिकता होती. सुप्रिया सुळे पण जवळपास पाच दशकांपूर्वी पवारांचा हा निर्णय काळाच्या पुढचा होता. आजही कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया बहुतांश महिलाच करतात. पण शरद पवारांनी स्वत: नसबंदी करत आदर्श घालून दिला. 5. 'IPLचे जनक' T-20 स्पर्धा भारतात होऊ शकते, असं BCCIचे अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं. त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं. भारताचा माजी कर्णधार धोनीसोबत शरद पवार भारतामध्ये IPL सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल, असं रवी शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटलं होतं. IPL सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले, पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं, तर हे केवळ अशक्य होतं, असं शास्त्री म्हणाले. शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात BCCIचे अध्यक्ष होते. 'IPLसंदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलींचा गठ्ठा घेऊन येत असत. त्यातील प्रत्येक पान त्यांनी वाचलेलं असे. त्यांचा अभ्यास पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचं निरीक्षण हे सूक्ष्म आणि दृष्टी व्यापक असल्यामुळेच भारतात IPL सुरू झालं' असं रवी शास्त्री यांनी या व्याख्यानात म्हटलं होतं. संबंधित बातम्या: (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 315, "source_item_id": "315", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3686, "clean_index": 196, "clean_language_index": "mar_Deva:validation:196"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअहमद शियाम मालदीवमध्ये चीनचा हस्तक्षेप फार वाढला आहे. यापूर्वी भारत मालदीवचा सर्वांत जवळचा देश होता. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील दरी कमी होईल? या विषयांवर बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहीत यांनी मालदीवचे लष्करप्रमुख मेजर जनरल अहमद शियाम यांच्याशी संवाद साधला. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाकडे तुम्ही कसं पाहता? चीन एक शक्तिशाली आणि औद्योगिकीकरणाकडे कल असलेला देश आहे. व्यापार वृद्धी, विकास आणि संरक्षण या क्षेत्रात ते नवनवीन संधी शोधत असतात. मालदीव हिंद महासागरात मध्यभागी आहे. आमच्या समुद्री मार्गातून हजारो जहाज जात असतात. इथं स्वातंत्र्य असलं पाहिजे शिवाय व्यापारी आणि मानवी हेतूंनी होत असलेल्या कामांत अडथळे येऊ नयेत. चीनने स्थानिक प्रश्नांचं भान ठेवावं असं तुम्ही म्हणत आहात की इथं कुणाचा अडथळा आहे, असं तुम्हाला वाटतं? पाणी आणि जमिनीवर जंगलाचे कायदे लागू केले जाऊ नयेत. दुसऱ्यांच्या भावनांबद्दलही आपण संवेदनशील असलं पाहिजे. चीन, भारत, युरोपीय देश, अमेरिका यांनी दुसऱ्या देशांच्या विकासात योगदान दिलं पाहिजे. त्याचा त्यांनाही फायदा होईल. ऑगस्ट महिन्यात भारतात मालदीवमुळे काळजीची स्थिती होती. मालदीवमध्ये आणीबाणी लागू होत असताना संघर्ष होईल, असं सांगितलं जात होतं. मालदीवमुळे हिंद महासागरात मोठ्या राष्ट्रांत संघर्ष होईल, असं वाटतं का? मला असं नाही वाटतं. मालदीवमध्ये जे घडलं ते स्थानिक होतं. परिस्थिती जशी दाखवली जाते नसती. लोक आपल्या फायद्यासाठी काहीही बोलत असतात. भारत आणि मालदीवमध्ये फार चांगले संबंध असल्याचं मी पाहिलं आहे. मालदीवला लष्करी प्रकारची मदत फक्त भारत करू शकतं. भारताने नेहमीच आम्हाला मदत केली आहे. आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर मदतीत भारताची मोठी भूमिका राहिली आहे. चीनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचं लक्ष व्यापार वृद्धी, आर्थिक आणि पायभूत सुविधा याकडं जास्त असतं. विकासासाठी भारत आणि चीनने समान पातळीवर एकत्र आलं पाहिजे. जेव्हा आम्हाला सामरिक पातळीवर मित्र शोधायचा असेल तेव्हा आम्हाला अधिक सतर्क असावं लागेल. चीनची भूमिका लष्करी नाही? मालदीवने आपलं एक बेट चीनला विकल्याच्या बातम्या माध्यमांत येत असतात. पण हे जराही खरं नाही. परदेशी शक्तींना आम्ही आमची जमीन देणार नाही. मालदीववर आमची एक बेट एक हॉटेल असं धोरण आहे. आमची किती तरी बेटं ही फुटबॉलच्या स्टेडियम इतकी लहान आहेत. पर्यटन मंत्रालयाच्या धोरणानुसार काही काळासाठी ते घेऊ शकतात. हे धोरण सर्वांसाठी समान आहे. भारत, चीन, युरोप यांच्यासाठी वेगळं धोरण नाही. लष्कराशी याचा काही संबंध नाही. मालदीवमध्ये तैनात हेलिकॉप्टर आणि माणसं भारताने हटवावीत, असं मालदीवनं म्हटलं होतं? आम्हाला चांगल्या पर्यायाकडे जायचं आहे. आमच्याकडे लहान-लहान धावपट्ट्या बनल्या आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरांची जागा विमानांनी घ्यावी, असं आम्हाला वाटतं. इतकाच मुद्दा आहे. म्हणजे इथं भारतीयांच्या उपस्थितीला तुमचा आक्षेप नाही? अजिबात नाही. बरोबरीने आम्हाला स्वयंपूर्ण व्हायचं आहे. सुरुवातीला आम्ही मदत मागू शकतो पण आम्हाला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. सतत कुणाकडं तरी मदत मागायची नाही. गेल्या वर्षी आम्हाला डॉर्नियर विमानाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर आम्ही आमचा पायलट प्रशिक्षणासाठी पाठवला होता. जेव्हा हे विमान येईल, तेव्हा पायलट तयार असतील. मित्रांच्या मदतीने आम्हाला स्वयंपूर्ण व्हायचं आहे. आमच्या गरजांसाठी वारंवार कुणाला विचारणा करणं, यावर आमचा विश्वास नाही. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "हिंद महासागरातील भारताचा सर्वांत जवळचा शेजारी देश म्हणजे मालदीव. या मालदीवच्या राजकीय पटलावर शनिवारी मोठे फेरबदल झाले. मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदी यांचा मालदीवचा हा पहिलाच दौरा होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअहमद शियाम मालदीवमध्ये चीनचा हस्तक्षेप फार वाढला आहे. यापूर्वी भारत मालदीवचा सर्वांत जवळचा देश होता. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील दरी कमी होईल? या विषयांवर बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहीत यांनी मालदीवचे लष्करप्रमुख मेजर जनरल अहमद शियाम यांच्याशी संवाद साधला. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाकडे तुम्ही कसं पाहता? चीन एक शक्तिशाली आणि औद्योगिकीकरणाकडे कल असलेला देश आहे. व्यापार वृद्धी, विकास आणि संरक्षण या क्षेत्रात ते नवनवीन संधी शोधत असतात. मालदीव हिंद महासागरात मध्यभागी आहे. आमच्या समुद्री मार्गातून हजारो जहाज जात असतात. इथं स्वातंत्र्य असलं पाहिजे शिवाय व्यापारी आणि मानवी हेतूंनी होत असलेल्या कामांत अडथळे येऊ नयेत. चीनने स्थानिक प्रश्नांचं भान ठेवावं असं तुम्ही म्हणत आहात की इथं कुणाचा अडथळा आहे, असं तुम्हाला वाटतं? पाणी आणि जमिनीवर जंगलाचे कायदे लागू केले जाऊ नयेत. दुसऱ्यांच्या भावनांबद्दलही आपण संवेदनशील असलं पाहिजे. चीन, भारत, युरोपीय देश, अमेरिका यांनी दुसऱ्या देशांच्या विकासात योगदान दिलं पाहिजे. त्याचा त्यांनाही फायदा होईल. ऑगस्ट महिन्यात भारतात मालदीवमुळे काळजीची स्थिती होती. मालदीवमध्ये आणीबाणी लागू होत असताना संघर्ष होईल, असं सांगितलं जात होतं. मालदीवमुळे हिंद महासागरात मोठ्या राष्ट्रांत संघर्ष होईल, असं वाटतं का? मला असं नाही वाटतं. मालदीवमध्ये जे घडलं ते स्थानिक होतं. परिस्थिती जशी दाखवली जाते नसती. लोक आपल्या फायद्यासाठी काहीही बोलत असतात. भारत आणि मालदीवमध्ये फार चांगले संबंध असल्याचं मी पाहिलं आहे. मालदीवला लष्करी प्रकारची मदत फक्त भारत करू शकतं. भारताने नेहमीच आम्हाला मदत केली आहे. आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर मदतीत भारताची मोठी भूमिका राहिली आहे. चीनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचं लक्ष व्यापार वृद्धी, आर्थिक आणि पायभूत सुविधा याकडं जास्त असतं. विकासासाठी भारत आणि चीनने समान पातळीवर एकत्र आलं पाहिजे. जेव्हा आम्हाला सामरिक पातळीवर मित्र शोधायचा असेल तेव्हा आम्हाला अधिक सतर्क असावं लागेल. चीनची भूमिका लष्करी नाही? मालदीवने आपलं एक बेट चीनला विकल्याच्या बातम्या माध्यमांत येत असतात. पण हे जराही खरं नाही. परदेशी शक्तींना आम्ही आमची जमीन देणार नाही. मालदीववर आमची एक बेट एक हॉटेल असं धोरण आहे. आमची किती तरी बेटं ही फुटबॉलच्या स्टेडियम इतकी लहान आहेत. पर्यटन मंत्रालयाच्या धोरणानुसार काही काळासाठी ते घेऊ शकतात. हे धोरण सर्वांसाठी समान आहे. भारत, चीन, युरोप यांच्यासाठी वेगळं धोरण नाही. लष्कराशी याचा काही संबंध नाही. मालदीवमध्ये तैनात हेलिकॉप्टर आणि माणसं भारताने हटवावीत, असं मालदीवनं म्हटलं होतं? आम्हाला चांगल्या पर्यायाकडे जायचं आहे. आमच्याकडे लहान-लहान धावपट्ट्या बनल्या आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरांची जागा विमानांनी घ्यावी, असं आम्हाला वाटतं. इतकाच मुद्दा आहे. म्हणजे इथं भारतीयांच्या उपस्थितीला तुमचा आक्षेप नाही? अजिबात नाही. बरोबरीने आम्हाला स्वयंपूर्ण व्हायचं आहे. सुरुवातीला आम्ही मदत मागू शकतो पण आम्हाला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. सतत कुणाकडं तरी मदत मागायची नाही. गेल्या वर्षी आम्हाला डॉर्नियर विमानाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर आम्ही आमचा पायलट प्रशिक्षणासाठी पाठवला होता. जेव्हा हे विमान येईल, तेव्हा पायलट तयार असतील. मित्रांच्या मदतीने आम्हाला स्वयंपूर्ण व्हायचं आहे. आमच्या गरजांसाठी वारंवार कुणाला विचारणा करणं, यावर आमचा विश्वास नाही. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 316, "source_item_id": "316", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3290, "clean_index": 197, "clean_language_index": "mar_Deva:validation:197"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयआयटी पवईमध्ये शिकलेले 30 वर्षांचे जयदीप बंसल एका मल्टिनॅशनल कंपनीत उत्तम पदावर आणि वेतनावर काम करत होते. पण त्यांना काय हवं होतं हे त्यांनासुद्धा माहीत नव्हतं. 2013 मध्ये त्यांनी ऑफिसमधून सुटी घेतली आणि त्या सुटीत त्यांनी अनेकांचं आयुष्य बदललं. जयदीप त्यांची कहाणी अशा पद्धतीनं सांगतात... माझा मित्र पारसनं ग्लोबल हिमालय एक्स्पिडिशन सुरू केलं होतं. हिमालयाच्या दुर्गम भागात शिक्षण आणि वीज पोहोचवणं हा त्यामागे उद्देश होता. या सुट्टीत मी पण या ग्रुपबरोबर हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं मी अनेक लोकांना भेटलो आणि प्रेरित झालो. पृथ्वीवरच्या दोन्ही धृवावर गेलेल्या रॉबर्ट स्वान यांनासुद्धा भेटलो. अशा लोकांना भेटलो ज्यांनी पाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असा सायकलनं प्रवास केला. मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर अनेक लोकांमध्ये गेलं की त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळतं. आजही या परिसरात लोक वीजेशिवाय कसे राहतात याचं मला आश्चर्य वाटतं. तिथून परत आल्यानंतर मला या कार्यक्रमात आणखी रस निर्माण झाल होता. 2014 साली तिथं दुसऱ्यांदा गेलो तेव्हा मी ठरवलं की, कोणत्यातरी गावात नक्की वीज पोहोचवणारच 15 दिवसाची सुटी घेऊन जेव्हा आम्ही हिमालयात पोहोचलो तेव्हा तीन दिवसात लडाखच्या सुमदा चेम्मो या गावात वीज पोहोचली. आम्ही सोलर पॅनल आणि बॅट्रीच्या सहाय्यानं आम्ही ही वीज पोहोचवली. या कामानंतर मला जे मिळालं ते एका अनुभवापेक्षा खूप जास्त होतं. त्यानंतर आम्ही 2015 मध्ये पुन्हा तीन महिन्यांची सुट्टी घेतली. मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही सामील झालो आणि जेव्हा दुर्गम भागात वीज पोहोचण्याच्या प्रकल्पाबदद्ल सांगितलं तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांनी आम्हाला पाच गावांसाठी निधी दिला. आम्ही तीन महिन्यात दहा गावांमध्ये वीज पोहोचवली. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील 30 गावांचं आम्ही सर्वेक्षण केलं. आम्ही गावातल्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेतलं कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आमचं काम पूर्ण होऊ शकलं नसतं. आम्ही ट्रेकिंग करत या गावांमध्ये जायचो. एकदोनदा मरतामरता वाचलो. असं नाही की तुम्ही उठलात आणि गेलात म्हणजे सगळं काही झालं. डोंगरांमध्येसुद्धा धोका असतोच. पण असं काही होतं तेव्हा तुम्ही स्वत:लाच विचारता की अशा जोखमीचं महत्त्व आहे की नाही? जेव्हा तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघता तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. तुम्ही त्यांच्यासाठी एवढंसं केलं तरी ते तुम्हाला राजा मानतात. तुम्हाला ते देवासारखं बघतात. एका गावात एका माणसानं मला 200 वर्षं जुने कपडे दिले. जे ते आपल्याला गुरुंना द्यायचे. वीज पाहताच लोक नाचू लागायचे. कधी कोणी रडायला लागायचं. कोणी विचारायचं की या बल्बमध्ये केरोसिन कुठून घालतात. तुम्ही तार लावणं सुरू केलं की स्वयंपाकघरात बसलेली महिला तुमचे आभार मानते. इतकं प्रेम कोणत्या शहरातसुद्धा मिळत नाही. 2016 ला मी माझ्या नोकरीला रामराम ठोकला. यापेक्षा मी जास्त पैसा कमावू शकणार नाही आणि माझं मोटिव्हेशन काय आहे हे मला कळलं होतं. या तीन महिन्यात खरा आनंद काय आहे हे मला कळलं. एक बल्ब लोकांचं आयुष्य बदलू शकतो. एक बल्ब सुरू झाल्यावर लोक आनंदानं नाचायला लागतात, हसू लागतात आणि आनंदानं रडू लागतात. मी जमिनीवर राहून लोकांबरोबर काम करायला शिकलो. वेगवेगळ्या परिस्थितीत काय करता येईल, कसा संयम ठेवायचा हे सगळं शिकलो. कारण संयम शिकवण्यासाठी डोंगरासारखा गुरू नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "समाजाच्या मापदंडानुसार चांगली नोकरी, चांगली लाईफस्टाईल आणि महागड्या वस्तू आपल्याकडे असल्या की आपण फार खूश आहोत, असं आपल्याला वाटतं. पण हे सगळं असणं म्हणजेच सर्वकाही नसतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयआयटी पवईमध्ये शिकलेले 30 वर्षांचे जयदीप बंसल एका मल्टिनॅशनल कंपनीत उत्तम पदावर आणि वेतनावर काम करत होते. पण त्यांना काय हवं होतं हे त्यांनासुद्धा माहीत नव्हतं. 2013 मध्ये त्यांनी ऑफिसमधून सुटी घेतली आणि त्या सुटीत त्यांनी अनेकांचं आयुष्य बदललं. जयदीप त्यांची कहाणी अशा पद्धतीनं सांगतात... माझा मित्र पारसनं ग्लोबल हिमालय एक्स्पिडिशन सुरू केलं होतं. हिमालयाच्या दुर्गम भागात शिक्षण आणि वीज पोहोचवणं हा त्यामागे उद्देश होता. या सुट्टीत मी पण या ग्रुपबरोबर हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं मी अनेक लोकांना भेटलो आणि प्रेरित झालो. पृथ्वीवरच्या दोन्ही धृवावर गेलेल्या रॉबर्ट स्वान यांनासुद्धा भेटलो. अशा लोकांना भेटलो ज्यांनी पाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असा सायकलनं प्रवास केला. मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर अनेक लोकांमध्ये गेलं की त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळतं. आजही या परिसरात लोक वीजेशिवाय कसे राहतात याचं मला आश्चर्य वाटतं. तिथून परत आल्यानंतर मला या कार्यक्रमात आणखी रस निर्माण झाल होता. 2014 साली तिथं दुसऱ्यांदा गेलो तेव्हा मी ठरवलं की, कोणत्यातरी गावात नक्की वीज पोहोचवणारच 15 दिवसाची सुटी घेऊन जेव्हा आम्ही हिमालयात पोहोचलो तेव्हा तीन दिवसात लडाखच्या सुमदा चेम्मो या गावात वीज पोहोचली. आम्ही सोलर पॅनल आणि बॅट्रीच्या सहाय्यानं आम्ही ही वीज पोहोचवली. या कामानंतर मला जे मिळालं ते एका अनुभवापेक्षा खूप जास्त होतं. त्यानंतर आम्ही 2015 मध्ये पुन्हा तीन महिन्यांची सुट्टी घेतली. मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही सामील झालो आणि जेव्हा दुर्गम भागात वीज पोहोचण्याच्या प्रकल्पाबदद्ल सांगितलं तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांनी आम्हाला पाच गावांसाठी निधी दिला. आम्ही तीन महिन्यात दहा गावांमध्ये वीज पोहोचवली. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील 30 गावांचं आम्ही सर्वेक्षण केलं. आम्ही गावातल्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेतलं कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आमचं काम पूर्ण होऊ शकलं नसतं. आम्ही ट्रेकिंग करत या गावांमध्ये जायचो. एकदोनदा मरतामरता वाचलो. असं नाही की तुम्ही उठलात आणि गेलात म्हणजे सगळं काही झालं. डोंगरांमध्येसुद्धा धोका असतोच. पण असं काही होतं तेव्हा तुम्ही स्वत:लाच विचारता की अशा जोखमीचं महत्त्व आहे की नाही? जेव्हा तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघता तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. तुम्ही त्यांच्यासाठी एवढंसं केलं तरी ते तुम्हाला राजा मानतात. तुम्हाला ते देवासारखं बघतात. एका गावात एका माणसानं मला 200 वर्षं जुने कपडे दिले. जे ते आपल्याला गुरुंना द्यायचे. वीज पाहताच लोक नाचू लागायचे. कधी कोणी रडायला लागायचं. कोणी विचारायचं की या बल्बमध्ये केरोसिन कुठून घालतात. तुम्ही तार लावणं सुरू केलं की स्वयंपाकघरात बसलेली महिला तुमचे आभार मानते. इतकं प्रेम कोणत्या शहरातसुद्धा मिळत नाही. 2016 ला मी माझ्या नोकरीला रामराम ठोकला. यापेक्षा मी जास्त पैसा कमावू शकणार नाही आणि माझं मोटिव्हेशन काय आहे हे मला कळलं होतं. या तीन महिन्यात खरा आनंद काय आहे हे मला कळलं. एक बल्ब लोकांचं आयुष्य बदलू शकतो. एक बल्ब सुरू झाल्यावर लोक आनंदानं नाचायला लागतात, हसू लागतात आणि आनंदानं रडू लागतात. मी जमिनीवर राहून लोकांबरोबर काम करायला शिकलो. वेगवेगळ्या परिस्थितीत काय करता येईल, कसा संयम ठेवायचा हे सगळं शिकलो. कारण संयम शिकवण्यासाठी डोंगरासारखा गुरू नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 319, "source_item_id": "319", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3072, "clean_index": 198, "clean_language_index": "mar_Deva:validation:198"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यावेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा चीनचे नेते माओ यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांच्या गाल प्रेमाने थोपटले होते. त्यांच्या या कृतीचं माओंना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन यांनी म्हटलं, \"अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. असंच मी स्टालिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केलं आहे.\" डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यादरम्यान चीनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांना त्या भेटीबद्दल सांगितलं, \"जेवण करताना माओ यांनी चॉपस्टिकच्या साहाय्यानं प्लेटमधील एक पदार्थ राधआकृष्णन यांच्या ताटात ठेवला. पण, राधाकृष्णन हे शाकाहारी आहे, याचा माओ यांना काही एक अंदाज नव्हता. राधाकृष्णन यांनीही माओ यांनी काही चुक केली, असं जाणवू दिलं नाही.\" त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला जखम झालेली होती. चीनच्या दौऱ्यापूर्वी कंबोडियाला गेले असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा हात कारच्या दरवाजामध्ये अडकला होता आणि बोटाचं हाड मोडलं होतं. माओ यांनी हे बघितल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं आणि राधाकृष्णन यांच्या बोटाची मलमपट्टी करून दिली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला. 2. तिरुत्तानी गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1093 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता. 3. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 4. त्यांचा वेदांचा विशेष अभ्यास होता. तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 5. 1909 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं. म्हैसूर इथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. 6. 35व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या 'चेअर ऑफ फिलॉसॉफी' या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला. 7. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं. ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते. 8. राधाकृष्णन यांनी आंध्र तसंच बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलं. 9. 1931 ते 1939 या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन 10. 1949 ते 1952 या कालावधीत ते रशियात भारताचे राजदूत होते. 11. रशियाहून परतल्यानंतर राधाकृष्णन यांनी 1952 ते 19652 या कालावधीत उपराष्ट्रपतीपद भूषवलं. 14 मे 1962 रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. 12. 1954 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं. 13. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी 16 वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा मानांकन मिळालं होतं. 14. माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा असे विचार सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असताना मांडले होते. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. 15. 17 मे 1975 रोजी त्यांचं निधन झालं. (वरील माहिती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण समिती (NCER ) ने प्रसिद्ध केलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तीचित्रणावरून घेण्यात आली आहे. ) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन हे भारताच्या उपराष्ट्रपतीपदी आणि राष्ट्रपतीपदी होते. पण त्याआधी ते भारताचे राजदूत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यावेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा चीनचे नेते माओ यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांच्या गाल प्रेमाने थोपटले होते. त्यांच्या या कृतीचं माओंना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन यांनी म्हटलं, \"अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. असंच मी स्टालिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केलं आहे.\" डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यादरम्यान चीनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांना त्या भेटीबद्दल सांगितलं, \"जेवण करताना माओ यांनी चॉपस्टिकच्या साहाय्यानं प्लेटमधील एक पदार्थ राधआकृष्णन यांच्या ताटात ठेवला. पण, राधाकृष्णन हे शाकाहारी आहे, याचा माओ यांना काही एक अंदाज नव्हता. राधाकृष्णन यांनीही माओ यांनी काही चुक केली, असं जाणवू दिलं नाही.\" त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला जखम झालेली होती. चीनच्या दौऱ्यापूर्वी कंबोडियाला गेले असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा हात कारच्या दरवाजामध्ये अडकला होता आणि बोटाचं हाड मोडलं होतं. माओ यांनी हे बघितल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं आणि राधाकृष्णन यांच्या बोटाची मलमपट्टी करून दिली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला. 2. तिरुत्तानी गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1093 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता. 3. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 4. त्यांचा वेदांचा विशेष अभ्यास होता. तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 5. 1909 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं. म्हैसूर इथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. 6. 35व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या 'चेअर ऑफ फिलॉसॉफी' या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला. 7. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं. ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते. 8. राधाकृष्णन यांनी आंध्र तसंच बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलं. 9. 1931 ते 1939 या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन 10. 1949 ते 1952 या कालावधीत ते रशियात भारताचे राजदूत होते. 11. रशियाहून परतल्यानंतर राधाकृष्णन यांनी 1952 ते 19652 या कालावधीत उपराष्ट्रपतीपद भूषवलं. 14 मे 1962 रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. 12. 1954 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं. 13. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी 16 वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा मानांकन मिळालं होतं. 14. माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा असे विचार सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असताना मांडले होते. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. 15. 17 मे 1975 रोजी त्यांचं निधन झालं. (वरील माहिती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण समिती (NCER ) ने प्रसिद्ध केलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तीचित्रणावरून घेण्यात आली आहे. ) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 320, "source_item_id": "320", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3334, "clean_index": 199, "clean_language_index": "mar_Deva:validation:199"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. यात मुख्यत्वे सीमांचल आणि मिथिलांचल प्रदेशातील भागांचा समावेश आहे. बिहारमधील जवळपास निम्मे मुस्लीम लोक या क्षेत्रात राहतात. पण, या टप्प्यातील मतदान यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथं अनेक जागांवर फक्त दोन नाही तर अधिकाधिक पक्षांचा सामना होणार आहे. या टप्प्यात उपेंद्र कुशवाहा यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी, असदद्दुीन ओवैसी यांची एमआयएम, मायावती यांची बसपा आणि माजी खासदार पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी रिंगणात आहेत. 2015मध्ये 78 जागांपैकी 54 जागांवार जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आघाडीला विजय मिळाला होता. तर एनडीएमधील भाजप, एलजेपी, आरएलएसपी आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाला 24 जागांवर विजय मिळाला होता. पण, यात सगळ्यात जास्त 19 जागा भाजपला मिळाल्या होत्या. यावेळेस महाआघाडीत जेडीयू नाहीये आणि एलजेपी एनडीओतून बाहेर पडली आहे.. तिसऱ्या टप्प्यासाठी भाजपनं 35, तर जेडीयूनं 37 उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. यासोबत मुकेश सहन यांच्या विकासशील इन्सान पार्टीचेही 5 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. राजदनं 46, तर काँग्रेसनं 25 जागांवर उमेदवार दिले आहेत. नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधील 12 मंत्री तिसऱ्या टप्प्यातील मतदानात उमेदवार म्हणून आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी सीमांचल भाग केंद्रस्थानी राहिल. इथं राजदचे पारंपरिक मतदार आहेत. यात यादव आणि मुस्लिमांचा समावेश होतो. 2010च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपनं 243 पैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. पण, सीमांचल आणि किशनगंज त्यांच्या हातातून निसटलं होतं. तेव्हा राजद आणि काँग्रेसला किशनगंजमधून 4 जागा मिळाल्या होत्या. गेल्या वर्षी किशनगंजमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमनं बिहारमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला होता. मिथिलांचलमधल्या दरभंगा, मधुबनी, समस्तीपुर, मधेपुरा, सहरसा, सुपौल आणि सीतामडी जिल्ह्यांतील 34 जागांवर मतदान होईल. गेल्या निवडणुकीत मिथिलांचलमधून भाजप फक्त 6 जागा जिंकलं होतं. त्यामुळे यावेळेस भाजपला इथं कडवं आव्हान आहे. यावेळी भाजपनं इथं राजनाथ सिंग, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ अशा स्टार प्रचारकांच्या सभा घडवून आणल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "बिहारमध्ये 7 नोव्हेंबरपासून तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. यात मुख्यत्वे सीमांचल आणि मिथिलांचल प्रदेशातील भागांचा समावेश आहे. बिहारमधील जवळपास निम्मे मुस्लीम लोक या क्षेत्रात राहतात. पण, या टप्प्यातील मतदान यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथं अनेक जागांवर फक्त दोन नाही तर अधिकाधिक पक्षांचा सामना होणार आहे. या टप्प्यात उपेंद्र कुशवाहा यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी, असदद्दुीन ओवैसी यांची एमआयएम, मायावती यांची बसपा आणि माजी खासदार पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी रिंगणात आहेत. 2015मध्ये 78 जागांपैकी 54 जागांवार जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आघाडीला विजय मिळाला होता. तर एनडीएमधील भाजप, एलजेपी, आरएलएसपी आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाला 24 जागांवर विजय मिळाला होता. पण, यात सगळ्यात जास्त 19 जागा भाजपला मिळाल्या होत्या. यावेळेस महाआघाडीत जेडीयू नाहीये आणि एलजेपी एनडीओतून बाहेर पडली आहे.. तिसऱ्या टप्प्यासाठी भाजपनं 35, तर जेडीयूनं 37 उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. यासोबत मुकेश सहन यांच्या विकासशील इन्सान पार्टीचेही 5 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. राजदनं 46, तर काँग्रेसनं 25 जागांवर उमेदवार दिले आहेत. नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधील 12 मंत्री तिसऱ्या टप्प्यातील मतदानात उमेदवार म्हणून आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी सीमांचल भाग केंद्रस्थानी राहिल. इथं राजदचे पारंपरिक मतदार आहेत. यात यादव आणि मुस्लिमांचा समावेश होतो. 2010च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपनं 243 पैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. पण, सीमांचल आणि किशनगंज त्यांच्या हातातून निसटलं होतं. तेव्हा राजद आणि काँग्रेसला किशनगंजमधून 4 जागा मिळाल्या होत्या. गेल्या वर्षी किशनगंजमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमनं बिहारमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला होता. मिथिलांचलमधल्या दरभंगा, मधुबनी, समस्तीपुर, मधेपुरा, सहरसा, सुपौल आणि सीतामडी जिल्ह्यांतील 34 जागांवर मतदान होईल. गेल्या निवडणुकीत मिथिलांचलमधून भाजप फक्त 6 जागा जिंकलं होतं. त्यामुळे यावेळेस भाजपला इथं कडवं आव्हान आहे. यावेळी भाजपनं इथं राजनाथ सिंग, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ अशा स्टार प्रचारकांच्या सभा घडवून आणल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 321, "source_item_id": "321", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2094, "clean_index": 200, "clean_language_index": "mar_Deva:validation:200"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअमर सिंह यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी मस्तक झुकवलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्वीट केला आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 एक काळ होता जेव्हा अमर सिंह हे बच्चन कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री जवळपास 20 वर्षं टिकली. बोफोर्स प्रकरणातील आरोप आणि नव्वदीच्या दशकात ABCL या कंपनीतील आर्थिक अडचणींमुळे अमिताभ यांचा वाईट काळ सुरू होता. अमिताभ यांची कंपनी जवळपास दिवाळखोरीत गेली होती. बच्चन यांच्या या पडत्या काळातच दोघांमधील मैत्रीला सुरुवात झाली. ही मैत्री किती घनिष्ट होती, हे अभिषेक बच्चन याच्या लग्न पत्रिकेवरून दिसून आलं. या लग्नपत्रिकेवर अमर सिंह आणि त्यांच्या पत्नीचा बच्चन कुटुंबातील सदस्य म्हणून उल्लेख केला होता. अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते होते. सत्तेच्या तसंच बॉलीवूडच्या वर्तुळात त्यांचा चांगला दबदबा होता. कालांतरानं अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. अमर सिंह हे किडनीच्या आजारावरील उपचारासाठी पहिल्यांदा सिंगापूरला गेले होते, तेव्हा ते आणि बच्चन दोन महिने सोबत होते. हा त्यांच्या मैत्रीचा सुवर्णकाळ होता. लंडनमध्ये असताना मी जया बच्चन, अमर सिंह आणि अंबानी परिवाराला एकत्र बघितलं होतं. पण, कालांतरानं या नात्यात दुरावा आला. 'अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही अभिनय करतात' बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमर सिंह यांनी रोखठोक मतं मांडली होती. माझ्या वाईट काळात बच्चन कुटुंबीय माझ्यासोबत नव्हतं आणि अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही अभिनय करत असतात, असा आरोप त्यांनी केला होता. अमर सिंह आणि जया बच्चन यांच्यातही राजकीयदृष्ट्या मतभेद निर्माण झाला आणि त्यांचं नातं संपलं. अमर सिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जया बच्चन यांना मात्र पक्षात कायम ठेवण्यात आलं. या दोन्ही कुटुंबीयांमध्ये व्यावसायिक निर्णयांवरूनही मतभेद निर्माण झाले. यात सहारा बोर्डावरील सदस्यत्व मिळवण्याचा निर्णय महत्त्वाचा होता, असं अमर सिंह यांनी म्हटलं होतं. या सगळ्या बाबींमुळे मग दोन्ही कुटुंबीयांचं नातं संपुष्टात आलं. एकदा तर अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन भित्रे असल्याचं आणि 'अँग्री यंग मॅन' प्रतिमेच्या एकदम विरुद्ध त्यांचं व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं होतं. पण, अमिताभ यांनी नेहमीच याप्रकरणी शांतता बाळगली. 'किंग ऑफ नेटवर्किंग' अशी ओळख अमर सिंह यांचं बॉलीवुड तसंच अंबानी, सहारा यांसारख्या उद्योग समुहांसोबतही उत्तम नातं होतं. त्यांना 'किंग ऑफ नेटवर्किंग' म्हणून ओळखलं जायचं आणि तीच त्यांची ताकद होती. ग्लॅमर कायम त्यांच्या मागोमाग आलं, किंवा ते कायमच ग्लॅमरच्या पाठीशी धावत राहिले, असंही तुम्ही म्हणू शकता. 'जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला बोलवायचं असेल, तर अमर सिंह यांना फोन करा,' असंही एकेकाळी म्हटलं जायचंय अमर सिंह आणि वाद हे जणू समीकरणच बनलं होतं. बॉलिवुडमधल्या अभिनेत्रींसोबत अमर सिंह यांचं नाव जोडलेली एक वादग्रस्त सीडीही समोर आली होती. या सीडीमध्ये अमर सिंह आणि एका अभिनेत्रीमधलं संभाषण काहीसं अश्लाघ्य होतं. त्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला बॉलीवुडपासून दूर केलं. मात्र जया प्रदा आणि इतर जण त्यांच्यासोबत दिसले. गेल्या काही वर्षांत त्यांची तब्येत बरी नव्हती आणि ते सार्वजनिक आयुष्यातून बाजूला गेले. अमिताभ यांच्याविषयीही त्यांनी मवाळ भूमिका घेतली आणि अमिताभ यांच्याबद्दल केलेल्या विधानांमध्ये मी अतिशयोक्ती केली, असं त्यांनी म्हटलं. अमिताभ बच्चन कधीच माझ्या वडिलांचा स्मृतीदिन विसरत नाही, असं एका व्हीडिओत अमर सिंह यांनी म्हटलं होतं. त्यांना बरं नसताना त्यांनी सिंगापूरमधून हा व्हीडिओ पोस्ट केला होता. एकेकाळी बॉलीवूड आणि सत्तेच्या वर्तुळात 'नेटवर्क किंग' म्हणून ओळख असलेल्या या माणसाची शेवटची वर्षं भकास गेली. एकेकाळी ग्लॅमर आणि राजकारण यांना जोडणारा दुवा म्हणून अमरसिंह यांना ओळखलं जायचं...ते चांगल्या पद्धतीनं की वाईट हे मात्र माहीत नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं शनिवारी (1 ऑगस्ट) सिंगापूरमध्ये निधन झालं. राजकारण आणि बॉलिवूडची झगमगती दुनिया यांची सांगड एकेकाळी अमर सिंह यांनी घातली होती. त्यातही बच्चन कुटुंबीयांशी असलेले त्यांचे संबंध विशेष चर्चेचा विषय होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअमर सिंह यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी मस्तक झुकवलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्वीट केला आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 एक काळ होता जेव्हा अमर सिंह हे बच्चन कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री जवळपास 20 वर्षं टिकली. बोफोर्स प्रकरणातील आरोप आणि नव्वदीच्या दशकात ABCL या कंपनीतील आर्थिक अडचणींमुळे अमिताभ यांचा वाईट काळ सुरू होता. अमिताभ यांची कंपनी जवळपास दिवाळखोरीत गेली होती. बच्चन यांच्या या पडत्या काळातच दोघांमधील मैत्रीला सुरुवात झाली. ही मैत्री किती घनिष्ट होती, हे अभिषेक बच्चन याच्या लग्न पत्रिकेवरून दिसून आलं. या लग्नपत्रिकेवर अमर सिंह आणि त्यांच्या पत्नीचा बच्चन कुटुंबातील सदस्य म्हणून उल्लेख केला होता. अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते होते. सत्तेच्या तसंच बॉलीवूडच्या वर्तुळात त्यांचा चांगला दबदबा होता. कालांतरानं अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. अमर सिंह हे किडनीच्या आजारावरील उपचारासाठी पहिल्यांदा सिंगापूरला गेले होते, तेव्हा ते आणि बच्चन दोन महिने सोबत होते. हा त्यांच्या मैत्रीचा सुवर्णकाळ होता. लंडनमध्ये असताना मी जया बच्चन, अमर सिंह आणि अंबानी परिवाराला एकत्र बघितलं होतं. पण, कालांतरानं या नात्यात दुरावा आला. 'अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही अभिनय करतात' बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमर सिंह यांनी रोखठोक मतं मांडली होती. माझ्या वाईट काळात बच्चन कुटुंबीय माझ्यासोबत नव्हतं आणि अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही अभिनय करत असतात, असा आरोप त्यांनी केला होता. अमर सिंह आणि जया बच्चन यांच्यातही राजकीयदृष्ट्या मतभेद निर्माण झाला आणि त्यांचं नातं संपलं. अमर सिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जया बच्चन यांना मात्र पक्षात कायम ठेवण्यात आलं. या दोन्ही कुटुंबीयांमध्ये व्यावसायिक निर्णयांवरूनही मतभेद निर्माण झाले. यात सहारा बोर्डावरील सदस्यत्व मिळवण्याचा निर्णय महत्त्वाचा होता, असं अमर सिंह यांनी म्हटलं होतं. या सगळ्या बाबींमुळे मग दोन्ही कुटुंबीयांचं नातं संपुष्टात आलं. एकदा तर अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन भित्रे असल्याचं आणि 'अँग्री यंग मॅन' प्रतिमेच्या एकदम विरुद्ध त्यांचं व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं होतं. पण, अमिताभ यांनी नेहमीच याप्रकरणी शांतता बाळगली. 'किंग ऑफ नेटवर्किंग' अशी ओळख अमर सिंह यांचं बॉलीवुड तसंच अंबानी, सहारा यांसारख्या उद्योग समुहांसोबतही उत्तम नातं होतं. त्यांना 'किंग ऑफ नेटवर्किंग' म्हणून ओळखलं जायचं आणि तीच त्यांची ताकद होती. ग्लॅमर कायम त्यांच्या मागोमाग आलं, किंवा ते कायमच ग्लॅमरच्या पाठीशी धावत राहिले, असंही तुम्ही म्हणू शकता. 'जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला बोलवायचं असेल, तर अमर सिंह यांना फोन करा,' असंही एकेकाळी म्हटलं जायचंय अमर सिंह आणि वाद हे जणू समीकरणच बनलं होतं. बॉलिवुडमधल्या अभिनेत्रींसोबत अमर सिंह यांचं नाव जोडलेली एक वादग्रस्त सीडीही समोर आली होती. या सीडीमध्ये अमर सिंह आणि एका अभिनेत्रीमधलं संभाषण काहीसं अश्लाघ्य होतं. त्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला बॉलीवुडपासून दूर केलं. मात्र जया प्रदा आणि इतर जण त्यांच्यासोबत दिसले. गेल्या काही वर्षांत त्यांची तब्येत बरी नव्हती आणि ते सार्वजनिक आयुष्यातून बाजूला गेले. अमिताभ यांच्याविषयीही त्यांनी मवाळ भूमिका घेतली आणि अमिताभ यांच्याबद्दल केलेल्या विधानांमध्ये मी अतिशयोक्ती केली, असं त्यांनी म्हटलं. अमिताभ बच्चन कधीच माझ्या वडिलांचा स्मृतीदिन विसरत नाही, असं एका व्हीडिओत अमर सिंह यांनी म्हटलं होतं. त्यांना बरं नसताना त्यांनी सिंगापूरमधून हा व्हीडिओ पोस्ट केला होता. एकेकाळी बॉलीवूड आणि सत्तेच्या वर्तुळात 'नेटवर्क किंग' म्हणून ओळख असलेल्या या माणसाची शेवटची वर्षं भकास गेली. एकेकाळी ग्लॅमर आणि राजकारण यांना जोडणारा दुवा म्हणून अमरसिंह यांना ओळखलं जायचं...ते चांगल्या पद्धतीनं की वाईट हे मात्र माहीत नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 322, "source_item_id": "322", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3664, "clean_index": 201, "clean_language_index": "mar_Deva:validation:201"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजळगावमध्ये ट्रक अपघात 16 मजुरांचा मृत्यू या ट्रकमधून मजूरही प्रवास करत होते. एकूण 21 मजूर होते. यापैकी 16 मजुरांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. ते म्हणाले, \"किनगावजवळ पपईने भरलेला ट्रक उलटला आणि ट्रकमध्ये बसलेल्या मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात सहा महिला, सात पुरुष आणि दोन लहान मुलं आहेत. यावल-बऱ्हाणपूर राज्यमार्गावरून हा पपईचा ट्रक जात होता. रात्री 1 वाजता रस्त्याच्याकडेला ट्रक उलटला.\" प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नेर इथून एक ट्रक पपई भरून रावेरच्या दिशेने येत होता. यावल तालुक्‍यातील किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात हा ट्रक अचानक उलटला. जळगावमध्ये ट्रक अपघात 16 मजुरांचा मृत्यू स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात मृत्यू झालेले मजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केऱ्हाळा तसंच रावेर शहरातील आहेत. या अपघातात आभोडा येथील 12 , केऱ्हाळामधील 2 आणि रावेरमधील 2 असे 16 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळ हा अपघात झालाय. पपई वाहून नेणारा ट्रक उलटल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजळगावमध्ये ट्रक अपघात 16 मजुरांचा मृत्यू या ट्रकमधून मजूरही प्रवास करत होते. एकूण 21 मजूर होते. यापैकी 16 मजुरांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. ते म्हणाले, \"किनगावजवळ पपईने भरलेला ट्रक उलटला आणि ट्रकमध्ये बसलेल्या मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात सहा महिला, सात पुरुष आणि दोन लहान मुलं आहेत. यावल-बऱ्हाणपूर राज्यमार्गावरून हा पपईचा ट्रक जात होता. रात्री 1 वाजता रस्त्याच्याकडेला ट्रक उलटला.\" प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नेर इथून एक ट्रक पपई भरून रावेरच्या दिशेने येत होता. यावल तालुक्‍यातील किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात हा ट्रक अचानक उलटला. जळगावमध्ये ट्रक अपघात 16 मजुरांचा मृत्यू स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात मृत्यू झालेले मजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केऱ्हाळा तसंच रावेर शहरातील आहेत. या अपघातात आभोडा येथील 12 , केऱ्हाळामधील 2 आणि रावेरमधील 2 असे 16 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 325, "source_item_id": "325", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1317, "clean_index": 202, "clean_language_index": "mar_Deva:validation:202"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेल्या पत्राकत म्हटलंय की, \"भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 ते 16 मे दरम्यान चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.\" हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता की, 14 मेच्या सकाळपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरत, चक्रीवादळ निर्माण झालं आणि ते गुजरातच्या दिशेनं सरकत चाललं आहे. या हवामानामुळे 16 मेच्या सुमारास दक्षिण कोकण परिसरात वेगवान वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारी करणाऱ्या बोटींनी 14 तारखेपर्यंत किनाऱ्यावर परतावं असा इशारा हवामानखात्यानं दिला होता. हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत. समुद्रकिनारे या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर त्याला 'तौकते' हे नाव दिलं जाईल. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे. चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात, याविषयीचं सविस्तर वृत्त तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पूर आणि मुसळधार पावसाचं संकट सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सुविधांवरचा ताण वाढवू शकतं, असं केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्यातून तौक्ते चौक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे चक्रीवादळ आता कोकण किनारपट्टीपासून समुद्रात आत दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखाही बसला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेल्या पत्राकत म्हटलंय की, \"भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 ते 16 मे दरम्यान चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.\" हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता की, 14 मेच्या सकाळपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरत, चक्रीवादळ निर्माण झालं आणि ते गुजरातच्या दिशेनं सरकत चाललं आहे. या हवामानामुळे 16 मेच्या सुमारास दक्षिण कोकण परिसरात वेगवान वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारी करणाऱ्या बोटींनी 14 तारखेपर्यंत किनाऱ्यावर परतावं असा इशारा हवामानखात्यानं दिला होता. हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत. समुद्रकिनारे या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर त्याला 'तौकते' हे नाव दिलं जाईल. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे. चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात, याविषयीचं सविस्तर वृत्त तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पूर आणि मुसळधार पावसाचं संकट सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सुविधांवरचा ताण वाढवू शकतं, असं केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 326, "source_item_id": "326", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2189, "clean_index": 203, "clean_language_index": "mar_Deva:validation:203"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकॉर्पोरेट क्षेत्राकडून पक्ष निधी स्वीकारत नाही, असं वर्धन यांनी टाटांना सांगितलं. या घटनेचे आपण साक्षीदार असल्याचं भाकपचे नेते अतुल कुमार अंजान यांनी म्हटलं आहे. या गोष्टीची आठवण होण्याचं कारण म्हणजे कन्हैया कुमार लोकवर्गणीच्या माध्यमातून निवडणूक निधी जमा करत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर बिहारच्या बेगुसरायमधून निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या धोरणापासून फारकत कन्हैयासाठी निवडणूक निधी गोळा करणाऱ्या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार कन्हैयाची प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 31 लाख रुपये जमा झाले आहेत. मात्र अशापद्धतीनं क्राउड फंडिंग करताना पक्षाच्या कॉर्पोरेट क्षेत्राकडून निधी न स्वीकारण्याच्या धोरणापासून फारकत घेतली जाऊ शकते, असा युक्तिवाद केला जात आहे. गेल्या चार वर्षांपासून कन्हैया कुमारचे सहकारी आणि सध्या त्याला निवडणूक व्यवस्थापनात मदत करणाऱ्या वरुण आदित्य यांनी कन्हैयाच्या जवळच्या लोकांनी स्वयंप्रेरणेनं ही मदत केल्याचं म्हटलं आहे. आदित्य यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्चला निधी संकलनाची सुरूवात झाली आणि काही तासांतच 30 लाख रुपये जमा झाले. आम्ही 33 दिवसांत 70 लाख रुपये जमा करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे कन्हैयासाठी क्राउड फंडिंग करणारी संस्था 'अवर डेमोक्रसी'च्या पेजवर 'नमो अगेन'पासून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांची नावंही पहायला मिळतात. या संस्थेच्या संस्थापकांमध्ये दिल्ली डायलॉगच्या माजी सदस्यांपासून अनेक पत्रकारांचाही समावेश आहे. वेबसाइटवर सायबर हल्ला या वेबसाइटवर गेल्या दोन दिवसांपासून 'मेन्टेनन्स एरर' येत आहे. त्यामुळे ही वेबसाइट ओपन होत नाहीये. आदित्य यांनी म्हटलं, \"आमची प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर लगेचच वेबसाइटवर सायबर हल्ला झाला आणि साईट डाऊन झाली.\" आदित्य यांनी अप्रत्यक्षपणे कन्हैयाच्या विरोधकांकडे इशारा केला. मात्र कन्हैयाच्या या निधी संकलनावर सोशल मीडियावरून टीकाही होत आहे. भाकप नेते काय म्हणतात? पक्षाच्या नेत्यांची अशाप्रकारच्या निधी संकलनावर काय भूमिका आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अतुल कुमार अंजान या प्रश्नाचं थेट उत्तर देत नाहीत, मात्र पक्ष कोणत्याही प्रकारचा कॉर्पोरेट निधी स्वीकारणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की पक्षानं कोणालाही निधी संकलनासाठी नेमलेलं नाहीये. भाकप लोकसभा निवडणुकीत 36 जागांवर लढत आहे. कन्हैयाबरोबरच अजून एक उमेदवारही क्राऊड फंडिंगच्या आधारे निधी संकलन करत असल्याचं भाकपच्या अन्य एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. मात्र निधी संकलनाच्या या पद्धतीबाबत पक्षात कोणतीही चर्चा झाली नसून आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अतुल कुमार अंजान यांनी सांगितलं, \"घरोघरी डबा घेऊन जायचं आणि पैसे गोळा करण्यालाच आम्ही लोकांकडून पैसे गोळा करणं मानतो. क्राउड फंडिंगमध्ये कोण पैसे देतं हे कोणाला समजतं?\" देशात कॉर्पोरेट क्षेत्रानं राजकीय पक्षांना निधीपुरवठा करायला सुरूवात केली, तेव्हा सीपीआयनं असा निधी घ्यायला नकार दिला होता. त्यांनी सांगितलं, \"2002-03 मध्ये रतन टाटांनी जेव्हा दीड कोटी रुपयांचा चेक दिला, तेव्हा आमचे तत्कालिन नेते ए. बी. वर्धन यांनी तो परत केला. मी या घटनेचा साक्षीदार आहे.\" कॉर्पोरेट फंड की घुसखोरी? जिग्नेश मेवानी यांनी म्हटलं, की लोकांच्या मागणीनुसार निधीची कमाल मर्यादा पाच लाख रूपये ठेवण्यात आली आहे. लोकांकडून यापेक्षा अधिक निधी स्वीकारला जाणार नाही. मात्र यापद्धतीनं निधी संकलनावर सोशल मीडियावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. काही लोकांच्या मते या संकलनाच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्राची पक्षामध्ये घुसखोरी होऊ शकते. कन्हैयाच्या निवडणूक निधीला आतापर्यंत दिल्लीतील एका व्यापाऱ्यानं सर्वाधिक म्हणजे पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. ज्यावेगानं निधी गोळा होत आहे, तो पाहता 70 लाख रुपयांच्या निधी संकलनाचं उद्दिष्ट सहज पूर्ण होईल, असं कन्हैयाच्या सहकाऱ्यांना वाटतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ही 17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) दीड कोटी रुपयांचा चेक पाठवला होता. पक्षाचे वरिष्ठ नेते ए. बी. वर्धन यांनी तो चेक रतन टाटांना परत केला होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकॉर्पोरेट क्षेत्राकडून पक्ष निधी स्वीकारत नाही, असं वर्धन यांनी टाटांना सांगितलं. या घटनेचे आपण साक्षीदार असल्याचं भाकपचे नेते अतुल कुमार अंजान यांनी म्हटलं आहे. या गोष्टीची आठवण होण्याचं कारण म्हणजे कन्हैया कुमार लोकवर्गणीच्या माध्यमातून निवडणूक निधी जमा करत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर बिहारच्या बेगुसरायमधून निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या धोरणापासून फारकत कन्हैयासाठी निवडणूक निधी गोळा करणाऱ्या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार कन्हैयाची प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 31 लाख रुपये जमा झाले आहेत. मात्र अशापद्धतीनं क्राउड फंडिंग करताना पक्षाच्या कॉर्पोरेट क्षेत्राकडून निधी न स्वीकारण्याच्या धोरणापासून फारकत घेतली जाऊ शकते, असा युक्तिवाद केला जात आहे. गेल्या चार वर्षांपासून कन्हैया कुमारचे सहकारी आणि सध्या त्याला निवडणूक व्यवस्थापनात मदत करणाऱ्या वरुण आदित्य यांनी कन्हैयाच्या जवळच्या लोकांनी स्वयंप्रेरणेनं ही मदत केल्याचं म्हटलं आहे. आदित्य यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्चला निधी संकलनाची सुरूवात झाली आणि काही तासांतच 30 लाख रुपये जमा झाले. आम्ही 33 दिवसांत 70 लाख रुपये जमा करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे कन्हैयासाठी क्राउड फंडिंग करणारी संस्था 'अवर डेमोक्रसी'च्या पेजवर 'नमो अगेन'पासून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांची नावंही पहायला मिळतात. या संस्थेच्या संस्थापकांमध्ये दिल्ली डायलॉगच्या माजी सदस्यांपासून अनेक पत्रकारांचाही समावेश आहे. वेबसाइटवर सायबर हल्ला या वेबसाइटवर गेल्या दोन दिवसांपासून 'मेन्टेनन्स एरर' येत आहे. त्यामुळे ही वेबसाइट ओपन होत नाहीये. आदित्य यांनी म्हटलं, \"आमची प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर लगेचच वेबसाइटवर सायबर हल्ला झाला आणि साईट डाऊन झाली.\" आदित्य यांनी अप्रत्यक्षपणे कन्हैयाच्या विरोधकांकडे इशारा केला. मात्र कन्हैयाच्या या निधी संकलनावर सोशल मीडियावरून टीकाही होत आहे. भाकप नेते काय म्हणतात? पक्षाच्या नेत्यांची अशाप्रकारच्या निधी संकलनावर काय भूमिका आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अतुल कुमार अंजान या प्रश्नाचं थेट उत्तर देत नाहीत, मात्र पक्ष कोणत्याही प्रकारचा कॉर्पोरेट निधी स्वीकारणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की पक्षानं कोणालाही निधी संकलनासाठी नेमलेलं नाहीये. भाकप लोकसभा निवडणुकीत 36 जागांवर लढत आहे. कन्हैयाबरोबरच अजून एक उमेदवारही क्राऊड फंडिंगच्या आधारे निधी संकलन करत असल्याचं भाकपच्या अन्य एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. मात्र निधी संकलनाच्या या पद्धतीबाबत पक्षात कोणतीही चर्चा झाली नसून आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अतुल कुमार अंजान यांनी सांगितलं, \"घरोघरी डबा घेऊन जायचं आणि पैसे गोळा करण्यालाच आम्ही लोकांकडून पैसे गोळा करणं मानतो. क्राउड फंडिंगमध्ये कोण पैसे देतं हे कोणाला समजतं?\" देशात कॉर्पोरेट क्षेत्रानं राजकीय पक्षांना निधीपुरवठा करायला सुरूवात केली, तेव्हा सीपीआयनं असा निधी घ्यायला नकार दिला होता. त्यांनी सांगितलं, \"2002-03 मध्ये रतन टाटांनी जेव्हा दीड कोटी रुपयांचा चेक दिला, तेव्हा आमचे तत्कालिन नेते ए. बी. वर्धन यांनी तो परत केला. मी या घटनेचा साक्षीदार आहे.\" कॉर्पोरेट फंड की घुसखोरी? जिग्नेश मेवानी यांनी म्हटलं, की लोकांच्या मागणीनुसार निधीची कमाल मर्यादा पाच लाख रूपये ठेवण्यात आली आहे. लोकांकडून यापेक्षा अधिक निधी स्वीकारला जाणार नाही. मात्र यापद्धतीनं निधी संकलनावर सोशल मीडियावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. काही लोकांच्या मते या संकलनाच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्राची पक्षामध्ये घुसखोरी होऊ शकते. कन्हैयाच्या निवडणूक निधीला आतापर्यंत दिल्लीतील एका व्यापाऱ्यानं सर्वाधिक म्हणजे पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. ज्यावेगानं निधी गोळा होत आहे, तो पाहता 70 लाख रुपयांच्या निधी संकलनाचं उद्दिष्ट सहज पूर्ण होईल, असं कन्हैयाच्या सहकाऱ्यांना वाटतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 327, "source_item_id": "327", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3651, "clean_index": 204, "clean_language_index": "mar_Deva:validation:204"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेला हा सामना ओसाकानं सरळ सेट्समध्ये 6-4, 6-3 असा जिंकला. कोरोना विषाणूची साथ, मेलबर्नमधलं लॉकडाऊन, कधी प्रेक्षकांसह तर कधीकधी प्रेक्षकांविना झालेले सामने अशा अनिश्चित वातावरणात ओसाकानं दाखवलेली जिद्द आणि सातत्य याची सगळे वाहवा करत आहेत. तिच्या या विजयानंतर जणू टेनिसमध्ये ओसाका युगाची सुरुवात झाली आहे. महिला टेनिसची नवी 'बॉस' या स्पर्धेत उपांत्य फेरीत ओसाकानं सेरेना विल्यम्सचा धुव्वा उडवला होता. त्यानंतरच टेनिसमध्ये ही नव्या युगाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली. बेल्जियमची माजी टेनिसस्टार जस्टिन हेनानं ओसाकाचं कौतुक करताना \"महिला टेनिसला नवी बॉस मिळाली\" असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ओसाकाच्या खात्यात आता दोन ऑस्ट्रेलियन विजेतीपदं जमा झाली आहेत. तिनं याआधी 2019 साली या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. त्याशिवाय 2018 आणि 2020 साली तिनं यूएस ओपनही जिंकलं होतं. 2019 साली ओसाका टेनिस महिला एकेरीच्या क्रमवारीत अव्व्ल स्थान गाठणारी ती पहिली आशियाई खेळाडूही बनली. पण ओसाकाला टेनिस कोर्टवरच्या कामगिरीइतकीच कोर्टबाहेरची तिची वागणूकही महान खेळाडूंच्या यादीत नेऊन ठेवते. अमेरिकेची महानतम टेनिसस्टार बिली जीन किंगला म्हणूनच ओसाका इतरांपेक्षा वेगळी वाटते. ओसाकाचं मिश्र वंशाचं असणं, मुक्तपणे आपले विचार मांडणं याचं बिली जीननं अनेकदा कौतुक केलं आहे. खरी 'इंटरनॅशनल' आयकॉन ओसाकाचे वडील लेओनार्ड फ्रान्स्वा हैटीचे तर आई तामाकी ओसाका जपानची आहे. तिची मोठी बहीण मरी ओसाकादेखील टेनिस खेळते. सेरेना आणि व्हीनस विल्यम्सचा खेळ पाहून लेओनार्ड यांनी आपल्या दोन्ही मुलींना टेनिस शिकवायला सुरूवात केली होती. ओसाकाचा जन्म जपानच्या ओसाका शहरात झाला होता. पण तीन वर्षांची असल्यापासून अमेरिकेत राहिली आहे. अमेरिकेत लहानाची मोठी झाली असली, तरी ती अजूनही जपानची नागरीक आहे आणि जपानचंच प्रतिनिधित्व करते. जपानसोबतच हैटीविषयीही तिनं प्रेम आणि अभिमान वेळोवेळी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी यूएस ओपन जिंकल्यावर अधिकृत फोटो काढताना तिनं हैटी आणि आफ्रिकन वंशाचं प्रतिनिधित्व करणारा हेडबँड घातला होता. त्याच स्पर्धेत ओसाकाची एक वेगळी बाजू जगाला दिसून आली. मास्कद्वारा फोडलेली वर्णभेदाला वाचा आजच्या जमान्यात अनेकदा खेळाडू एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करण्याचं टाळतात. पण वर्णद्वेष आणि वंशभेदाची चर्चा सुरु असताना नओमी शांत बसली नाही. तिनं टेनिस कोर्टवर या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आणि स्वतःच त्यातल्या काही प्रश्नांचं उत्तरही बनली. ओसाका गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये प्रत्येक सामन्यात एक वेगळा मास्क घालून खेळायला उतरली. काळ्या रंगाच्या त्या प्रत्येक मास्कवर अमेरिकेत पोलिसांकडून किंवा वर्णद्वेषातून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींची नावं लिहिली होती. मग या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यांचे व्हीडियो संदेश पाठवत ओसाकाचे आभार मानले. स्पर्धेचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीनं ते संदेश ओसाकाला दाखवले, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. अगदी दगडालाही पाझर फुटावा अशी ती कृती होती. कोरोना विषाणूच्या सावटाखाली रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या त्या स्पर्धेत एरवीसारखा प्रेक्षकांचा आवाज नव्हता. त्या विचित्र शांततेत ओसाकानं मूकपणे व्यक्त केलेला आवाज जणू घुमत राहिला. ओसाकानं बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला हरवून ती स्पर्धा जिंकली. फायनलनंतर तिला विचारण्यात आलं, का या मास्कमधून कुठला संदेश देते आहेस? तिचं प्रत्युत्तर होतं, \"तुम्हाला कोणता संदेश मिळाला?\" लोकांनी हा मुद्दा विसरू नये, जितकी जास्त चर्चा होईल तितका लवकर बदल घडेल असं तिला वाटत असल्याचं ओसाकानं तेव्हा सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "तरुण, उत्साही, कोमल पण तेवढीच आक्रमक. टेनिसस्टार नाओमी ओसाकाचं वर्णन करायला हे शब्द पुरेसे ठरावेत. अवघ्या 23 वर्षांच्या वयात ओसाकानं चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं केलं आहे. तिनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर मात केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेला हा सामना ओसाकानं सरळ सेट्समध्ये 6-4, 6-3 असा जिंकला. कोरोना विषाणूची साथ, मेलबर्नमधलं लॉकडाऊन, कधी प्रेक्षकांसह तर कधीकधी प्रेक्षकांविना झालेले सामने अशा अनिश्चित वातावरणात ओसाकानं दाखवलेली जिद्द आणि सातत्य याची सगळे वाहवा करत आहेत. तिच्या या विजयानंतर जणू टेनिसमध्ये ओसाका युगाची सुरुवात झाली आहे. महिला टेनिसची नवी 'बॉस' या स्पर्धेत उपांत्य फेरीत ओसाकानं सेरेना विल्यम्सचा धुव्वा उडवला होता. त्यानंतरच टेनिसमध्ये ही नव्या युगाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली. बेल्जियमची माजी टेनिसस्टार जस्टिन हेनानं ओसाकाचं कौतुक करताना \"महिला टेनिसला नवी बॉस मिळाली\" असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ओसाकाच्या खात्यात आता दोन ऑस्ट्रेलियन विजेतीपदं जमा झाली आहेत. तिनं याआधी 2019 साली या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. त्याशिवाय 2018 आणि 2020 साली तिनं यूएस ओपनही जिंकलं होतं. 2019 साली ओसाका टेनिस महिला एकेरीच्या क्रमवारीत अव्व्ल स्थान गाठणारी ती पहिली आशियाई खेळाडूही बनली. पण ओसाकाला टेनिस कोर्टवरच्या कामगिरीइतकीच कोर्टबाहेरची तिची वागणूकही महान खेळाडूंच्या यादीत नेऊन ठेवते. अमेरिकेची महानतम टेनिसस्टार बिली जीन किंगला म्हणूनच ओसाका इतरांपेक्षा वेगळी वाटते. ओसाकाचं मिश्र वंशाचं असणं, मुक्तपणे आपले विचार मांडणं याचं बिली जीननं अनेकदा कौतुक केलं आहे. खरी 'इंटरनॅशनल' आयकॉन ओसाकाचे वडील लेओनार्ड फ्रान्स्वा हैटीचे तर आई तामाकी ओसाका जपानची आहे. तिची मोठी बहीण मरी ओसाकादेखील टेनिस खेळते. सेरेना आणि व्हीनस विल्यम्सचा खेळ पाहून लेओनार्ड यांनी आपल्या दोन्ही मुलींना टेनिस शिकवायला सुरूवात केली होती. ओसाकाचा जन्म जपानच्या ओसाका शहरात झाला होता. पण तीन वर्षांची असल्यापासून अमेरिकेत राहिली आहे. अमेरिकेत लहानाची मोठी झाली असली, तरी ती अजूनही जपानची नागरीक आहे आणि जपानचंच प्रतिनिधित्व करते. जपानसोबतच हैटीविषयीही तिनं प्रेम आणि अभिमान वेळोवेळी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी यूएस ओपन जिंकल्यावर अधिकृत फोटो काढताना तिनं हैटी आणि आफ्रिकन वंशाचं प्रतिनिधित्व करणारा हेडबँड घातला होता. त्याच स्पर्धेत ओसाकाची एक वेगळी बाजू जगाला दिसून आली. मास्कद्वारा फोडलेली वर्णभेदाला वाचा आजच्या जमान्यात अनेकदा खेळाडू एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करण्याचं टाळतात. पण वर्णद्वेष आणि वंशभेदाची चर्चा सुरु असताना नओमी शांत बसली नाही. तिनं टेनिस कोर्टवर या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आणि स्वतःच त्यातल्या काही प्रश्नांचं उत्तरही बनली. ओसाका गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये प्रत्येक सामन्यात एक वेगळा मास्क घालून खेळायला उतरली. काळ्या रंगाच्या त्या प्रत्येक मास्कवर अमेरिकेत पोलिसांकडून किंवा वर्णद्वेषातून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींची नावं लिहिली होती. मग या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यांचे व्हीडियो संदेश पाठवत ओसाकाचे आभार मानले. स्पर्धेचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीनं ते संदेश ओसाकाला दाखवले, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. अगदी दगडालाही पाझर फुटावा अशी ती कृती होती. कोरोना विषाणूच्या सावटाखाली रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या त्या स्पर्धेत एरवीसारखा प्रेक्षकांचा आवाज नव्हता. त्या विचित्र शांततेत ओसाकानं मूकपणे व्यक्त केलेला आवाज जणू घुमत राहिला. ओसाकानं बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला हरवून ती स्पर्धा जिंकली. फायनलनंतर तिला विचारण्यात आलं, का या मास्कमधून कुठला संदेश देते आहेस? तिचं प्रत्युत्तर होतं, \"तुम्हाला कोणता संदेश मिळाला?\" लोकांनी हा मुद्दा विसरू नये, जितकी जास्त चर्चा होईल तितका लवकर बदल घडेल असं तिला वाटत असल्याचं ओसाकानं तेव्हा सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 331, "source_item_id": "331", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3503, "clean_index": 205, "clean_language_index": "mar_Deva:validation:205"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनुष्का ही गर्भवती असून तिला बाळंतपणासाठी जानेवारी 2021 मधील तारीख देण्यात आल्याची माहिती विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. विवाहानंतर अडीच वर्षांनंतर दोघांच्या संसाराला एक नवा अंकुर फुटणार आहे. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या विराट आणि अनुष्का 2014 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडीला चाहते विरुष्का असं संबोधतात. विरुष्काने 2017 च्या डिसेंबर महिन्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला. इटलीच्या टस्कनी शहरातील एका खासगी रेसॉर्टमध्ये त्यांचा विवाह पार पडला. या विवाहाला फक्त घरातील मोजकीच मंडळी उपस्थित होती. त्यानंतर विरुष्का यांनी 21 डिसेंबर 2017 रोजी दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित होते. नुकतंच सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी आपल्या दुसऱ्या बाळंतपणाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच विराट आणि अनुष्या यांनी एक गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. विराट आणि अनुष्का यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. विराटने 11 वाजता गुडन्यूज संदर्भातलं ट्वीट केलं होतं. तासाभरातच दोन लाखांच्या वर लोकांनी हे ट्वीट लाईक केलं. तर 20 हजारांहून अधिक लोकांनी विराटचं ट्वीट रिट्वीट केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनुष्का ही गर्भवती असून तिला बाळंतपणासाठी जानेवारी 2021 मधील तारीख देण्यात आल्याची माहिती विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. विवाहानंतर अडीच वर्षांनंतर दोघांच्या संसाराला एक नवा अंकुर फुटणार आहे. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या विराट आणि अनुष्का 2014 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडीला चाहते विरुष्का असं संबोधतात. विरुष्काने 2017 च्या डिसेंबर महिन्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला. इटलीच्या टस्कनी शहरातील एका खासगी रेसॉर्टमध्ये त्यांचा विवाह पार पडला. या विवाहाला फक्त घरातील मोजकीच मंडळी उपस्थित होती. त्यानंतर विरुष्का यांनी 21 डिसेंबर 2017 रोजी दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित होते. नुकतंच सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी आपल्या दुसऱ्या बाळंतपणाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच विराट आणि अनुष्या यांनी एक गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. विराट आणि अनुष्का यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. विराटने 11 वाजता गुडन्यूज संदर्भातलं ट्वीट केलं होतं. तासाभरातच दोन लाखांच्या वर लोकांनी हे ट्वीट लाईक केलं. तर 20 हजारांहून अधिक लोकांनी विराटचं ट्वीट रिट्वीट केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 332, "source_item_id": "332", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1472, "clean_index": 206, "clean_language_index": "mar_Deva:validation:206"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक संगमाचे प्रतीक असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) व्यक्त केली. प्रियंका यांनी एका निवेदनाद्वारे राम मंदिराचं समर्थन केलं. प्रियंका यांच्या या निवेदनावर एमआयएम'चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचार स्वीकारणे खूप चांगली गोष्ट आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेतील पक्षाचा 'सहभागा'चे श्रेय घ्यायला लाजू नका, असाही टोमणा त्यांनी लगावला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसची उत्तर प्रदेशमधील जबाबदारी आहे. त्यांनी राम मंदिराचे समर्थन करताना म्हटलं आहे की, राम सगळ्यांबरोबर असतो. सभ्यपणा, धाडस, त्याग, वचनाला जागणारा, करुणामय राम हे जीवनाचे सार आहे. 2. माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण होतंय- लालकृष्ण अडवाणी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. 'माझ्या मनातील स्वप्न पूर्ण होत आहे. हा दिवस ऐतिहासिक आहे,' असं अडवाणी यांनी म्हटलं. राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान 1990 मध्ये सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रेच्या स्वरुपात मी एक कर्तव्य पार पाडलं, त्यामुळे अनेक लोकांच्या आकांक्षेला, ऊर्जेला बळकटी मिळाली, असं अडवाणी यांनी आपल्या या व्हीडिओ संदेशात म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. 3. रामाचा वनवास संपला- राज ठाकरे \"आपल्या रामाचा वनवास संपला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे,\" असं म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी राम मंदिर व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. 'या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता,' असं राज यांनी म्हटलं आहे. 4. असुरक्षित वाटत असेल तर राज्य सोडून जाणं हा उपाय- अनिल परबांचा अमृता फडणवीसांना टोला भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्षं अमृता फडणवीस यांनी पोलिसांचं कौतुक केलं. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो, असं म्हणत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाबद्दल भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. 5. इब्राहिम अल्काझी यांचे निधन सलग 15 वर्षे एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक राहिलेले नाट्यप्रवर्तक, भारतीय नाट्याला मॉडर्न थिएटरची ओळख करून देणारे रंगकर्मी इब्राहिम अल्काझी याचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. NDTV नं ही बातमी दिली आहे. त्यांचे नाट्यक्षेत्रातील अपूर्व योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गोरवण्यात आलं आहे. शिवाय, प्रतिष्ठीत संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार त्यांना दोनदा लाभले. विजया मेहता, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, ज्योती सुभाष, बी. जयश्री यांचे ते गुरू मानले जातात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. 1. ' ... तर बाबरी उद्ध्वस्त करण्याचे श्रेय घ्यायलाही लाजू नका -ओवेसींची प्रियंका गांधींवर टीका", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक संगमाचे प्रतीक असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) व्यक्त केली. प्रियंका यांनी एका निवेदनाद्वारे राम मंदिराचं समर्थन केलं. प्रियंका यांच्या या निवेदनावर एमआयएम'चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचार स्वीकारणे खूप चांगली गोष्ट आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेतील पक्षाचा 'सहभागा'चे श्रेय घ्यायला लाजू नका, असाही टोमणा त्यांनी लगावला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसची उत्तर प्रदेशमधील जबाबदारी आहे. त्यांनी राम मंदिराचे समर्थन करताना म्हटलं आहे की, राम सगळ्यांबरोबर असतो. सभ्यपणा, धाडस, त्याग, वचनाला जागणारा, करुणामय राम हे जीवनाचे सार आहे. 2. माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण होतंय- लालकृष्ण अडवाणी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. 'माझ्या मनातील स्वप्न पूर्ण होत आहे. हा दिवस ऐतिहासिक आहे,' असं अडवाणी यांनी म्हटलं. राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान 1990 मध्ये सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रेच्या स्वरुपात मी एक कर्तव्य पार पाडलं, त्यामुळे अनेक लोकांच्या आकांक्षेला, ऊर्जेला बळकटी मिळाली, असं अडवाणी यांनी आपल्या या व्हीडिओ संदेशात म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. 3. रामाचा वनवास संपला- राज ठाकरे \"आपल्या रामाचा वनवास संपला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे,\" असं म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी राम मंदिर व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. 'या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता,' असं राज यांनी म्हटलं आहे. 4. असुरक्षित वाटत असेल तर राज्य सोडून जाणं हा उपाय- अनिल परबांचा अमृता फडणवीसांना टोला भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्षं अमृता फडणवीस यांनी पोलिसांचं कौतुक केलं. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो, असं म्हणत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाबद्दल भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. 5. इब्राहिम अल्काझी यांचे निधन सलग 15 वर्षे एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक राहिलेले नाट्यप्रवर्तक, भारतीय नाट्याला मॉडर्न थिएटरची ओळख करून देणारे रंगकर्मी इब्राहिम अल्काझी याचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. NDTV नं ही बातमी दिली आहे. त्यांचे नाट्यक्षेत्रातील अपूर्व योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गोरवण्यात आलं आहे. शिवाय, प्रतिष्ठीत संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार त्यांना दोनदा लाभले. विजया मेहता, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, ज्योती सुभाष, बी. जयश्री यांचे ते गुरू मानले जातात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 334, "source_item_id": "334", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3548, "clean_index": 207, "clean_language_index": "mar_Deva:validation:207"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र यानंतर लगेचच विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 105 जागांची आवश्यकता होती. भाजपकडे 105 आमदार आहेत आणि एका अपक्ष आमदाराचं भाजपला समर्थन मिळालं. त्यामुळे भाजपने सहज आपलं बहुमत सिद्ध केलं. विश्वासदर्शक ठरावाआधी माजी सभापती रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 17 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे सभागृहातील आमदारांची संख्या 225 हून 208 वर गेली होती. विश्वासदर्शक ठराव हारल्यानंतर रमेश कुमार यांनी आपला राजीनामा दिला. पण सभापती रमेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही सूचक वक्तव्यं केली होती. 14 काँग्रेस आणि जेडीएस आमदारांचं निलंबन जाहीर करताना सर्वांनी \"सरप्राईझसाठी\" तयार रहावं, असं ते म्हणाले होते. विश्वासदर्शक ठरावानंतर राजीनामा देणार का, हे विचारल्यावर रमेश कुमार म्हणाले, \"तुम्हाला त्याविषयी उद्या कळेल. आजही या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला साडेनऊ-दहापर्यंत माहीत नव्हतं. तसंच तुम्हाला उद्या आणखी एक सरप्राईझ मिळेल.\" ज्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे ते आमदार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कर्नाटक विधानसभेमध्ये मांडण्यात येणारा विश्वास प्रस्ताव बी. एस. येडियुरप्पांचं भाजप सरकार जिंकलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र यानंतर लगेचच विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 105 जागांची आवश्यकता होती. भाजपकडे 105 आमदार आहेत आणि एका अपक्ष आमदाराचं भाजपला समर्थन मिळालं. त्यामुळे भाजपने सहज आपलं बहुमत सिद्ध केलं. विश्वासदर्शक ठरावाआधी माजी सभापती रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 17 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे सभागृहातील आमदारांची संख्या 225 हून 208 वर गेली होती. विश्वासदर्शक ठराव हारल्यानंतर रमेश कुमार यांनी आपला राजीनामा दिला. पण सभापती रमेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही सूचक वक्तव्यं केली होती. 14 काँग्रेस आणि जेडीएस आमदारांचं निलंबन जाहीर करताना सर्वांनी \"सरप्राईझसाठी\" तयार रहावं, असं ते म्हणाले होते. विश्वासदर्शक ठरावानंतर राजीनामा देणार का, हे विचारल्यावर रमेश कुमार म्हणाले, \"तुम्हाला त्याविषयी उद्या कळेल. आजही या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला साडेनऊ-दहापर्यंत माहीत नव्हतं. तसंच तुम्हाला उद्या आणखी एक सरप्राईझ मिळेल.\" ज्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे ते आमदार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 335, "source_item_id": "335", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1283, "clean_index": 208, "clean_language_index": "mar_Deva:validation:208"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिम जोंग सुक यांचे छायाचित्र सोन्याच्या नाण्यांवर आहे. सुक या उत्तर कोरियात युद्ध नायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. सुक म्हणजे कोणी सर्वसाधारण स्त्री नाही. उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय सुंग यांच्या पहिल्या पत्नी आणि उत्तर कोरियाचे आताचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या त्या आजी आहेत. किम जोंग-सुक यांचा जन्म 1917 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी एका गरीब घरात झाल्याचं सांगितलं जातं. 1930 मध्ये जपानविरुद्ध झालेल्या लढाईत गनिमी काव्यानं आक्रमण करणाऱ्या सैनिकांशी त्यांनी मुकाबला केला होता. 1949 मध्ये अवघ्या 31व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अधिकृतरीत्या उपलब्ध कागदपत्रं प्रमाण मानली तर गनिमी काव्याची रणनीती अंगीकारलेल्या सैनिकांविरुद्ध लढताना त्यांचं निधन झालं. लक्ष्यभेदी नेमबाज त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं उत्तर कोरियातल्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. युद्धातील त्यांच्या कहाण्यांबद्दल सातत्यानं मजकूर छापून येतो आहे. उत्तर कोरियातील वृत्तसंस्था KCNAच्या वृत्तानुसार सुक केवळ उत्कृष्ट महिला क्रांतीकारी नव्हे तर क्रांतीच्या जनक होत्या असं वर्णन करण्यात आलं होतं. त्यांचा लक्ष्यभेद इतका अचूक असे की, त्यांच्या हातून मारले गेलेल्या प्रतिस्पर्धी सैनिकांची मोजदाद त्यांचे सहकारी करत असत असं या वृत्तात पुढे म्हटलं आहे. किम जोंग सुक यांच्या कार्याची महती सांगणारे कार्यक्रम उत्तर कोरियात साजरे करण्यात येत आहेत. किम जोंग-सुक यांच्या सन्मानार्थ पोस्टाच्या स्टँपसह सोनं आणि चांदीच्या नाण्यांचं अनावरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विभिन्न व्यवसायाशी निगडीत तीन लाखांहून अधिक नागरिक तसंच अन्य देशात राहणाऱ्या कोरियाच्या नागरिकांनी किम जोंग-सुक यांच्या जन्मगावाला भेट दिली. वारसा किम जोंग-सुक यांच्या होणाऱ्या सन्मानाचं चित्र आणि आताच्या उत्तर कोरियातल्या महिलांची स्थिती हे विरोधाभासी चित्र आहे. उत्तर कोरियातला समाज पितृसत्ताक आहे आणि त्यांचं अस्तित्व चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. एकीकडे उद्योग आणि नोकऱ्यांमध्ये महिलांचा टक्का वाढतो आहे. कम्युनिस्ट विचारधारा स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरते. असं असलं तरी देशाच्या राजकीय व्यवस्थेत महिलांचा नेतृत्वातला सहभाग नगण्य आहे. किम जोंग सुक या उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या आजी आहेत. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या भगिनी किम यो जोंग या सध्याच्या राजकीय व्यवस्थेतल्या एकमेव महिला नेत्या आहेत. किम जोंग-सुक यांचं 'योगदान' म्हणजे त्यांनी किम जोंग इल यांचं संगोपन देशाच्या भावी नेतृत्त्वाच्या भावनेतून केलं. ऐतिहासिक नेतृत्त्वाचा वारसा पुढच्या पिढीनं चालवला तो इल यांच्यामुळेच. महिलांचा लष्करातला सहभाग आजही खडतर आहे. कोरियाच्या सरकारनं 2015 मध्ये 17 ते 23 या वयोगटातल्या महिलांसाठी लष्करी सेवा सक्तीची केली आहे. लष्करातली महिलांची स्थिती संतापजनक असल्याचं एका माजी सैनिकानं सांगितलं आहे. (बीबीसी मॉनिटरिंगच्या सौजन्यानं) (बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.) तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी उत्तर कोरियाचं नाव जगभरात चर्चेत असतं. पण काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियात एका महिलेची शंभरी दणक्यात साजरी करण्यात आली. या महिलेचं नाव आहे किम जोंग-सुक. कोण आहेत या आजी?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिम जोंग सुक यांचे छायाचित्र सोन्याच्या नाण्यांवर आहे. सुक या उत्तर कोरियात युद्ध नायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. सुक म्हणजे कोणी सर्वसाधारण स्त्री नाही. उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय सुंग यांच्या पहिल्या पत्नी आणि उत्तर कोरियाचे आताचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या त्या आजी आहेत. किम जोंग-सुक यांचा जन्म 1917 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी एका गरीब घरात झाल्याचं सांगितलं जातं. 1930 मध्ये जपानविरुद्ध झालेल्या लढाईत गनिमी काव्यानं आक्रमण करणाऱ्या सैनिकांशी त्यांनी मुकाबला केला होता. 1949 मध्ये अवघ्या 31व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अधिकृतरीत्या उपलब्ध कागदपत्रं प्रमाण मानली तर गनिमी काव्याची रणनीती अंगीकारलेल्या सैनिकांविरुद्ध लढताना त्यांचं निधन झालं. लक्ष्यभेदी नेमबाज त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं उत्तर कोरियातल्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. युद्धातील त्यांच्या कहाण्यांबद्दल सातत्यानं मजकूर छापून येतो आहे. उत्तर कोरियातील वृत्तसंस्था KCNAच्या वृत्तानुसार सुक केवळ उत्कृष्ट महिला क्रांतीकारी नव्हे तर क्रांतीच्या जनक होत्या असं वर्णन करण्यात आलं होतं. त्यांचा लक्ष्यभेद इतका अचूक असे की, त्यांच्या हातून मारले गेलेल्या प्रतिस्पर्धी सैनिकांची मोजदाद त्यांचे सहकारी करत असत असं या वृत्तात पुढे म्हटलं आहे. किम जोंग सुक यांच्या कार्याची महती सांगणारे कार्यक्रम उत्तर कोरियात साजरे करण्यात येत आहेत. किम जोंग-सुक यांच्या सन्मानार्थ पोस्टाच्या स्टँपसह सोनं आणि चांदीच्या नाण्यांचं अनावरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विभिन्न व्यवसायाशी निगडीत तीन लाखांहून अधिक नागरिक तसंच अन्य देशात राहणाऱ्या कोरियाच्या नागरिकांनी किम जोंग-सुक यांच्या जन्मगावाला भेट दिली. वारसा किम जोंग-सुक यांच्या होणाऱ्या सन्मानाचं चित्र आणि आताच्या उत्तर कोरियातल्या महिलांची स्थिती हे विरोधाभासी चित्र आहे. उत्तर कोरियातला समाज पितृसत्ताक आहे आणि त्यांचं अस्तित्व चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. एकीकडे उद्योग आणि नोकऱ्यांमध्ये महिलांचा टक्का वाढतो आहे. कम्युनिस्ट विचारधारा स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरते. असं असलं तरी देशाच्या राजकीय व्यवस्थेत महिलांचा नेतृत्वातला सहभाग नगण्य आहे. किम जोंग सुक या उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या आजी आहेत. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या भगिनी किम यो जोंग या सध्याच्या राजकीय व्यवस्थेतल्या एकमेव महिला नेत्या आहेत. किम जोंग-सुक यांचं 'योगदान' म्हणजे त्यांनी किम जोंग इल यांचं संगोपन देशाच्या भावी नेतृत्त्वाच्या भावनेतून केलं. ऐतिहासिक नेतृत्त्वाचा वारसा पुढच्या पिढीनं चालवला तो इल यांच्यामुळेच. महिलांचा लष्करातला सहभाग आजही खडतर आहे. कोरियाच्या सरकारनं 2015 मध्ये 17 ते 23 या वयोगटातल्या महिलांसाठी लष्करी सेवा सक्तीची केली आहे. लष्करातली महिलांची स्थिती संतापजनक असल्याचं एका माजी सैनिकानं सांगितलं आहे. (बीबीसी मॉनिटरिंगच्या सौजन्यानं) (बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.) तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 336, "source_item_id": "336", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2992, "clean_index": 209, "clean_language_index": "mar_Deva:validation:209"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. 'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का?' \"माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? 70 वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का?\" असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे. \"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? अस मत त्यांनी व्यक्त केलं.\" यावेळी नसरूद्दीन शाह यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही निशाणा साधला. खेर हे एक 'जोकर' असल्याचं त्यांनी म्हटलं. अनुपम खेर यांनी बुधवारी सायंकाळी एक व्हीडिओ ट्विट करून या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. \"शाह यांच्या टीकेला आपण गांभीर्याने घेत नाही. ते ज्या पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे त्यांना चूक आणि बरोबर यातील अंतर कळत नाही,\" असं खेर यांनी म्हटलं. 2. थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एका निर्णयाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षानंतर आता थेट जनतेतून सरपंच निवडही रद्द होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \"राज्यात मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंचाची निवड झाली होती. पण यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ठरवलं आहे की सरपंचाची निवड सदस्यांमधून व्हावी, थेट निवड होणार नाही यासाठी आम्ही लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर अध्यादेश आणणार आहोत. कारण एकाच विचारधारेचा सरपंच निवडून येतो आणि सदस्यांची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे विकासकामांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात,\" असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. 3. 'स्वतःच्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना सावरकर काय कळणार?' \"ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार,\" अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना 'भारतरत्न' मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित 'राष्ट्रभक्त सावरकर' या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते. 4. कर्जमाफीच्या व्हीडिओतला हलगर्जीपणा अधिकाऱ्याला भोवला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रशिक्षण व्हिडीओमधील छेडछाडीबाबतची हलगर्जी, दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाबद्दल राज्य शासनाने राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त व वादग्रस्त सहकारी संस्था निबंधक सतीश सोनी यांना बुधवारी (22 जानेवारी) निलंबित केलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. कर्जमुक्तीच्या प्रशिक्षण व्हिडीओचे यूआरएल उघडल्यावर चक्क कँडीक्रश हा खेळ सुरू होत होता. त्यामुळेच सोनी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने त्यांच्यावरील कारवाईचे आदेश काढले आहेत. सोनी यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचाही कार्यभार होता. 5. 'खेलो इंडिया'मध्ये सलग दुसऱ्या वर्षीही महाराष्ट्र अव्वल 'खेलो इंडिया' युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे. मागील वर्षी पुण्यात झालेल्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत 227 पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. यंदा मात्र त्यापेक्षाही अधिक पदकांची कमाई करण्यात महाराष्ट्राला यश आले. यावर्षी महाराष्ट्राने 256 पदक पटकावली आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा 200 पदकांसह द्वितीय तर दिल्ली 122 पदकांसह तृतीय क्रमांकावर आहे. गुवाहाटी येथील नबीन चंद्र बार्डोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामेश्वर तेली, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, अर्थमंत्री हेमंत विश्वकुमार यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. ही बातमी लोकमतने दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. 'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का?' \"माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? 70 वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का?\" असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे. \"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? अस मत त्यांनी व्यक्त केलं.\" यावेळी नसरूद्दीन शाह यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही निशाणा साधला. खेर हे एक 'जोकर' असल्याचं त्यांनी म्हटलं. अनुपम खेर यांनी बुधवारी सायंकाळी एक व्हीडिओ ट्विट करून या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. \"शाह यांच्या टीकेला आपण गांभीर्याने घेत नाही. ते ज्या पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे त्यांना चूक आणि बरोबर यातील अंतर कळत नाही,\" असं खेर यांनी म्हटलं. 2. थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एका निर्णयाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षानंतर आता थेट जनतेतून सरपंच निवडही रद्द होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \"राज्यात मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंचाची निवड झाली होती. पण यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ठरवलं आहे की सरपंचाची निवड सदस्यांमधून व्हावी, थेट निवड होणार नाही यासाठी आम्ही लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर अध्यादेश आणणार आहोत. कारण एकाच विचारधारेचा सरपंच निवडून येतो आणि सदस्यांची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे विकासकामांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात,\" असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. 3. 'स्वतःच्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना सावरकर काय कळणार?' \"ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार,\" अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना 'भारतरत्न' मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित 'राष्ट्रभक्त सावरकर' या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते. 4. कर्जमाफीच्या व्हीडिओतला हलगर्जीपणा अधिकाऱ्याला भोवला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रशिक्षण व्हिडीओमधील छेडछाडीबाबतची हलगर्जी, दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाबद्दल राज्य शासनाने राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त व वादग्रस्त सहकारी संस्था निबंधक सतीश सोनी यांना बुधवारी (22 जानेवारी) निलंबित केलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. कर्जमुक्तीच्या प्रशिक्षण व्हिडीओचे यूआरएल उघडल्यावर चक्क कँडीक्रश हा खेळ सुरू होत होता. त्यामुळेच सोनी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने त्यांच्यावरील कारवाईचे आदेश काढले आहेत. सोनी यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचाही कार्यभार होता. 5. 'खेलो इंडिया'मध्ये सलग दुसऱ्या वर्षीही महाराष्ट्र अव्वल 'खेलो इंडिया' युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे. मागील वर्षी पुण्यात झालेल्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत 227 पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. यंदा मात्र त्यापेक्षाही अधिक पदकांची कमाई करण्यात महाराष्ट्राला यश आले. यावर्षी महाराष्ट्राने 256 पदक पटकावली आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा 200 पदकांसह द्वितीय तर दिल्ली 122 पदकांसह तृतीय क्रमांकावर आहे. गुवाहाटी येथील नबीन चंद्र बार्डोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामेश्वर तेली, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, अर्थमंत्री हेमंत विश्वकुमार यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. ही बातमी लोकमतने दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 337, "source_item_id": "337", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3744, "clean_index": 210, "clean_language_index": "mar_Deva:validation:210"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. राज्यातील कोरोना चाचणी केंद्रांची क्षमता 100 वरून 2200 वर कोरोना रुग्णांची राज्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना व्हायरच्या तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांची चाचणी करण्याकरीता अधिक चाचणी केंद्रं उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. या मागणीनुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, परदेशातून परतलेल्या आणि 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिलेल्या नागरिकांना शोधण्याचं कामही पोलिसांवर येऊन पडलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. या शोध मोहिमेसाठी पोलिसांची १३ पथकं तयार करण्यात आली आहेत. 2. भारतातले 200 विद्यार्थी जॉर्जियात अडकले कोरोनाच्या साथीमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जॉर्जिया देशातील तिबिलिसी शहरात उच्च शिक्षण घेत असलेले भारतातील शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जॉर्जियात अघोषित निर्बंध घालण्यात आले असून विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची खाण्या-पिण्यापासून ते कोरोनापासून बचाव करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत प्रचंड गैरसोय होत आहे. संपूर्ण युरोपात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या विद्यार्थ्यांना तत्काळ भारतात परत आणण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. 3. दिल्लीला न जाण्याचं शरद पवारांचं खासदारांना आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पक्षाच्या खासदारांना दिल्लीला न जाता आहात तिथेच थांबा! अशा सूचना दिल्या आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिलीय. शरद पवारांनी ट्विटच्या माध्यमातून खासदारांना ही सूचना केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या पक्षाच्या खासदारांनी सद्य परिस्थितीत दिल्ली जाणे टाळावे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला सरकारी संस्थाना सहकार्य करायचे आहे, असं शरद पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 4. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आठवड्यातून दोन दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही आपलं कामकाज येत्या काही दिवसांसाठी आठवड्यातून केवळ दोन दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी (22 मार्च) अन्य न्यायाधीशांसोबत चर्चा केली आणि न्यायालयाचं कामकाज सोमवार आणि बुधवारीच चालेल, असं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील 4 कोर्टांमधील कामकाज सुरू राहील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र नवीन निर्णयानुसार सोमवारी केवळ 1 नंबरच्या कोर्टमधील, जिथे स्वतः सरन्यायाधीश उपस्थित असतात, तिथंच कामकाज होईल. 5. सुकमामध्ये नक्षलवादी हल्ला, 17 जवानांचा मृत्यू देशासमोर कोरोनाचं आव्हान असताना छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवादी हल्ल्यात 17 जवानांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. शनिवारी (21 मार्च) दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरून परतत होते. मृत्युमुखी पडलेल्या 17 जवानांपैकी 12 जवान डीआरजीचे तर 5 जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. सुमारे 300 डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. राज्यातील कोरोना चाचणी केंद्रांची क्षमता 100 वरून 2200 वर कोरोना रुग्णांची राज्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना व्हायरच्या तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांची चाचणी करण्याकरीता अधिक चाचणी केंद्रं उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. या मागणीनुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, परदेशातून परतलेल्या आणि 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिलेल्या नागरिकांना शोधण्याचं कामही पोलिसांवर येऊन पडलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. या शोध मोहिमेसाठी पोलिसांची १३ पथकं तयार करण्यात आली आहेत. 2. भारतातले 200 विद्यार्थी जॉर्जियात अडकले कोरोनाच्या साथीमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जॉर्जिया देशातील तिबिलिसी शहरात उच्च शिक्षण घेत असलेले भारतातील शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जॉर्जियात अघोषित निर्बंध घालण्यात आले असून विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची खाण्या-पिण्यापासून ते कोरोनापासून बचाव करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत प्रचंड गैरसोय होत आहे. संपूर्ण युरोपात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या विद्यार्थ्यांना तत्काळ भारतात परत आणण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. 3. दिल्लीला न जाण्याचं शरद पवारांचं खासदारांना आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पक्षाच्या खासदारांना दिल्लीला न जाता आहात तिथेच थांबा! अशा सूचना दिल्या आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिलीय. शरद पवारांनी ट्विटच्या माध्यमातून खासदारांना ही सूचना केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या पक्षाच्या खासदारांनी सद्य परिस्थितीत दिल्ली जाणे टाळावे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला सरकारी संस्थाना सहकार्य करायचे आहे, असं शरद पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 4. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आठवड्यातून दोन दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही आपलं कामकाज येत्या काही दिवसांसाठी आठवड्यातून केवळ दोन दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी (22 मार्च) अन्य न्यायाधीशांसोबत चर्चा केली आणि न्यायालयाचं कामकाज सोमवार आणि बुधवारीच चालेल, असं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील 4 कोर्टांमधील कामकाज सुरू राहील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र नवीन निर्णयानुसार सोमवारी केवळ 1 नंबरच्या कोर्टमधील, जिथे स्वतः सरन्यायाधीश उपस्थित असतात, तिथंच कामकाज होईल. 5. सुकमामध्ये नक्षलवादी हल्ला, 17 जवानांचा मृत्यू देशासमोर कोरोनाचं आव्हान असताना छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवादी हल्ल्यात 17 जवानांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. शनिवारी (21 मार्च) दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरून परतत होते. मृत्युमुखी पडलेल्या 17 जवानांपैकी 12 जवान डीआरजीचे तर 5 जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. सुमारे 300 डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 338, "source_item_id": "338", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3771, "clean_index": 211, "clean_language_index": "mar_Deva:validation:211"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळवण्यात आला. पण हा सामना टाय होऊन सुपर ओव्हरपर्यंत जाऊन पोहोचला. सुपर ओव्हरमध्येही अतिशय रंगतदार स्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारुन रोहित शर्माने भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. सामन्यात काय घडलं? न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. रोहित शर्माच्या 65 आणि विराट कोहलीच्या 38 धावांच्या बळावर 20 षटकांत 5 बाद 179 अशी समाधानकारक धावसंख्या भारताने उभारली. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सुरूवातीला संयमी आणि विजय टप्प्यात आल्यानंतर केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारत सामना गमावणार, अशी चिन्ह दिसत होती. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात 6 चेंडूंत 8 धावा पाहिजे असताना कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमीकडे चेंडू दिला. शमीनेही टिच्चून मारा करताना पहिल्यांदा विलियमसनला बाद केलं. अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना रॉस टेलरलाही शमीने बाद केलं. त्यामुळे सामना टाय झाला. कशी झाली सुपर ओव्हर? या सामन्यातली खरी रंगत सुपर ओव्हरमध्ये दिसून आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे प्रथम फलंदाजीसाठी उतरला. कर्णधार केन विलियमसन आणि मार्टिन गप्टील फलंदाजीसाठी मैदानात आले. तर चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती होता. पहिल्या दोन चेंडूवर बुमराहने प्रत्येकी एक धाव दिली. पण त्यानंतर तिसऱ्या चेंटूवर विलियमसनने शॉर्ट लेगच्या दिशेने एक षटकार खेचला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवरही विलियमसनला चौकार मारण्यात यश आलं. पण त्यानंतर पाचव्या चेंडूवर शॉट खेळताना विलियमसनने चेंडू हुकल्यामुळे त्यांना केवळ एक बाय धाव मिळाली. सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर मार्टिन गप्टीलने सुद्धा चौकार मारल्यामुळे न्यूझीलंडची सुपर ओव्हरमधली धावसंख्या बिनबाद 17 इतकी बनली. भारताकडून सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. तर गोलंदाजीची जबाबदारी टीम साऊथीकडे होती. पहिल्या चेंडूवरच रोहित शर्माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क न झाल्यामुळे त्याला फक्त दोन धावा घेता आल्या. यावेळी रोहित शर्मा धावबाद होण्याची शक्यतासुद्धा होती. पण थ्रो घेताना यष्टीरक्षकाने चूक केली. त्यामुळे रोहितला जीवदान मिळालं. दुसऱ्या चेंडूवर रोहितला केवळ एकच धाव घेता आली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला आलेल्या राहुलने चौकार खेचून धावांचं अंतर कमी केलं. पण चौथ्या चेंडूवर त्याला एकच धाव काढता आल्यामुळे 4 चेंडूंवर 8 धावा अशी भारताची धावसंख्या होती. आता भारताला शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावांची गरज होती. स्ट्राईकवर रोहित शर्मा होता. या दोन्ही चेंडूंना सीमापार टोलवल्याशिवाय भारताला सामना जिंकणं शक्य नव्हतं. त्यामुळे प्रेक्षकांचा श्वास रोखला होता. पण रोहित शर्मा पुढच्या चेंडूसाठी तयारच होता. सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचला. आता शेवटच्या चेंडूवर चार धावांची भारताला गरज होती. पण करो या मरो स्थितीत रोहित शर्माने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. शेवटचा चेंडू लाँग-ऑफच्या दिशेने हवेत फटकावून रोहित शर्माने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सोशल मीडियावर रोहितचं कौतुक भारताने या थरारक विजयानंतर सोशल मीडियावर चर्चा होणार नाही तरच नवल. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर रोहितच्या कामगिरीचं कौतुक झालं. अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'ऐसा लगता है अपुनीच भगवान है.' रोहित शर्माच अशा प्रकारची कामगिरी करू शकतो. हा विजय अतुलनीय असल्याचं मत माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केलं. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हेसुद्धा भारतीय संघाचं कौतुक करायला विसरले नाहीत. हा विजय अविश्वसनीय असल्याचं बच्चन म्हणाले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारताचा हिटमॅन रोहित शर्माचीच चर्चा कालपासून सगळीकडे आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांचा तिसरा टी-20 सामना, रोहित शर्मा आणि सुपर ओव्हर या तीन गोष्टी गेले दोन दिवस सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळवण्यात आला. पण हा सामना टाय होऊन सुपर ओव्हरपर्यंत जाऊन पोहोचला. सुपर ओव्हरमध्येही अतिशय रंगतदार स्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारुन रोहित शर्माने भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. सामन्यात काय घडलं? न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. रोहित शर्माच्या 65 आणि विराट कोहलीच्या 38 धावांच्या बळावर 20 षटकांत 5 बाद 179 अशी समाधानकारक धावसंख्या भारताने उभारली. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सुरूवातीला संयमी आणि विजय टप्प्यात आल्यानंतर केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारत सामना गमावणार, अशी चिन्ह दिसत होती. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात 6 चेंडूंत 8 धावा पाहिजे असताना कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमीकडे चेंडू दिला. शमीनेही टिच्चून मारा करताना पहिल्यांदा विलियमसनला बाद केलं. अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना रॉस टेलरलाही शमीने बाद केलं. त्यामुळे सामना टाय झाला. कशी झाली सुपर ओव्हर? या सामन्यातली खरी रंगत सुपर ओव्हरमध्ये दिसून आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे प्रथम फलंदाजीसाठी उतरला. कर्णधार केन विलियमसन आणि मार्टिन गप्टील फलंदाजीसाठी मैदानात आले. तर चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती होता. पहिल्या दोन चेंडूवर बुमराहने प्रत्येकी एक धाव दिली. पण त्यानंतर तिसऱ्या चेंटूवर विलियमसनने शॉर्ट लेगच्या दिशेने एक षटकार खेचला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवरही विलियमसनला चौकार मारण्यात यश आलं. पण त्यानंतर पाचव्या चेंडूवर शॉट खेळताना विलियमसनने चेंडू हुकल्यामुळे त्यांना केवळ एक बाय धाव मिळाली. सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर मार्टिन गप्टीलने सुद्धा चौकार मारल्यामुळे न्यूझीलंडची सुपर ओव्हरमधली धावसंख्या बिनबाद 17 इतकी बनली. भारताकडून सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. तर गोलंदाजीची जबाबदारी टीम साऊथीकडे होती. पहिल्या चेंडूवरच रोहित शर्माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क न झाल्यामुळे त्याला फक्त दोन धावा घेता आल्या. यावेळी रोहित शर्मा धावबाद होण्याची शक्यतासुद्धा होती. पण थ्रो घेताना यष्टीरक्षकाने चूक केली. त्यामुळे रोहितला जीवदान मिळालं. दुसऱ्या चेंडूवर रोहितला केवळ एकच धाव घेता आली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला आलेल्या राहुलने चौकार खेचून धावांचं अंतर कमी केलं. पण चौथ्या चेंडूवर त्याला एकच धाव काढता आल्यामुळे 4 चेंडूंवर 8 धावा अशी भारताची धावसंख्या होती. आता भारताला शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावांची गरज होती. स्ट्राईकवर रोहित शर्मा होता. या दोन्ही चेंडूंना सीमापार टोलवल्याशिवाय भारताला सामना जिंकणं शक्य नव्हतं. त्यामुळे प्रेक्षकांचा श्वास रोखला होता. पण रोहित शर्मा पुढच्या चेंडूसाठी तयारच होता. सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचला. आता शेवटच्या चेंडूवर चार धावांची भारताला गरज होती. पण करो या मरो स्थितीत रोहित शर्माने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. शेवटचा चेंडू लाँग-ऑफच्या दिशेने हवेत फटकावून रोहित शर्माने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सोशल मीडियावर रोहितचं कौतुक भारताने या थरारक विजयानंतर सोशल मीडियावर चर्चा होणार नाही तरच नवल. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर रोहितच्या कामगिरीचं कौतुक झालं. अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'ऐसा लगता है अपुनीच भगवान है.' रोहित शर्माच अशा प्रकारची कामगिरी करू शकतो. हा विजय अतुलनीय असल्याचं मत माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केलं. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हेसुद्धा भारतीय संघाचं कौतुक करायला विसरले नाहीत. हा विजय अविश्वसनीय असल्याचं बच्चन म्हणाले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 341, "source_item_id": "341", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3640, "clean_index": 212, "clean_language_index": "mar_Deva:validation:212"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा क्षण ऑस्ट्रेलियन नागरिक सद्दाम अबूसालामू यांच्यासाठी अत्यंत विशेष क्षण होता. तीन वर्षांनी ते आपली पत्नी नादिला वुमाएर आणि तीन वर्षांचा मुलगा लुत्फीला भेटत होते. एका मुत्सद्दी करारानंतर सद्दाम यांच्या कुटुंबाला चीन सोडण्याची परवानगी मिळाली. वुमाएर या सुद्धा चीनमधील अल्पसंख्यांक विगर मुस्लीम समुदायातील आहेत. त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, असं त्या सांगतात. तीन वर्षांनी जेव्हा हे कुटुंब सिडनी विमानतळावर एकत्र आलं तेव्हा तो अत्यंत भावनिक क्षण होता. हा क्षण त्यांनी कॅमेरात बंदिस्त करून घेतला. 2017 साली जन्मलेल्या आपल्या मुलाला सद्दाम पहिल्यांदाच भेटत होते. सद्दाम यांनी या आनंदाच्या क्षणी एक ट्वीट करुन सर्वांना धन्यवाद दिले. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आभार ऑस्ट्रेलिया, सर्वांचे आभार.' तीन वर्षांच्या विरहाची कहाणी सद्दाम गेली दहा वर्षं ऑस्ट्रेलियात राहात आहेत. 2016 साली ते आपली प्रेयसी वुमाएरशी लग्न करण्यासाठी चीनला गेले होते. त्यानंतर ते 2017 साली ऑस्ट्रेलियात परतले. स्पाऊस व्हीसा मिळण्यापर्यंत त्यांची पत्नी चीनमध्येच थांबली. त्याच वर्षी त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र चीन सरकारने त्यांना व्हीसासाठी परवानगी दिली नाही. मुलाच्या जन्मानंतर काही काळातच वुमाएर यांना ताब्यात घेतलं गेलं. त्यांना दोन आठवड्यांनी सोडलं पण पासपोर्ट जप्त केला गेला. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन सरकारने सद्दाम यांची पत्नी आणि मुलाला सोडण्यासाठी अनेकदा विनंती केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सद्दाम यांच्या पत्नीला अद्याप ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळालेलं नाही. परंतु सद्दाम यांनी विनंती केल्यानंतर त्यांच्या मुलाला ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व देण्यात आलं. सद्दाम आणि वुमाएर यांचा विवाह चीनच्या कायद्यानुसार अमान्य आहे आणि वुमाएर यांनी चीनमध्येच राहाण्याची इच्छा दर्शवली आहे असं चिनी अधिकाऱ्यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं. ही गोष्ट त्यांनी ऑसट्रेलियातील एका टीव्ही कार्यक्रमात सांगितल्यावर सद्दाम यांनी आपल्या पत्नी आणि मुलाचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोत वुमाएर यांच्या हातातील कागदावर, 'मला जायची इच्छा आहे आणि मला पतीबरोबर राहायचं आहे,' असं लिहिलं होतं. मात्र यानंतरही या जोडप्याला सहा महिने आणखी वाट पाहावी लागली. त्यांचे वकील मायकल ब्रेडली यांनी बीबीसीला सांगितलं, \"त्यांना चीन सोडता येऊ शकेल हे आम्हाला दोन तीन महिन्यांपूर्वी समजलं.\" शुक्रवारी शांघाय- हाँगकाँग- ब्रिस्बेन असा 48 तासांचा प्रवास करून सिडनीला पोहोचल्यावर सद्दाम यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र खात्याला धन्यवाद दिले. यांनी आपल्या वकिलांसह माध्यमांप्रतीही आभार व्यक्त केले. ते म्हणाले, \"हा दिवस प्रत्यक्षात येईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येक विगर माणसाला आपल्या कुटुंबाला भेटता यावं असं माझं स्वप्न आहे.\" चीनवर आरोप चीनने सुमारे दहा लाख विगर आणि इतर मुसलमानांना बंदिगृहात ठेवल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करत आहेत. चीनने हे आरोप फेटाळले असून या शिबिरांमध्ये या लोकांना पुन्हा शिक्षित करून कट्टरवाद आणि धार्मिक कट्टरतेशी आपण लढत आहोत, असं चीन म्हणतं हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एका विगर व्यक्तीला आपल्या पत्नी आणि मुलांना भेटता आलं आहे. त्यांची चीनच्या शिनजियांग प्रांतातून सुटका करण्यात आली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा क्षण ऑस्ट्रेलियन नागरिक सद्दाम अबूसालामू यांच्यासाठी अत्यंत विशेष क्षण होता. तीन वर्षांनी ते आपली पत्नी नादिला वुमाएर आणि तीन वर्षांचा मुलगा लुत्फीला भेटत होते. एका मुत्सद्दी करारानंतर सद्दाम यांच्या कुटुंबाला चीन सोडण्याची परवानगी मिळाली. वुमाएर या सुद्धा चीनमधील अल्पसंख्यांक विगर मुस्लीम समुदायातील आहेत. त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, असं त्या सांगतात. तीन वर्षांनी जेव्हा हे कुटुंब सिडनी विमानतळावर एकत्र आलं तेव्हा तो अत्यंत भावनिक क्षण होता. हा क्षण त्यांनी कॅमेरात बंदिस्त करून घेतला. 2017 साली जन्मलेल्या आपल्या मुलाला सद्दाम पहिल्यांदाच भेटत होते. सद्दाम यांनी या आनंदाच्या क्षणी एक ट्वीट करुन सर्वांना धन्यवाद दिले. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आभार ऑस्ट्रेलिया, सर्वांचे आभार.' तीन वर्षांच्या विरहाची कहाणी सद्दाम गेली दहा वर्षं ऑस्ट्रेलियात राहात आहेत. 2016 साली ते आपली प्रेयसी वुमाएरशी लग्न करण्यासाठी चीनला गेले होते. त्यानंतर ते 2017 साली ऑस्ट्रेलियात परतले. स्पाऊस व्हीसा मिळण्यापर्यंत त्यांची पत्नी चीनमध्येच थांबली. त्याच वर्षी त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र चीन सरकारने त्यांना व्हीसासाठी परवानगी दिली नाही. मुलाच्या जन्मानंतर काही काळातच वुमाएर यांना ताब्यात घेतलं गेलं. त्यांना दोन आठवड्यांनी सोडलं पण पासपोर्ट जप्त केला गेला. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन सरकारने सद्दाम यांची पत्नी आणि मुलाला सोडण्यासाठी अनेकदा विनंती केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सद्दाम यांच्या पत्नीला अद्याप ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळालेलं नाही. परंतु सद्दाम यांनी विनंती केल्यानंतर त्यांच्या मुलाला ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व देण्यात आलं. सद्दाम आणि वुमाएर यांचा विवाह चीनच्या कायद्यानुसार अमान्य आहे आणि वुमाएर यांनी चीनमध्येच राहाण्याची इच्छा दर्शवली आहे असं चिनी अधिकाऱ्यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं. ही गोष्ट त्यांनी ऑसट्रेलियातील एका टीव्ही कार्यक्रमात सांगितल्यावर सद्दाम यांनी आपल्या पत्नी आणि मुलाचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोत वुमाएर यांच्या हातातील कागदावर, 'मला जायची इच्छा आहे आणि मला पतीबरोबर राहायचं आहे,' असं लिहिलं होतं. मात्र यानंतरही या जोडप्याला सहा महिने आणखी वाट पाहावी लागली. त्यांचे वकील मायकल ब्रेडली यांनी बीबीसीला सांगितलं, \"त्यांना चीन सोडता येऊ शकेल हे आम्हाला दोन तीन महिन्यांपूर्वी समजलं.\" शुक्रवारी शांघाय- हाँगकाँग- ब्रिस्बेन असा 48 तासांचा प्रवास करून सिडनीला पोहोचल्यावर सद्दाम यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र खात्याला धन्यवाद दिले. यांनी आपल्या वकिलांसह माध्यमांप्रतीही आभार व्यक्त केले. ते म्हणाले, \"हा दिवस प्रत्यक्षात येईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येक विगर माणसाला आपल्या कुटुंबाला भेटता यावं असं माझं स्वप्न आहे.\" चीनवर आरोप चीनने सुमारे दहा लाख विगर आणि इतर मुसलमानांना बंदिगृहात ठेवल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करत आहेत. चीनने हे आरोप फेटाळले असून या शिबिरांमध्ये या लोकांना पुन्हा शिक्षित करून कट्टरवाद आणि धार्मिक कट्टरतेशी आपण लढत आहोत, असं चीन म्हणतं हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 343, "source_item_id": "343", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2894, "clean_index": 213, "clean_language_index": "mar_Deva:validation:213"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेलबर्नमध्ये एका घरी चोरी झाली. चोरट्यांनी बाकी ऐवजाबरोबर दीड-दोन महिन्यांचं साशा नावाचं लॅब्रेडॉर जातीचं कुत्र्याचं पिल्लूसुद्धा चोरलं होतं. या चोरीनंतर घरातील चार वर्षांची मुलगी माइया ही खूप नाराज झाली होती. \"माइयाचा बेस्ट फ्रेंड चोरीला गेल्यामुळं आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत,\" असं माइयाच्या पालकांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं. चोरी झाल्याच्या दोन दिवसानंतर घराच्या गार्डनमध्ये साशा परतली. \"चोरांचं मन बदललं असावं म्हणून त्यांनी हे कुत्र्याचं पिल्लू परत केलं,\" असं व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितलं. कुत्र्याचं पिल्लू घेऊन एक आठवडा झाल्यानंतर ही चोरी झाली. घरातील काही वस्तूंसोबत हे पिल्लू देखील चोरांनी नेलं होतं. \"ते पिल्लू परत करा. माझी मुलगी रडायची थांबत नाही,\" असं आवाहन श्वानमालक रायन हूड यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चोरांना केलं होतं. \"हे कुत्रं परत येईल अशी आम्हाला फार आशा नव्हती, पण गुरुवारी सकाळी माझी पत्नी नेहमीप्रमाणं उठली. तिनं कॉफी बनवली. तिची नजर बगीचाकडं गेली. तिथं काहीतरी हलत आहे असं दिसलं.\" \"जवळ जाऊन पाहिलं तर साशा असल्याचं लक्षात आलं. ज्यानं हे कुत्र्याचं पिल्लू नेलं असेल, एकतर त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली असावी किंवा ते साशाला घाबरले तरी असावेत,\" असं हूड म्हणाले. दोन महिन्यांच्या या कुत्र्याला चोरांनी परत घरी आणून ठेवलं. \"पण या कुत्र्याच्या घरी परतण्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आहे,\" असं ते पुढं म्हणाले. या कुत्र्याच्या घरी येण्यामुळं कुटुंबीयांना आनंद झाला असला तरी आम्ही चोरीचा तपास सुरू ठेवणार असल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांनी म्हटलं. \"या चोरीमध्ये एक लॅपटॉप आणि आयपॅड चोरीला गेला होता. या वस्तू अजून मिळाल्या नाहीत,\" असं सिनियर कॉन्स्टेबल अॅडम लेगो यांनी सांगितलं. \"कुत्र्याच्या पिल्लाची चोरी का करण्यात आली होती आणि त्यांनी ते परत का केलं हे सर्व समजण्यापलीकडचं आहे,\" असं ते म्हणाले. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "चोरीमध्ये घरातल्या वस्तूंसोबत चोरून नेलेलं कुत्र्याचं पिल्लू चोरांनी परत केल्यामुळं चार वर्षांच्या मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेलबर्नमध्ये एका घरी चोरी झाली. चोरट्यांनी बाकी ऐवजाबरोबर दीड-दोन महिन्यांचं साशा नावाचं लॅब्रेडॉर जातीचं कुत्र्याचं पिल्लूसुद्धा चोरलं होतं. या चोरीनंतर घरातील चार वर्षांची मुलगी माइया ही खूप नाराज झाली होती. \"माइयाचा बेस्ट फ्रेंड चोरीला गेल्यामुळं आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत,\" असं माइयाच्या पालकांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं. चोरी झाल्याच्या दोन दिवसानंतर घराच्या गार्डनमध्ये साशा परतली. \"चोरांचं मन बदललं असावं म्हणून त्यांनी हे कुत्र्याचं पिल्लू परत केलं,\" असं व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितलं. कुत्र्याचं पिल्लू घेऊन एक आठवडा झाल्यानंतर ही चोरी झाली. घरातील काही वस्तूंसोबत हे पिल्लू देखील चोरांनी नेलं होतं. \"ते पिल्लू परत करा. माझी मुलगी रडायची थांबत नाही,\" असं आवाहन श्वानमालक रायन हूड यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चोरांना केलं होतं. \"हे कुत्रं परत येईल अशी आम्हाला फार आशा नव्हती, पण गुरुवारी सकाळी माझी पत्नी नेहमीप्रमाणं उठली. तिनं कॉफी बनवली. तिची नजर बगीचाकडं गेली. तिथं काहीतरी हलत आहे असं दिसलं.\" \"जवळ जाऊन पाहिलं तर साशा असल्याचं लक्षात आलं. ज्यानं हे कुत्र्याचं पिल्लू नेलं असेल, एकतर त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली असावी किंवा ते साशाला घाबरले तरी असावेत,\" असं हूड म्हणाले. दोन महिन्यांच्या या कुत्र्याला चोरांनी परत घरी आणून ठेवलं. \"पण या कुत्र्याच्या घरी परतण्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आहे,\" असं ते पुढं म्हणाले. या कुत्र्याच्या घरी येण्यामुळं कुटुंबीयांना आनंद झाला असला तरी आम्ही चोरीचा तपास सुरू ठेवणार असल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांनी म्हटलं. \"या चोरीमध्ये एक लॅपटॉप आणि आयपॅड चोरीला गेला होता. या वस्तू अजून मिळाल्या नाहीत,\" असं सिनियर कॉन्स्टेबल अॅडम लेगो यांनी सांगितलं. \"कुत्र्याच्या पिल्लाची चोरी का करण्यात आली होती आणि त्यांनी ते परत का केलं हे सर्व समजण्यापलीकडचं आहे,\" असं ते म्हणाले. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 344, "source_item_id": "344", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1841, "clean_index": 214, "clean_language_index": "mar_Deva:validation:214"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमरीन पार्क रेव्यीहेडो नावाचा द्वीपसमूह मेक्सिकोच्या दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला आहे. ही बेटं ज्वालामुखीच्या लाव्हा खडकापासून बनली आहेत. दीड लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा परिसर उत्तर अमेरिकेतलं सगळ्यात मोठं सागरी संरक्षित क्षेत्र आहे. या परिसरात सर्व प्रकारच्या मासेमारीला बंदी घालण्यात आलेली असून, मेक्सिकोचं नौदल इथे गस्त घालेल. व्यावसायिक मासेमारीची झळ बसलेल्या स्थानिक जनतेला याचा फायदा होईल अशी आशा आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिके पेन्या निएतो यांनी हे संरक्षित क्षेत्र बनवण्याचं फर्मान काढलं. इथे असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननावर तसंच नवीन हॉटेल्सच्या बांधकामावरही याद्वारे बंदी आणण्यात येईल. बाहा कॅलिफोर्निया या द्वीपकल्पापासून 400 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या द्वीपसमूहाचं वर्णन उत्तर अमेरिकेचा गॅलापागोस असं केलं जातं. या बेटांचं ज्वालामुखीय स्वरूप आणि अद्वितीय परिसंस्था याला कारणीभूत आहे. सान बेनेडिक्टो, सोकोर्रो, रोका पार्तिदा आणि क्लॅरिऑन बेटांचा हा समूह आहे. या बेटांजवळ दोन सागरी प्रवाह एकत्र येतात, त्यामुळे इथे अनेक स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. असंख्य सागरी जीवही इथे सापडतात. हंपबॅक व्हेल मासे इथल्या उथळ पाण्यामध्ये मुद्दाम प्रजननासाठी येतात. गेल्या वर्षी या बेटांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिलं. मेक्सिकोतल्या वर्ल्ड वाईल्डलाइफ फेडरेशनच्या संवर्धन संचालक मारिया होसे विलानुएवा यांनी युनेस्कोचा या निर्णयामुळे 'महत्त्वाचा पायंडा' पडेल असं म्हटल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे. 2015 साली चिलीनं यापेक्षाही मोठं संरक्षित क्षेत्रं जाहीर केलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "रे मासे, देवमासे आणि आणि समुद्री कासवांचं घर असणाऱ्या एका बेटांच्या समूहाभोवती मेक्सिको सरकारने एक सागरी संरक्षित क्षेत्र तयार केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमरीन पार्क रेव्यीहेडो नावाचा द्वीपसमूह मेक्सिकोच्या दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला आहे. ही बेटं ज्वालामुखीच्या लाव्हा खडकापासून बनली आहेत. दीड लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा परिसर उत्तर अमेरिकेतलं सगळ्यात मोठं सागरी संरक्षित क्षेत्र आहे. या परिसरात सर्व प्रकारच्या मासेमारीला बंदी घालण्यात आलेली असून, मेक्सिकोचं नौदल इथे गस्त घालेल. व्यावसायिक मासेमारीची झळ बसलेल्या स्थानिक जनतेला याचा फायदा होईल अशी आशा आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिके पेन्या निएतो यांनी हे संरक्षित क्षेत्र बनवण्याचं फर्मान काढलं. इथे असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननावर तसंच नवीन हॉटेल्सच्या बांधकामावरही याद्वारे बंदी आणण्यात येईल. बाहा कॅलिफोर्निया या द्वीपकल्पापासून 400 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या द्वीपसमूहाचं वर्णन उत्तर अमेरिकेचा गॅलापागोस असं केलं जातं. या बेटांचं ज्वालामुखीय स्वरूप आणि अद्वितीय परिसंस्था याला कारणीभूत आहे. सान बेनेडिक्टो, सोकोर्रो, रोका पार्तिदा आणि क्लॅरिऑन बेटांचा हा समूह आहे. या बेटांजवळ दोन सागरी प्रवाह एकत्र येतात, त्यामुळे इथे अनेक स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. असंख्य सागरी जीवही इथे सापडतात. हंपबॅक व्हेल मासे इथल्या उथळ पाण्यामध्ये मुद्दाम प्रजननासाठी येतात. गेल्या वर्षी या बेटांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिलं. मेक्सिकोतल्या वर्ल्ड वाईल्डलाइफ फेडरेशनच्या संवर्धन संचालक मारिया होसे विलानुएवा यांनी युनेस्कोचा या निर्णयामुळे 'महत्त्वाचा पायंडा' पडेल असं म्हटल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे. 2015 साली चिलीनं यापेक्षाही मोठं संरक्षित क्षेत्रं जाहीर केलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 346, "source_item_id": "346", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1669, "clean_index": 215, "clean_language_index": "mar_Deva:validation:215"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं भारतात जोरदार स्वागत होईल असा अमेरिकेत सूर आहे. भारतात एखाद्या विदेशी राष्ट्रप्रमुखाला मिळणारं सगळ्यात मोठं स्वागत असेल. ट्रंप यांचा दोन दिवसीय भारत दौरा दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारी संबंधांमधील दुरावा कमी करेल असं ट्रंप प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटतं. व्हाईट हाऊस प्रवक्त्याने सांगितलं की, लोकशाही आणि धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात अमेरिकेची काय परंपरा आहे यासंदर्भात सार्वजनिक पातळीवर तसंच वैयक्तिक चर्चेतही बोलतील. धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर ते भर देतील. ट्रंप प्रशासनासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. व्यापारी चर्चा भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर या दोन्हीला मुस्लीमधर्मीयांकडून होणारा विरोध आणि ट्रंप यांचं वक्तव्य हे एकमेकांशी निगडीत असल्याचं जाणकारांना वाटतं. \"लोकशाही मूल्यांची परंपरा आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचा सन्मान यांचं पालन करण्यासंदर्भात जगाचं भारताकडे लक्ष आहे. अर्थात याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत आहे. धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्य समाजाच्या हक्कांचं रक्षण आणि सर्व धर्मांना समानतेचा दर्जा\", असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राजकीय आणि डावपेचात्मक पातळीवर भारत आणि अमेरिका यांचे संबंध सलोख्याचे आहेत. मात्र काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेने एकमेकांवर व्यापारी शुल्क लागू केलं होतं. याप्रश्नी तात्पुरता तोडगा निघावा यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र यावर ठोस असं काही निघू शकलेलं नाही. मतभेदाचे मुद्दे भारतातील मोठे पोल्ट्री उद्योग आणि डेअरी बाजारात शिरकाव करण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे. त्यासाठी त्यांनी भारताकडे परवानगी मागितली आहे. भारतात वैद्यकीय उपकरणांच्या किमती नियंत्रित केल्या जातात. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी डेटा स्टोरेज युनिट भारतात स्थापन करावं असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र यामुळे आमचा खर्च वाढेल असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताला मिळणारी व्यापारी सवलती पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. ट्रंप प्रशासनाने गेल्या वर्षी व्यापारी सवलती बंद केल्या होत्या. भारताला कृषी उत्पादनं आणि औषधं अमेरिकेतील बाजारपेठेत विक्रीस ठेवायचं आहे. या मुद्यांवरून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने आम्हाला चीनच्या धर्तीवर वागणूक देऊ नये असं भारताचं म्हणणं आहे. चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पाच पट मोठी आहे. ट्रंप प्रशासनाचं काय म्हणणं? ट्रंप यांच्या भारत भेटीदरम्यान ताणलेले संबंध सुधारण्याकरता कोणताही तात्पुरता व्यापारी तोडगा काढला जाणार नाही असं शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रंप प्रशासनाने स्पष्ट केलं. भारतात व्यापारी क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे वॉशिंग्टनमध्ये काळजीचं वातावरण आहे. यावर ठोस तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. मात्र तसं अद्यापतरी होऊ शकलेलं नाही. या काळजीतूनच भारताला देण्यात येणाऱ्या व्यापारी सवलती बंद करण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारात आम्हाला समान संधी मिळवून देण्यात भारत पूर्णत: अपयशी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी मध्यस्थी केल्याचंही वृत्त आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्याच्या संदर्भात राष्ट्रपती ट्रंप आग्रही आहेत. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा यासाठी ट्रंप प्रयत्नशील आहेत. स्वत:च्या देशात कट्टरतावाद्यांना रोखण्यासंदर्भात पाकिस्तानच्या पायाभूत प्रयत्नांच्या बळावरच दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप पहिल्यावहिल्या भारत भेटीदरम्यान धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही परंपरा या मुद्यांवर भर देणार आहेत. दोन्ही देशांच्या चर्चेच्या प्रस्तावित अजेंड्यासंदर्भात ट्रंप प्रशासनाने पत्रकार परिषद आयोजित केली होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं भारतात जोरदार स्वागत होईल असा अमेरिकेत सूर आहे. भारतात एखाद्या विदेशी राष्ट्रप्रमुखाला मिळणारं सगळ्यात मोठं स्वागत असेल. ट्रंप यांचा दोन दिवसीय भारत दौरा दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारी संबंधांमधील दुरावा कमी करेल असं ट्रंप प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटतं. व्हाईट हाऊस प्रवक्त्याने सांगितलं की, लोकशाही आणि धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात अमेरिकेची काय परंपरा आहे यासंदर्भात सार्वजनिक पातळीवर तसंच वैयक्तिक चर्चेतही बोलतील. धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर ते भर देतील. ट्रंप प्रशासनासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. व्यापारी चर्चा भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर या दोन्हीला मुस्लीमधर्मीयांकडून होणारा विरोध आणि ट्रंप यांचं वक्तव्य हे एकमेकांशी निगडीत असल्याचं जाणकारांना वाटतं. \"लोकशाही मूल्यांची परंपरा आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचा सन्मान यांचं पालन करण्यासंदर्भात जगाचं भारताकडे लक्ष आहे. अर्थात याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत आहे. धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्य समाजाच्या हक्कांचं रक्षण आणि सर्व धर्मांना समानतेचा दर्जा\", असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राजकीय आणि डावपेचात्मक पातळीवर भारत आणि अमेरिका यांचे संबंध सलोख्याचे आहेत. मात्र काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेने एकमेकांवर व्यापारी शुल्क लागू केलं होतं. याप्रश्नी तात्पुरता तोडगा निघावा यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र यावर ठोस असं काही निघू शकलेलं नाही. मतभेदाचे मुद्दे भारतातील मोठे पोल्ट्री उद्योग आणि डेअरी बाजारात शिरकाव करण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे. त्यासाठी त्यांनी भारताकडे परवानगी मागितली आहे. भारतात वैद्यकीय उपकरणांच्या किमती नियंत्रित केल्या जातात. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी डेटा स्टोरेज युनिट भारतात स्थापन करावं असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र यामुळे आमचा खर्च वाढेल असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताला मिळणारी व्यापारी सवलती पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. ट्रंप प्रशासनाने गेल्या वर्षी व्यापारी सवलती बंद केल्या होत्या. भारताला कृषी उत्पादनं आणि औषधं अमेरिकेतील बाजारपेठेत विक्रीस ठेवायचं आहे. या मुद्यांवरून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने आम्हाला चीनच्या धर्तीवर वागणूक देऊ नये असं भारताचं म्हणणं आहे. चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पाच पट मोठी आहे. ट्रंप प्रशासनाचं काय म्हणणं? ट्रंप यांच्या भारत भेटीदरम्यान ताणलेले संबंध सुधारण्याकरता कोणताही तात्पुरता व्यापारी तोडगा काढला जाणार नाही असं शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रंप प्रशासनाने स्पष्ट केलं. भारतात व्यापारी क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे वॉशिंग्टनमध्ये काळजीचं वातावरण आहे. यावर ठोस तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. मात्र तसं अद्यापतरी होऊ शकलेलं नाही. या काळजीतूनच भारताला देण्यात येणाऱ्या व्यापारी सवलती बंद करण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारात आम्हाला समान संधी मिळवून देण्यात भारत पूर्णत: अपयशी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी मध्यस्थी केल्याचंही वृत्त आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्याच्या संदर्भात राष्ट्रपती ट्रंप आग्रही आहेत. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा यासाठी ट्रंप प्रयत्नशील आहेत. स्वत:च्या देशात कट्टरतावाद्यांना रोखण्यासंदर्भात पाकिस्तानच्या पायाभूत प्रयत्नांच्या बळावरच दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 347, "source_item_id": "347", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3407, "clean_index": 216, "clean_language_index": "mar_Deva:validation:216"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएक दिवस ते अरुणाचल प्रदेशात जगण्याचा अनुभव घेतात, तर 10 दिवसांनी कुर्गमधल्या कॉफीच्या बागेत नवं काही तरी शिकत असतात. गंगाधर कृष्णन आणि रम्या लक्ष्मीनाथ या दाम्पत्याने आपल्या मुलांना रोड स्कूलिंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी नोकरी सोडली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "हैदराबाद येथे राहणाऱ्या 9 वर्षाच्या अनन्या आणि अमूल्यासाठी निसर्ग हीच शाळा आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएक दिवस ते अरुणाचल प्रदेशात जगण्याचा अनुभव घेतात, तर 10 दिवसांनी कुर्गमधल्या कॉफीच्या बागेत नवं काही तरी शिकत असतात. गंगाधर कृष्णन आणि रम्या लक्ष्मीनाथ या दाम्पत्याने आपल्या मुलांना रोड स्कूलिंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी नोकरी सोडली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 348, "source_item_id": "348", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 548, "clean_index": 217, "clean_language_index": "mar_Deva:validation:217"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो त्यातच अनेकजण मदतीसाठी साद घालताना दिसतात. कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये, कुणाला औषधं कुठे मिळतात हे माहिती नाही, कुणाला ऑक्सिजन हवा आहे, तर कुणाला रुग्णासाठी जेवण कुठे मिळेल याची माहिती हवी आहे. मदतीसाठी याचना करणाऱ्या अशा पोस्ट्सबरोबरच मदतीचा हात देणारेही अनेक आहेत. या सगळ्यांची एकमेकांशी गाठभेट घालून देण्यासाठी काही मराठी नेटिझन्सनी एकत्र येत नवी चळवळ सुरू केली आहे. तिचं नाव आहे #MahaCovid. ही चळवळ नेमकी काय आहे आणि तिथे तुम्ही मदत कशी मागू शकता, याविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. असा सुरू झाला महाकोव्हिड हॅशटॅग ट्विटरचा वापर करणाऱ्यांना तिथली काही प्रसिद्ध मराठी ट्विटर हँडल्स पाहिली असतील. ही हँडल्स आणि त्यामागचे चेहरे एकत्र आले आणि त्यांनी लोकांना संपर्क साधण्यासाठी सोयीचा दुवा म्हणून #MahaCovid ची सुरुवात केली आहे. त्यामध्ये मराठी आरटी, मराठी ब्रेन (मराठी विश्वपैलू), पुणेरी स्पीक्स, रोहित दलाल (आयएम शांतनू), किरण जाधव, मानसी फुले, नितिन सोनवणे, सँडी शिंदे, तितिक्षा चितळे, शुभम जटाल, शुभम लाड, दीपक चव्हाण, पौर्णिमा पवार, पूर्वा आणि राजेश दलाल यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मग ट्विटरवर जाहीर केलं की तुम्हाला कसली मदत हवी असेल, तर तशी मागणी #MahaCovid हा हॅशटॅग आणि तुमच्या शहराच्या हॅशटॅगसह पाठवा. काही तासांतच आठ हजारांहून अधिक ट्‌विटस पडले आणि हॅशटॅग भारतात ट्रेंडही होऊ लागला. शंतनू सांगतात, \"आपण मदत आपल्या महाराष्ट्रासाठी करणार आहोत, त्यामुळे #MahaCovid अशा हॅशटॅग ठरवण्यात आला. डेटा गोळा होऊ लागला आणि ऑटोमेशनमुळे गोष्टी हळू हळू प्रत्येकाला निर्देश देणं सोपं होऊ लागलं. लोकाना बेड्स, इंजेक्शन, व्हेंटिलेटर्स मिळण्यात मदत होऊ लागली. \"बऱ्याच जणांचे पेशंटची तब्येत सुधारते आहे असेही अपडेट्स येऊ लागले.. आमच्यापैकी काहींनी शक्य असेल तसं नजीकच्या हॉस्पिटलमध्ये वैयक्तिक भेटी ही दिल्या.\" अनेक सेलिब्रिटींनीही हा हॅशटॅग आपणाहून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास सुरूवात केली. तर अधिकारीवर्ग आणि तज्ज्ञही आपल्याकडची माहिती शेअर करताना हा हॅशटॅग वापरत आहेत. एरवी सोशल मिडिया म्हणजे फक्त मौज मजा करण्याची किंवा एकमेकांवर चिखलफेक करण्याची जागा असा समज असतो. पण संकटकाळात अनेकदा सोशल मीडियावरून घातलेली साद लवकर मदत मिळवून देते, असा अनुभव जगभरात अनेकांना आला आहे. महाराष्ट्रातही वादळ, पूर अशा संकटांच्या काळात लोकांनी असे हॅशटॅग्ज वापरून एकमेकांना मदत केली होतती. यावेळी संकट मोठं आहे आणि ट्विटरवरचे सगळे मराठीजन एकत्र येऊन एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. #MahaCovid वापरून मदत कशी मिळवायची? कुणाला मदत हवी असेल तर ते या हॅशटॅगचा वापर कसा करू शकतात, याविषियी आम्ही शंतनू यांनी माहिती दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "आजकाल आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, कुठल्याही सोशल मीडियावर गेलो, की तिथेही आसपास कोव्हिडनं निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो त्यातच अनेकजण मदतीसाठी साद घालताना दिसतात. कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये, कुणाला औषधं कुठे मिळतात हे माहिती नाही, कुणाला ऑक्सिजन हवा आहे, तर कुणाला रुग्णासाठी जेवण कुठे मिळेल याची माहिती हवी आहे. मदतीसाठी याचना करणाऱ्या अशा पोस्ट्सबरोबरच मदतीचा हात देणारेही अनेक आहेत. या सगळ्यांची एकमेकांशी गाठभेट घालून देण्यासाठी काही मराठी नेटिझन्सनी एकत्र येत नवी चळवळ सुरू केली आहे. तिचं नाव आहे #MahaCovid. ही चळवळ नेमकी काय आहे आणि तिथे तुम्ही मदत कशी मागू शकता, याविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. असा सुरू झाला महाकोव्हिड हॅशटॅग ट्विटरचा वापर करणाऱ्यांना तिथली काही प्रसिद्ध मराठी ट्विटर हँडल्स पाहिली असतील. ही हँडल्स आणि त्यामागचे चेहरे एकत्र आले आणि त्यांनी लोकांना संपर्क साधण्यासाठी सोयीचा दुवा म्हणून #MahaCovid ची सुरुवात केली आहे. त्यामध्ये मराठी आरटी, मराठी ब्रेन (मराठी विश्वपैलू), पुणेरी स्पीक्स, रोहित दलाल (आयएम शांतनू), किरण जाधव, मानसी फुले, नितिन सोनवणे, सँडी शिंदे, तितिक्षा चितळे, शुभम जटाल, शुभम लाड, दीपक चव्हाण, पौर्णिमा पवार, पूर्वा आणि राजेश दलाल यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मग ट्विटरवर जाहीर केलं की तुम्हाला कसली मदत हवी असेल, तर तशी मागणी #MahaCovid हा हॅशटॅग आणि तुमच्या शहराच्या हॅशटॅगसह पाठवा. काही तासांतच आठ हजारांहून अधिक ट्‌विटस पडले आणि हॅशटॅग भारतात ट्रेंडही होऊ लागला. शंतनू सांगतात, \"आपण मदत आपल्या महाराष्ट्रासाठी करणार आहोत, त्यामुळे #MahaCovid अशा हॅशटॅग ठरवण्यात आला. डेटा गोळा होऊ लागला आणि ऑटोमेशनमुळे गोष्टी हळू हळू प्रत्येकाला निर्देश देणं सोपं होऊ लागलं. लोकाना बेड्स, इंजेक्शन, व्हेंटिलेटर्स मिळण्यात मदत होऊ लागली. \"बऱ्याच जणांचे पेशंटची तब्येत सुधारते आहे असेही अपडेट्स येऊ लागले.. आमच्यापैकी काहींनी शक्य असेल तसं नजीकच्या हॉस्पिटलमध्ये वैयक्तिक भेटी ही दिल्या.\" अनेक सेलिब्रिटींनीही हा हॅशटॅग आपणाहून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास सुरूवात केली. तर अधिकारीवर्ग आणि तज्ज्ञही आपल्याकडची माहिती शेअर करताना हा हॅशटॅग वापरत आहेत. एरवी सोशल मिडिया म्हणजे फक्त मौज मजा करण्याची किंवा एकमेकांवर चिखलफेक करण्याची जागा असा समज असतो. पण संकटकाळात अनेकदा सोशल मीडियावरून घातलेली साद लवकर मदत मिळवून देते, असा अनुभव जगभरात अनेकांना आला आहे. महाराष्ट्रातही वादळ, पूर अशा संकटांच्या काळात लोकांनी असे हॅशटॅग्ज वापरून एकमेकांना मदत केली होतती. यावेळी संकट मोठं आहे आणि ट्विटरवरचे सगळे मराठीजन एकत्र येऊन एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. #MahaCovid वापरून मदत कशी मिळवायची? कुणाला मदत हवी असेल तर ते या हॅशटॅगचा वापर कसा करू शकतात, याविषियी आम्ही शंतनू यांनी माहिती दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 351, "source_item_id": "351", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2638, "clean_index": 218, "clean_language_index": "mar_Deva:validation:218"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोनाचे लसीकरण भारतात कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. जगभरातल्या 23 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. चीन, अमेरिका, रशिया आणि युकेत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारताचा नंबर कधी लागणार मोदीजी असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक चार्टसुद्धा टाकला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोणत्या देशात किती जणांना लस देण्यात आली ही माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाला अद्याप भाजपने किंवा सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की जानेवारीमध्ये भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. भारतात जानेवारी ते मार्च या काळात लसीकरणाला सुरुवात होईल असा अंदाज होता पण जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते अशी माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती. सध्या कोरोनाचा नवा स्ट्रेन युकेमध्ये आढळला आहे. या स्ट्रेनबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. हा स्ट्रेन अनियंत्रित नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं होतं. नवा स्ट्रेन आल्यावर लसीकरणावर काही परिणाम होईल का? अशी देखील चर्चा सुरू होती. अनेकांच्या मनात ही शंका आहे की नव्या स्ट्रेनमुळे लसीकरणावर काही फरक तर पडणार नाही ना? लस निर्माण करणाऱ्या या स्ट्रेनबाबत आणि लसीबाबत चाचण्या करत आहेत. लसीकरणावर परिणाम होईल का? कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपामुळे कोरोना लसीवर काही परिणाम होईल का? आतापर्यंत ज्या लसी विकसित करण्यात आल्या आहेत त्या विषाणूच्या बदललेल्या स्वरुपावरही परिणामकारक ठरतील का? याचीही चिंता लागून आहे. याविषयी बोलताना डॉ. पॉल म्हणाले, \"सध्यातरी युकेमध्ये आढळलेल्या कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनचा लसींच्या परिणामकारकतेवर काही फरक पडेल, असं दिसत नाही.\" ते पुढे म्हणाले, \"युकेतल्या संशोधकांशी, जागतिक आरोग्य संघटनेतल्या आपल्या सहकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून आणि आम्ही केलेल्या अभ्यासातून घाबरण्याची गरज नाही, असं आपण म्हणू शकतो. विषाणूमधल्या म्युटेशनमुळे उपचाराची पद्धत आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या म्युटेशनचा लसीच्या क्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही.\" मात्र, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची संक्रमित करण्याची वाढलेली क्षमता बघता लोकांना यापुढे अधिक सावधगिरी बाळगायला हवी आणि वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणे, दारं, खिडक्या उघड्या ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना लस केव्हा येणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारतात कोरोनाची लस कधी येणार याची चर्चा देखील शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि अमेरिकेत तर लसीकरणाला सुरुवात झाली आहे पण अद्याप भारतात लसीकरणाला सुरुवात झालेली नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोनाचे लसीकरण भारतात कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. जगभरातल्या 23 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. चीन, अमेरिका, रशिया आणि युकेत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारताचा नंबर कधी लागणार मोदीजी असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक चार्टसुद्धा टाकला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोणत्या देशात किती जणांना लस देण्यात आली ही माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाला अद्याप भाजपने किंवा सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की जानेवारीमध्ये भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. भारतात जानेवारी ते मार्च या काळात लसीकरणाला सुरुवात होईल असा अंदाज होता पण जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते अशी माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती. सध्या कोरोनाचा नवा स्ट्रेन युकेमध्ये आढळला आहे. या स्ट्रेनबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. हा स्ट्रेन अनियंत्रित नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं होतं. नवा स्ट्रेन आल्यावर लसीकरणावर काही परिणाम होईल का? अशी देखील चर्चा सुरू होती. अनेकांच्या मनात ही शंका आहे की नव्या स्ट्रेनमुळे लसीकरणावर काही फरक तर पडणार नाही ना? लस निर्माण करणाऱ्या या स्ट्रेनबाबत आणि लसीबाबत चाचण्या करत आहेत. लसीकरणावर परिणाम होईल का? कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपामुळे कोरोना लसीवर काही परिणाम होईल का? आतापर्यंत ज्या लसी विकसित करण्यात आल्या आहेत त्या विषाणूच्या बदललेल्या स्वरुपावरही परिणामकारक ठरतील का? याचीही चिंता लागून आहे. याविषयी बोलताना डॉ. पॉल म्हणाले, \"सध्यातरी युकेमध्ये आढळलेल्या कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनचा लसींच्या परिणामकारकतेवर काही फरक पडेल, असं दिसत नाही.\" ते पुढे म्हणाले, \"युकेतल्या संशोधकांशी, जागतिक आरोग्य संघटनेतल्या आपल्या सहकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून आणि आम्ही केलेल्या अभ्यासातून घाबरण्याची गरज नाही, असं आपण म्हणू शकतो. विषाणूमधल्या म्युटेशनमुळे उपचाराची पद्धत आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या म्युटेशनचा लसीच्या क्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही.\" मात्र, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची संक्रमित करण्याची वाढलेली क्षमता बघता लोकांना यापुढे अधिक सावधगिरी बाळगायला हवी आणि वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणे, दारं, खिडक्या उघड्या ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 352, "source_item_id": "352", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2600, "clean_index": 219, "clean_language_index": "mar_Deva:validation:219"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी लुकला विमानतळावरून 1200 किलो कचरा काठमांडूला रिसायकलिंगसाठी नेण्यात आला. जेव्हा गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर जातात तेव्हा त्यांच्याकडून टाकण्यात आलेला कचरा त्यांनी स्वतःसोबत परत आणणं अपेक्षित असतं. पण अनेक जण कचरा तिथेच टाकून खाली येतो. हा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. यावर्षी जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाणार आहे. खासगी विमान कंपनी येती एअरलाइन्सने या मोहिमेला सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे. रिकाम्या बीअरच्या बाटल्या, कॅन, पॅक्ड फूड आणि ट्रेकिंग एक्विपमेंट, ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर या गोष्टी माउंट एव्हरेस्टवर टाकून अनेक जण खाली येतात. माउंट एव्हरेस्टवरचा कचरा स्थानिक गाईड्सकडून साफ केला जातो. एवढ्या उंचीवरचा कचरा उचलून परत येण्याचं काम शेर्पा करतात. त्यांना सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटीचं (SPCC) सहकार्य मिळत आहे. गेल्या वर्षी अंदाजे 1 लाख लोकांनी माउंट एव्हरेस्टच्या परिसराला भेट दिली असं SPCCचं म्हणणं आहे. यापैकी 40,000 पेक्षा अधिक जण हे गिर्यारोहक होते. त्याचबरोबर माउंट एव्हरेस्टवर मानवी मैला देखील आढळत आहे असं SPCCने सांगितलं. माउंट एव्हरेस्टवर असणाऱ्या कॅम्पवर SPCCनं पोर्टेबल शौचालयं उभी केली आहेत. गेल्या वर्षीपासून परदेशी गिर्यारोहकांना एकट्याने माउंट एव्हरेस्ट चढण्यावर बंदी घातली गेली आहे. स्थानिक गाईडसोबतच त्यांना जावं लागतं. त्यामुळं माउंट एव्हरेस्टला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "माउंट एव्हरेस्टवर पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न होता. आता या कचऱ्याचं रिसायकलिंग करण्यात येणार आहे. हा कचरा विमानाने काठमांडूला नेण्यात येणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी लुकला विमानतळावरून 1200 किलो कचरा काठमांडूला रिसायकलिंगसाठी नेण्यात आला. जेव्हा गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर जातात तेव्हा त्यांच्याकडून टाकण्यात आलेला कचरा त्यांनी स्वतःसोबत परत आणणं अपेक्षित असतं. पण अनेक जण कचरा तिथेच टाकून खाली येतो. हा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. यावर्षी जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाणार आहे. खासगी विमान कंपनी येती एअरलाइन्सने या मोहिमेला सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे. रिकाम्या बीअरच्या बाटल्या, कॅन, पॅक्ड फूड आणि ट्रेकिंग एक्विपमेंट, ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर या गोष्टी माउंट एव्हरेस्टवर टाकून अनेक जण खाली येतात. माउंट एव्हरेस्टवरचा कचरा स्थानिक गाईड्सकडून साफ केला जातो. एवढ्या उंचीवरचा कचरा उचलून परत येण्याचं काम शेर्पा करतात. त्यांना सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटीचं (SPCC) सहकार्य मिळत आहे. गेल्या वर्षी अंदाजे 1 लाख लोकांनी माउंट एव्हरेस्टच्या परिसराला भेट दिली असं SPCCचं म्हणणं आहे. यापैकी 40,000 पेक्षा अधिक जण हे गिर्यारोहक होते. त्याचबरोबर माउंट एव्हरेस्टवर मानवी मैला देखील आढळत आहे असं SPCCने सांगितलं. माउंट एव्हरेस्टवर असणाऱ्या कॅम्पवर SPCCनं पोर्टेबल शौचालयं उभी केली आहेत. गेल्या वर्षीपासून परदेशी गिर्यारोहकांना एकट्याने माउंट एव्हरेस्ट चढण्यावर बंदी घातली गेली आहे. स्थानिक गाईडसोबतच त्यांना जावं लागतं. त्यामुळं माउंट एव्हरेस्टला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 354, "source_item_id": "354", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1571, "clean_index": 220, "clean_language_index": "mar_Deva:validation:220"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहे आम्ही तपासून पाहिलं. यासाठी सात निकषांच्यां आकड्यांची तुलना आम्ही केली. रिकव्हरी रेट, मृत्यूचा दर, चाचण्यांचे प्रमाण, टेस्ट पॉझिटिव्ह दर, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी, इत्यादी निकषांची आकडेवारी तपासून, महाराष्ट्राची सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेता येईल. संशोधन आणि सादरीकरण - आशिष दीक्षित एडिटिंग - शरद बढे हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर होतेय, असं बरेच जण म्हणतायेत. पण आकडे काय सांगतात?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहे आम्ही तपासून पाहिलं. यासाठी सात निकषांच्यां आकड्यांची तुलना आम्ही केली. रिकव्हरी रेट, मृत्यूचा दर, चाचण्यांचे प्रमाण, टेस्ट पॉझिटिव्ह दर, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी, इत्यादी निकषांची आकडेवारी तपासून, महाराष्ट्राची सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेता येईल. संशोधन आणि सादरीकरण - आशिष दीक्षित एडिटिंग - शरद बढे हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 356, "source_item_id": "356", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 614, "clean_index": 221, "clean_language_index": "mar_Deva:validation:221"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे. यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत. कोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरण्याचे आवाहन केल्याने सगळीकडे नाराजी व्यक्त होतेय. लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीजबिल आल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. घरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये चक्क चौकातच भव्य होर्डिंग लावत सरकारला इशारा देण्यात आला आहे. 'वीज बिल भरणार नाही' कृती समितीने मिरजकर तिकटी चौकात हे होर्डिंग उभारले आहे. यावर सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर 'कोरोना काळातील वीज बिल मागणाऱ्या सरकारला, वीज कट करणाऱ्याला, जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला, खणखणीत झटका अस्सल कोल्हापूरी तेल लावलेले पायताण' असा मजकूर होर्डिंगवर आहे. कोल्हापूरी भाषेत हा इशारा देण्यात आल्याने सध्या या होर्डिंगची चर्चा सुरू आहे. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर याबाबत बोलताना कृती समितीचे निवास साळोखे यांनी सांगितले की , सहा महिन्याचे बिल सरकारने भरावे. त्यासाठी जनतेवर सक्ती करु नये ही आमची मागणी आहे. आंदोलन उभारण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी (24 नोव्हेंबर) पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल असं साळोखे यांनी सांगितल. वीज जोडणी तोडायला आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे. सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही तर जनताच सरकारला जागा दाखवेल असं कृती समितीने म्हटलं आहे. दरम्यान, सर्वपक्षीय कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशनने देखील या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबत वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये महावितरणच्या कार्यालयाला 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात आलं. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर गनिमी काव्याने या कार्यालयाला ठाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडत चार तास ठिय़्या आंदोलन करण्यात आल्याचं समितीचे सदस्य रमेश मोरे यांनी सागितलं. वारंवार निवेदनं देऊनही सरकार याबाबत कार्यवाही करत नसल्याने नाराजी व्यक्त होतेय. याच समिती अंतर्गत अनेकदा आंदोलनं करण्यात आली आहेत. त्यामुळं राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. या साठी येत्या मंगळवारी इचलकरंजी तहसिल कार्यालायावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीजबिलांची होळी करत 'बोंबठोक आंदोलन' केलं होतं. ही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. अनेकांची कामं, उद्योग ठप्प होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे. यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत. कोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरण्याचे आवाहन केल्याने सगळीकडे नाराजी व्यक्त होतेय. लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीजबिल आल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. घरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये चक्क चौकातच भव्य होर्डिंग लावत सरकारला इशारा देण्यात आला आहे. 'वीज बिल भरणार नाही' कृती समितीने मिरजकर तिकटी चौकात हे होर्डिंग उभारले आहे. यावर सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर 'कोरोना काळातील वीज बिल मागणाऱ्या सरकारला, वीज कट करणाऱ्याला, जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला, खणखणीत झटका अस्सल कोल्हापूरी तेल लावलेले पायताण' असा मजकूर होर्डिंगवर आहे. कोल्हापूरी भाषेत हा इशारा देण्यात आल्याने सध्या या होर्डिंगची चर्चा सुरू आहे. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर याबाबत बोलताना कृती समितीचे निवास साळोखे यांनी सांगितले की , सहा महिन्याचे बिल सरकारने भरावे. त्यासाठी जनतेवर सक्ती करु नये ही आमची मागणी आहे. आंदोलन उभारण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी (24 नोव्हेंबर) पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल असं साळोखे यांनी सांगितल. वीज जोडणी तोडायला आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे. सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही तर जनताच सरकारला जागा दाखवेल असं कृती समितीने म्हटलं आहे. दरम्यान, सर्वपक्षीय कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशनने देखील या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबत वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये महावितरणच्या कार्यालयाला 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात आलं. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर गनिमी काव्याने या कार्यालयाला ठाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडत चार तास ठिय़्या आंदोलन करण्यात आल्याचं समितीचे सदस्य रमेश मोरे यांनी सागितलं. वारंवार निवेदनं देऊनही सरकार याबाबत कार्यवाही करत नसल्याने नाराजी व्यक्त होतेय. याच समिती अंतर्गत अनेकदा आंदोलनं करण्यात आली आहेत. त्यामुळं राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. या साठी येत्या मंगळवारी इचलकरंजी तहसिल कार्यालायावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीजबिलांची होळी करत 'बोंबठोक आंदोलन' केलं होतं. ही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 357, "source_item_id": "357", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2608, "clean_index": 222, "clean_language_index": "mar_Deva:validation:222"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. नाना पाटेकरांनी अर्ध्या मिनिटात संपवली पत्रकार परिषद अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अभिनेता नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. YouTube पोस्ट समाप्त, 1 माझ्या वकिलांनी मला मीडियाशी न बोलण्याचा सल्ला दिला असल्याने मी अधिक बोलणार नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यांची पत्रकार परिषद अर्ध्या मिनिटात संपवली. याबाबतीतलं वृत्त झी 24 तासच्या वेबसाईटनं दिलं आहे. मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडतं. मी नेहमीच तुमच्याशी संवाद साधतो. मात्र, सध्या माझ्या वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे. अन्यथा मी कधीच यावर प्रतिक्रिया दिली असती, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे, असं सांगत नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. 2. तन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'AIB'तून बाहेर AIB या युट्यूब चॅनलचा सर्वात लोकप्रिय चेहरा असलेल्या तन्मय भट्टनं आता AIBसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यासोबत गुरसिमर खम्बानंही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. याविषयीची बातमी नेटवर्क18-लोकमतच्या वेबसाईटनं दिली आहे. गुरसिमर खम्बा (उजवीकडून पहिले) आणि तन्मय भट (उजवीकडून दुसरे) यांनी AIB तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. AIB ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तन्मय या पुढे AIB च्या कामात सहभागी होणार नाही असं म्हटलं आहे. AIB चा सदस्य उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला. त्यानंतर AIBने हा निर्णय घेतला. उत्सववर एका महिला सहकाऱ्यानं गंभीर आरोप केला होता. याबद्दल तन्मयला माहिती होती. पण यावर AIBने कोणतीही कारवाई केली नाही. तन्मयने याबद्दल माफी मागितली आहे. 3. काश्मीर खोऱ्यात 8.3 टक्के मतदान जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात काश्मीर खोऱ्यात फक्त 8.3 टक्के मतदानाची नोंद झाली. याविषयीची बातमी लोकसत्तानं दिली आहे. जम्मूमध्ये 70 टक्के तर कारगिलमध्ये सर्वाधिक 78 टक्के मतदानाची नोंद झाला आहे. फुटीरतावाद्यांनी या निवडणुकांवर बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसह अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. पण त्याचा परिणाम जम्मू आणि लडाख भागात दिसून आला नाही. 4. 'भाजप MP, छत्तीसगड राखणार; राजस्थान गमावणार' मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'टाइम्स नाऊ'ने देशात निवडणूकपूर्व सर्वेक्षण केलं. याविषयीचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे. यानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजपचं कमळ फुलेल तर राजस्थानात वसुंधराराजे यांना मात देत काँग्रेस मोठा विजय मिळवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या तिन्ही हिंदी भाषिक राज्यांमध्ये लोकसभेच्या ६५ तर विधानसभेच्या ५२० जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत या तीन राज्यांतील ६५ पैकी ४३ जागा भाजप तर २२ जागा काँग्रेस जिंकेल, अशी शक्यता आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांची जादू कायम असल्याचं हे सर्वेक्षण सांगतं. राज्य विधानसभेच्या २३० जागांपैकी १४२ जागा भाजप जिंकेल, असा अंदाज आहे. भाजपला गेल्यावेळीपेक्षा २३ जागा कमी मिळतील, असं दिसत आहे. 5. शबरीमाला निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका काही दिवसांपुर्वी सुप्रीम कोर्टानं केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश खुला करून दिला होता. या निर्णयाविरूद्ध फेरविचार याचिका आता सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. राष्ट्रीय अयप्पा भक्त संघाचे अध्यक्ष शेलजा विजयन यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं की 'सगळ्या वयांच्या महिलांना' या मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय समजण्यापलिकडे आहे. याआधी या मंदिरांच्या पुजाऱ्यांनी केरळ सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. नाना पाटेकरांनी अर्ध्या मिनिटात संपवली पत्रकार परिषद अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अभिनेता नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. YouTube पोस्ट समाप्त, 1 माझ्या वकिलांनी मला मीडियाशी न बोलण्याचा सल्ला दिला असल्याने मी अधिक बोलणार नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यांची पत्रकार परिषद अर्ध्या मिनिटात संपवली. याबाबतीतलं वृत्त झी 24 तासच्या वेबसाईटनं दिलं आहे. मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडतं. मी नेहमीच तुमच्याशी संवाद साधतो. मात्र, सध्या माझ्या वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे. अन्यथा मी कधीच यावर प्रतिक्रिया दिली असती, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे, असं सांगत नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. 2. तन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'AIB'तून बाहेर AIB या युट्यूब चॅनलचा सर्वात लोकप्रिय चेहरा असलेल्या तन्मय भट्टनं आता AIBसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यासोबत गुरसिमर खम्बानंही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. याविषयीची बातमी नेटवर्क18-लोकमतच्या वेबसाईटनं दिली आहे. गुरसिमर खम्बा (उजवीकडून पहिले) आणि तन्मय भट (उजवीकडून दुसरे) यांनी AIB तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. AIB ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तन्मय या पुढे AIB च्या कामात सहभागी होणार नाही असं म्हटलं आहे. AIB चा सदस्य उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला. त्यानंतर AIBने हा निर्णय घेतला. उत्सववर एका महिला सहकाऱ्यानं गंभीर आरोप केला होता. याबद्दल तन्मयला माहिती होती. पण यावर AIBने कोणतीही कारवाई केली नाही. तन्मयने याबद्दल माफी मागितली आहे. 3. काश्मीर खोऱ्यात 8.3 टक्के मतदान जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात काश्मीर खोऱ्यात फक्त 8.3 टक्के मतदानाची नोंद झाली. याविषयीची बातमी लोकसत्तानं दिली आहे. जम्मूमध्ये 70 टक्के तर कारगिलमध्ये सर्वाधिक 78 टक्के मतदानाची नोंद झाला आहे. फुटीरतावाद्यांनी या निवडणुकांवर बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसह अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. पण त्याचा परिणाम जम्मू आणि लडाख भागात दिसून आला नाही. 4. 'भाजप MP, छत्तीसगड राखणार; राजस्थान गमावणार' मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'टाइम्स नाऊ'ने देशात निवडणूकपूर्व सर्वेक्षण केलं. याविषयीचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे. यानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजपचं कमळ फुलेल तर राजस्थानात वसुंधराराजे यांना मात देत काँग्रेस मोठा विजय मिळवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या तिन्ही हिंदी भाषिक राज्यांमध्ये लोकसभेच्या ६५ तर विधानसभेच्या ५२० जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत या तीन राज्यांतील ६५ पैकी ४३ जागा भाजप तर २२ जागा काँग्रेस जिंकेल, अशी शक्यता आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांची जादू कायम असल्याचं हे सर्वेक्षण सांगतं. राज्य विधानसभेच्या २३० जागांपैकी १४२ जागा भाजप जिंकेल, असा अंदाज आहे. भाजपला गेल्यावेळीपेक्षा २३ जागा कमी मिळतील, असं दिसत आहे. 5. शबरीमाला निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका काही दिवसांपुर्वी सुप्रीम कोर्टानं केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश खुला करून दिला होता. या निर्णयाविरूद्ध फेरविचार याचिका आता सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. राष्ट्रीय अयप्पा भक्त संघाचे अध्यक्ष शेलजा विजयन यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं की 'सगळ्या वयांच्या महिलांना' या मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय समजण्यापलिकडे आहे. याआधी या मंदिरांच्या पुजाऱ्यांनी केरळ सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 358, "source_item_id": "358", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3437, "clean_index": 223, "clean_language_index": "mar_Deva:validation:223"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्यक्ष कर म्हणजे कमाई करणारा कुणीही थेट किंवा व्यवहारांमार्फत थेट भरतो. म्हणजेच, प्रत्यक्ष कराची जबाबदारी तिसऱ्या कुणावर नसते. करदाता आणि सरकार यांच्यातील हा थेट व्यवहार असतो. प्रत्यक्ष करांमध्ये इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स किंवा कंपन्यांचा इन्कम टॅक्स यांचा समावेश होतो. कॅपिटल गेन्स टॅक्सही यात येतो आणि याआधीच रद्द करण्यात आलेल्या वेल्थ टॅक्श आणि इस्टेट ड्युटी किंवा मृत्यू कर यांचाही यात समावेश होत होता. अप्रत्यक्ष कर कशाला म्हणतात, तर हा कर जो भरणारा असतो, तो समोर खरेदीदाराकडून वसूल करतो. उदाहरणादाखल सांगायचं तर, सेल्स टॅक्स, ज्याच्या जागी आता जीएसटी आलंय. तसंच, एक्साईज आणि कस्टम ड्युटीही अप्रत्यक्ष करात येतात. चालू आर्थिक वर्षात एक रुपयामागे किती कर मिळणं अपेक्षित होतं? गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पानुसार, 2020-21 या वर्षात सरकारला मिळालेल्या एक रुपयातील 18 पैसे कॉर्पोरेट टॅक्स आणि 17 पैसे इन्कम टॅकस मिळणार होते. हे दोन्ही मिळून 25 टक्के प्रत्यक्ष कर मिळणं अपेक्षित होतं. त्यानंतर जीएसटीचे 18 पैसे, सेंट्रल एक्साईजचे 7 पैसे आणि सीमा शुल्काचे 4 पैसे मिळणं अपेक्षित होतं. म्हणजे अप्रत्यक्ष करातून सरकारला एकूण 29 पैसे मिळणं अपेक्षित होतं. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून एकूण एका रुपयामागे सरकरला 64 पसे करातून मिळणार होते. करांव्यतिरिक्त सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते? चालू आर्थिक वर्षाच्य अर्थसंकल्पात ही 64 टक्के रक्कम म्हणजे जवळपास 20 लाख कोटी रुपये होती. मात्र, सरकारचा खर्चही होतो. मग हा खर्च होतो तब्बल 30 लाख कोटी. मग बाकीचे पैसे सरकारला कुठून मिळतात? तेही आपण पाहूया. आता सरकारकडे उत्पन्नाचे तीन मार्ग असतात. नॉन टॅक्स रिव्हेन्यू, म्हणजेच जी कमाई टॅक्सच्या माध्यमातून मिळत नाही. मात्र, महसूल खात्याचं उत्पन्न असतं. टॅक्स सोडूनही सरकारकडे उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही सरकारच्या ज्या सेवा वापरता, त्याचे शुल्क, वीज, टेलिफोन, गॅस इत्यादी गोष्टींमधून काही भाग सरकारी तिजोरीत जातो. सरकारच्या अनेक गोष्टींवर मिळणारी रॉयल्टी, परवाना शुल्क, राज्य सरकारांना दिलेल्या कर्जाचा व्याज, रेडिओ-टीव्हीचे परवाने, रस्ते-पुलांवरील टोल टॅक्स, पासपोर्ट, व्हिसा इत्यादींचे शल्क. सरकारी कंपन्यांच्या नफ्याचा भाग आणि अधून-मधून आरबीआयकडून सरकार जी रक्कम वसूल करतं ती, तसंच यांसह इतर अनेक मार्ग आहेत. अर्थात, या वरील मार्गामधून थोडी-थोडी रक्कम मिळते. मात्र, सर्व एकत्रित केल्यानंतर सरकारला खर्चासाठीची उर्वरित 10 टक्के रक्कम यातून मिळते. आता नॉन डेट कॅफिटल रिसीटस म्हणजे भांडवली खात्यात येणारी रक्कम. राज्य सरकार किंवा परदेशी सरकारांना देण्यात आलेल्या रकमेची वसुली या खात्यात येते. पण या रकमेला कर्ज म्हणत नाहीत. ती रक्कम केवळ वापरण्यासाठी दिलेली असते. सरकार कर्ज कधी घेतं? हे खातं गेल्या काही वर्षांपासून अधिक महत्त्वाचं झालंय. कारण सरकारी कंपन्यांचे भाग विकून मिळणारी रक्कम या खात्यात येते. सरकार एखाद्या नव्या कंपनीला शेअर बाजारात लिस्ट करत असेल, तर बोनस शेअर मिळतात, तेही याच खात्यात येतात. शेअर किंवा कंपन्या विक्री वाढली, तर सरकारच्या या खात्यातील रक्कमही वाढत जाते. 2019-20 च्या अर्थसंकल्पात या रकमेचा भाग तीन टक्के होता. मात्र, 2020-21 च्या अर्थसंकल्पात हा भाग सहा टक्के झाला. आता यातील पैसा सरकारच्या थेट हातात किती आला, हा आणखी वेगळा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण 80 टक्के सरकारी उत्पन्नाचा हिशेब पाहिला. मात्र, उर्वरित 20 टक्के उत्पन्न कुठून येतं? तर ते येतं कर्जातून. सराकरी बाँड जारी करण्यापासून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था किंवा इतर देशांकडून मिळणारे कर्ज यांमधून उर्वरित रक्कम गोळा होते. जर विकासाचा वेग चांगला असेल, तर कर्ज घेणं आणि ते परत करणं अवघड नसतं. त्यामुळे विकसनशील देश तोट्यातील अर्थव्यवस्था चालवतात आणि विकासाचा वेग वाढवून आपल्यावरील कर्ज कमी करत नेतात. मात्र, जर विकासाच्या वेगावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल आणि परिणामी कमाईही कमी होत असेल, तर मात्र हे कर्ज अडचणीचं बनतं. किंबहुना, मोठं संकट निर्माण करतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सरकारच्या सर्वात मोठ्या उत्पन्नाचा मार्ग असतो कर (Tax). मग तो प्रत्यक्ष कर (Direct Tax) असो किंवा अप्रत्यक्ष कर (Indirect Tax).", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्यक्ष कर म्हणजे कमाई करणारा कुणीही थेट किंवा व्यवहारांमार्फत थेट भरतो. म्हणजेच, प्रत्यक्ष कराची जबाबदारी तिसऱ्या कुणावर नसते. करदाता आणि सरकार यांच्यातील हा थेट व्यवहार असतो. प्रत्यक्ष करांमध्ये इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स किंवा कंपन्यांचा इन्कम टॅक्स यांचा समावेश होतो. कॅपिटल गेन्स टॅक्सही यात येतो आणि याआधीच रद्द करण्यात आलेल्या वेल्थ टॅक्श आणि इस्टेट ड्युटी किंवा मृत्यू कर यांचाही यात समावेश होत होता. अप्रत्यक्ष कर कशाला म्हणतात, तर हा कर जो भरणारा असतो, तो समोर खरेदीदाराकडून वसूल करतो. उदाहरणादाखल सांगायचं तर, सेल्स टॅक्स, ज्याच्या जागी आता जीएसटी आलंय. तसंच, एक्साईज आणि कस्टम ड्युटीही अप्रत्यक्ष करात येतात. चालू आर्थिक वर्षात एक रुपयामागे किती कर मिळणं अपेक्षित होतं? गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पानुसार, 2020-21 या वर्षात सरकारला मिळालेल्या एक रुपयातील 18 पैसे कॉर्पोरेट टॅक्स आणि 17 पैसे इन्कम टॅकस मिळणार होते. हे दोन्ही मिळून 25 टक्के प्रत्यक्ष कर मिळणं अपेक्षित होतं. त्यानंतर जीएसटीचे 18 पैसे, सेंट्रल एक्साईजचे 7 पैसे आणि सीमा शुल्काचे 4 पैसे मिळणं अपेक्षित होतं. म्हणजे अप्रत्यक्ष करातून सरकारला एकूण 29 पैसे मिळणं अपेक्षित होतं. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून एकूण एका रुपयामागे सरकरला 64 पसे करातून मिळणार होते. करांव्यतिरिक्त सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते? चालू आर्थिक वर्षाच्य अर्थसंकल्पात ही 64 टक्के रक्कम म्हणजे जवळपास 20 लाख कोटी रुपये होती. मात्र, सरकारचा खर्चही होतो. मग हा खर्च होतो तब्बल 30 लाख कोटी. मग बाकीचे पैसे सरकारला कुठून मिळतात? तेही आपण पाहूया. आता सरकारकडे उत्पन्नाचे तीन मार्ग असतात. नॉन टॅक्स रिव्हेन्यू, म्हणजेच जी कमाई टॅक्सच्या माध्यमातून मिळत नाही. मात्र, महसूल खात्याचं उत्पन्न असतं. टॅक्स सोडूनही सरकारकडे उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही सरकारच्या ज्या सेवा वापरता, त्याचे शुल्क, वीज, टेलिफोन, गॅस इत्यादी गोष्टींमधून काही भाग सरकारी तिजोरीत जातो. सरकारच्या अनेक गोष्टींवर मिळणारी रॉयल्टी, परवाना शुल्क, राज्य सरकारांना दिलेल्या कर्जाचा व्याज, रेडिओ-टीव्हीचे परवाने, रस्ते-पुलांवरील टोल टॅक्स, पासपोर्ट, व्हिसा इत्यादींचे शल्क. सरकारी कंपन्यांच्या नफ्याचा भाग आणि अधून-मधून आरबीआयकडून सरकार जी रक्कम वसूल करतं ती, तसंच यांसह इतर अनेक मार्ग आहेत. अर्थात, या वरील मार्गामधून थोडी-थोडी रक्कम मिळते. मात्र, सर्व एकत्रित केल्यानंतर सरकारला खर्चासाठीची उर्वरित 10 टक्के रक्कम यातून मिळते. आता नॉन डेट कॅफिटल रिसीटस म्हणजे भांडवली खात्यात येणारी रक्कम. राज्य सरकार किंवा परदेशी सरकारांना देण्यात आलेल्या रकमेची वसुली या खात्यात येते. पण या रकमेला कर्ज म्हणत नाहीत. ती रक्कम केवळ वापरण्यासाठी दिलेली असते. सरकार कर्ज कधी घेतं? हे खातं गेल्या काही वर्षांपासून अधिक महत्त्वाचं झालंय. कारण सरकारी कंपन्यांचे भाग विकून मिळणारी रक्कम या खात्यात येते. सरकार एखाद्या नव्या कंपनीला शेअर बाजारात लिस्ट करत असेल, तर बोनस शेअर मिळतात, तेही याच खात्यात येतात. शेअर किंवा कंपन्या विक्री वाढली, तर सरकारच्या या खात्यातील रक्कमही वाढत जाते. 2019-20 च्या अर्थसंकल्पात या रकमेचा भाग तीन टक्के होता. मात्र, 2020-21 च्या अर्थसंकल्पात हा भाग सहा टक्के झाला. आता यातील पैसा सरकारच्या थेट हातात किती आला, हा आणखी वेगळा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण 80 टक्के सरकारी उत्पन्नाचा हिशेब पाहिला. मात्र, उर्वरित 20 टक्के उत्पन्न कुठून येतं? तर ते येतं कर्जातून. सराकरी बाँड जारी करण्यापासून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था किंवा इतर देशांकडून मिळणारे कर्ज यांमधून उर्वरित रक्कम गोळा होते. जर विकासाचा वेग चांगला असेल, तर कर्ज घेणं आणि ते परत करणं अवघड नसतं. त्यामुळे विकसनशील देश तोट्यातील अर्थव्यवस्था चालवतात आणि विकासाचा वेग वाढवून आपल्यावरील कर्ज कमी करत नेतात. मात्र, जर विकासाच्या वेगावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल आणि परिणामी कमाईही कमी होत असेल, तर मात्र हे कर्ज अडचणीचं बनतं. किंबहुना, मोठं संकट निर्माण करतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 359, "source_item_id": "359", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3611, "clean_index": 224, "clean_language_index": "mar_Deva:validation:224"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसोमवारी झालेल्या या अपघातात 49 प्रवासी मृत्युमुखी पडले. बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालेलं यूएस बांग्ला एअरलाईन्सच्या या विमानात 71 जण होते. काठमांडूच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला. अपघातानंतर विमानाची काच तोडून बाहेर निघालेले बसंत बोहरा यांनी विमान कोसळताना आडवं-तिडवं फिरत होतं असं सांगितलं. विमान कोसळायच्या अगोदर ते जोरानं हादरले आणि जमिनीवर आदळलं. प्रवाशी घाबरून ओरडू लागले होते, असं या अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं. अपघाताचं कारण मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांतील ही एक दुर्दैवी विमान दुर्घटना आहे. हिमालयाच्या कुशीतल्या या देशाला विमान अपघाताचा मोठा इतिहासच आहे. 1940 साली नेपाळमध्ये पहिल्यांदा विमानसेवा सुरू झाली. तेव्हापासून या ठिकाणी 70 विमान अपघात झाले आहेत. या मधील बहुतेक अपघात हे खराब हवामान, कमी अनुभवी वैमानिक आणि विमानाची अपुरी देखभाल या कारणांमुळं झाले आहेत. काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर कोसळेलं विमान हे 17 वर्षं जुने होते. 'बंबार्डिएर डॅश-8 Q400 टर्बोप्रॉप' हे विमान बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालं होते. ते US-Bangla या बांग्लादेशी विमान कंपनीचं होतं. \"एकाएकी विमान जोरानं हेलकावे घेऊ लागलं आणि मोठा आवाज झाला,\" असं या अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बीबीसीशी बोलताना सांगितलं. \"मी खिडकीशेजारी बसलो होतो म्हणून काच तोडून बाहेर निघालो,\" असं ते पुढे म्हणाले. विमान अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. \"विमान वरती खाली, उजवीकडे, डावीकडे फिरत होतं. पहिल्यांदा ते खाली उतरण्याची वाट पाहत आहे, असं वाटलं,\" असं यातून वाचलेल्या 22 वर्षीय सनम शाक्या यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं. विमान एकाएकी खाली आल्यावरच हा अपघात असल्याचं मला समजलं, असं त्या पुढं म्हणाल्या. श्रद्धा गिरी या आपल्या मुलीबरोबर अपघाताच्या वेळीच दुसऱ्या एका विमानात चढत होत्या. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता, सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या बंबांनी ताबडतोब धाव घेतली. माझ्या मुलीसोबत अशी दृश्यं पाहताना मला धक्का बसला होता. डोळ्यासमोर हे सगळं घडल्यामुळं सगळेच हादरून गेले होते.\" घटनास्थळी पोहोचलेले फोटो जर्नालिस्ट सरोज बासनेत सांगतात, \"अपघातानंतर 15 मिनिटांत मी घटनास्थळी पोहोचले. विमान जळत होतं आणि आतमधील प्रवाशी अक्षरश: रडत, ओरडत होते.\" मृत आणि जखमींचे नातेवाईक मंगळवारी नेपाळमध्ये पोहचतील अशी माहिती त्रिभूवन विमानतळाचे जनरल मॅनेजर, राज कुमार छेत्री यांनी दिली. अपघातातून वाचलेल्यांपैकी 11 नेपाळी आणि 11 बांग्लादेशी नागरिक आहेत. अजूनपर्यंत अपघाताचं कारण स्पष्ट झालं नाही. विमान कंपनीनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दोष दिला आहे. तर, विमान चुकीच्या दिशेनं उतरत होतं, असं विमानतळ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अपघाताच्या काही क्षण अगोदर पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये झालेल्या संभाषणात गैरसमज झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यांच्या दरम्यानचं संभाषण यूट्यूबूवर जाहीर झालं आहे. धावपट्टीच्या कोणत्या बाजूने विमान उतरावं याबाबत हा गैरसमज होता. धोकादायक विमानतळ बांग्लादेशमधील माजी एअर फोर्स अधिकारी इक्बाल हुसेन यांनी काठमांडू विमानतळावर विमान उतरवण्यातील अडचणी बीबीसीशी बोलताना सांगितल्या. त्याच्या मते, \"धावपट्टी संपली की लगेच पर्वत सुरू होतो. विमान उतरवताना बऱ्याच उंचीवर थेट खाली यावं लागत असल्यानं दक्षता घ्यावी लागते आणि उड्डाणाच्या वेळीदेखील चहूबाजूनं पर्वतीय प्रदेश असल्यानं लगेच वरती चढवावे लागते.\" ते पुढे म्हणाले, \"धावपट्टीच्या डावीकडे सपाट जमीन आहे, पण उजवीकडे मोठी दरी आहे. म्हणजे विमान धावपट्टी सोडून धावू लागलं की ते सरळ त्या दरीमध्ये पडू शकतं. जगातील 10 सर्वांत धोकादायक विमानतळात याचा समावेश होतो.\" या अगोदर 1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाइन्सचं विमान या विमानतळावर कोसळलं होतं. यामध्ये 167 प्रवाशी मृत्युमुखी पडले होते. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "विमान कोसळायच्या अगोदर ते हवेत हेलकावे घेत होतं. मग जोरात हादरलं आणि जमिनीवर आदळलं, असं काठमांडू विमान अपघातातून बचावलेले बसंत बोहरा यांनी यांनी या भीषण अपघाताचं वर्णन केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसोमवारी झालेल्या या अपघातात 49 प्रवासी मृत्युमुखी पडले. बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालेलं यूएस बांग्ला एअरलाईन्सच्या या विमानात 71 जण होते. काठमांडूच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला. अपघातानंतर विमानाची काच तोडून बाहेर निघालेले बसंत बोहरा यांनी विमान कोसळताना आडवं-तिडवं फिरत होतं असं सांगितलं. विमान कोसळायच्या अगोदर ते जोरानं हादरले आणि जमिनीवर आदळलं. प्रवाशी घाबरून ओरडू लागले होते, असं या अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं. अपघाताचं कारण मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांतील ही एक दुर्दैवी विमान दुर्घटना आहे. हिमालयाच्या कुशीतल्या या देशाला विमान अपघाताचा मोठा इतिहासच आहे. 1940 साली नेपाळमध्ये पहिल्यांदा विमानसेवा सुरू झाली. तेव्हापासून या ठिकाणी 70 विमान अपघात झाले आहेत. या मधील बहुतेक अपघात हे खराब हवामान, कमी अनुभवी वैमानिक आणि विमानाची अपुरी देखभाल या कारणांमुळं झाले आहेत. काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर कोसळेलं विमान हे 17 वर्षं जुने होते. 'बंबार्डिएर डॅश-8 Q400 टर्बोप्रॉप' हे विमान बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालं होते. ते US-Bangla या बांग्लादेशी विमान कंपनीचं होतं. \"एकाएकी विमान जोरानं हेलकावे घेऊ लागलं आणि मोठा आवाज झाला,\" असं या अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बीबीसीशी बोलताना सांगितलं. \"मी खिडकीशेजारी बसलो होतो म्हणून काच तोडून बाहेर निघालो,\" असं ते पुढे म्हणाले. विमान अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. \"विमान वरती खाली, उजवीकडे, डावीकडे फिरत होतं. पहिल्यांदा ते खाली उतरण्याची वाट पाहत आहे, असं वाटलं,\" असं यातून वाचलेल्या 22 वर्षीय सनम शाक्या यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं. विमान एकाएकी खाली आल्यावरच हा अपघात असल्याचं मला समजलं, असं त्या पुढं म्हणाल्या. श्रद्धा गिरी या आपल्या मुलीबरोबर अपघाताच्या वेळीच दुसऱ्या एका विमानात चढत होत्या. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता, सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या बंबांनी ताबडतोब धाव घेतली. माझ्या मुलीसोबत अशी दृश्यं पाहताना मला धक्का बसला होता. डोळ्यासमोर हे सगळं घडल्यामुळं सगळेच हादरून गेले होते.\" घटनास्थळी पोहोचलेले फोटो जर्नालिस्ट सरोज बासनेत सांगतात, \"अपघातानंतर 15 मिनिटांत मी घटनास्थळी पोहोचले. विमान जळत होतं आणि आतमधील प्रवाशी अक्षरश: रडत, ओरडत होते.\" मृत आणि जखमींचे नातेवाईक मंगळवारी नेपाळमध्ये पोहचतील अशी माहिती त्रिभूवन विमानतळाचे जनरल मॅनेजर, राज कुमार छेत्री यांनी दिली. अपघातातून वाचलेल्यांपैकी 11 नेपाळी आणि 11 बांग्लादेशी नागरिक आहेत. अजूनपर्यंत अपघाताचं कारण स्पष्ट झालं नाही. विमान कंपनीनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दोष दिला आहे. तर, विमान चुकीच्या दिशेनं उतरत होतं, असं विमानतळ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अपघाताच्या काही क्षण अगोदर पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये झालेल्या संभाषणात गैरसमज झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यांच्या दरम्यानचं संभाषण यूट्यूबूवर जाहीर झालं आहे. धावपट्टीच्या कोणत्या बाजूने विमान उतरावं याबाबत हा गैरसमज होता. धोकादायक विमानतळ बांग्लादेशमधील माजी एअर फोर्स अधिकारी इक्बाल हुसेन यांनी काठमांडू विमानतळावर विमान उतरवण्यातील अडचणी बीबीसीशी बोलताना सांगितल्या. त्याच्या मते, \"धावपट्टी संपली की लगेच पर्वत सुरू होतो. विमान उतरवताना बऱ्याच उंचीवर थेट खाली यावं लागत असल्यानं दक्षता घ्यावी लागते आणि उड्डाणाच्या वेळीदेखील चहूबाजूनं पर्वतीय प्रदेश असल्यानं लगेच वरती चढवावे लागते.\" ते पुढे म्हणाले, \"धावपट्टीच्या डावीकडे सपाट जमीन आहे, पण उजवीकडे मोठी दरी आहे. म्हणजे विमान धावपट्टी सोडून धावू लागलं की ते सरळ त्या दरीमध्ये पडू शकतं. जगातील 10 सर्वांत धोकादायक विमानतळात याचा समावेश होतो.\" या अगोदर 1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाइन्सचं विमान या विमानतळावर कोसळलं होतं. यामध्ये 167 प्रवाशी मृत्युमुखी पडले होते. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 360, "source_item_id": "360", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3672, "clean_index": 225, "clean_language_index": "mar_Deva:validation:225"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसी मराठीने नवीन सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न विचारल्यानंतर शेकडो प्रतिक्रिया आल्या. तिन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान जी आश्वासनं दिली होती, त्याच्या आधारेच या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या असून यामधून चार प्रमुख अपेक्षा ठळकपणे दिसून येत आहेत. 1. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेनंही त्यांच्या वचननाम्यात आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हटलं होतं. त्यामुळे नवीन सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताना अनेकांनी शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कर्जमाफी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रवींद्र सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे, की शेतकरी हिताचे काम करावे फक्त कर्ज माफी न करता पाणी व्यवस्थापन व्हावे व कमी व्याज कर्ज उपलब्ध करून न्याय द्यावा. नवीन सरकार शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसामुळे व महापुर परिस्थितीमुळे झालेल्या पीकांच्या नुकसानाबद्दल भरपाई देईल,कर्जमाफी करतील, पिकांना हमीभाव देतील, अशी अपेक्षा लक्ष्मीकांत शिर्के यांनी व्यक्त केली आहे. गणेश व्यवहारे, सुदाम गंगावणे, संग्राम देशमुख आणि अन्य वाचकांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2. स्थिर सरकार महाविकास आघाडीनं सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर या सरकारची संभावना तीन पायांची शर्यत अशी करण्यात आली होती. त्यामुळेच अनेक वाचकांनी 'स्थिर सरकार' हीच अपेक्षा व्यक्त केली आहे. अशोक कवळे यांनी सरकार पाच वर्षे चालवावे आणि जनतेचं हित लक्षात घेऊन काम करावं, असं म्हटलं आहे. तर सचिन पंडित यांनीही आपापसातले वाद सोडून जनतेच्या हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाकी काही नाही, केवळ स्थिर सरकार, ही प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली आहे. 3. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा आमचं प्राधान्य हे शेतकऱ्यांना आहे, बुलेट ट्रेनला नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच विधानाची आठवण ठेवत अनेक वाचकांनी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. धनंजय पांडे यांनी बुलेट ट्रेनसारख्या पांढऱा हत्ती पोसण्याची आवश्यकता नाही, अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली. तेजस पाटणकर यांनीही आपल्या अपेक्षांच्या यादीमध्ये बुलेट ट्रेन रद्द करावी, असं म्हटलं आहे. सुधीर रणशूर यांनीही अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केलीये. 4. दहा रुपयांत जेवण शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील ज्या आश्वासनांची चर्चा झाली, त्यातील एक म्हणजे दहा रुपयांत थाळी देऊ. त्यामुळे काही वाचकांनी गांभीर्यानं तर काही जणांनी थट्टेच्या सुरात दहा रुपयात जेवणाची थाळी द्या, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विलास कांबळे, सुनील सावंत, विकास बडे,संदेश, मॅडी काकडे यांच्यासह अनेकांनी दहा रुपयात जेवणाची थाळी या अपेक्षेचा पुनरुच्चार केला आहे. या शिवाय शिवसेनेनं आरे कॉलनीतील वृक्षतोडीला केलेला विरोध लक्षात घेऊन आरे कॉलनीत पुन्हा झाडे लावा अशी अपेक्षाही काही जणांनी व्यक्त केली आहे. सर्वांना परवडणारं शिक्षण मिळावं, आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात तसंच तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षाही सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे संपूर्ण वेगळ्या विचारधारांचे पक्ष सरकार स्थापन करत असल्याने एका बाजूला या सरकारच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक नवीन सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसी मराठीने नवीन सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न विचारल्यानंतर शेकडो प्रतिक्रिया आल्या. तिन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान जी आश्वासनं दिली होती, त्याच्या आधारेच या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या असून यामधून चार प्रमुख अपेक्षा ठळकपणे दिसून येत आहेत. 1. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेनंही त्यांच्या वचननाम्यात आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हटलं होतं. त्यामुळे नवीन सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताना अनेकांनी शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कर्जमाफी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रवींद्र सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे, की शेतकरी हिताचे काम करावे फक्त कर्ज माफी न करता पाणी व्यवस्थापन व्हावे व कमी व्याज कर्ज उपलब्ध करून न्याय द्यावा. नवीन सरकार शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसामुळे व महापुर परिस्थितीमुळे झालेल्या पीकांच्या नुकसानाबद्दल भरपाई देईल,कर्जमाफी करतील, पिकांना हमीभाव देतील, अशी अपेक्षा लक्ष्मीकांत शिर्के यांनी व्यक्त केली आहे. गणेश व्यवहारे, सुदाम गंगावणे, संग्राम देशमुख आणि अन्य वाचकांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2. स्थिर सरकार महाविकास आघाडीनं सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर या सरकारची संभावना तीन पायांची शर्यत अशी करण्यात आली होती. त्यामुळेच अनेक वाचकांनी 'स्थिर सरकार' हीच अपेक्षा व्यक्त केली आहे. अशोक कवळे यांनी सरकार पाच वर्षे चालवावे आणि जनतेचं हित लक्षात घेऊन काम करावं, असं म्हटलं आहे. तर सचिन पंडित यांनीही आपापसातले वाद सोडून जनतेच्या हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाकी काही नाही, केवळ स्थिर सरकार, ही प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली आहे. 3. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा आमचं प्राधान्य हे शेतकऱ्यांना आहे, बुलेट ट्रेनला नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच विधानाची आठवण ठेवत अनेक वाचकांनी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. धनंजय पांडे यांनी बुलेट ट्रेनसारख्या पांढऱा हत्ती पोसण्याची आवश्यकता नाही, अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली. तेजस पाटणकर यांनीही आपल्या अपेक्षांच्या यादीमध्ये बुलेट ट्रेन रद्द करावी, असं म्हटलं आहे. सुधीर रणशूर यांनीही अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केलीये. 4. दहा रुपयांत जेवण शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील ज्या आश्वासनांची चर्चा झाली, त्यातील एक म्हणजे दहा रुपयांत थाळी देऊ. त्यामुळे काही वाचकांनी गांभीर्यानं तर काही जणांनी थट्टेच्या सुरात दहा रुपयात जेवणाची थाळी द्या, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विलास कांबळे, सुनील सावंत, विकास बडे,संदेश, मॅडी काकडे यांच्यासह अनेकांनी दहा रुपयात जेवणाची थाळी या अपेक्षेचा पुनरुच्चार केला आहे. या शिवाय शिवसेनेनं आरे कॉलनीतील वृक्षतोडीला केलेला विरोध लक्षात घेऊन आरे कॉलनीत पुन्हा झाडे लावा अशी अपेक्षाही काही जणांनी व्यक्त केली आहे. सर्वांना परवडणारं शिक्षण मिळावं, आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात तसंच तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षाही सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 361, "source_item_id": "361", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2988, "clean_index": 226, "clean_language_index": "mar_Deva:validation:226"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाचकांनी त्यांना भावणारे आणि त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणारे बाबासाहेबांचे अनेक विचार बीबीसी मराठीकडे लिहून पाठवले. त्यातलेच काही निवडक विचार. राजेश शिंदे लिहितात की, त्यांना \"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल पुस्तक तुम्हाला जगावं कसं ते शिकवेल,\" हा विचार सर्वाधिक आवडतो. योगीराज म्हस्केंना आंबेडकरांचं ब्रिदवाक्य 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा', सर्वाधिक भावतं. \"मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय,\" आंबेडकरांचा हा विचार मला जास्त आवडतो असं लिहिलं आहे संदीप पवार यांनी. बालाजी कांबळेंना आवडणारा विचार म्हणजे, \"ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावं लागेल आणि ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावं लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे.\" \"गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही\" हा विचार वैभव सातपुतेंना मार्गदर्शक वाटतो. सचिन कडूंना बाबासाहेबांचे आरक्षणाविषयक विचार आवडतात. \"आरक्षणाची गरज कोणाला आणि कुठपर्यंत हे त्यांनी आरक्षणाची परिभाषा मांडतानाच ओळखलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आरक्षणाचा उपयोग झाला असता तर त्याचा राजकीय फायदा लोक उचलू नसते शकले. त्यामुळे समाजात दुही नसती निर्माण झाली,\" ते पुढे लिहितात. \"माणसाच्या स्पर्शानं माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मुत्रानं शुद्ध होतो. अशी विचारसरणी असलेला धर्म कसा असू शकतो?\" हा विचार आपल्याला प्रेरणादायी वाटत असल्याचं मकरंद डोईजड यांनी लिहिलं आहे. किरण यांनी आपल्या अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे की, त्यांना डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांच्या प्रगतीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत ते जास्त आवडतात. \"माणसाला आपल्या दारिद्र्याची नाही तर दुर्गुणांची लाज वाटायला हवी,\" हा बाबासाहेबांचा विचार सचिन जाधव यांना भावतो. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की. बाबासाहेबांचा कोणता विचार त्यांना सर्वाधिक भावतो.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाचकांनी त्यांना भावणारे आणि त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणारे बाबासाहेबांचे अनेक विचार बीबीसी मराठीकडे लिहून पाठवले. त्यातलेच काही निवडक विचार. राजेश शिंदे लिहितात की, त्यांना \"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल पुस्तक तुम्हाला जगावं कसं ते शिकवेल,\" हा विचार सर्वाधिक आवडतो. योगीराज म्हस्केंना आंबेडकरांचं ब्रिदवाक्य 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा', सर्वाधिक भावतं. \"मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय,\" आंबेडकरांचा हा विचार मला जास्त आवडतो असं लिहिलं आहे संदीप पवार यांनी. बालाजी कांबळेंना आवडणारा विचार म्हणजे, \"ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावं लागेल आणि ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावं लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे.\" \"गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही\" हा विचार वैभव सातपुतेंना मार्गदर्शक वाटतो. सचिन कडूंना बाबासाहेबांचे आरक्षणाविषयक विचार आवडतात. \"आरक्षणाची गरज कोणाला आणि कुठपर्यंत हे त्यांनी आरक्षणाची परिभाषा मांडतानाच ओळखलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आरक्षणाचा उपयोग झाला असता तर त्याचा राजकीय फायदा लोक उचलू नसते शकले. त्यामुळे समाजात दुही नसती निर्माण झाली,\" ते पुढे लिहितात. \"माणसाच्या स्पर्शानं माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मुत्रानं शुद्ध होतो. अशी विचारसरणी असलेला धर्म कसा असू शकतो?\" हा विचार आपल्याला प्रेरणादायी वाटत असल्याचं मकरंद डोईजड यांनी लिहिलं आहे. किरण यांनी आपल्या अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे की, त्यांना डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांच्या प्रगतीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत ते जास्त आवडतात. \"माणसाला आपल्या दारिद्र्याची नाही तर दुर्गुणांची लाज वाटायला हवी,\" हा बाबासाहेबांचा विचार सचिन जाधव यांना भावतो. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 363, "source_item_id": "363", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1815, "clean_index": 227, "clean_language_index": "mar_Deva:validation:227"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिम यांनी एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होऊन बर्फाच्छादित पर्वतावर चढाई केल्याचे फोटो कोरियाच्या केंद्रीय वृत्त संस्थेनं (केसीएनए) प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वीही किम यांनी 2,750 मीटर उंचीच्या या शिखरावर चढाई केलेली आहे. परंतु मोठ्या घोषणा करण्यापूर्वीची त्यांची ही नेहमीची खेळी असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. पॅकटू पर्वत दक्षिण कोरियाचं वैशिष्ट्यं आहे, शिवाय किम जोंग उन यांच्या वडिलांचे हे जन्मस्थानही आहे. \"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वतावर जाणं ही कृती कोरियाच्या क्रांतीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे,\" असं केसीएनएनं बुधवारी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. \"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वत चढल्यामुळं त्यांच्या संघर्षमय काळाच्या आठवणींना उजाळा मिळतो. सामर्थ्यशील देश उभारणीच्या कार्यात त्यांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे. या सर्व काळात ते अत्यंत विश्वासानं पॅकटू पर्वतासारखेच अचल राहिले होते.\" 2017मध्ये नव्या वर्षाच्या भाषणात दक्षिण कोरियाबरोबरच्या मुत्सद्दी धोरणांचा उच्चार करण्याआधी काही आठवडे किम या पर्वतावर गेले होते. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचं नाट्य? सर्वात आधी आपण त्या महत्त्वाच्या फोटोंबद्दल बोलू या. कोरिया द्वीपकल्पाच्या सर्वात पवित्र ठिकाणी बर्फावरून दौडत जाणाऱ्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेल्या नेत्याच्या छायाचित्रांप्रमाणे शक्तीप्रदर्शन करणारं दुसरं काहीच असू शकत नाही.किम कुटुंबाचा \"पॅकटूच्या वारशा\"तून आलेला अधिकार आणि प्राबल्य दाखवून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असू शकतो. किम यांचा उत्तर कोरियातल्या नागरिकांना त्यांच्या नेत्याची ताकद दाखवण्याचा आणि घोड्यावरील पराक्रम दर्शवण्याचा हा फारसा चांगला प्रयत्न नाही. सरकारी माध्यमातून सातत्यानं मोठ्या प्रमाणावर वक्तव्य केली जात आहेत, त्यावर आपण नक्की विचार करू शकतो. या प्रकरणातलं आणखी एक वक्तव्य लक्षवेधक आहे. \"जगावर हल्ला करण्यासाठी एक धक्कादायक प्रक्रिया राबवली जाईल,\" असं आम्हाला किम यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यापूर्वी पॅकटूला दिलेल्या भेटीनंतर किम जोंग उन यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मोठी क्षेपणास्त्रं आणि आण्विक शस्त्रांच्या चाचण्या थांबवण्याचं वचन किम यांनी दिलं होतं. यावेळेस त्यांच्या वचनाबद्दल ते कदाचित पुनर्विचार करणार असतील. अमेरिकेबरोबर चालू असलेली बोलणी सध्या थांबली आहेत आणि डोनाल्ड ट्रंप अन्य देशांतर्गत तसंच परराष्ट्रीय व्यवहारांमध्ये व्यस्त आहेत. ट्रंप प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न? ट्रंप प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी किम यांच्या पर्वत भेटीचा वापर उत्तर कोरियाचे नेते करत असावेत. प्योंगयांग (उत्तर कोरियाची राजधानी)तर्फे या वर्षाच्या शेवटी अण्वस्त्र नष्ट करण्यासंबंधीचा करार केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. सध्याचा आण्विक कार्यक्रम मोडीत काढण्यापूर्वी किम यांना सातत्यानं मंजुरी मिळवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे, परंतु ते या प्रकरणी अमेरिकेची खात्री पटवण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. कदाचित आणखी काही लाँच करून दबाव वाढवावा असे त्यांना वाटत असावं का? की उत्तर कोरियाच्या नेत्याला पहिल्या बर्फाचा आनंद घ्यायचा होता? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही महिन्यातच जरुर मिळेल. किम आतापर्यंत तीनवेळा पॅकटूवर गेले आहेत. 2018मध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्याबरोबरही ते पॅकटू पर्वतावर गेले होते. यापूर्वी किम काळे लेदरचे बूट घालून पेकटूच्या सर्वात वरच्या टोकावर गेले होते. त्याचे फोटो केसीएनएने प्रकाशित केले होते. पॅकटू पर्वत म्हणजे एक जिवंत ज्वालामुखी आहे, तसंच साधारण 4000 वर्षांपूर्वीच्या काळात कोरिया साम्राज्याचे संस्थापक डेंगन यांचे ते जन्मस्थळ असल्याचंही म्हटलं जातं. राजधानी प्योंगयांगपासून हा पर्वत शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असून, तो उत्तर कोरिया आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमारेषांवर आहे. जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि किम यांची दोन्ही कोरियाच्या सिमेवर प्रदीर्घ भेट झाली होती. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीस उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी स्वीडनमध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उत्तर कोरियाचे आण्विक दूत किम मायोंग जिल यांनी सांगितलं की, आमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यानं आम्ही अखेरीस करार मोडला. परंतु अमेरिकेकडून अद्याप 'अपेक्षेप्रमाणे' चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. ही चर्चा होण्यापूर्वी उत्तर कोरियानं नव्या घडणीचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडलं. या वर्षातली ही अकरावी चाचणी होती. (लॉरा बिकर, सेऊल प्रतिनिधी, विश्लेषक) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन यांनी भेट दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिम यांनी एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होऊन बर्फाच्छादित पर्वतावर चढाई केल्याचे फोटो कोरियाच्या केंद्रीय वृत्त संस्थेनं (केसीएनए) प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वीही किम यांनी 2,750 मीटर उंचीच्या या शिखरावर चढाई केलेली आहे. परंतु मोठ्या घोषणा करण्यापूर्वीची त्यांची ही नेहमीची खेळी असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. पॅकटू पर्वत दक्षिण कोरियाचं वैशिष्ट्यं आहे, शिवाय किम जोंग उन यांच्या वडिलांचे हे जन्मस्थानही आहे. \"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वतावर जाणं ही कृती कोरियाच्या क्रांतीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे,\" असं केसीएनएनं बुधवारी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. \"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वत चढल्यामुळं त्यांच्या संघर्षमय काळाच्या आठवणींना उजाळा मिळतो. सामर्थ्यशील देश उभारणीच्या कार्यात त्यांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे. या सर्व काळात ते अत्यंत विश्वासानं पॅकटू पर्वतासारखेच अचल राहिले होते.\" 2017मध्ये नव्या वर्षाच्या भाषणात दक्षिण कोरियाबरोबरच्या मुत्सद्दी धोरणांचा उच्चार करण्याआधी काही आठवडे किम या पर्वतावर गेले होते. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचं नाट्य? सर्वात आधी आपण त्या महत्त्वाच्या फोटोंबद्दल बोलू या. कोरिया द्वीपकल्पाच्या सर्वात पवित्र ठिकाणी बर्फावरून दौडत जाणाऱ्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेल्या नेत्याच्या छायाचित्रांप्रमाणे शक्तीप्रदर्शन करणारं दुसरं काहीच असू शकत नाही.किम कुटुंबाचा \"पॅकटूच्या वारशा\"तून आलेला अधिकार आणि प्राबल्य दाखवून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असू शकतो. किम यांचा उत्तर कोरियातल्या नागरिकांना त्यांच्या नेत्याची ताकद दाखवण्याचा आणि घोड्यावरील पराक्रम दर्शवण्याचा हा फारसा चांगला प्रयत्न नाही. सरकारी माध्यमातून सातत्यानं मोठ्या प्रमाणावर वक्तव्य केली जात आहेत, त्यावर आपण नक्की विचार करू शकतो. या प्रकरणातलं आणखी एक वक्तव्य लक्षवेधक आहे. \"जगावर हल्ला करण्यासाठी एक धक्कादायक प्रक्रिया राबवली जाईल,\" असं आम्हाला किम यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यापूर्वी पॅकटूला दिलेल्या भेटीनंतर किम जोंग उन यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मोठी क्षेपणास्त्रं आणि आण्विक शस्त्रांच्या चाचण्या थांबवण्याचं वचन किम यांनी दिलं होतं. यावेळेस त्यांच्या वचनाबद्दल ते कदाचित पुनर्विचार करणार असतील. अमेरिकेबरोबर चालू असलेली बोलणी सध्या थांबली आहेत आणि डोनाल्ड ट्रंप अन्य देशांतर्गत तसंच परराष्ट्रीय व्यवहारांमध्ये व्यस्त आहेत. ट्रंप प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न? ट्रंप प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी किम यांच्या पर्वत भेटीचा वापर उत्तर कोरियाचे नेते करत असावेत. प्योंगयांग (उत्तर कोरियाची राजधानी)तर्फे या वर्षाच्या शेवटी अण्वस्त्र नष्ट करण्यासंबंधीचा करार केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. सध्याचा आण्विक कार्यक्रम मोडीत काढण्यापूर्वी किम यांना सातत्यानं मंजुरी मिळवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे, परंतु ते या प्रकरणी अमेरिकेची खात्री पटवण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. कदाचित आणखी काही लाँच करून दबाव वाढवावा असे त्यांना वाटत असावं का? की उत्तर कोरियाच्या नेत्याला पहिल्या बर्फाचा आनंद घ्यायचा होता? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही महिन्यातच जरुर मिळेल. किम आतापर्यंत तीनवेळा पॅकटूवर गेले आहेत. 2018मध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्याबरोबरही ते पॅकटू पर्वतावर गेले होते. यापूर्वी किम काळे लेदरचे बूट घालून पेकटूच्या सर्वात वरच्या टोकावर गेले होते. त्याचे फोटो केसीएनएने प्रकाशित केले होते. पॅकटू पर्वत म्हणजे एक जिवंत ज्वालामुखी आहे, तसंच साधारण 4000 वर्षांपूर्वीच्या काळात कोरिया साम्राज्याचे संस्थापक डेंगन यांचे ते जन्मस्थळ असल्याचंही म्हटलं जातं. राजधानी प्योंगयांगपासून हा पर्वत शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असून, तो उत्तर कोरिया आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमारेषांवर आहे. जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि किम यांची दोन्ही कोरियाच्या सिमेवर प्रदीर्घ भेट झाली होती. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीस उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी स्वीडनमध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उत्तर कोरियाचे आण्विक दूत किम मायोंग जिल यांनी सांगितलं की, आमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यानं आम्ही अखेरीस करार मोडला. परंतु अमेरिकेकडून अद्याप 'अपेक्षेप्रमाणे' चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. ही चर्चा होण्यापूर्वी उत्तर कोरियानं नव्या घडणीचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडलं. या वर्षातली ही अकरावी चाचणी होती. (लॉरा बिकर, सेऊल प्रतिनिधी, विश्लेषक) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 364, "source_item_id": "364", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3967, "clean_index": 228, "clean_language_index": "mar_Deva:validation:228"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी या चिपसंबंधीची घोषणा केली आणि म्हटलं, \"ही एक रेडिएशन चिप आहे, जी मोबाईलमधून रेडिएशन कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.\" सोशल मीडियावर या वक्तव्याची खूप खिल्ली उडविण्यात येत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. गायीच्या शेणापासून बनवलेली ही 'चिप' काय आहे? ही चिप गुजरात राज्यातील एका समूहाकडून तयार करण्यात आली आहे. हा समूह गौशाला चालवतो. मोबाईलच्या बाहेरच्या बाजूला बसविण्याच्या दृष्टिनं ही चिप विकसित करण्यात आली आहे. ही चिप सार्वजनिक करतानाच दावा करण्यात आला की, मोबाईलधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनवर सुरक्षाकवच म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. पन्नास ते शंभर रुपयांच्या दरम्यान या चिपची किंमत ठेवण्यात आली आहे. डॉ. कथीरिया यांनी सांगितलं की, देशभरातील जवळपास 500 हून अधिक गौशाळांमध्ये ही चिप बनवली जात आहे. गुजरातमधील गौशाला समूहानं बीबीसीला सांगितलं, की ते गेल्या वर्षभरापासून ही चिप बनवत आहेत. मात्र अजूनही या चिपची कोणतीही शास्त्रीय चाचणी किंवा परीक्षण झालेलं नाहीये. गौशाळा चालविणारे दास पई यांनी म्हटलं, \"गायीचं शेण आणि चिप बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या अन्य घटकांमध्ये असे गुण आहेत, ज्यामुळे रेडिएशनपासून सुरक्षा मिळू शकते.\" मात्र वैज्ञानिक निकषांवर याची कोणतीही पडताळणी झाली नसल्याचंही ते सांगतात. गायीच्या शेणामध्ये अशाप्रकारचे गुणधर्म असतात? नाही...पण अशाप्रकारचा दावा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 2016 मध्ये आरएसएसचे अध्यक्ष शंकर लाल यांनी गायीच्या शेणाबद्दल असाच दावा केला होता. गायीचं शेण अल्फा, बीटा आणि गॅमा अशा तीनही प्रकारचं रेडिएशन शोषून घेऊ शकतो, हा दावा अनेकदा करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी मात्र हे दावे खोडून काढले होते. गायीचं शेण रेडिएशन कमी करतं, हे सिद्ध करणारं कोणतं संशोधनही झालेलं नाहीये. अशोका युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्रोफेसर असलेले गौतम मेनन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, \"गायीच्या शेणात जे घटक असतात, ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे; त्याच्या आधारे हे स्पष्टपणे म्हणता येईल की, शेणात असा कोणताही गुण नाहीये.\" रेडिएशनपासून संरक्षण मिळविण्यासाठी ज्या घटकाचा सर्वाधिक वापर होतो, तो घटक म्हणजे शिसं. शिशाचा वापर रेडिएशन थेरपीमध्येही केला जातो. मात्र शेण आणि त्याच्या कथित गुणधर्मांचा दावा करणाऱ्यांचा दावा आहे की, रेडिएशनपासून शेणामुळं संरक्षण होतं या दाव्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोक आहेत, जे आपली घरं शेणानं सारवतात. प्रोफेसर मेनन यांचं म्हणणं आहे की, ग्रामीण भागात लोक घरं शेणानं सारवतात कारण त्यांना शेण सहजपणे उपलब्ध होतं. शेणामुळे थंडावा मिळतो. त्याचा रेडिएशनपासून संरक्षण मिळण्याशी काहीही संबंध नाहीये. मोबाईलमधून हानिकारक रेडिएशन होतं? मोबाईलचे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्याबद्दल गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. सतत मोबाईलचा वापर केल्यास कॅन्सर किंवा अन्य गंभीर आजार होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात येते. मात्र यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनच्या सल्ल्यानुसार मोबाईल फोनमधून होणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सरसारखे आजार होतात की नाही, हे काही दशकात झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालेलं नाहीये. ब्रिटनमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक माल्कम स्प्रीरिन यांनी म्हटलं आहे, \"मोबाईलमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतकी कमी असते की त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्याला पुरावा नाहीये.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गायीच्या शेणापासून बनवलेली चिप मोबाईमधून होणाऱ्या रेडिएशनपासून संरक्षण देते, असा दावा करण्यात येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी या चिपसंबंधीची घोषणा केली आणि म्हटलं, \"ही एक रेडिएशन चिप आहे, जी मोबाईलमधून रेडिएशन कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.\" सोशल मीडियावर या वक्तव्याची खूप खिल्ली उडविण्यात येत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. गायीच्या शेणापासून बनवलेली ही 'चिप' काय आहे? ही चिप गुजरात राज्यातील एका समूहाकडून तयार करण्यात आली आहे. हा समूह गौशाला चालवतो. मोबाईलच्या बाहेरच्या बाजूला बसविण्याच्या दृष्टिनं ही चिप विकसित करण्यात आली आहे. ही चिप सार्वजनिक करतानाच दावा करण्यात आला की, मोबाईलधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनवर सुरक्षाकवच म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. पन्नास ते शंभर रुपयांच्या दरम्यान या चिपची किंमत ठेवण्यात आली आहे. डॉ. कथीरिया यांनी सांगितलं की, देशभरातील जवळपास 500 हून अधिक गौशाळांमध्ये ही चिप बनवली जात आहे. गुजरातमधील गौशाला समूहानं बीबीसीला सांगितलं, की ते गेल्या वर्षभरापासून ही चिप बनवत आहेत. मात्र अजूनही या चिपची कोणतीही शास्त्रीय चाचणी किंवा परीक्षण झालेलं नाहीये. गौशाळा चालविणारे दास पई यांनी म्हटलं, \"गायीचं शेण आणि चिप बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या अन्य घटकांमध्ये असे गुण आहेत, ज्यामुळे रेडिएशनपासून सुरक्षा मिळू शकते.\" मात्र वैज्ञानिक निकषांवर याची कोणतीही पडताळणी झाली नसल्याचंही ते सांगतात. गायीच्या शेणामध्ये अशाप्रकारचे गुणधर्म असतात? नाही...पण अशाप्रकारचा दावा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 2016 मध्ये आरएसएसचे अध्यक्ष शंकर लाल यांनी गायीच्या शेणाबद्दल असाच दावा केला होता. गायीचं शेण अल्फा, बीटा आणि गॅमा अशा तीनही प्रकारचं रेडिएशन शोषून घेऊ शकतो, हा दावा अनेकदा करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी मात्र हे दावे खोडून काढले होते. गायीचं शेण रेडिएशन कमी करतं, हे सिद्ध करणारं कोणतं संशोधनही झालेलं नाहीये. अशोका युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्रोफेसर असलेले गौतम मेनन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, \"गायीच्या शेणात जे घटक असतात, ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे; त्याच्या आधारे हे स्पष्टपणे म्हणता येईल की, शेणात असा कोणताही गुण नाहीये.\" रेडिएशनपासून संरक्षण मिळविण्यासाठी ज्या घटकाचा सर्वाधिक वापर होतो, तो घटक म्हणजे शिसं. शिशाचा वापर रेडिएशन थेरपीमध्येही केला जातो. मात्र शेण आणि त्याच्या कथित गुणधर्मांचा दावा करणाऱ्यांचा दावा आहे की, रेडिएशनपासून शेणामुळं संरक्षण होतं या दाव्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोक आहेत, जे आपली घरं शेणानं सारवतात. प्रोफेसर मेनन यांचं म्हणणं आहे की, ग्रामीण भागात लोक घरं शेणानं सारवतात कारण त्यांना शेण सहजपणे उपलब्ध होतं. शेणामुळे थंडावा मिळतो. त्याचा रेडिएशनपासून संरक्षण मिळण्याशी काहीही संबंध नाहीये. मोबाईलमधून हानिकारक रेडिएशन होतं? मोबाईलचे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्याबद्दल गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. सतत मोबाईलचा वापर केल्यास कॅन्सर किंवा अन्य गंभीर आजार होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात येते. मात्र यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनच्या सल्ल्यानुसार मोबाईल फोनमधून होणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सरसारखे आजार होतात की नाही, हे काही दशकात झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालेलं नाहीये. ब्रिटनमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक माल्कम स्प्रीरिन यांनी म्हटलं आहे, \"मोबाईलमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतकी कमी असते की त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्याला पुरावा नाहीये.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 366, "source_item_id": "366", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3233, "clean_index": 229, "clean_language_index": "mar_Deva:validation:229"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनितीन गडकरी 1. टोल कधीच माफ होणार नाही - नितीन गडकरी \"चांगल्या सुविधा हव्या असतील, तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील,\" असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, \"ज्या भागातल्या जनतेची टोल देण्याची क्षमता आहे, त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जातात. 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले. \"पण आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीच बंद होऊ शकणार नाही. गरजेनुसार, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो.\" दरम्यान, यापुढे शहिदांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला आहे. \"सीमारेषेवर लढताना अथवा युद्धजन्य परिस्थितीत शत्रुशी सामना करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबीयास राज्य सरकारकडून 1 कोटींची मदत दिली जाणार आहे. तसंच जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाईल. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे,\" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे. 2. कुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज (17 जुलै) निकाल देणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने ICJकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं मे 2017मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती आणि निर्णय सुरक्षित ठेवला होता. 3. राज्यात 60 % महिला लैंगिक संसर्गाच्या शिकार महिलांमध्ये लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या आजाराचे प्रमाण ६० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत राज्यात आणि मुंबईत पुरुषांमध्ये अशा आजारांचे प्रमाण अनुक्रमे 35 आणि 30 टक्के, तर महिलांमध्ये 60 आणि 65 टक्के आढळून आलं आहे. स्त्रियांमध्ये गेल्या 5 वर्षांत विविध प्रकारचे लैंगिक आजार संक्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचं बातमीत म्हटलं आहे. जोडीदाराकडून लैंगिक आजाराचं संक्रमण होणे, मासिकपाळीमधील अस्वच्छता, चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्र न वापरणं, ओले आणि दमट कपडे घालणे अशी या आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. 4. राज्यात 24 जिल्ह्यांत कमी पाऊस राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, सकाळनं ही बातमी दिली आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसानं जोरदार हजेरी लावली होती, पण मराठवाडा, विदर्भात पावसानं ओढ दिली आहे. राज्यातल्या 51 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस कमी, तर 147 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस पडला आहे. 5. राज्यात 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका 25 वर्षं कॉलेजमधील निवडणुकांवर बंदी घातल्यानंतर यंदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधले विद्यार्थी या निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. Maharashtra Public Universities Act 2016 अंतर्गत राज्य सरकारचं उच्च माध्यमिक शिक्षण विभाग कॉलेज निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक बनवत आहे. सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनितीन गडकरी 1. टोल कधीच माफ होणार नाही - नितीन गडकरी \"चांगल्या सुविधा हव्या असतील, तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील,\" असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, \"ज्या भागातल्या जनतेची टोल देण्याची क्षमता आहे, त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जातात. 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले. \"पण आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीच बंद होऊ शकणार नाही. गरजेनुसार, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो.\" दरम्यान, यापुढे शहिदांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला आहे. \"सीमारेषेवर लढताना अथवा युद्धजन्य परिस्थितीत शत्रुशी सामना करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबीयास राज्य सरकारकडून 1 कोटींची मदत दिली जाणार आहे. तसंच जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाईल. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे,\" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे. 2. कुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज (17 जुलै) निकाल देणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने ICJकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं मे 2017मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती आणि निर्णय सुरक्षित ठेवला होता. 3. राज्यात 60 % महिला लैंगिक संसर्गाच्या शिकार महिलांमध्ये लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या आजाराचे प्रमाण ६० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत राज्यात आणि मुंबईत पुरुषांमध्ये अशा आजारांचे प्रमाण अनुक्रमे 35 आणि 30 टक्के, तर महिलांमध्ये 60 आणि 65 टक्के आढळून आलं आहे. स्त्रियांमध्ये गेल्या 5 वर्षांत विविध प्रकारचे लैंगिक आजार संक्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचं बातमीत म्हटलं आहे. जोडीदाराकडून लैंगिक आजाराचं संक्रमण होणे, मासिकपाळीमधील अस्वच्छता, चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्र न वापरणं, ओले आणि दमट कपडे घालणे अशी या आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. 4. राज्यात 24 जिल्ह्यांत कमी पाऊस राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, सकाळनं ही बातमी दिली आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसानं जोरदार हजेरी लावली होती, पण मराठवाडा, विदर्भात पावसानं ओढ दिली आहे. राज्यातल्या 51 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस कमी, तर 147 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस पडला आहे. 5. राज्यात 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका 25 वर्षं कॉलेजमधील निवडणुकांवर बंदी घातल्यानंतर यंदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधले विद्यार्थी या निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. Maharashtra Public Universities Act 2016 अंतर्गत राज्य सरकारचं उच्च माध्यमिक शिक्षण विभाग कॉलेज निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक बनवत आहे. सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 370, "source_item_id": "370", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3169, "clean_index": 230, "clean_language_index": "mar_Deva:validation:230"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटीम इंडियाची नवी जर्सी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची बहुचर्चित ब्ल्यू ऑरेंज जर्सीचं काल अनावरण झालं. बीसीसीआयचं अपारल पार्टनर असलेल्या नाईके इंडिया तसंच खुद्द बीसीसीआयने या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीचे फोटो ट्वीट केले. थोड्या वेळानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीत फोटोशूट झालं. त्याचे फोटो खेळाडूंनी शेअर केले. नवी जर्सी ब्ल्यू आणि ऑरेंज रंगात आहे. पुढचा भाग गडद निळ्या रंगाचा आहे. बाह्या केशरी रंगाच्या आहेत. मागची बाजू संपूर्ण केशरी आहे. टीम इंडिया या जर्सीचे फोटो समोर आल्यानंतर पेट्रोल पंप हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. टीम इंडियाची ब्ल्यू-ऑरेंज जर्सी हा रंग एका पेट्रोल निर्मिती आणि वितरण करणाऱ्या कंपनीच्या कपड्यांशी साधर्म्य साधणारा आहे. यावरूनच पेट्रोल पंप हा हॅशटॅग बहरला. टीम इंडियाचे खेळाडू म्हणजे पेट्रोल पंपावरील कर्मचारी वाटत आहेत अशा पद्धतीने नेटिझन्स व्यक्त होऊ लागले. युट्यूबर ध्रुव राठी यांनी टीम इंडियाचे खेळाडू पेट्रोल पंपावरील कर्मचारी वाटतात असं म्हटलं. मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेलो. तिथे मला अख्खी टीम इंडिया भेटली. धन्य झालो टीम इंडियासाठी पेट्रोल पंप युनिफॉर्म अशा शब्दांत नेटिझनने जर्सीचं वर्णन केलं आहे टीम इंडियाची जर्सी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसारखी का वाटते आहे? असा सवाल एका नेटिझनने केला आहे. ही जर्सी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते असं एका नेटिझननं म्हटलं आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मंडळींना फुल स्लीव्ह अर्थात पूर्ण बाह्यांचे कपडे असं एकाने म्हटलं आहे. टीम इंडियाचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. म्हणूनच अशी जर्सी आहे आयसीसीने वर्ल्ड कप पूर्वी सहभागी संघांना अवे जर्सी तयार ठेवण्याची सूचना दिली होती. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत असलेल्या भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका यांच्या जर्सीत निळा रंग आहे. यजमान असल्याने इंग्लंडला जर्सीत बदल करण्याची गरज नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलिया (पिवळा), वेस्ट इंडिज (मरून) आणि न्यूझीलंड (काळा) यांच्या जर्सीचा रंग कोणत्याशी संघाच्या जर्सीशी साधर्म्य साधत नसल्याने त्यांना अवे जर्सीची आवश्यकता भासली नाही. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अवे जर्सी तयार केली. वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या नेहमीच्या ब्ल्यू जर्सी लाँच करण्यात आली. मात्र ब्ल्यू-ऑरेंज जर्सीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही माहिती दिली नाही. नाईके इंडियानेही गुप्तता बाळगली. टीम इंडियाच्या पत्रकार परिषदांवेळी याबाबत प्रश्न विचारण्यात आले पण खेळाडू तसंच संघव्यवस्थापनाने कोणतीही माहिती दिली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया नेहमीच्या ब्ल्यू जर्सीत खेळली. अफगाणिस्तान संघाने मात्र त्यांची जर्सी बदलली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "टीम इंडिया आणि पेट्रोल पंप यांचं काय कनेक्शन आहे? सोशल मीडियावर पेट्रोल पंप का ट्रेंड होतंय?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटीम इंडियाची नवी जर्सी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची बहुचर्चित ब्ल्यू ऑरेंज जर्सीचं काल अनावरण झालं. बीसीसीआयचं अपारल पार्टनर असलेल्या नाईके इंडिया तसंच खुद्द बीसीसीआयने या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीचे फोटो ट्वीट केले. थोड्या वेळानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीत फोटोशूट झालं. त्याचे फोटो खेळाडूंनी शेअर केले. नवी जर्सी ब्ल्यू आणि ऑरेंज रंगात आहे. पुढचा भाग गडद निळ्या रंगाचा आहे. बाह्या केशरी रंगाच्या आहेत. मागची बाजू संपूर्ण केशरी आहे. टीम इंडिया या जर्सीचे फोटो समोर आल्यानंतर पेट्रोल पंप हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. टीम इंडियाची ब्ल्यू-ऑरेंज जर्सी हा रंग एका पेट्रोल निर्मिती आणि वितरण करणाऱ्या कंपनीच्या कपड्यांशी साधर्म्य साधणारा आहे. यावरूनच पेट्रोल पंप हा हॅशटॅग बहरला. टीम इंडियाचे खेळाडू म्हणजे पेट्रोल पंपावरील कर्मचारी वाटत आहेत अशा पद्धतीने नेटिझन्स व्यक्त होऊ लागले. युट्यूबर ध्रुव राठी यांनी टीम इंडियाचे खेळाडू पेट्रोल पंपावरील कर्मचारी वाटतात असं म्हटलं. मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेलो. तिथे मला अख्खी टीम इंडिया भेटली. धन्य झालो टीम इंडियासाठी पेट्रोल पंप युनिफॉर्म अशा शब्दांत नेटिझनने जर्सीचं वर्णन केलं आहे टीम इंडियाची जर्सी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसारखी का वाटते आहे? असा सवाल एका नेटिझनने केला आहे. ही जर्सी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते असं एका नेटिझननं म्हटलं आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मंडळींना फुल स्लीव्ह अर्थात पूर्ण बाह्यांचे कपडे असं एकाने म्हटलं आहे. टीम इंडियाचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. म्हणूनच अशी जर्सी आहे आयसीसीने वर्ल्ड कप पूर्वी सहभागी संघांना अवे जर्सी तयार ठेवण्याची सूचना दिली होती. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत असलेल्या भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका यांच्या जर्सीत निळा रंग आहे. यजमान असल्याने इंग्लंडला जर्सीत बदल करण्याची गरज नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलिया (पिवळा), वेस्ट इंडिज (मरून) आणि न्यूझीलंड (काळा) यांच्या जर्सीचा रंग कोणत्याशी संघाच्या जर्सीशी साधर्म्य साधत नसल्याने त्यांना अवे जर्सीची आवश्यकता भासली नाही. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अवे जर्सी तयार केली. वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या नेहमीच्या ब्ल्यू जर्सी लाँच करण्यात आली. मात्र ब्ल्यू-ऑरेंज जर्सीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही माहिती दिली नाही. नाईके इंडियानेही गुप्तता बाळगली. टीम इंडियाच्या पत्रकार परिषदांवेळी याबाबत प्रश्न विचारण्यात आले पण खेळाडू तसंच संघव्यवस्थापनाने कोणतीही माहिती दिली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया नेहमीच्या ब्ल्यू जर्सीत खेळली. अफगाणिस्तान संघाने मात्र त्यांची जर्सी बदलली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 371, "source_item_id": "371", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2584, "clean_index": 231, "clean_language_index": "mar_Deva:validation:231"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसध्याची राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढील पंतप्रधान कोण असेल, हे आताच सांगू शकत नाही, असं सूचक वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. ते मदुराईमध्ये बोलत होते. अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. \"मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं नाही. मी कुणाचंही समर्थन किंवा विरोधही करत नाही. जातीय किंवा हिंदू भारत करण्याचा माझा उद्देश नाही. आम्हाला भारतासह हे जगही अध्यात्मिक करायचे आहे,\" असं रामदेव म्हणाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधान केलं आहे. 2) सोशल मीडिया वापरण्यासंदर्भात केंद्र सरकार आणणार नियम सोशल मीडियावरील बेकायदेशीर माहिती पसरवणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे. यासंदर्भात केंद्रानं एक मसुदा प्रसिद्ध केल्याची बातमी द हिंदूनं दिली आहे. दरम्यान याआधी सुप्रीम कार्टानं दिलेल्या एका निकालाच्या आधारावरच माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) सुधारणा नियम - 2018 हा कायदा आणला जात आहे. इंटरनेटवरील बेकायदेशीर माहितीवर त्वरीत आळा घाला अशी ताकीद सुप्रीम कोर्टानं सरकारला दिली होती. 3) मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल याबाबत शंका - शरद पवार राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेलं आहे ते न्यायालयात किती टिकेल? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगत तरतुदीतील मुद्दे सरकारनं लक्षात घेतले नसावेत, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे, अशी बातमी ABP माझाने दिली आहे. यावेळी शरद पवार यांनी गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हौतात्म्याचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं कौतुक केले. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असंही ते म्हणालेत. 4) अंदमानमधल्या तीन बेटांचं नाव बदलणार सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मनार्थ मोदी सरकार अंदमान बेट समुहातील तीन बेटांची नावं बदलणार आहे. या बेटांची नावं स्वराज बेट, शहीद बेट आणि नेताजी सुभाष चंद्र बोस बेट अशी ठेवण्यात येणार आहेत. द प्रिंटने ही बातमी दिली आहे. हॅवलॉक बेटाला स्वराज बेट, नील बेटाला शहीद बेट आणि रॉस बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस बेट अशी नावं देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. ही तीनही बेटं अंदमान द्वीप समुहाचा भाग आहेत. येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची औपचारिक घोषणा करतील. भाजपचे पश्चिम बंगालचे उपाध्याक्ष चंद्रकुमार यांनी एक महिन्यापूर्वी या संदर्भात एक पत्र नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. अंदमान निकोबारचं नाव बदलून शहिद आणि स्वराज अशी नावं द्यावीत, असं त्या पत्रात म्हटलं होतं. 5) फेसबुकवरून जुळलेल्या प्रेमासाठी आईची हत्या फेसबुकवरून जमलेल्या प्रेमसंबंधांमुळे 19वर्षीय एका तरुणीनं आपल्या आईची हत्या केली आहे. ही घटना तमिळनाडूत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. 50 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एस. सुरेश या तरुणीच्या प्रियकराला आणि आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे. त्यांचं वयं 16 आणि 17 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तरुणी थिरुवेल्लूरमधल्या अंजनेयपूरम येथे राहत होती. ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुणीची आई तिच्या एस. सुरेश याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध करत असल्याने तिने आईची हत्या केल्याचं सांगितलं. तर सुरेश याचं वयही 19वर्षे असून तो तंजावरला राहत होता. या दोघांची मागील वर्षी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ते अद्याप प्रत्यक्षात एकमेकांना भेटलेले नव्हते, मात्र फेसबुकद्वारे त्यांचं नातं घट्ट झालं होतं. सुरेशनं तो म्हैसूरमध्ये आयटीत काम करत असल्याचं सांगितलं होतं. तर तरुणीने आपल्या आईला आपल्या या प्रेमप्रकरणाविषयी कल्पना दिली. मात्र आईने मुलीला अशाप्रकारे फेसबुकद्वारे झालेले प्रेम विश्वासार्ह नसतं असं सांगितलं. यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असं आईने मुलीला वारंवार सांगितलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आजची विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे: 1) पुढचा पंतप्रधान कोण होईल हे सांगू शकत नाही - रामदेव बाबा", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसध्याची राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढील पंतप्रधान कोण असेल, हे आताच सांगू शकत नाही, असं सूचक वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. ते मदुराईमध्ये बोलत होते. अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. \"मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं नाही. मी कुणाचंही समर्थन किंवा विरोधही करत नाही. जातीय किंवा हिंदू भारत करण्याचा माझा उद्देश नाही. आम्हाला भारतासह हे जगही अध्यात्मिक करायचे आहे,\" असं रामदेव म्हणाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधान केलं आहे. 2) सोशल मीडिया वापरण्यासंदर्भात केंद्र सरकार आणणार नियम सोशल मीडियावरील बेकायदेशीर माहिती पसरवणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे. यासंदर्भात केंद्रानं एक मसुदा प्रसिद्ध केल्याची बातमी द हिंदूनं दिली आहे. दरम्यान याआधी सुप्रीम कार्टानं दिलेल्या एका निकालाच्या आधारावरच माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) सुधारणा नियम - 2018 हा कायदा आणला जात आहे. इंटरनेटवरील बेकायदेशीर माहितीवर त्वरीत आळा घाला अशी ताकीद सुप्रीम कोर्टानं सरकारला दिली होती. 3) मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल याबाबत शंका - शरद पवार राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेलं आहे ते न्यायालयात किती टिकेल? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगत तरतुदीतील मुद्दे सरकारनं लक्षात घेतले नसावेत, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे, अशी बातमी ABP माझाने दिली आहे. यावेळी शरद पवार यांनी गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हौतात्म्याचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं कौतुक केले. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असंही ते म्हणालेत. 4) अंदमानमधल्या तीन बेटांचं नाव बदलणार सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मनार्थ मोदी सरकार अंदमान बेट समुहातील तीन बेटांची नावं बदलणार आहे. या बेटांची नावं स्वराज बेट, शहीद बेट आणि नेताजी सुभाष चंद्र बोस बेट अशी ठेवण्यात येणार आहेत. द प्रिंटने ही बातमी दिली आहे. हॅवलॉक बेटाला स्वराज बेट, नील बेटाला शहीद बेट आणि रॉस बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस बेट अशी नावं देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. ही तीनही बेटं अंदमान द्वीप समुहाचा भाग आहेत. येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची औपचारिक घोषणा करतील. भाजपचे पश्चिम बंगालचे उपाध्याक्ष चंद्रकुमार यांनी एक महिन्यापूर्वी या संदर्भात एक पत्र नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. अंदमान निकोबारचं नाव बदलून शहिद आणि स्वराज अशी नावं द्यावीत, असं त्या पत्रात म्हटलं होतं. 5) फेसबुकवरून जुळलेल्या प्रेमासाठी आईची हत्या फेसबुकवरून जमलेल्या प्रेमसंबंधांमुळे 19वर्षीय एका तरुणीनं आपल्या आईची हत्या केली आहे. ही घटना तमिळनाडूत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. 50 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एस. सुरेश या तरुणीच्या प्रियकराला आणि आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे. त्यांचं वयं 16 आणि 17 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तरुणी थिरुवेल्लूरमधल्या अंजनेयपूरम येथे राहत होती. ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुणीची आई तिच्या एस. सुरेश याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध करत असल्याने तिने आईची हत्या केल्याचं सांगितलं. तर सुरेश याचं वयही 19वर्षे असून तो तंजावरला राहत होता. या दोघांची मागील वर्षी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ते अद्याप प्रत्यक्षात एकमेकांना भेटलेले नव्हते, मात्र फेसबुकद्वारे त्यांचं नातं घट्ट झालं होतं. सुरेशनं तो म्हैसूरमध्ये आयटीत काम करत असल्याचं सांगितलं होतं. तर तरुणीने आपल्या आईला आपल्या या प्रेमप्रकरणाविषयी कल्पना दिली. मात्र आईने मुलीला अशाप्रकारे फेसबुकद्वारे झालेले प्रेम विश्वासार्ह नसतं असं सांगितलं. यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असं आईने मुलीला वारंवार सांगितलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 373, "source_item_id": "373", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3688, "clean_index": 232, "clean_language_index": "mar_Deva:validation:232"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोद्दीगुंटा एक 4 हजार 500 लोकसंख्येचं छोटंस गाव. आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये रंगमपेटा तालुक्यात हे गाव आहे. या ठिकाणच्या नागरिकांच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत शेती आहे. गावात एकच शाळा आहे. इथले लोक बहुतांश शेतीच्या कामातच व्यस्त असतात. भारतातील इतर साध्यासुध्या गावाप्रमाणेच हे एक गाव. पण सध्या हे गाव चर्चेत आलं आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं एका स्थानिक टीव्ही चॅनलवर दाखवल्यानंतर या गावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. गेल्या काही दिवसांपर्यंत ही विहीर गावासाठी पाणी पिण्याचं प्रमुख स्रोत होती. ग्रामपंचायतीच्या वतीने काही दिवसांपूर्वी गावातील घरांमध्ये पाण्याचे नळ लावण्यात आले. जर कोणी या गावात फिरलं तर रस्त्यात तुम्हाला अनेक जुळी मुळे बागडताना दिसतील. पण गावात किती जुळ्या व्यक्ती आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. अदाप्पा या गावचे सरपंच आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की गावात 110 जुळे आहेत. गावातल्या विहिरीचं पाणी पिल्यामुळेच गावात इतके सारे जुळे असल्याचं त्यांनी सांगितलं. ते सांगतात, तुम्ही आमच्या गावात विविध वयोगटातल्या अनेक जुळ्या व्यक्ती पाहू शकता. या वैशिष्ट्यामुळेच आमचं गाव लोकप्रिय झालं आहे. हे सुरू कसं झालं ? बीबीसीशी बोलताना वेंकटराव सांगतात की सर्वप्रथम जनगणनेसाठी एक शिक्षक या गावात आले होते. त्यांनीच या गावात बहुतांश घरांमध्ये जुळी मुले असल्याचं निरीक्षण नोंदवलं. \"जवळपास 15 वर्षांपूर्वी एक शिक्षक जनगणनेसाठी आले होते. प्रत्येक घरात जुळी मुले पाहून ते आश्चर्यचकीत झाले. नंतर त्यांची बदली याच गावात झाली. त्यांच्या पत्नीने याच गावात मुलांना जन्म दिला, त्यांनासुद्धा जुळी मुलेच झाली होती. पत्नीला विहिरीचं पाणी पिल्यामुळेच जुळी मुले झाल्याची बातमी त्यांनी स्थानिक माध्यमांना दिली. त्यानंतरच आमचं गाव चर्चेत आलं आहे.\" सध्यातर परिस्थिती अशी आहे की फक्त याच नाही तर दुसऱ्या गावांतून आणि जिल्ह्यांतून लोक विहिरीचं पाणी पिण्यासाठी येतात. हैदराबादहून या गावचं पाणी घेण्यासाठी आलेली अनिता सांगते, \"आमचं लग्न होऊन चार वर्षे झाली आहेत. अनेक डॉक्टरांकडून मी उपचार घेतले. पण मूल झालं नाही. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आम्ही इथून दोन कॅन पाणी घेऊन जात आहोत.\" लक्ष्मी याच गावात राहते, तिने नऊ महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गावातल्या विहिरीमुळेच ती जुळ्या मुलांची आई बनल्याचा तिला विश्वास आहे. या शिवाय हे पाणी अनेक आजारांना दूर करणारं असल्याचाही तिने जोर देऊन सांगितलं. ती सांगते की गावात अनेकांच्या घरी नळ आहेत, पण ते विहिरीचं पाणी पिणंच पसंत करतात. परंतु, दुसरीकडे बुद्धीप्रामाण्यवादी आणि डॉक्टर मात्र हा दावा फेटाळून लावताना दिसतात. जनविज्ञानचे उपाध्यक्ष आणि बुद्धीप्रामाण्यवादी छल्ला रवी कुमार सांगतात, \"या विहिरीचं पाणी पिल्यामुळे गर्भधारणेला मदत होते, याबाबत कोणताच वैज्ञानिक पुरावा नाही. पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन तसंच इतर मूलद्रव्यांचं मिश्रण असतं. कॅल्शियम कार्बोनेट, लोह तसंच कॅल्शियम पाण्यात आढळतं. पण यामुळे गर्भधारणेला कोणतीही मदत होत नाही.\" ते सांगतात, \"हो, असं असू शकेल की या पाण्यामुळे आजार नाहीसे होत असतील. पण जर विहिरीचं पाणी पिल्यामुळे जुळी मुले जन्मत असतील तर या गावात एकही अशी जोडी नसेल ज्यांना मुले नसतील. या गोष्टीच्या पडताळणीसाठी कोणतंच प्रमाण उपलब्ध नाही.\" पाणी आणि गर्भधारणेचा कोणताच संबंध नाही स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. पद्मजा सांगतात, \"विहिरीचं पाणी पिल्यानं मुले नसलेल्यांना मुले होतात आणि जुळी मुले होतात, असं बोलण्यामागे कोणतंही ठोस पुरावा नाही.\" \"जनुकीय गुण आणि अनुवंशिकता या गोष्टी जुळ्या मुलांच्या जन्मासाठी महत्त्वाच्या असतात.\" त्या पुढे सांगतात, \"गर्भधारणेसाठी त्या दांपत्याची क्षमता, वय या बाबीही यासाठी महत्त्वाच्या असतात. पाणी पिल्यामुळे जुळी मुली होतात, असं म्हणणं पूर्णपणे अवैज्ञानिक आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "एका बाजूला जिथं भारत आपल्या चांद्रयान 2 मिशनची तयारी करत आहे. तिथंच दुसरीकडे आंध्र प्रदेशमधल्या दुर्गम भागातील एका गावात वेगळीच कथा सुरू आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं या ठिकाणचे लोक मानतात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोद्दीगुंटा एक 4 हजार 500 लोकसंख्येचं छोटंस गाव. आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये रंगमपेटा तालुक्यात हे गाव आहे. या ठिकाणच्या नागरिकांच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत शेती आहे. गावात एकच शाळा आहे. इथले लोक बहुतांश शेतीच्या कामातच व्यस्त असतात. भारतातील इतर साध्यासुध्या गावाप्रमाणेच हे एक गाव. पण सध्या हे गाव चर्चेत आलं आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं एका स्थानिक टीव्ही चॅनलवर दाखवल्यानंतर या गावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. गेल्या काही दिवसांपर्यंत ही विहीर गावासाठी पाणी पिण्याचं प्रमुख स्रोत होती. ग्रामपंचायतीच्या वतीने काही दिवसांपूर्वी गावातील घरांमध्ये पाण्याचे नळ लावण्यात आले. जर कोणी या गावात फिरलं तर रस्त्यात तुम्हाला अनेक जुळी मुळे बागडताना दिसतील. पण गावात किती जुळ्या व्यक्ती आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. अदाप्पा या गावचे सरपंच आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की गावात 110 जुळे आहेत. गावातल्या विहिरीचं पाणी पिल्यामुळेच गावात इतके सारे जुळे असल्याचं त्यांनी सांगितलं. ते सांगतात, तुम्ही आमच्या गावात विविध वयोगटातल्या अनेक जुळ्या व्यक्ती पाहू शकता. या वैशिष्ट्यामुळेच आमचं गाव लोकप्रिय झालं आहे. हे सुरू कसं झालं ? बीबीसीशी बोलताना वेंकटराव सांगतात की सर्वप्रथम जनगणनेसाठी एक शिक्षक या गावात आले होते. त्यांनीच या गावात बहुतांश घरांमध्ये जुळी मुले असल्याचं निरीक्षण नोंदवलं. \"जवळपास 15 वर्षांपूर्वी एक शिक्षक जनगणनेसाठी आले होते. प्रत्येक घरात जुळी मुले पाहून ते आश्चर्यचकीत झाले. नंतर त्यांची बदली याच गावात झाली. त्यांच्या पत्नीने याच गावात मुलांना जन्म दिला, त्यांनासुद्धा जुळी मुलेच झाली होती. पत्नीला विहिरीचं पाणी पिल्यामुळेच जुळी मुले झाल्याची बातमी त्यांनी स्थानिक माध्यमांना दिली. त्यानंतरच आमचं गाव चर्चेत आलं आहे.\" सध्यातर परिस्थिती अशी आहे की फक्त याच नाही तर दुसऱ्या गावांतून आणि जिल्ह्यांतून लोक विहिरीचं पाणी पिण्यासाठी येतात. हैदराबादहून या गावचं पाणी घेण्यासाठी आलेली अनिता सांगते, \"आमचं लग्न होऊन चार वर्षे झाली आहेत. अनेक डॉक्टरांकडून मी उपचार घेतले. पण मूल झालं नाही. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आम्ही इथून दोन कॅन पाणी घेऊन जात आहोत.\" लक्ष्मी याच गावात राहते, तिने नऊ महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गावातल्या विहिरीमुळेच ती जुळ्या मुलांची आई बनल्याचा तिला विश्वास आहे. या शिवाय हे पाणी अनेक आजारांना दूर करणारं असल्याचाही तिने जोर देऊन सांगितलं. ती सांगते की गावात अनेकांच्या घरी नळ आहेत, पण ते विहिरीचं पाणी पिणंच पसंत करतात. परंतु, दुसरीकडे बुद्धीप्रामाण्यवादी आणि डॉक्टर मात्र हा दावा फेटाळून लावताना दिसतात. जनविज्ञानचे उपाध्यक्ष आणि बुद्धीप्रामाण्यवादी छल्ला रवी कुमार सांगतात, \"या विहिरीचं पाणी पिल्यामुळे गर्भधारणेला मदत होते, याबाबत कोणताच वैज्ञानिक पुरावा नाही. पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन तसंच इतर मूलद्रव्यांचं मिश्रण असतं. कॅल्शियम कार्बोनेट, लोह तसंच कॅल्शियम पाण्यात आढळतं. पण यामुळे गर्भधारणेला कोणतीही मदत होत नाही.\" ते सांगतात, \"हो, असं असू शकेल की या पाण्यामुळे आजार नाहीसे होत असतील. पण जर विहिरीचं पाणी पिल्यामुळे जुळी मुले जन्मत असतील तर या गावात एकही अशी जोडी नसेल ज्यांना मुले नसतील. या गोष्टीच्या पडताळणीसाठी कोणतंच प्रमाण उपलब्ध नाही.\" पाणी आणि गर्भधारणेचा कोणताच संबंध नाही स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. पद्मजा सांगतात, \"विहिरीचं पाणी पिल्यानं मुले नसलेल्यांना मुले होतात आणि जुळी मुले होतात, असं बोलण्यामागे कोणतंही ठोस पुरावा नाही.\" \"जनुकीय गुण आणि अनुवंशिकता या गोष्टी जुळ्या मुलांच्या जन्मासाठी महत्त्वाच्या असतात.\" त्या पुढे सांगतात, \"गर्भधारणेसाठी त्या दांपत्याची क्षमता, वय या बाबीही यासाठी महत्त्वाच्या असतात. पाणी पिल्यामुळे जुळी मुली होतात, असं म्हणणं पूर्णपणे अवैज्ञानिक आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 375, "source_item_id": "375", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3669, "clean_index": 233, "clean_language_index": "mar_Deva:validation:233"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना दिनू रणदिवे दिनू रणदिवे यांचा जन्म 1925 साली झाला होता. देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकांपासून अगदी आताआतापर्यंतची सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली होती. गोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीने 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' या नावाचं अनियतकालिक सुरू केलं होतं. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात तिथून झाली. महाराष्ट्र टाईम्समध्ये मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं. 15 सप्टेंबर 1985 रोजी ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. 1972 मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्तिलढ्याचं वृत्तांकन गाजलं होतं. महिनाभरापूर्वी, 16 मे रोजी त्यांच्या पत्नी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांचं निधन झालं होतं. लॉकडाऊन काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रणदिवे दांपत्याची भेट घेतली होती. गेल्या वर्षी राज्य सरकारतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दिनू रणदिवेंच्या जाण्याने पत्रकारितेचं वैभव आपल्यातून गेले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना आदरांजली व्यक्त केली. \"पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे,\" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. \"ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची,\" अशा आठवणींनाही उद्धव ठाकरेंनी उजाळा दिला. \"दिनू रणदिवेंच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे. तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे,\" अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. दिनू रणदिवेंना श्रद्धांजली ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांची कारकीर्द युवा पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गेल्या वर्षीच पत्रकारितेतील अतुलनीय योगदानासाठी रेडइंक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं, असं मुंबई प्रेस क्लबने म्हटलं आहे. \"ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने पत्रकारितेच्या एका सोनेरी पर्वाचा अस्त झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,\" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. \"पत्रकारिता हे मिशन मानणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी. संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेने त्या लढ्याला आवाज दिला. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्र टाईम्स, दिनांक आणि महानगरच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आदरांजली,\" असं निखील वागळे यांनी म्हटलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मराठी पत्रकारितेला नवा आयाम देणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी दिनू रणदिवे यांचं मंगळवारी (16 जून) दादर इथल्या निवासस्थानी सव्वा अकराच्या सुमारास निधन झालं. ते 95 वर्षांचे होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना दिनू रणदिवे दिनू रणदिवे यांचा जन्म 1925 साली झाला होता. देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकांपासून अगदी आताआतापर्यंतची सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली होती. गोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीने 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' या नावाचं अनियतकालिक सुरू केलं होतं. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात तिथून झाली. महाराष्ट्र टाईम्समध्ये मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं. 15 सप्टेंबर 1985 रोजी ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. 1972 मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्तिलढ्याचं वृत्तांकन गाजलं होतं. महिनाभरापूर्वी, 16 मे रोजी त्यांच्या पत्नी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांचं निधन झालं होतं. लॉकडाऊन काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रणदिवे दांपत्याची भेट घेतली होती. गेल्या वर्षी राज्य सरकारतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दिनू रणदिवेंच्या जाण्याने पत्रकारितेचं वैभव आपल्यातून गेले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना आदरांजली व्यक्त केली. \"पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे,\" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. \"ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची,\" अशा आठवणींनाही उद्धव ठाकरेंनी उजाळा दिला. \"दिनू रणदिवेंच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे. तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे,\" अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. दिनू रणदिवेंना श्रद्धांजली ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांची कारकीर्द युवा पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गेल्या वर्षीच पत्रकारितेतील अतुलनीय योगदानासाठी रेडइंक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं, असं मुंबई प्रेस क्लबने म्हटलं आहे. \"ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने पत्रकारितेच्या एका सोनेरी पर्वाचा अस्त झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,\" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. \"पत्रकारिता हे मिशन मानणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी. संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेने त्या लढ्याला आवाज दिला. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्र टाईम्स, दिनांक आणि महानगरच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आदरांजली,\" असं निखील वागळे यांनी म्हटलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 377, "source_item_id": "377", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2874, "clean_index": 234, "clean_language_index": "mar_Deva:validation:234"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसी स्टूडियोमध्ये शशी कपूर रेणुका शहाणे लिहितात, शशी कपूर यांचं जाणं चित्रपट आणि नाट्यसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. 'खिलते है गुल यहा' या गाण्याचीही त्यांनी आठवण यावेळी करून दिली आहे. रेणूका शहाणे यांचा शोकसंदेश सगळ्यांत देखणा, दिलदार आणि प्रेम करावा असा नट. त्यांच्या जाण्यानं अगणित चाहते शोक सागरात बुडाले आहेत, असं शोभा डे यांनी ट्वीट केलं आहे. शोभा डे यांचं ट्वीट चित्रपट आणि रंगमंचावरील त्यांचं काम अद्वितीय आहे. त्यांचं काम कायम स्मरणात राहील, असं लिहून करण जोहर यांनी शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. करण जोहर यांचं ट्वीट कुणाल विजयकर यांनी शशी कपूर यांना आजरांजली वाहतांना त्यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली आहे. कुणाल विजयकर यांचं ट्वीट अभिनेत्री नीना कुलकर्णी लिहितात, शशी कपूर यांच्या मनमोहक हास्यानं कित्येक मनांना भुरळ घातली होती, त्यातलं एक माझंही होतं. नीना कुलकर्णी यांचं ट्वीट ते स्वत: कायम हसत राहिले आणि चित्रपटात ते कायम प्रफुल्लित दिसले. जे इतरांच्या आयुष्यात आनंद पसरवतात ते स्वत: चांगलं आयुष्य जगतात, असं हर्षा भोगले यांनी ट्वीट केलं आहे. हर्ष भोगले यांचं ट्वीट चेहऱ्यावर कायम हास्य असलेले शशी कपूर आणि त्यांच्या गालावर पडणाऱ्या खळ्या! लाखो भारतीय महिला त्यांच्यावर अक्षरश: मरत होत्या, असं पत्रकार बरखा दत्त यांनी लिहीलं आहे. बरखा दत्त यांचे ट्वीट त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मात्र एक विचित्र ट्विट करावं लागलं. झालं असं की, पहिलं नाव सारखं असल्यामुळे शशी थरुर यांच्या कार्यालयात दुखवट्याचे फोन यायला लागले. मग थरुर यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. \"माझ्या कार्यालयात दु:ख व्यक्त करणारे फोन येत आहेत. अतिशयोक्ती करत नाही पण, जरा घाई होतेय.\" असं त्यांनी ट्वीट केलं आहे. शशी थरुर यांचं स्पष्टीकरण तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का? तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "हिंदी सिनेसृष्टीतला सगळ्यांत देखणा अभिनेता, असं वर्णन अनेकांनी शशी कपूर यांना आदरांजली वाहताना केलं आहे. काही निवडक कलावंत आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसी स्टूडियोमध्ये शशी कपूर रेणुका शहाणे लिहितात, शशी कपूर यांचं जाणं चित्रपट आणि नाट्यसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. 'खिलते है गुल यहा' या गाण्याचीही त्यांनी आठवण यावेळी करून दिली आहे. रेणूका शहाणे यांचा शोकसंदेश सगळ्यांत देखणा, दिलदार आणि प्रेम करावा असा नट. त्यांच्या जाण्यानं अगणित चाहते शोक सागरात बुडाले आहेत, असं शोभा डे यांनी ट्वीट केलं आहे. शोभा डे यांचं ट्वीट चित्रपट आणि रंगमंचावरील त्यांचं काम अद्वितीय आहे. त्यांचं काम कायम स्मरणात राहील, असं लिहून करण जोहर यांनी शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. करण जोहर यांचं ट्वीट कुणाल विजयकर यांनी शशी कपूर यांना आजरांजली वाहतांना त्यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली आहे. कुणाल विजयकर यांचं ट्वीट अभिनेत्री नीना कुलकर्णी लिहितात, शशी कपूर यांच्या मनमोहक हास्यानं कित्येक मनांना भुरळ घातली होती, त्यातलं एक माझंही होतं. नीना कुलकर्णी यांचं ट्वीट ते स्वत: कायम हसत राहिले आणि चित्रपटात ते कायम प्रफुल्लित दिसले. जे इतरांच्या आयुष्यात आनंद पसरवतात ते स्वत: चांगलं आयुष्य जगतात, असं हर्षा भोगले यांनी ट्वीट केलं आहे. हर्ष भोगले यांचं ट्वीट चेहऱ्यावर कायम हास्य असलेले शशी कपूर आणि त्यांच्या गालावर पडणाऱ्या खळ्या! लाखो भारतीय महिला त्यांच्यावर अक्षरश: मरत होत्या, असं पत्रकार बरखा दत्त यांनी लिहीलं आहे. बरखा दत्त यांचे ट्वीट त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मात्र एक विचित्र ट्विट करावं लागलं. झालं असं की, पहिलं नाव सारखं असल्यामुळे शशी थरुर यांच्या कार्यालयात दुखवट्याचे फोन यायला लागले. मग थरुर यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. \"माझ्या कार्यालयात दु:ख व्यक्त करणारे फोन येत आहेत. अतिशयोक्ती करत नाही पण, जरा घाई होतेय.\" असं त्यांनी ट्वीट केलं आहे. शशी थरुर यांचं स्पष्टीकरण तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का? तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 378, "source_item_id": "378", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1853, "clean_index": 235, "clean_language_index": "mar_Deva:validation:235"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया तिमाहीसाठी भारताचा जीडीपीचा दर -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. या काळात भारतात लॉकडाऊन सुरू होता. याचाच अर्थ भारताच्या विकास दरात 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. तिमाही दरामधली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घसरण आहे. 1996 पासून भारतानं तिमाही जीडीपीची मोजणी करायला सुरुवात केली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 गेल्या काही वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र, एप्रिल-जून तिमाहीचे जीडीपीचे आकडे हे गेल्या काही दशकातले सर्वांत वाईट आकडे असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एप्रिल ते जूनदरम्यान देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता बाकी सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. त्यामुळेच जीडीपीचे हे आकडे सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. पण मुळात जीडीपी म्हणजे काय? एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. अर्थव्यवस्थेचं प्रगतीपुस्तक रिसर्च आणि रेटिंग्ज फर्म केअर रेटिंग्जचे अर्थतज्ज्ञ सुशांत हेगडे यांच्या मते, एखाद्या विद्यार्थ्यासाठी त्याचं प्रगतीपुस्तक जसं महत्त्वाचं असतं, तसंच अर्थव्यवस्थेसाठी जीडीपीचं महत्त्व असतं. \"विद्यार्थ्यानं वर्षभर किती अभ्यास केला, कोणत्या विषयात तो चांगला होता आणि त्याचा कोणता विषय कच्चा राहिला हे प्रगतीपुस्तकावरून कळतं, तसंच जीडीपीमुळे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील चढउतारांबद्दल माहिती मिळते.\" जीडीपीचे आकडे घसरले, तर अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे असा त्याचा अर्थ होतो. भारतात सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (सीएसओ) वर्षातून चार वेळा जीडीपीचे आकडे जाहीर करते. म्हणजेच जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. जीडीपीचा दर कसा ठरवला जातो? जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं. म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते. दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो. केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीच्या किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते. भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरुपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं. उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2017 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का? औद्योगिक उत्पादन देशासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं. अशावेळी प्रमाण वर्षाचा फॉर्म्युला कामी येतो. 2011 या प्रमाण वर्षानुसार कॉन्स्टंट किंमत 100 याप्रमाणे जीडीपी 200 रुपये होतो. अशावेळी जीडीपी दरात घट झाली आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. सामान्यांसाठी जीडीपी महत्त्वाचा का? सरकार आणि जनतेला आर्थिक बाबींसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जीडीपीची मदत होते. जीडीपीमध्ये वाढ होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था सुरळीत असून सरकारची ध्येयधोरणं सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. जर जीडीपीचा दर घसरला तर सरकारला अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आपल्या धोरणांवर अधिक काम करण्याची गरज आहे, असा अर्थ होतो. सरकारव्यतिरिक्त व्यावसायिक, स्टॉक मार्केटमधले गुंतवणूकदार आणि वेगवेगळ्या विषयांवरील धोरण निश्चित करणाऱ्यांना या जीडीपीच्या आकडेवारीचा फायदा होऊ शकतो. अर्थव्यवस्था जेव्हा चांगल्या परिस्थितीत असते, तेव्हा उद्योजक-व्यावसायिक अधिक गुंतवणूक करतात. कारण भविष्याबद्दल ते आशावादी असतात. मात्र जीडीपीच्या आकड्यांमध्ये घसरण झाली, तर लोकांचा कल आपला पैसा सुरक्षित ठेवण्याकडे वाढतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहत नाही आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. या परिस्थितीत सरकारी खर्च वाढावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होते. अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी योजना जाहीर करून पैसा खेळता ठेवण्याचा प्रयत्न करू शकतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सोमवारी (31 ऑगस्ट) सरकार चालू आर्थिक वर्षासाठी एप्रिल ते जून या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया तिमाहीसाठी भारताचा जीडीपीचा दर -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. या काळात भारतात लॉकडाऊन सुरू होता. याचाच अर्थ भारताच्या विकास दरात 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. तिमाही दरामधली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घसरण आहे. 1996 पासून भारतानं तिमाही जीडीपीची मोजणी करायला सुरुवात केली आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 गेल्या काही वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र, एप्रिल-जून तिमाहीचे जीडीपीचे आकडे हे गेल्या काही दशकातले सर्वांत वाईट आकडे असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एप्रिल ते जूनदरम्यान देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता बाकी सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. त्यामुळेच जीडीपीचे हे आकडे सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. पण मुळात जीडीपी म्हणजे काय? एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. अर्थव्यवस्थेचं प्रगतीपुस्तक रिसर्च आणि रेटिंग्ज फर्म केअर रेटिंग्जचे अर्थतज्ज्ञ सुशांत हेगडे यांच्या मते, एखाद्या विद्यार्थ्यासाठी त्याचं प्रगतीपुस्तक जसं महत्त्वाचं असतं, तसंच अर्थव्यवस्थेसाठी जीडीपीचं महत्त्व असतं. \"विद्यार्थ्यानं वर्षभर किती अभ्यास केला, कोणत्या विषयात तो चांगला होता आणि त्याचा कोणता विषय कच्चा राहिला हे प्रगतीपुस्तकावरून कळतं, तसंच जीडीपीमुळे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील चढउतारांबद्दल माहिती मिळते.\" जीडीपीचे आकडे घसरले, तर अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे असा त्याचा अर्थ होतो. भारतात सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (सीएसओ) वर्षातून चार वेळा जीडीपीचे आकडे जाहीर करते. म्हणजेच जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. जीडीपीचा दर कसा ठरवला जातो? जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं. म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते. दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो. केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीच्या किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते. भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरुपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं. उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2017 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का? औद्योगिक उत्पादन देशासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं. अशावेळी प्रमाण वर्षाचा फॉर्म्युला कामी येतो. 2011 या प्रमाण वर्षानुसार कॉन्स्टंट किंमत 100 याप्रमाणे जीडीपी 200 रुपये होतो. अशावेळी जीडीपी दरात घट झाली आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. सामान्यांसाठी जीडीपी महत्त्वाचा का? सरकार आणि जनतेला आर्थिक बाबींसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जीडीपीची मदत होते. जीडीपीमध्ये वाढ होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था सुरळीत असून सरकारची ध्येयधोरणं सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. जर जीडीपीचा दर घसरला तर सरकारला अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आपल्या धोरणांवर अधिक काम करण्याची गरज आहे, असा अर्थ होतो. सरकारव्यतिरिक्त व्यावसायिक, स्टॉक मार्केटमधले गुंतवणूकदार आणि वेगवेगळ्या विषयांवरील धोरण निश्चित करणाऱ्यांना या जीडीपीच्या आकडेवारीचा फायदा होऊ शकतो. अर्थव्यवस्था जेव्हा चांगल्या परिस्थितीत असते, तेव्हा उद्योजक-व्यावसायिक अधिक गुंतवणूक करतात. कारण भविष्याबद्दल ते आशावादी असतात. मात्र जीडीपीच्या आकड्यांमध्ये घसरण झाली, तर लोकांचा कल आपला पैसा सुरक्षित ठेवण्याकडे वाढतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहत नाही आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. या परिस्थितीत सरकारी खर्च वाढावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होते. अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी योजना जाहीर करून पैसा खेळता ठेवण्याचा प्रयत्न करू शकतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 379, "source_item_id": "379", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4021, "clean_index": 236, "clean_language_index": "mar_Deva:validation:236"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे नवे आदेश काढले आहेत. काय आहेत नवीन नियम? कोव्हिड-19 चा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या स्वरुपातल्या विषाणूने जगातल्या काही देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने नवीन नियम जारी केले आहेत. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज महापालिकेचे इतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांची व्हिडियो कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. \"जून-जुलै 2020च्या तुलनेत आजही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. असं असलं तरी रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणे गरजेचं आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. नियमांचं पालन होत नसल्यास अधिक कठोरपणे कारवाई करून संसर्गाला वेळीच अटकाव करणं गरजेच आहे\", असं आयुक्त चहल यांनी या बैठकीत सांगितलं. होम क्वारंटाईन होम क्वारंटाईनचे नियम यापुढे काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. होम क्वारंटाईन असणाऱ्या लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारले जातील. वॉर्ड वॉर रुम त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असेल. अशा व्यक्तींना दिवसातून 4 ते 5 वेळा कॉल करून ते घरीच आहे की नाही, याची खातरजमा केली जाईल. लक्षणं नसणारी कोरोनाबाधित व्यक्ती होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच घराबाहेर पडल्यास सोसायटीने वॉर्ड वॉर रुमला कळवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. वॉर्ड रुम अशा कोरोनाबाधितांवर गुन्हे दाखल करेल. सार्वजनिक ठिकाणं लग्न कार्यालयं, जिमखाना/क्लब्ज, नाईट क्लब्ज, हॉटेल, रेस्टॉरंट्स, थिएटर, धार्मिक स्थळं, खेळाची मैदानं, शॉपिंग मॉल, खाजगी ऑफिसेस अशा सर्वच ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. अशा ठिकाणी मास्कचा वापर होत नाहीय किंवा 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या, असं दिसल्यास संबंधितांवर गुन्हे तर दाखल होतीलच. शिवाय, संबंधित आस्थापनं आणि व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील. लग्न समारंभ दररोज किमान 5 लग्नाची सभागृह किंवा कार्यालयांवर धाडी टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तिथे नियमांचं पालन होत नसल्यास आयोजकांसह कार्यालय व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील. सध्या लग्नकार्यासाठी जास्तीत जास्त — जणं एकत्र येण्यास परवानगी आहे. मुंबई लोकल मुंबई लोकलमध्ये प्रवासी मास्क घालूनच प्रवास करत आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईनवर प्रत्येकी 100 अशाप्रकारे एकूण 300 मार्शल्स तैनात करण्यात येणार आहेत. प्रार्थना स्थळं सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्येही नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असणार आहे. या ठिकाणी पुरुषांसोबतच महिला मार्शल्स नेमून देखरेख ठेवण्यात येईल. विना मास्क फिरणे, 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे असे प्रकार आढळल्यास धार्मिक स्थळांमध्येही गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. मार्शल्सची संख्या वाढवणार सध्या मुंबई रस्त्यावर थुंकणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी 2400 मार्शल्स तैनात आहेत. मात्र, ही संख्या आता दुप्पट म्हणजेच 4800 करण्यात येणार आहे. विना मास्क दिसणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर हे मार्शल्स दंडात्मक कारवाई करतील. हेच अधिकार पोलिसांनाही देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे विनामास्क दिसणाऱ्या व्यक्तींकडून पोलीसही दंड आकारू शकतात. महापालिकेच्या इमारती, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. हे शिक्षकही नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावू शकतील. चाचण्या वाढवणार ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असेल तिथे मिशन झिरोच्या धर्तीवर कार्यवाही होणार आहे. म्हणजेच अशा ठिकाणी एरिया मॅपिंग करून चाचण्यांची संख्या वाढवली जाईल. तसंच अशा भागांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजिकच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. झोपडपट्ट्या, अरुंद किंवा दाट वस्त्यांमध्ये एनजीओंच्या मदतीने आरोग्य शिबीरं आयोजित करून संशयितांच्या तपासणी करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातूनही संशयितांची तपासणी केली जाईल. ब्राझिलमधून आलेले प्रवासी केंद्र सरकारच्या नियमानुसार ब्राझिलमधून आलेल्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन रहाणं, बंधनकारक असणार आहे. या नियमाची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णवाढ बघता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार होम क्वारंटाईनसह लग्न समारंभ आणि सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे नवे आदेश काढले आहेत. काय आहेत नवीन नियम? कोव्हिड-19 चा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या स्वरुपातल्या विषाणूने जगातल्या काही देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने नवीन नियम जारी केले आहेत. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज महापालिकेचे इतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांची व्हिडियो कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. \"जून-जुलै 2020च्या तुलनेत आजही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. असं असलं तरी रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणे गरजेचं आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. नियमांचं पालन होत नसल्यास अधिक कठोरपणे कारवाई करून संसर्गाला वेळीच अटकाव करणं गरजेच आहे\", असं आयुक्त चहल यांनी या बैठकीत सांगितलं. होम क्वारंटाईन होम क्वारंटाईनचे नियम यापुढे काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. होम क्वारंटाईन असणाऱ्या लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारले जातील. वॉर्ड वॉर रुम त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असेल. अशा व्यक्तींना दिवसातून 4 ते 5 वेळा कॉल करून ते घरीच आहे की नाही, याची खातरजमा केली जाईल. लक्षणं नसणारी कोरोनाबाधित व्यक्ती होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच घराबाहेर पडल्यास सोसायटीने वॉर्ड वॉर रुमला कळवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. वॉर्ड रुम अशा कोरोनाबाधितांवर गुन्हे दाखल करेल. सार्वजनिक ठिकाणं लग्न कार्यालयं, जिमखाना/क्लब्ज, नाईट क्लब्ज, हॉटेल, रेस्टॉरंट्स, थिएटर, धार्मिक स्थळं, खेळाची मैदानं, शॉपिंग मॉल, खाजगी ऑफिसेस अशा सर्वच ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. अशा ठिकाणी मास्कचा वापर होत नाहीय किंवा 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या, असं दिसल्यास संबंधितांवर गुन्हे तर दाखल होतीलच. शिवाय, संबंधित आस्थापनं आणि व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील. लग्न समारंभ दररोज किमान 5 लग्नाची सभागृह किंवा कार्यालयांवर धाडी टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तिथे नियमांचं पालन होत नसल्यास आयोजकांसह कार्यालय व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील. सध्या लग्नकार्यासाठी जास्तीत जास्त — जणं एकत्र येण्यास परवानगी आहे. मुंबई लोकल मुंबई लोकलमध्ये प्रवासी मास्क घालूनच प्रवास करत आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईनवर प्रत्येकी 100 अशाप्रकारे एकूण 300 मार्शल्स तैनात करण्यात येणार आहेत. प्रार्थना स्थळं सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्येही नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असणार आहे. या ठिकाणी पुरुषांसोबतच महिला मार्शल्स नेमून देखरेख ठेवण्यात येईल. विना मास्क फिरणे, 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे असे प्रकार आढळल्यास धार्मिक स्थळांमध्येही गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. मार्शल्सची संख्या वाढवणार सध्या मुंबई रस्त्यावर थुंकणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी 2400 मार्शल्स तैनात आहेत. मात्र, ही संख्या आता दुप्पट म्हणजेच 4800 करण्यात येणार आहे. विना मास्क दिसणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर हे मार्शल्स दंडात्मक कारवाई करतील. हेच अधिकार पोलिसांनाही देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे विनामास्क दिसणाऱ्या व्यक्तींकडून पोलीसही दंड आकारू शकतात. महापालिकेच्या इमारती, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. हे शिक्षकही नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावू शकतील. चाचण्या वाढवणार ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असेल तिथे मिशन झिरोच्या धर्तीवर कार्यवाही होणार आहे. म्हणजेच अशा ठिकाणी एरिया मॅपिंग करून चाचण्यांची संख्या वाढवली जाईल. तसंच अशा भागांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजिकच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. झोपडपट्ट्या, अरुंद किंवा दाट वस्त्यांमध्ये एनजीओंच्या मदतीने आरोग्य शिबीरं आयोजित करून संशयितांच्या तपासणी करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातूनही संशयितांची तपासणी केली जाईल. ब्राझिलमधून आलेले प्रवासी केंद्र सरकारच्या नियमानुसार ब्राझिलमधून आलेल्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन रहाणं, बंधनकारक असणार आहे. या नियमाची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 380, "source_item_id": "380", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4076, "clean_index": 237, "clean_language_index": "mar_Deva:validation:237"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशैक्षणिक वर्ष 2020-21 साठी एसईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. 9 सप्टेंबर 2020ला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला 'तूर्तास स्थगिती' दिली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेश रखडले होते. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत चार याचिका दाखल केल्या आहेत. राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून स्थगित असल्याने अखेर सरकारला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रवेश प्रक्रियेचे नियम राज्य सरकारने आज (25 नोव्हेंबर) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पोलीस भरती असो वा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा, प्रत्येकवेळी मराठा आरक्षण स्थगितीचा मुद्दा समोर आला. आता शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील या निर्णायनंतरही पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होईल, ही शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.) .\n\nSummary:", "target": "सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने तूर्तास राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाअंतर्गत होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशैक्षणिक वर्ष 2020-21 साठी एसईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. 9 सप्टेंबर 2020ला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला 'तूर्तास स्थगिती' दिली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेश रखडले होते. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत चार याचिका दाखल केल्या आहेत. राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून स्थगित असल्याने अखेर सरकारला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रवेश प्रक्रियेचे नियम राज्य सरकारने आज (25 नोव्हेंबर) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पोलीस भरती असो वा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा, प्रत्येकवेळी मराठा आरक्षण स्थगितीचा मुद्दा समोर आला. आता शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील या निर्णायनंतरही पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होईल, ही शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.) .\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 381, "source_item_id": "381", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1245, "clean_index": 238, "clean_language_index": "mar_Deva:validation:238"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nश्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि श्वेतवर्णीय स्वामित्वाची भावना (White Supremacy) या दोन गोष्टी आता वेगळ्या काढता येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. श्वेतवर्णीय राष्ट्रवादाचं कौतुक करणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या तसंच त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी आम्ही पुढच्या आठवड्यापासून फेसबुक तसंच इंस्टाग्रामवरून ब्लॉक करणार आहोत असंही फेसबुकने जाहीर केलं. कट्टरतावादी संघटनांचा मजकुर ओळखण्याची क्षमता सुधारण्याची ग्वाहीही या सोशल मीडिया कंपनीने दिली. अशा प्रकारच्या गोष्टी सर्च करणाऱ्या लोकांना आपोआप अतिउजव्या विचासरणीच्या विरोधात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे वळवलं जाईल. एका व्यक्तीने न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवरचा हल्ला लाईव्ह-स्ट्रीम केल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीवर दबाब वाढला होता. सुरुवातीला फेसबुकने श्वेतवर्णीय राष्ट्रवादाशी संबंधित मजकूर पोस्ट करायला परवानगी दिली होती. युझर्सला श्वेतवर्णीय राष्ट्र बनवण्यासाठी इतर लोकांना आवाहन करण्याचीही परवानगी होती. याबद्दल स्पष्टीकरण देताना फेसबुकने सांगितलं की त्यांच्या दृष्टीने श्वेतवर्णीय राष्ट्रवाद स्वीकारार्ह होता कारण अमेरिकन प्राईड किंवा बास्क फुटीरतावाद यासारख्या गोष्टींसारखा तो लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा हिस्सा होता. पण बुधवारी लिहिलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुकने स्पष्ट केलं की तीन महिने तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की श्वेतवर्णीय राष्ट्रवादाला श्वेतवर्णीय स्वामित्व भावना तसंच व्देष पसरवणाऱ्या संघटना यापासून वेगळं काढता येणार नाही. फक्त पोस्टमन नाही या महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर अनेक जागतिक नेत्यांनी सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या साईटवर पोस्ट होणाऱ्या मजकुराची जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हटलं. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी 'सोशल नेटवर्क ही जनतेची व्यासपीठं आहेत, फक्त पोस्टमन नाहीत,' असं विधान केलं. त्यांचा रोख सोशल मीडिया साईटसनी अधिक जबाबदारीने वागण्याकडे होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या हल्ल्याचा व्हीडिओ साईटवरून काढून टाकण्याआधी 4000 वेळा पाहिला गेला होता हे फेसबुकने मान्य केलं. या हल्ल्यात 50 जणांचा बळी गेला होता. त्यानंतरच्या 24 तासात या व्हीडिओच्या 12 लाख कॉपी अपलोड होण्यापासून थांबवण्यात आल्या तर 3 लाख कॉपी अपडलोड झाल्यानंतर डिलिट करण्यात आल्या. फ्रेंच मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका संस्थेने फेसबुक आणि युट्यूबवर हल्ल्याचा व्हीडिओ पोस्ट करु दिल्याबद्दल खटला भरला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि फुटीरतावादावर बंदी घालणार असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nश्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि श्वेतवर्णीय स्वामित्वाची भावना (White Supremacy) या दोन गोष्टी आता वेगळ्या काढता येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. श्वेतवर्णीय राष्ट्रवादाचं कौतुक करणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या तसंच त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी आम्ही पुढच्या आठवड्यापासून फेसबुक तसंच इंस्टाग्रामवरून ब्लॉक करणार आहोत असंही फेसबुकने जाहीर केलं. कट्टरतावादी संघटनांचा मजकुर ओळखण्याची क्षमता सुधारण्याची ग्वाहीही या सोशल मीडिया कंपनीने दिली. अशा प्रकारच्या गोष्टी सर्च करणाऱ्या लोकांना आपोआप अतिउजव्या विचासरणीच्या विरोधात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे वळवलं जाईल. एका व्यक्तीने न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवरचा हल्ला लाईव्ह-स्ट्रीम केल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीवर दबाब वाढला होता. सुरुवातीला फेसबुकने श्वेतवर्णीय राष्ट्रवादाशी संबंधित मजकूर पोस्ट करायला परवानगी दिली होती. युझर्सला श्वेतवर्णीय राष्ट्र बनवण्यासाठी इतर लोकांना आवाहन करण्याचीही परवानगी होती. याबद्दल स्पष्टीकरण देताना फेसबुकने सांगितलं की त्यांच्या दृष्टीने श्वेतवर्णीय राष्ट्रवाद स्वीकारार्ह होता कारण अमेरिकन प्राईड किंवा बास्क फुटीरतावाद यासारख्या गोष्टींसारखा तो लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा हिस्सा होता. पण बुधवारी लिहिलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुकने स्पष्ट केलं की तीन महिने तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की श्वेतवर्णीय राष्ट्रवादाला श्वेतवर्णीय स्वामित्व भावना तसंच व्देष पसरवणाऱ्या संघटना यापासून वेगळं काढता येणार नाही. फक्त पोस्टमन नाही या महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर अनेक जागतिक नेत्यांनी सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या साईटवर पोस्ट होणाऱ्या मजकुराची जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हटलं. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी 'सोशल नेटवर्क ही जनतेची व्यासपीठं आहेत, फक्त पोस्टमन नाहीत,' असं विधान केलं. त्यांचा रोख सोशल मीडिया साईटसनी अधिक जबाबदारीने वागण्याकडे होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या हल्ल्याचा व्हीडिओ साईटवरून काढून टाकण्याआधी 4000 वेळा पाहिला गेला होता हे फेसबुकने मान्य केलं. या हल्ल्यात 50 जणांचा बळी गेला होता. त्यानंतरच्या 24 तासात या व्हीडिओच्या 12 लाख कॉपी अपलोड होण्यापासून थांबवण्यात आल्या तर 3 लाख कॉपी अपडलोड झाल्यानंतर डिलिट करण्यात आल्या. फ्रेंच मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका संस्थेने फेसबुक आणि युट्यूबवर हल्ल्याचा व्हीडिओ पोस्ट करु दिल्याबद्दल खटला भरला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 384, "source_item_id": "384", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2257, "clean_index": 239, "clean_language_index": "mar_Deva:validation:239"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबिहारमधील पूर्णिया इथं सुरू असलेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीसह तसंच एकदा काँग्रेस राजदबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवलेलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 आज ( गुरुवार, 5 नोव्हेंबर) केलेलं विधान हे मतदारांना शेवटच्या क्षणी केलेलं भावनिक आव्हान म्हणून पाहिलं जात आहे. यंदाच्या निवडणुकीत अँटी-इन्कंबंसी म्हणजेच सत्ताविरोधी लाट असल्याचं सांगितलं जात आहे. याचा फटका जनता दल (संयुक्त)ला बसू शकतो. पण याचा अर्थ जेडीयू पूर्णपणे कमकुवत स्थितीत आहे, असं तज्ज्ञांना वाटत नाही. कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आलेल्या अडचणी त्यांना घरी परतताना निर्माण झालेल्या समस्या यांच्यावरून नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. स्थलांतरित मजूर नितीश कुमार यांच्यावर नाराज असून त्यांचं मतदान विरोधात जाऊ शकतं, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. चिराग पासवान नितीश कुमार यांच्या विरोधात उभे ठाकल्याने आणि जनता दलाविरोधात उमेदवार उभे केल्याने निर्माण झालेला धोका मोठा नाही, त्याचा मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, असंच जनता दल आणि भाजपला वाटतं. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी सांगतात, \"NDA ही एक बेजोड आघाडी आहे. चिराग पासवान यांना जनतेमधला असंतोष समजून येत आहे कमल नोपानी म्हणतात, \"आम्ही नितीश कुमार यांच्या 15 वर्षांचा कार्यकाळ पुढे ठेवून मत मागण्यासाठी जाणार आहोत. लोकजनशक्ती पार्टी फक्त वोटकटवा पार्टी म्हणून शिल्लक राहील. त्यांच्यासारखे लोकच बिहारच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत.\" पत्रकार अरुण पांडेय यांच्या मते, \"आतापर्यंत ही निवडणूक NDA विरुद्ध महागठबंधन अशी होती. पण आता लोकजनशक्ती पार्टी स्वबळावर लढत असल्यामुळे रंजक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरंगी निवडणूक पाहायला मिळू शकते. लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे जनता दलाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.\" नितीश विरुद्ध तेजस्वी बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्याविरुद्ध तुल्यबळ पर्याय दिसून येत नाही. अनुभवी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नवोदित तेजस्वी यादव अशी ही लढाई आहे. नितीश कुमारांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो, असं पांडेय यांना वाटतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं प्रचारसभेत सांगितलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबिहारमधील पूर्णिया इथं सुरू असलेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीसह तसंच एकदा काँग्रेस राजदबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवलेलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 आज ( गुरुवार, 5 नोव्हेंबर) केलेलं विधान हे मतदारांना शेवटच्या क्षणी केलेलं भावनिक आव्हान म्हणून पाहिलं जात आहे. यंदाच्या निवडणुकीत अँटी-इन्कंबंसी म्हणजेच सत्ताविरोधी लाट असल्याचं सांगितलं जात आहे. याचा फटका जनता दल (संयुक्त)ला बसू शकतो. पण याचा अर्थ जेडीयू पूर्णपणे कमकुवत स्थितीत आहे, असं तज्ज्ञांना वाटत नाही. कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आलेल्या अडचणी त्यांना घरी परतताना निर्माण झालेल्या समस्या यांच्यावरून नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. स्थलांतरित मजूर नितीश कुमार यांच्यावर नाराज असून त्यांचं मतदान विरोधात जाऊ शकतं, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. चिराग पासवान नितीश कुमार यांच्या विरोधात उभे ठाकल्याने आणि जनता दलाविरोधात उमेदवार उभे केल्याने निर्माण झालेला धोका मोठा नाही, त्याचा मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, असंच जनता दल आणि भाजपला वाटतं. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी सांगतात, \"NDA ही एक बेजोड आघाडी आहे. चिराग पासवान यांना जनतेमधला असंतोष समजून येत आहे कमल नोपानी म्हणतात, \"आम्ही नितीश कुमार यांच्या 15 वर्षांचा कार्यकाळ पुढे ठेवून मत मागण्यासाठी जाणार आहोत. लोकजनशक्ती पार्टी फक्त वोटकटवा पार्टी म्हणून शिल्लक राहील. त्यांच्यासारखे लोकच बिहारच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत.\" पत्रकार अरुण पांडेय यांच्या मते, \"आतापर्यंत ही निवडणूक NDA विरुद्ध महागठबंधन अशी होती. पण आता लोकजनशक्ती पार्टी स्वबळावर लढत असल्यामुळे रंजक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरंगी निवडणूक पाहायला मिळू शकते. लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे जनता दलाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.\" नितीश विरुद्ध तेजस्वी बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्याविरुद्ध तुल्यबळ पर्याय दिसून येत नाही. अनुभवी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नवोदित तेजस्वी यादव अशी ही लढाई आहे. नितीश कुमारांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो, असं पांडेय यांना वाटतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 386, "source_item_id": "386", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2206, "clean_index": 240, "clean_language_index": "mar_Deva:validation:240"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयासंदर्भात एचडीएफसी बँकेने भारतीय शेअर बाजाराला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 2 डिसेंबरला आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या प्रक्रियांवर मर्यादा आणल्या आहेत. पत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी प्रक्रियांमध्ये अनेकदा व्यत्यय आला. गेल्या महिन्यातच 21 नोव्हेंबरला प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये व्यत्यय आला होता. या पार्श्वभूमीवर आरबीआयने एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया आणि नव्याने सुरू होणाऱ्या सर्व डिजिटल सेवा स्थगित केल्या आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास एचडीएफसी बँकेचे स्पष्टीकरण या व्यतिरिक्त आरबीआयने एचडीएफसी बँकेला काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार, एचडीएफसी बँकेला तांत्रिक बिघाडाची जबाबदारी निश्चित करण्यापासून ते त्रुटी दूर करण्यापर्यंत सर्व समस्यांवर तोडगा काढायचा आहे. आम्ही लवकरात लवकर यंत्रणेत सुधारणा करू अशी हमी एचडीएफसी बँकेने दिली आहे. याचा परिणाम बँकेच्या इतर कोणत्याही व्यवहारावर पडणार नाही असंही एचडीएफसी बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी चितेंचा विषय आहे का? एचडीएफसी बँकेकडून तुर्तास तरी क्रेडिट कार्ड घेता येणार नाहीय. तसंच भविष्यातील डिजिटल व्यवहार तात्पुरते स्थगित केल्याने ग्राहकांच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित होतात. बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी सांगतात, \"आरबीआयने एचडीएफसी बँकेवर केलेली ही कारवाई आहे हे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवे. आरबीआयची कारवाई ही प्रत्येकाने गांभीर्यानेच घ्यायला हवी. आरबीआयपासून बँकेने क्रेडिट व्यवहार लपवले असल्यास आरबीआय अशा पद्धतीने दंड देऊ शकते.\" ते पुढे सांगतात, \"क्रेडिट कार्ड काढल्याने बँकेकडून विविध ऑफर्स मिळतात. तसेच छोटे कर्ज काढण्यासाठीही फायदा होतो. तेव्हा ग्राहकांनी आणि ठेवीदारांनीही सावध राहणं गरजेचे आहे.\" 2 वर्षं त्रुटी कशा राहतात? पण दोन वर्षांपासून एका प्रतिष्ठित आणि तंत्रस्नेही बँकेत सातत्याने तांत्रिक त्रुटी राहतात याबाबत अर्थतज्ज्ञ गिरिष जाखोटिया मात्र प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात, \"एचडीएफसी सारखी मोठी बँक दोन वर्षांपर्यंत अतंर्गत तांत्रिक त्रुटी सोडवत नाही हे आश्चर्यकारक आहे. आरबीआयनेसुद्धा दोन वर्षं का वाट पाहिली असाही प्रश्न उपस्थित होतो. दोन वर्षं व्यत्यय येत होता तर हा विषय गांभीर्याने का घेतला नाही?\" बँकांमध्ये सिस्टम ऑडिट नावाचा प्रकार असतो. साधारण दरवर्षी सिस्टम ऑडिट केले जातं. यात सर्व तांत्रिक प्रक्रिया तपासली जाणं अपेक्षित आहे. मग अशावेळी ग्राहकांना काळजी करण्याचं कारण आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना गिरीश जखोटिया सांगतात, \"अशी तात्पुरती स्थगिती आणणं ही नेहमीची प्रक्रिया आहे. अशी सुधारणा बँकिंग बाजारात होत असते. एचडीएफसीचे ऑनलाईन व्यवहार साधारण 95-98 टक्के आहेत. तेव्हा ग्राहकांची संख्याही प्रचंड मोठी आहे. तात्काळ काळजी करण्यासारखं काही कारण आहे असे मला वाटत नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "एचडीएफसी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही निर्बंध लावले आहेत. नवीन क्रेडिट कार्डची विक्री करण्यास तसेच कोणतेही नवीन डिजिटल व्यवहार सुरू करण्यास आरबीआयने तात्पुरती बंदी घातली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयासंदर्भात एचडीएफसी बँकेने भारतीय शेअर बाजाराला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 2 डिसेंबरला आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या प्रक्रियांवर मर्यादा आणल्या आहेत. पत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी प्रक्रियांमध्ये अनेकदा व्यत्यय आला. गेल्या महिन्यातच 21 नोव्हेंबरला प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये व्यत्यय आला होता. या पार्श्वभूमीवर आरबीआयने एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया आणि नव्याने सुरू होणाऱ्या सर्व डिजिटल सेवा स्थगित केल्या आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास एचडीएफसी बँकेचे स्पष्टीकरण या व्यतिरिक्त आरबीआयने एचडीएफसी बँकेला काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार, एचडीएफसी बँकेला तांत्रिक बिघाडाची जबाबदारी निश्चित करण्यापासून ते त्रुटी दूर करण्यापर्यंत सर्व समस्यांवर तोडगा काढायचा आहे. आम्ही लवकरात लवकर यंत्रणेत सुधारणा करू अशी हमी एचडीएफसी बँकेने दिली आहे. याचा परिणाम बँकेच्या इतर कोणत्याही व्यवहारावर पडणार नाही असंही एचडीएफसी बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी चितेंचा विषय आहे का? एचडीएफसी बँकेकडून तुर्तास तरी क्रेडिट कार्ड घेता येणार नाहीय. तसंच भविष्यातील डिजिटल व्यवहार तात्पुरते स्थगित केल्याने ग्राहकांच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित होतात. बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी सांगतात, \"आरबीआयने एचडीएफसी बँकेवर केलेली ही कारवाई आहे हे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवे. आरबीआयची कारवाई ही प्रत्येकाने गांभीर्यानेच घ्यायला हवी. आरबीआयपासून बँकेने क्रेडिट व्यवहार लपवले असल्यास आरबीआय अशा पद्धतीने दंड देऊ शकते.\" ते पुढे सांगतात, \"क्रेडिट कार्ड काढल्याने बँकेकडून विविध ऑफर्स मिळतात. तसेच छोटे कर्ज काढण्यासाठीही फायदा होतो. तेव्हा ग्राहकांनी आणि ठेवीदारांनीही सावध राहणं गरजेचे आहे.\" 2 वर्षं त्रुटी कशा राहतात? पण दोन वर्षांपासून एका प्रतिष्ठित आणि तंत्रस्नेही बँकेत सातत्याने तांत्रिक त्रुटी राहतात याबाबत अर्थतज्ज्ञ गिरिष जाखोटिया मात्र प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात, \"एचडीएफसी सारखी मोठी बँक दोन वर्षांपर्यंत अतंर्गत तांत्रिक त्रुटी सोडवत नाही हे आश्चर्यकारक आहे. आरबीआयनेसुद्धा दोन वर्षं का वाट पाहिली असाही प्रश्न उपस्थित होतो. दोन वर्षं व्यत्यय येत होता तर हा विषय गांभीर्याने का घेतला नाही?\" बँकांमध्ये सिस्टम ऑडिट नावाचा प्रकार असतो. साधारण दरवर्षी सिस्टम ऑडिट केले जातं. यात सर्व तांत्रिक प्रक्रिया तपासली जाणं अपेक्षित आहे. मग अशावेळी ग्राहकांना काळजी करण्याचं कारण आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना गिरीश जखोटिया सांगतात, \"अशी तात्पुरती स्थगिती आणणं ही नेहमीची प्रक्रिया आहे. अशी सुधारणा बँकिंग बाजारात होत असते. एचडीएफसीचे ऑनलाईन व्यवहार साधारण 95-98 टक्के आहेत. तेव्हा ग्राहकांची संख्याही प्रचंड मोठी आहे. तात्काळ काळजी करण्यासारखं काही कारण आहे असे मला वाटत नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 387, "source_item_id": "387", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2835, "clean_index": 241, "clean_language_index": "mar_Deva:validation:241"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण त्याच्या डब्यात ते पिलू आलं तरी कसं? (प्रातिनिधिक छायाचित्र) ऑस्ट्रेलियाच्या अडिलेड शहरात या आईने जेव्हा आपल्या मुलाचा लंचबॉक्स उघडला तर त्यात चक्क एक विषारी सापाचं पिलू आढळून आलं. शाळेचा डब्बा उघडताना संबधित महिलेला झाकणाच्या खाचेत विषारी सापाचं पिल्लू दडून बसल्याचं आढळलं, अशी माहिती सर्पमित्र रॉली बर्रेल यांनी दिली. मला मदतीसाठी फोन आल्यावर मी तत्काळ त्यांना डब्ब्याचं झाकण लाऊन तो डब्बा बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला, असं बर्रेल यांनी सांगितलं. डब्ब्यात हा तपकिरी रंगाचा विषारी साप आढळून आला. हा तपकिरी रंगाचा साप जगातल्या सर्वाधिक विषारी सांपांपैकी एक असल्याचं त्यांनी ओळखलं. \"तुमच्या मुलानं पूर्ण डबा खाल्लाय किंवा नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा डब्बा उघडता तेव्हा खरं तर असं काही अपेक्षित नसतं,\" असं बर्रेल यांनी फेसबुकवर लिहिलं आहे. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी सापाला पकडण्यात आलं, असंही त्यांनी म्हटलं. बर्रेल म्हणतात, अगदी विषारी सापांच पिल्लूही हे तितकंच धोकादायक असतं. \"सुदैवानं त्या महिलेनं वेळीच हा साप पाहीला, अन्यथा त्या लहान मुलाला कळालही नसतं की या सापानं चावा घेतलाय,\" त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. तुम्ही हे पाहिलं का? पाहा व्हीडिओ : या सीलचं नाव 'फ्रिस्बी' का आहे हे माहिती आहे का? तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "मुलं शाळेतून घरी आली की त्यांची आई त्यांचं दप्तर, डबा नेहमीच धुंडाळतात. कधी डबा संपलेला असतो तर कधी त्या पोळ्या तशाच उरलेल्या. पण या आईला जे दिसलं ते खळबळजनक होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण त्याच्या डब्यात ते पिलू आलं तरी कसं? (प्रातिनिधिक छायाचित्र) ऑस्ट्रेलियाच्या अडिलेड शहरात या आईने जेव्हा आपल्या मुलाचा लंचबॉक्स उघडला तर त्यात चक्क एक विषारी सापाचं पिलू आढळून आलं. शाळेचा डब्बा उघडताना संबधित महिलेला झाकणाच्या खाचेत विषारी सापाचं पिल्लू दडून बसल्याचं आढळलं, अशी माहिती सर्पमित्र रॉली बर्रेल यांनी दिली. मला मदतीसाठी फोन आल्यावर मी तत्काळ त्यांना डब्ब्याचं झाकण लाऊन तो डब्बा बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला, असं बर्रेल यांनी सांगितलं. डब्ब्यात हा तपकिरी रंगाचा विषारी साप आढळून आला. हा तपकिरी रंगाचा साप जगातल्या सर्वाधिक विषारी सांपांपैकी एक असल्याचं त्यांनी ओळखलं. \"तुमच्या मुलानं पूर्ण डबा खाल्लाय किंवा नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा डब्बा उघडता तेव्हा खरं तर असं काही अपेक्षित नसतं,\" असं बर्रेल यांनी फेसबुकवर लिहिलं आहे. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी सापाला पकडण्यात आलं, असंही त्यांनी म्हटलं. बर्रेल म्हणतात, अगदी विषारी सापांच पिल्लूही हे तितकंच धोकादायक असतं. \"सुदैवानं त्या महिलेनं वेळीच हा साप पाहीला, अन्यथा त्या लहान मुलाला कळालही नसतं की या सापानं चावा घेतलाय,\" त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. तुम्ही हे पाहिलं का? पाहा व्हीडिओ : या सीलचं नाव 'फ्रिस्बी' का आहे हे माहिती आहे का? तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 392, "source_item_id": "392", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1392, "clean_index": 242, "clean_language_index": "mar_Deva:validation:242"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचं सावट - IMF चा अंदाज दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटानंतर पहिल्यांदाच जगात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था इतकी सुस्त दिसत असल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) वर्तवलं आहे. भारताचा विकास दरही आयएमएफनं घटवला आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीये. यंदा भारताचा विकास दर 7.3 टक्के राहील, असा अंदाज याआधी IMF नं वर्तवला होता. मात्र, आता यात बदल करून भारताचा विकास दर 6.1 टक्के राहणार असल्याचं म्हटलंय. जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण विकास दर 3 टक्के राहील, असंही IMF नं म्हटलं आहे. दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा आहे, असं IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 2. पीएमसी बँक : तणावामुळं दोन खातेधारकांचा मृत्यू पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानंतर खातेधारकांना आपापले पैसे काढणं कठीण होऊन बसलंय. याच तणावातून मुंबईतील दोन खातेधाराकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. RBI नं पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 40 हजार रुपये केली असली तरी बँक खात्यात मोठी रक्कम अडकलेले खातेधारक तणावात असल्याचं दिसून येतंय. ओशिवरा शाखेचे खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर 24 तासांच्या आत मुलुंड येथील फट्टोमल पंजाबी यांनाही मृत्यूनं गाठलं. संजय गुलाटी यांचे बँकेत 90 लाख रुपये होते. फट्टोमल यांचे 8 ते 10 लाख रूपये बँकेत होते. मात्र बँकेतून अत्यंत कमी रक्कम काढता येत असल्यानं ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. 3. 'भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील' महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक पक्षांतरं झाली. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं, \"भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल.\" \"काळाच्या ओघात पक्षाचा विस्तार करायचा असतो, तेव्हा माणसं जोडावी लागतात,\" असंही नितीन गडकरींनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. यावेळी नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, \"राज ठाकरे हे सक्षम नेते असून लोक त्यांना प्रतिसादही देतात. मात्र त्यांच्या पक्षाची रणनीति चुकलीये.\" \"सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं आहे. त्यामुळं राज ठाकरेंना विरोधी पक्षात बसण्याची इच्छा असल्यास जनतेनं विचार करावा,\" असंही गडकरींनी म्हटलं. 4. 'समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी कलम 370 चा वापर' लोकांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप पुन्हा पुन्हा कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. \"पंतप्रधान म्हणतात, पवारांनी कलम 370 वर आपली भूमिका स्पष्ट करावी. पण कलम तर आता रद्द करण्यात आलंय. आम्ही समर्थनही केलंय. संसदेत कुणीही विरोध केला नाही. मात्र तो विषय आता नाहीये,\" असं शरद पवारांनी म्हटलं. यावेळी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, \"प्रफुल्ल पटेलांची चौकशी दुर्दैवी आहे. पटेलांना ओळखणाऱ्यांना हे माहीत आहे की ते उद्योजक आहेत. त्यांच्या वडिलांच्या व्यावसायात 80 हजार कामगार काम करत होते. पटेल असे का करतील? मला खात्री आहे, की ते सर्व नीट स्पष्ट करतील.\" 5. राज्यात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र येत्या गुरूवारपासून पुन्हा वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. अॅग्रोवननं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतलीये. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही भागातूनही पाऊस परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं असतानाच आता गुरूवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. यंदा देशात आठ दिवस उशिरानं दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात सर्वात उशिरा म्हणजे 20 जून रोजी दाखल झाला होता. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनच्या परतीचा प्रवासही जवळपास सव्वा महिन्यानं लांबलाय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचं सावट - IMF चा अंदाज दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटानंतर पहिल्यांदाच जगात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था इतकी सुस्त दिसत असल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) वर्तवलं आहे. भारताचा विकास दरही आयएमएफनं घटवला आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीये. यंदा भारताचा विकास दर 7.3 टक्के राहील, असा अंदाज याआधी IMF नं वर्तवला होता. मात्र, आता यात बदल करून भारताचा विकास दर 6.1 टक्के राहणार असल्याचं म्हटलंय. जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण विकास दर 3 टक्के राहील, असंही IMF नं म्हटलं आहे. दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा आहे, असं IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 2. पीएमसी बँक : तणावामुळं दोन खातेधारकांचा मृत्यू पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानंतर खातेधारकांना आपापले पैसे काढणं कठीण होऊन बसलंय. याच तणावातून मुंबईतील दोन खातेधाराकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. RBI नं पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 40 हजार रुपये केली असली तरी बँक खात्यात मोठी रक्कम अडकलेले खातेधारक तणावात असल्याचं दिसून येतंय. ओशिवरा शाखेचे खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर 24 तासांच्या आत मुलुंड येथील फट्टोमल पंजाबी यांनाही मृत्यूनं गाठलं. संजय गुलाटी यांचे बँकेत 90 लाख रुपये होते. फट्टोमल यांचे 8 ते 10 लाख रूपये बँकेत होते. मात्र बँकेतून अत्यंत कमी रक्कम काढता येत असल्यानं ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. 3. 'भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील' महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक पक्षांतरं झाली. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं, \"भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल.\" \"काळाच्या ओघात पक्षाचा विस्तार करायचा असतो, तेव्हा माणसं जोडावी लागतात,\" असंही नितीन गडकरींनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. यावेळी नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, \"राज ठाकरे हे सक्षम नेते असून लोक त्यांना प्रतिसादही देतात. मात्र त्यांच्या पक्षाची रणनीति चुकलीये.\" \"सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं आहे. त्यामुळं राज ठाकरेंना विरोधी पक्षात बसण्याची इच्छा असल्यास जनतेनं विचार करावा,\" असंही गडकरींनी म्हटलं. 4. 'समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी कलम 370 चा वापर' लोकांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप पुन्हा पुन्हा कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. \"पंतप्रधान म्हणतात, पवारांनी कलम 370 वर आपली भूमिका स्पष्ट करावी. पण कलम तर आता रद्द करण्यात आलंय. आम्ही समर्थनही केलंय. संसदेत कुणीही विरोध केला नाही. मात्र तो विषय आता नाहीये,\" असं शरद पवारांनी म्हटलं. यावेळी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, \"प्रफुल्ल पटेलांची चौकशी दुर्दैवी आहे. पटेलांना ओळखणाऱ्यांना हे माहीत आहे की ते उद्योजक आहेत. त्यांच्या वडिलांच्या व्यावसायात 80 हजार कामगार काम करत होते. पटेल असे का करतील? मला खात्री आहे, की ते सर्व नीट स्पष्ट करतील.\" 5. राज्यात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र येत्या गुरूवारपासून पुन्हा वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. अॅग्रोवननं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतलीये. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही भागातूनही पाऊस परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं असतानाच आता गुरूवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. यंदा देशात आठ दिवस उशिरानं दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात सर्वात उशिरा म्हणजे 20 जून रोजी दाखल झाला होता. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनच्या परतीचा प्रवासही जवळपास सव्वा महिन्यानं लांबलाय. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 393, "source_item_id": "393", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3932, "clean_index": 243, "clean_language_index": "mar_Deva:validation:243"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनवज्योतसिंग सिद्धू आधी भारतीय टीममध्ये क्रिकेटर, मग टीव्ही समालोचक, लाफ्टर शोचे परीक्षक आणि राजकारणी, अशा विविध भूमिकांसाठी नवज्योत सिंग सिद्धू ओळखले जातात. सध्या ते काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तसंच सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्यांची विशेष उपस्थिती असते. पुलवामा हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, \"हिंसा निंदनीय आहेच आणि मी या हिंसाचाराचा निषेध करतो. दहशतवादाला धर्म नसतो. प्रत्येक देशात दहशतवादी असतात. जे वाईट असतात, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण काही दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या घटनेसाठी पूर्ण देशाला जबाबदार धरता येणार नाही.\" त्यांचं विधान मंत्रिमंडळातल्या नेत्यांना देखील आवडलं नसल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय, या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर सिद्धू यांच्याविरुद्ध #boycottsidhu , #boycottkapilsharmashow आणि #BoycottSonyTV असे हॅशटॅग्स ट्रेंड होऊ लागले. कपिल शर्मा शोच्या सेटवर सिद्धू \"जर सिद्धू परत तुमच्या शोमध्ये दिसले तर आम्ही सोनी टीव्हीवर पूर्णपणे बहिष्कार टाकू,\" असं ट्वीट जसप्रीत सिंग मान यांनी केलं आहे. दुसरे एक ट्विटर युजर हितेश व्यास यांनी म्हटलं की \"सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात यावे. त्यांना या शोमधून काढून टाकणं ही मृत सैनिकांना श्रद्धांजली ठरेल.\" त्यानंतर सोनी टीव्हीनं त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. दरम्यान, आपण आजही आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत. माझ्या वक्तव्याचे काही भाग दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. \"काही दहशतवाद्यांमुळे आपण दोन्ही देशांमधले संबंध कायमचे धोक्यात आणू शकत नाही. करतारपूर साहीब कॉरिडॉरवर या काही लोकांमुळे का प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं,\" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीर प्रश्नावर आणि या हिंसाचारावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा, असंच मी म्हणालो होतो. गत नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी कॉरिडॉरचं भूमिपूजन झालं होतं. शीख समुदायासाठी महत्त्वाचं ठिकाण असलेलं कर्तारपूर साहिब भारत-पाकिस्तान सीमेपासून 100 मीटर अंतरावर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. दरम्यान, 'द कपिल शर्मा शो'साठी सिद्धू यांच्या जागी अर्चना पुरण सिंह यांना घेण्यात आलं आहे, अशी माहिती सोनी टीव्हीच्या एका प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. अर्चना पुरण सिंह यांनीही आपण या शोचे दोन एपिसोड शूट केल्याचं ANI वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे, मात्र त्यांनाी हेही सांगितलं की तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं की सिद्धू यांची कायमची रवानगी करण्यात आली आहे. अर्चना पुरण सिंह यांनी ANIशी बोलताना स्पष्ट केलं की 9 आणि 13 तारखेला त्यांनी दोन एपिसोड शूट केले आहेत, पण त्यावेळी सिद्धू काही कारणास्तव उपलब्ध नसल्यामुळे असं करण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, पुलवामा हल्ला 14 तारखेला झाला, ज्यावेळी त्यांचे हे दोन्ही एपिसोड शूट झाले होते. गेल्या वर्षी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथविधीसाठी नवज्योत सिंग सिद्धू हजर होते. तेव्हा त्यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिठी मारली होती, त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वादाचा विषय ठरलं आहे. आणि वाद एवढा झालाय की सिद्धू यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनवज्योतसिंग सिद्धू आधी भारतीय टीममध्ये क्रिकेटर, मग टीव्ही समालोचक, लाफ्टर शोचे परीक्षक आणि राजकारणी, अशा विविध भूमिकांसाठी नवज्योत सिंग सिद्धू ओळखले जातात. सध्या ते काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तसंच सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्यांची विशेष उपस्थिती असते. पुलवामा हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, \"हिंसा निंदनीय आहेच आणि मी या हिंसाचाराचा निषेध करतो. दहशतवादाला धर्म नसतो. प्रत्येक देशात दहशतवादी असतात. जे वाईट असतात, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण काही दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या घटनेसाठी पूर्ण देशाला जबाबदार धरता येणार नाही.\" त्यांचं विधान मंत्रिमंडळातल्या नेत्यांना देखील आवडलं नसल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय, या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर सिद्धू यांच्याविरुद्ध #boycottsidhu , #boycottkapilsharmashow आणि #BoycottSonyTV असे हॅशटॅग्स ट्रेंड होऊ लागले. कपिल शर्मा शोच्या सेटवर सिद्धू \"जर सिद्धू परत तुमच्या शोमध्ये दिसले तर आम्ही सोनी टीव्हीवर पूर्णपणे बहिष्कार टाकू,\" असं ट्वीट जसप्रीत सिंग मान यांनी केलं आहे. दुसरे एक ट्विटर युजर हितेश व्यास यांनी म्हटलं की \"सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात यावे. त्यांना या शोमधून काढून टाकणं ही मृत सैनिकांना श्रद्धांजली ठरेल.\" त्यानंतर सोनी टीव्हीनं त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. दरम्यान, आपण आजही आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत. माझ्या वक्तव्याचे काही भाग दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. \"काही दहशतवाद्यांमुळे आपण दोन्ही देशांमधले संबंध कायमचे धोक्यात आणू शकत नाही. करतारपूर साहीब कॉरिडॉरवर या काही लोकांमुळे का प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं,\" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीर प्रश्नावर आणि या हिंसाचारावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा, असंच मी म्हणालो होतो. गत नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी कॉरिडॉरचं भूमिपूजन झालं होतं. शीख समुदायासाठी महत्त्वाचं ठिकाण असलेलं कर्तारपूर साहिब भारत-पाकिस्तान सीमेपासून 100 मीटर अंतरावर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. दरम्यान, 'द कपिल शर्मा शो'साठी सिद्धू यांच्या जागी अर्चना पुरण सिंह यांना घेण्यात आलं आहे, अशी माहिती सोनी टीव्हीच्या एका प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. अर्चना पुरण सिंह यांनीही आपण या शोचे दोन एपिसोड शूट केल्याचं ANI वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे, मात्र त्यांनाी हेही सांगितलं की तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं की सिद्धू यांची कायमची रवानगी करण्यात आली आहे. अर्चना पुरण सिंह यांनी ANIशी बोलताना स्पष्ट केलं की 9 आणि 13 तारखेला त्यांनी दोन एपिसोड शूट केले आहेत, पण त्यावेळी सिद्धू काही कारणास्तव उपलब्ध नसल्यामुळे असं करण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, पुलवामा हल्ला 14 तारखेला झाला, ज्यावेळी त्यांचे हे दोन्ही एपिसोड शूट झाले होते. गेल्या वर्षी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथविधीसाठी नवज्योत सिंग सिद्धू हजर होते. तेव्हा त्यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिठी मारली होती, त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 397, "source_item_id": "397", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3053, "clean_index": 244, "clean_language_index": "mar_Deva:validation:244"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. कंगना राणावतला शिवसेनेनं धमकी देणं अयोग्य, कंगनाला आरपीआय संरक्षण देईल - रामदास आठवले अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सध्या जुंपली आहे. या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना राणावतने मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यानंतर गेले दोन दिवस हाच विषय सगळीकडे चर्चेत होता. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कंगनावर टीका झाली. पण रामदास आठवले यांनी या वादात कंगनाची बाजू घेतली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल, असं रामदास आठवले म्हणाले. ही बातमी झी 24 तासने केली आहे. 2. देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू - लष्करप्रमुख मनोज नरवणे भारताच्या लष्करातील अधिकारी आणि जवान जगात सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू तसंच चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी नुकतेच चीनने प्रयत्न केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला. \"लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत. \"नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आलं आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल,\" असं लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. 3. रोजगार, सुरक्षेबाबत प्रश्नांची उत्तरंही गायब, राहुल गांधी यांची टीका वाढती बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे. 12 कोटी नोकऱ्या गायब झाल्या, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गायब, देशातून उल्हासाचं वातावरण आणि सुरक्षा गायब झाली, प्रश्नांची उत्तरंही गायब झाली आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 2018 ते 2020 दरम्यान CGLच्या परीक्षा झाल्या नाहीत. SSCची भरतीही झाली नाही, यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. 4. बारामतीत पुन्हा 14 दिवस लॉकडाऊन कोरोना रुग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी बारामतीमध्ये पुन्हा 14 दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन असेल, अशी माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दिली. बारामतीमध्ये गेल्या तीन दिवसांत 300 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. सलग तीन दिवस मोठी वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरदरम्यान बारामतीत लॉकडाऊन करण्यात येणार असून शहराच्या चारही बाजूच्या सीमा सील करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. ही बातमी लोकमतने दिली आहे. 5. नागपूर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 16 कोटी रुपयांची आर्थिक मदत नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. . पूर्व विदर्भात आलेल्या पुरामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. कंगना राणावतला शिवसेनेनं धमकी देणं अयोग्य, कंगनाला आरपीआय संरक्षण देईल - रामदास आठवले अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सध्या जुंपली आहे. या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना राणावतने मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यानंतर गेले दोन दिवस हाच विषय सगळीकडे चर्चेत होता. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कंगनावर टीका झाली. पण रामदास आठवले यांनी या वादात कंगनाची बाजू घेतली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल, असं रामदास आठवले म्हणाले. ही बातमी झी 24 तासने केली आहे. 2. देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू - लष्करप्रमुख मनोज नरवणे भारताच्या लष्करातील अधिकारी आणि जवान जगात सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू तसंच चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी नुकतेच चीनने प्रयत्न केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला. \"लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत. \"नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आलं आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल,\" असं लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. 3. रोजगार, सुरक्षेबाबत प्रश्नांची उत्तरंही गायब, राहुल गांधी यांची टीका वाढती बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे. 12 कोटी नोकऱ्या गायब झाल्या, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गायब, देशातून उल्हासाचं वातावरण आणि सुरक्षा गायब झाली, प्रश्नांची उत्तरंही गायब झाली आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 2018 ते 2020 दरम्यान CGLच्या परीक्षा झाल्या नाहीत. SSCची भरतीही झाली नाही, यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. 4. बारामतीत पुन्हा 14 दिवस लॉकडाऊन कोरोना रुग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी बारामतीमध्ये पुन्हा 14 दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन असेल, अशी माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दिली. बारामतीमध्ये गेल्या तीन दिवसांत 300 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. सलग तीन दिवस मोठी वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरदरम्यान बारामतीत लॉकडाऊन करण्यात येणार असून शहराच्या चारही बाजूच्या सीमा सील करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. ही बातमी लोकमतने दिली आहे. 5. नागपूर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 16 कोटी रुपयांची आर्थिक मदत नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. . पूर्व विदर्भात आलेल्या पुरामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 398, "source_item_id": "398", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3704, "clean_index": 245, "clean_language_index": "mar_Deva:validation:245"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभाजप - काँग्रेसची लढाई ही कौरव पांडवांच्या लढाईसारखी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या सत्तेसाठीच्या युद्धाला काँग्रेस सत्याच्या लढाईनं उत्तर देईल, असं ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जनतेला कोण कौरव आणि कोण पांडव याची पुरेशी जाण असल्याचं सांगितलं. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर केलेल्या आरोपांपैकी महत्त्वाचे 5 मुद्दे : राहुल यांनी इंग्रजी आणि हिंदीत केलेल्या या भाषणातले प्रमुख मुद्दे - भाजपच्या नेत्या आणि देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल यांच्या भाषणानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपतर्फे या शरसंधानाला प्रत्युत्तर दिलं. निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतले हे प्रमुख मु्द्दे : हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "काँग्रेसचं 84 वं महाअधिवेशन दिल्लीत सुरू आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात मोदी सरकारवर टीका केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभाजप - काँग्रेसची लढाई ही कौरव पांडवांच्या लढाईसारखी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या सत्तेसाठीच्या युद्धाला काँग्रेस सत्याच्या लढाईनं उत्तर देईल, असं ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जनतेला कोण कौरव आणि कोण पांडव याची पुरेशी जाण असल्याचं सांगितलं. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर केलेल्या आरोपांपैकी महत्त्वाचे 5 मुद्दे : राहुल यांनी इंग्रजी आणि हिंदीत केलेल्या या भाषणातले प्रमुख मुद्दे - भाजपच्या नेत्या आणि देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल यांच्या भाषणानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपतर्फे या शरसंधानाला प्रत्युत्तर दिलं. निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतले हे प्रमुख मु्द्दे : हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 400, "source_item_id": "400", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 932, "clean_index": 246, "clean_language_index": "mar_Deva:validation:246"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nझिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांनी राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. झिंबाब्वेमध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतली आहे. 1980ला झिंबाब्वे स्वतंत्र झाल्यापासून झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवत असलेले 93 वर्षांचे रॉबर्ट मुगाबे यांनाही लष्कराने ताब्यात घेतलं आहे. झिंबाब्वेच्या राजकारणात गेली काही वर्षं मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांचं नाव सतत चर्चेत आहे. वादग्रस्त पण समाजसेवी कामात सहभागी म्हणून कौतुकास पात्र ठरणाऱ्या ग्रेस याच मुगाबे यांच्या वारसदार ठरतील, अशी अटकळ होती. मुगाबे यांच्या कार्यालयातील टायपिस्ट ते राष्ट्राध्यक्षाची पत्नी आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या दावेदार असा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे. दोन उपराष्ट्राध्यक्षांची गच्छंती इमर्सन म्नानगाग्वा यांना काही दिवसांपूर्वी उपराष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं, त्यानंतर लष्करानं ही कारवाई केली. म्नानगाग्वा हेसुद्धा मुगाबे यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदार आणि ग्रेस यांचे स्पर्धक होते. ग्रेस मुगाबे झिंबाब्वेतील सत्ताकेंद्र म्हणून पुढे आल्या होत्या. यापूर्वी ग्रेस यांच्या सांगण्यावरूनच 2014ला तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जॉईस मुजुरू यांनाही पदावरून हटवण्यात आलं होतं. झिंबाब्वेमधल्या या घडामोडींमाहे ग्रेस स्टेनो ते फर्स्ट लेडी पॉवरवुमन अशी प्रतिमा ग्रेस स्वतःला फार पूर्वीपासून मुगाबे समर्थक मानतात. झिंबाब्वेमधले लोक मुगाबे यांच्या मृतदेहालाही मतं देतील, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ग्रेस यांनी आणखी एका मुलाखतीमध्ये मुगाबे आणि त्यांच्या भेटीबद्दल सांगितलं आहे. \"1980च्या दशकात आमची पहिली भेट झाली. ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल चौकशी केली,\" असं त्यांनी सांगितले. खरंतरं ते मला वडिलांसमान होते. मला ही मुलगी आवडली, असं काही ते म्हणतील अशी मला अपेक्षाच नव्हती, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. मुगाबे यांच्याशी लग्नानंतर त्यांनी विविध व्यवसायांवर पकड मिळवत पॉवरवूमन अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्या स्वतःला समाजसेविका म्हणवतात. तसेच एक अनाथ आश्रम ही चालवतात. तिखट भाषणांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. विरोधकांवर हल्ले करताना त्या मुगाबे यांचं समर्थनही करतात. पक्षातील वाद चव्हाट्यावर आणण्यामुळं त्यांच्यावर टीकाही झाली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "कालपर्यंत झिंबाब्वेचे सर्वशक्तिमान नेते असलेले रॉबर्ट मुगाबे आज सत्तहीन आणि हतबल आहेत. त्यांच्या या अधःपतनाला त्यांची पत्नी तर जबाबदार नाही?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nझिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांनी राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. झिंबाब्वेमध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतली आहे. 1980ला झिंबाब्वे स्वतंत्र झाल्यापासून झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवत असलेले 93 वर्षांचे रॉबर्ट मुगाबे यांनाही लष्कराने ताब्यात घेतलं आहे. झिंबाब्वेच्या राजकारणात गेली काही वर्षं मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांचं नाव सतत चर्चेत आहे. वादग्रस्त पण समाजसेवी कामात सहभागी म्हणून कौतुकास पात्र ठरणाऱ्या ग्रेस याच मुगाबे यांच्या वारसदार ठरतील, अशी अटकळ होती. मुगाबे यांच्या कार्यालयातील टायपिस्ट ते राष्ट्राध्यक्षाची पत्नी आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या दावेदार असा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे. दोन उपराष्ट्राध्यक्षांची गच्छंती इमर्सन म्नानगाग्वा यांना काही दिवसांपूर्वी उपराष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं, त्यानंतर लष्करानं ही कारवाई केली. म्नानगाग्वा हेसुद्धा मुगाबे यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदार आणि ग्रेस यांचे स्पर्धक होते. ग्रेस मुगाबे झिंबाब्वेतील सत्ताकेंद्र म्हणून पुढे आल्या होत्या. यापूर्वी ग्रेस यांच्या सांगण्यावरूनच 2014ला तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जॉईस मुजुरू यांनाही पदावरून हटवण्यात आलं होतं. झिंबाब्वेमधल्या या घडामोडींमाहे ग्रेस स्टेनो ते फर्स्ट लेडी पॉवरवुमन अशी प्रतिमा ग्रेस स्वतःला फार पूर्वीपासून मुगाबे समर्थक मानतात. झिंबाब्वेमधले लोक मुगाबे यांच्या मृतदेहालाही मतं देतील, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ग्रेस यांनी आणखी एका मुलाखतीमध्ये मुगाबे आणि त्यांच्या भेटीबद्दल सांगितलं आहे. \"1980च्या दशकात आमची पहिली भेट झाली. ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल चौकशी केली,\" असं त्यांनी सांगितले. खरंतरं ते मला वडिलांसमान होते. मला ही मुलगी आवडली, असं काही ते म्हणतील अशी मला अपेक्षाच नव्हती, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. मुगाबे यांच्याशी लग्नानंतर त्यांनी विविध व्यवसायांवर पकड मिळवत पॉवरवूमन अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्या स्वतःला समाजसेविका म्हणवतात. तसेच एक अनाथ आश्रम ही चालवतात. तिखट भाषणांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. विरोधकांवर हल्ले करताना त्या मुगाबे यांचं समर्थनही करतात. पक्षातील वाद चव्हाट्यावर आणण्यामुळं त्यांच्यावर टीकाही झाली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 401, "source_item_id": "401", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2162, "clean_index": 247, "clean_language_index": "mar_Deva:validation:247"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रियंका गांधी त्या 18 ते 20 मार्च दरम्यान प्रयागरागपासून वाराणसीपर्यंत गंगा नदी मार्गातून यात्रा करतील. यादरम्यान त्यांचे इतरही कार्यक्रमही होतील. प्रियंका गांधींच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच या दौऱ्याला काही सांस्कृतिक संदर्भही आहेत. प्रयागराजमध्ये यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या वारशाची गोष्ट हे शहर सांगतं. पण गेल्या काही वर्षांपासून इथे काँग्रेसची पकड कमकुवत झाली आहे. प्रियंका गांधींनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. नरेंद्र मोदींना टक्कर देता येईल अशापद्धतीनं मीडिया आणि लोकांमध्ये उत्सुकता जागृत करण्याची क्षमता प्रियंका गांधी यांच्यामध्येच आहे, असं काँग्रेस नेत्यांना वाटतं. प्रियंका यांच्या या दौऱ्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याचं हेच मुख्य कारण आहे. या दौऱ्यात गंगा, प्रयागराज आणि वाराणसी यांचा समावेश आहे. अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून भाजप गेल्या काही वर्षांपासून भावनात्मक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका यांच्या माध्यमातून या आघाडीवर काँग्रेस भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींच्या प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत नदीमार्गानं मोटारबोटच्या साहाय्यानं यात्रा करण्याची परवानगी मागितली होती. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रवक्ते झिशान हैदर यांनी बीबीसीला सांगितलं, \"प्रियंका गांधी 3 दिवसांच्या यात्रेत 140 किलोमीटरचा प्रवास करतील. यादरम्यान त्या वेगवेगळे कार्यकर्ते आणि समाजातल्या वेगवेगळ्या समुहातील लोकांशी चर्चा करतील.\" यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 मार्चला वाराणसीच्या अस्सी घाटावर एका स्वागत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीला निघण्यापूर्वी त्या काशी विश्वनाथचं दर्शनंही घेणार आहेत. प्रियंका संगम तटावरून 18 मार्चला यात्रेला सुरुवात करतील. यादरम्यान त्या मार्गातील मंदिर आणि मशिदींमध्येही जातील, असं प्रदेश काँग्रेस कमिटीनं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलं आहे. प्रियंका सामाजिक संस्था यांना भेटी देतील. याशिवाय त्या धार्मिक स्थळांनाही भेट देईल. यादरम्यान अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सरचिटणीसपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर 11 फेब्रुवारीला प्रियंका गांधी लखनऊला आल्या होत्या. तेथे रोड शो झाल्यानंतर त्यांनी 4 दिवस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद रद्द केली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम तयार आहे. त्यानंतर प्रियंका गांधी माध्यमांपासून दूर राहिल्या. मंगळवारी काँग्रेसच्या अहमदाबाद इथल्या कार्यकारिणीत त्यांनी भाग घेतला आणि त्या पुन्हा सक्रिया झाल्या. त्या दिवशी झालेल्या रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यांचा उल्लेख न करता जोरदार टीका केली. प्रियंकांचं हे भाषण फक्त 7 मिनिटांचं होतं. पण ते टीव्ही चॅनलवर वारंवार दाखवण्यात आलं. त्यानंतर प्रियंका गांधी मेरठमध्ये गेल्या. तिथं त्यांनी भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर रावण यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला. त्यानंतर प्रियंका गांधी प्रचारासाठी नवी तंत्र अवलंबतील असं दिसतं. असं सांगितलं जातं की, कुंभमेळ्यात राहुल गांधी आणि प्रियंका संगम स्नानासाठी जाणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ठरू शकला नाही. पण ही शक्यता मात्र आहे की प्रियंका त्यांचा प्रचार प्रयागराज येथून करतील. प्रयागराज गांधी-नेहरू कुटुंबाचं मूळ गाव आहे आणि काँग्रेसच्या राजकारणाचा एकेकाळी गड ही होता. प्रचारासाठी जलमार्गाचा वापर होण्याची ही पाहिलीच वेळ आहे. प्रियंका गांधीचा हा प्रचार त्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणेल, असं जाणकारांना वाटतं. नदीच्या काठी स्थायिक असलेल्या काही पांरपरिक समाजघटकांनाही त्या भेटू शकणार आहेत. निषाद आणि मल्लाह अशा मागास जातीजमातींचे लोक मोठ्या संख्येने नदी काठी राहतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात प्रयागराज म्हणजे अलाहाबादमधून करणार आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रियंका गांधी त्या 18 ते 20 मार्च दरम्यान प्रयागरागपासून वाराणसीपर्यंत गंगा नदी मार्गातून यात्रा करतील. यादरम्यान त्यांचे इतरही कार्यक्रमही होतील. प्रियंका गांधींच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच या दौऱ्याला काही सांस्कृतिक संदर्भही आहेत. प्रयागराजमध्ये यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या वारशाची गोष्ट हे शहर सांगतं. पण गेल्या काही वर्षांपासून इथे काँग्रेसची पकड कमकुवत झाली आहे. प्रियंका गांधींनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. नरेंद्र मोदींना टक्कर देता येईल अशापद्धतीनं मीडिया आणि लोकांमध्ये उत्सुकता जागृत करण्याची क्षमता प्रियंका गांधी यांच्यामध्येच आहे, असं काँग्रेस नेत्यांना वाटतं. प्रियंका यांच्या या दौऱ्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याचं हेच मुख्य कारण आहे. या दौऱ्यात गंगा, प्रयागराज आणि वाराणसी यांचा समावेश आहे. अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून भाजप गेल्या काही वर्षांपासून भावनात्मक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका यांच्या माध्यमातून या आघाडीवर काँग्रेस भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींच्या प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत नदीमार्गानं मोटारबोटच्या साहाय्यानं यात्रा करण्याची परवानगी मागितली होती. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रवक्ते झिशान हैदर यांनी बीबीसीला सांगितलं, \"प्रियंका गांधी 3 दिवसांच्या यात्रेत 140 किलोमीटरचा प्रवास करतील. यादरम्यान त्या वेगवेगळे कार्यकर्ते आणि समाजातल्या वेगवेगळ्या समुहातील लोकांशी चर्चा करतील.\" यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 मार्चला वाराणसीच्या अस्सी घाटावर एका स्वागत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीला निघण्यापूर्वी त्या काशी विश्वनाथचं दर्शनंही घेणार आहेत. प्रियंका संगम तटावरून 18 मार्चला यात्रेला सुरुवात करतील. यादरम्यान त्या मार्गातील मंदिर आणि मशिदींमध्येही जातील, असं प्रदेश काँग्रेस कमिटीनं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलं आहे. प्रियंका सामाजिक संस्था यांना भेटी देतील. याशिवाय त्या धार्मिक स्थळांनाही भेट देईल. यादरम्यान अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सरचिटणीसपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर 11 फेब्रुवारीला प्रियंका गांधी लखनऊला आल्या होत्या. तेथे रोड शो झाल्यानंतर त्यांनी 4 दिवस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद रद्द केली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम तयार आहे. त्यानंतर प्रियंका गांधी माध्यमांपासून दूर राहिल्या. मंगळवारी काँग्रेसच्या अहमदाबाद इथल्या कार्यकारिणीत त्यांनी भाग घेतला आणि त्या पुन्हा सक्रिया झाल्या. त्या दिवशी झालेल्या रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यांचा उल्लेख न करता जोरदार टीका केली. प्रियंकांचं हे भाषण फक्त 7 मिनिटांचं होतं. पण ते टीव्ही चॅनलवर वारंवार दाखवण्यात आलं. त्यानंतर प्रियंका गांधी मेरठमध्ये गेल्या. तिथं त्यांनी भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर रावण यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला. त्यानंतर प्रियंका गांधी प्रचारासाठी नवी तंत्र अवलंबतील असं दिसतं. असं सांगितलं जातं की, कुंभमेळ्यात राहुल गांधी आणि प्रियंका संगम स्नानासाठी जाणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ठरू शकला नाही. पण ही शक्यता मात्र आहे की प्रियंका त्यांचा प्रचार प्रयागराज येथून करतील. प्रयागराज गांधी-नेहरू कुटुंबाचं मूळ गाव आहे आणि काँग्रेसच्या राजकारणाचा एकेकाळी गड ही होता. प्रचारासाठी जलमार्गाचा वापर होण्याची ही पाहिलीच वेळ आहे. प्रियंका गांधीचा हा प्रचार त्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणेल, असं जाणकारांना वाटतं. नदीच्या काठी स्थायिक असलेल्या काही पांरपरिक समाजघटकांनाही त्या भेटू शकणार आहेत. निषाद आणि मल्लाह अशा मागास जातीजमातींचे लोक मोठ्या संख्येने नदी काठी राहतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 403, "source_item_id": "403", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3672, "clean_index": 248, "clean_language_index": "mar_Deva:validation:248"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजेम्मा वॉटनं सोशल मीडियावर स्वत:ची ओळख 16 वर्षांचा 'जेक वॅटन' अशी करून दिली होती. जेमा वॉट या मुलीनं सोशल मीडियावर 16 वर्षांचा 'जेक वॅटन' असं नाव धारण केलं. त्यानंतर अनेकांना ती इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटली. भेटीपूर्वी तिनं इतरांशी अश्लील फोटो शेयर केले. 21 वर्षीय वॉट 4 मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी Winchester Crown Courtनं दोषी ठरवलं आहे. तिला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. तिनं आतापर्यंत 50 जणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केलं आहे. Scotland Yard च्या मते, \"वॉटनं तिचा स्वत:चा फोटो स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर 'जेक' म्हणून वापरला आणि 13 ते 16 वर्षांच्या मुलींचे प्रोफाईल फोटो लाईक करून त्यांना टार्गेट केलं.\" या मुलींना भेटण्यापूर्वी तिनं आधी अश्लील मेसेज आणि मादक फोटो त्यांच्यासोबत शेयर केले. वॅट्सनं अनेक फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार केले होते. केस बांधलेले, बेसबॉल कॅप, जॉगिंग बॉटम्स आणि हुडी हा वेश तिनं परिधान केला होता. जोपर्यंत वॉट ही एक महिला आहे, हे पोलिसांनी जाहीर केलं नव्हतं, तोपर्यंत तिच्याशी चॅटिंग केलेल्या सगळ्या मुलींना वाटत होतं की, त्या एका किशोरवयीन मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. या मुलींपैकी काहींच्या पालकांसोबत तिनं 'जेक' म्हणून वेळ घालवला होता. या अनुभवामुळे दोन बळींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 'मी त्याच्यावर प्रेम करायचे' वॉटबद्दल पोलिसांकडून सत्य कळाल्यामुळे माझा स्वप्नभंग झाल्याचं एका 14 वर्षांच्या मुलीनं सांगितलं. \"माझं जग संपलं होतं, माझा श्वास थांबला होता, मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते...\"असं पीडितेच्या निवेदनात म्हटलं आहे. 4 बळींपैकी एक 13 वर्षीय मुलगी प्लेमथ, दोन 14 वर्षांच्या मुली अनुक्रमे सरे आणि हॅम्पशायर , तर एक 16 वर्षांची मुलगी वेस्ट मिडलँड येथील आहे. फिर्यादीच्या वकील बर्नाबी शॉ यांनी सांगितलं की, \"वॉटनं 3 महिन्यांच्या कालावधीत नियमितपणे रात्रभर या मुलींशी संवाद साधला. एकदा आपण वॉटच्या जननेंद्रियाला स्पर्श करत आहोत, असं एकीला वाटलं. पण, तिथं \"अनेक मोजे एकत्र जोडलेले असावेत\" याची जाणीव झाल्यामुळे तिला फसवणूक झाल्यासारखं वाटलं,\" त्यांनी सांगितलं. शिक्षा सुनावताना न्यायाधीश सुसान इव्हान्स क्यूसी म्हणाल्या की, वॉटनं स्वत:च्या समाधानासाठी तरुण मुलींना तयार केलं. \"या मुलींना तिनं संभ्रमात ठेवलं आणि फसवणुकीपासून दूर जाण्याची शक्यता वाढवली,\" असं त्यांनी वॉटला उद्देशून म्हटलं. डेट कॉन फिलिपा केन राईट यांनी सांगितलं की, \"सगळ्या पीडितांना असा विश्वास होता की, त्यांचे एका पुरुषाशी संबंध आहेत आणि वॅाटने त्यांना पूर्णपणे ताब्यात घेतलं.\" \"यात सामील झालेल्या सर्व लोकांचे आयुष्य बदलणारी ही घटना आहे,\" असं त्या पुढे म्हणाल्या. मार्च 2018मध्ये हॅम्पशायरमधील डॉक्टरांनी पोलिसांकडे सर्वप्रथम चिंता व्यक्त केली होती, जेव्हा एका मुलीनं तिचे मोठ्या मुलाशी संबंध असल्याचं सांगितलं होतं. याच वर्षीच्या जुलै महिन्यात वॉटनं या 3 मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याचं कबूल केलं. चौकशीदरम्यान तिला सोडण्यात आलं आणि ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी ऑक्टोबर 2018 मध्ये पुन्हा अटक केली, तेव्हा ती चौथ्या पीडित मुलीसह ट्रेनमध्ये सापडली होती. अधिकाऱ्यांना सुरुवातीला वाटलं की, वॉट हा 16 वर्षांचा मुलगा आहे आणि ते तिला घरी म्हणजेच लंडनला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना तिची खरी ओळख पटली. लैंगिक गुन्ह्याप्रकरणी नोव्हेंबर 2019मध्ये वॅट्सला दोषी ठरवण्यात आलं. हॅम्पशायर कॉन्स्टॅब्युलरी येथील इंस्पेक्टर निकोलस प्लुमर म्हणाले, \"ही खरोखरच धक्कादायक केस आहे. एखादा गुन्हेगार मुलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी किती खालची पातळी गाठू शकतो, ते यातून दिसतं.\" \"आपली मुलं ऑनलाईन राहून काय करतात, याविषयी त्यांना समजावून सांगण्याचा आत्मविश्वास पालकांमध्ये असायला हवा,\" त्यांनी पुढे म्हटलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "एका मुलीनं स्वत:ची ओळख तरुण मुलगा अशी करुन देत इतर मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजेम्मा वॉटनं सोशल मीडियावर स्वत:ची ओळख 16 वर्षांचा 'जेक वॅटन' अशी करून दिली होती. जेमा वॉट या मुलीनं सोशल मीडियावर 16 वर्षांचा 'जेक वॅटन' असं नाव धारण केलं. त्यानंतर अनेकांना ती इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटली. भेटीपूर्वी तिनं इतरांशी अश्लील फोटो शेयर केले. 21 वर्षीय वॉट 4 मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी Winchester Crown Courtनं दोषी ठरवलं आहे. तिला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. तिनं आतापर्यंत 50 जणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केलं आहे. Scotland Yard च्या मते, \"वॉटनं तिचा स्वत:चा फोटो स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर 'जेक' म्हणून वापरला आणि 13 ते 16 वर्षांच्या मुलींचे प्रोफाईल फोटो लाईक करून त्यांना टार्गेट केलं.\" या मुलींना भेटण्यापूर्वी तिनं आधी अश्लील मेसेज आणि मादक फोटो त्यांच्यासोबत शेयर केले. वॅट्सनं अनेक फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार केले होते. केस बांधलेले, बेसबॉल कॅप, जॉगिंग बॉटम्स आणि हुडी हा वेश तिनं परिधान केला होता. जोपर्यंत वॉट ही एक महिला आहे, हे पोलिसांनी जाहीर केलं नव्हतं, तोपर्यंत तिच्याशी चॅटिंग केलेल्या सगळ्या मुलींना वाटत होतं की, त्या एका किशोरवयीन मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. या मुलींपैकी काहींच्या पालकांसोबत तिनं 'जेक' म्हणून वेळ घालवला होता. या अनुभवामुळे दोन बळींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 'मी त्याच्यावर प्रेम करायचे' वॉटबद्दल पोलिसांकडून सत्य कळाल्यामुळे माझा स्वप्नभंग झाल्याचं एका 14 वर्षांच्या मुलीनं सांगितलं. \"माझं जग संपलं होतं, माझा श्वास थांबला होता, मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते...\"असं पीडितेच्या निवेदनात म्हटलं आहे. 4 बळींपैकी एक 13 वर्षीय मुलगी प्लेमथ, दोन 14 वर्षांच्या मुली अनुक्रमे सरे आणि हॅम्पशायर , तर एक 16 वर्षांची मुलगी वेस्ट मिडलँड येथील आहे. फिर्यादीच्या वकील बर्नाबी शॉ यांनी सांगितलं की, \"वॉटनं 3 महिन्यांच्या कालावधीत नियमितपणे रात्रभर या मुलींशी संवाद साधला. एकदा आपण वॉटच्या जननेंद्रियाला स्पर्श करत आहोत, असं एकीला वाटलं. पण, तिथं \"अनेक मोजे एकत्र जोडलेले असावेत\" याची जाणीव झाल्यामुळे तिला फसवणूक झाल्यासारखं वाटलं,\" त्यांनी सांगितलं. शिक्षा सुनावताना न्यायाधीश सुसान इव्हान्स क्यूसी म्हणाल्या की, वॉटनं स्वत:च्या समाधानासाठी तरुण मुलींना तयार केलं. \"या मुलींना तिनं संभ्रमात ठेवलं आणि फसवणुकीपासून दूर जाण्याची शक्यता वाढवली,\" असं त्यांनी वॉटला उद्देशून म्हटलं. डेट कॉन फिलिपा केन राईट यांनी सांगितलं की, \"सगळ्या पीडितांना असा विश्वास होता की, त्यांचे एका पुरुषाशी संबंध आहेत आणि वॅाटने त्यांना पूर्णपणे ताब्यात घेतलं.\" \"यात सामील झालेल्या सर्व लोकांचे आयुष्य बदलणारी ही घटना आहे,\" असं त्या पुढे म्हणाल्या. मार्च 2018मध्ये हॅम्पशायरमधील डॉक्टरांनी पोलिसांकडे सर्वप्रथम चिंता व्यक्त केली होती, जेव्हा एका मुलीनं तिचे मोठ्या मुलाशी संबंध असल्याचं सांगितलं होतं. याच वर्षीच्या जुलै महिन्यात वॉटनं या 3 मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याचं कबूल केलं. चौकशीदरम्यान तिला सोडण्यात आलं आणि ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी ऑक्टोबर 2018 मध्ये पुन्हा अटक केली, तेव्हा ती चौथ्या पीडित मुलीसह ट्रेनमध्ये सापडली होती. अधिकाऱ्यांना सुरुवातीला वाटलं की, वॉट हा 16 वर्षांचा मुलगा आहे आणि ते तिला घरी म्हणजेच लंडनला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना तिची खरी ओळख पटली. लैंगिक गुन्ह्याप्रकरणी नोव्हेंबर 2019मध्ये वॅट्सला दोषी ठरवण्यात आलं. हॅम्पशायर कॉन्स्टॅब्युलरी येथील इंस्पेक्टर निकोलस प्लुमर म्हणाले, \"ही खरोखरच धक्कादायक केस आहे. एखादा गुन्हेगार मुलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी किती खालची पातळी गाठू शकतो, ते यातून दिसतं.\" \"आपली मुलं ऑनलाईन राहून काय करतात, याविषयी त्यांना समजावून सांगण्याचा आत्मविश्वास पालकांमध्ये असायला हवा,\" त्यांनी पुढे म्हटलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 404, "source_item_id": "404", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3420, "clean_index": 249, "clean_language_index": "mar_Deva:validation:249"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n500 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आर्थिक पसारा असलेली ही कॉस्मेटिक इंडस्ट्री सौंदर्याचा आभास देते, असं टीकाकार सांगतात. काही आशियाई देशांमध्ये गोऱ्या कांतीला उजाळा देणाऱ्या प्रॉडक्टसची चलती आहे. पण अनेक ठिकाणी कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्सच्या जाहिराती निषेधाला किंवा आंदोलनाला आमंत्रण देतात. या जाहिराती बनवतानाच मूळ व्हीडिओत मोठया प्रमाणावर बदल केले जातात. या जाहिराती पाहून सर्वसामान्य महिला स्वत:ची मॉडेल्सशी तुलना करू लागतात. दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा मेक-अप \"पुरुषांनी मेक-अप केला नाही तर त्यांना कोणी कमी लेखत नाही. त्रासदायक फॅशन \"महिला त्या का घालतात माहीत नाही. त्या त्रासदायक आहेत आणि त्याने शरीराला कायमची इजा होऊ शकते. स्वयंपाक \"स्त्रियांची जागा स्वयंपाकघरातच आहे हे मानणाऱ्यांचाच मला संताप येतो.\"- एमा घरकाम \"समानतेची सुरुवात घरातूनच होते. तेव्हा पुरुषांनो जरा जागेवरुन हला आणि स्वच्छता वगैरे करा.\" ब्रा \"सुंदर दिसणं माझ्यावर लादलं जाऊ शकत नाही.मी आहे तशीच सुंदर आणि बुद्धीमान दिसते.- लिसा सेलिब्रिटी संस्कृती \"सगळ्या मॉडेल्सच्या शरीराचा आकार सारखाच असतो. हे किती वाईट आहे. अगदीच कंटाळवाणं!\"-वेंडी लग्न \"साखरपुड्याची अंगठी स्त्रीवरच्या दडपशाहीचं प्रतीक आहे. कारण त्या अंगठीच्या अर्थ होतो की स्त्री कोणा पुरुषाची मालमत्ता आहे.\" - मातिल्दे सोशल मीडिया \"हे तरुणांच्या, विशेषतः मुलींच्या, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून काहीतरी भलत्याच आणि घातक गोष्टी मुलांवर प्रभाव टाकतात.\"- रोशन लिंगाधारित खेळणी \"लिंगाधारित खेळण्यांमुळे मुलांची आणि मुलींची खेळणी वेगळी आहेत हे सतत बिंबवलं जातं\"- अॅना अतिरिक्त वस्तू दडपशाहीशी निगडीत गोष्टी कोणत्या? दडपशाहीचं प्रतीक असणाऱ्या गोष्टी कचऱ्यात फेकण्याच्या या प्रोजेक्टबद्दल विचार करा आणि तुम्हीही एखादी वस्तू सुचवा. अमेरिकेत सफ्रागेट्स या महिला गटाने पहिल्यांदा लिपस्टिकचा स्वीकार केला. महिलांनी नम्र असावं, या अपेक्षेला उत्तर म्हणून त्यांनी असं केलं. मात्र आता अनेक महिला सामाजिक अपेक्षांच्या दडपणाविरोधात जागृत होत, मेकअपविना सेल्फी काढून ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.\n\nSummary:", "target": "अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, कामाच्या ठिकाणी मेकअप करून वावरणाऱ्या महिलांना इतर महिला सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक पगार मिळतो.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n500 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आर्थिक पसारा असलेली ही कॉस्मेटिक इंडस्ट्री सौंदर्याचा आभास देते, असं टीकाकार सांगतात. काही आशियाई देशांमध्ये गोऱ्या कांतीला उजाळा देणाऱ्या प्रॉडक्टसची चलती आहे. पण अनेक ठिकाणी कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्सच्या जाहिराती निषेधाला किंवा आंदोलनाला आमंत्रण देतात. या जाहिराती बनवतानाच मूळ व्हीडिओत मोठया प्रमाणावर बदल केले जातात. या जाहिराती पाहून सर्वसामान्य महिला स्वत:ची मॉडेल्सशी तुलना करू लागतात. दिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा मेक-अप \"पुरुषांनी मेक-अप केला नाही तर त्यांना कोणी कमी लेखत नाही. त्रासदायक फॅशन \"महिला त्या का घालतात माहीत नाही. त्या त्रासदायक आहेत आणि त्याने शरीराला कायमची इजा होऊ शकते. स्वयंपाक \"स्त्रियांची जागा स्वयंपाकघरातच आहे हे मानणाऱ्यांचाच मला संताप येतो.\"- एमा घरकाम \"समानतेची सुरुवात घरातूनच होते. तेव्हा पुरुषांनो जरा जागेवरुन हला आणि स्वच्छता वगैरे करा.\" ब्रा \"सुंदर दिसणं माझ्यावर लादलं जाऊ शकत नाही.मी आहे तशीच सुंदर आणि बुद्धीमान दिसते.- लिसा सेलिब्रिटी संस्कृती \"सगळ्या मॉडेल्सच्या शरीराचा आकार सारखाच असतो. हे किती वाईट आहे. अगदीच कंटाळवाणं!\"-वेंडी लग्न \"साखरपुड्याची अंगठी स्त्रीवरच्या दडपशाहीचं प्रतीक आहे. कारण त्या अंगठीच्या अर्थ होतो की स्त्री कोणा पुरुषाची मालमत्ता आहे.\" - मातिल्दे सोशल मीडिया \"हे तरुणांच्या, विशेषतः मुलींच्या, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून काहीतरी भलत्याच आणि घातक गोष्टी मुलांवर प्रभाव टाकतात.\"- रोशन लिंगाधारित खेळणी \"लिंगाधारित खेळण्यांमुळे मुलांची आणि मुलींची खेळणी वेगळी आहेत हे सतत बिंबवलं जातं\"- अॅना अतिरिक्त वस्तू दडपशाहीशी निगडीत गोष्टी कोणत्या? दडपशाहीचं प्रतीक असणाऱ्या गोष्टी कचऱ्यात फेकण्याच्या या प्रोजेक्टबद्दल विचार करा आणि तुम्हीही एखादी वस्तू सुचवा. अमेरिकेत सफ्रागेट्स या महिला गटाने पहिल्यांदा लिपस्टिकचा स्वीकार केला. महिलांनी नम्र असावं, या अपेक्षेला उत्तर म्हणून त्यांनी असं केलं. मात्र आता अनेक महिला सामाजिक अपेक्षांच्या दडपणाविरोधात जागृत होत, मेकअपविना सेल्फी काढून ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 408, "source_item_id": "408", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1921, "clean_index": 250, "clean_language_index": "mar_Deva:validation:250"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सतीश कुमार याचं अभिनंदन केलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"माझा फॉर्म चांगला चालू नव्हता, त्यामुळे मी थोडा चिंताग्रस्त होतो,\" असं शिवलिंगमने बीबीसीला सांगितलं. फॉर्म चांगला नसताना देखील इतका उत्तम कमबॅक करणं ही शिवलिंगमसाठी एक चांगली बातमी आहे, असं बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांनी सांगितलं. सुरुवातीला स्नॅचमध्ये सतीश कुमार 1 किलोने मागे होता. पण क्लिन अॅंड जर्कमध्ये सतीशने यश मिळवलं. फक्त 2 प्रयत्नांमध्येच सतीशने प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले. 12 व्या वर्षीपासून वेटलिफ्टिंगमध्ये तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात जन्मलेल्या सतीश कुमारला लहानपणापासूनच वेटलिफ्टिंगची आवड होती. 12व्या वर्षीपासून ते प्रक्षिक्षण घेऊ लागला. त्या वेळी तो 15 किलो वजन उचलत होता. सतीश कुमार हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचं शिक्षण सतुवाचारी सरकारी शाळेमध्ये झालं आहे. सतीश यांचे वडील माजी सैनिक आणि वेटलिफ्टर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. परिस्थितीमुळं त्याला आपली क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द मध्येच सोडून द्यावी लागली. लहानपणापासूनच या खेळासाठी सतीश कुमारने खेळासाठी विशेष परिश्रम घेतले. 2006 साली झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सतीशने 50 किलोच्या गटात सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकली. बल्गेरिया आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये देखील त्याने भाग घेतला होता. सध्या ते दक्षिण रेल्वेमध्ये क्लर्क या पदावर कार्यरत आहेत. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारतीय वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगम राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. 77 किलोच्या गटात 317 किलो वजन उचलत त्यांनी इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरला नमवून सुवर्णपदक मिळवलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सतीश कुमार याचं अभिनंदन केलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"माझा फॉर्म चांगला चालू नव्हता, त्यामुळे मी थोडा चिंताग्रस्त होतो,\" असं शिवलिंगमने बीबीसीला सांगितलं. फॉर्म चांगला नसताना देखील इतका उत्तम कमबॅक करणं ही शिवलिंगमसाठी एक चांगली बातमी आहे, असं बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांनी सांगितलं. सुरुवातीला स्नॅचमध्ये सतीश कुमार 1 किलोने मागे होता. पण क्लिन अॅंड जर्कमध्ये सतीशने यश मिळवलं. फक्त 2 प्रयत्नांमध्येच सतीशने प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले. 12 व्या वर्षीपासून वेटलिफ्टिंगमध्ये तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात जन्मलेल्या सतीश कुमारला लहानपणापासूनच वेटलिफ्टिंगची आवड होती. 12व्या वर्षीपासून ते प्रक्षिक्षण घेऊ लागला. त्या वेळी तो 15 किलो वजन उचलत होता. सतीश कुमार हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचं शिक्षण सतुवाचारी सरकारी शाळेमध्ये झालं आहे. सतीश यांचे वडील माजी सैनिक आणि वेटलिफ्टर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. परिस्थितीमुळं त्याला आपली क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द मध्येच सोडून द्यावी लागली. लहानपणापासूनच या खेळासाठी सतीश कुमारने खेळासाठी विशेष परिश्रम घेतले. 2006 साली झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सतीशने 50 किलोच्या गटात सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकली. बल्गेरिया आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये देखील त्याने भाग घेतला होता. सध्या ते दक्षिण रेल्वेमध्ये क्लर्क या पदावर कार्यरत आहेत. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 410, "source_item_id": "410", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1650, "clean_index": 251, "clean_language_index": "mar_Deva:validation:251"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखुद्द प्रिन्स हॅरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपण अत्यंत आनंदी आहोत, असं म्हणत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच प्रेग्नेंसीदरम्यान आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो. मेगन मार्केल आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक असून बाळाच्या नावाचा विचार सुरू असल्याचं ही त्यांनी पुढे सांगितलं आहे. स्थानिक वेळेनुसार 6 मे म्हणजेच आज सोमवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. बकिंगहॅम पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बाळाचं बजन ३.२ किलोग्राम इतकं आहे. प्रिन्स हॅरी हे 'ड्यूक ऑफ ससेक्स', तर मेगन मार्कल या 'द डचेस ऑफ ससेक्स' म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील हा नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं सातवं पतवंड आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये गेल्या वर्षी (19 मे 2018 रोजी) झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना मुलगा झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखुद्द प्रिन्स हॅरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपण अत्यंत आनंदी आहोत, असं म्हणत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच प्रेग्नेंसीदरम्यान आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो. मेगन मार्केल आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक असून बाळाच्या नावाचा विचार सुरू असल्याचं ही त्यांनी पुढे सांगितलं आहे. स्थानिक वेळेनुसार 6 मे म्हणजेच आज सोमवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. बकिंगहॅम पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बाळाचं बजन ३.२ किलोग्राम इतकं आहे. प्रिन्स हॅरी हे 'ड्यूक ऑफ ससेक्स', तर मेगन मार्कल या 'द डचेस ऑफ ससेक्स' म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील हा नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं सातवं पतवंड आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये गेल्या वर्षी (19 मे 2018 रोजी) झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 411, "source_item_id": "411", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1325, "clean_index": 252, "clean_language_index": "mar_Deva:validation:252"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी झाल्यास आपण बंदिवासात टाकले जाऊ किंवा देशाबाहेर फेकले जाऊ अशी भीती त्यांना वाटतेय. असं होऊ नये म्हणून ते कागदपत्र जमवण्याची धावपळ करत आहेत. या लोकांच्या परिस्थितीचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छार्रा यांनी घेतला आहे. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा या दोन्हीमुळे पश्चिम बंगालमधले मुस्लीम अल्पसंख्यांक लोक धास्तावले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी झाल्यास आपण बंदिवासात टाकले जाऊ किंवा देशाबाहेर फेकले जाऊ अशी भीती त्यांना वाटतेय. असं होऊ नये म्हणून ते कागदपत्र जमवण्याची धावपळ करत आहेत. या लोकांच्या परिस्थितीचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छार्रा यांनी घेतला आहे. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 412, "source_item_id": "412", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 582, "clean_index": 253, "clean_language_index": "mar_Deva:validation:253"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया चेंगराचेंगरीत किती जणांचा मृत्यू झाला याबाबत आकडेवारी सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सुमारे 44 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना साथीनंतर इस्राईलमध्ये होत असलेला हा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. याठिकाणी हजारोंची गर्दी जमा झाली होती. इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांनी या घटनेला 'मोठी आपत्ती' असं संबोधलं. यामध्ये जखमी झालेल्या लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत, असंही नेतान्याहू म्हणाले. इस्राईलच्या मेगेन डेविड एडॉम (MDA) या संस्थेमार्फत राष्ट्रीय आपत्कालीन सेवेचं काम केलं जातं. MDA ने चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचं मान्य केलं. पण त्यांनीही अधिकृत आकडेवारी समोर ठेवली नाही. हारेत्ज या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. काहीजण हा आकडा 38 तर काही जण 39 सांगत आहे. नेमकं काय घडलं? ईशान्य इस्राईल परिसहरातील माऊंट मेरॉन पर्वताखाली वसलेल्या मेरॉन शहरात ज्यू नागरिक बोमर हा उत्सव साजरा करतात. याठिकाणी दुसऱ्या शतकातील ज्यू संत रब्बी शिमॉन बार योचाई यांची कबर आहे. ज्यू धर्मीयांमध्ये हे अतिशय महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. बोमर उत्सवादरम्यान भाविक मेरॉन येथे जमा होतात. येथे शेकोटी पेटवून त्याभोवती नाचतात, गातात आणि प्रार्थना करतात. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्याता आला होता. पण यंदाच्या वर्षी परिस्थिती नियंत्रणात आल्याने इस्राईलने याला परवानगी दिली होती. टाईम्स ऑफ इस्राईलने दिलेल्या बातमीनुसार, \"गुरुवारी रात्रीच्या वेळी बोमर उत्सवात एक लाख लोक सहभागी झाले. अनेकजण शुक्रवारी उत्सवात दाखल होणार होते. दरम्यान, त्याठिकाणी एक छोटीशी इमारत कोसळली आणि गोंधळ माजला. एका ठिकाणी लोक पायऱ्यांवरून खाली पडले. त्यामुळे खाली सगळी मागणं एकामागून एक खाली पडत गेली, असं पोलिसांनी होरेत्झ वृत्तपत्राला सांगितलं. इंटरनेटवर या घटनेशी संबंधित एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये लोकांची गर्दी आणि माजलेला गोंधळ पाहता येऊ शकतो. एका ज्यू धार्मिक वेबसाईटच्या प्रतिनिधीशीही बीबीसीने संवाद साधला. एका छोट्याशा गल्लीतून हजारोंच्या संख्यने नागरिक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. याच गर्दीतून नंतर चेंगराचेंगरी होत गेल, असं ते म्हणाले. या ठिकाणी सुरुवातीला अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमही लावले होते. पण नंतर गर्दी प्रचंड वाढल्याने नियमावलीचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "जगभरात कोरोना साथीमुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दीत जाणं टाळावं असं प्रशासनाकडून सांगितलं जातं. पण दुसरीकडे इस्राईलमध्ये याच काळात एका कार्यक्रमात तुफान गर्दी होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया चेंगराचेंगरीत किती जणांचा मृत्यू झाला याबाबत आकडेवारी सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सुमारे 44 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना साथीनंतर इस्राईलमध्ये होत असलेला हा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. याठिकाणी हजारोंची गर्दी जमा झाली होती. इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांनी या घटनेला 'मोठी आपत्ती' असं संबोधलं. यामध्ये जखमी झालेल्या लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत, असंही नेतान्याहू म्हणाले. इस्राईलच्या मेगेन डेविड एडॉम (MDA) या संस्थेमार्फत राष्ट्रीय आपत्कालीन सेवेचं काम केलं जातं. MDA ने चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचं मान्य केलं. पण त्यांनीही अधिकृत आकडेवारी समोर ठेवली नाही. हारेत्ज या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. काहीजण हा आकडा 38 तर काही जण 39 सांगत आहे. नेमकं काय घडलं? ईशान्य इस्राईल परिसहरातील माऊंट मेरॉन पर्वताखाली वसलेल्या मेरॉन शहरात ज्यू नागरिक बोमर हा उत्सव साजरा करतात. याठिकाणी दुसऱ्या शतकातील ज्यू संत रब्बी शिमॉन बार योचाई यांची कबर आहे. ज्यू धर्मीयांमध्ये हे अतिशय महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. बोमर उत्सवादरम्यान भाविक मेरॉन येथे जमा होतात. येथे शेकोटी पेटवून त्याभोवती नाचतात, गातात आणि प्रार्थना करतात. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्याता आला होता. पण यंदाच्या वर्षी परिस्थिती नियंत्रणात आल्याने इस्राईलने याला परवानगी दिली होती. टाईम्स ऑफ इस्राईलने दिलेल्या बातमीनुसार, \"गुरुवारी रात्रीच्या वेळी बोमर उत्सवात एक लाख लोक सहभागी झाले. अनेकजण शुक्रवारी उत्सवात दाखल होणार होते. दरम्यान, त्याठिकाणी एक छोटीशी इमारत कोसळली आणि गोंधळ माजला. एका ठिकाणी लोक पायऱ्यांवरून खाली पडले. त्यामुळे खाली सगळी मागणं एकामागून एक खाली पडत गेली, असं पोलिसांनी होरेत्झ वृत्तपत्राला सांगितलं. इंटरनेटवर या घटनेशी संबंधित एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये लोकांची गर्दी आणि माजलेला गोंधळ पाहता येऊ शकतो. एका ज्यू धार्मिक वेबसाईटच्या प्रतिनिधीशीही बीबीसीने संवाद साधला. एका छोट्याशा गल्लीतून हजारोंच्या संख्यने नागरिक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. याच गर्दीतून नंतर चेंगराचेंगरी होत गेल, असं ते म्हणाले. या ठिकाणी सुरुवातीला अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमही लावले होते. पण नंतर गर्दी प्रचंड वाढल्याने नियमावलीचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 413, "source_item_id": "413", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2572, "clean_index": 254, "clean_language_index": "mar_Deva:validation:254"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांचा हा फोटो व्हायरल झाला होता. भारत आणि भारताची राज्यघटनेत नेहमीच मतमतांतराला स्थान आहे. इथं नेहमीच इतरांची मतं ऐकून घेतली जातात. असं असलं तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होत आहे आणि यामुळे न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या तत्वाला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही मूल्यं आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ले होत आहेत, दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. यामुळे फक्त सभ्य आवाजच नव्हे, तर टीकात्मक आवाजाला व्यासपीठ देणारी ठिकाणंही मुकी होऊ लागली आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहररण म्हणजे गेल्या 7 महिन्यांपासून जम्मू-काश्मीरचे 3 माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजिक हिताला बाधा निर्माण होईल, अशी कोणतीही पार्श्वभूमी या तीन नेत्यांना नाही. दुर्देवानं भाजप या तिघांसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. भारतीय घटनेच्या कलम 370 रद्दबातल केल्यानंतर जम्मू-काश्मीर सार्वजनिक सुरक्षा कायदा (पीएसए), 1978 च्या वैधतेला आव्हान दिलं जाऊ शकतं. कलम 370 हटवून केंद्र सरकारनं नुकतंच जम्मू-काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे. या तीन मुख्यमंत्र्यांची तसच इतर कार्यकर्त्यांच्या बेमुदत नजरकैदेमुळे भारतीय राज्यघटनेनं त्यांना दिलेल्या मूलभूत अधिकारांवर हल्ला करण्यात आला आहे. 5 ऑगस्ट 2019पासून हे राज्य लॉकडाऊनच्या स्थितीत आहे आणि यामुळे तिथल्या लाखो नागरिकांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती व्यवस्थित आणि जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दावा फोल ठरतो. या दोघांचं खोटं बोलणं यानिमित्ताने जगासमोर आलं आहे. इतकंच नाही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती \"सामान्य\" आहे हे जगाला दाखवण्यासाठी परदेशी राजकीय अधिकाऱ्यांच्या भेटीचं आयोजन करण्यात आलं. आणि देशातील राजकीय प्रतिनिधी तसंच मीडियाला राज्यातील परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी मार्गात अडथळे आणले जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांचे मूलभूत हक्क जपण्यासाठी आणि संविधानाचे पावित्र्य राखण्यासाठी कटिबद्ध राजकीय पक्ष शांत बसू शकत नाहीत. जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना आणि इतर सर्व राजकीय व्यक्तींना अटकेतून त्वरित मुक्त करण्याची मागणी करणं आपलं कर्तव्य कर्तव्य आहे. तसंच सगळ्या अडचणींचा सामना करून भारत देशाबदद्ल वारंवार निष्ठा दर्शवलेल्या आपल्या काश्मिरी बांधवांचे हक्क व स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याची मागणी करतो. कोणत्या नेत्यांचा समावेश? देशातल्या 8 नेत्यांनी हे संयुक्त निवेदन जाहीर केलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काश्मीरमध्ये नजरकैदेत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. काय म्हटलंय निवेदनात ?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांचा हा फोटो व्हायरल झाला होता. भारत आणि भारताची राज्यघटनेत नेहमीच मतमतांतराला स्थान आहे. इथं नेहमीच इतरांची मतं ऐकून घेतली जातात. असं असलं तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होत आहे आणि यामुळे न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या तत्वाला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही मूल्यं आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ले होत आहेत, दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. यामुळे फक्त सभ्य आवाजच नव्हे, तर टीकात्मक आवाजाला व्यासपीठ देणारी ठिकाणंही मुकी होऊ लागली आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहररण म्हणजे गेल्या 7 महिन्यांपासून जम्मू-काश्मीरचे 3 माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजिक हिताला बाधा निर्माण होईल, अशी कोणतीही पार्श्वभूमी या तीन नेत्यांना नाही. दुर्देवानं भाजप या तिघांसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. भारतीय घटनेच्या कलम 370 रद्दबातल केल्यानंतर जम्मू-काश्मीर सार्वजनिक सुरक्षा कायदा (पीएसए), 1978 च्या वैधतेला आव्हान दिलं जाऊ शकतं. कलम 370 हटवून केंद्र सरकारनं नुकतंच जम्मू-काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे. या तीन मुख्यमंत्र्यांची तसच इतर कार्यकर्त्यांच्या बेमुदत नजरकैदेमुळे भारतीय राज्यघटनेनं त्यांना दिलेल्या मूलभूत अधिकारांवर हल्ला करण्यात आला आहे. 5 ऑगस्ट 2019पासून हे राज्य लॉकडाऊनच्या स्थितीत आहे आणि यामुळे तिथल्या लाखो नागरिकांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती व्यवस्थित आणि जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दावा फोल ठरतो. या दोघांचं खोटं बोलणं यानिमित्ताने जगासमोर आलं आहे. इतकंच नाही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती \"सामान्य\" आहे हे जगाला दाखवण्यासाठी परदेशी राजकीय अधिकाऱ्यांच्या भेटीचं आयोजन करण्यात आलं. आणि देशातील राजकीय प्रतिनिधी तसंच मीडियाला राज्यातील परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी मार्गात अडथळे आणले जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांचे मूलभूत हक्क जपण्यासाठी आणि संविधानाचे पावित्र्य राखण्यासाठी कटिबद्ध राजकीय पक्ष शांत बसू शकत नाहीत. जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना आणि इतर सर्व राजकीय व्यक्तींना अटकेतून त्वरित मुक्त करण्याची मागणी करणं आपलं कर्तव्य कर्तव्य आहे. तसंच सगळ्या अडचणींचा सामना करून भारत देशाबदद्ल वारंवार निष्ठा दर्शवलेल्या आपल्या काश्मिरी बांधवांचे हक्क व स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याची मागणी करतो. कोणत्या नेत्यांचा समावेश? देशातल्या 8 नेत्यांनी हे संयुक्त निवेदन जाहीर केलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 414, "source_item_id": "414", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2635, "clean_index": 255, "clean_language_index": "mar_Deva:validation:255"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंडियन एक्स्प्रेसमधल्या या बातमीसह विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरील आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे; 1. फेक न्यूजचा निर्णय मागे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांसाठी आता नव्यानं नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीनुसार, जर एखाद्या पत्रकारानं 'खोटी बातमी' दिल्यास त्या पत्रकाराची अधिस्वीकृती कायमस्वरुपी रद्द केली जाणार होती. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय मागे घेण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिले. आणि अशी प्रकरणं आढळून आल्यास ती फक्त प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाकडेच (PCI) दाखल करण्यात यावी असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. अशी माहिती पीआयबीचे मुख्य महासंचालक फ्रँक नोरोन्हा यांनी दिली आहे. 2. 'ते भारतीय अनधिकृतरित्या इराकमध्ये गेले होते - व्ही. के. सिंग' टाइम्स ऑफ इंडियामधल्या बातमीनुसार, 2014मध्ये इराकमधल्या मोसूल शहरात कथित इस्लामिक स्टेटकडून हत्या करण्यात आलेले 39 भारतीय अनधिकृतरित्या इराकमध्ये वास्तव्यास गेले होते, असं परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केलं. या 39 भारतीयांची मध्य-पूर्वेतल्या कोणत्याही दूतावासात नोंद झालेली नव्हती. तसंच, अनधिकृत ट्रॅव्हल एजंट्समार्फत ते इराकमध्ये गेले होते, अशी माहितीही सिंग यांनी दिली. 3. 'सभेला गर्दी कमी असल्यानं अमित शहांचा पारा चढला' सामनामधल्या बातमीनुसार, अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मांडा इथे सभा घेतली होती. परंतु कार्यक्रमाला फक्त २ हजार शेतकरी उपस्थित होते. तसंच कार्यक्रम ठरल्या वेळेपेक्षा उशिरा सुरू झाल्यानं अनेकांनी सभेतून काढता पाय घेतला. अमित शहा सभास्थळी आले तेव्हा त्यांच्यासमोर फक्त 700 शेतकरी होते आणि निम्म्याहून जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. रिकाम्या खुर्च्या पाहून शहांनी येडियुरप्पांसमोर आपला संताप व्यक्त केला. असंही या बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे. 4. 'सरकारनं 'महामित्र' अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढलं' एबीपी माझाच्या बातमीनुसार, राज्य सरकारनं 'महमित्र' अॅप गूगल स्टोअरवरुन काढलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केला होता की, 'महामित्र' अॅपवरुन डेटा चोरी होत आहे. महमित्र अॅप गूगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आल्यानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अॅपच्या कारभाराबाबत पुन्हा संशय व्यक्त केला आहे. महमित्र अॅपवरचा सर्व डेटा 'अनुलोम' या खासगी संस्थेला वळवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी 27 मार्च रोजी विधानसभेत केला होता. आता हे अॅप शासनाकडून बंद केल्यानं संशय बळावत असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. 5 इंधन दरवाढीवरून शिवसेनेचा सरकारला सवाल लोकसत्तामधल्या बातमीनुसार, भाजपा आणि केंद्रातल्या मोदी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेनं इंधन दरवाढीवरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदी सरकारची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली आहे. उत्पादन शुल्क कमी केलं तर जनतेला दिलासा मिळेल. पण नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांमुळे आटलेल्या सरकारी तिजोरीसाठी ही करकपात परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय किंमतीतील चढ-उताराचा युक्तिवाद ऐकणं इतकंच सामान्य माणसाच्या हाती आहे का? अच्छे दिनच्या स्वप्नामागे लागल्याची किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे का? असा थेट सवालच शिवसेनेनं मोदी सरकारला केला आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांनी इथून पुढे फेक न्यूज म्हणजे खोटी बातमी दिल्यास त्यांची अधिस्वीकृती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून रद्द केली जाणार असल्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. मात्र, हा निर्णय मागे घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंडियन एक्स्प्रेसमधल्या या बातमीसह विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरील आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे; 1. फेक न्यूजचा निर्णय मागे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांसाठी आता नव्यानं नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीनुसार, जर एखाद्या पत्रकारानं 'खोटी बातमी' दिल्यास त्या पत्रकाराची अधिस्वीकृती कायमस्वरुपी रद्द केली जाणार होती. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय मागे घेण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिले. आणि अशी प्रकरणं आढळून आल्यास ती फक्त प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाकडेच (PCI) दाखल करण्यात यावी असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. अशी माहिती पीआयबीचे मुख्य महासंचालक फ्रँक नोरोन्हा यांनी दिली आहे. 2. 'ते भारतीय अनधिकृतरित्या इराकमध्ये गेले होते - व्ही. के. सिंग' टाइम्स ऑफ इंडियामधल्या बातमीनुसार, 2014मध्ये इराकमधल्या मोसूल शहरात कथित इस्लामिक स्टेटकडून हत्या करण्यात आलेले 39 भारतीय अनधिकृतरित्या इराकमध्ये वास्तव्यास गेले होते, असं परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केलं. या 39 भारतीयांची मध्य-पूर्वेतल्या कोणत्याही दूतावासात नोंद झालेली नव्हती. तसंच, अनधिकृत ट्रॅव्हल एजंट्समार्फत ते इराकमध्ये गेले होते, अशी माहितीही सिंग यांनी दिली. 3. 'सभेला गर्दी कमी असल्यानं अमित शहांचा पारा चढला' सामनामधल्या बातमीनुसार, अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मांडा इथे सभा घेतली होती. परंतु कार्यक्रमाला फक्त २ हजार शेतकरी उपस्थित होते. तसंच कार्यक्रम ठरल्या वेळेपेक्षा उशिरा सुरू झाल्यानं अनेकांनी सभेतून काढता पाय घेतला. अमित शहा सभास्थळी आले तेव्हा त्यांच्यासमोर फक्त 700 शेतकरी होते आणि निम्म्याहून जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. रिकाम्या खुर्च्या पाहून शहांनी येडियुरप्पांसमोर आपला संताप व्यक्त केला. असंही या बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे. 4. 'सरकारनं 'महामित्र' अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढलं' एबीपी माझाच्या बातमीनुसार, राज्य सरकारनं 'महमित्र' अॅप गूगल स्टोअरवरुन काढलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केला होता की, 'महामित्र' अॅपवरुन डेटा चोरी होत आहे. महमित्र अॅप गूगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आल्यानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अॅपच्या कारभाराबाबत पुन्हा संशय व्यक्त केला आहे. महमित्र अॅपवरचा सर्व डेटा 'अनुलोम' या खासगी संस्थेला वळवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी 27 मार्च रोजी विधानसभेत केला होता. आता हे अॅप शासनाकडून बंद केल्यानं संशय बळावत असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. 5 इंधन दरवाढीवरून शिवसेनेचा सरकारला सवाल लोकसत्तामधल्या बातमीनुसार, भाजपा आणि केंद्रातल्या मोदी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेनं इंधन दरवाढीवरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदी सरकारची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली आहे. उत्पादन शुल्क कमी केलं तर जनतेला दिलासा मिळेल. पण नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांमुळे आटलेल्या सरकारी तिजोरीसाठी ही करकपात परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय किंमतीतील चढ-उताराचा युक्तिवाद ऐकणं इतकंच सामान्य माणसाच्या हाती आहे का? अच्छे दिनच्या स्वप्नामागे लागल्याची किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे का? असा थेट सवालच शिवसेनेनं मोदी सरकारला केला आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 416, "source_item_id": "416", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3150, "clean_index": 256, "clean_language_index": "mar_Deva:validation:256"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडिसेंबर 2016मध्ये 6.65 डॉलर, 2017च्या पूर्वार्धात 6.5 डॉलर, फेब्रुवारी ते एप्रिल 2018मध्ये 6.26 डॉलर अशी युआनची किंमत होती. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील ट्रेडवॉरचा परिणाम दिसू लागला. ट्रंप सरकारचं मत असं आहे की निर्यात वाढावी यासाठी चीन सरकार जाणीवपूर्वक आपल्या चलनाचं मूल्य कमी ठेवतं. तर चीनचं मत असं आहे की युआन स्थिर ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर युआन काम कसं करतं आणि युआनचं मूल्य घसरण्याचे काय परिणाम होतील या प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक ठरतं. युआनचं काम कसं चालतं? महत्त्वाची बाब म्हणजे युआनची कार्यपद्धती आणि इतर देशांतील चलनाची कार्यपद्धती यात फार मोठा फरक आहे. त्यातील काही असे. 1. चीनची मध्यवर्ती बँक दररोज युआनची किंमत ठरवते. 2. मिडपॉईंट नावाची एक कार्यपद्धती आहे, त्या माध्यमातून हे नियंत्रण ठेवलं जातं. 3. बाजारानुरूप विनियम दर असावा यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. 4. युआन कमकुवत होणं म्हणजे चीनपासून निर्यात स्वस्त होणार. चीन आणि अमेरिकेत सुरू आहे करांचं युद्ध चीन हा अमेरिकेचा मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. अमेरिकेच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा 16.4 टक्के आहे. पण गेली काही दिवस दोन्ही देश एकमेकांच्या वस्तूंवरील करांत वाढ करत आहेत. यातून व्यापारात अडचणी येत आहेत. या करांच्या युद्धात एक देश दुसऱ्या देशाच्या वस्तूंवर कर लादतं. जेणेकरून स्थानिक वस्तूंच्या किंमतीच्या तुलनेत संबंधित देशांच्या वस्तूंच्या किंमती वाढतात आणि त्या बाजारात स्पर्धा करू शकत नाहीत. युआनचं मूल्य कमी का ठेवलं जातं? कन्स्ल्टन्सी कॅपिटल इकॉनॉमिक्सचे ज्युलियन इवान्स प्रिचर्ड सांगतात येत्या काही महिन्यात युआनवर दबाव असेल आणि त्याचं मूल्य 7 डॉलरपर्यंत जाईल. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ केली आहे, तसेच चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. या आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी 6.5% इतका - म्हणजे गेल्या 10 वर्षांत सर्वांत कमी, होता. अमेरिका आणि चीनच्या चलन धोरणात फरक आहे. त्यामुळे चीन त्यांच्या नियंत्रणात असलेल्या एक्सचेंज दरात आवश्यक तसा बदल करत असतं. विरोधाभास असा आहे की युआनचं मूल्य कमी असलं की चीनमधून निर्यात करणं इतर देशांना आकर्षक ठरतं. पण चीन गोत्यात सापडला आहे. चीनने जर युआनची किंमत कमी होऊ दिली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल आणि ट्रेडवॉर अधिकच गंभीर बनेल. ट्रंप आणि क्षी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होतील. तिथं ट्रेडवॉरवर चर्चा होणं आणि मार्ग निघणं अपेक्षित आहे. पण जर युआनमध्ये घसरण झाली तर ही चर्चा सुरू होण्याआधीच बिनसू शकते. विश्लेषकांचं मत असं आहे की चीनकडे दुसरा पर्यायही नाही. अमेरिकेने चीनच्या सर्वच वस्तूंवर कर लावले तर ही शक्यता जास्तच असेल. चीनच्या विकासाची गती जर मंदावली तर ते तिथल्या आर्थिक आणि राजकीय स्थैर्यासाठी धोकादायक असले. चीनच्या सरकारला यापासून वाचायचं आहे. चीनची अर्थव्यवस्था किती बळकट? आतापर्यंत चीन अमेरिकेसमोर झुकण्यास नकार देत होता. याला दोन बाबी कारणीभूत होत्या. एक म्हणजे आर्थिक रचना आणि विदेशी चलनाचा प्रचंड साठा. विदेशी चलनाच्या साठ्यात आज चीन जगातील सर्वांत शक्तिशाली देश आहे. चीनजवळ जगातल सर्वाधिक 3.12 खरब डॉलर विदेशी चलनाचा साठा आहे. जीडीपीच्या बाबतीत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इतकंच नाही तर विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चीनचा तिसरा क्रमांक लागतो. चीनच्या आर्थिक यशाचं मॉडेल दुसऱ्या महायुद्धानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत जी सुधारणा झाली ती बाजारावरील विश्वासामुळे झाली नाही. विदेशी गुंतवणूक कुठे आणि कशी वापरायची हे चीननं सर्वप्रथम ठरवलं. यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची अर्थात SEZची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दक्षिणेच्या तटावरील प्रांत निवडण्यात आले. 1978 ते 2016 दरम्यान चीनचा जीडीपी झपाट्यानं वाढला. याच काळात 70 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं आणि 38.5 कोटी लोकांचा समावेश मध्यम वर्गात झाला. चीनचा परकीय व्यापार 17,500 टक्क्यांनी वाढला आणि 2015मध्ये परकीय व्यापारात चीन जगाचा नेता म्हणून समोर आला. 1978मध्ये वर्षभरात चीननं जितका व्यापार केला होता तितका चीन आज 2 दिवसांत करतो. असं असलं तरी अमेरिकेसोबत चालत असलेल्या ट्रेड वॉरमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कारण युरोपियन युनियननंतर अमेरिका चीनचा सर्वांत मोठा पार्टनर आहे. आता जर युआनचं मूल्य 7 रुपये प्रति डॉलरच्या खाली घसरलं तर यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, असं विश्लेषकांना वाटतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेसोबत सुरू असलेलं ट्रेडवॉर आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती यामुळे चीनचं चलन युआन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालं आहे. 1 नोव्हेंबरला ही किंमत 6.97 डॉलर प्रति युआन झाली होती. मे 2008नंतरची युआनची ही सर्वांत खालची पातळी होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडिसेंबर 2016मध्ये 6.65 डॉलर, 2017च्या पूर्वार्धात 6.5 डॉलर, फेब्रुवारी ते एप्रिल 2018मध्ये 6.26 डॉलर अशी युआनची किंमत होती. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील ट्रेडवॉरचा परिणाम दिसू लागला. ट्रंप सरकारचं मत असं आहे की निर्यात वाढावी यासाठी चीन सरकार जाणीवपूर्वक आपल्या चलनाचं मूल्य कमी ठेवतं. तर चीनचं मत असं आहे की युआन स्थिर ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर युआन काम कसं करतं आणि युआनचं मूल्य घसरण्याचे काय परिणाम होतील या प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक ठरतं. युआनचं काम कसं चालतं? महत्त्वाची बाब म्हणजे युआनची कार्यपद्धती आणि इतर देशांतील चलनाची कार्यपद्धती यात फार मोठा फरक आहे. त्यातील काही असे. 1. चीनची मध्यवर्ती बँक दररोज युआनची किंमत ठरवते. 2. मिडपॉईंट नावाची एक कार्यपद्धती आहे, त्या माध्यमातून हे नियंत्रण ठेवलं जातं. 3. बाजारानुरूप विनियम दर असावा यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. 4. युआन कमकुवत होणं म्हणजे चीनपासून निर्यात स्वस्त होणार. चीन आणि अमेरिकेत सुरू आहे करांचं युद्ध चीन हा अमेरिकेचा मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. अमेरिकेच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा 16.4 टक्के आहे. पण गेली काही दिवस दोन्ही देश एकमेकांच्या वस्तूंवरील करांत वाढ करत आहेत. यातून व्यापारात अडचणी येत आहेत. या करांच्या युद्धात एक देश दुसऱ्या देशाच्या वस्तूंवर कर लादतं. जेणेकरून स्थानिक वस्तूंच्या किंमतीच्या तुलनेत संबंधित देशांच्या वस्तूंच्या किंमती वाढतात आणि त्या बाजारात स्पर्धा करू शकत नाहीत. युआनचं मूल्य कमी का ठेवलं जातं? कन्स्ल्टन्सी कॅपिटल इकॉनॉमिक्सचे ज्युलियन इवान्स प्रिचर्ड सांगतात येत्या काही महिन्यात युआनवर दबाव असेल आणि त्याचं मूल्य 7 डॉलरपर्यंत जाईल. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ केली आहे, तसेच चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. या आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी 6.5% इतका - म्हणजे गेल्या 10 वर्षांत सर्वांत कमी, होता. अमेरिका आणि चीनच्या चलन धोरणात फरक आहे. त्यामुळे चीन त्यांच्या नियंत्रणात असलेल्या एक्सचेंज दरात आवश्यक तसा बदल करत असतं. विरोधाभास असा आहे की युआनचं मूल्य कमी असलं की चीनमधून निर्यात करणं इतर देशांना आकर्षक ठरतं. पण चीन गोत्यात सापडला आहे. चीनने जर युआनची किंमत कमी होऊ दिली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल आणि ट्रेडवॉर अधिकच गंभीर बनेल. ट्रंप आणि क्षी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होतील. तिथं ट्रेडवॉरवर चर्चा होणं आणि मार्ग निघणं अपेक्षित आहे. पण जर युआनमध्ये घसरण झाली तर ही चर्चा सुरू होण्याआधीच बिनसू शकते. विश्लेषकांचं मत असं आहे की चीनकडे दुसरा पर्यायही नाही. अमेरिकेने चीनच्या सर्वच वस्तूंवर कर लावले तर ही शक्यता जास्तच असेल. चीनच्या विकासाची गती जर मंदावली तर ते तिथल्या आर्थिक आणि राजकीय स्थैर्यासाठी धोकादायक असले. चीनच्या सरकारला यापासून वाचायचं आहे. चीनची अर्थव्यवस्था किती बळकट? आतापर्यंत चीन अमेरिकेसमोर झुकण्यास नकार देत होता. याला दोन बाबी कारणीभूत होत्या. एक म्हणजे आर्थिक रचना आणि विदेशी चलनाचा प्रचंड साठा. विदेशी चलनाच्या साठ्यात आज चीन जगातील सर्वांत शक्तिशाली देश आहे. चीनजवळ जगातल सर्वाधिक 3.12 खरब डॉलर विदेशी चलनाचा साठा आहे. जीडीपीच्या बाबतीत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इतकंच नाही तर विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चीनचा तिसरा क्रमांक लागतो. चीनच्या आर्थिक यशाचं मॉडेल दुसऱ्या महायुद्धानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत जी सुधारणा झाली ती बाजारावरील विश्वासामुळे झाली नाही. विदेशी गुंतवणूक कुठे आणि कशी वापरायची हे चीननं सर्वप्रथम ठरवलं. यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची अर्थात SEZची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दक्षिणेच्या तटावरील प्रांत निवडण्यात आले. 1978 ते 2016 दरम्यान चीनचा जीडीपी झपाट्यानं वाढला. याच काळात 70 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं आणि 38.5 कोटी लोकांचा समावेश मध्यम वर्गात झाला. चीनचा परकीय व्यापार 17,500 टक्क्यांनी वाढला आणि 2015मध्ये परकीय व्यापारात चीन जगाचा नेता म्हणून समोर आला. 1978मध्ये वर्षभरात चीननं जितका व्यापार केला होता तितका चीन आज 2 दिवसांत करतो. असं असलं तरी अमेरिकेसोबत चालत असलेल्या ट्रेड वॉरमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कारण युरोपियन युनियननंतर अमेरिका चीनचा सर्वांत मोठा पार्टनर आहे. आता जर युआनचं मूल्य 7 रुपये प्रति डॉलरच्या खाली घसरलं तर यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, असं विश्लेषकांना वाटतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 417, "source_item_id": "417", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4095, "clean_index": 257, "clean_language_index": "mar_Deva:validation:257"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) रामदास आठवले: 'अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार' अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्यचं आठवलेंनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. गायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केलीय. मात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. \"अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरू आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन 30 एकर जागा खरेदी करणार,\" असं रामदास आठवले यांनी सांगितलं. आनंद शिंदे यांनी यात राजकारण आणू नये, असंही आवाहन रामदास आठवेंनी केलंय. 2) रिलायन्स: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नफा 31 टक्क्यांनी वाढला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलाइन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्याचे आकडे जारी केले आहेत. पहिल्या तीन महिन्यात RIL ला एकूण महसूल 88 हजार 253 कोटी रुपये राहिला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय. कोविड-19 च्या संकटानंतर रिलाइन्स जिओ, रिटेल आणि ऑयव टू केमिकल व्यवसायाचे निकाल एनलिस्टच्या अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या काळात हा 10,104 कोटी रुपये होता. जिओचा नफा एप्रिल ते जून या तीन महिन्यात 2 हजार 520 कोटी रुपये असून पहिल्या तीन महिन्यांच्या ऑपरेशनमधून येणारा कंसॉलिडेटेड उत्पन्न 91,238 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी सामान्य परिस्थितीत हा 1,62,353 कोटी रुपये होता. 3) राहुल गांधींची माफी मागत खुशबू सुंदर यांचा शिक्षण धोरणाला पाठिंबा भारतातील नव्या शिक्षण धोरणाबाबत मतमतांतरं दिसून येत आहेत. विरोधकांमधील अनेकांनी या धोरणाच्या त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न केला असतानाच, काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी मात्र शिक्षण धोरणाला पाठिंबा दिलाय. लोकमतनं ही बातमी दिलीय. पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत असल्यानं खुशबू सुंदर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची माफीही मागितलीय. खुशबू सुंदर म्हणाल्या, \"नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो.\" शिक्षण धोरणाचं स्वागत करत असले, तरी भाजपमध्ये जाणार नाहीय, असंही त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय. 4) स्थलांतरिक मजुरांसाठी अभिनेता सोनू सूदकडून खास वेबसाईट सुरू स्वत:च्या वाढदिवसाचं निमित्त साधत अभिनेता सोनू सूद यांनी स्थलांतरित मजुरांच्या नोकरीसाठी खास वेबसाईट सुरू केली आहे. 'प्रवासी रोजगार डॉट कॉम' असं या वेबसाईटचं नाव आहे. नॅशनल हेरॉल्डनं ही बातमी दिलीय. 'नौकरी मिलना अब असान' अशी या वेबसाईटची टॅगलाईन असून, त्यावर टोल फ्री क्रमांक दिला गेलाय. शिवाय, मोबाईल नंबर देऊन लॉगइन करता येतं. त्यानंतर संबंधित नोकरी शोधता येते. बांधकाम, आरोग्य, लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कृषी, अन्न प्रक्रिया, कॉल सेंटर, वेल्डर्स, घरकाम, मोबाईल दुरुस्ती इत्यादी क्षेत्रातील नोकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. याआधी लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह देशाच्या विविध शहरात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवण्यासाठी सोनू सूद यांनी वाहनव्यवस्था केली होती. त्यावेळीही त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. 5) सुशांत सिंह आत्महत्या: अभिनेत्री अंकिता लोखंडेची बिहार पोलिसांकडून चौकशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री अंकिता लोखंडेची बिहार पोलिसांनी चौकशी केली. मुंबईत जवळपास तासभर ही चौकशी झाली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय. पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अंकितानं एकत्र काम केलं होतं. त्यानंतर पुढचे सहा वर्षे त्यांच्या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.) 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रेस्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) रामदास आठवले: 'अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार' अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्यचं आठवलेंनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. गायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केलीय. मात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. \"अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरू आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन 30 एकर जागा खरेदी करणार,\" असं रामदास आठवले यांनी सांगितलं. आनंद शिंदे यांनी यात राजकारण आणू नये, असंही आवाहन रामदास आठवेंनी केलंय. 2) रिलायन्स: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नफा 31 टक्क्यांनी वाढला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलाइन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्याचे आकडे जारी केले आहेत. पहिल्या तीन महिन्यात RIL ला एकूण महसूल 88 हजार 253 कोटी रुपये राहिला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय. कोविड-19 च्या संकटानंतर रिलाइन्स जिओ, रिटेल आणि ऑयव टू केमिकल व्यवसायाचे निकाल एनलिस्टच्या अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या काळात हा 10,104 कोटी रुपये होता. जिओचा नफा एप्रिल ते जून या तीन महिन्यात 2 हजार 520 कोटी रुपये असून पहिल्या तीन महिन्यांच्या ऑपरेशनमधून येणारा कंसॉलिडेटेड उत्पन्न 91,238 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी सामान्य परिस्थितीत हा 1,62,353 कोटी रुपये होता. 3) राहुल गांधींची माफी मागत खुशबू सुंदर यांचा शिक्षण धोरणाला पाठिंबा भारतातील नव्या शिक्षण धोरणाबाबत मतमतांतरं दिसून येत आहेत. विरोधकांमधील अनेकांनी या धोरणाच्या त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न केला असतानाच, काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी मात्र शिक्षण धोरणाला पाठिंबा दिलाय. लोकमतनं ही बातमी दिलीय. पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत असल्यानं खुशबू सुंदर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची माफीही मागितलीय. खुशबू सुंदर म्हणाल्या, \"नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो.\" शिक्षण धोरणाचं स्वागत करत असले, तरी भाजपमध्ये जाणार नाहीय, असंही त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय. 4) स्थलांतरिक मजुरांसाठी अभिनेता सोनू सूदकडून खास वेबसाईट सुरू स्वत:च्या वाढदिवसाचं निमित्त साधत अभिनेता सोनू सूद यांनी स्थलांतरित मजुरांच्या नोकरीसाठी खास वेबसाईट सुरू केली आहे. 'प्रवासी रोजगार डॉट कॉम' असं या वेबसाईटचं नाव आहे. नॅशनल हेरॉल्डनं ही बातमी दिलीय. 'नौकरी मिलना अब असान' अशी या वेबसाईटची टॅगलाईन असून, त्यावर टोल फ्री क्रमांक दिला गेलाय. शिवाय, मोबाईल नंबर देऊन लॉगइन करता येतं. त्यानंतर संबंधित नोकरी शोधता येते. बांधकाम, आरोग्य, लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कृषी, अन्न प्रक्रिया, कॉल सेंटर, वेल्डर्स, घरकाम, मोबाईल दुरुस्ती इत्यादी क्षेत्रातील नोकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. याआधी लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह देशाच्या विविध शहरात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवण्यासाठी सोनू सूद यांनी वाहनव्यवस्था केली होती. त्यावेळीही त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. 5) सुशांत सिंह आत्महत्या: अभिनेत्री अंकिता लोखंडेची बिहार पोलिसांकडून चौकशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री अंकिता लोखंडेची बिहार पोलिसांनी चौकशी केली. मुंबईत जवळपास तासभर ही चौकशी झाली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय. पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अंकितानं एकत्र काम केलं होतं. त्यानंतर पुढचे सहा वर्षे त्यांच्या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.) 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रेस्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 423, "source_item_id": "423", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3911, "clean_index": 258, "clean_language_index": "mar_Deva:validation:258"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nNew mid-market Model या कारची किंमत सोडून इतर कारच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढणार आहेत. कारच्या किंमती कमी ठेवण्यासाठी गेल्या काही काळात कंपनीने काही शोरुम्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यात आता बदल होत आहे. एक महिन्यापूर्वी टेस्लाच्या Model 3 कारची किंमत USD $35,000 पर्यंत कमी करण्यासाठी कंपनीनं काही स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आधी जितकी स्टोर्स बंद करायची होती त्यापैकी निम्मी स्टोर्स बंद होणार आहेत. पण नक्की किती स्टोर्स बंद होणार आहेत याविषयी कंपनीनं काही माहिती दिली नाही. गाड्यांचे स्टोर्स चालू ठेवण्यासाठी कारची किंमत 3 टक्क्यांनी वाढवावी लागणार आहे, असं टेस्ला कंपनीचे संस्थापक इलोन मस्क यांचं म्हणणं आहे. सध्या कंपनीची 378 स्टोर्स आणि सर्व्हिस सेंटर्स चालू आहेत पण त्यापैकी कोणती बंद होणार आहेत याबाबत काही माहिती दिली नाही. \"गेल्या 2 आठवड्यांपासून टेस्लाच्या प्रत्येक स्टोर्सचा अभ्यास केला जात आहे. आम्ही आधीपेक्षा कमी स्टोर्स बंद करत आहोत आणि त्यांचा आणखी काही महिने अभ्यास केला जाईल,\" असं कंपनीनं सांगितलं. टेस्ला कंपनीच्या Moder 3, Model S आणि X कार यांची किंमत वाढणार आहे. पण ग्राहक 18 मार्चपर्यंत जुन्या किंमतीतच ऑर्डर करू शकतात. टेस्ला कारची किंमत किती वाढणार? या कार गाड्या ऑनलाइनच विकल्या जाणार आहेत. तर स्टोर्समध्ये ग्राहकांनी ती ऑर्डर कशी करावी याबाबत माहिती दिली जाईल असं कंपनीनं म्हटलंय. ऑनलाइन कार विकत घेणं हे काही मिनिटांचं काम आहे, असा कंपनीचा दावा आहे. ऑनलाइन कार विकल्यानं कारची किंमत 6 टक्क्यांनी कमी करता येईल असं कंपनीनं सांगितलं आहे. 'कार आवडली नाही तर 7 दिवसांनी परत करा' स्टोरमध्ये टेस्ट ड्राइव्हची गरज टाळण्यासाठी कंपनीनं एक रिटर्न पॉलिसी राबवली आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कार मागवू शकता आणि आवडली नाही तर 7 दिवसात किंवा 1600 किमी प्रवासानंतर परत करू शकता. काही मोक्याच्या ठिकाणी बंद केलेले स्टोर्स परत चालू केली जाणार आहेत पण त्याठिकाणी कमी कर्मचारी असणार आहेत, असं कंपनीनं सांगितलं. ज्या ग्राहकांना ताबडतोब कार हवी आहे अशा लोकांसाठी काही कार गाड्या स्टोरमध्ये ठेवल्या जाणार आहेत. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच खर्चाची कपात करण्यात आली आहे. जानेवारी 45 हजार कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार कर्मचारी (7%) कमी करणार असल्याची घोषणा केली होती. टेस्लाची कार ग्राहकांना महागडी वाटत असल्याचं एलोन मस्क यांनी सांगितलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आधीच महाग असेलेल्या टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या किंमती आणखी वाढणार आहेत. कंपनीचे शो रुम्स चालू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nNew mid-market Model या कारची किंमत सोडून इतर कारच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढणार आहेत. कारच्या किंमती कमी ठेवण्यासाठी गेल्या काही काळात कंपनीने काही शोरुम्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यात आता बदल होत आहे. एक महिन्यापूर्वी टेस्लाच्या Model 3 कारची किंमत USD $35,000 पर्यंत कमी करण्यासाठी कंपनीनं काही स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आधी जितकी स्टोर्स बंद करायची होती त्यापैकी निम्मी स्टोर्स बंद होणार आहेत. पण नक्की किती स्टोर्स बंद होणार आहेत याविषयी कंपनीनं काही माहिती दिली नाही. गाड्यांचे स्टोर्स चालू ठेवण्यासाठी कारची किंमत 3 टक्क्यांनी वाढवावी लागणार आहे, असं टेस्ला कंपनीचे संस्थापक इलोन मस्क यांचं म्हणणं आहे. सध्या कंपनीची 378 स्टोर्स आणि सर्व्हिस सेंटर्स चालू आहेत पण त्यापैकी कोणती बंद होणार आहेत याबाबत काही माहिती दिली नाही. \"गेल्या 2 आठवड्यांपासून टेस्लाच्या प्रत्येक स्टोर्सचा अभ्यास केला जात आहे. आम्ही आधीपेक्षा कमी स्टोर्स बंद करत आहोत आणि त्यांचा आणखी काही महिने अभ्यास केला जाईल,\" असं कंपनीनं सांगितलं. टेस्ला कंपनीच्या Moder 3, Model S आणि X कार यांची किंमत वाढणार आहे. पण ग्राहक 18 मार्चपर्यंत जुन्या किंमतीतच ऑर्डर करू शकतात. टेस्ला कारची किंमत किती वाढणार? या कार गाड्या ऑनलाइनच विकल्या जाणार आहेत. तर स्टोर्समध्ये ग्राहकांनी ती ऑर्डर कशी करावी याबाबत माहिती दिली जाईल असं कंपनीनं म्हटलंय. ऑनलाइन कार विकत घेणं हे काही मिनिटांचं काम आहे, असा कंपनीचा दावा आहे. ऑनलाइन कार विकल्यानं कारची किंमत 6 टक्क्यांनी कमी करता येईल असं कंपनीनं सांगितलं आहे. 'कार आवडली नाही तर 7 दिवसांनी परत करा' स्टोरमध्ये टेस्ट ड्राइव्हची गरज टाळण्यासाठी कंपनीनं एक रिटर्न पॉलिसी राबवली आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कार मागवू शकता आणि आवडली नाही तर 7 दिवसात किंवा 1600 किमी प्रवासानंतर परत करू शकता. काही मोक्याच्या ठिकाणी बंद केलेले स्टोर्स परत चालू केली जाणार आहेत पण त्याठिकाणी कमी कर्मचारी असणार आहेत, असं कंपनीनं सांगितलं. ज्या ग्राहकांना ताबडतोब कार हवी आहे अशा लोकांसाठी काही कार गाड्या स्टोरमध्ये ठेवल्या जाणार आहेत. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच खर्चाची कपात करण्यात आली आहे. जानेवारी 45 हजार कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार कर्मचारी (7%) कमी करणार असल्याची घोषणा केली होती. टेस्लाची कार ग्राहकांना महागडी वाटत असल्याचं एलोन मस्क यांनी सांगितलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 424, "source_item_id": "424", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2175, "clean_index": 259, "clean_language_index": "mar_Deva:validation:259"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकर्नाटक सरकारतर्फे टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या निर्णयावर अनंत कुमार हेगडे यांनी टीका केली आहे. टीपू सुलतान हा एक 'निर्घृण हत्यारा' आणि 'बलात्कारी' होता. असं त्यांनी म्हटलं आहे. या आधीही असेच वाद झाले आहेत. टीपू सुलतान हा एक धाडसी शासक होता, ज्याने 18व्या शतकात ब्रिटिश वसाहतवाद्यांशी दोन हात केले होते. त्याची प्रतिमा एक धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता अशी आहे, असं काहींचं म्हणणं आहे. पण आता काही लोक असा आरोप करत आहेत की टीपू सुलतानच्या काराकिर्दीत जवळजवळ 800 मंदिरं पाडण्यात आली होती. दरवर्षीचा वाद सध्या टीपू सुलतान जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार टोलेबाजी सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टीपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कर्नाटक विधानसभेला 60 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमीत्तानं विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात ते बोलत होते. \"ब्रिटीशांशी लढताना टीपू सुलतान यांना वीरमरण आले. 'म्हैसूर रॉकेट्स' विकसित करून त्याचा युद्धात वापरही केला. हेच तंत्र पुढे युरोपीय लोकांनी आधुनिकरित्या विकसीत केले,\" ते म्हणाले. टीपू सुलतानशी निगडीत इतिहासातल्या खास गोष्टी? हिऱ्यांची तलवार 2015 मध्ये टीपू सुलतानच्या हिरेजडित तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला. ही तलवार 21 कोटी रुपयांना विकली गेली. टीपू सुलतानची तलवार या तलवारीवरच्या मुठीवर टीपू सुलतानच्या शासनाचं बोधचिन्ह असलेला हिऱ्यांचा वाघ आहे. 'राम' नावाची अंगठी टीपू सुलतानकडे 'राम' नावाची अंगठी होती. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने टीपूच्या मृतदेहातून ही अंगठी काढून घेतली होती, असं सांगितलं जातं. 2014 मध्ये 'क्रिस्टीझ लिलावघरा'ने या अंगठीचा लिलाव केला. 'क्रिस्टीझ'च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरुन ती अंगठी 41 ग्रॅम वजनाची होती. टीपूंचे रॉकेट लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये टीपू सुलतान यांनी विकसीत केलेली काही रॉकेटं ठेवली आहेत. 18व्या शतकात ब्रिटीश ते लंडनला घेऊन गेले होते. ही रॉकेटं दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या रॉकेट बाँब पेक्षा थोडीशी मोठी आहेत. माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'अग्निपंख' पुस्तकात लिहीलं आहे की त्यांनी नासा सेंटरमध्ये टिपूंच्या रॉकेटची चित्र बघितली होती. टीपू आणि त्यांचे वडील हैदर अली यांनी दक्षिण भारतातील युद्धात रॉकेटचा वापर केला होता. या रॉकेटची युद्धात फारशी मदत झाली नाही, पण शत्रूंच्या टापूत भितीचं वातावरण मात्र याने निर्माण केलं होतं. टीपूंची तोफ 2010 साली टीपू सुलतानच्या शस्त्रागाराचा लिलाव झाला. यामध्ये त्यांच्या तलवारी, बंदुकांसह एका दुर्मीळ तोफेचा पण लिलाव झाला. तोफेची लांबी अडीच मीटर पेक्षा जास्त होती. त्यावेळी या तोफेचा निर्धारीत किंमतीपेक्षा तीनपट, म्हणजे तब्बल 3 लाख पाउंडहून अधिक मध्ये लिलाव झाला. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "'टायगर ऑफ म्हैसूर' म्हणून ओळख असणाऱ्या टीपू सुलतान यांच्या जयंतीच्या वेळी दर वर्षी राजकीय वाद होत असतात. यंदाही केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी परत या वादाला तोंड फोडलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकर्नाटक सरकारतर्फे टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या निर्णयावर अनंत कुमार हेगडे यांनी टीका केली आहे. टीपू सुलतान हा एक 'निर्घृण हत्यारा' आणि 'बलात्कारी' होता. असं त्यांनी म्हटलं आहे. या आधीही असेच वाद झाले आहेत. टीपू सुलतान हा एक धाडसी शासक होता, ज्याने 18व्या शतकात ब्रिटिश वसाहतवाद्यांशी दोन हात केले होते. त्याची प्रतिमा एक धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता अशी आहे, असं काहींचं म्हणणं आहे. पण आता काही लोक असा आरोप करत आहेत की टीपू सुलतानच्या काराकिर्दीत जवळजवळ 800 मंदिरं पाडण्यात आली होती. दरवर्षीचा वाद सध्या टीपू सुलतान जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार टोलेबाजी सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टीपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कर्नाटक विधानसभेला 60 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमीत्तानं विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात ते बोलत होते. \"ब्रिटीशांशी लढताना टीपू सुलतान यांना वीरमरण आले. 'म्हैसूर रॉकेट्स' विकसित करून त्याचा युद्धात वापरही केला. हेच तंत्र पुढे युरोपीय लोकांनी आधुनिकरित्या विकसीत केले,\" ते म्हणाले. टीपू सुलतानशी निगडीत इतिहासातल्या खास गोष्टी? हिऱ्यांची तलवार 2015 मध्ये टीपू सुलतानच्या हिरेजडित तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला. ही तलवार 21 कोटी रुपयांना विकली गेली. टीपू सुलतानची तलवार या तलवारीवरच्या मुठीवर टीपू सुलतानच्या शासनाचं बोधचिन्ह असलेला हिऱ्यांचा वाघ आहे. 'राम' नावाची अंगठी टीपू सुलतानकडे 'राम' नावाची अंगठी होती. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने टीपूच्या मृतदेहातून ही अंगठी काढून घेतली होती, असं सांगितलं जातं. 2014 मध्ये 'क्रिस्टीझ लिलावघरा'ने या अंगठीचा लिलाव केला. 'क्रिस्टीझ'च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरुन ती अंगठी 41 ग्रॅम वजनाची होती. टीपूंचे रॉकेट लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये टीपू सुलतान यांनी विकसीत केलेली काही रॉकेटं ठेवली आहेत. 18व्या शतकात ब्रिटीश ते लंडनला घेऊन गेले होते. ही रॉकेटं दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या रॉकेट बाँब पेक्षा थोडीशी मोठी आहेत. माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'अग्निपंख' पुस्तकात लिहीलं आहे की त्यांनी नासा सेंटरमध्ये टिपूंच्या रॉकेटची चित्र बघितली होती. टीपू आणि त्यांचे वडील हैदर अली यांनी दक्षिण भारतातील युद्धात रॉकेटचा वापर केला होता. या रॉकेटची युद्धात फारशी मदत झाली नाही, पण शत्रूंच्या टापूत भितीचं वातावरण मात्र याने निर्माण केलं होतं. टीपूंची तोफ 2010 साली टीपू सुलतानच्या शस्त्रागाराचा लिलाव झाला. यामध्ये त्यांच्या तलवारी, बंदुकांसह एका दुर्मीळ तोफेचा पण लिलाव झाला. तोफेची लांबी अडीच मीटर पेक्षा जास्त होती. त्यावेळी या तोफेचा निर्धारीत किंमतीपेक्षा तीनपट, म्हणजे तब्बल 3 लाख पाउंडहून अधिक मध्ये लिलाव झाला. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 425, "source_item_id": "425", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2582, "clean_index": 260, "clean_language_index": "mar_Deva:validation:260"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराजकुमारी माको आणि त्यांचा मित्र 2012 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. राजा अखितो यांची 26 वर्षीय नात माको यांचा विवाह, खाजगी कंपनीत काम करणाऱ्या के कोम्युरो यांच्याशी नोव्हेंबरमध्ये होणार होता. लग्नाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत, हा विवाह पुढे ढकल्याचं या दोघांनी जाहीर केल्याचं वृत जीजी प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. राजे अखितो हे पुढच्या वर्षी पदत्याग करणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर राजघराण्याचं वेळापत्रक व्यग्र आहे. \"आमच्या लग्नासाठी ज्यांनी मदत केली त्यांना या निर्णयामुळे जो त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागते,\" असं माको यांनी म्हटल्याचं AFP या वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं आहे. कोम्युरो यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्यांना राजकन्येचा किताब गमवावा लागेल. राजे अखितो यांचा पदत्याग आणि युवराजांचा राज्याभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांचा लग्न करण्याचा विचार असल्याचं राजघराण्याच्या प्रवकत्यानं सांगितलं. एका मासिकानं कोम्युरो यांच्या घरी कथित आर्थिक अडचण असल्याचं वृत्त दिलं होतं. त्याच्याशी या घोषणेचा काही संबंध नसल्याचं राजघराण्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्याचं जीजी या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. 200 वर्षांच्या इतिहासात, सिंहासनावरून पायउतार होणारे राजे अखितो (वय 84) पहिलेच सम्राट आहेत. ते एप्रिल 2019 मध्ये पदत्याग करणार आहेत. त्यांच्यानंतर, अखितो यांचा मोठा मुलगा 57 वर्षीय युवराज नारुहितो हे राजेपदावर येतील. जपानचं राजघराणं हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "जपानच्या राजकन्या माको यांनी के कोम्युरो यांच्याशी होणारा विवाह 2020 पर्यंत पुढे ढकलल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराजकुमारी माको आणि त्यांचा मित्र 2012 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. राजा अखितो यांची 26 वर्षीय नात माको यांचा विवाह, खाजगी कंपनीत काम करणाऱ्या के कोम्युरो यांच्याशी नोव्हेंबरमध्ये होणार होता. लग्नाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत, हा विवाह पुढे ढकल्याचं या दोघांनी जाहीर केल्याचं वृत जीजी प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. राजे अखितो हे पुढच्या वर्षी पदत्याग करणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर राजघराण्याचं वेळापत्रक व्यग्र आहे. \"आमच्या लग्नासाठी ज्यांनी मदत केली त्यांना या निर्णयामुळे जो त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागते,\" असं माको यांनी म्हटल्याचं AFP या वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं आहे. कोम्युरो यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्यांना राजकन्येचा किताब गमवावा लागेल. राजे अखितो यांचा पदत्याग आणि युवराजांचा राज्याभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांचा लग्न करण्याचा विचार असल्याचं राजघराण्याच्या प्रवकत्यानं सांगितलं. एका मासिकानं कोम्युरो यांच्या घरी कथित आर्थिक अडचण असल्याचं वृत्त दिलं होतं. त्याच्याशी या घोषणेचा काही संबंध नसल्याचं राजघराण्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्याचं जीजी या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. 200 वर्षांच्या इतिहासात, सिंहासनावरून पायउतार होणारे राजे अखितो (वय 84) पहिलेच सम्राट आहेत. ते एप्रिल 2019 मध्ये पदत्याग करणार आहेत. त्यांच्यानंतर, अखितो यांचा मोठा मुलगा 57 वर्षीय युवराज नारुहितो हे राजेपदावर येतील. जपानचं राजघराणं हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 428, "source_item_id": "428", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1494, "clean_index": 261, "clean_language_index": "mar_Deva:validation:261"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउद्धव ठाकरेंसह मोदी 1. मोदी विदर्भातही समुद्र आणतील, उद्धव ठाकरे यांचा टोला नाणार प्रकल्पावरून वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरेंनी हा प्रकल्प नाणारमध्ये होऊ देणार नसल्याचा पुनरोच्चार केला. \"विदर्भ विकासाच्या केवळ गप्पा मारण्याऐवजी भाजपने हा प्रकल्प विदर्भात आणावा,\" असं शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. \"या प्रकल्पाला समुद्राची गरज आहे, असं वाटत असेल तर भाजपनं पंतप्रधान मोदींच्या कानावर ही बाब घालावी. ते विदर्भातही समुद्र आणतील,\" असा टोला त्यांनी नागपुरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत लगावला. \"आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो\", अशी कोपरखळी त्यांनी मारल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे. 2. लग्न न करता सज्ञान जोडपं एकत्र राहू शकतं - सुप्रीम कोर्ट \"सज्ञान जोडप्यानं लग्न न करता एकत्र राहण्यात काही गैर नाही,\" असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युगुलांना दिलासा मिळाला आहे, असं वृत्त आउटलुकनं दिलं आहे. 'जोडीदाराच्या खांद्यावर विसावणारी आणि हातात हात घालून चालणारी जोडपी पाहिली की मला असूया वाटायची.' लिव्ह-इन रिलेशनशिपला कायद्याच्या दृष्टीने मान्यता आहे, असं सूतोवाच सुप्रीम कोर्टानं केलं. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार संरक्षण देखील आहे, असं कोर्टानं यावेळी नमूद केलं. एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण मांडलं आहे. 3. 'मुधोळ' कुत्र्यांकडून काँग्रेसनं राष्ट्रभक्ती शिकावी - मोदी \"राष्ट्रवादाचं नाव काढलं की शिसारी येणाऱ्या काँग्रेसनं मुधोळ कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी,\" असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये प्रचारसभेत केलं, असल्याचं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे. बागलकोटच्या जमखंडीमध्ये एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. \"ज्या लोकांना देशभक्ती आवडत नाही, त्यांनी ती आपल्या पूर्वजांकडून शिकली नाही तरी चालेल किंवा महात्मा गांधींकडून शिकली नाही, तरी चालेल पण मुधोळच्या कुत्र्यांकडून शिकावी,\" असं ते म्हणाले. 'मुधोळ हाऊंड' नावाची कुत्र्यांची एक प्रजात आहे. मुधोळ हाउंड लष्करात आणि पोलीस दलात सेवेसाठी घेतले जातात. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावावरून कुत्र्यांना मुधोळ हाऊंड असं नाव पडलं आहे. 4. 'कठुआ बलात्कार प्रकरणात CBI चौकशीची काय आवश्यकता?' कठुआ बलात्कार प्रकरणाची चौकशी CBI कडून व्हावी, अशी मागणी आरोपींच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यावर या प्रकरणात CBI चौकशीची आवश्यकता नाही, असं जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. \"गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्यांच्यावर संशय घेणं, हे घृणास्पद आहे,\" असं मुफ्ती यांनी म्हटल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. \"जर तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवणार नाही तर मग कुणावर ठेवणार?\" असा सवाल त्यांनी केला आहे. 5. जम्मू काश्मीरमध्ये पाच हिजबुलचे पाच सदस्य ठार भारतीय लष्कर आणि हिजबुलच्या जहालवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण पाच जहालवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सद्दाम पद्दार ठार झाला आहे. हिजबुलमध्ये सामील झालेला काश्मीर विद्यापीठाचा माजी प्राध्यापक मोहम्मद रफी भट देखील या हल्ल्यात ठार झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. \"शोपियानच्या जैनापुरा भागात बुडीगाम गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. सूचना मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेरलं आणि शोध मोहीम सुरू करून कारवाई केली,\" असं सैन्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउद्धव ठाकरेंसह मोदी 1. मोदी विदर्भातही समुद्र आणतील, उद्धव ठाकरे यांचा टोला नाणार प्रकल्पावरून वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरेंनी हा प्रकल्प नाणारमध्ये होऊ देणार नसल्याचा पुनरोच्चार केला. \"विदर्भ विकासाच्या केवळ गप्पा मारण्याऐवजी भाजपने हा प्रकल्प विदर्भात आणावा,\" असं शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. \"या प्रकल्पाला समुद्राची गरज आहे, असं वाटत असेल तर भाजपनं पंतप्रधान मोदींच्या कानावर ही बाब घालावी. ते विदर्भातही समुद्र आणतील,\" असा टोला त्यांनी नागपुरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत लगावला. \"आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो\", अशी कोपरखळी त्यांनी मारल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे. 2. लग्न न करता सज्ञान जोडपं एकत्र राहू शकतं - सुप्रीम कोर्ट \"सज्ञान जोडप्यानं लग्न न करता एकत्र राहण्यात काही गैर नाही,\" असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युगुलांना दिलासा मिळाला आहे, असं वृत्त आउटलुकनं दिलं आहे. 'जोडीदाराच्या खांद्यावर विसावणारी आणि हातात हात घालून चालणारी जोडपी पाहिली की मला असूया वाटायची.' लिव्ह-इन रिलेशनशिपला कायद्याच्या दृष्टीने मान्यता आहे, असं सूतोवाच सुप्रीम कोर्टानं केलं. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार संरक्षण देखील आहे, असं कोर्टानं यावेळी नमूद केलं. एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण मांडलं आहे. 3. 'मुधोळ' कुत्र्यांकडून काँग्रेसनं राष्ट्रभक्ती शिकावी - मोदी \"राष्ट्रवादाचं नाव काढलं की शिसारी येणाऱ्या काँग्रेसनं मुधोळ कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी,\" असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये प्रचारसभेत केलं, असल्याचं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे. बागलकोटच्या जमखंडीमध्ये एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. \"ज्या लोकांना देशभक्ती आवडत नाही, त्यांनी ती आपल्या पूर्वजांकडून शिकली नाही तरी चालेल किंवा महात्मा गांधींकडून शिकली नाही, तरी चालेल पण मुधोळच्या कुत्र्यांकडून शिकावी,\" असं ते म्हणाले. 'मुधोळ हाऊंड' नावाची कुत्र्यांची एक प्रजात आहे. मुधोळ हाउंड लष्करात आणि पोलीस दलात सेवेसाठी घेतले जातात. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावावरून कुत्र्यांना मुधोळ हाऊंड असं नाव पडलं आहे. 4. 'कठुआ बलात्कार प्रकरणात CBI चौकशीची काय आवश्यकता?' कठुआ बलात्कार प्रकरणाची चौकशी CBI कडून व्हावी, अशी मागणी आरोपींच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यावर या प्रकरणात CBI चौकशीची आवश्यकता नाही, असं जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. \"गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्यांच्यावर संशय घेणं, हे घृणास्पद आहे,\" असं मुफ्ती यांनी म्हटल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. \"जर तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवणार नाही तर मग कुणावर ठेवणार?\" असा सवाल त्यांनी केला आहे. 5. जम्मू काश्मीरमध्ये पाच हिजबुलचे पाच सदस्य ठार भारतीय लष्कर आणि हिजबुलच्या जहालवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण पाच जहालवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सद्दाम पद्दार ठार झाला आहे. हिजबुलमध्ये सामील झालेला काश्मीर विद्यापीठाचा माजी प्राध्यापक मोहम्मद रफी भट देखील या हल्ल्यात ठार झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. \"शोपियानच्या जैनापुरा भागात बुडीगाम गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. सूचना मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेरलं आणि शोध मोहीम सुरू करून कारवाई केली,\" असं सैन्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 429, "source_item_id": "429", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3128, "clean_index": 262, "clean_language_index": "mar_Deva:validation:262"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकुणी किती चांगल्या प्रकारे अभिनय केला याच्या गप्पा सोशल मीडियावर रंगतात. यातून अनेक टिकटॉक सेलेब्रिटीही निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आजवर फक्त मनोरंजनासाठीच टिकटॉकचा उपयोग करण्यात आला होता. पण, तामिळनाडूमधल्या एका महिलेला टिकटॉकचा उपयोग वेगळ्याच प्रकारे झाला. त्या महिलेला सोडून गेलेला नवरा तिला तीन वर्षांनंतर टीकटॉकवर सापडला. तामिळनाडूमधल्या विलुप्पूरम जिल्ह्यात राहणारी एक महिला रेखा (बदललेलं नाव) हिचा पती सुरेश तिला 2016 पासून सोडून गेला होता. सुरेश बेपत्ता झाल्यानंतर रेखाने जवळच्या पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. काही दिवसांपूर्वी रेखाच्या एका नातेवाईकाने टिकटॉक व्हीडिओमध्ये सुरेशला पाहिलं. या व्हीडिओत तो एका तृतीयपंथीयासोबत होता. रेखाला ही बाब कळताच तिने याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या संघटनेशी संपर्क साधून व्हीडिओतील तृतीयपंथीयाची ओळख पटवली. त्या दोघांचा माग काढून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला राहत असलेल्या विलुप्पूरमपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या होसूरमध्ये सुरेश राहत होता. व्हीडिओतील तृतीयपंथीयासोबत तो रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली. सुरेश सापडल्यानंतर त्याची आणि महिलेची भेट घडवण्यात आली. दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं. आता दोघंही पुन्हा एकत्र नांदत असल्याचं पोलिसांनी कळवलं. टिकटॉक अॅपमध्ये यूझर्स व्हीडिओ तयार करून शेअर करू शकतात. भारतात हे अॅप विशेष लोकप्रिय ठरलं आहे. सध्या देशात १२ कोटींहून जास्त टिकटॉक वापरकर्ते आहेत. पण अनेकवेळा त्याच्यातील कंटेंटच्या दर्जाबाबत टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. टिकटॉकवर अश्लील कंटेंट असल्याच्या मुद्द्यावरून एप्रिल महिन्यात तामिळनाडू उच्च न्यायालयाने अप स्टोअरवरून टिकटॉक हटवण्याचे आदेश दिले होते. पण एका आठवड्यानंतर टिकटॉकवरची बंदी हटवण्यात आली होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक या अॅपची सर्वत्र चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. नेटिझन्स टिकटॉकवर वेगवेगळ्या गाण्यांवर आणि फिल्मी संवादांवर डबस्मॅश व्हीडिओ तयार करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करतात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकुणी किती चांगल्या प्रकारे अभिनय केला याच्या गप्पा सोशल मीडियावर रंगतात. यातून अनेक टिकटॉक सेलेब्रिटीही निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आजवर फक्त मनोरंजनासाठीच टिकटॉकचा उपयोग करण्यात आला होता. पण, तामिळनाडूमधल्या एका महिलेला टिकटॉकचा उपयोग वेगळ्याच प्रकारे झाला. त्या महिलेला सोडून गेलेला नवरा तिला तीन वर्षांनंतर टीकटॉकवर सापडला. तामिळनाडूमधल्या विलुप्पूरम जिल्ह्यात राहणारी एक महिला रेखा (बदललेलं नाव) हिचा पती सुरेश तिला 2016 पासून सोडून गेला होता. सुरेश बेपत्ता झाल्यानंतर रेखाने जवळच्या पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. काही दिवसांपूर्वी रेखाच्या एका नातेवाईकाने टिकटॉक व्हीडिओमध्ये सुरेशला पाहिलं. या व्हीडिओत तो एका तृतीयपंथीयासोबत होता. रेखाला ही बाब कळताच तिने याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या संघटनेशी संपर्क साधून व्हीडिओतील तृतीयपंथीयाची ओळख पटवली. त्या दोघांचा माग काढून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला राहत असलेल्या विलुप्पूरमपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या होसूरमध्ये सुरेश राहत होता. व्हीडिओतील तृतीयपंथीयासोबत तो रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली. सुरेश सापडल्यानंतर त्याची आणि महिलेची भेट घडवण्यात आली. दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं. आता दोघंही पुन्हा एकत्र नांदत असल्याचं पोलिसांनी कळवलं. टिकटॉक अॅपमध्ये यूझर्स व्हीडिओ तयार करून शेअर करू शकतात. भारतात हे अॅप विशेष लोकप्रिय ठरलं आहे. सध्या देशात १२ कोटींहून जास्त टिकटॉक वापरकर्ते आहेत. पण अनेकवेळा त्याच्यातील कंटेंटच्या दर्जाबाबत टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. टिकटॉकवर अश्लील कंटेंट असल्याच्या मुद्द्यावरून एप्रिल महिन्यात तामिळनाडू उच्च न्यायालयाने अप स्टोअरवरून टिकटॉक हटवण्याचे आदेश दिले होते. पण एका आठवड्यानंतर टिकटॉकवरची बंदी हटवण्यात आली होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 430, "source_item_id": "430", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2064, "clean_index": 263, "clean_language_index": "mar_Deva:validation:263"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया उपचारांमध्ये लिंबू, काळी मिरी सारख्या वस्तूंची चर्चा करण्यात येते. मात्र कोरोनाबाबत केले जाणारे दावे वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरले नाहीत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी वाफ घ्यावी असंही अनेक ठिकाणी सुचवलं जातं, तसंच कोरोनाच्या विषाणूवर या वाफेचा परिणाम होतो असा दावा काही लोकांनी केला आहे. हा दावा खरंच उपयोगी आहे का याची चर्चा येथे करणार आहोत. तामिळनाडूमध्ये भाजपाच्या आमदार वनती श्रीनिवासन यांनी कोइमतूरमध्ये वाफ घेण्यासाठी केंद्राची स्थापना केली तसेच एक चालतं फिरतं वाफ केंद्रही सुरू केलं. रेल्वे संरक्षण दलानंही चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर असं केंद्र प्रवाशांसाठी सुरू केलंय. मात्र तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमणियन यांनी वाफ घेण्याची पद्धत गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वापरू नये, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलंय. \"काही लोक सार्वजनिक ठिकाणी वाफ घेत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले आहेत. डॉक्टरांच्या मते त्यामुळे फुप्फुसाला इजा होऊ शकते. लोकांनी अशा कोणत्याही मार्गाचा वापर करू नये. असं केल्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीद्वारे 400 जणांना संसर्ग होऊ शकतो\", असं मत सुब्रमणियन यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, \"जर संसर्ग झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाफ घेतली तर त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच त्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे.\" मात्र तामिळनाडूमधील मंत्र्यांमध्ये याबाबत वेगवेगळी मतं असल्याचं दिसून येतं. तामिळनाडूतील माध्यमांच्या संपादकांबरोबर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दोन दिवसांपूर्वी एक बैठक घेतली. त्यात टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून 'स्टीमर वापरा, कोरोना पळवा' अशा घोषणांचा प्रसार करण्यास सुचवले अशी टीका काही वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियातून झाली. वाफ घेण्यानं खरंच फायदा होतो का? वाफ घेण्यामुळे खरंच कोरोना विरोधात लढण्यासाठी फायदा होतो का? हा प्रश्न बीबीसी तमिळने पल्मोनोलॉजिस्ट शबरीनाथ रवीचंद्रन यांना विचारला. ते म्हणाले, \"वाफ किंवा औषधी वाफ घेतल्यामुळे कोरोना विषाणू मरतो ही पसरवली जाणारी बातमी पूर्णतः चुकीची आहे.\" वाफ घेतल्यामुळे मग नक्की काय फायदा होतो असं विचारताच ते म्हणाले की, वाफ घेण्याचा फायदा होतो. पण त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्तीने कोरोना नसलेल्या लोकांजवळ वाफ घेतल्यास इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीने एखाद्या बंद खोलीत जाऊन एकट्याने वाफ घ्यावी. वाफ घेण्याने काही तोटा होतो का? तसेच साधी सर्दी झालेली असताना वाफ कशी घ्यावी या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. शबरीनाथ म्हणाले, \"वाफेमुळे सर्दीची तीव्रता थोडी कमी होते. मात्र अधिक प्रमाणात वाफ घेतल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जर एका दिवसात दोनपेक्षा जास्तवेळा वाफ घेतली तर नाकामध्ये दाह होतो तसेच श्वसनमार्गाला सूजही येऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही पाण्यात बाम किंवा निलगिरी तेल न घालता वाफ घेतली पाहिजे.\" अभ्यास आणि निरीक्षणं काय सांगतात? अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन तसेच जागतिक आरोग्य संघटनेने वाफेला कोरोनावरील उपचार म्हणून घोषित केलेले नाही, असं रॉयटर्सही वृत्तसंस्था सांगते. स्पॅनिश चिल्ड्रन मेडिकल असोसिएशनने कोरोना विषाणूविरोधात वाफेचा उपचार म्हणून वापर करणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. साधी सर्दी किंवा श्वसनासंदर्भातील आजारांवर वाफ घेणं एक उपचार समजला जातो, त्या उपचाराचा कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपयोग झाल्याचं कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, असं 'लॅन्सेट' या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियतकालिकानं म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या विविध शोध निबंधांतील माहितीनुसार, 'वाफेमुळे कफ सुटतो, सूज कमी होते आणि विषाणूचा प्रसार कमी होतो याला अद्याप पुरेसा पुरावा मिळालेला नाही.' त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध न झालेल्या कोणत्याही गोष्टींचा प्रसार सरकारतर्फे केला जाऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. लोकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा साथीच्या काळात माहितीवर विश्वास ठेवून स्वतःच उपचार सुरू करू नयेत असंही हे तज्ज्ञ सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "गेल्या वर्षभरापासून कोरोना संपूर्ण जगभरात पसरल्याचं आपल्याला दिसतं. अनेक देशांमध्ये कोरोनाची लस, औषधं, घरगुती उपचार यावर चर्चा सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया उपचारांमध्ये लिंबू, काळी मिरी सारख्या वस्तूंची चर्चा करण्यात येते. मात्र कोरोनाबाबत केले जाणारे दावे वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरले नाहीत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी वाफ घ्यावी असंही अनेक ठिकाणी सुचवलं जातं, तसंच कोरोनाच्या विषाणूवर या वाफेचा परिणाम होतो असा दावा काही लोकांनी केला आहे. हा दावा खरंच उपयोगी आहे का याची चर्चा येथे करणार आहोत. तामिळनाडूमध्ये भाजपाच्या आमदार वनती श्रीनिवासन यांनी कोइमतूरमध्ये वाफ घेण्यासाठी केंद्राची स्थापना केली तसेच एक चालतं फिरतं वाफ केंद्रही सुरू केलं. रेल्वे संरक्षण दलानंही चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर असं केंद्र प्रवाशांसाठी सुरू केलंय. मात्र तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमणियन यांनी वाफ घेण्याची पद्धत गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वापरू नये, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलंय. \"काही लोक सार्वजनिक ठिकाणी वाफ घेत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले आहेत. डॉक्टरांच्या मते त्यामुळे फुप्फुसाला इजा होऊ शकते. लोकांनी अशा कोणत्याही मार्गाचा वापर करू नये. असं केल्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीद्वारे 400 जणांना संसर्ग होऊ शकतो\", असं मत सुब्रमणियन यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, \"जर संसर्ग झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाफ घेतली तर त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच त्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे.\" मात्र तामिळनाडूमधील मंत्र्यांमध्ये याबाबत वेगवेगळी मतं असल्याचं दिसून येतं. तामिळनाडूतील माध्यमांच्या संपादकांबरोबर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दोन दिवसांपूर्वी एक बैठक घेतली. त्यात टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून 'स्टीमर वापरा, कोरोना पळवा' अशा घोषणांचा प्रसार करण्यास सुचवले अशी टीका काही वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियातून झाली. वाफ घेण्यानं खरंच फायदा होतो का? वाफ घेण्यामुळे खरंच कोरोना विरोधात लढण्यासाठी फायदा होतो का? हा प्रश्न बीबीसी तमिळने पल्मोनोलॉजिस्ट शबरीनाथ रवीचंद्रन यांना विचारला. ते म्हणाले, \"वाफ किंवा औषधी वाफ घेतल्यामुळे कोरोना विषाणू मरतो ही पसरवली जाणारी बातमी पूर्णतः चुकीची आहे.\" वाफ घेतल्यामुळे मग नक्की काय फायदा होतो असं विचारताच ते म्हणाले की, वाफ घेण्याचा फायदा होतो. पण त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्तीने कोरोना नसलेल्या लोकांजवळ वाफ घेतल्यास इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीने एखाद्या बंद खोलीत जाऊन एकट्याने वाफ घ्यावी. वाफ घेण्याने काही तोटा होतो का? तसेच साधी सर्दी झालेली असताना वाफ कशी घ्यावी या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. शबरीनाथ म्हणाले, \"वाफेमुळे सर्दीची तीव्रता थोडी कमी होते. मात्र अधिक प्रमाणात वाफ घेतल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जर एका दिवसात दोनपेक्षा जास्तवेळा वाफ घेतली तर नाकामध्ये दाह होतो तसेच श्वसनमार्गाला सूजही येऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही पाण्यात बाम किंवा निलगिरी तेल न घालता वाफ घेतली पाहिजे.\" अभ्यास आणि निरीक्षणं काय सांगतात? अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन तसेच जागतिक आरोग्य संघटनेने वाफेला कोरोनावरील उपचार म्हणून घोषित केलेले नाही, असं रॉयटर्सही वृत्तसंस्था सांगते. स्पॅनिश चिल्ड्रन मेडिकल असोसिएशनने कोरोना विषाणूविरोधात वाफेचा उपचार म्हणून वापर करणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. साधी सर्दी किंवा श्वसनासंदर्भातील आजारांवर वाफ घेणं एक उपचार समजला जातो, त्या उपचाराचा कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपयोग झाल्याचं कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, असं 'लॅन्सेट' या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियतकालिकानं म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या विविध शोध निबंधांतील माहितीनुसार, 'वाफेमुळे कफ सुटतो, सूज कमी होते आणि विषाणूचा प्रसार कमी होतो याला अद्याप पुरेसा पुरावा मिळालेला नाही.' त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध न झालेल्या कोणत्याही गोष्टींचा प्रसार सरकारतर्फे केला जाऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. लोकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा साथीच्या काळात माहितीवर विश्वास ठेवून स्वतःच उपचार सुरू करू नयेत असंही हे तज्ज्ञ सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 433, "source_item_id": "433", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3809, "clean_index": 264, "clean_language_index": "mar_Deva:validation:264"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुरक्षा रक्षकांसोबत जवळपास तासभर झालेल्या चकमकीनंतर या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काबूल विद्यापीठाच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात अंधाधूंद गोळीबार केला. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला थांबवण्यात यश आलं असून गोळीबार करणाऱ्या तीन अज्ञात बंदूकधाऱ्यांना ठार मारण्यात आलं आहे. हा हल्ला सरकारी अधिकारी काबूल विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी येण्याच्या वेळेस करण्यात आला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्व विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. ज्यात 10 महिलांचा समावेश असल्याचं काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनांनी अफगाणिस्तानमध्ये अनेक शिक्षण संस्थांना टार्गेट केलं आहे. गेल्याच महिन्यात ट्युनिशिअन सेंटरच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला होता. याच संघटनेनं 2018 साली काबूल विद्यापीठावर हल्ला केला होता. सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या व्हीडिओ फूटेजमध्ये काबूल विद्यापीठातील विद्यार्थी गोळीबार सुरू असताना पळताना पाहायला मिळत होते. काही विद्यार्थ्यांनी गोळीबारापासून बचाव करण्यासाठी भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. एका हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. \"ते दिसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर गोळीबार करत होते. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्यांनी गोळीबार केला,\" असं प्रत्यक्षदर्शी फताउल्ला मोराडी यांनी रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितलं. 23 वर्षाचा विद्यार्थी फैदून अहमदी गोळीबार सुरू झाल्यावेळी आपल्या वर्गात होता. \"आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला असं वाटलं हा आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. मुलं-मुली ओरडत होते. प्रार्थना करत होते आणि मदतीसाठी याचना करत होते,\" असं तो AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. फैदून आणि त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांना 2 तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सोमवारी अफगाणिस्तानच्या काबूल विद्यापीठात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला. तर 22 लोक जखमी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुरक्षा रक्षकांसोबत जवळपास तासभर झालेल्या चकमकीनंतर या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काबूल विद्यापीठाच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात अंधाधूंद गोळीबार केला. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला थांबवण्यात यश आलं असून गोळीबार करणाऱ्या तीन अज्ञात बंदूकधाऱ्यांना ठार मारण्यात आलं आहे. हा हल्ला सरकारी अधिकारी काबूल विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी येण्याच्या वेळेस करण्यात आला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्व विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. ज्यात 10 महिलांचा समावेश असल्याचं काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनांनी अफगाणिस्तानमध्ये अनेक शिक्षण संस्थांना टार्गेट केलं आहे. गेल्याच महिन्यात ट्युनिशिअन सेंटरच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला होता. याच संघटनेनं 2018 साली काबूल विद्यापीठावर हल्ला केला होता. सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या व्हीडिओ फूटेजमध्ये काबूल विद्यापीठातील विद्यार्थी गोळीबार सुरू असताना पळताना पाहायला मिळत होते. काही विद्यार्थ्यांनी गोळीबारापासून बचाव करण्यासाठी भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. एका हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. \"ते दिसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर गोळीबार करत होते. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्यांनी गोळीबार केला,\" असं प्रत्यक्षदर्शी फताउल्ला मोराडी यांनी रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितलं. 23 वर्षाचा विद्यार्थी फैदून अहमदी गोळीबार सुरू झाल्यावेळी आपल्या वर्गात होता. \"आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला असं वाटलं हा आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. मुलं-मुली ओरडत होते. प्रार्थना करत होते आणि मदतीसाठी याचना करत होते,\" असं तो AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. फैदून आणि त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांना 2 तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 435, "source_item_id": "435", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2181, "clean_index": 265, "clean_language_index": "mar_Deva:validation:265"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया अनौपचारिक चर्चेसाठी 13 शेतकरी नेत्यांना बोलवण्यात आल्याची माहिती बीबीसी पंजाबीचे पत्रकार सरबजीत धालीवाल यांनी दिली. पंजाबातली सगळ्यांत मोठी शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान युनियन (उगराहा)चे नेते या बैठकीसाठी गेलेले नाहीत. ही एक अनौपचारिक चर्चा असल्याचं भारतीय किसान युनियन (राजेवाल)चे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी बीबीसीला सांगितलं. ते या बैठकीत सहभागी होत आहेत. पण काही नेत्यांनी या बैठकीसाठी एकटं जायला नको होतं, यामुळे शेतकरी संघटनांमधल्या एकजुटीबद्दल शंका निर्माण होऊ शकते असं मत भारतीय किसान युनियन (उगराहां)चे नेते जोगिंदर सिंह उगराहा यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलंय. जोगिंदर सिंह उगराहां आजच्या बैठकीसाठी सरकारकडून आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं त्यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं. यामुळे शेतकरी संघटनांमध्ये फूट पडतेय का, अशी शंका व्यक्त केली जातेय. या बैठकीबद्दल सगळ्या शेतकरी संघटनांना कळवण्यात आलं नाही, हा शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो असं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांच्याशी बोलताना सांगितलं. मेधा पाटकर गेली अनेक वर्ष नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा देत आहेत. अमित शाहांसोबतच्या बैठकीबाबत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहेत. अमित शहांनी शेतकरी नेत्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटायला बोलवल्याचं सगळ्यात आधी भारतीय किसान युनियन (टिकैत)चे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी जाहीर केलं होतं. यानंतर 13 जण गृहमंत्र्यांना भेटायला जाणार असल्याचं संध्याकाळी साडेचार वाजता शेतकरी नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. पण ही बैठक नेमकी कुठे होतेय याबद्दल पत्रकारांनी संध्याकाळी 7 वाजता पत्रकारांनी या शेतकरी नेत्यांना विचारलं असता, आपणही याबद्दलची माहिती काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. गृह मंत्रालय किंवा मग अमित शाहांच्या सरकारी निवासस्थानी ही बैठक होईल, असं सुरुवातीला सांगण्यात आलं. त्यानंतर ही बैठक पुसा इन्स्टिट्यूटच्या गेस्ट हाऊसमध्ये हत असल्याचं सांगितलं गेलं. पण गृहमंत्र्यांशी चर्चेसाठी गेलेले 13 शेतकरी नेते या बैठकीमध्ये इतर सगळ्या समूहाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होत असून आपण सगळे एकत्र असल्याचा दावा गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांच्याशी बोलताना केला. कोण आहेत उगराहा? जोगिंदर सिंह उगराहा हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा आहेत. संगरुर जिल्ह्यातील सुनाम शहरात ते राहतात. शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असणाऱ्या लढ्यात उतरले. 2002 मध्ये त्यांनी भारतीय किसान युनियन (उगराहा)ची स्थापना केली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते संघर्ष करत आहेत. जोगिंदर सिंह अमोघ वक्तृत्वासाठी ओळखले जातात. लोकांना एकत्र आणणं हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी उभारलेली संघटना पंजाबमधल्या प्रमुख शेतकरी संघटनांपैकी एक आहे. पंजाबमधील मालवा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. \"गेली वीस ते पंचवीस वर्ष मी जोगिंदर यांना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना पाहतो आहे. ते लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतात. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचं काम नसतं,\" असं संगरुरचे स्थानिक पत्रकार कंवलजीत लहरागागा यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "9 डिसेंबरला होऊ घातलेल्या आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यानच्या चर्चेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांना अनौपचारिक भेटीचं निमंत्रण दिलं. याबद्दल शेतकरी नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया अनौपचारिक चर्चेसाठी 13 शेतकरी नेत्यांना बोलवण्यात आल्याची माहिती बीबीसी पंजाबीचे पत्रकार सरबजीत धालीवाल यांनी दिली. पंजाबातली सगळ्यांत मोठी शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान युनियन (उगराहा)चे नेते या बैठकीसाठी गेलेले नाहीत. ही एक अनौपचारिक चर्चा असल्याचं भारतीय किसान युनियन (राजेवाल)चे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी बीबीसीला सांगितलं. ते या बैठकीत सहभागी होत आहेत. पण काही नेत्यांनी या बैठकीसाठी एकटं जायला नको होतं, यामुळे शेतकरी संघटनांमधल्या एकजुटीबद्दल शंका निर्माण होऊ शकते असं मत भारतीय किसान युनियन (उगराहां)चे नेते जोगिंदर सिंह उगराहा यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलंय. जोगिंदर सिंह उगराहां आजच्या बैठकीसाठी सरकारकडून आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं त्यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं. यामुळे शेतकरी संघटनांमध्ये फूट पडतेय का, अशी शंका व्यक्त केली जातेय. या बैठकीबद्दल सगळ्या शेतकरी संघटनांना कळवण्यात आलं नाही, हा शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो असं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांच्याशी बोलताना सांगितलं. मेधा पाटकर गेली अनेक वर्ष नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा देत आहेत. अमित शाहांसोबतच्या बैठकीबाबत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहेत. अमित शहांनी शेतकरी नेत्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटायला बोलवल्याचं सगळ्यात आधी भारतीय किसान युनियन (टिकैत)चे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी जाहीर केलं होतं. यानंतर 13 जण गृहमंत्र्यांना भेटायला जाणार असल्याचं संध्याकाळी साडेचार वाजता शेतकरी नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. पण ही बैठक नेमकी कुठे होतेय याबद्दल पत्रकारांनी संध्याकाळी 7 वाजता पत्रकारांनी या शेतकरी नेत्यांना विचारलं असता, आपणही याबद्दलची माहिती काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. गृह मंत्रालय किंवा मग अमित शाहांच्या सरकारी निवासस्थानी ही बैठक होईल, असं सुरुवातीला सांगण्यात आलं. त्यानंतर ही बैठक पुसा इन्स्टिट्यूटच्या गेस्ट हाऊसमध्ये हत असल्याचं सांगितलं गेलं. पण गृहमंत्र्यांशी चर्चेसाठी गेलेले 13 शेतकरी नेते या बैठकीमध्ये इतर सगळ्या समूहाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होत असून आपण सगळे एकत्र असल्याचा दावा गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांच्याशी बोलताना केला. कोण आहेत उगराहा? जोगिंदर सिंह उगराहा हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा आहेत. संगरुर जिल्ह्यातील सुनाम शहरात ते राहतात. शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असणाऱ्या लढ्यात उतरले. 2002 मध्ये त्यांनी भारतीय किसान युनियन (उगराहा)ची स्थापना केली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते संघर्ष करत आहेत. जोगिंदर सिंह अमोघ वक्तृत्वासाठी ओळखले जातात. लोकांना एकत्र आणणं हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी उभारलेली संघटना पंजाबमधल्या प्रमुख शेतकरी संघटनांपैकी एक आहे. पंजाबमधील मालवा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. \"गेली वीस ते पंचवीस वर्ष मी जोगिंदर यांना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना पाहतो आहे. ते लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतात. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचं काम नसतं,\" असं संगरुरचे स्थानिक पत्रकार कंवलजीत लहरागागा यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 436, "source_item_id": "436", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3202, "clean_index": 266, "clean_language_index": "mar_Deva:validation:266"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरॉबर्ट मुगाबे 37 वर्ष सत्तेत होते. गेल्या वर्षी मुगाबे यांना राष्ट्राध्यक्षपदावरून दूर व्हावं लागलं होतं. लष्करानं केलेला सत्तापालट असं त्याचं वर्णन मुगाबेंनी केलं होतं. झिम्बाब्वेत अधिकृत मतदारांची संख्या 5, 635,706 एवढी आहे. देशभरात 10, 985 मतदान केंद्रांवर मतदान झालं. तब्बल 16 वर्षांनंतर युरोपियन युनियन तसंच अमेरिकेच्या निरीक्षकांना झिम्बाब्वेतल्या निवडणुकांची पाहणी करण्याची परवानगी मिळाली. मुगाबे बाजूला झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय आणि माजी उपराष्ट्रपती इमरसन मंगाग्वा यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. सत्ताधारी पक्षानं मंगाग्वा यांनाच उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्ष एमडीसीतर्फे नेल्सन चमीसा रिंगणात आहेत. इथं संसदीय आणि स्थानिक निवडणुका एकाचवेळी होत आहेत. झिम्बाब्वेत मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला दरम्यान 94 वर्षीय मुगाबे यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकेकाळी जवळचे सहकारी असणाऱ्या मंगाग्वा यांच्यावर मुगाबे यांनी टीका केली. मंगाग्वा यांना मत देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जुलमी प्रशासनाची सद्दी संपवण्याची संधी झिम्बाब्वेच्या नागरिकांना असल्याचं विदेशी निरीक्षकांचं म्हणणं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. अधिकृत नोंदणी असणाऱ्या निम्याहून अधिक मतदारांचं वय 35 पेक्षा कमी आहे. निपक्ष पद्धतीनं निवडणुका होण्यासाठी शेकडो आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मतदान पत्रिकांची सुरक्षा आणि ग्रामीण भागातील मतदारांना धमकावण्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी मांडला. याआधीच्या सत्तेनं झिम्बाब्वेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. गुंतवणूक, शिक्षण तसंच आरोग्यविषयक सोयीसुविधा याबाबतीत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. या काळात बेरोजगारीचा दर 90 टक्के झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ओपनियन पोल्सनुसार मंगाग्वा यांच्याकडे निसटती आघाडी आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले चमिसा मतदानासाठी आले तो क्षण 40 वर्षीय चमीसा यांनी हरारेत मतदान केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह शिट्या वाजवत जल्लोष साजरा केला. विजय आमचाच होणार असं त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं. दुसरीकडे 75 वर्षीय क्वेक्वे या ठिकाणी मतदान केलं. तिथलं वातावरण अगदीच शांत होतं. मतदान केल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं. झिम्बाब्वेच्या नागरिकांनी विश्वासू, शांतता आणि देशाच्या एकतेसाठी काम करणाऱ्या सहिष्णु सरकारसाठी मतदान केलं आहे, असं मंगाग्वा यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "रॉबर्ट मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या सत्तेनंतर झिम्बाब्वेत पहिल्यांदाच मतदान झालं. मतदानाचं प्रमाण 75 टक्के आहे. आता येत्या पाच दिवसात निकाल जाहीर होतील.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरॉबर्ट मुगाबे 37 वर्ष सत्तेत होते. गेल्या वर्षी मुगाबे यांना राष्ट्राध्यक्षपदावरून दूर व्हावं लागलं होतं. लष्करानं केलेला सत्तापालट असं त्याचं वर्णन मुगाबेंनी केलं होतं. झिम्बाब्वेत अधिकृत मतदारांची संख्या 5, 635,706 एवढी आहे. देशभरात 10, 985 मतदान केंद्रांवर मतदान झालं. तब्बल 16 वर्षांनंतर युरोपियन युनियन तसंच अमेरिकेच्या निरीक्षकांना झिम्बाब्वेतल्या निवडणुकांची पाहणी करण्याची परवानगी मिळाली. मुगाबे बाजूला झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय आणि माजी उपराष्ट्रपती इमरसन मंगाग्वा यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. सत्ताधारी पक्षानं मंगाग्वा यांनाच उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्ष एमडीसीतर्फे नेल्सन चमीसा रिंगणात आहेत. इथं संसदीय आणि स्थानिक निवडणुका एकाचवेळी होत आहेत. झिम्बाब्वेत मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला दरम्यान 94 वर्षीय मुगाबे यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकेकाळी जवळचे सहकारी असणाऱ्या मंगाग्वा यांच्यावर मुगाबे यांनी टीका केली. मंगाग्वा यांना मत देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जुलमी प्रशासनाची सद्दी संपवण्याची संधी झिम्बाब्वेच्या नागरिकांना असल्याचं विदेशी निरीक्षकांचं म्हणणं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. अधिकृत नोंदणी असणाऱ्या निम्याहून अधिक मतदारांचं वय 35 पेक्षा कमी आहे. निपक्ष पद्धतीनं निवडणुका होण्यासाठी शेकडो आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मतदान पत्रिकांची सुरक्षा आणि ग्रामीण भागातील मतदारांना धमकावण्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी मांडला. याआधीच्या सत्तेनं झिम्बाब्वेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. गुंतवणूक, शिक्षण तसंच आरोग्यविषयक सोयीसुविधा याबाबतीत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. या काळात बेरोजगारीचा दर 90 टक्के झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ओपनियन पोल्सनुसार मंगाग्वा यांच्याकडे निसटती आघाडी आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले चमिसा मतदानासाठी आले तो क्षण 40 वर्षीय चमीसा यांनी हरारेत मतदान केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह शिट्या वाजवत जल्लोष साजरा केला. विजय आमचाच होणार असं त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं. दुसरीकडे 75 वर्षीय क्वेक्वे या ठिकाणी मतदान केलं. तिथलं वातावरण अगदीच शांत होतं. मतदान केल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं. झिम्बाब्वेच्या नागरिकांनी विश्वासू, शांतता आणि देशाच्या एकतेसाठी काम करणाऱ्या सहिष्णु सरकारसाठी मतदान केलं आहे, असं मंगाग्वा यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 438, "source_item_id": "438", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2424, "clean_index": 267, "clean_language_index": "mar_Deva:validation:267"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे बालकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. लहान मुलांमध्ये सौम्य लक्षणं आढळतात. डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे. संपूर्ण सज्जता करत आहोत. सर्व सोयीसुविधा करत आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 मे) जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधला. राज्यात पुढील पंधरा दिवसांसाठी निर्बंध वाढवत असून काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करू, असं उद्धव यांनी सांगितलं. आपलं राज्य सुरक्षित राहायला हवं, गोरगरिबांची आबाळ व्हायला नको. निर्बंध लादावे लागतात. हे वाईट काम. स्वत:च्या जनतेवर निर्बंध लादणं यासारखं कटू काम करावं लागतं. जीवाच्या काळजीपोटी मला हे करावं लागतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील निर्बंधांची आवश्यकता स्पष्ट केली. राज्यात काही जिल्हे असे की तिथे रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आहे. शहरी भागात प्रमाण कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन नसला तरी निर्बंध कायम राहतील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्ताचे मुद्दे- वादळासारख्या संकटासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज तौक्ते चक्रीवादळाच्या काळात आपल्या प्रशासनाने चांगलं काम केलं आहे. म्हणून वादळाचा धोका थोडक्यात निभावला. मी वादळ येण्याआधीपासूनच आढावा घेत होतो. नुकसान किती झालंय याची कल्पना आली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. \"मी वादळग्रस्त भागाचा धावता दौरा केला आहे. घरावर झाडं पडली होती, वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रत्यक्ष मदत द्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत मदतीसंदर्भात निकषांवर चर्चा झाली होती. हे निकष बदलायला हवेत,\" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. संकटं वारंवार येणार असतील तर काही ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. बंधारे, भूमिगत तारांचं वहन, भूकंपरोधक घरं, पक्के निवारे यासारख्या उपाययोजनांसंदर्भात काम सुरू असून केंद्र सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.) बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "तिसरी लाट कदाचित बालकांमध्ये य़ेऊ शकेल. त्यामुळे बालकांच्या डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे बालकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. लहान मुलांमध्ये सौम्य लक्षणं आढळतात. डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे. संपूर्ण सज्जता करत आहोत. सर्व सोयीसुविधा करत आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 मे) जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधला. राज्यात पुढील पंधरा दिवसांसाठी निर्बंध वाढवत असून काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करू, असं उद्धव यांनी सांगितलं. आपलं राज्य सुरक्षित राहायला हवं, गोरगरिबांची आबाळ व्हायला नको. निर्बंध लादावे लागतात. हे वाईट काम. स्वत:च्या जनतेवर निर्बंध लादणं यासारखं कटू काम करावं लागतं. जीवाच्या काळजीपोटी मला हे करावं लागतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील निर्बंधांची आवश्यकता स्पष्ट केली. राज्यात काही जिल्हे असे की तिथे रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आहे. शहरी भागात प्रमाण कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन नसला तरी निर्बंध कायम राहतील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्ताचे मुद्दे- वादळासारख्या संकटासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज तौक्ते चक्रीवादळाच्या काळात आपल्या प्रशासनाने चांगलं काम केलं आहे. म्हणून वादळाचा धोका थोडक्यात निभावला. मी वादळ येण्याआधीपासूनच आढावा घेत होतो. नुकसान किती झालंय याची कल्पना आली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. \"मी वादळग्रस्त भागाचा धावता दौरा केला आहे. घरावर झाडं पडली होती, वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रत्यक्ष मदत द्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत मदतीसंदर्भात निकषांवर चर्चा झाली होती. हे निकष बदलायला हवेत,\" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. संकटं वारंवार येणार असतील तर काही ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. बंधारे, भूमिगत तारांचं वहन, भूकंपरोधक घरं, पक्के निवारे यासारख्या उपाययोजनांसंदर्भात काम सुरू असून केंद्र सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.) बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 439, "source_item_id": "439", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2131, "clean_index": 268, "clean_language_index": "mar_Deva:validation:268"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nDuellmanohyla soralia जातीचं बेडूक एखाद्या आजारामुळे निसर्गावर झालेला आणि कागदोपत्री नोंद झालेला हा सर्वांत मोठा आघात आहे, असा संशोधकांचा दावा आहे. आता भविष्यात अधिक नुकसान टाळण्यासाठी जैव सुरक्षेवर लक्ष देणं आणि प्राण्यांची बेकायदेशीर विक्री यावर तातडीने निर्बंध लादणं आवश्यक आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे. या आजाराचं नाव Chytridiomycosis असं आहे. गेल्या 50 वर्षांत अनेक बेडूक, टोड, सलमँडर यामुळे मारले गेले. यामध्ये किमान 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या तीन प्रदेशांत या आजाराचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील संशोधक बेन शिली म्हणाले, \"हा आणि इतर काही अत्यंत संसर्गजन्य आजारांमुळे आपण काही फारच सुंदर प्रजाती गमावल्या आहेत.\" \"सामूहिकपणे प्रजाती नष्ट होण्याची ही पृथ्वीच्या इतिहासातील सहावी घटना आहे,\" असंही ते म्हणाले. 3 दशकांपूर्वी संशोधकांना असं लक्षात आलं, की काही उभयचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. यासाठी एक कवक जबाबदार असल्याचं त्यांना दिसून आलं. Batrachochytrium dendrobatidis असं या कवकाचं नाव आहे. हा आजार त्वचेवर होतो आणि अक्षरशः त्या प्राण्याला खाऊन टाकतो. आजार झालेला बेडूक Science या जर्नलमध्ये या आजाराचा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. त्यात खालील मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. 1. उभयचर वर्गातील 501 प्रजाती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण उभयचरांच्या ज्ञात प्रजातींच्या 6.5 टक्के इतकं आहे. 2. 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं गृहीत धरण्यात आलं आहे. 3. अनेक प्रजातींत कवक हे मुख्य कारण असलं तरी जोडीनंच पर्यावरण बदलं, अधिवास नष्ट होणं, शिकार अशीही काही कारणं आहेत. संशोधकांनी म्हटलं आहे जागतिकीकरण आणि प्राण्यांच्या होत असलेल्या व्यापारामुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला. बेन म्हणाले, \"माणसं वनस्पती आणि प्राणी जगभर घेऊन जातात, त्यातून हा आजार वेगाने पसरत चालला आहे. ज्या भागांत हा आजार नव्हता, तिथंही हा आजार पसरला.\" Telmatobius sanborni जातीचा नर बेडूक कॅनडातील 2 तज्ज्ञांनी या कवकामुळे उभयचर प्राण्यांची स्थिती आणखी बिघडली असल्याचं म्हटलं आहे. सिमॉन फ्रेजर युनिव्हर्सिटीचे डॅन ग्रीनबर्ग आणि वेंडी पॅलन म्हणाले, \"असं असलं तरी अधिवास नष्ट होण्यामुळे हजारो प्राण्यांच्या जाती संकटात आहेत. अधिवासांचं जतन करा, प्राण्यांच्या व्यापारावर कडक निर्बंध आणा आणि जंगलातील प्राणी पकडण्यावर निर्बंध लावा.\" हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासात पाच घटना अशा घडल्या आहेत ज्यात अनेक जीव सामूहिकरीत्या नष्ट झाले. पण संशोधकांचं असं म्हणणं आहे, की गेल्या साठ वर्षांत एका कवकजन्य आजारामुळे पृथ्वीच्या पाठीवरील उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांच्या 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nDuellmanohyla soralia जातीचं बेडूक एखाद्या आजारामुळे निसर्गावर झालेला आणि कागदोपत्री नोंद झालेला हा सर्वांत मोठा आघात आहे, असा संशोधकांचा दावा आहे. आता भविष्यात अधिक नुकसान टाळण्यासाठी जैव सुरक्षेवर लक्ष देणं आणि प्राण्यांची बेकायदेशीर विक्री यावर तातडीने निर्बंध लादणं आवश्यक आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे. या आजाराचं नाव Chytridiomycosis असं आहे. गेल्या 50 वर्षांत अनेक बेडूक, टोड, सलमँडर यामुळे मारले गेले. यामध्ये किमान 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या तीन प्रदेशांत या आजाराचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील संशोधक बेन शिली म्हणाले, \"हा आणि इतर काही अत्यंत संसर्गजन्य आजारांमुळे आपण काही फारच सुंदर प्रजाती गमावल्या आहेत.\" \"सामूहिकपणे प्रजाती नष्ट होण्याची ही पृथ्वीच्या इतिहासातील सहावी घटना आहे,\" असंही ते म्हणाले. 3 दशकांपूर्वी संशोधकांना असं लक्षात आलं, की काही उभयचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. यासाठी एक कवक जबाबदार असल्याचं त्यांना दिसून आलं. Batrachochytrium dendrobatidis असं या कवकाचं नाव आहे. हा आजार त्वचेवर होतो आणि अक्षरशः त्या प्राण्याला खाऊन टाकतो. आजार झालेला बेडूक Science या जर्नलमध्ये या आजाराचा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. त्यात खालील मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. 1. उभयचर वर्गातील 501 प्रजाती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण उभयचरांच्या ज्ञात प्रजातींच्या 6.5 टक्के इतकं आहे. 2. 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं गृहीत धरण्यात आलं आहे. 3. अनेक प्रजातींत कवक हे मुख्य कारण असलं तरी जोडीनंच पर्यावरण बदलं, अधिवास नष्ट होणं, शिकार अशीही काही कारणं आहेत. संशोधकांनी म्हटलं आहे जागतिकीकरण आणि प्राण्यांच्या होत असलेल्या व्यापारामुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला. बेन म्हणाले, \"माणसं वनस्पती आणि प्राणी जगभर घेऊन जातात, त्यातून हा आजार वेगाने पसरत चालला आहे. ज्या भागांत हा आजार नव्हता, तिथंही हा आजार पसरला.\" Telmatobius sanborni जातीचा नर बेडूक कॅनडातील 2 तज्ज्ञांनी या कवकामुळे उभयचर प्राण्यांची स्थिती आणखी बिघडली असल्याचं म्हटलं आहे. सिमॉन फ्रेजर युनिव्हर्सिटीचे डॅन ग्रीनबर्ग आणि वेंडी पॅलन म्हणाले, \"असं असलं तरी अधिवास नष्ट होण्यामुळे हजारो प्राण्यांच्या जाती संकटात आहेत. अधिवासांचं जतन करा, प्राण्यांच्या व्यापारावर कडक निर्बंध आणा आणि जंगलातील प्राणी पकडण्यावर निर्बंध लावा.\" हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 441, "source_item_id": "441", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2360, "clean_index": 269, "clean_language_index": "mar_Deva:validation:269"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार नववीत शिकत असलेल्या संजिवनी गाढेला,खरंतर पोलीस अधिकारी व्हायचं आहे. पण, वेळ आली तर शेती करण्याची तयारी तिच्या खंबीर मनाचा दाखला देणारी आहे. संघर्षकथा : 'शेतकरी वडील गमावले, तरीही करणार शेतकऱ्याशीच लग्न' 'वडील जिवंत असते तर माझं स्वप्न सहज पूर्ण झालं असतं' 'शेतीही नको अन् शेतकरी नवराही नको!' संजिवनी मुळची मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातली. भोकरदन तालुक्यातल्या सुभानपूर या छोट्याशा गावात ती राहते. गाढे कुटुंबीय तिचे वडील अंबादास गाढे यांनी 2008 मध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्यानं गाढे कुटुंबावर आभाळ कोसळलं. \"वडिलांच्या मृत्यूचं कळालं तेव्हा मला काहीच वाटलं नाही. कारण, ते कळायचं माझं वयच नव्हतं. पण आता कळतं, वडील म्हणजे काय असतात, आत्महत्या काय असते.\" दुर्गाबाई गाढे \"आता धक्का बसतो. कारण आईसह आमच्या कुटुंबाला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं.\" असं संजिवनी सांगते. कोरडवाहू शेती आणि रोजमजुरी पण, तिची आई दुर्गाबाई गाढे यांनी मोठ्या हिंमतीनं सर्व पुन्हा उभं केलं. जवळ फक्त दीड एकर कोरडवाहू शेती असल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न तिच्या आईसमोर होता. \"माझ्या आईनं रोजमजुरी करून आम्हा भावंडांना शाळेत घातलं. सरकारकडून मिळालेली थोडीफार मदत आणि रोजमजुरीतून आईनं कर्ज फेडलं.\" असं संजिवनी सांगते. संजिवनी संजिवनी सध्या औरंगाबादच्या हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूलमध्ये नववीत शिकते. वडिलांची आठवण येते इतर मुलांबरोबर त्यांचे वडील पाहिल्यानंतर वडिलांची आठवण येत असल्याचं ती सांगते. \"माझे जर वडील असते तर मी सुध्दा बाहेरगावी गेले असते, त्यांच्यासोबत फिरायला गेले असते.\" संजिवनीला पीएसआय व्हायचं आहे, ते शक्य झालं नाही तर एक चांगली समाजसेविका व्हायचं आहे, आणि वेळ आली तर शेतकरी सुद्धा. वेळ आली तर शेती करेन \"वडील शेतकरी होते. शेतीमुळे जरी आमच्या कुटुंबावर ही परिस्थिती ओढावली असली, तरी मला शेतकरी व्हायला आवडेल. मी रासायनिक खतं न वापरता चांगल्या पध्दतीनं शेती करून दाखवेन.\" असा निर्धार ती व्यक्त करते. \"मला आयुष्यात शेतकऱ्याशी लग्न करावं लागलं तरी करेन. कारण, एखाद्या शेतकऱ्यानं मेहनतीनं, चिकाटीनं आणि जिद्दीनं शेती केली तर तो नोकरीवाल्यालाही मागं टाकू शकतो.\" असा विश्वास ती व्यक्त करते. \"वडील गेले असले, तरी जिद्दीनं शिकायचं! मोठं व्हायचं! आपल्या वडिलांनी जे केलं ते इतर कुणी करू नये या कडे लक्ष द्यायचं!\" असा संदेश ती तिच्यासारख्याच वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना देते. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा मला फारसं कळतं नव्हतं. आता अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. पण, वेळ आली तर मी रासायनिक खतं न वापरता शेती करून दाखवेन\"", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार नववीत शिकत असलेल्या संजिवनी गाढेला,खरंतर पोलीस अधिकारी व्हायचं आहे. पण, वेळ आली तर शेती करण्याची तयारी तिच्या खंबीर मनाचा दाखला देणारी आहे. संघर्षकथा : 'शेतकरी वडील गमावले, तरीही करणार शेतकऱ्याशीच लग्न' 'वडील जिवंत असते तर माझं स्वप्न सहज पूर्ण झालं असतं' 'शेतीही नको अन् शेतकरी नवराही नको!' संजिवनी मुळची मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातली. भोकरदन तालुक्यातल्या सुभानपूर या छोट्याशा गावात ती राहते. गाढे कुटुंबीय तिचे वडील अंबादास गाढे यांनी 2008 मध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्यानं गाढे कुटुंबावर आभाळ कोसळलं. \"वडिलांच्या मृत्यूचं कळालं तेव्हा मला काहीच वाटलं नाही. कारण, ते कळायचं माझं वयच नव्हतं. पण आता कळतं, वडील म्हणजे काय असतात, आत्महत्या काय असते.\" दुर्गाबाई गाढे \"आता धक्का बसतो. कारण आईसह आमच्या कुटुंबाला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं.\" असं संजिवनी सांगते. कोरडवाहू शेती आणि रोजमजुरी पण, तिची आई दुर्गाबाई गाढे यांनी मोठ्या हिंमतीनं सर्व पुन्हा उभं केलं. जवळ फक्त दीड एकर कोरडवाहू शेती असल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न तिच्या आईसमोर होता. \"माझ्या आईनं रोजमजुरी करून आम्हा भावंडांना शाळेत घातलं. सरकारकडून मिळालेली थोडीफार मदत आणि रोजमजुरीतून आईनं कर्ज फेडलं.\" असं संजिवनी सांगते. संजिवनी संजिवनी सध्या औरंगाबादच्या हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूलमध्ये नववीत शिकते. वडिलांची आठवण येते इतर मुलांबरोबर त्यांचे वडील पाहिल्यानंतर वडिलांची आठवण येत असल्याचं ती सांगते. \"माझे जर वडील असते तर मी सुध्दा बाहेरगावी गेले असते, त्यांच्यासोबत फिरायला गेले असते.\" संजिवनीला पीएसआय व्हायचं आहे, ते शक्य झालं नाही तर एक चांगली समाजसेविका व्हायचं आहे, आणि वेळ आली तर शेतकरी सुद्धा. वेळ आली तर शेती करेन \"वडील शेतकरी होते. शेतीमुळे जरी आमच्या कुटुंबावर ही परिस्थिती ओढावली असली, तरी मला शेतकरी व्हायला आवडेल. मी रासायनिक खतं न वापरता चांगल्या पध्दतीनं शेती करून दाखवेन.\" असा निर्धार ती व्यक्त करते. \"मला आयुष्यात शेतकऱ्याशी लग्न करावं लागलं तरी करेन. कारण, एखाद्या शेतकऱ्यानं मेहनतीनं, चिकाटीनं आणि जिद्दीनं शेती केली तर तो नोकरीवाल्यालाही मागं टाकू शकतो.\" असा विश्वास ती व्यक्त करते. \"वडील गेले असले, तरी जिद्दीनं शिकायचं! मोठं व्हायचं! आपल्या वडिलांनी जे केलं ते इतर कुणी करू नये या कडे लक्ष द्यायचं!\" असा संदेश ती तिच्यासारख्याच वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना देते. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 442, "source_item_id": "442", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2331, "clean_index": 270, "clean_language_index": "mar_Deva:validation:270"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र, त्यांना हा संशय कशावरून आला याविषयी सांगताना ते म्हणाले, \"हे मजूर जेवणात फक्त पोहे खात होते. त्यामुळे ते बांगलादेशी असावे,\" असं आपल्याला वाटल्याचं ते म्हणाले. दिल्लीतल्या एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात सुधारित नागरिकत्त्व कायद्याची बाजू मांडताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर फेसबुकवर डॉ. महेंद्र भास्कर यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच मजेशीर आहे. ते लिहितात. \"माझ्या कामवाल्या बाईचा मुलगा पिझ्झा, बर्गर खातो. कदाचित तो अमेरिकेन असावा.\" अशीच काहीशी प्रतिक्रिया पवनकुमार शिंदे यांनी दिली आहे. ते लिहितात, \"अच्छा पोहे खाणारा बांगलादेशी. तसंच उपमा खाणारा म्यानमारी, जिलेबी खाणारा अफगाणी, बिर्याणी खाणारा पाकिस्तानी (विमान थांबवून उतरणारे नव्हे बरं का!), मोमो खाणारा नेपाळी, इडल्या चुरणारा श्रीलंकी.\" तर ज्ञानेश्वर देवकर लिहितात, \"मग कसं चाललंय माझ्या बांगलादेशी मित्रांनो.\" तर एकाने मला पिझ्झा आवडतो. मग मी इटालियन आहे का, असा खोचक सवाल विचारला आहे. पोहे हा खास महाराष्ट्रीयन पदार्थ. महाराष्ट्रात पोहे आवडीने खाल्ले जातात. इंदूरचे पोहे तर भारतभर प्रसिद्ध आहेत. त्या अनुषंगाने अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. विजय काळे लिहितात, \"म्हणूनच मी आईला सकाळी पोहे देऊ नको म्हणून सांगितलं. बांगलादेशी म्हणून मला पण बाहेर काढतील.\" अभिषेक पाटील यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे, \"नागपुरात सगळे बांगलादेशी असतील मग. रेशीमबाग पण.\" गायत्री पवार यांनी विजयवर्गीय यांना सल्ला दिलाय. त्या म्हणतात, \"नीट तपासून बघा नागपुरी पण असू शकतात ते.\" मंदार कदम म्हणतात, \"गुजरात आणि नागपूर खाली होईल अशाने. मलाही पोहे खूप आवडतात. मग मलाही जावं लागेल.\" सुजीत पाटील लिहितात \"पुणे बांगलादेशात आहे वाटतं. सगळीकडे घराघरात नाष्ट्याला पोहे मिळतात.\" महाराष्ट्रात मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला कांदापोहे असंच म्हणतात. कारण या कार्यक्रमात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. त्यावरूनही अनेक वाचकांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेसबुकवर कपील सूर्यवंशी विचारतात, \"आमच्याकडे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात चहा आणि पोहे असतात. म्हणजे आम्ही मुलगी बघायला बांगलादेशात गेलो होतो की काय?\" योगेश गायकवाड म्हणतात, \"आजवर चहा पोह्यांचा कार्यक्रम करून लग्न झालेले सगळेच बांगलादेशी आहेत.\" ट्वीटरवर अप्पा पाटील लिहितात, \"बघण्याच्या कार्यक्रमात मुलाने पोहे खाल्ले तर तो बांगलादेशी ठरतो का?\" तर अजय लिहितात, \"मग आता मुलगी बघायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम रद्द करायचा का?\" काहींनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरिफांची भेट घेतली होती त्याचा संदर्भ देत फिरकी घेतली आहे. फेसबुकवर जालिंदर जाधव लिहितात, \"मग पाकिस्तानची बिर्याणी खाणारे पंतप्रधान नक्कीच पाकिस्तानी असू शकतील.\" फेसबुकवर दीपक बोरुडे लिहितात, \" मला तर आता अश्मयुगात असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे. ना कांदा, ना पोहे ना गटर गॅस पाहिजे तेव्हा शिकार करायची आणि खायची नो तक तक नो झंझट.\" विजयवर्गीय यांच्या बाजूनेही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांना वेगळं म्हणायचं होतं किंवा त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्या, असं म्हणत काहींनी विजयवर्गीय यांची बाजू सांभाळून घेण्याचाही प्रयत्न केला. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय सध्या एका वक्तव्यावरून बरेच ट्रोल होत आहेत. आपल्या घरात एक नवीन खोली बांधण्याचं काम करणारे काही बांधकाम मजूर बांगलादेशी नागरिक असल्याचा आपल्याला संशय आल्याचं ते म्हणाले होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र, त्यांना हा संशय कशावरून आला याविषयी सांगताना ते म्हणाले, \"हे मजूर जेवणात फक्त पोहे खात होते. त्यामुळे ते बांगलादेशी असावे,\" असं आपल्याला वाटल्याचं ते म्हणाले. दिल्लीतल्या एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात सुधारित नागरिकत्त्व कायद्याची बाजू मांडताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर फेसबुकवर डॉ. महेंद्र भास्कर यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच मजेशीर आहे. ते लिहितात. \"माझ्या कामवाल्या बाईचा मुलगा पिझ्झा, बर्गर खातो. कदाचित तो अमेरिकेन असावा.\" अशीच काहीशी प्रतिक्रिया पवनकुमार शिंदे यांनी दिली आहे. ते लिहितात, \"अच्छा पोहे खाणारा बांगलादेशी. तसंच उपमा खाणारा म्यानमारी, जिलेबी खाणारा अफगाणी, बिर्याणी खाणारा पाकिस्तानी (विमान थांबवून उतरणारे नव्हे बरं का!), मोमो खाणारा नेपाळी, इडल्या चुरणारा श्रीलंकी.\" तर ज्ञानेश्वर देवकर लिहितात, \"मग कसं चाललंय माझ्या बांगलादेशी मित्रांनो.\" तर एकाने मला पिझ्झा आवडतो. मग मी इटालियन आहे का, असा खोचक सवाल विचारला आहे. पोहे हा खास महाराष्ट्रीयन पदार्थ. महाराष्ट्रात पोहे आवडीने खाल्ले जातात. इंदूरचे पोहे तर भारतभर प्रसिद्ध आहेत. त्या अनुषंगाने अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. विजय काळे लिहितात, \"म्हणूनच मी आईला सकाळी पोहे देऊ नको म्हणून सांगितलं. बांगलादेशी म्हणून मला पण बाहेर काढतील.\" अभिषेक पाटील यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे, \"नागपुरात सगळे बांगलादेशी असतील मग. रेशीमबाग पण.\" गायत्री पवार यांनी विजयवर्गीय यांना सल्ला दिलाय. त्या म्हणतात, \"नीट तपासून बघा नागपुरी पण असू शकतात ते.\" मंदार कदम म्हणतात, \"गुजरात आणि नागपूर खाली होईल अशाने. मलाही पोहे खूप आवडतात. मग मलाही जावं लागेल.\" सुजीत पाटील लिहितात \"पुणे बांगलादेशात आहे वाटतं. सगळीकडे घराघरात नाष्ट्याला पोहे मिळतात.\" महाराष्ट्रात मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला कांदापोहे असंच म्हणतात. कारण या कार्यक्रमात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. त्यावरूनही अनेक वाचकांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेसबुकवर कपील सूर्यवंशी विचारतात, \"आमच्याकडे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात चहा आणि पोहे असतात. म्हणजे आम्ही मुलगी बघायला बांगलादेशात गेलो होतो की काय?\" योगेश गायकवाड म्हणतात, \"आजवर चहा पोह्यांचा कार्यक्रम करून लग्न झालेले सगळेच बांगलादेशी आहेत.\" ट्वीटरवर अप्पा पाटील लिहितात, \"बघण्याच्या कार्यक्रमात मुलाने पोहे खाल्ले तर तो बांगलादेशी ठरतो का?\" तर अजय लिहितात, \"मग आता मुलगी बघायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम रद्द करायचा का?\" काहींनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरिफांची भेट घेतली होती त्याचा संदर्भ देत फिरकी घेतली आहे. फेसबुकवर जालिंदर जाधव लिहितात, \"मग पाकिस्तानची बिर्याणी खाणारे पंतप्रधान नक्कीच पाकिस्तानी असू शकतील.\" फेसबुकवर दीपक बोरुडे लिहितात, \" मला तर आता अश्मयुगात असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे. ना कांदा, ना पोहे ना गटर गॅस पाहिजे तेव्हा शिकार करायची आणि खायची नो तक तक नो झंझट.\" विजयवर्गीय यांच्या बाजूनेही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांना वेगळं म्हणायचं होतं किंवा त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्या, असं म्हणत काहींनी विजयवर्गीय यांची बाजू सांभाळून घेण्याचाही प्रयत्न केला. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 443, "source_item_id": "443", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3132, "clean_index": 271, "clean_language_index": "mar_Deva:validation:271"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबहुतांश मुलं आता रस्त्यावर राहत आहेत किंवा ज्या आया मुलांची काळजी घेऊ शकत नाही त्या त्यांना इतरांना देऊन टाकत आहेत कींवा टाकून देत आहेत. असं झालं तर त्यांना खायला मिळेल अशी त्यांना आशा आहे. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "व्हेनेझुएलाचं आर्थिक संकट खूपच गंभीर झालं याहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबहुतांश मुलं आता रस्त्यावर राहत आहेत किंवा ज्या आया मुलांची काळजी घेऊ शकत नाही त्या त्यांना इतरांना देऊन टाकत आहेत कींवा टाकून देत आहेत. असं झालं तर त्यांना खायला मिळेल अशी त्यांना आशा आहे. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 444, "source_item_id": "444", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 393, "clean_index": 272, "clean_language_index": "mar_Deva:validation:272"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nम्यानमारच्या राखीन प्रांतातून हिंदू रोहिंग्यांचं पलायन संध्याकाळची वेळ आहे आणि बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोकं जेवणाच्या हंडीवर लक्ष ठेवून आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर जास्त उत्साह दिसून येत आहे. कारण त्यांना सर्वांत आधी जेवण मिळणार आहे. शेजारीच असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. पण, रांगेपासून थोड्याशा अंतरावर एक गरोदर महिला धीरगंभीर मुद्रेत बसून आहे. अनिता धर हिचं वय फक्त 15 वर्षं आहे. पण, तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, या 15 वर्षांत तिनं आयुष्यात सगळं काही पाहिलं आहे. तिच्याबरोबर झालेल्या बोलण्यातून तिनं भोगलेल्या यातनांचा अंदाज येतो. कापऱ्या आवाजात अनिता सांगते, ''काही लोकं आमच्या घरात आले. त्यांनी चेहऱ्याला काळे रूमाल बांधलेले होते. त्यांनी घराची नासधूस केली आणि माझ्या नवऱ्याला उचलून घेऊन गेले.\" \"दुसऱ्या दिवशी शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. त्याचं शीर आणि हात कापलेले होते. पोटात असलेल्या बाळाचा विचार न करता मी तिथून धावत सुटले. तीन दिवस जंगलात उपाशीपोटी फिरत-फिरत शेवटी इथं पोहोचले.'' अनिताचे पती व्यवसायानं न्हावी होते. 2016 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. म्यानमारमधून 550 हिंदू लोक पळून आलेत. अनिता प्रमाणे इतर 160 रोहिंग्या हिंदू कुटुंब म्यानमार सोडून बांगलादेशातल्या कॉक्स बाजारच्या कुतुपालोंग परिसरात पोहोचले आहेत. मुस्लिमांप्रमाणे हिंदूंचेही हाल म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीमांप्रमाणे हिंदू लोकंही राहतात. साडे चार लाख रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच दीड महिन्यांपूर्वी हिंदूसुद्धा बांगलादेशात पळून आले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच अल्पसंख्याक असलेल्या हिंदूकडे सुद्धा म्यानमारचं नागरिकत्व नाही. शोभा रूद्रची कहाणी शोभा रूद्र, रोहिंग्या हिंदू 550 हिंदू लोकांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांनी वांशिक हिंसाचारामुळेच पलायन केलं आहे. शोभा रूद्र सुद्धा या शरणार्थींपैकीच एक आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब पळून येण्यात यशस्वी झालं आहे. त्या सांगतात,\"सुखी कुटुंब होतं आमचं. माझ्या काकांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यांना गोळी मारण्यात आली. बलात्कार करून माझ्या चुलत बहिणीला मारून टाकण्यात आलं.\" \"त्यांनतर आम्हाला पळून यावं लागलं. ते सर्व इतकं भयंकर होतं की, आता आम्ही कधीच तिथं परत जाणार नाही. इथं निदान आम्हाला शांततेनं जगता तरी येत आहे. इथं कुणी आमच्यावर तुटून पडत नाही.\" हिंदूंनी दिला हिंदूंना आश्रय स्थानिक अल्पसंख्याक हिंदू बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात बांगलादेशच्या हद्दीत 25 हिंदू कुटुंब राहतात. त्यांनी या शरणार्थींना आश्रय दिला आहे. पण, या स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची परिस्थिती फार काही चांगली नाही. काही संस्थांच्या मदतीनं गावातल्या 'मुर्गी फार्म'वर त्यांनी शरणार्थींसाठी एक कॅम्प उभारला आहे. सकाळ-संध्याकाळ इथं जेवण बनवलं जातं आणि शरणार्थींना वाढलं जातं. कॅम्पच्या चारही बाजूला असलेल्या घरांमध्ये महिला आणि मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाबुल यांचा मोठेपणा बाबुल यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे. याच गावात जन्मलेल्या बाबुल यांच्या कुटुंबात चार जण आहेत. तरीसुद्धा त्यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे. त्यांनी सांगितलं, \"ही लोकं बेघर आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. माझ्याकडे स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे मी त्यांना घर बनण्यासाठी जागा देऊ शकत नाही. म्हणून मग मी त्यांना माझ्या घरातच आश्रय दिला.\" शरणार्थींना इथं पोहचायला बरेच दिवस लागले आहेत. आपलं घर सोडल्यापासून ते पोरके झाले आहेत. पण, आता एका अनोळखी देशात त्यांना आश्रय मिळाला आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "फक्त रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंनासुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nम्यानमारच्या राखीन प्रांतातून हिंदू रोहिंग्यांचं पलायन संध्याकाळची वेळ आहे आणि बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोकं जेवणाच्या हंडीवर लक्ष ठेवून आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर जास्त उत्साह दिसून येत आहे. कारण त्यांना सर्वांत आधी जेवण मिळणार आहे. शेजारीच असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. पण, रांगेपासून थोड्याशा अंतरावर एक गरोदर महिला धीरगंभीर मुद्रेत बसून आहे. अनिता धर हिचं वय फक्त 15 वर्षं आहे. पण, तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, या 15 वर्षांत तिनं आयुष्यात सगळं काही पाहिलं आहे. तिच्याबरोबर झालेल्या बोलण्यातून तिनं भोगलेल्या यातनांचा अंदाज येतो. कापऱ्या आवाजात अनिता सांगते, ''काही लोकं आमच्या घरात आले. त्यांनी चेहऱ्याला काळे रूमाल बांधलेले होते. त्यांनी घराची नासधूस केली आणि माझ्या नवऱ्याला उचलून घेऊन गेले.\" \"दुसऱ्या दिवशी शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. त्याचं शीर आणि हात कापलेले होते. पोटात असलेल्या बाळाचा विचार न करता मी तिथून धावत सुटले. तीन दिवस जंगलात उपाशीपोटी फिरत-फिरत शेवटी इथं पोहोचले.'' अनिताचे पती व्यवसायानं न्हावी होते. 2016 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. म्यानमारमधून 550 हिंदू लोक पळून आलेत. अनिता प्रमाणे इतर 160 रोहिंग्या हिंदू कुटुंब म्यानमार सोडून बांगलादेशातल्या कॉक्स बाजारच्या कुतुपालोंग परिसरात पोहोचले आहेत. मुस्लिमांप्रमाणे हिंदूंचेही हाल म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीमांप्रमाणे हिंदू लोकंही राहतात. साडे चार लाख रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच दीड महिन्यांपूर्वी हिंदूसुद्धा बांगलादेशात पळून आले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच अल्पसंख्याक असलेल्या हिंदूकडे सुद्धा म्यानमारचं नागरिकत्व नाही. शोभा रूद्रची कहाणी शोभा रूद्र, रोहिंग्या हिंदू 550 हिंदू लोकांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांनी वांशिक हिंसाचारामुळेच पलायन केलं आहे. शोभा रूद्र सुद्धा या शरणार्थींपैकीच एक आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब पळून येण्यात यशस्वी झालं आहे. त्या सांगतात,\"सुखी कुटुंब होतं आमचं. माझ्या काकांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यांना गोळी मारण्यात आली. बलात्कार करून माझ्या चुलत बहिणीला मारून टाकण्यात आलं.\" \"त्यांनतर आम्हाला पळून यावं लागलं. ते सर्व इतकं भयंकर होतं की, आता आम्ही कधीच तिथं परत जाणार नाही. इथं निदान आम्हाला शांततेनं जगता तरी येत आहे. इथं कुणी आमच्यावर तुटून पडत नाही.\" हिंदूंनी दिला हिंदूंना आश्रय स्थानिक अल्पसंख्याक हिंदू बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात बांगलादेशच्या हद्दीत 25 हिंदू कुटुंब राहतात. त्यांनी या शरणार्थींना आश्रय दिला आहे. पण, या स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची परिस्थिती फार काही चांगली नाही. काही संस्थांच्या मदतीनं गावातल्या 'मुर्गी फार्म'वर त्यांनी शरणार्थींसाठी एक कॅम्प उभारला आहे. सकाळ-संध्याकाळ इथं जेवण बनवलं जातं आणि शरणार्थींना वाढलं जातं. कॅम्पच्या चारही बाजूला असलेल्या घरांमध्ये महिला आणि मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाबुल यांचा मोठेपणा बाबुल यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे. याच गावात जन्मलेल्या बाबुल यांच्या कुटुंबात चार जण आहेत. तरीसुद्धा त्यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे. त्यांनी सांगितलं, \"ही लोकं बेघर आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. माझ्याकडे स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे मी त्यांना घर बनण्यासाठी जागा देऊ शकत नाही. म्हणून मग मी त्यांना माझ्या घरातच आश्रय दिला.\" शरणार्थींना इथं पोहचायला बरेच दिवस लागले आहेत. आपलं घर सोडल्यापासून ते पोरके झाले आहेत. पण, आता एका अनोळखी देशात त्यांना आश्रय मिळाला आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 445, "source_item_id": "445", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3343, "clean_index": 273, "clean_language_index": "mar_Deva:validation:273"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनाशिकमधील एक दृश्य त्यांच्या आजीचा, सुगंधा थोरात यांचा नाशिकमधल्या झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीनंतर मृत्यू झालेला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. \"काल रात्रीपासून इथे ऑक्सिजनची कमतरता होती. आज सकाळी मी तिच्यासाठी सूप आणायला गेलो. तर त्यांचा (हॉस्पिटलचा) मला 9-9.30 वाजता फोन आला की तुमच्या पेशंटची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे. मी धावतपळत पुन्हा इथे आलो. आजीची ऑक्सिजन लेव्हल डायरेक्ट 38 झाली होती. तिला दिला जाणाऱ्या O-2 ची लेव्हल डायरेक्ट शून्य झाली होती,\" जाधव सांगतात. विकी जाधव \"मी त्यांना म्हटलं अहो टाकी बदला. तर ते म्हणे टाकी आमच्याकडे शिल्लक नाही. मी खाली येऊन त्या डॉक्टर मॅडमला विचारलं, म्हटलं मॅडम O-2 नाहीये, त्यामुळे आमच्या पेशंटची क्रिटिकल कंडिशन झालेली आहे. तर त्या म्हणाल्या की ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये शिल्लक नाहीये. ऑक्सिजन शून्य झालेला आहे. \"खरं सांगायचं तर काल रात्रीपासून यांच्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. सकाळी चौकशी केली आणि मोजून पाच दहा मिनिटांत कळालं की इथे ऑक्सिजन लीक झालेला आहे. मी सांगतो जवळपास 50 पेशंट तरी इथे गेले असणार आहेत,\" विकी एका दमात सांगतात. ही बातमी लिहित असताना एका मित्राचा फोन आला आणि म्हणाला, \"अगं परिक्षितीचा भाऊ गेला. कोरोनाने नाही, ऑक्सिजन बंद पडल्याने.\" आपल्या ओळखीतल्या कोणीतरी अशा दुर्घटनेत गेलं हे कळालं की काय करावं? आमच्या ओळखीतला अजून एक जण, प्रकाश कांबळे तिथे होते. त्यांना विचारलं नक्की काय झालं, तर ते म्हणाले, \"प्रमोद (वाळूकर) गेल्या 10 दिवसांपासून तिथे अॅडमिट होते. त्यांची आई पण अॅडमिट होती. परवा त्यांना डिस्चार्ज मिळणार होता आणि आज असं झालं. सकाळी 6 पासून थोडी थोडी गळती होत होती. पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही.\" नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दृश्य आता दुपारी झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये शोकमग्न वातावरण आहे, लोक हॉस्पिटल तसंच प्रशासनावर चिडलेत. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, \"झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये जी ऑक्सिजनची सेंट्रलाईज टाकी होती, ती लिक झाली. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रेशर एकदमच कमी झालं. त्यामुळे व्हेंटिलेटरवर जितके लोक होते त्यांना ऑक्सिजन मिळणं बंद झालं. यामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.\" ती टाकी अर्ध्या तासात सुरू झाली. आता त्याच टाकीने सप्लाय होतोय असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. टेक्निकल इंजिनियर पाठवून लिकेज थांबवलंय. 25 टक्के ऑक्सिजन शिल्लक आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे 22 लोक दगावले आहेत. ऑक्सिजनवरच्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालतं. पण व्हेंटिलेटरवर असलेल्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालत नाही. चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं आहे. हा तांत्रिक विषय आहे. एका ठिकाणहून लीक झालं, त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि अपघात झाला. आता वेल्डिंग करत आहोत. हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. मी डॉक्टर आहे, मला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशी प्रतिक्रिया झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी दिली. रुग्णालय परिसरात नातेवाईंकांचा आक्रोश रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहेत. दोन तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमच्या कुटुंबीयांना प्राण गमवावे लागले असं त्या परिसरातील नातेवाईक म्हणत आहेत. नातेवाईक अमोल व्यवहारे यांची आजी लीला शेलार ( वय - 60 वर्षं) याचं या घटनेत निधन झालं. ऑक्सिजनअभावी आजीचा मृत्यू झाला असं व्यवहारे यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "\"काय मागणी करणार आम्ही? आमचा पेशंट तर जिवंत करून देणार नाही कोणी? आमची एकच मागणी आहे की आमचे पेशंट गेले आहेत, याची जबाबदारी घ्या कोणीतरी,\" नाशिकमधल्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या बाहेर विकी जाधव बोलत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनाशिकमधील एक दृश्य त्यांच्या आजीचा, सुगंधा थोरात यांचा नाशिकमधल्या झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीनंतर मृत्यू झालेला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. \"काल रात्रीपासून इथे ऑक्सिजनची कमतरता होती. आज सकाळी मी तिच्यासाठी सूप आणायला गेलो. तर त्यांचा (हॉस्पिटलचा) मला 9-9.30 वाजता फोन आला की तुमच्या पेशंटची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे. मी धावतपळत पुन्हा इथे आलो. आजीची ऑक्सिजन लेव्हल डायरेक्ट 38 झाली होती. तिला दिला जाणाऱ्या O-2 ची लेव्हल डायरेक्ट शून्य झाली होती,\" जाधव सांगतात. विकी जाधव \"मी त्यांना म्हटलं अहो टाकी बदला. तर ते म्हणे टाकी आमच्याकडे शिल्लक नाही. मी खाली येऊन त्या डॉक्टर मॅडमला विचारलं, म्हटलं मॅडम O-2 नाहीये, त्यामुळे आमच्या पेशंटची क्रिटिकल कंडिशन झालेली आहे. तर त्या म्हणाल्या की ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये शिल्लक नाहीये. ऑक्सिजन शून्य झालेला आहे. \"खरं सांगायचं तर काल रात्रीपासून यांच्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. सकाळी चौकशी केली आणि मोजून पाच दहा मिनिटांत कळालं की इथे ऑक्सिजन लीक झालेला आहे. मी सांगतो जवळपास 50 पेशंट तरी इथे गेले असणार आहेत,\" विकी एका दमात सांगतात. ही बातमी लिहित असताना एका मित्राचा फोन आला आणि म्हणाला, \"अगं परिक्षितीचा भाऊ गेला. कोरोनाने नाही, ऑक्सिजन बंद पडल्याने.\" आपल्या ओळखीतल्या कोणीतरी अशा दुर्घटनेत गेलं हे कळालं की काय करावं? आमच्या ओळखीतला अजून एक जण, प्रकाश कांबळे तिथे होते. त्यांना विचारलं नक्की काय झालं, तर ते म्हणाले, \"प्रमोद (वाळूकर) गेल्या 10 दिवसांपासून तिथे अॅडमिट होते. त्यांची आई पण अॅडमिट होती. परवा त्यांना डिस्चार्ज मिळणार होता आणि आज असं झालं. सकाळी 6 पासून थोडी थोडी गळती होत होती. पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही.\" नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दृश्य आता दुपारी झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये शोकमग्न वातावरण आहे, लोक हॉस्पिटल तसंच प्रशासनावर चिडलेत. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, \"झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये जी ऑक्सिजनची सेंट्रलाईज टाकी होती, ती लिक झाली. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रेशर एकदमच कमी झालं. त्यामुळे व्हेंटिलेटरवर जितके लोक होते त्यांना ऑक्सिजन मिळणं बंद झालं. यामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.\" ती टाकी अर्ध्या तासात सुरू झाली. आता त्याच टाकीने सप्लाय होतोय असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. टेक्निकल इंजिनियर पाठवून लिकेज थांबवलंय. 25 टक्के ऑक्सिजन शिल्लक आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे 22 लोक दगावले आहेत. ऑक्सिजनवरच्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालतं. पण व्हेंटिलेटरवर असलेल्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालत नाही. चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं आहे. हा तांत्रिक विषय आहे. एका ठिकाणहून लीक झालं, त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि अपघात झाला. आता वेल्डिंग करत आहोत. हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. मी डॉक्टर आहे, मला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशी प्रतिक्रिया झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी दिली. रुग्णालय परिसरात नातेवाईंकांचा आक्रोश रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहेत. दोन तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमच्या कुटुंबीयांना प्राण गमवावे लागले असं त्या परिसरातील नातेवाईक म्हणत आहेत. नातेवाईक अमोल व्यवहारे यांची आजी लीला शेलार ( वय - 60 वर्षं) याचं या घटनेत निधन झालं. ऑक्सिजनअभावी आजीचा मृत्यू झाला असं व्यवहारे यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 446, "source_item_id": "446", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3439, "clean_index": 274, "clean_language_index": "mar_Deva:validation:274"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरंतु फेसबुक आणि शेअरचॅटवर काही ग्रुप्समध्ये हा फोटो शेअर करून हा केवळ प्रचार असून फोटोतील व्यक्ती पर्रिकर यांचा भाऊ नसल्याची दावा करण्यात आला आहे. यापूर्वी काही लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ चहा विकतात असा फोटो शेअर केला होता. मात्र या व्यक्तीचा योगी आदित्यनाथ यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्रिपद चार वेळा भूषवणाऱ्या मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर होता. गोव्याच्या प्रशासनावर पर्रिकरांचा ठसा कायम राहील, असं त्यांचे प्रशंसक म्हणतात. त्यांच्या साध्या राहाणीबद्दल पक्षातील लोक आणि विरोधकही त्यांचा आदर करत होते. एखाद्या रांगेत उभ्या असलेल्या पर्रिकरांची छायाचित्रे सोशल मीडियावर पाहाता येतात. आता शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये एक तरुण मुलगा दिसत असून त्याच्या मागे किराणा दुकानामध्ये एक व्यक्ती बसलेली दिसते. ही व्यक्ती म्हणजे मनोहर पर्रिकर यांचे भाऊ असल्याचा दावा केला जातो. उजव्या विचारांच्या काही गटांनी हा फोटो प्रसिद्ध करून काँग्रेसच्या नेत्यांचे परिवार आणि भाजपा नेत्यांचे परिवार यांच्या जीवनशैलीची तुलना केली आहे. परंतु काही लोकांनी या फोटोबरोबर केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एका व्यक्तीने \"पर्रिकर बंधूंचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार आहे. 2014 मध्ये त्यांच्या परिवाराकडे साडेतीन कोटी रुपये होते. फोटोमधील व्यक्ती मनोहर पर्रिकर यांची भाऊ नाही. हा लोकांची फसवणूक करणारा प्रकार आहे,\" असं लिहिलं आहे. या दाव्याची पडताळणी या दाव्याची पडताळणी केल्यावर तो सत्य असल्याचं दिसून आलं. या फोटोतील किराणा मालाच्या दुकानात बसलेली व्यक्ती मनोहर पर्रिकर यांचे भाऊ सुरेश पर्रिकर आहेत. मनोहर पर्रिकर बीबीसीने या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी सुरेश पर्रिकर यांचे पुत्र अखिल पर्रिकर यांच्याशी चर्चा केली. 61 वर्षांचे सुरेश पर्रिकर उत्तर गोव्यातील म्हापसा मार्केटमध्ये 'गोपाळकृष्ण प्रभू पर्रिकर' नावाचं किराणा मालाचं दुकान चालवतात असं अखिल यांनी सांगितलं. पूर्वी त्यांचे आजोबा म्हणजे मनोहर यांचे वडील हे दुकान चालवायचे असंही त्यांनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. मनोहर पर्रिकर यांचे भाऊ गोव्यामध्ये एक साधं किराणा मालाचं दुकान चालवतात असं त्यात म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरंतु फेसबुक आणि शेअरचॅटवर काही ग्रुप्समध्ये हा फोटो शेअर करून हा केवळ प्रचार असून फोटोतील व्यक्ती पर्रिकर यांचा भाऊ नसल्याची दावा करण्यात आला आहे. यापूर्वी काही लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ चहा विकतात असा फोटो शेअर केला होता. मात्र या व्यक्तीचा योगी आदित्यनाथ यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्रिपद चार वेळा भूषवणाऱ्या मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर होता. गोव्याच्या प्रशासनावर पर्रिकरांचा ठसा कायम राहील, असं त्यांचे प्रशंसक म्हणतात. त्यांच्या साध्या राहाणीबद्दल पक्षातील लोक आणि विरोधकही त्यांचा आदर करत होते. एखाद्या रांगेत उभ्या असलेल्या पर्रिकरांची छायाचित्रे सोशल मीडियावर पाहाता येतात. आता शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये एक तरुण मुलगा दिसत असून त्याच्या मागे किराणा दुकानामध्ये एक व्यक्ती बसलेली दिसते. ही व्यक्ती म्हणजे मनोहर पर्रिकर यांचे भाऊ असल्याचा दावा केला जातो. उजव्या विचारांच्या काही गटांनी हा फोटो प्रसिद्ध करून काँग्रेसच्या नेत्यांचे परिवार आणि भाजपा नेत्यांचे परिवार यांच्या जीवनशैलीची तुलना केली आहे. परंतु काही लोकांनी या फोटोबरोबर केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एका व्यक्तीने \"पर्रिकर बंधूंचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार आहे. 2014 मध्ये त्यांच्या परिवाराकडे साडेतीन कोटी रुपये होते. फोटोमधील व्यक्ती मनोहर पर्रिकर यांची भाऊ नाही. हा लोकांची फसवणूक करणारा प्रकार आहे,\" असं लिहिलं आहे. या दाव्याची पडताळणी या दाव्याची पडताळणी केल्यावर तो सत्य असल्याचं दिसून आलं. या फोटोतील किराणा मालाच्या दुकानात बसलेली व्यक्ती मनोहर पर्रिकर यांचे भाऊ सुरेश पर्रिकर आहेत. मनोहर पर्रिकर बीबीसीने या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी सुरेश पर्रिकर यांचे पुत्र अखिल पर्रिकर यांच्याशी चर्चा केली. 61 वर्षांचे सुरेश पर्रिकर उत्तर गोव्यातील म्हापसा मार्केटमध्ये 'गोपाळकृष्ण प्रभू पर्रिकर' नावाचं किराणा मालाचं दुकान चालवतात असं अखिल यांनी सांगितलं. पूर्वी त्यांचे आजोबा म्हणजे मनोहर यांचे वडील हे दुकान चालवायचे असंही त्यांनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 448, "source_item_id": "448", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2113, "clean_index": 275, "clean_language_index": "mar_Deva:validation:275"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मेघालयमध्ये एका सभेदरम्यान. दिसताना असं दिसतं जणू काही लाट सुरू आहे. अशा प्रकारचं वातावरण आणि समर्थन भाजपसाठी आसाम सोडून ईशान्य भारतातल्या इतर राज्यांत पूर्वी कधीच दिसलं नव्हतं. अर्थात हे पाठबळ अचानक निर्माण झालेलं नाही. जाणकारांच्या मते, गेली काही वर्षं भाजपने ईशान्य भारतात पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याचाच हा परिणाम आहे. 2016 मध्ये भाजपने आसाम विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातही सरकार बनवण्यात पक्षाला यश मिळालं. त्यातून पक्षाचा आत्मविश्वास वाढलाच, शिवाय पक्षाची महत्त्वाकांक्षाही वाढल्या. पण हे होत असतानाच भाजपवर इतर पक्षांत फूट पाडल्याचे आरोपही होत आहेत, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये ओढून घेतल्याची टीका भाजपवर होत आहे. पण पक्षाचे महासचिव राम माधव म्हणतात राजकारणात असली जोडतोड चालतच असते. मेघालयनंतर त्रिपुरात पक्षाच्या संघटनेच्या विस्ताराची जबाबदारी सुनील देवधर यांच्याकडे देण्यात आली आहे. देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांचं असं मत आहे की इतर राज्यांतील काँग्रेस आणि त्रिपुरातील काँग्रेस अशी तुलना करणं चुकीचं आहे. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते झुमु सरकार यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात ईशान्य भारतात पूर्वी जी काँग्रेस होती, तीच आता भाजप झाली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आसाममधल्या हेमंत बिस्वा सरमा आणि इतर ही काही नेत्यांचं देता येईल, जे आता भाजपमध्ये सहभागी आले आहेत. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं मात्र मत वेगळं आहे. ते म्हणतात, काँग्रेसमध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. विरोधी पक्षात फूट पाडल्यानंतर भाजप आता बूथ पातळीवर पक्षाचं संघटन बांधण्याचं काम सुरू आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागो, 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र भाजपने नक्कीच गृहपाठ केला आहे. तुम्ही हे बघीतलं का? हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "त्रिपुरामध्ये रविवारी मतदान झालं. आता 27 फेब्रुवारीला मेघालय आणि नागालॅंडमध्ये विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ईशान्य भारतातील संघटन बांधणीवरील हा दृष्टिक्षेप.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मेघालयमध्ये एका सभेदरम्यान. दिसताना असं दिसतं जणू काही लाट सुरू आहे. अशा प्रकारचं वातावरण आणि समर्थन भाजपसाठी आसाम सोडून ईशान्य भारतातल्या इतर राज्यांत पूर्वी कधीच दिसलं नव्हतं. अर्थात हे पाठबळ अचानक निर्माण झालेलं नाही. जाणकारांच्या मते, गेली काही वर्षं भाजपने ईशान्य भारतात पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याचाच हा परिणाम आहे. 2016 मध्ये भाजपने आसाम विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातही सरकार बनवण्यात पक्षाला यश मिळालं. त्यातून पक्षाचा आत्मविश्वास वाढलाच, शिवाय पक्षाची महत्त्वाकांक्षाही वाढल्या. पण हे होत असतानाच भाजपवर इतर पक्षांत फूट पाडल्याचे आरोपही होत आहेत, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये ओढून घेतल्याची टीका भाजपवर होत आहे. पण पक्षाचे महासचिव राम माधव म्हणतात राजकारणात असली जोडतोड चालतच असते. मेघालयनंतर त्रिपुरात पक्षाच्या संघटनेच्या विस्ताराची जबाबदारी सुनील देवधर यांच्याकडे देण्यात आली आहे. देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांचं असं मत आहे की इतर राज्यांतील काँग्रेस आणि त्रिपुरातील काँग्रेस अशी तुलना करणं चुकीचं आहे. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते झुमु सरकार यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात ईशान्य भारतात पूर्वी जी काँग्रेस होती, तीच आता भाजप झाली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आसाममधल्या हेमंत बिस्वा सरमा आणि इतर ही काही नेत्यांचं देता येईल, जे आता भाजपमध्ये सहभागी आले आहेत. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं मात्र मत वेगळं आहे. ते म्हणतात, काँग्रेसमध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. विरोधी पक्षात फूट पाडल्यानंतर भाजप आता बूथ पातळीवर पक्षाचं संघटन बांधण्याचं काम सुरू आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागो, 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र भाजपने नक्कीच गृहपाठ केला आहे. तुम्ही हे बघीतलं का? हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 451, "source_item_id": "451", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1920, "clean_index": 276, "clean_language_index": "mar_Deva:validation:276"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरविवारी (21 फेब्रुवारी) सकाळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिना कपूरची चुलतबहीण रिधिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियावर सैफ आणि करिना यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये करिना कपूरनं दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येत असल्याचं' करिनानं म्हटलं होतं. 2012 साली करिना कपूर आणि सैफ अली खान विवाहबद्ध झाले होते. 2016 साली त्यांना पहिला मुलगा झाला. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे करिना आणि सैफ यांच्यावर खूप टीकाही झाली होती. सोशल मीडियावर सैफ अली खान आणि करिना कपूर यांचं अभिनंदन केलं जात असतानाच आता या मुलाचं नाव काय ठेवणार हा प्रश्नही विचारला जात आहे. अनेकांनी सैफ अली खान आणि करिना कोणत्या मुघल शासकाचं नावं ठेवणार असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे. काहीजणांनी इतरही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तैमूरला आता प्रसिद्धीमध्ये वाटेकरी आला, असं काहीजणांनी म्हटलं आहे. दरम्यान, पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याबद्दल ट्रोल झालेल्या करिनानं एका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. लोक दोनशे-तीनशे वर्षं मागे कसे जाऊ शकतात? मी माझ्या मुलाचं नाव आक्रमणकर्ता तैमूरवरून ठेवलं असं का त्यांना वाटतं? या नावाचा जो अर्थ आहे, त्यामुळे आम्ही हे नाव ठेवलं, असं करिना कपूरनं म्हटलं होतं. जो अतिशय सक्षम आहे, असा तैमूर या नावाचा अर्थ असल्याचंही करिनानं म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.\n\nSummary:", "target": "अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांना दुसरा मुलगा झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरविवारी (21 फेब्रुवारी) सकाळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिना कपूरची चुलतबहीण रिधिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियावर सैफ आणि करिना यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये करिना कपूरनं दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येत असल्याचं' करिनानं म्हटलं होतं. 2012 साली करिना कपूर आणि सैफ अली खान विवाहबद्ध झाले होते. 2016 साली त्यांना पहिला मुलगा झाला. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे करिना आणि सैफ यांच्यावर खूप टीकाही झाली होती. सोशल मीडियावर सैफ अली खान आणि करिना कपूर यांचं अभिनंदन केलं जात असतानाच आता या मुलाचं नाव काय ठेवणार हा प्रश्नही विचारला जात आहे. अनेकांनी सैफ अली खान आणि करिना कोणत्या मुघल शासकाचं नावं ठेवणार असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे. काहीजणांनी इतरही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तैमूरला आता प्रसिद्धीमध्ये वाटेकरी आला, असं काहीजणांनी म्हटलं आहे. दरम्यान, पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याबद्दल ट्रोल झालेल्या करिनानं एका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. लोक दोनशे-तीनशे वर्षं मागे कसे जाऊ शकतात? मी माझ्या मुलाचं नाव आक्रमणकर्ता तैमूरवरून ठेवलं असं का त्यांना वाटतं? या नावाचा जो अर्थ आहे, त्यामुळे आम्ही हे नाव ठेवलं, असं करिना कपूरनं म्हटलं होतं. जो अतिशय सक्षम आहे, असा तैमूर या नावाचा अर्थ असल्याचंही करिनानं म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 452, "source_item_id": "452", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1469, "clean_index": 277, "clean_language_index": "mar_Deva:validation:277"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोना लस कोव्हिड-19 च्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी, लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचं, तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे, देशातील लसीकरण मोहिमेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाविरोधी लस मिळणार आहे. पण, सर्वात मोठा प्रश्न 18 वर्षाखालील मुलं आणि लहान मुलांचा आहे. लहान मुलांना लसीकरणातून का वगळलं? त्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. 18 वर्षाखालील मुलांना लस का नाही? कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग होत असल्याचं दिसून आलंय. काही प्रकरणात लहान मुलांमध्ये आजार गंभीर स्वरूपाचा असल्याचं पहायला मिळालंय. मग लहान मुलांना लस का नाही? याबाबत बोलताना, मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल यांनी चार महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करतात. \"लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या वाढत असली. तरी, 95 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना होणारा आजार अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे. फार कमी मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर आजार झालाय,\" असं डॉ. तनू सिंघल पुढे म्हणतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1000 प्रौढ व्यक्तींमागे फक्त एका लहान मुलाला कोरोनासंसर्ग होतोय. लहान मुलांना लसीकरणातून वगळणं योग्य आहे? त्यांच्या सुरक्षेचं काय? याबाबत मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बालरोग आणि लहान मुलांच्या विभागाचे प्रमुख डॉ. तुषार मणियार म्हणाले, \"18 वर्षांखालील मुलांमध्ये आजाराचा मुकाबला करण्याची क्षमता चांगली आहे. ज्येष्ठांच्या तूलनेत लहान मुलांमध्ये, आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी आहे.\" \"त्यामुळे 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींना आजाराचा धोका जास्त आहे. त्यांचं लसीकरण ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,\" असं डॉ. मणियार पुढे सांगतात. राज्यातील 18 वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनासंसर्गाची आकडेवारी मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 10 वर्षांखालील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. तर, एकूण दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण 11 ते 20 या वयोगटातील होते. लहान मुलांवर कुठे लशींची चाचणी सुरू आहे? मार्च महिन्यातच अमेरिकेत, लसनिर्मिती करणाऱ्या मॉडर्ना कंपनीने लहान मुलांवर लशीची चाचणी सुरू केलीये. कंपनीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये याची माहिती दिली आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 6750 लहान मुलांवर या लशीची चाचणी करण्यात येणार आहे. तर, औषधनिर्मिती करणाऱ्या फायझर कंपनीने मार्च महिन्यात, 12 ते 15 वर्षं वयोगटातील मुलांमध्ये लशीचा 100 टक्के प्रभाव दिसून आल्याची माहिती दिली होती. लस दिल्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं कंपनीने सांगितलं होतं. फायझर कंपनीच्या माहितीनुसार, 6 महिने ते 11 वर्षांच्या मुलांवर मार्च महिन्यात लशीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कोरोनाविरोधातील लशीची लहान मुलांवर चाचणी सुरू करण्यात आलेली नाही. संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल म्हणतात, \"मॉडर्ना आणि फायझर कंपनीने लहान मुलांवर लशीचा चाचणी सुरू केली आहे.\" लहान मुलांच्या लसीकरणाबाबत काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना लशींची सामान्यत: प्रौढांवर चाचणी केली जाते. लहान मुलं वाढत्या वयात असतात. त्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली जात नाही. कोव्हिड-19 लहान मुलांच्या तूलनेत प्रौढांसाठी गंभीर आणि धोकादायक आहे. लस प्रौढांसाठी सुरक्षित आहे. हे चाचणीतून पुढे आलंय. आता मुलांवर त्याची चाचणी सुरू झाली आहे. एकदा चाचणी पूर्ण झाली की त्यानंतर याबद्दल मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "देशात कोरोनासंसर्ग त्सुनामीसारखा पसरतोय. मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात सर्व राज्यात कोरोनासंसर्गाने हाहा:कार माजलाय. फक्त, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण नाही. तर, 15 ते 35 वयोगटातील युवा वर्गात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं दिसून येतंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोना लस कोव्हिड-19 च्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी, लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचं, तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे, देशातील लसीकरण मोहिमेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाविरोधी लस मिळणार आहे. पण, सर्वात मोठा प्रश्न 18 वर्षाखालील मुलं आणि लहान मुलांचा आहे. लहान मुलांना लसीकरणातून का वगळलं? त्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. 18 वर्षाखालील मुलांना लस का नाही? कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग होत असल्याचं दिसून आलंय. काही प्रकरणात लहान मुलांमध्ये आजार गंभीर स्वरूपाचा असल्याचं पहायला मिळालंय. मग लहान मुलांना लस का नाही? याबाबत बोलताना, मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल यांनी चार महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करतात. \"लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या वाढत असली. तरी, 95 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना होणारा आजार अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे. फार कमी मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर आजार झालाय,\" असं डॉ. तनू सिंघल पुढे म्हणतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1000 प्रौढ व्यक्तींमागे फक्त एका लहान मुलाला कोरोनासंसर्ग होतोय. लहान मुलांना लसीकरणातून वगळणं योग्य आहे? त्यांच्या सुरक्षेचं काय? याबाबत मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बालरोग आणि लहान मुलांच्या विभागाचे प्रमुख डॉ. तुषार मणियार म्हणाले, \"18 वर्षांखालील मुलांमध्ये आजाराचा मुकाबला करण्याची क्षमता चांगली आहे. ज्येष्ठांच्या तूलनेत लहान मुलांमध्ये, आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी आहे.\" \"त्यामुळे 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींना आजाराचा धोका जास्त आहे. त्यांचं लसीकरण ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,\" असं डॉ. मणियार पुढे सांगतात. राज्यातील 18 वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनासंसर्गाची आकडेवारी मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 10 वर्षांखालील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. तर, एकूण दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण 11 ते 20 या वयोगटातील होते. लहान मुलांवर कुठे लशींची चाचणी सुरू आहे? मार्च महिन्यातच अमेरिकेत, लसनिर्मिती करणाऱ्या मॉडर्ना कंपनीने लहान मुलांवर लशीची चाचणी सुरू केलीये. कंपनीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये याची माहिती दिली आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 6750 लहान मुलांवर या लशीची चाचणी करण्यात येणार आहे. तर, औषधनिर्मिती करणाऱ्या फायझर कंपनीने मार्च महिन्यात, 12 ते 15 वर्षं वयोगटातील मुलांमध्ये लशीचा 100 टक्के प्रभाव दिसून आल्याची माहिती दिली होती. लस दिल्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं कंपनीने सांगितलं होतं. फायझर कंपनीच्या माहितीनुसार, 6 महिने ते 11 वर्षांच्या मुलांवर मार्च महिन्यात लशीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कोरोनाविरोधातील लशीची लहान मुलांवर चाचणी सुरू करण्यात आलेली नाही. संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल म्हणतात, \"मॉडर्ना आणि फायझर कंपनीने लहान मुलांवर लशीचा चाचणी सुरू केली आहे.\" लहान मुलांच्या लसीकरणाबाबत काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना लशींची सामान्यत: प्रौढांवर चाचणी केली जाते. लहान मुलं वाढत्या वयात असतात. त्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली जात नाही. कोव्हिड-19 लहान मुलांच्या तूलनेत प्रौढांसाठी गंभीर आणि धोकादायक आहे. लस प्रौढांसाठी सुरक्षित आहे. हे चाचणीतून पुढे आलंय. आता मुलांवर त्याची चाचणी सुरू झाली आहे. एकदा चाचणी पूर्ण झाली की त्यानंतर याबद्दल मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 453, "source_item_id": "453", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3505, "clean_index": 278, "clean_language_index": "mar_Deva:validation:278"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमरोळमधल्या ESIC कामगार हॉस्पिटलमध्ये दुपारी 4 वाजता आग लागली. अग्निशमन दलाचे बंब पोहोचेपर्यंत आगीचा भडका झाला. काही जणांनी हॉस्पिटलमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. MIDC अग्निशमन दलाचे प्रमुख VM ओगळेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की \"या इमारतीला केवळ तात्पुरते ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. अनेक त्रुटी असल्यामुळे अंतिम NOC दिली नव्हती. हे हॉस्पिटल केंद्र सरकारच्या अखत्यतारीत येतं, असं मला वाटतं. त्यामुळे या आगाची जबाबदारी त्यांची आहे.\" YouTube पोस्ट समाप्त, 1 पण मुंबईत मोठी आग लागण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षात 12 पेक्षा जास्त मोठ्या आगी लागल्या. मुंबईत दाटीवाटीच्या लोकवस्तीत उंच इमारती असल्यामुळे आग रोखणं कठीण जातंय का? पण मुळात एवढ्या आगी लागत का आहेत? 'सगळ्या गोष्टी कागदावर' या विषयातले तज्ज्ञ विक्रम माहुरकरांशी आम्ही बोललो. ते चेकमेट ग्रुप या आपत्ती व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख असून आग रोखण्याचं प्रशिक्षण देतात. मरोळ: शिडी लावून रुग्णांना आणि नातेवाइकांना बाहेर काढण्यात आलं. माहुरकर म्हणाले, \"आगीच्या संदर्भात अनेक कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होते का, हे कधी बघितलं जात नाही. इमारतींसाठी वेगळे कायदे आहेत. रुग्णालयांकरिता वेगळे कायदे आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर आग विझवणारे हे साध्या कपड्यांवर आग विझवताना दिसतात. फायरमॅनला अनेकदा दर्जेदार साहित्य पुरवलं जात नाही. \"मुंबईत इमारतींची उंची वाढली. रस्ते अरुंद झाले. अशा ठिकाणी अग्निशमन दलाला पोहचण्यास अडचणी येतात. नंतर आग अटोक्यात आणण्यात अडचणी येतात. तेवढ्या उंचीच्या शिड्या नसतात. अग्निशमन संस्थांचा दर्जा सुधारणं आवश्यक आहे. \"या सगळ्यांत महत्त्वाचं काय असेल तर प्रशिक्षण. कागदावरचं प्रशिक्षण नको. तर प्रत्यक्षात आग लागल्यावर काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण हवं. याला आमच्या भाषेत 'रिअल फ्यूल, रिअल फायर' म्हणजेच 'लाईव्ह फायर ट्रेनिंग' असं म्हटलं जातं.\" रात्री हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं दिसलं. अधिकाऱ्यांमध्ये साटंलोटं? माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, \"फायर ऑडिटबद्दल कुणी काहीही बोलत नाहीत. मी माहिती अधिकारातही ही माहिती मागितली, तेव्हाही मिळाली नाही. ती माहिती दर तीन महिन्यांनी सुधारित करून ऑनलाईन उपलब्ध करा,अशीही वारंवार मागणी केली. कारण आपल्याकडे याबाबतीत प्रचंड शिथिलता आहे. अग्निशामक दल, महापालिकेचे स्थानिक अधिकारी यांच्यात साटंलोटं आहे. त्यामुळे आगीपासून सुरक्षा करणाऱ्या यंत्रणा लावल्या जात नाहीत. ही मानवनिर्मित दुर्घटना आहे.\" यावर आम्ही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांनी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांवर बोलण्याचं टाळत केंद्र सरकारवर खापर फोडलं: \"फायर ऑडिट व्हायला हवंच. कारण मुंबईकरांचा, प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. आज ज्या हॉस्पिटलला घटना लागली, ते हॉस्पिटल MIDCच्या आखत्यारीत म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या आखत्यारीत येतं. तिथे २००९ पासून फायर ऑडिट झालं नव्हतं. ते होणं आवश्यक होतं, त्याची चौकशी करावी लागेल. आग का लागली त्याची चौकशी सुरू केली आहे. काही विभाग महापालिकेच्या अंतर्गत नसले, तरी आमच्या बारा गाड्या आज लगेच तिथे पाठवल्या, आमचे फायर ब्रिगेडचे जवान तिथे पोहोचले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "मुंबईतल्या मरोळ (अंधेरी पूर्व) भागातल्या पाच मजली हॉस्पिटलमध्ये आग लागून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा शंभरावर पोहोचला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमरोळमधल्या ESIC कामगार हॉस्पिटलमध्ये दुपारी 4 वाजता आग लागली. अग्निशमन दलाचे बंब पोहोचेपर्यंत आगीचा भडका झाला. काही जणांनी हॉस्पिटलमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. MIDC अग्निशमन दलाचे प्रमुख VM ओगळेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की \"या इमारतीला केवळ तात्पुरते ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. अनेक त्रुटी असल्यामुळे अंतिम NOC दिली नव्हती. हे हॉस्पिटल केंद्र सरकारच्या अखत्यतारीत येतं, असं मला वाटतं. त्यामुळे या आगाची जबाबदारी त्यांची आहे.\" YouTube पोस्ट समाप्त, 1 पण मुंबईत मोठी आग लागण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षात 12 पेक्षा जास्त मोठ्या आगी लागल्या. मुंबईत दाटीवाटीच्या लोकवस्तीत उंच इमारती असल्यामुळे आग रोखणं कठीण जातंय का? पण मुळात एवढ्या आगी लागत का आहेत? 'सगळ्या गोष्टी कागदावर' या विषयातले तज्ज्ञ विक्रम माहुरकरांशी आम्ही बोललो. ते चेकमेट ग्रुप या आपत्ती व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख असून आग रोखण्याचं प्रशिक्षण देतात. मरोळ: शिडी लावून रुग्णांना आणि नातेवाइकांना बाहेर काढण्यात आलं. माहुरकर म्हणाले, \"आगीच्या संदर्भात अनेक कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होते का, हे कधी बघितलं जात नाही. इमारतींसाठी वेगळे कायदे आहेत. रुग्णालयांकरिता वेगळे कायदे आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर आग विझवणारे हे साध्या कपड्यांवर आग विझवताना दिसतात. फायरमॅनला अनेकदा दर्जेदार साहित्य पुरवलं जात नाही. \"मुंबईत इमारतींची उंची वाढली. रस्ते अरुंद झाले. अशा ठिकाणी अग्निशमन दलाला पोहचण्यास अडचणी येतात. नंतर आग अटोक्यात आणण्यात अडचणी येतात. तेवढ्या उंचीच्या शिड्या नसतात. अग्निशमन संस्थांचा दर्जा सुधारणं आवश्यक आहे. \"या सगळ्यांत महत्त्वाचं काय असेल तर प्रशिक्षण. कागदावरचं प्रशिक्षण नको. तर प्रत्यक्षात आग लागल्यावर काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण हवं. याला आमच्या भाषेत 'रिअल फ्यूल, रिअल फायर' म्हणजेच 'लाईव्ह फायर ट्रेनिंग' असं म्हटलं जातं.\" रात्री हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं दिसलं. अधिकाऱ्यांमध्ये साटंलोटं? माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, \"फायर ऑडिटबद्दल कुणी काहीही बोलत नाहीत. मी माहिती अधिकारातही ही माहिती मागितली, तेव्हाही मिळाली नाही. ती माहिती दर तीन महिन्यांनी सुधारित करून ऑनलाईन उपलब्ध करा,अशीही वारंवार मागणी केली. कारण आपल्याकडे याबाबतीत प्रचंड शिथिलता आहे. अग्निशामक दल, महापालिकेचे स्थानिक अधिकारी यांच्यात साटंलोटं आहे. त्यामुळे आगीपासून सुरक्षा करणाऱ्या यंत्रणा लावल्या जात नाहीत. ही मानवनिर्मित दुर्घटना आहे.\" यावर आम्ही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांनी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांवर बोलण्याचं टाळत केंद्र सरकारवर खापर फोडलं: \"फायर ऑडिट व्हायला हवंच. कारण मुंबईकरांचा, प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. आज ज्या हॉस्पिटलला घटना लागली, ते हॉस्पिटल MIDCच्या आखत्यारीत म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या आखत्यारीत येतं. तिथे २००९ पासून फायर ऑडिट झालं नव्हतं. ते होणं आवश्यक होतं, त्याची चौकशी करावी लागेल. आग का लागली त्याची चौकशी सुरू केली आहे. काही विभाग महापालिकेच्या अंतर्गत नसले, तरी आमच्या बारा गाड्या आज लगेच तिथे पाठवल्या, आमचे फायर ब्रिगेडचे जवान तिथे पोहोचले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 454, "source_item_id": "454", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3001, "clean_index": 279, "clean_language_index": "mar_Deva:validation:279"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएका व्हॉट्स अॅप मेसेजमुळे जुनैद खान गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात आहे. तो मेसेज काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि जुनैद यांनी कोणता मेसेज पाठवला हे आम्हाला माहिती नाही, असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार 21 वर्षीय जुनैदवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाचा आरोप लागला आहे. अॅडमिनची कायदेशीर जबाबदारी पोलिसांचा आरोप आहे की जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा तो ग्रुप अॅडमिन होता. परंतू कुटुंबीयांचं असं मत आहे की झुनैदचं असं मत आहे की तो डिफॉल्ट अॅडमिन झाला कारण आधीच्या अॅडमिननं ग्रुप सोडला होता. या प्रकरणानंतर आता ग्रुप अॅडमिनची कायदेशीर जबाबदारी आणि व्हॉट्स अॅप प्रशासनाची जबाबदारी यावर नव्यानं चर्चा होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विराग गुप्ता सांगतात, \"जम्मू आणि काश्मीरमधल्या एका जिल्ह्यात व्हाट्सअॅप अॅडमिनची नोंद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला व्हॉट्स अॅप प्लॅटफॉर्मच्या कायदेशीर जबाबदारीवर सरकार आणि सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे.\" ते सांगतात की, अशा परिस्थितीत दोषी न ठरवता ग्रुप अॅडमिनला पाच महिन्यापर्यंत तुरुंगात ठेवणं कायदेशीर नाही. प्रश्न हा आहे की ग्रुप अॅडमिनला जेल होते मग व्हॉट्स अॅप प्रशासनाला क्लिनचिट का? नेमकं प्रकरण काय? मध्यप्रदेशातील राजगडच्या तालेन भागात राहणारा जुनैद खान BSc च्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे. पोलिसांनी त्याला 15 फेब्रुवारी 2018 ला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मेसेज पाठवण्याच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्या कुटुंबीयांच म्हणण आहे की, \"हा मेसेज एका अल्पवयीन मुलानं फॉर्वर्ड केला होता. पण त्याची तक्रार होताच ग्रुपचा अॅडमिन बाहेर पडला. त्यानंतर आणखी दोन लोक बाहेर पडले. त्यामुळे जुनैद अॅडमिन झाला.\" \"या संपूर्ण घटनेच्या वेळी तो तालेनच्या बाहेर रतलामला होता. आपल्या एका नातेवाईकाला लग्नाची पत्रिका द्यायला गेला होता.\" \"जुनैद परत आल्यानंतर IT अक्टसह देशद्रोहाच्या प्रकरणाची नोंद झाली. सध्या तुरुंगात असल्यामुळे तो BScची परीक्षाही देऊ शकला नाही. पण ITI ची एक परीक्षा त्यानं तुरुंगातूनच दिली.\" कायदा काय म्हणतो? IPC आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार धार्मिक आणि राजकीय स्वरुपाचा आक्षेपार्ह मेसेज पसरवला तर कायदेशीर जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. उपविभागीय अधिकारी प्रकाश मिश्रा म्हणाले, \"या प्रकरणात चालान सादर केलं आहे. संपूर्ण चौकशीनंतरच हे चालान सादर केलं आहे. आता कुटुंबीयांना जर असं वाटतंय की या प्रकरणात काही काळंबेरं असेल तर पुढेही चौकशी होईल ती न्यायालयाच्या आदेशावरच होईल.\" देशात सध्या व्हॉट्सअपचे 20 कोटी युजर्स आहेत. सोशल मीडिया संबंधीत अनेक प्रकरणात होणाऱ्या तक्रारींमध्ये व्हॉट्स अॅप हे केंद्र स्थानी आहे. सोशल मीडियामुळे होणारी हिंसा रोखण्यासाठी पावलं उचलत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्याचवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दाबण्यासाठी पोलीस काद्याचा वापर करत आहेत, असा आरोप टीकाकारांकडून केला जातो. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मेसेज शेअर केलेत तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. जर विश्वास बसत नसेल तर राजगड जिल्ह्यात झालेलं हे प्रकरण नक्की वाचा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएका व्हॉट्स अॅप मेसेजमुळे जुनैद खान गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात आहे. तो मेसेज काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि जुनैद यांनी कोणता मेसेज पाठवला हे आम्हाला माहिती नाही, असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार 21 वर्षीय जुनैदवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाचा आरोप लागला आहे. अॅडमिनची कायदेशीर जबाबदारी पोलिसांचा आरोप आहे की जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा तो ग्रुप अॅडमिन होता. परंतू कुटुंबीयांचं असं मत आहे की झुनैदचं असं मत आहे की तो डिफॉल्ट अॅडमिन झाला कारण आधीच्या अॅडमिननं ग्रुप सोडला होता. या प्रकरणानंतर आता ग्रुप अॅडमिनची कायदेशीर जबाबदारी आणि व्हॉट्स अॅप प्रशासनाची जबाबदारी यावर नव्यानं चर्चा होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विराग गुप्ता सांगतात, \"जम्मू आणि काश्मीरमधल्या एका जिल्ह्यात व्हाट्सअॅप अॅडमिनची नोंद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला व्हॉट्स अॅप प्लॅटफॉर्मच्या कायदेशीर जबाबदारीवर सरकार आणि सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे.\" ते सांगतात की, अशा परिस्थितीत दोषी न ठरवता ग्रुप अॅडमिनला पाच महिन्यापर्यंत तुरुंगात ठेवणं कायदेशीर नाही. प्रश्न हा आहे की ग्रुप अॅडमिनला जेल होते मग व्हॉट्स अॅप प्रशासनाला क्लिनचिट का? नेमकं प्रकरण काय? मध्यप्रदेशातील राजगडच्या तालेन भागात राहणारा जुनैद खान BSc च्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे. पोलिसांनी त्याला 15 फेब्रुवारी 2018 ला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मेसेज पाठवण्याच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्या कुटुंबीयांच म्हणण आहे की, \"हा मेसेज एका अल्पवयीन मुलानं फॉर्वर्ड केला होता. पण त्याची तक्रार होताच ग्रुपचा अॅडमिन बाहेर पडला. त्यानंतर आणखी दोन लोक बाहेर पडले. त्यामुळे जुनैद अॅडमिन झाला.\" \"या संपूर्ण घटनेच्या वेळी तो तालेनच्या बाहेर रतलामला होता. आपल्या एका नातेवाईकाला लग्नाची पत्रिका द्यायला गेला होता.\" \"जुनैद परत आल्यानंतर IT अक्टसह देशद्रोहाच्या प्रकरणाची नोंद झाली. सध्या तुरुंगात असल्यामुळे तो BScची परीक्षाही देऊ शकला नाही. पण ITI ची एक परीक्षा त्यानं तुरुंगातूनच दिली.\" कायदा काय म्हणतो? IPC आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार धार्मिक आणि राजकीय स्वरुपाचा आक्षेपार्ह मेसेज पसरवला तर कायदेशीर जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. उपविभागीय अधिकारी प्रकाश मिश्रा म्हणाले, \"या प्रकरणात चालान सादर केलं आहे. संपूर्ण चौकशीनंतरच हे चालान सादर केलं आहे. आता कुटुंबीयांना जर असं वाटतंय की या प्रकरणात काही काळंबेरं असेल तर पुढेही चौकशी होईल ती न्यायालयाच्या आदेशावरच होईल.\" देशात सध्या व्हॉट्सअपचे 20 कोटी युजर्स आहेत. सोशल मीडिया संबंधीत अनेक प्रकरणात होणाऱ्या तक्रारींमध्ये व्हॉट्स अॅप हे केंद्र स्थानी आहे. सोशल मीडियामुळे होणारी हिंसा रोखण्यासाठी पावलं उचलत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्याचवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दाबण्यासाठी पोलीस काद्याचा वापर करत आहेत, असा आरोप टीकाकारांकडून केला जातो. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 457, "source_item_id": "457", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2714, "clean_index": 280, "clean_language_index": "mar_Deva:validation:280"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिम्रत कौर यांनी याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिरोमणी अकाली दल हा भाजपचा NDA मधील सगळ्यात जुना सहकारी होता. जवळपास 22 वर्षे शिरोमणी अकाल दल भाजपसोबत NDA मध्ये होता. महाराष्ट्रातील शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या रूपात भाजपनं गेल्या वर्षभरात दुसरा मोठा मित्रपक्ष गमावला आहे. शिरोमणी अकाली दलाच्या काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात सांगितलं की, 1 ऑक्‍टोबर रोजी शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये मोठा शेतकरी मोर्चा काढेल आणि राष्ट्रपतींच्या नावाने राज्यपालांकडे निवेदन सोपवेल.तसंच, NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय शिरोमणी अकाली दलाच्या सर्व नेत्यांनी एकमताने घेतल्याची माहितीही सुखबीर सिंह बादल यांनी दिली. \"कृषी विधेयकासंदर्भात ज्यावेळी केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश आणण्यात आले होते, त्यावेळीही हरसिमरत कौर यांनी अध्यादेशाला विरोध केला होता आणि शेतकऱ्यांच्या भावनांनुसार त्यात बदल करण्यास सुचवले होते. मात्र, आमचे ऐकले गेले नाही,\" असा दावा सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे. दुसरीकडे, पंजाबमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शिरोमणी अकाली दलावर टीका केली आहे. हरसिम्रत कौर यांचा राजीनामा शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी 17 सप्टेंबर रोजी कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी याविषयी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, \"शेतकऱ्यांच्या विरोधातल्या विधेयकाच्या विरोधात मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. शेतकऱ्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे.\" पंतप्रधान मोदींकडे सोपवलेल्या राजीनाम्यात त्यांनी लिहीलंय, \"शेतमालाच्या मार्केटिंगच्या मुद्दयाविषयीच्या शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन न करता भारत सरकारने हे विधेयक पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही धोरणामध्ये शिरोमणी अकाली दलाला सहभागी व्हायचं नाही. म्हणूनच केंद्रीय मंत्री म्हणून सेवा सुरू ठेवणं मला शक्य नाही.\" हरसिम्रत कौर यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर सांगतात, \"हरसिम्रत कौर यांनी स्वतः या कृषी विधेयकांची यापूर्वी पाठराखण केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीही 5 वेळा अशी पाठराखण केली आहे. आता हे बादल यांचे 'डॅमेज कंट्रोल' साठीचे प्रयत्न म्हणावे लागतील. आपला मतदारसंघ या कायद्यांमुळे घाबरला असून त्यांना यामुळे भविष्यात मोठ्या कॉर्पोरेट्सच्या अधिपत्याखाली येण्याची भीती वाटत असल्याचं हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने बादल यांच्या लक्षात आलं असावं. हरसिम्रत कौर यांचं हे पाऊल म्हणजे 'अपुरं आणि उशीरा उचलेलं (Too little, too late) आणि खोटारड्या बादलांचं नाटक' असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय. कदाचित ते योग्य ठरतील.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मोदी सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिम्रत कौर यांनी याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिरोमणी अकाली दल हा भाजपचा NDA मधील सगळ्यात जुना सहकारी होता. जवळपास 22 वर्षे शिरोमणी अकाल दल भाजपसोबत NDA मध्ये होता. महाराष्ट्रातील शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या रूपात भाजपनं गेल्या वर्षभरात दुसरा मोठा मित्रपक्ष गमावला आहे. शिरोमणी अकाली दलाच्या काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात सांगितलं की, 1 ऑक्‍टोबर रोजी शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये मोठा शेतकरी मोर्चा काढेल आणि राष्ट्रपतींच्या नावाने राज्यपालांकडे निवेदन सोपवेल.तसंच, NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय शिरोमणी अकाली दलाच्या सर्व नेत्यांनी एकमताने घेतल्याची माहितीही सुखबीर सिंह बादल यांनी दिली. \"कृषी विधेयकासंदर्भात ज्यावेळी केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश आणण्यात आले होते, त्यावेळीही हरसिमरत कौर यांनी अध्यादेशाला विरोध केला होता आणि शेतकऱ्यांच्या भावनांनुसार त्यात बदल करण्यास सुचवले होते. मात्र, आमचे ऐकले गेले नाही,\" असा दावा सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे. दुसरीकडे, पंजाबमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शिरोमणी अकाली दलावर टीका केली आहे. हरसिम्रत कौर यांचा राजीनामा शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी 17 सप्टेंबर रोजी कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी याविषयी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, \"शेतकऱ्यांच्या विरोधातल्या विधेयकाच्या विरोधात मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. शेतकऱ्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे.\" पंतप्रधान मोदींकडे सोपवलेल्या राजीनाम्यात त्यांनी लिहीलंय, \"शेतमालाच्या मार्केटिंगच्या मुद्दयाविषयीच्या शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन न करता भारत सरकारने हे विधेयक पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही धोरणामध्ये शिरोमणी अकाली दलाला सहभागी व्हायचं नाही. म्हणूनच केंद्रीय मंत्री म्हणून सेवा सुरू ठेवणं मला शक्य नाही.\" हरसिम्रत कौर यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर सांगतात, \"हरसिम्रत कौर यांनी स्वतः या कृषी विधेयकांची यापूर्वी पाठराखण केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीही 5 वेळा अशी पाठराखण केली आहे. आता हे बादल यांचे 'डॅमेज कंट्रोल' साठीचे प्रयत्न म्हणावे लागतील. आपला मतदारसंघ या कायद्यांमुळे घाबरला असून त्यांना यामुळे भविष्यात मोठ्या कॉर्पोरेट्सच्या अधिपत्याखाली येण्याची भीती वाटत असल्याचं हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने बादल यांच्या लक्षात आलं असावं. हरसिम्रत कौर यांचं हे पाऊल म्हणजे 'अपुरं आणि उशीरा उचलेलं (Too little, too late) आणि खोटारड्या बादलांचं नाटक' असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय. कदाचित ते योग्य ठरतील.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 458, "source_item_id": "458", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2920, "clean_index": 281, "clean_language_index": "mar_Deva:validation:281"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली तो क्षण. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी भारताने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट ही मानवतेच्या दृष्टिकोनातून झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत यासंदर्भात निवेदन दिलं. कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला कुंकू, मंगळसूत्र काढायला सांगण्यात आलं, तसंच त्यांचे कपडे बदलण्यात आले. अशा आशयाच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, \"ही भेट मानवतावादी दृष्टिकोनातून झाली असली तरी ही एका सामान्य मायलेकाची तसंच नवराबायकोची भेट नव्हती. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. आमच्या दृष्टीने शिक्षा झालेले भारतीय कट्टरपंथी आहेत. ते पाकिस्तानमध्ये अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले गुप्तहेर आहेत हे नाकारून चालणार नाही.\" ते पुढे म्हणाले, \"म्हणूनच सर्वसमावेशक सुरक्षातपासणी होणे आवश्यक होतं. याविषयी दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सहमत झालं होतं. कुलभूषण यांची पत्नी आणि आईला सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली.\" कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय. \"कपडे बदलण्याची आणि आभूषणं काढण्याची सूचना ही केवळ सुरक्षेच्या कारणास्तव होती. भेटीनंतर दोघींनी आपापले कपडे परिधान केले. त्यांच्या वस्तू त्यांना परत देण्यात आल्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कुलभूषण यांच्या पत्नीच्या चपला परत देण्यात आल्या नाहीत. चपलेत मेटल चिप आढळल्याने त्याची चौकशी करण्यात आली,\" असं त्यांनी स्पष्ट केलं. \"जगभरात विमानतळावर अनेकदा सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशांना परिधान केलेले अलंकार, आभूषणं तत्सम वस्तू काढायला सांगितलं जातं. सुरक्षातपासणीसंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमत झालं होतं. ही सुरक्षातपासणी म्हणजे धर्माचा तसंच संस्कृतीचा अपमान असल्याचं भासवणं हे विश्वासाचा भंग करण्यासारखं आहे,\" असं ते म्हणाले. \"मानवतेच्या दृष्टिकोनातून आयोजित या भेटीबाबत पाकिस्ताननं खुलं आणि पारदर्शक धोरण स्वीकारलं होतं. गैरसमजुतींवर आधारित खोट्या दोषारोपांमध्ये आम्हाला अडकायचं नाही. अनेक अडथळे असतानाही कुलभूषण आणि त्यांच्या कुटंबीयांची भेट झाली हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तथ्याशी फेरफार आणि प्रचारतंत्र यातून काहीही निष्पन्न होत नाही मात्र वातावरण कलुषित होतं,\" अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. इस्लामची शिकवण तसंच दया आणि अनुकंपा तत्त्वांनुसारच कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. 25 डिसेंबर 2017 रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातच ही भेट झाली असल्याचंही पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जाधव कुटुंबीयांनी या भेटीसाठी पाकिस्तानचे आभार मानले. \"अनेक अडथळे असतानाही कुलभूषण यांना त्यांची पत्नी आणि आईला भेटता आलं याची नोंद घेणे आवश्यक आहे. या भेटीसाठी अर्ध्या तासाचा वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यांच्या विनंतीवरून भेटीची वेळ वाढवून 40 मिनिटं करण्यात आली आणि कुलभूषण यांना आई आणि पत्नीशी संवाद साधता आला,\" असं त्यांनी सांगितलं. या भेटीकरता कुलभूषण यांच्या आईने पाकिस्तानचे आभार मानले, यातूनच ही भेट यशस्वी झालं असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात आला आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना कपडे आणि आभूषणांसंदर्भात देण्यात आलेल्या सूचना सुरक्षातपासणीचा भाग असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमे तसंच संसदेत यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्ताननं मानवाधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा मुद्दा मांडला होता. याबाबत पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली तो क्षण. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी भारताने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट ही मानवतेच्या दृष्टिकोनातून झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत यासंदर्भात निवेदन दिलं. कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला कुंकू, मंगळसूत्र काढायला सांगण्यात आलं, तसंच त्यांचे कपडे बदलण्यात आले. अशा आशयाच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, \"ही भेट मानवतावादी दृष्टिकोनातून झाली असली तरी ही एका सामान्य मायलेकाची तसंच नवराबायकोची भेट नव्हती. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. आमच्या दृष्टीने शिक्षा झालेले भारतीय कट्टरपंथी आहेत. ते पाकिस्तानमध्ये अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले गुप्तहेर आहेत हे नाकारून चालणार नाही.\" ते पुढे म्हणाले, \"म्हणूनच सर्वसमावेशक सुरक्षातपासणी होणे आवश्यक होतं. याविषयी दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सहमत झालं होतं. कुलभूषण यांची पत्नी आणि आईला सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली.\" कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय. \"कपडे बदलण्याची आणि आभूषणं काढण्याची सूचना ही केवळ सुरक्षेच्या कारणास्तव होती. भेटीनंतर दोघींनी आपापले कपडे परिधान केले. त्यांच्या वस्तू त्यांना परत देण्यात आल्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कुलभूषण यांच्या पत्नीच्या चपला परत देण्यात आल्या नाहीत. चपलेत मेटल चिप आढळल्याने त्याची चौकशी करण्यात आली,\" असं त्यांनी स्पष्ट केलं. \"जगभरात विमानतळावर अनेकदा सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशांना परिधान केलेले अलंकार, आभूषणं तत्सम वस्तू काढायला सांगितलं जातं. सुरक्षातपासणीसंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमत झालं होतं. ही सुरक्षातपासणी म्हणजे धर्माचा तसंच संस्कृतीचा अपमान असल्याचं भासवणं हे विश्वासाचा भंग करण्यासारखं आहे,\" असं ते म्हणाले. \"मानवतेच्या दृष्टिकोनातून आयोजित या भेटीबाबत पाकिस्ताननं खुलं आणि पारदर्शक धोरण स्वीकारलं होतं. गैरसमजुतींवर आधारित खोट्या दोषारोपांमध्ये आम्हाला अडकायचं नाही. अनेक अडथळे असतानाही कुलभूषण आणि त्यांच्या कुटंबीयांची भेट झाली हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तथ्याशी फेरफार आणि प्रचारतंत्र यातून काहीही निष्पन्न होत नाही मात्र वातावरण कलुषित होतं,\" अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. इस्लामची शिकवण तसंच दया आणि अनुकंपा तत्त्वांनुसारच कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. 25 डिसेंबर 2017 रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातच ही भेट झाली असल्याचंही पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जाधव कुटुंबीयांनी या भेटीसाठी पाकिस्तानचे आभार मानले. \"अनेक अडथळे असतानाही कुलभूषण यांना त्यांची पत्नी आणि आईला भेटता आलं याची नोंद घेणे आवश्यक आहे. या भेटीसाठी अर्ध्या तासाचा वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यांच्या विनंतीवरून भेटीची वेळ वाढवून 40 मिनिटं करण्यात आली आणि कुलभूषण यांना आई आणि पत्नीशी संवाद साधता आला,\" असं त्यांनी सांगितलं. या भेटीकरता कुलभूषण यांच्या आईने पाकिस्तानचे आभार मानले, यातूनच ही भेट यशस्वी झालं असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात आला आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 459, "source_item_id": "459", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3148, "clean_index": 282, "clean_language_index": "mar_Deva:validation:282"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानमधल्या ट्वीटर युजर्सनंही या वादात उडी घेतलीये. शाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी 'बार्ड ऑफ ब्लड' या सीरिजची निर्मिती केली आहे. ही सीरिज 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरूख खाननं गुरुवारी ट्विटर अकाऊंटवरून या सीरिजचा ट्रेलर जाहीर केला. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"बार्ड ऑफ ब्लड सीरिजचं स्वागत आहे. हेरगिरी, सूडाची भावना, प्रेम आणि कर्तव्य यांची ही एक रहस्यमय कथा आहे,\" असं शाहरूखनं लिहिलं होतं. गफूर यांचं ट्वीट एक दिवसानंतर आसिफ गफूर यांनी ट्रेलरच्या आधारे दावा केला की, \"शाहरूख खान बॉलिवुड सिंड्रोमचे शिकार आहेत.\" 'बार्ड ऑफ ब्लड' ही अशा 3 भारतीय गुप्तहेरांची कथा आहे, जे एका रेस्क्यू मोहिमेकरता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जातात. ट्रेलरमध्ये याला 'सुसाईड मिशन' म्हटलं आहे. आसिफ गफूर यांनी शाहरूखच्या ट्वीटला रीट्विट करत सत्य जाणून घ्यायचा सल्ला दिला आहे. 'शाहरूख खान तुम्ही बॉलिवुड सिंड्रोममध्ये अडकले आहात. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी 'रॉ'चे हेर कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेब्रुवारी 2019ची स्थिती पाहा. याशिवाय तुम्ही काश्मिरमध्ये होणारा अत्याचार आणि जातीवादासाठी प्रयत्नरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलून शांती आणि मानवतेला प्रोत्साहन देऊ शकता,' असं गफूर यांनी म्हटलं आहे. गफूर यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संदीप सप्रे नावाच्या ट्वीटर युझरनं लिहिलं आहे, \"कुलभूषण यांच्याविरोधात पुरावे नाहीत, असं तुमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारानं म्हटलं आहे.\" \"गफूर यांनी भारतातल्या त्या ट्विटर अकाऊंटला लक्ष्य केलं आहे, ज्याला जगभरातून सर्वाधिक लोक फॉलो करतात, असं ट्वीट शाहरूख खानच्या एका चाहत्यानं केलं आहे. याव्यतिरिक्त अनेक युजर्सनी गफूर यांना टीकेचं लक्ष्य केलं. तर दुसरीकडे पाकिस्तानातील ट्विटर युजर्सनी गफूर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहजहान मलिक यांनी म्हटलं आहे, की शाहरूख खानसारखे अनेक चांगले हीरो बॉलिवुडमध्ये आहेत. पण यापैकी कुणी सभ्य माणूस नाही याचं दु:ख आहे.\" \"सर, ही त्यांची मजबूरी आहे. नाहीतर ते ना इकडचे राहतील ना तिकडचे,\" असं ट्वीट सईदा बुशरा आमीर यांनी केलं आहे. शाहरूख खाननं मात्र अद्याप गफूर यांच्या ट्वीटला उत्तर दिलेलं नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी तयार केलेल्या एका चित्रपटामुळे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर आणि शाहरूख खानच्या चाहत्यांमध्ये ट्वीटरवर वाद सुरू झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानमधल्या ट्वीटर युजर्सनंही या वादात उडी घेतलीये. शाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी 'बार्ड ऑफ ब्लड' या सीरिजची निर्मिती केली आहे. ही सीरिज 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरूख खाननं गुरुवारी ट्विटर अकाऊंटवरून या सीरिजचा ट्रेलर जाहीर केला. Twitter पोस्ट समाप्त, 1 \"बार्ड ऑफ ब्लड सीरिजचं स्वागत आहे. हेरगिरी, सूडाची भावना, प्रेम आणि कर्तव्य यांची ही एक रहस्यमय कथा आहे,\" असं शाहरूखनं लिहिलं होतं. गफूर यांचं ट्वीट एक दिवसानंतर आसिफ गफूर यांनी ट्रेलरच्या आधारे दावा केला की, \"शाहरूख खान बॉलिवुड सिंड्रोमचे शिकार आहेत.\" 'बार्ड ऑफ ब्लड' ही अशा 3 भारतीय गुप्तहेरांची कथा आहे, जे एका रेस्क्यू मोहिमेकरता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जातात. ट्रेलरमध्ये याला 'सुसाईड मिशन' म्हटलं आहे. आसिफ गफूर यांनी शाहरूखच्या ट्वीटला रीट्विट करत सत्य जाणून घ्यायचा सल्ला दिला आहे. 'शाहरूख खान तुम्ही बॉलिवुड सिंड्रोममध्ये अडकले आहात. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी 'रॉ'चे हेर कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेब्रुवारी 2019ची स्थिती पाहा. याशिवाय तुम्ही काश्मिरमध्ये होणारा अत्याचार आणि जातीवादासाठी प्रयत्नरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलून शांती आणि मानवतेला प्रोत्साहन देऊ शकता,' असं गफूर यांनी म्हटलं आहे. गफूर यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संदीप सप्रे नावाच्या ट्वीटर युझरनं लिहिलं आहे, \"कुलभूषण यांच्याविरोधात पुरावे नाहीत, असं तुमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारानं म्हटलं आहे.\" \"गफूर यांनी भारतातल्या त्या ट्विटर अकाऊंटला लक्ष्य केलं आहे, ज्याला जगभरातून सर्वाधिक लोक फॉलो करतात, असं ट्वीट शाहरूख खानच्या एका चाहत्यानं केलं आहे. याव्यतिरिक्त अनेक युजर्सनी गफूर यांना टीकेचं लक्ष्य केलं. तर दुसरीकडे पाकिस्तानातील ट्विटर युजर्सनी गफूर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहजहान मलिक यांनी म्हटलं आहे, की शाहरूख खानसारखे अनेक चांगले हीरो बॉलिवुडमध्ये आहेत. पण यापैकी कुणी सभ्य माणूस नाही याचं दु:ख आहे.\" \"सर, ही त्यांची मजबूरी आहे. नाहीतर ते ना इकडचे राहतील ना तिकडचे,\" असं ट्वीट सईदा बुशरा आमीर यांनी केलं आहे. शाहरूख खाननं मात्र अद्याप गफूर यांच्या ट्वीटला उत्तर दिलेलं नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 462, "source_item_id": "462", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2253, "clean_index": 283, "clean_language_index": "mar_Deva:validation:283"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतीय लष्करानं या संपूर्ण घटनेबद्दल निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, उत्तर सिक्किममधील नाकुला भागात 20 जानेवारीला भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांदरम्यान किरकोळ झटापट झाली. स्थानिक कमांडर्सनी नियमांचं पालन करत हा वाद मिटवूनही टाकला. या संबंधीचं वार्तांकन करताना वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये, असंही लष्करानं माध्यमांना म्हटलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं भारतीय माध्यमांमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टचा हवाला देत म्हटलं होतं की, या झटापटीत दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले आहेत. ही कथित घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. उत्तर सिक्किम भागातील नाकुला सीमेजवळ काही चिनी सैनिक सीमारेषा ओलांडून येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच ही झटापट झाली. भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार या झटापटीत चीनचे 20 सैनिक जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे चार भारतीय सैनिकही जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. लडाखजवळ काही महिन्यांपासून सुरू असलेला सीमा वाद सोडविण्यासाठी रविवारी मोल्डो भागात कमांडर स्तरावरील चर्चेची 9वी फेरी पार पडली. भारत आणि चीन दोन्ही देशांनी वादाचा मुद्दा असलेल्या ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावरुन कमांडर स्तरावर तसंच राजनयिक पातळीवरही चर्चा सुरू आहेत. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जी परिस्थिती होती, तीच आताही असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, भारतीय हद्दीत चीन आपलं नियंत्रण वाढवत आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नाव न घेता टोमणा मारला आहे. 'चीनबद्दल मि. 56 यांनी गेले अनेक महिने एक शब्दही उच्चारला नाहीये. आता तरी ते 'चीन' म्हणायला लागतील,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "सिक्किममधील नाकुला भागात भारत-चीन सीमेजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्कराकडून दुजोरा देण्यात आला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतीय लष्करानं या संपूर्ण घटनेबद्दल निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, उत्तर सिक्किममधील नाकुला भागात 20 जानेवारीला भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांदरम्यान किरकोळ झटापट झाली. स्थानिक कमांडर्सनी नियमांचं पालन करत हा वाद मिटवूनही टाकला. या संबंधीचं वार्तांकन करताना वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये, असंही लष्करानं माध्यमांना म्हटलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं भारतीय माध्यमांमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टचा हवाला देत म्हटलं होतं की, या झटापटीत दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले आहेत. ही कथित घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. उत्तर सिक्किम भागातील नाकुला सीमेजवळ काही चिनी सैनिक सीमारेषा ओलांडून येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच ही झटापट झाली. भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार या झटापटीत चीनचे 20 सैनिक जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे चार भारतीय सैनिकही जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. लडाखजवळ काही महिन्यांपासून सुरू असलेला सीमा वाद सोडविण्यासाठी रविवारी मोल्डो भागात कमांडर स्तरावरील चर्चेची 9वी फेरी पार पडली. भारत आणि चीन दोन्ही देशांनी वादाचा मुद्दा असलेल्या ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावरुन कमांडर स्तरावर तसंच राजनयिक पातळीवरही चर्चा सुरू आहेत. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जी परिस्थिती होती, तीच आताही असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, भारतीय हद्दीत चीन आपलं नियंत्रण वाढवत आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नाव न घेता टोमणा मारला आहे. 'चीनबद्दल मि. 56 यांनी गेले अनेक महिने एक शब्दही उच्चारला नाहीये. आता तरी ते 'चीन' म्हणायला लागतील,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 463, "source_item_id": "463", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1851, "clean_index": 284, "clean_language_index": "mar_Deva:validation:284"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमंदिराची तोडफोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सिंध प्रांतातील, बदीन जिल्ह्यात घनौर शहरातील मंदिरात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. कडियू घनौर शहरात कोल्ही, मेघवाड, गुवारिया, कारिया असे हिंदूधर्मीय राहतात. या समाजाची माणसं राम पीर मंदिरात पूजाअर्चा करतात. दानाच्या माध्यमातून आलेल्या पैशातून मंदिर उभारण्यात आलं होतं असं स्थानिक शिक्षक मनू लंजूर यांनी बीबीसीला सांगितलं. लोकांनी दानासाठी पैसा द्यावा याकरता त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. दीड वर्षापूर्वी मंदिराचं काम पूर्ण झालं. मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी लंजूर यांना घटनेची माहिती दिली. लंजूर आपल्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने संशयिताला अटक केल्याचं लंजूर यांनी सांगितलं. अशोक कुमार यांच्यासह तिघांकडे या मंदिरांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी नेमकं काय घडलं त्याविषयी सांगितलं. ते म्हणाले, \"शनिवारी सकाळी मंदिराच्या प्रांगणात बसलो होतो. त्यावेळी मोहम्मद इस्माइल शैदी नावाचा माणूस साधारण दहा वाजता आला. शैदी याआधीही तिथे जाऊन येऊन असतो. थोड्या वेळाने, मंदिरातून आवाज आला. तो मूर्ती पाडून टाकत होता. लोखंडी सळीने तो मूर्तीची नासधूस करत होता. मी तिकडे धावलो आणि ओरडू लागलो तसा तो पळून गेला\". \"मोहम्मद इस्माइल शैदीने मूर्तीची विटंबना करून हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवं\", असं अशोक म्हणाले. कडियू घनौर पोलिसांनी पाकिस्तान दंड संहिता कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इस्माइल शैदीला अटक करण्यात आली आहे. एसएचओ असगर सठेव यांनी सांगितलं की, \"आरोपी आपला जवाब बदलत आहे. त्याचा कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. चौकशीसाठी कोठडीत ठेवलं जाईल\". राम पीर मंदिराची उभारणी कशी झाली होती? राम पीर यांचा जन्म पाचशे वर्षांपूर्वी जोधपूरपासून दीडशे किलोमीटरवर असणाऱ्या रानो जय शहरात झाला होता. तिथेच त्यांची समाधी आहे. राम पीर त्यांच्या अनुयायांमध्ये मेघवाड, कोल्ही, भील संन्यासी, जोगी, बागडी, खत्री, लोहार समाजाच्या माणसांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. सिंध प्रांतातील हैदराबाद शहरापासून 30 किलोमीटरवर असणाऱ्या टंडवालिया या ठिकाणी राम पीर यांचं मोठं मंदिर आहे. खत्री समाजातील व्यक्ती मूल होत नसल्याने राम पीर यांच्या समाधीच्या ठिकाणी गेला होता असं धार्मिक नेते ईश्वर दास यांनी सांगितलं. तिथे त्या माणसाने एक आवाज ऐकला. त्यातूनच त्यांना टंडवालिया इथे मंदिर उभारण्यासाठी प्रेरणा मिळाली. राम पीर यांच्या अनुयायांना जोधपूरजवळच्या गावी जाणं कठीण होतं. म्हणून त्यांनी टंडवालिया इथे मंदिर उभारलं. या मंदिरात भाविकांनी व्यक्त केलेल्या इच्छाआकांक्षा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. खत्री समाजाचा तो माणूस नेसत्या वस्त्रानिशी इथे आला आणि त्याने मंदिर उभारलं, असं सांगितलं जातं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात एका मंदिराची तोडफोड करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमंदिराची तोडफोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सिंध प्रांतातील, बदीन जिल्ह्यात घनौर शहरातील मंदिरात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. कडियू घनौर शहरात कोल्ही, मेघवाड, गुवारिया, कारिया असे हिंदूधर्मीय राहतात. या समाजाची माणसं राम पीर मंदिरात पूजाअर्चा करतात. दानाच्या माध्यमातून आलेल्या पैशातून मंदिर उभारण्यात आलं होतं असं स्थानिक शिक्षक मनू लंजूर यांनी बीबीसीला सांगितलं. लोकांनी दानासाठी पैसा द्यावा याकरता त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. दीड वर्षापूर्वी मंदिराचं काम पूर्ण झालं. मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी लंजूर यांना घटनेची माहिती दिली. लंजूर आपल्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने संशयिताला अटक केल्याचं लंजूर यांनी सांगितलं. अशोक कुमार यांच्यासह तिघांकडे या मंदिरांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी नेमकं काय घडलं त्याविषयी सांगितलं. ते म्हणाले, \"शनिवारी सकाळी मंदिराच्या प्रांगणात बसलो होतो. त्यावेळी मोहम्मद इस्माइल शैदी नावाचा माणूस साधारण दहा वाजता आला. शैदी याआधीही तिथे जाऊन येऊन असतो. थोड्या वेळाने, मंदिरातून आवाज आला. तो मूर्ती पाडून टाकत होता. लोखंडी सळीने तो मूर्तीची नासधूस करत होता. मी तिकडे धावलो आणि ओरडू लागलो तसा तो पळून गेला\". \"मोहम्मद इस्माइल शैदीने मूर्तीची विटंबना करून हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवं\", असं अशोक म्हणाले. कडियू घनौर पोलिसांनी पाकिस्तान दंड संहिता कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इस्माइल शैदीला अटक करण्यात आली आहे. एसएचओ असगर सठेव यांनी सांगितलं की, \"आरोपी आपला जवाब बदलत आहे. त्याचा कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. चौकशीसाठी कोठडीत ठेवलं जाईल\". राम पीर मंदिराची उभारणी कशी झाली होती? राम पीर यांचा जन्म पाचशे वर्षांपूर्वी जोधपूरपासून दीडशे किलोमीटरवर असणाऱ्या रानो जय शहरात झाला होता. तिथेच त्यांची समाधी आहे. राम पीर त्यांच्या अनुयायांमध्ये मेघवाड, कोल्ही, भील संन्यासी, जोगी, बागडी, खत्री, लोहार समाजाच्या माणसांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. सिंध प्रांतातील हैदराबाद शहरापासून 30 किलोमीटरवर असणाऱ्या टंडवालिया या ठिकाणी राम पीर यांचं मोठं मंदिर आहे. खत्री समाजातील व्यक्ती मूल होत नसल्याने राम पीर यांच्या समाधीच्या ठिकाणी गेला होता असं धार्मिक नेते ईश्वर दास यांनी सांगितलं. तिथे त्या माणसाने एक आवाज ऐकला. त्यातूनच त्यांना टंडवालिया इथे मंदिर उभारण्यासाठी प्रेरणा मिळाली. राम पीर यांच्या अनुयायांना जोधपूरजवळच्या गावी जाणं कठीण होतं. म्हणून त्यांनी टंडवालिया इथे मंदिर उभारलं. या मंदिरात भाविकांनी व्यक्त केलेल्या इच्छाआकांक्षा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. खत्री समाजाचा तो माणूस नेसत्या वस्त्रानिशी इथे आला आणि त्याने मंदिर उभारलं, असं सांगितलं जातं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 466, "source_item_id": "466", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2762, "clean_index": 285, "clean_language_index": "mar_Deva:validation:285"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेली रॉलेट यांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी Ancestry.com या वेबसाईटकडे पाठवले होते. त्यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. कारण डीएनएचे नमुने हे त्यांच्या वडिलांच्या डीएनएसोबत जुळत नव्हते. डीएनएचे नमुने उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचं लक्षात येईपर्यंत चाचणीत काहीतरी दोष राहिला असावा, असं त्यांना वाटत होतं. घरच्यांनी रॉलेट यांच्या जन्माआधी आयडाहो इथल्या फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे गर्भ राहावा यासाठी आपल्या आई-वडिलांनी तज्ज्ञांची मदत घेतली होती याबद्दल डीएनएचा निकाल येईपर्यंत रॉलेट यांना कधीच सांगण्यात आलं नव्हतं. रॉलेट यांच्या आई-वडिलांनी केली यांच्या जन्मानंतर एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. रॉलेट यांच्या खटल्यात सेवानिवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ जेरल्ड मॉर्टिमर यांच्यावर फसवणूक, निष्काळजीपणा, मानसिक तणाव आणि कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. कराराचा भंग 1980 साली रॉलेट यांचे आई-वडील सॅली अॅशबी आणि हॉर्ड फॉवलर यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर ते वायोमिंग सीमेनजीकच्या आयडाहोजवळ राहात होते. वडिलांमधल्या स्पर्मच्या कमतरतेमुळे आणि आईच्या गर्भाशयाच्या स्थितीमुळे रॉ़लेट यांच्या आई-वडिलांनी स्पर्म डोनर आणि वडील या दोघांचे स्पर्म वापरून रॉलेट यांना जन्म देण्याचं ठरवलं. स्पर्म डोनर हा विद्यार्थी असावा आणि त्याची उंची 6 फूट आणि केस तपकिरी तर डोळे निळ्या रंगाचे असावेत, असं या दाम्पत्यानं तेव्हा डॉ. मॉर्टिमर यांना सांगितलं होतं. पण गर्भधारणा राहावी यासाठी डॉ. मॉर्टिमर यांनी 3 महिने स्वत:चेच स्पर्म वापरले, असं न्यायालयीन कागदपत्रांनुसार समोर आलं आहे. डॉक्टर जर स्वत:च्याच स्पर्मचा वापर करणार होते तर आम्ही याला कधीच संमती दिली नसती, असं पालकांचं म्हणणं आहे. मुलीची डिलिव्हरी करणाऱ्या आणि जन्मानंतर तिची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना जेव्हा या दाम्पत्यानं सांगितलं की, मुलीला वॉशिंग्टनला घेऊन जाणार आहेत, तेव्हा डॉक्टर रडले होते, असं खटल्यात समोर आलं आहे. केली रॉलेटचा आपण बायोलॉजिकल फादर आहोत हे डॉ. मॉर्टिमर यांना माहिती होतं, पण त्यांनी हे तिच्या आई-वडिलांना सांगितलं नव्हतं, असं तक्रारीत म्हटलं आहे. डॉ. मॉर्टिमर यांनी आपण स्वत:चे स्पर्म या प्रक्रियेकरता वापरत आहोत, हे लपवून ठेवलं. गेल्या वर्षी रॉलेट यांनी आईला संपर्क साधला होता आणि Ancestry.com या वेबसाईटनं दिलेले निकाल सांगितले होते. ते चुकीचे असल्याचा आपल्याला विश्वास असल्याचंही त्यांनी आईला सांगितलं होतं. आपल्या नावापुढे आई-वडील म्हणून नोंदवण्यात आलेली नावं आईला सांगितल्यानंतर आईला मात्र जबर धक्का बसला होता. रॉलेट यांच्या आई अॅश्बी यांनी नंतर या बातमी संदर्भात त्यांच्या आधीच्या पतीशी संपर्क साधला आणि दोघांनी या संशयाचा खुलासा न करण्याचा निर्णय घेतला. कारण अॅश्बी आणि फॉवलर यांना स्वतःचं वैगुण्य उघडं करायचं नव्हतं आणि मुलीला ही गोष्ट समजल्यास तिला दु:ख होईल, असंही त्यांना वाटत होतं, असं खटल्याच्या नोंदीतून उघड होतं. अनपेक्षित संबंधांचा उलगडा पण नंतर रॉलेट यांच्या हाती त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत लागली तेव्हा त्यावर डॉ. मॉर्टिमर यांचं नाव आणि स्वाक्षरी होती. संशय बळावल्यानं त्यांनी चर्चा करण्यासाठी पुन्हा आई-वडिलांशी संपर्क साधला. \"विश्वासघात करून फवणूक झाल्यानं रॉलेट यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती सार्वजनिक केली. त्यांच्या प्रकरणात लोकांना असलेली रुची कुटुंबीयांना ठाऊक असली तरी त्यांच्या खासगीपणाचा आदर केला जाईल. कारण या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत,\" असं रॉलेट यांच्या वकिलांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं. डीएनए चाचणीमुळे कुटुंबाचा इतिहास आणि अस्तित्वाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती लोकांच्या हाती लागत आहे, असं Ancestry.comच्या प्रवक्त्यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं आहे. \"एकदम अचूक निकाल देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यांसारख्या प्रकरणातून अनपेक्षित संबंधही लोकांसमोर येऊ शकतात,\" असं ते पुढे म्हणाले. अमेरिकेतल्या इंडियाना इथल्या डॉक्टरला यासारख्याच एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. या डॉक्टरने स्वत:च्या रुग्णांवर स्वत:चेच स्पर्म वापरल्याचं समोर आलं होतं. त्याच्या एकूण रुग्णांपैकी 2 रुग्णांच्या मुलांचा तो बायोलॉजिकल फादर असल्याचं पॅटर्निटी चाचणीतून समोर आलं होतं. कॅनडातही असंच प्रकरण समोर आलं आहे. इथे जवळपास डझनभर लोकांनी डॉक्टरने स्वत:चेच स्पर्म वापरून आमच्या मुलांना जन्म दिल्याचा आरोप केला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गर्भधारणा व्हावी यासाठी डॉक्टरनं न सांगता स्वत:चेच स्पर्म वापरले, असा आरोप अमेरिकेतल्या एका महिलेनं केला आहे. ही बाब 35 वर्षांनंतर डीएनए चाचणीनंतर समोर आल्याचं महिलेचं म्हणणं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेली रॉलेट यांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी Ancestry.com या वेबसाईटकडे पाठवले होते. त्यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. कारण डीएनएचे नमुने हे त्यांच्या वडिलांच्या डीएनएसोबत जुळत नव्हते. डीएनएचे नमुने उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचं लक्षात येईपर्यंत चाचणीत काहीतरी दोष राहिला असावा, असं त्यांना वाटत होतं. घरच्यांनी रॉलेट यांच्या जन्माआधी आयडाहो इथल्या फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे गर्भ राहावा यासाठी आपल्या आई-वडिलांनी तज्ज्ञांची मदत घेतली होती याबद्दल डीएनएचा निकाल येईपर्यंत रॉलेट यांना कधीच सांगण्यात आलं नव्हतं. रॉलेट यांच्या आई-वडिलांनी केली यांच्या जन्मानंतर एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. रॉलेट यांच्या खटल्यात सेवानिवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ जेरल्ड मॉर्टिमर यांच्यावर फसवणूक, निष्काळजीपणा, मानसिक तणाव आणि कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. कराराचा भंग 1980 साली रॉलेट यांचे आई-वडील सॅली अॅशबी आणि हॉर्ड फॉवलर यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर ते वायोमिंग सीमेनजीकच्या आयडाहोजवळ राहात होते. वडिलांमधल्या स्पर्मच्या कमतरतेमुळे आणि आईच्या गर्भाशयाच्या स्थितीमुळे रॉ़लेट यांच्या आई-वडिलांनी स्पर्म डोनर आणि वडील या दोघांचे स्पर्म वापरून रॉलेट यांना जन्म देण्याचं ठरवलं. स्पर्म डोनर हा विद्यार्थी असावा आणि त्याची उंची 6 फूट आणि केस तपकिरी तर डोळे निळ्या रंगाचे असावेत, असं या दाम्पत्यानं तेव्हा डॉ. मॉर्टिमर यांना सांगितलं होतं. पण गर्भधारणा राहावी यासाठी डॉ. मॉर्टिमर यांनी 3 महिने स्वत:चेच स्पर्म वापरले, असं न्यायालयीन कागदपत्रांनुसार समोर आलं आहे. डॉक्टर जर स्वत:च्याच स्पर्मचा वापर करणार होते तर आम्ही याला कधीच संमती दिली नसती, असं पालकांचं म्हणणं आहे. मुलीची डिलिव्हरी करणाऱ्या आणि जन्मानंतर तिची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना जेव्हा या दाम्पत्यानं सांगितलं की, मुलीला वॉशिंग्टनला घेऊन जाणार आहेत, तेव्हा डॉक्टर रडले होते, असं खटल्यात समोर आलं आहे. केली रॉलेटचा आपण बायोलॉजिकल फादर आहोत हे डॉ. मॉर्टिमर यांना माहिती होतं, पण त्यांनी हे तिच्या आई-वडिलांना सांगितलं नव्हतं, असं तक्रारीत म्हटलं आहे. डॉ. मॉर्टिमर यांनी आपण स्वत:चे स्पर्म या प्रक्रियेकरता वापरत आहोत, हे लपवून ठेवलं. गेल्या वर्षी रॉलेट यांनी आईला संपर्क साधला होता आणि Ancestry.com या वेबसाईटनं दिलेले निकाल सांगितले होते. ते चुकीचे असल्याचा आपल्याला विश्वास असल्याचंही त्यांनी आईला सांगितलं होतं. आपल्या नावापुढे आई-वडील म्हणून नोंदवण्यात आलेली नावं आईला सांगितल्यानंतर आईला मात्र जबर धक्का बसला होता. रॉलेट यांच्या आई अॅश्बी यांनी नंतर या बातमी संदर्भात त्यांच्या आधीच्या पतीशी संपर्क साधला आणि दोघांनी या संशयाचा खुलासा न करण्याचा निर्णय घेतला. कारण अॅश्बी आणि फॉवलर यांना स्वतःचं वैगुण्य उघडं करायचं नव्हतं आणि मुलीला ही गोष्ट समजल्यास तिला दु:ख होईल, असंही त्यांना वाटत होतं, असं खटल्याच्या नोंदीतून उघड होतं. अनपेक्षित संबंधांचा उलगडा पण नंतर रॉलेट यांच्या हाती त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत लागली तेव्हा त्यावर डॉ. मॉर्टिमर यांचं नाव आणि स्वाक्षरी होती. संशय बळावल्यानं त्यांनी चर्चा करण्यासाठी पुन्हा आई-वडिलांशी संपर्क साधला. \"विश्वासघात करून फवणूक झाल्यानं रॉलेट यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती सार्वजनिक केली. त्यांच्या प्रकरणात लोकांना असलेली रुची कुटुंबीयांना ठाऊक असली तरी त्यांच्या खासगीपणाचा आदर केला जाईल. कारण या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत,\" असं रॉलेट यांच्या वकिलांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं. डीएनए चाचणीमुळे कुटुंबाचा इतिहास आणि अस्तित्वाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती लोकांच्या हाती लागत आहे, असं Ancestry.comच्या प्रवक्त्यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं आहे. \"एकदम अचूक निकाल देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यांसारख्या प्रकरणातून अनपेक्षित संबंधही लोकांसमोर येऊ शकतात,\" असं ते पुढे म्हणाले. अमेरिकेतल्या इंडियाना इथल्या डॉक्टरला यासारख्याच एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. या डॉक्टरने स्वत:च्या रुग्णांवर स्वत:चेच स्पर्म वापरल्याचं समोर आलं होतं. त्याच्या एकूण रुग्णांपैकी 2 रुग्णांच्या मुलांचा तो बायोलॉजिकल फादर असल्याचं पॅटर्निटी चाचणीतून समोर आलं होतं. कॅनडातही असंच प्रकरण समोर आलं आहे. इथे जवळपास डझनभर लोकांनी डॉक्टरने स्वत:चेच स्पर्म वापरून आमच्या मुलांना जन्म दिल्याचा आरोप केला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 468, "source_item_id": "468", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3945, "clean_index": 286, "clean_language_index": "mar_Deva:validation:286"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानने त्यांना भारताकडे सुपूर्द करण्याआधी अभिनंदन डान्स करत होते, असा या व्हीडिओमध्ये दावा करण्यात आला आहे. आणि फक्त भारतातच नव्हे, पाकिस्तानमध्येही हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. भारतात #WelcomeHomeAbhinandan तर पाकिस्तानमध्ये #PeaceGesture या हॅशटॅगसहीत हा व्हीडिओ पोस्ट केला जात आहे. भारतात विशेषत: तेलुगूसहित इतर भाषांमधल्या मथळ्याखाली हा व्हीडिओ पोस्ट केला गेला. अभिनंदन मायदेशी परतल्यापासून हा व्हीडिओ हजारोवेळा शेअर करण्यात आला आहे. पण बीबीसीच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं दिसून आलं आहे. युट्यूबर दिसणारा धुसर व्हीडिओ हा काही वर्षांपूर्वीचा आहे, असं गुगल इमेज रिव्हर्स सर्च केल्यावर कळलं, कारण त्यात मूळ व्हीडिओही सापडला. हा व्हीडिओ 23 फेब्रुवारी 2019ला पहिल्यांदा अपलोड करण्यात आला आहे. संपूर्ण व्हीडिओ हा 4 मीनिटांचा आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे सैनिक डान्स करत आहेत. पाकिस्तान हवाई दलाचे ऑफिसर्स एका यशस्वी कारवाईनंतर आनंद साजरा करतानाचा हा व्हीडिओ असल्याचं व्हीडिओसोबत दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. पाकिस्तानी लोकगीत 'चिट्टा चोला' या गाण्यावर ते डान्स करत आहेत. अभिनंदन यांना पाकिस्तानने 27 फेब्रुवारी ताब्यात घेतलं होतं. पण हा व्हीडिओ 23 फेब्रुवारीला 2019 पोस्ट केला आहे. म्हणजे हा व्हीडिओ 23 तारखेपेक्षाही जुना असण्याची शक्यता आहे. या व्हीडिओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीनं अभिनंदन यांनी घातलेल्या हवाई दलाच्या गणवेशासारखा हिरवा ड्रेस घातला आहे. बारकाईनं पाहिलं त्या व्यक्तीच्या डाव्या खांद्यावर पाकिस्तान हवाई दलाचे चिन्ह लावलेलं आहे. शुक्रवारी हा जुना व्हीडिओ \"अभिनंदन यांचा डान्स\" असा दावा करत दोन्ही देशातल्या अनेक लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. (तुमच्याकडेही येणाऱ्या बातम्या, फोटो, व्हीडिओ संशयास्पद किंवा खोटे आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची पडताळणी करायला +91-9811520111वर व्हॉट्सअॅप पाठवा. किंवा इथं क्लिक करून बीबीसीला पाठवा.) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी मायदेशी परतण्याआधी पाकिस्तानात खरंच डान्स केला का? कारण सोशल मीडियावर तसं दाखवणारा एक व्हीडियो सध्या पसरवण्यात येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपाकिस्तानने त्यांना भारताकडे सुपूर्द करण्याआधी अभिनंदन डान्स करत होते, असा या व्हीडिओमध्ये दावा करण्यात आला आहे. आणि फक्त भारतातच नव्हे, पाकिस्तानमध्येही हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. भारतात #WelcomeHomeAbhinandan तर पाकिस्तानमध्ये #PeaceGesture या हॅशटॅगसहीत हा व्हीडिओ पोस्ट केला जात आहे. भारतात विशेषत: तेलुगूसहित इतर भाषांमधल्या मथळ्याखाली हा व्हीडिओ पोस्ट केला गेला. अभिनंदन मायदेशी परतल्यापासून हा व्हीडिओ हजारोवेळा शेअर करण्यात आला आहे. पण बीबीसीच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं दिसून आलं आहे. युट्यूबर दिसणारा धुसर व्हीडिओ हा काही वर्षांपूर्वीचा आहे, असं गुगल इमेज रिव्हर्स सर्च केल्यावर कळलं, कारण त्यात मूळ व्हीडिओही सापडला. हा व्हीडिओ 23 फेब्रुवारी 2019ला पहिल्यांदा अपलोड करण्यात आला आहे. संपूर्ण व्हीडिओ हा 4 मीनिटांचा आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे सैनिक डान्स करत आहेत. पाकिस्तान हवाई दलाचे ऑफिसर्स एका यशस्वी कारवाईनंतर आनंद साजरा करतानाचा हा व्हीडिओ असल्याचं व्हीडिओसोबत दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. पाकिस्तानी लोकगीत 'चिट्टा चोला' या गाण्यावर ते डान्स करत आहेत. अभिनंदन यांना पाकिस्तानने 27 फेब्रुवारी ताब्यात घेतलं होतं. पण हा व्हीडिओ 23 फेब्रुवारीला 2019 पोस्ट केला आहे. म्हणजे हा व्हीडिओ 23 तारखेपेक्षाही जुना असण्याची शक्यता आहे. या व्हीडिओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीनं अभिनंदन यांनी घातलेल्या हवाई दलाच्या गणवेशासारखा हिरवा ड्रेस घातला आहे. बारकाईनं पाहिलं त्या व्यक्तीच्या डाव्या खांद्यावर पाकिस्तान हवाई दलाचे चिन्ह लावलेलं आहे. शुक्रवारी हा जुना व्हीडिओ \"अभिनंदन यांचा डान्स\" असा दावा करत दोन्ही देशातल्या अनेक लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. (तुमच्याकडेही येणाऱ्या बातम्या, फोटो, व्हीडिओ संशयास्पद किंवा खोटे आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची पडताळणी करायला +91-9811520111वर व्हॉट्सअॅप पाठवा. किंवा इथं क्लिक करून बीबीसीला पाठवा.) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 469, "source_item_id": "469", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1904, "clean_index": 287, "clean_language_index": "mar_Deva:validation:287"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'जय' वाघाची शानदार फॅमिली ! नुकतेच प्रतीक नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सफारीवर गेले होते. या अभयारण्याची महाराष्ट्रातभर ख्याती आहे ती जय नावाच्या एका सेलेब्रिटी वाघामुळे. वन्यजीवप्रेमींचा लाडका जय गेल्या वर्षी याच जंगलातून बेपत्ता झाला आणि या अभयारण्याची जणू शानच गेली. या अभयारण्यात प्रतीक एका उघड्या जीपमधून आपल्या कॅमेऱ्याने निसर्गाची कमाल टिपत होते. आणि तेव्हाच त्यांना दिसले तब्बल पाच वाघ! एक वाघीण आणि तिचे चार बछडे! प्रतीक जैस्वाल यांनी हा व्हिडिओ तसंच तो टिपतानाचा थरार 'बीबीसी'च्या वाचकांशी शेअर केला आहे - 'राई' वाघिणीचे हे बछडे जंगलातल्या रस्त्यावर बिनधास्त पहु़डले होते. मी वन्यजीव छायाचित्रकार असल्याने भटकंती नेहमीचीच असते. पण उमेरड कऱ्हांडला अभयारण्यात त्यादिवशी मी जे बघितलं ते एखाद्या स्वप्नासारखंच होतं. जय वाघ बेपत्ता झाल्यापासून मी इथं जाणं बंद केलं होतं. पण जयचा मुलगा 'जयचंद' इथे बऱ्याच जणांना दिसल्याचं मला कळलं. मग मलाही तिथे जावंसं वाटलं. 3 डिसेंबरच्या सकाळी मी या अभयारण्याच्या पवनी गेटजवळच्या जंगलात होतो. मी आणि माझे तीन मित्र खास जयचंदला पाहण्यासाठी तिथं गेलो होतो. आम्ही जिप्सीमधे होतो. माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं जयचंद कोणत्याही क्षणी तिथं येईल, असं आम्हाला वाटत होतं. आम्ही इथं जयचे फोटो काढण्यासाठी यायचो ते क्षण मला आठवले. कधी ना कधी तरी जयचंदही इथे येईल आणि जयची उणीव भरून काढेल, असं वाटत होतं. पण त्यादिवशी काय झालं होतं कुणास ठाऊक… जयचंद काही दिसला नाही. वेळ पुढेपुढे जात होता तसतशी आमची हुरहूर वाढत होती. एवढ्यात साडेसहाच्या सुमाराला जंगलातून 'अलार्म कॉल' ऐकू यायला लागले. एक सांबर जवळच वाघ असल्याचा इशारा ते देत होतं. या जंगलात साधारण अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर एक तलावही आहे. सांबराच्या कॉलवरून आम्हाला वाटलं, आता जयचंद दिसणार. तेवढ्यात तिथं वाघाचा एक बछडा जंगलातून बाहेर आमच्या समोरच्या रस्त्यावर येऊन दिमाखात बसला. त्याच्यामागून दुसरा, मग तिसरा, असं करत तब्बल पाच वाघांनी आमच्या जीपला घेराव घातला! आमचा थरकाप उडाला! 'जय' वाघाच्या या नातवंडांनी उमरेड कऱ्हांडला अभयारण्याची शान राखली आहे. साधारण दहा महिन्यांचे ते चार बछडे होते! आणि त्यांच्यासोबत त्यांची आईही आली. पण ती आमच्यापासून दूर अंतरावर जंगलात जाऊन बसली आणि तिथून ती तिच्या बछड्यांवर नजर ठेवून होती. ती राई वाघीण होती, हे आम्ही ओळखलं. याआधीसुद्धा राई आणि तिचे हे चार बछडे आम्हाला दिसले होते. पण तेव्हा एवढा छान व्हिडिओ मिळाला नव्हता. आज मात्र हे बछडे अगदी आमच्या जिप्सीच्या जवळ आले होते. जयचंद आणि राई यांच्या या चार बछड्यांपैकी तीन माद्या आहेत आणि एक नर आहे. या चार बछड्यांना आमची भीती नव्हती, आणि काही वेळानं आमची भीती थोडी कमी झाली. असंच अर्धा-पाऊण तास सगळं चाललं होतं, जणू आम्ही एकमेकांच्या ओळखीचे आहोत. कऱ्हांडलाच्या या बछड्याला पाहून प्रतीक जैस्वाल यांना पुन्हा एकदा जयची आठवण आली. मूळ भंडाऱ्याचे राहणारे प्रतीक अंधारी-ताडोबा, पेंच, उमरेड, नागझिरा या अभयारण्यात नेहमी जातात. त्यांनी जयला तो या बछड्यांच्या वयाचा असल्यापासून पाहिलं होतं. नागझिरा ते उमरेड कऱ्हांडला या जयच्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करताना त्यांच्या मनात धाकधूक आहे. \"जय बेपत्ता झाला, त्याचं नेमकं काय झालं, याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. जयचे भाऊ वीरू आणि बिट्टू हे वाघही गायब झाले. त्याचा आणखी एक भाऊ श्रीनिवास इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून मृत्युमुखी पडला. तसं आता या बछड्यांचं व्हायला नको,\" ही चिंता त्यांना सतावते आहे. \"जय नसला तरी त्याच्या या तिसऱ्या पिढीतल्या बछड्यांची आपण काळजी घ्यायला हवी. ताडोबा, पेंच, नागझिरा या अभयारण्याप्रमाणेच उमरेड कऱ्हांडला या अभयारण्यातही वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,\" असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "वाघ पाहण्यासाठी तुम्ही अनेक जंगल सफारींचे प्लॅन आखले असतील. कधी कधी वाघ दिसतो, तर बऱ्याचदा फक्त नीलगाय, रानडुक्करसारख्या प्राण्यांचंच दर्शन होतं. पण प्रतीक जैस्वाल नावाच्या एका तरुणाच्या नशिबात काही औरच होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'जय' वाघाची शानदार फॅमिली ! नुकतेच प्रतीक नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सफारीवर गेले होते. या अभयारण्याची महाराष्ट्रातभर ख्याती आहे ती जय नावाच्या एका सेलेब्रिटी वाघामुळे. वन्यजीवप्रेमींचा लाडका जय गेल्या वर्षी याच जंगलातून बेपत्ता झाला आणि या अभयारण्याची जणू शानच गेली. या अभयारण्यात प्रतीक एका उघड्या जीपमधून आपल्या कॅमेऱ्याने निसर्गाची कमाल टिपत होते. आणि तेव्हाच त्यांना दिसले तब्बल पाच वाघ! एक वाघीण आणि तिचे चार बछडे! प्रतीक जैस्वाल यांनी हा व्हिडिओ तसंच तो टिपतानाचा थरार 'बीबीसी'च्या वाचकांशी शेअर केला आहे - 'राई' वाघिणीचे हे बछडे जंगलातल्या रस्त्यावर बिनधास्त पहु़डले होते. मी वन्यजीव छायाचित्रकार असल्याने भटकंती नेहमीचीच असते. पण उमेरड कऱ्हांडला अभयारण्यात त्यादिवशी मी जे बघितलं ते एखाद्या स्वप्नासारखंच होतं. जय वाघ बेपत्ता झाल्यापासून मी इथं जाणं बंद केलं होतं. पण जयचा मुलगा 'जयचंद' इथे बऱ्याच जणांना दिसल्याचं मला कळलं. मग मलाही तिथे जावंसं वाटलं. 3 डिसेंबरच्या सकाळी मी या अभयारण्याच्या पवनी गेटजवळच्या जंगलात होतो. मी आणि माझे तीन मित्र खास जयचंदला पाहण्यासाठी तिथं गेलो होतो. आम्ही जिप्सीमधे होतो. माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं जयचंद कोणत्याही क्षणी तिथं येईल, असं आम्हाला वाटत होतं. आम्ही इथं जयचे फोटो काढण्यासाठी यायचो ते क्षण मला आठवले. कधी ना कधी तरी जयचंदही इथे येईल आणि जयची उणीव भरून काढेल, असं वाटत होतं. पण त्यादिवशी काय झालं होतं कुणास ठाऊक… जयचंद काही दिसला नाही. वेळ पुढेपुढे जात होता तसतशी आमची हुरहूर वाढत होती. एवढ्यात साडेसहाच्या सुमाराला जंगलातून 'अलार्म कॉल' ऐकू यायला लागले. एक सांबर जवळच वाघ असल्याचा इशारा ते देत होतं. या जंगलात साधारण अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर एक तलावही आहे. सांबराच्या कॉलवरून आम्हाला वाटलं, आता जयचंद दिसणार. तेवढ्यात तिथं वाघाचा एक बछडा जंगलातून बाहेर आमच्या समोरच्या रस्त्यावर येऊन दिमाखात बसला. त्याच्यामागून दुसरा, मग तिसरा, असं करत तब्बल पाच वाघांनी आमच्या जीपला घेराव घातला! आमचा थरकाप उडाला! 'जय' वाघाच्या या नातवंडांनी उमरेड कऱ्हांडला अभयारण्याची शान राखली आहे. साधारण दहा महिन्यांचे ते चार बछडे होते! आणि त्यांच्यासोबत त्यांची आईही आली. पण ती आमच्यापासून दूर अंतरावर जंगलात जाऊन बसली आणि तिथून ती तिच्या बछड्यांवर नजर ठेवून होती. ती राई वाघीण होती, हे आम्ही ओळखलं. याआधीसुद्धा राई आणि तिचे हे चार बछडे आम्हाला दिसले होते. पण तेव्हा एवढा छान व्हिडिओ मिळाला नव्हता. आज मात्र हे बछडे अगदी आमच्या जिप्सीच्या जवळ आले होते. जयचंद आणि राई यांच्या या चार बछड्यांपैकी तीन माद्या आहेत आणि एक नर आहे. या चार बछड्यांना आमची भीती नव्हती, आणि काही वेळानं आमची भीती थोडी कमी झाली. असंच अर्धा-पाऊण तास सगळं चाललं होतं, जणू आम्ही एकमेकांच्या ओळखीचे आहोत. कऱ्हांडलाच्या या बछड्याला पाहून प्रतीक जैस्वाल यांना पुन्हा एकदा जयची आठवण आली. मूळ भंडाऱ्याचे राहणारे प्रतीक अंधारी-ताडोबा, पेंच, उमरेड, नागझिरा या अभयारण्यात नेहमी जातात. त्यांनी जयला तो या बछड्यांच्या वयाचा असल्यापासून पाहिलं होतं. नागझिरा ते उमरेड कऱ्हांडला या जयच्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करताना त्यांच्या मनात धाकधूक आहे. \"जय बेपत्ता झाला, त्याचं नेमकं काय झालं, याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. जयचे भाऊ वीरू आणि बिट्टू हे वाघही गायब झाले. त्याचा आणखी एक भाऊ श्रीनिवास इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून मृत्युमुखी पडला. तसं आता या बछड्यांचं व्हायला नको,\" ही चिंता त्यांना सतावते आहे. \"जय नसला तरी त्याच्या या तिसऱ्या पिढीतल्या बछड्यांची आपण काळजी घ्यायला हवी. ताडोबा, पेंच, नागझिरा या अभयारण्याप्रमाणेच उमरेड कऱ्हांडला या अभयारण्यातही वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,\" असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 471, "source_item_id": "471", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3548, "clean_index": 288, "clean_language_index": "mar_Deva:validation:288"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपृथ्वीराज चव्हाण चव्हाण हे 9130 मताधिक्यानी जिंकले आहेत. कशी झाली ही लढत? कराड मतदारसंघात 1960पासून काँग्रेसचं वर्चस्व आहे. विधानसभेच्या 13 निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच बाजी मारली आहे. मात्र यंदा कराडचा मुकाबला तिरंगी होतो आहे. 2014 मध्ये विलासराव पाटील यांना नमवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे. उदयनराजेंविरुद्ध पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट दिलं जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र तसं झालं नाही. खासदारकी ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा आमदारकीसाठी विचार करण्यात आला आहे. भाजपने याठिकाणी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूरच्या मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. 2014 मध्येही अतुल यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्याबरोबरीने उदयसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने मुकाबला चुरशीचा झाला आहे. उदयसिंह यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. विलासराव पाटील यांचे सुपुत्र असलेले उदयसिंह हे जिल्हा परिषद सदस्य होते तसंच रयत सहकारी मिलचे चेअरमन आहेत. 2014 मध्ये या तिघांमध्येच झालेल्या मुकाबल्यात पृथ्वीराज चव्हाणांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांना एकूण 76,831 मतं मिळाली होती. विलासराव पाटील यांना 60,413 तर अतुल भोसले यांना 58,000 मतं मिळाली होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रिंगणात असल्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील लढत महत्त्वपूर्ण मानली गेली. या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसलेंचा पराभव केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपृथ्वीराज चव्हाण चव्हाण हे 9130 मताधिक्यानी जिंकले आहेत. कशी झाली ही लढत? कराड मतदारसंघात 1960पासून काँग्रेसचं वर्चस्व आहे. विधानसभेच्या 13 निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच बाजी मारली आहे. मात्र यंदा कराडचा मुकाबला तिरंगी होतो आहे. 2014 मध्ये विलासराव पाटील यांना नमवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे. उदयनराजेंविरुद्ध पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट दिलं जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र तसं झालं नाही. खासदारकी ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा आमदारकीसाठी विचार करण्यात आला आहे. भाजपने याठिकाणी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूरच्या मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. 2014 मध्येही अतुल यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्याबरोबरीने उदयसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने मुकाबला चुरशीचा झाला आहे. उदयसिंह यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. विलासराव पाटील यांचे सुपुत्र असलेले उदयसिंह हे जिल्हा परिषद सदस्य होते तसंच रयत सहकारी मिलचे चेअरमन आहेत. 2014 मध्ये या तिघांमध्येच झालेल्या मुकाबल्यात पृथ्वीराज चव्हाणांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांना एकूण 76,831 मतं मिळाली होती. विलासराव पाटील यांना 60,413 तर अतुल भोसले यांना 58,000 मतं मिळाली होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 472, "source_item_id": "472", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1685, "clean_index": 289, "clean_language_index": "mar_Deva:validation:289"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराज ठाकरे आपण शिस्त पाळली नाही तर मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणबत्त्या लावण्याच्या आवाहनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, \"पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लोक काळोख करतील, मात्र त्यानं कोरोनावर परिणाम होणार असेल तर होवो. पण मेणबत्त्या, टॉर्च यापेक्षा आशेचा किरण दिसला असता तर बरं झालं असतं.\" निजामुद्दीनमधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमावर टीका करताना ते म्हणाले, \"मरकजचा प्रकार घडला, असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे.\" यावेळी राज ठाकरेंनी वसईतील मरकजचा कार्यक्रम रद्द करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनही केलं. राज ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे : दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, \"आरोग्य खात्यावर कमी लक्ष दिल्यानं आताची स्थिती ओढवलीय. आपली आरोग्य व्यवस्था किती कचाकड्याची आहे, हे आता दिसतंय. \"लोकांची आजच्या घडीला मोठी जबाबदारी आहे, केवळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सूज्ञ सुद्धा असायला हवं,\" असंही ते शेवटी म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन गांभीर्यानं घेण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराज ठाकरे आपण शिस्त पाळली नाही तर मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणबत्त्या लावण्याच्या आवाहनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, \"पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लोक काळोख करतील, मात्र त्यानं कोरोनावर परिणाम होणार असेल तर होवो. पण मेणबत्त्या, टॉर्च यापेक्षा आशेचा किरण दिसला असता तर बरं झालं असतं.\" निजामुद्दीनमधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमावर टीका करताना ते म्हणाले, \"मरकजचा प्रकार घडला, असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे.\" यावेळी राज ठाकरेंनी वसईतील मरकजचा कार्यक्रम रद्द करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनही केलं. राज ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे : दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, \"आरोग्य खात्यावर कमी लक्ष दिल्यानं आताची स्थिती ओढवलीय. आपली आरोग्य व्यवस्था किती कचाकड्याची आहे, हे आता दिसतंय. \"लोकांची आजच्या घडीला मोठी जबाबदारी आहे, केवळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सूज्ञ सुद्धा असायला हवं,\" असंही ते शेवटी म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 474, "source_item_id": "474", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1309, "clean_index": 290, "clean_language_index": "mar_Deva:validation:290"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया जहाजाबरोबरच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ONGC च्या प्रकल्पांवर काम करणारी एकूण चार जहाजं 600 हून अधिक कर्मचाऱ्यांसह समुद्रात भरकटली होती. काय चुकलं आणि ही दुर्घटना कशामुळे घडली, हे शोधून काढण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयानं उच्चसदस्यीय समिती स्थापन केली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष? हवामान खात्यानं 11 मे रोजी संध्याकाळीच अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका असल्याचं जाहीर केलं होतं आणि 15 मे पर्यंत सर्व बोटींनी किनाऱ्यावर यावं अशी सूचना केली होती. तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार चार हजारांहून अधिक मच्छीमारी करणाऱ्या बोटी बंदरात परतल्या होत्या. ओएनजीसीला सगळी जहाजं बंदरात सुरक्षित ठिकाणी आणावीत, असा इशारा तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. 11 मे आणि 13 मे रोजी तशी सूचना करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसचं हे वृत्त सांगतं. पण या इशाऱ्यांनंतरही P-305 हे जहाज समुद्रातच होतं आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आलं होतं. वादळाच्या तडाख्यात तिथून सुटून हे जहाज पाण्यात भरकटू लागलं आणि पुढची दुर्घटना घडली, असं जहाजावरील वाचलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. हे जहाज किनाऱ्यावर न आणता एका प्लॅटफॉर्मला बांधून ठेवण्यात आलं होतं, यावरही तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'दास ऑफशोअर' चे संस्थापक आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे अशोख खाडे सांगतात, \"चक्रीवादळाचा इशारा आहे, वाऱ्याचा वेग एवढा जास्त असण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत समुद्रातील तेल उत्खनन करणाऱ्या प्लॅटफॉर्मजवळ कुठलीही हेलकावे खाईल अशी गोष्ट ठेवू नये असा नियम आहे. कारण ती प्लॅटफॉर्मला धडकण्याचा आणि त्यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो.\" जेव्हा पहिली सूचना मिळाली, तेव्हाच जहाज किनाऱ्यावर आणलं असतं, तर कोणाचाच जीव गेला नसता, असं खाडे यांना वाटतं. दास ऑफशोअरचे तीन बार्जही गेल्या आठवड्यात समुद्रात होते, पण वादळाचा इशारा मिळाल्यावर ते किनाऱ्यावर परतले होते. अशोक खाडे सांगतात, \"माझा एक बार्ज अफकॉनसोबत आणि दोन L&T कंपनी सोबत काम करत होते. एलएनटीला जसा इशारा मिळाला, तसं ते तिथून निघाले आणि सुरक्षित स्थळी नांगर टाकून थांबले. त्यांना काहीच झालं नाही.\" 15 मे नंतरही जहाज समुद्रात का राहिलं? साधारणपणे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळापासून समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या बोटी समुद्रात जात नाहीत. अशोक खाडे सांगतात, \"15 मे हा आमच्यासाठी कामाचा शेवटचा दिवस असतो. त्यानंतर अरबी समुद्रात काम करायचं नाही, उभंच राहायचं नाही असा नियम आहे. जर काही दिवस समुद्र शांत असेल, तर आणखी काही दिवस थांबण्याची रिस्क घेतली जाते.\" पण इथे 11 मे रोजी वादळाचा इशारा देण्यात आला होता. तरीही P 305 हे जहाज किनाऱ्यावर का आलं नाही? ते किनाऱ्यावर आणण्याची जबाबदारी कोणाची होती? जबाबदारीवरून टोलवाटोलवी P 305 हा एक निवासी बार्ज होता, म्हणजे तेलक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय या जहाजावर करण्यात आली होती. पण त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, यावरून टोलवाटोलवी होताना दिसते आहे. जिथे हे जहाज काम करत होतं, तो प्रकल्प ओएनजीसीचा आहे. मात्र ओएनजीसीनं या प्रकल्पाचं कंत्राट AFCONS या कंपनीला दिलं आहे, जी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे. AFCONS नं हे जहाज ड्युरामास्ट या कंपनीकडून चार्टर केलेलं होतं, असं जाहीर केलं आहे. सागरी वाहतूक आणि तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मुख्य कंत्राटदार म्हणून प्राथमिक जबाबदारी ओएनजीसीला जबाबदारी नाकारता येणार नाही. अशोक खाडे सांगतात, \"जेव्हा धोक्याची सूचना मिळाली, तेव्हाच तिथून निघायला हवं होतं. ओएनजीसीनं सर्वांना तिथून बाहेर काढायला हवं होतं. त्यांनी काय दक्षता घेतली, ओएनजीसीनं त्यांना काही सांगितलं होतं का, Afcon काही सांगितलं होतं का, हे तपासानंतरच कळेल.\" हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "मुंबईजवळच्या समुद्रात P 305 हा बार्ज बुडाला आणि किमान 60 जणांचा मृत्यू झाला तर 186 जणांना नौदलानं सुरक्षित बाहेर काढलं. पण हे जहाज तौक्ते चक्रीवादळ आलेलं असताना भर समुद्रात काय करत होतं, असा प्रश्न निर्माण झालाय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया जहाजाबरोबरच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ONGC च्या प्रकल्पांवर काम करणारी एकूण चार जहाजं 600 हून अधिक कर्मचाऱ्यांसह समुद्रात भरकटली होती. काय चुकलं आणि ही दुर्घटना कशामुळे घडली, हे शोधून काढण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयानं उच्चसदस्यीय समिती स्थापन केली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष? हवामान खात्यानं 11 मे रोजी संध्याकाळीच अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका असल्याचं जाहीर केलं होतं आणि 15 मे पर्यंत सर्व बोटींनी किनाऱ्यावर यावं अशी सूचना केली होती. तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार चार हजारांहून अधिक मच्छीमारी करणाऱ्या बोटी बंदरात परतल्या होत्या. ओएनजीसीला सगळी जहाजं बंदरात सुरक्षित ठिकाणी आणावीत, असा इशारा तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. 11 मे आणि 13 मे रोजी तशी सूचना करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसचं हे वृत्त सांगतं. पण या इशाऱ्यांनंतरही P-305 हे जहाज समुद्रातच होतं आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आलं होतं. वादळाच्या तडाख्यात तिथून सुटून हे जहाज पाण्यात भरकटू लागलं आणि पुढची दुर्घटना घडली, असं जहाजावरील वाचलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. हे जहाज किनाऱ्यावर न आणता एका प्लॅटफॉर्मला बांधून ठेवण्यात आलं होतं, यावरही तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'दास ऑफशोअर' चे संस्थापक आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे अशोख खाडे सांगतात, \"चक्रीवादळाचा इशारा आहे, वाऱ्याचा वेग एवढा जास्त असण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत समुद्रातील तेल उत्खनन करणाऱ्या प्लॅटफॉर्मजवळ कुठलीही हेलकावे खाईल अशी गोष्ट ठेवू नये असा नियम आहे. कारण ती प्लॅटफॉर्मला धडकण्याचा आणि त्यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो.\" जेव्हा पहिली सूचना मिळाली, तेव्हाच जहाज किनाऱ्यावर आणलं असतं, तर कोणाचाच जीव गेला नसता, असं खाडे यांना वाटतं. दास ऑफशोअरचे तीन बार्जही गेल्या आठवड्यात समुद्रात होते, पण वादळाचा इशारा मिळाल्यावर ते किनाऱ्यावर परतले होते. अशोक खाडे सांगतात, \"माझा एक बार्ज अफकॉनसोबत आणि दोन L&T कंपनी सोबत काम करत होते. एलएनटीला जसा इशारा मिळाला, तसं ते तिथून निघाले आणि सुरक्षित स्थळी नांगर टाकून थांबले. त्यांना काहीच झालं नाही.\" 15 मे नंतरही जहाज समुद्रात का राहिलं? साधारणपणे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळापासून समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या बोटी समुद्रात जात नाहीत. अशोक खाडे सांगतात, \"15 मे हा आमच्यासाठी कामाचा शेवटचा दिवस असतो. त्यानंतर अरबी समुद्रात काम करायचं नाही, उभंच राहायचं नाही असा नियम आहे. जर काही दिवस समुद्र शांत असेल, तर आणखी काही दिवस थांबण्याची रिस्क घेतली जाते.\" पण इथे 11 मे रोजी वादळाचा इशारा देण्यात आला होता. तरीही P 305 हे जहाज किनाऱ्यावर का आलं नाही? ते किनाऱ्यावर आणण्याची जबाबदारी कोणाची होती? जबाबदारीवरून टोलवाटोलवी P 305 हा एक निवासी बार्ज होता, म्हणजे तेलक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय या जहाजावर करण्यात आली होती. पण त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, यावरून टोलवाटोलवी होताना दिसते आहे. जिथे हे जहाज काम करत होतं, तो प्रकल्प ओएनजीसीचा आहे. मात्र ओएनजीसीनं या प्रकल्पाचं कंत्राट AFCONS या कंपनीला दिलं आहे, जी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे. AFCONS नं हे जहाज ड्युरामास्ट या कंपनीकडून चार्टर केलेलं होतं, असं जाहीर केलं आहे. सागरी वाहतूक आणि तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मुख्य कंत्राटदार म्हणून प्राथमिक जबाबदारी ओएनजीसीला जबाबदारी नाकारता येणार नाही. अशोक खाडे सांगतात, \"जेव्हा धोक्याची सूचना मिळाली, तेव्हाच तिथून निघायला हवं होतं. ओएनजीसीनं सर्वांना तिथून बाहेर काढायला हवं होतं. त्यांनी काय दक्षता घेतली, ओएनजीसीनं त्यांना काही सांगितलं होतं का, Afcon काही सांगितलं होतं का, हे तपासानंतरच कळेल.\" हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 475, "source_item_id": "475", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3602, "clean_index": 291, "clean_language_index": "mar_Deva:validation:291"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती. मात्र कार्यकारिणीने सध्याच्या कठीण काळात त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगून राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. \"देशाच्या जनतने दिलेला निकाल काँग्रेस स्वीकारत आहे. सतराव्या लोकसभेत काँग्रेस एका महत्त्वाच्या विरोधी पक्षाचील भूमिका निभावेल आणि सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारेल.\" असं ते पुढे म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकारिणीने सर्व उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव मंजूर केला. अत्यंत आव्हानात्मक स्थितीत कार्यकर्त्यांनी प्रचार केला त्याबद्दल सुरजेवाला यांनी त्यांचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले. येत्या काळात पुढे जाऊन लढण्याचा आग्रह कार्यकारिणीने धरला. प्रचारात झालेल्या चुका आम्ही स्वीकारत आहोत. तसंच पक्षसंघटनेत आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे असा उल्लेख कार्यकारिणीने संमत केलेल्या प्रस्तावात असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितला. सामूहिक राजीनामे द्यावेत दरम्यान देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. निवडणुका हे टीमवर्क आहे. त्यात एखाद्याने काम केलं नाही तर त्याचा परिणाम होतोच. त्यामुळे आता पक्षात बदल करण्याची मोकळीक पक्षाध्याक्षांना द्यावी असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. राजीनाम्याची सुरुवात माझ्याकडून करायला हरकत नाही असंही ते पुढे म्हणाले. आम्ही कालही राहुल गांधींचे अनुयायी होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू असं विधान अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधताना केलं. इराणवर निर्बंध घातल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमती, वाढत्या महागाईचा उल्लेखही त्यांनी केला. सुरजेवाला म्हणाले, \"बँकांची स्थिती गंभीर आहे. NPA चा आकडा अनियंत्रित पद्धतीने वाढून 12 लाख कोटी झाला आहे. त्यामुळे बँकांची स्थिती धोक्यात आहे. रोजगाराची समस्या सुटत नाहीये. त्यामुळे युवकांची स्थिती गंभीर आहे.\" सामाजिक सद्भाव आणि बंधुभावावर आक्रमण झाल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप सरकारने या समस्यांवर तात्काळ तोडगा काढायला हवा असं ते म्हणाले. या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस सकारात्मक भूमिका निभावेल असं ते म्हणाले. भाजप या समस्यांना प्राधान्य देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शविली. मात्र कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमुखाने या प्रस्तावाला नकार दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती. मात्र कार्यकारिणीने सध्याच्या कठीण काळात त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगून राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. \"देशाच्या जनतने दिलेला निकाल काँग्रेस स्वीकारत आहे. सतराव्या लोकसभेत काँग्रेस एका महत्त्वाच्या विरोधी पक्षाचील भूमिका निभावेल आणि सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारेल.\" असं ते पुढे म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकारिणीने सर्व उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव मंजूर केला. अत्यंत आव्हानात्मक स्थितीत कार्यकर्त्यांनी प्रचार केला त्याबद्दल सुरजेवाला यांनी त्यांचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले. येत्या काळात पुढे जाऊन लढण्याचा आग्रह कार्यकारिणीने धरला. प्रचारात झालेल्या चुका आम्ही स्वीकारत आहोत. तसंच पक्षसंघटनेत आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे असा उल्लेख कार्यकारिणीने संमत केलेल्या प्रस्तावात असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितला. सामूहिक राजीनामे द्यावेत दरम्यान देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. निवडणुका हे टीमवर्क आहे. त्यात एखाद्याने काम केलं नाही तर त्याचा परिणाम होतोच. त्यामुळे आता पक्षात बदल करण्याची मोकळीक पक्षाध्याक्षांना द्यावी असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. राजीनाम्याची सुरुवात माझ्याकडून करायला हरकत नाही असंही ते पुढे म्हणाले. आम्ही कालही राहुल गांधींचे अनुयायी होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू असं विधान अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधताना केलं. इराणवर निर्बंध घातल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमती, वाढत्या महागाईचा उल्लेखही त्यांनी केला. सुरजेवाला म्हणाले, \"बँकांची स्थिती गंभीर आहे. NPA चा आकडा अनियंत्रित पद्धतीने वाढून 12 लाख कोटी झाला आहे. त्यामुळे बँकांची स्थिती धोक्यात आहे. रोजगाराची समस्या सुटत नाहीये. त्यामुळे युवकांची स्थिती गंभीर आहे.\" सामाजिक सद्भाव आणि बंधुभावावर आक्रमण झाल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप सरकारने या समस्यांवर तात्काळ तोडगा काढायला हवा असं ते म्हणाले. या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस सकारात्मक भूमिका निभावेल असं ते म्हणाले. भाजप या समस्यांना प्राधान्य देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 476, "source_item_id": "476", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2438, "clean_index": 292, "clean_language_index": "mar_Deva:validation:292"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजो बायडन केवळ वॉशिंग्टनच नव्हे तर देशातील 50 राज्यांच्या राजधान्या देखील कडक सुरक्षेत आहेत. कॅपिटल हॉलवर जशी हिंसा झाली तशा हिंसेची पुनरावृत्ती ट्रंप समर्थक करणार तर नाहीत अशी भीती अनेकांना सतावत आहे. राजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक पहारा देण्यात येत आहे. त्या ठिकाणी हजारो सैनिक पेट्रोलिंग करत आहेत. जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे. चेहऱ्याला झाकलेले सुरक्षा रक्षक जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची चेकिंग करत आहेत. किमान 25 हजार नॅशनल गार्ड्स शहरात तैनात करण्यात आल्याचं माध्यमांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर सुरक्षा रक्षकांचीही तपासणी केली जात आहे कारण 6 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात त्यांनी देखील सहभाग घेतला होता अशा संशय आहे. शपथ समारोहाच्या दिवशी सशस्त्र हल्ला होऊ शकतो अशी भीती काही माध्यमांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या कार रस्त्यावर पेट्रोलिंगच काम करत आहेत तसेच हेलिकॉप्टरने देखील आकाशातून पाहणी केली जात आहे. रस्त्यावर जागोजागी पांढऱ्या रंगाचे टेंट दिसत आहेत. ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी तळ ठोकला आहे. कित्येक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. कॅपिटल कॉम्प्लेक्स जनतेसाठी बंद करण्यात आलं आहे. 20 जानेवारीला जनता कॅपिटल ग्राउंडला भेट देऊ शकणार नाही. पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की जर कुणी देखील कॅपिटल ग्राउंडचे कंपाउंड बेकायदेशीररीत्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल. वॉशिंग्टनला इतर शहरांपासून जोडणारा व्हर्जिनिया पूलदेखील या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. ओसाड वॉशिंग्टन नेहमी गजबजलेले वॉशिंग्टन शहर अगदी ओसाड पडले आहे. काही लोकांसाठी तर हा अनुभव रोमांचक ठरत आहे. क्रिस अकोस्टा नावाचे स्थानिक गृहस्थ सांगतात की असं वाटतं आहे की एखादा चित्रपट सुरू आहे. सर्वजण नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या तयारीत आहे आणि सर्व रस्ते मात्र ओसाड पडलेले आहेत. जर्मन ब्रायंट म्हणतात की मला असं वाटतं की पहिला व्हर्च्युअल शपथविधी ठरेल. साधारणतः जेव्हा शपथविधी होतो तेव्हा वॉशिंग्टनमध्ये उत्साहाचे वातावरण असते पण आता तर असं वाटतं आहे की शहराला भुताची बाधा झाली आहे. ब्रायंट यांच्या म्हणण्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. जेव्हा शपथविधी होतो तेव्हा समर्थक आणि विरोधक समोरासमोर येऊन नारेबाजी करताना दिसतात. हा प्रसंग देखील उत्सवासारखाच असतो. हार्ट ऑफ सिटी मानलं जाणारं कॅपिटल हिल क्षेत्र तर निर्जन झालं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की यावेळी नेहमीसारखी गर्दी दिसणार नाही. देशाच्या राजधानीमध्ये तर कडक सुरक्षा व्यवस्था आहे पण देशातील सर्व राज्यांमध्ये काय होईल याची चिंता तज्ज्ञांना सतावत आहे. एकही हल्ला झाला तर घरात बसलेल्या ट्रंप समर्थकांना प्रक्षोभित करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो असं त्यांना वाटतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "20 जानेवारी रोजी जो बायडन हे अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीच्या काही तासांआधीच अमेरिकेच्या राजधानीला छावणीचे स्वरूप आले आहे. अशी स्थिती ही अभूतपूर्वच आहे असं म्हणावं लागेल.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजो बायडन केवळ वॉशिंग्टनच नव्हे तर देशातील 50 राज्यांच्या राजधान्या देखील कडक सुरक्षेत आहेत. कॅपिटल हॉलवर जशी हिंसा झाली तशा हिंसेची पुनरावृत्ती ट्रंप समर्थक करणार तर नाहीत अशी भीती अनेकांना सतावत आहे. राजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक पहारा देण्यात येत आहे. त्या ठिकाणी हजारो सैनिक पेट्रोलिंग करत आहेत. जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे. चेहऱ्याला झाकलेले सुरक्षा रक्षक जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची चेकिंग करत आहेत. किमान 25 हजार नॅशनल गार्ड्स शहरात तैनात करण्यात आल्याचं माध्यमांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर सुरक्षा रक्षकांचीही तपासणी केली जात आहे कारण 6 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात त्यांनी देखील सहभाग घेतला होता अशा संशय आहे. शपथ समारोहाच्या दिवशी सशस्त्र हल्ला होऊ शकतो अशी भीती काही माध्यमांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या कार रस्त्यावर पेट्रोलिंगच काम करत आहेत तसेच हेलिकॉप्टरने देखील आकाशातून पाहणी केली जात आहे. रस्त्यावर जागोजागी पांढऱ्या रंगाचे टेंट दिसत आहेत. ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी तळ ठोकला आहे. कित्येक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. कॅपिटल कॉम्प्लेक्स जनतेसाठी बंद करण्यात आलं आहे. 20 जानेवारीला जनता कॅपिटल ग्राउंडला भेट देऊ शकणार नाही. पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की जर कुणी देखील कॅपिटल ग्राउंडचे कंपाउंड बेकायदेशीररीत्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल. वॉशिंग्टनला इतर शहरांपासून जोडणारा व्हर्जिनिया पूलदेखील या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. ओसाड वॉशिंग्टन नेहमी गजबजलेले वॉशिंग्टन शहर अगदी ओसाड पडले आहे. काही लोकांसाठी तर हा अनुभव रोमांचक ठरत आहे. क्रिस अकोस्टा नावाचे स्थानिक गृहस्थ सांगतात की असं वाटतं आहे की एखादा चित्रपट सुरू आहे. सर्वजण नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या तयारीत आहे आणि सर्व रस्ते मात्र ओसाड पडलेले आहेत. जर्मन ब्रायंट म्हणतात की मला असं वाटतं की पहिला व्हर्च्युअल शपथविधी ठरेल. साधारणतः जेव्हा शपथविधी होतो तेव्हा वॉशिंग्टनमध्ये उत्साहाचे वातावरण असते पण आता तर असं वाटतं आहे की शहराला भुताची बाधा झाली आहे. ब्रायंट यांच्या म्हणण्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. जेव्हा शपथविधी होतो तेव्हा समर्थक आणि विरोधक समोरासमोर येऊन नारेबाजी करताना दिसतात. हा प्रसंग देखील उत्सवासारखाच असतो. हार्ट ऑफ सिटी मानलं जाणारं कॅपिटल हिल क्षेत्र तर निर्जन झालं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की यावेळी नेहमीसारखी गर्दी दिसणार नाही. देशाच्या राजधानीमध्ये तर कडक सुरक्षा व्यवस्था आहे पण देशातील सर्व राज्यांमध्ये काय होईल याची चिंता तज्ज्ञांना सतावत आहे. एकही हल्ला झाला तर घरात बसलेल्या ट्रंप समर्थकांना प्रक्षोभित करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो असं त्यांना वाटतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 477, "source_item_id": "477", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2702, "clean_index": 293, "clean_language_index": "mar_Deva:validation:293"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोनाच्या जागतिक संकटात ही सल जगातील हजारो तरुणांना बोचत होती. पण, असे लोक सोशल मीडियावर एकत्र आले. आणि त्यांनी एक समांतर चळवळ सुरू केली. कोरोनाशी नाही तरी कोरोनाविषयीच्या फेक न्यूजशी लढण्यासाठी त्यांनी #MoreViralThanTheVirus अशी एक चळवळच सुरू केली. तरुण आणि वृद्धांच्या मनात कोरोना विषयीच्या अनेक गैरसमजुती असतात. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून असे गैरसमज आणि फेक न्यूज दूर करण्याचा प्रयत्न ही तरुण मुलं करत आहेत. अशाच जगभरातील काही कार्यकर्त्यांशी बीबीसीने गप्पा मारल्या. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जगभरात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णसेवा करू शकत नाहीत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोनाच्या जागतिक संकटात ही सल जगातील हजारो तरुणांना बोचत होती. पण, असे लोक सोशल मीडियावर एकत्र आले. आणि त्यांनी एक समांतर चळवळ सुरू केली. कोरोनाशी नाही तरी कोरोनाविषयीच्या फेक न्यूजशी लढण्यासाठी त्यांनी #MoreViralThanTheVirus अशी एक चळवळच सुरू केली. तरुण आणि वृद्धांच्या मनात कोरोना विषयीच्या अनेक गैरसमजुती असतात. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून असे गैरसमज आणि फेक न्यूज दूर करण्याचा प्रयत्न ही तरुण मुलं करत आहेत. अशाच जगभरातील काही कार्यकर्त्यांशी बीबीसीने गप्पा मारल्या. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 478, "source_item_id": "478", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 783, "clean_index": 294, "clean_language_index": "mar_Deva:validation:294"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आमच्या कुटुंबात कोणताही कलह नाही असं शरद पवार यांनी सांगितलं. माझा निर्णय अंतिम असतो. असं पवार सांगतात. राजकारणाची पातळी घसरली आहे त्यापेक्षा उद्योग आणि शेती करा असा सल्ला अजित पवारांनी आपल्या मुंलाना दिला असं शरद पवारांनी सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण स्पष्ट केलं नाही असं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं. मी राजीनामा दिला आणि तो तुम्ही तो स्वीकारा असं अजित पवार मला म्हणाले, असं हरिभाऊ बागडे म्हणाले. अजित पवारांनी फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला असं बागडे यांनी सांगितलं. त्यांच्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. आपण राजीनामा मंजूर केला आहे असं बागडे यांनी सांगितलं. पक्षाला पूर्वकल्पना न देताच अजित पवार यांनी राजीनामा दिला असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अजित पवारांनी का राजीनामा का दिला असा प्रश्न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. आज शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार होते तेव्हा अजित पवार मुंबईत हजर नव्हते. त्यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली की अजित पवार कुठे आहेत. अजित पवार हे आपल्या मतदारसंघात पूरपरिस्थितीचा आढावा घेत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं. बारामती आणि पुण्याच्या परिसरात पुराने थैमान घातलेलं असल्यामुळे अजित पवार हे आज मुंबईत येऊ शकले नाहीत. अजित पवारांची राजकीय कारकीर्द 1982 साली सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. अजित पवारांनी पहिली निवडणूक विधानसभेची नाही तर लोकसभेची लढवली होती. 1991 मध्ये ते बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र त्यांची लोकसभेतील ही कारकीर्द सहा-आठ महिन्यांचीच ठरली. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण पंतप्रधानपदाची माळ पी. व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पडली. तेव्हा शरद पवारांना नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं, ज्यासाठी अजित पवारांनी आपली बारामती लोकसभेची जागा काकांसाठी सोडली. मात्र तेव्हापासून अजित पवार राज्यात कार्यरत राहिले तर 2009 पासून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची जणू अलिखित विभागणीच झाली आहे. 1995 पासून अजित पवार विधानसभेत बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. सुधाकरराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, आघाडीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी मंत्रिपद भूषवलं आहे. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी आणि राज्य सहकारी बॅंक प्रकरणी आरोप झाले आहेत. निवडणुकांची घोषणा झाली असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी खुलासा केला. माझं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात आल्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं मला समजलं, असं शरद पवारांनी सांगितलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आमच्या कुटुंबात कोणताही कलह नाही असं शरद पवार यांनी सांगितलं. माझा निर्णय अंतिम असतो. असं पवार सांगतात. राजकारणाची पातळी घसरली आहे त्यापेक्षा उद्योग आणि शेती करा असा सल्ला अजित पवारांनी आपल्या मुंलाना दिला असं शरद पवारांनी सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण स्पष्ट केलं नाही असं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं. मी राजीनामा दिला आणि तो तुम्ही तो स्वीकारा असं अजित पवार मला म्हणाले, असं हरिभाऊ बागडे म्हणाले. अजित पवारांनी फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला असं बागडे यांनी सांगितलं. त्यांच्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. आपण राजीनामा मंजूर केला आहे असं बागडे यांनी सांगितलं. पक्षाला पूर्वकल्पना न देताच अजित पवार यांनी राजीनामा दिला असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अजित पवारांनी का राजीनामा का दिला असा प्रश्न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. आज शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार होते तेव्हा अजित पवार मुंबईत हजर नव्हते. त्यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली की अजित पवार कुठे आहेत. अजित पवार हे आपल्या मतदारसंघात पूरपरिस्थितीचा आढावा घेत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं. बारामती आणि पुण्याच्या परिसरात पुराने थैमान घातलेलं असल्यामुळे अजित पवार हे आज मुंबईत येऊ शकले नाहीत. अजित पवारांची राजकीय कारकीर्द 1982 साली सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. अजित पवारांनी पहिली निवडणूक विधानसभेची नाही तर लोकसभेची लढवली होती. 1991 मध्ये ते बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र त्यांची लोकसभेतील ही कारकीर्द सहा-आठ महिन्यांचीच ठरली. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण पंतप्रधानपदाची माळ पी. व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पडली. तेव्हा शरद पवारांना नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं, ज्यासाठी अजित पवारांनी आपली बारामती लोकसभेची जागा काकांसाठी सोडली. मात्र तेव्हापासून अजित पवार राज्यात कार्यरत राहिले तर 2009 पासून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची जणू अलिखित विभागणीच झाली आहे. 1995 पासून अजित पवार विधानसभेत बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. सुधाकरराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, आघाडीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी मंत्रिपद भूषवलं आहे. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी आणि राज्य सहकारी बॅंक प्रकरणी आरोप झाले आहेत. निवडणुकांची घोषणा झाली असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 480, "source_item_id": "480", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2909, "clean_index": 295, "clean_language_index": "mar_Deva:validation:295"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविश्वासदर्शक ठराव सुरू असताना कुमारस्वामींना 99 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात 105 मतं पडली. कर्नाटक विधानसभेत सध्या 210 आमदार आहेत. बहुमतासाठी 106 आमदारांची गरज होती. मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांचा पराभव होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तिथे भाजपचे नेते येदियुरप्पा सत्तास्थापनेचा दावा करू शकतात, अशा बातम्या स्थानिक कन्नड वृत्तवाहिन्या देत आहेत. 'हा घटनेचा खून' हा भारतीय घटनेचा खून आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. तिथे सरकार पाडण्यासाठी भाजपने राजभवन आणि पैशांचा वापर केला, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. तर हा लोकांचा विजय आहे, असं भाजपने म्हटलं आहे. आता लोकांचं सरकार अस्तित्वात येईल, असं प्रदेश भाजपने म्हटलं आहे. विश्वासदर्शन ठरावादरम्यान कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत भाषण केलं. ते म्हणाले की, \"सत्ता तुमच्याकडे सर्वकाळ राहत नाही. मी विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहे. सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध लिहीत आहेत की मी पंचतारांकित हॉटेलात राहून लोकांना लुटत आहे. मी काय लुटेन? मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. ते सोशल मीडियाचा वापर करून समाजाचं मोठं नुकसान करत आहेत.\" याआधी काय झालं? काँग्रेसच्या आमदारांनी अचानक राजीनामा द्यायला सुरुवात केली. पण त्यांचे राजीनामे सभापती रमेश कुमार यांनी स्वीकारले नाहीत. त्यानंतर हे 15 आमदार मुंबईमध्ये वास्तव्यास आले होते. दरम्यान, कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं अशी मागणी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी केली. कुमारस्वामी सरकारने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, असं वाला यांनी बजावलं. त्याविरोधात कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यापुढे काय होणार? सध्याच्या विधानसभेत कुणाकडेही बहुमत नाहीये. आताच्या परिस्थितीत त्रिशंकू स्थिती आहे. जेडीएस-काँग्रेस पराभूत झालं असलं तरी भाजपकडेही बहुमत नाहीये. काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार भाजपमध्ये आले तरी त्यांना पुन्हा निवडून यावं लागेल. आम्ही सर्व बंडखोरांचं स्वागत करू, असं भाजपने म्हटलं आहे. आता भाजपची बैठक होणार आहे. स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत की आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा हे कर्नाटकातले भाजपने नेते आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कर्नाटकातलं JDS-काँग्रेस आघाडीचं कुमारस्वामी सरकार कोसळलं आहे. विधानसभेत झालेल्या मतमोजणीत हे सरकार अल्पमतात असल्याचं उघड झालं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविश्वासदर्शक ठराव सुरू असताना कुमारस्वामींना 99 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात 105 मतं पडली. कर्नाटक विधानसभेत सध्या 210 आमदार आहेत. बहुमतासाठी 106 आमदारांची गरज होती. मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांचा पराभव होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तिथे भाजपचे नेते येदियुरप्पा सत्तास्थापनेचा दावा करू शकतात, अशा बातम्या स्थानिक कन्नड वृत्तवाहिन्या देत आहेत. 'हा घटनेचा खून' हा भारतीय घटनेचा खून आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. तिथे सरकार पाडण्यासाठी भाजपने राजभवन आणि पैशांचा वापर केला, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. तर हा लोकांचा विजय आहे, असं भाजपने म्हटलं आहे. आता लोकांचं सरकार अस्तित्वात येईल, असं प्रदेश भाजपने म्हटलं आहे. विश्वासदर्शन ठरावादरम्यान कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत भाषण केलं. ते म्हणाले की, \"सत्ता तुमच्याकडे सर्वकाळ राहत नाही. मी विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहे. सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध लिहीत आहेत की मी पंचतारांकित हॉटेलात राहून लोकांना लुटत आहे. मी काय लुटेन? मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. ते सोशल मीडियाचा वापर करून समाजाचं मोठं नुकसान करत आहेत.\" याआधी काय झालं? काँग्रेसच्या आमदारांनी अचानक राजीनामा द्यायला सुरुवात केली. पण त्यांचे राजीनामे सभापती रमेश कुमार यांनी स्वीकारले नाहीत. त्यानंतर हे 15 आमदार मुंबईमध्ये वास्तव्यास आले होते. दरम्यान, कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं अशी मागणी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी केली. कुमारस्वामी सरकारने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, असं वाला यांनी बजावलं. त्याविरोधात कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यापुढे काय होणार? सध्याच्या विधानसभेत कुणाकडेही बहुमत नाहीये. आताच्या परिस्थितीत त्रिशंकू स्थिती आहे. जेडीएस-काँग्रेस पराभूत झालं असलं तरी भाजपकडेही बहुमत नाहीये. काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार भाजपमध्ये आले तरी त्यांना पुन्हा निवडून यावं लागेल. आम्ही सर्व बंडखोरांचं स्वागत करू, असं भाजपने म्हटलं आहे. आता भाजपची बैठक होणार आहे. स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत की आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा हे कर्नाटकातले भाजपने नेते आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 484, "source_item_id": "484", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2278, "clean_index": 296, "clean_language_index": "mar_Deva:validation:296"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेनं हे पुन्हा समोर आणलं आहे. भाजप, काँग्रेस, CPI, CPM, बसपा आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या देणग्यांचा अभ्यास करून संस्थेन एक अहवाल तयार केला आहे. 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांचं नाव जाहीर करणं, हे कायद्यानं राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आलं आहे. ADRच्या अहवालानुसार, 2016-17 या एका वर्षात सत्य इलेक्टोरल ट्रस्टनं भाजपला 251.22 कोटी रुपयांची देणगी दिली. भाजपला मिळालेल्या एकूण देणगीपैकी ही रक्कम 47.19% एवढी आहे. याच कंपनीनं काँग्रेसला 13.90 कोटी रुपये दिले आहेत. सत्य इलेक्टोरल ट्रस्ट हे नाव यापूर्वी आपण कधी ऐकलं नसेल. कॉर्पोरेट जगताकडून पैसा घेऊन तो राजकीय पक्षांना पुरवण्याचं काम ही संस्था करते. अहवालातल्या ठळक बाबी 1. 2016-17 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त मिळालेल्या देणगीची रक्कम 589.38 कोटी रुपये आहे. ही रक्कम 2123 देणगीदारांकडून मिळाली. 2. भाजपला 1194 लोक अथवा कंपन्यांकडून 532.27 कोटी रुपयांची देणगी मिळाली. तर काँग्रेसला 599 लोक अथवा कंपन्यांकडून 41.90 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. इतर राजकीय पक्षांना एकूण जेवढी देणगी मिळाली त्याच्या 9 पटींहून जास्त देणगी एकट्या भाजपला मिळाली आहे. 3. बहुजन समाज पक्षाला कुणीही 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी दिलेली नाही. गेल्या 11 वर्षांपासून असा दावा बसप करत आहे. 4. 2016-17 या वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीत 487.36 कोटी रुपयांची (478 %) वाढ झाली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना एकूण 102.02 कोटी रुपये देणगी मिळाली होती. दिल्लीतल्या एका कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (फाईल फोटो) 5. भाजपला मिळालेल्या देणगीत 593 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015-16 या वर्षात 76.85 कोटी रुपये देणगी मिळाल्याचं भाजपनं म्हटलं होतं. 2016-17 या वर्षात देणगीची रक्कम वाढून 532.27 कोटी रुपये झाली. 6. तृणमूल काँग्रेस पक्षाला मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिळालेल्या देणगीत 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीपीएम आणि काँग्रेसच्या देणगीत अनुक्रमे 190 % आणि 105 % वाढ झाली आहे. देणगीचा स्रोत अज्ञात देणगी देणाऱ्या सगळ्यांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत. अशा अज्ञात स्रोतांकडून भाजपला 2016-17 या वर्षात 464.94 कोटी रुपये मिळाले. तर काँग्रेसला 126.12 कोटी रुपये देणगी रुपात मिळाले. भारतातल्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला कोणाकडूनही देणगी घेता येते. परदेशी नागरिकांकडूनही देणगी स्वीकारता येते. फक्त परदेशी कंपन्या आणि सरकारी कंपन्यांकडून त्यांना देणगी घेता येत नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "राजकीय पक्ष कंपन्यांकडून किती देणगी घेतात? सर्वसामान्य माणसांकडे या प्रश्नाचं उत्तर असण्याची शक्यता कमीच आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेनं हे पुन्हा समोर आणलं आहे. भाजप, काँग्रेस, CPI, CPM, बसपा आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या देणग्यांचा अभ्यास करून संस्थेन एक अहवाल तयार केला आहे. 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांचं नाव जाहीर करणं, हे कायद्यानं राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आलं आहे. ADRच्या अहवालानुसार, 2016-17 या एका वर्षात सत्य इलेक्टोरल ट्रस्टनं भाजपला 251.22 कोटी रुपयांची देणगी दिली. भाजपला मिळालेल्या एकूण देणगीपैकी ही रक्कम 47.19% एवढी आहे. याच कंपनीनं काँग्रेसला 13.90 कोटी रुपये दिले आहेत. सत्य इलेक्टोरल ट्रस्ट हे नाव यापूर्वी आपण कधी ऐकलं नसेल. कॉर्पोरेट जगताकडून पैसा घेऊन तो राजकीय पक्षांना पुरवण्याचं काम ही संस्था करते. अहवालातल्या ठळक बाबी 1. 2016-17 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त मिळालेल्या देणगीची रक्कम 589.38 कोटी रुपये आहे. ही रक्कम 2123 देणगीदारांकडून मिळाली. 2. भाजपला 1194 लोक अथवा कंपन्यांकडून 532.27 कोटी रुपयांची देणगी मिळाली. तर काँग्रेसला 599 लोक अथवा कंपन्यांकडून 41.90 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. इतर राजकीय पक्षांना एकूण जेवढी देणगी मिळाली त्याच्या 9 पटींहून जास्त देणगी एकट्या भाजपला मिळाली आहे. 3. बहुजन समाज पक्षाला कुणीही 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी दिलेली नाही. गेल्या 11 वर्षांपासून असा दावा बसप करत आहे. 4. 2016-17 या वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीत 487.36 कोटी रुपयांची (478 %) वाढ झाली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना एकूण 102.02 कोटी रुपये देणगी मिळाली होती. दिल्लीतल्या एका कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (फाईल फोटो) 5. भाजपला मिळालेल्या देणगीत 593 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015-16 या वर्षात 76.85 कोटी रुपये देणगी मिळाल्याचं भाजपनं म्हटलं होतं. 2016-17 या वर्षात देणगीची रक्कम वाढून 532.27 कोटी रुपये झाली. 6. तृणमूल काँग्रेस पक्षाला मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिळालेल्या देणगीत 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीपीएम आणि काँग्रेसच्या देणगीत अनुक्रमे 190 % आणि 105 % वाढ झाली आहे. देणगीचा स्रोत अज्ञात देणगी देणाऱ्या सगळ्यांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत. अशा अज्ञात स्रोतांकडून भाजपला 2016-17 या वर्षात 464.94 कोटी रुपये मिळाले. तर काँग्रेसला 126.12 कोटी रुपये देणगी रुपात मिळाले. भारतातल्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला कोणाकडूनही देणगी घेता येते. परदेशी नागरिकांकडूनही देणगी स्वीकारता येते. फक्त परदेशी कंपन्या आणि सरकारी कंपन्यांकडून त्यांना देणगी घेता येत नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 485, "source_item_id": "485", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2509, "clean_index": 297, "clean_language_index": "mar_Deva:validation:297"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनानं केलाला हल्ला प्रचंड भीतीदायक होता, ज्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली. बालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे. YouTube पोस्ट समाप्त, 1 ते पुढे सांगतात, \"पहाटेचे तीन वाजले होते. खूप जोरजोरात आवाज येत होते. असं वाटतं होतं की जणू भूकंप येतोय. आम्ही रात्रभर झोपलो नाही. पाच-दहा मिनिटांनंतर आम्हाला कळलं की इथं स्फोट झाले आहेत.\" आदिल यांनी पुढे हे पण सांगितलं की एकाच वेळी 5 हल्ले झाले आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच आवाज बंद झाले. \"सकाळी आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं तर तिथं मोठमोठे खड्डे पडले होते. काही घरांचं नुकसान झालं होतं. तसंच एक व्यक्ती जखमी देखील झाली.\" भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले सांगतात, या हल्ल्यात विशेषत: जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तसंच त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना यामुळे काहीच बाधा पोहोचू नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती. हा तळ जगलातल्या एका डोंगरावर आहे. जो लोकवस्तीपासून लांब आहे. बालाकोटमध्ये राहणारे दुसरे प्रत्यक्षदर्शी वाजिद शाह यांनी सांगितलं की त्यांनी धमाक्यांचे आवाज ऐकले. \"असं वाटलं की कोणी तरी रायफलने फायरिंग करत आहे. मी तीनेवेळा हल्ल्याचे आवाज ऐकले, नंतर एकदम शांतता...\"असं वाजिद यांनी पुढे सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारतीय वायुसेनेच्या लाढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या सरहद्दीत घासून बालाकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या एका तळाला लक्ष्य केलं. या परिसरात राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं की नेमकं मंगळवारी पहाटे काय घडलं ते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनानं केलाला हल्ला प्रचंड भीतीदायक होता, ज्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली. बालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे. YouTube पोस्ट समाप्त, 1 ते पुढे सांगतात, \"पहाटेचे तीन वाजले होते. खूप जोरजोरात आवाज येत होते. असं वाटतं होतं की जणू भूकंप येतोय. आम्ही रात्रभर झोपलो नाही. पाच-दहा मिनिटांनंतर आम्हाला कळलं की इथं स्फोट झाले आहेत.\" आदिल यांनी पुढे हे पण सांगितलं की एकाच वेळी 5 हल्ले झाले आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच आवाज बंद झाले. \"सकाळी आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं तर तिथं मोठमोठे खड्डे पडले होते. काही घरांचं नुकसान झालं होतं. तसंच एक व्यक्ती जखमी देखील झाली.\" भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले सांगतात, या हल्ल्यात विशेषत: जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तसंच त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना यामुळे काहीच बाधा पोहोचू नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती. हा तळ जगलातल्या एका डोंगरावर आहे. जो लोकवस्तीपासून लांब आहे. बालाकोटमध्ये राहणारे दुसरे प्रत्यक्षदर्शी वाजिद शाह यांनी सांगितलं की त्यांनी धमाक्यांचे आवाज ऐकले. \"असं वाटलं की कोणी तरी रायफलने फायरिंग करत आहे. मी तीनेवेळा हल्ल्याचे आवाज ऐकले, नंतर एकदम शांतता...\"असं वाजिद यांनी पुढे सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 486, "source_item_id": "486", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1565, "clean_index": 298, "clean_language_index": "mar_Deva:validation:298"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबलात्कार प्रकरण घडल्यानंतर त्याबाबत होणाऱ्या पोलीस तपासावरही बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतं. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरण हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (10 ऑक्टोबर) नियम जाहीर केलं आहे. यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरूणीवर कथित बलात्कार आणि खून प्रकरणात पोलिसांची उदासीनता आणि कार्यपद्धती यावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. हाथरस प्रकरणाची गेले काही दिवस राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. यावरून राज्य सरकारलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं. या प्रकरणानंतर केंद्र आणि राज्य सरकार महिला संरक्षण तसंच महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्याय देण्याबाबत गंभीर नाही, असा आरोप होऊ लागला. या सर्वांची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने एक सविस्तर नियमावली किंवा दिशानिर्देश जाहीर केले आहेत. ही नियमावली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशा दोन्ही ठिकाणी लागू असेल. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी करावयाच्या अनिवार्य कारवाईबाबत यामध्ये सांगण्यात आलं आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश या नियमावलीत देण्यात आले आहेत. अॅडवायझरीमध्ये काय म्हटलं? महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या प्रकरणात केंद्र सरकारने कायदेशीर तरतुदींना अधिक मजबूत केलं आहे. अॅडवायझरीमधील माहितीनुसार, \"पोलिसांनी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी राज्यांना याबाबत अडवायझरी दिली आहे. FIR दाखल करणे, पुरावे गोळा करणे, लैंगिक अत्याचार प्रकरणातील पुरावे गोळा करण्यासाठीची उपकरणं, दोन महिन्यात तपास पूर्ण करणं, लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेस बनवणं, यांसारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. ही अॅडवायझरी खालीलप्रमाणे - 1. सदर गुन्ह्यांमध्ये FIR नोंदवणं अनिवार्य. कायद्यानुसार, पोलीस आपल्या हद्दीबाहेरील प्रकरणसुद्धा नोंद करून घेऊ शकतात. 2. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकार्याविरुद्ध कलम 166 नुसार दंडात्मक कारवाई. 3. दोन महिन्यात तपास पूर्ण करण्याची सूचना. प्रकरणांचं ट्रॅकिंग करण्यासाठी गृहमंत्रालयाने ऑनलाईन पोर्टलही बनवलं आहे. तिथं याची माहिती मिळू शकते. 4. लैंगिक अत्याचार / बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी तिच्या सहमतीने 24 तासांच्या आत नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी. 5. मृत्यूपूर्वी पीडितेने दिलेला लेखी किंवा तोंडी जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल. 6. लैंगिक अत्याचार प्रकरणी फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी गृहमंत्रालयाचे गाईडलाईन्स पाळाव्यात. 7. पोलिसांनी या गोष्टींचं पालन न केल्यास त्याचा तपास होईल, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "देशात बलात्कारांची प्रकरणं वाढत चालल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबलात्कार प्रकरण घडल्यानंतर त्याबाबत होणाऱ्या पोलीस तपासावरही बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतं. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरण हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (10 ऑक्टोबर) नियम जाहीर केलं आहे. यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरूणीवर कथित बलात्कार आणि खून प्रकरणात पोलिसांची उदासीनता आणि कार्यपद्धती यावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. हाथरस प्रकरणाची गेले काही दिवस राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. यावरून राज्य सरकारलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं. या प्रकरणानंतर केंद्र आणि राज्य सरकार महिला संरक्षण तसंच महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्याय देण्याबाबत गंभीर नाही, असा आरोप होऊ लागला. या सर्वांची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने एक सविस्तर नियमावली किंवा दिशानिर्देश जाहीर केले आहेत. ही नियमावली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशा दोन्ही ठिकाणी लागू असेल. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी करावयाच्या अनिवार्य कारवाईबाबत यामध्ये सांगण्यात आलं आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश या नियमावलीत देण्यात आले आहेत. अॅडवायझरीमध्ये काय म्हटलं? महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या प्रकरणात केंद्र सरकारने कायदेशीर तरतुदींना अधिक मजबूत केलं आहे. अॅडवायझरीमधील माहितीनुसार, \"पोलिसांनी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी राज्यांना याबाबत अडवायझरी दिली आहे. FIR दाखल करणे, पुरावे गोळा करणे, लैंगिक अत्याचार प्रकरणातील पुरावे गोळा करण्यासाठीची उपकरणं, दोन महिन्यात तपास पूर्ण करणं, लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेस बनवणं, यांसारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. ही अॅडवायझरी खालीलप्रमाणे - 1. सदर गुन्ह्यांमध्ये FIR नोंदवणं अनिवार्य. कायद्यानुसार, पोलीस आपल्या हद्दीबाहेरील प्रकरणसुद्धा नोंद करून घेऊ शकतात. 2. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकार्याविरुद्ध कलम 166 नुसार दंडात्मक कारवाई. 3. दोन महिन्यात तपास पूर्ण करण्याची सूचना. प्रकरणांचं ट्रॅकिंग करण्यासाठी गृहमंत्रालयाने ऑनलाईन पोर्टलही बनवलं आहे. तिथं याची माहिती मिळू शकते. 4. लैंगिक अत्याचार / बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी तिच्या सहमतीने 24 तासांच्या आत नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी. 5. मृत्यूपूर्वी पीडितेने दिलेला लेखी किंवा तोंडी जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल. 6. लैंगिक अत्याचार प्रकरणी फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी गृहमंत्रालयाचे गाईडलाईन्स पाळाव्यात. 7. पोलिसांनी या गोष्टींचं पालन न केल्यास त्याचा तपास होईल, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 487, "source_item_id": "487", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2681, "clean_index": 299, "clean_language_index": "mar_Deva:validation:299"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nओफेलिया चक्रीवादळाचं मार्गक्रमण आयर्लंड सरकारच्या हवामान खात्यानं देशभरात रेड विंड अर्थात अतिधोक्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ सोमवारी इंग्लंडच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, तोपर्यंत त्याची तीव्रता कमी होणार आहे. 1987 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपाचं वादळ इंग्लंडच्या दिशेनं सरकत आहे. अटलांटिक महासागरात एझोरस या ठिकाणी या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असून ताशी 90 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ मार्गक्रमण करत आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या वेक्सफोर्ड, गलावे, मायो, क्लेअर, कॉर्क, केरी, लिमरिक आणि वॉटरफोर्ड या भागांमधील लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे असं आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सांगितलं. अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं या वादळाची कमी धोक्यासाठीच्या पहिल्या गटात नोंद केली आहे. उत्तर आयर्लंडमध्ये वादळामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहणार असून यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकते. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इंग्लंड आणि उत्तर आयर्लंडला ओफेलिया चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिल्यानं उत्तर आयर्लंडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nओफेलिया चक्रीवादळाचं मार्गक्रमण आयर्लंड सरकारच्या हवामान खात्यानं देशभरात रेड विंड अर्थात अतिधोक्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ सोमवारी इंग्लंडच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, तोपर्यंत त्याची तीव्रता कमी होणार आहे. 1987 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपाचं वादळ इंग्लंडच्या दिशेनं सरकत आहे. अटलांटिक महासागरात एझोरस या ठिकाणी या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असून ताशी 90 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ मार्गक्रमण करत आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या वेक्सफोर्ड, गलावे, मायो, क्लेअर, कॉर्क, केरी, लिमरिक आणि वॉटरफोर्ड या भागांमधील लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे असं आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सांगितलं. अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं या वादळाची कमी धोक्यासाठीच्या पहिल्या गटात नोंद केली आहे. उत्तर आयर्लंडमध्ये वादळामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहणार असून यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकते. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 489, "source_item_id": "489", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1165, "clean_index": 300, "clean_language_index": "mar_Deva:validation:300"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपालिकेने मुंबईतील शेकडो इमारती सील केल्या असून हजारो मजले आतापर्यंत सील करण्यात आले आहेत. 3 एप्रिल रोजी मुंबईत 9 हजार 90 नव्या रुग्णांची वाढ झाली तर 27 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता आता रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून विशेषत: रहिवासी इमारतींसाठी म्हणजेच सोसायट्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे आहेत नवीन नियम • घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क आणि हँडग्लोव्ह्ज वापरावेत. • सोसायटीतील लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. • सोसायटी/वसाहतीमध्‍ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. • सोसायटीतील प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे. • सोसायटीत दरवाजा, कठडे (हॅण्‍ड रेलिंग), लिफ्ट, बाकं, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे टाळावे. • सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी पट्ट्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्‍या डब्‍यात टाकावेत. • सोसायटीतून/वसाहतीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात स्‍वच्‍छ धुवावेत. असे फलक कोरोना काळात सर्रास दिसू लागले. • सोसायटीमध्‍ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला थेट प्रवेश देऊ नये. • बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सोय आदी बाबी उपलब्‍ध असल्‍याची खातरजमा करावी. • ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे / सुरक्षित अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे. • सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे. • नजीकचे महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम), आदी महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील छोट्या वस्त्या, झोपडपट्ट्या या भागांत कोरोना वेगाने पसरत होता. यावेळी मात्र मुंबईतील रहिवासी इमारतींमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपालिकेने मुंबईतील शेकडो इमारती सील केल्या असून हजारो मजले आतापर्यंत सील करण्यात आले आहेत. 3 एप्रिल रोजी मुंबईत 9 हजार 90 नव्या रुग्णांची वाढ झाली तर 27 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता आता रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून विशेषत: रहिवासी इमारतींसाठी म्हणजेच सोसायट्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे आहेत नवीन नियम • घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क आणि हँडग्लोव्ह्ज वापरावेत. • सोसायटीतील लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. • सोसायटी/वसाहतीमध्‍ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. • सोसायटीतील प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे. • सोसायटीत दरवाजा, कठडे (हॅण्‍ड रेलिंग), लिफ्ट, बाकं, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे टाळावे. • सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी पट्ट्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्‍या डब्‍यात टाकावेत. • सोसायटीतून/वसाहतीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात स्‍वच्‍छ धुवावेत. असे फलक कोरोना काळात सर्रास दिसू लागले. • सोसायटीमध्‍ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला थेट प्रवेश देऊ नये. • बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सोय आदी बाबी उपलब्‍ध असल्‍याची खातरजमा करावी. • ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे / सुरक्षित अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे. • सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे. • नजीकचे महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम), आदी महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 490, "source_item_id": "490", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2406, "clean_index": 301, "clean_language_index": "mar_Deva:validation:301"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, \"नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाही. हे अतिशय घातक आहे. यामुळे आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. उद्या ( मंगळवार) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिक नागरिकांनी तयार ठेवावी.\" काही निर्णय वेळेवर न घेतल्यास अडचणींना सामोरं जावं लागतं, असंही ते पुढे म्हणाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं, \"कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन ते अडीच हजारांदरम्यान होती. ती आता 4 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, तिथं कडक पावलं उचलली पाहिजे. \"जर हे वेळेत केलं नाही, तर आता पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागतंय. हे नियंत्रण करू शकलो नाही तर मग लॉकडाऊनच्या निर्णयाला जावं लागतं. ते आपणाला जायचं नाहीये. अजिबात जायचं नाहीये, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात कसा राहिल, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. सोमवारपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. याविषयी टोपे म्हणाले, जे अधिकारी ट्रेकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये, हे स्पष्ट दिसतंय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. मात्र, नियम पाळावे लागतील, जर नाही पाळले तर पाश्चिमात्य देशात लॉकडाउन सुरू झालाय, त्यामुळे लॉकडाउन आपल्यालाही करावं लागेल. मात्र, हे टाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.\" अमरावती जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यात रविवारी 399 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 294 रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या 435 वर पोहचली आहे. अचानक वाढत्या कोरोना संक्रमनामुळं अमरावती करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात कठोर निर्बंध लादण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, \"नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाही. हे अतिशय घातक आहे. यामुळे आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. उद्या ( मंगळवार) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिक नागरिकांनी तयार ठेवावी.\" काही निर्णय वेळेवर न घेतल्यास अडचणींना सामोरं जावं लागतं, असंही ते पुढे म्हणाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं, \"कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन ते अडीच हजारांदरम्यान होती. ती आता 4 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, तिथं कडक पावलं उचलली पाहिजे. \"जर हे वेळेत केलं नाही, तर आता पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागतंय. हे नियंत्रण करू शकलो नाही तर मग लॉकडाऊनच्या निर्णयाला जावं लागतं. ते आपणाला जायचं नाहीये. अजिबात जायचं नाहीये, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात कसा राहिल, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. सोमवारपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. याविषयी टोपे म्हणाले, जे अधिकारी ट्रेकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये, हे स्पष्ट दिसतंय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. मात्र, नियम पाळावे लागतील, जर नाही पाळले तर पाश्चिमात्य देशात लॉकडाउन सुरू झालाय, त्यामुळे लॉकडाउन आपल्यालाही करावं लागेल. मात्र, हे टाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.\" अमरावती जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यात रविवारी 399 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 294 रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या 435 वर पोहचली आहे. अचानक वाढत्या कोरोना संक्रमनामुळं अमरावती करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 497, "source_item_id": "497", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2071, "clean_index": 302, "clean_language_index": "mar_Deva:validation:302"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकट्टरतावादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा युसुफ हा मेव्हणा. युसुफ अझर उर्फ उस्ताद घोरी हा पाकिस्तानमधल्या खैबर पख्तनुवा प्रांतातील बालाकोटमध्ये जैशचं सगळ्यांत मोठं प्रशिक्षण केंद्र चालवत होता. डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स एअरबस IC-814 या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. काठमांडूहून निघालेलं हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी हे विमान नेण्यात आलं आणि शेवटी अफगाणिस्तानमधल्या कंदाहारमध्ये नेण्यात आलं. मौलाना युसुफ अझर हा विमान अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. कट्टरतावाद्यांनी भारत सरकारवर मसूद अझर आणि अन्य दोन दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी दबाव आणला. सात दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारत सरकारनं मसूद अझर आणि अन्य दोन कट्टरतावाद्यांची सुटका केली. कंदाहार विमान अपहरणप्रकरणी भारतीय न्यायालयाने सात फरारी आरोपींना गुन्हेगार ठरवलं होतं. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. अगरवाल यांनी याप्रकरणातील इब्राहिम अख्तर, शकील, अबुल रौफ, युसुफ अझर, सनी अहमद काझी, जाहूर इब्राहिम मिस्त्री आणि शाहीद सय्यद अख्तर यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं. सुनावणीवेळी अबुल लतीफ, युसुफ आणि दलीप भुजल न्यायालयात उपस्थित होते. 2000 साली भारत सरकारने पाच अपहरणकर्त्यांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानकडे औपचारिक विनंती केली होती. याच वर्षी इंटरपोलने युसुफविरोधात नोटीस जारी केली होती. युसुफचा जन्म कराचीमध्ये झाला आहे. युसुफला उर्दू आणि हिंदी या भाषा येतात. मसूदच्या साथीने युसुफ हे एकत्रपणे जैशचं काम करत आहेत. \"जैश-ए-मोहम्मद ही संघटना देशभरात आत्मघातकी हल्ले करणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे ही कारवाई करणं आवश्यक होतं,\" असं भारतीय परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणालेत. \"ही कारवाई लष्करी स्वरूपाची नव्हती तर प्रतिबंध स्वरूपाची होती,\" असं ते म्हणाले. हा तळ एका उंच टेकडीवर होता. तसेच या कारवाईत कोणीही सामान्य नागरिक मारले गेलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे. \"14 फेब्रुवारीला पुलवामात झालेला हल्ला जैश ए मोहम्मदने घडवला होता, तसंच 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ला आणि पठाणकोट इथल्या हवाई तळावर 2016ला झालेला यातही जैशचा हात होता. ही माहिती वारंवार पाकिस्तानला देऊन जैश ए मोहम्मदवर कारवाई करावी, असं बजावलं होतं. पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने भारताने ही कारवाई केली,\" असं त्यांनी सांगितलं. \"पाकिस्तानात जैशचे तळ कुठं आहेत, ही माहितीही दिली होती. पण पाकिस्तानने त्यांच्या देशातील 'दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर' संपवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. भारताला जैश ए मोहम्मद भारतात आणखी जिहादी हल्ले करणार असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली होती,\" असं ते म्हणाले. बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ला केला तेव्हा युसुफ अझर तिथं नव्हता असं जैश ए मोहम्मदच्या सूत्रांनी सांगितलं. 40वर्षीय अझरचं लग्न जैशचा संस्थापक मौलाना मसूद अझरच्या छोट्या बहिणीशी झालं आहे. मसूद अझरप्रमाणे युसुफही पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूरचा आहे. युसुफ अझर हे त्याचं कोड नेम म्हणजेच कामासाठी निवडलेलं नाव आहे. या नावाने त्याचे आणि मसूदचे घट्ट संबंध प्रस्थापित होतात. त्याचं खरं मूळ नाव माहिती नाही. युसुफ सुरक्षित असल्याचा दावा जैशच्या सूत्रांनी केला आहे. याच सूत्रांच्या मते भारतीय वायू सेनेने केलेल्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा एकही कट्टरतावादी मारला गेलेला नाही. याच सूत्रांच्या मते, या भागात कोणतंही प्रशिक्षण केंद्र सुरू नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "युसुफ अझरविषयी माहिती सार्वजनिकपणे सहज उपलब्ध नाही. मात्र एका घटनेसंदर्भात युसुफ अझरविषयी स्पष्ट उल्लेख आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकट्टरतावादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा युसुफ हा मेव्हणा. युसुफ अझर उर्फ उस्ताद घोरी हा पाकिस्तानमधल्या खैबर पख्तनुवा प्रांतातील बालाकोटमध्ये जैशचं सगळ्यांत मोठं प्रशिक्षण केंद्र चालवत होता. डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स एअरबस IC-814 या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. काठमांडूहून निघालेलं हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी हे विमान नेण्यात आलं आणि शेवटी अफगाणिस्तानमधल्या कंदाहारमध्ये नेण्यात आलं. मौलाना युसुफ अझर हा विमान अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. कट्टरतावाद्यांनी भारत सरकारवर मसूद अझर आणि अन्य दोन दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी दबाव आणला. सात दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारत सरकारनं मसूद अझर आणि अन्य दोन कट्टरतावाद्यांची सुटका केली. कंदाहार विमान अपहरणप्रकरणी भारतीय न्यायालयाने सात फरारी आरोपींना गुन्हेगार ठरवलं होतं. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. अगरवाल यांनी याप्रकरणातील इब्राहिम अख्तर, शकील, अबुल रौफ, युसुफ अझर, सनी अहमद काझी, जाहूर इब्राहिम मिस्त्री आणि शाहीद सय्यद अख्तर यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं. सुनावणीवेळी अबुल लतीफ, युसुफ आणि दलीप भुजल न्यायालयात उपस्थित होते. 2000 साली भारत सरकारने पाच अपहरणकर्त्यांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानकडे औपचारिक विनंती केली होती. याच वर्षी इंटरपोलने युसुफविरोधात नोटीस जारी केली होती. युसुफचा जन्म कराचीमध्ये झाला आहे. युसुफला उर्दू आणि हिंदी या भाषा येतात. मसूदच्या साथीने युसुफ हे एकत्रपणे जैशचं काम करत आहेत. \"जैश-ए-मोहम्मद ही संघटना देशभरात आत्मघातकी हल्ले करणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे ही कारवाई करणं आवश्यक होतं,\" असं भारतीय परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणालेत. \"ही कारवाई लष्करी स्वरूपाची नव्हती तर प्रतिबंध स्वरूपाची होती,\" असं ते म्हणाले. हा तळ एका उंच टेकडीवर होता. तसेच या कारवाईत कोणीही सामान्य नागरिक मारले गेलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे. \"14 फेब्रुवारीला पुलवामात झालेला हल्ला जैश ए मोहम्मदने घडवला होता, तसंच 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ला आणि पठाणकोट इथल्या हवाई तळावर 2016ला झालेला यातही जैशचा हात होता. ही माहिती वारंवार पाकिस्तानला देऊन जैश ए मोहम्मदवर कारवाई करावी, असं बजावलं होतं. पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने भारताने ही कारवाई केली,\" असं त्यांनी सांगितलं. \"पाकिस्तानात जैशचे तळ कुठं आहेत, ही माहितीही दिली होती. पण पाकिस्तानने त्यांच्या देशातील 'दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर' संपवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. भारताला जैश ए मोहम्मद भारतात आणखी जिहादी हल्ले करणार असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली होती,\" असं ते म्हणाले. बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ला केला तेव्हा युसुफ अझर तिथं नव्हता असं जैश ए मोहम्मदच्या सूत्रांनी सांगितलं. 40वर्षीय अझरचं लग्न जैशचा संस्थापक मौलाना मसूद अझरच्या छोट्या बहिणीशी झालं आहे. मसूद अझरप्रमाणे युसुफही पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूरचा आहे. युसुफ अझर हे त्याचं कोड नेम म्हणजेच कामासाठी निवडलेलं नाव आहे. या नावाने त्याचे आणि मसूदचे घट्ट संबंध प्रस्थापित होतात. त्याचं खरं मूळ नाव माहिती नाही. युसुफ सुरक्षित असल्याचा दावा जैशच्या सूत्रांनी केला आहे. याच सूत्रांच्या मते भारतीय वायू सेनेने केलेल्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा एकही कट्टरतावादी मारला गेलेला नाही. याच सूत्रांच्या मते, या भागात कोणतंही प्रशिक्षण केंद्र सुरू नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 500, "source_item_id": "500", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3092, "clean_index": 303, "clean_language_index": "mar_Deva:validation:303"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकानात जाणारी धूळ, माती आणि किडे रोखण्याचं काम हा मळ करतो. जैवप्रतिरोधक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. कानातला मळ साफ करण्यासाठी अनेक जण इअरबड्स वापरतात. पण हे चुकीचं आहे कारण त्यामुळे कानाला इजा होण्याची शक्यता जास्त असते शिवाय हे बड कानातला मळ अजूनच आत ढकलतात. त्यामुळे कानाला इजा होऊ शकेत. कानात तेल सोडणं हा कानातला मळ वितळवायचा सर्वात सोपा उपाय आहे. हेही पाहिलंत का?\n\nSummary:", "target": "कानात जमा होणाऱ्या मळाचं नेमकं काम तरी काय? हा प्रश्न पडलाय कधी?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकानात जाणारी धूळ, माती आणि किडे रोखण्याचं काम हा मळ करतो. जैवप्रतिरोधक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. कानातला मळ साफ करण्यासाठी अनेक जण इअरबड्स वापरतात. पण हे चुकीचं आहे कारण त्यामुळे कानाला इजा होण्याची शक्यता जास्त असते शिवाय हे बड कानातला मळ अजूनच आत ढकलतात. त्यामुळे कानाला इजा होऊ शकेत. कानात तेल सोडणं हा कानातला मळ वितळवायचा सर्वात सोपा उपाय आहे. हेही पाहिलंत का?\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 501, "source_item_id": "501", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 441, "clean_index": 304, "clean_language_index": "mar_Deva:validation:304"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशारीरिक जवळिकीसाठी संमती महत्त्वाची ठरते. मला असं वाटतं की या दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. नाही ना. पुरुष इतकं थेट विचारत नाही आणि स्त्रियासुद्धा इतकं स्पष्टपणे उत्तर देत नाही. पण आपण ते समजून घेतो... नाही का? आपण समजून घ्यायलाच हवं. कारण कायद्य़ाप्रमाणे संमतीशिवाय सेक्स हा बलात्कार समजला जातो. म्हणजे आपण मित्र असलो आणि सांगितलं की, मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा नाही आणि तरीसुद्धा बळजबरी केली तर तो बलात्कार ठरतो. पण हे सगळं स्पष्ट बोललं गेलं नाही तर संशयाचं धुकं तयार होतं जसं भारतीय फिल्ममेकर महमूद फारुखी च्या बाबतीत झालं आहे. एका अमेरिकन रिसर्च स्कॉलरनं फारूखी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाला या स्कॉलरनं कुठेही स्पष्ट नकार दिल्याचं आढळलं नाही. कोर्टाच्या निर्णयात असं म्हटलं आहे की जेव्हा फारूखी यांनी जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्कॉलरनं स्पष्ट नकार दिला नाही आणि फारुखी यांना देखील 'तो' इशारा समजला नाही. तेव्हा संशयाचा फायदा देऊन कोर्टानं फारुखी यांची मुक्तता केली. तसंच उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या सात वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा होकार म्हणजे नक्की काय? त्यामुळे जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा होकार म्हणजे नक्की काय हे कसं समजायचं? त्यामुळे खोलीचं दार बंद होताच यो छोट्या गोष्टी लुप्त होतात. सेक्स करायला सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्याविषयी बोलतांना सगळ्यांना अवघडल्यासारखं होतं. एका व्हीडिओत हे अवघडलेपण दूर करण्यासाठी सेक्स या शब्दाऐवजी चहा शब्द वापरला आणि तोच प्रश्न विचारला, \"तुला चहा हवा का?\" या व्हीडिओत असंही दाखवलं आहे की, जेव्हा एखाद्याला चहा विचारता आणि समोरचा नकार देतो तेव्हा त्यांना चहा पिण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. असंही होऊ शकतं की ते आधी हो म्हणतील पण नंतर नकार देऊ शकतात तरीसुद्धा त्यांच्यावर बळजबरी करू नये. जर तुम्ही शुद्धीत नसाल किंवा चहा घ्यायला संमती दिल्यावरसुद्धा कोणी बेशुद्ध झालं तर त्यांना अजिबात जबरदस्ती करू नये. आणि त्यांना मागच्या आठवड्यात किंवा अगदी काल रात्री हवा असेल पण आज नको असेल तर त्यांना प्यायला जबरदस्ती करू नये. महमूद फारुखी थोडक्यात काय तर संमती सगळ्यांत महत्त्वाची असते. आता तुम्हाला वाटेल की चहासाठी हो किंवा नाही म्हणणं शरीरसंबंधासाठी संमती देण्यापेक्षा सोपं असतं. पण सेक्स किंवा चहा या दोन्हीबाबत विचारतांना इच्छा व्यक्त करणं, ती ऐकणं आणि मग 'संमती देणं' हे एकच तत्त्व चिरकाल आहे. तुम्ही ज्या स्त्रीसोबत बेडरुममध्ये आहात ती तुम्हांला नजरेनं थोपवते आहे का? हातानं दूर करते आहे का? किंवा अगदी स्पष्टपणे थांबायला सांगते आहे का? ती काही खुणावते आहे का? तुम्ही तिला ऐकता आहात का? बघता आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खरंच हवं आहे का? आपल्या माध्यमांमध्ये बलात्कार म्हणजे अनोळखी माणसांनी केलेला अत्याचार समजला जातो. पुरुष आपल्या ताकदीनं स्त्रीला दाबून ठेवतो. ती जोरजोरात मदतीसाठी याचना करते, की हे तिला नको आहे. याचाच अर्थ असा आहे की तिची संमती नाही आणि हा बलात्कार आहे. पण हा पुरूष कुणी ओळखीचा, प्रेमी किंवा नवरा असला तर? एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकात 97 टक्के बलात्काराच्या प्रकरणात पुरुष आणि स्त्रीची आधीच ओळख होती. मोहम्मद फारुखी प्रकरणात असा निर्णय दिला आहे की, जेव्हा पुरूष आणि स्त्री एकमेकांना ओळखतात,ते शैक्षणिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असतील आणि पूर्वी त्यांच्यात शारीरिक संबंध असतील तेव्हा स्त्रीकडून पुसट नकार म्हणजे होकार असतो. मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा हे ऐकल्यासारखं वाटतं नं? तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबरसुद्धा हे झालं आहे का? किंवा तुमच्याबरोबरसुद्धा? सुशिक्षित लोक ओळखीच्या लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास उत्सूक असतात. पण समोरच्या व्यक्तीला 'हे' हवं आहे की नाही हे ओळखणं किती कठीण आहे? त्या अमेरिकन स्कॉलरनं आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं की, \"माझं शरीर आणि माझी लैंगिकता याच्यावर माझी मालकी होती. पण त्या रात्रीनंतर मी ती गमावली.\" एखादी स्त्री काही सूचना देत असेल तर त्या कशा बघाव्या, त्या कशा ओळखाव्या आणि स्वीकाराव्यात? आणि जर पुसट नकार असेल तर ती संमती आहे का? याबाबत आणखी काही ओळखण्याचे प्रयत्न करावेत का? एकमेकांसाठी एवढं तर आपण नक्कीच करू शकतो, नाही का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "एखाद्या पुरुषाला स्त्रीबरोबर शारीरिक जवळीक साधायची असल्यास, \"तुला माझ्यासोबत सेक्स करायला आवडेल का?\" असं तो विचारतो का?आणि स्त्रिया या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर देतात का?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशारीरिक जवळिकीसाठी संमती महत्त्वाची ठरते. मला असं वाटतं की या दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. नाही ना. पुरुष इतकं थेट विचारत नाही आणि स्त्रियासुद्धा इतकं स्पष्टपणे उत्तर देत नाही. पण आपण ते समजून घेतो... नाही का? आपण समजून घ्यायलाच हवं. कारण कायद्य़ाप्रमाणे संमतीशिवाय सेक्स हा बलात्कार समजला जातो. म्हणजे आपण मित्र असलो आणि सांगितलं की, मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा नाही आणि तरीसुद्धा बळजबरी केली तर तो बलात्कार ठरतो. पण हे सगळं स्पष्ट बोललं गेलं नाही तर संशयाचं धुकं तयार होतं जसं भारतीय फिल्ममेकर महमूद फारुखी च्या बाबतीत झालं आहे. एका अमेरिकन रिसर्च स्कॉलरनं फारूखी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाला या स्कॉलरनं कुठेही स्पष्ट नकार दिल्याचं आढळलं नाही. कोर्टाच्या निर्णयात असं म्हटलं आहे की जेव्हा फारूखी यांनी जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्कॉलरनं स्पष्ट नकार दिला नाही आणि फारुखी यांना देखील 'तो' इशारा समजला नाही. तेव्हा संशयाचा फायदा देऊन कोर्टानं फारुखी यांची मुक्तता केली. तसंच उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या सात वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा होकार म्हणजे नक्की काय? त्यामुळे जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा होकार म्हणजे नक्की काय हे कसं समजायचं? त्यामुळे खोलीचं दार बंद होताच यो छोट्या गोष्टी लुप्त होतात. सेक्स करायला सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्याविषयी बोलतांना सगळ्यांना अवघडल्यासारखं होतं. एका व्हीडिओत हे अवघडलेपण दूर करण्यासाठी सेक्स या शब्दाऐवजी चहा शब्द वापरला आणि तोच प्रश्न विचारला, \"तुला चहा हवा का?\" या व्हीडिओत असंही दाखवलं आहे की, जेव्हा एखाद्याला चहा विचारता आणि समोरचा नकार देतो तेव्हा त्यांना चहा पिण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. असंही होऊ शकतं की ते आधी हो म्हणतील पण नंतर नकार देऊ शकतात तरीसुद्धा त्यांच्यावर बळजबरी करू नये. जर तुम्ही शुद्धीत नसाल किंवा चहा घ्यायला संमती दिल्यावरसुद्धा कोणी बेशुद्ध झालं तर त्यांना अजिबात जबरदस्ती करू नये. आणि त्यांना मागच्या आठवड्यात किंवा अगदी काल रात्री हवा असेल पण आज नको असेल तर त्यांना प्यायला जबरदस्ती करू नये. महमूद फारुखी थोडक्यात काय तर संमती सगळ्यांत महत्त्वाची असते. आता तुम्हाला वाटेल की चहासाठी हो किंवा नाही म्हणणं शरीरसंबंधासाठी संमती देण्यापेक्षा सोपं असतं. पण सेक्स किंवा चहा या दोन्हीबाबत विचारतांना इच्छा व्यक्त करणं, ती ऐकणं आणि मग 'संमती देणं' हे एकच तत्त्व चिरकाल आहे. तुम्ही ज्या स्त्रीसोबत बेडरुममध्ये आहात ती तुम्हांला नजरेनं थोपवते आहे का? हातानं दूर करते आहे का? किंवा अगदी स्पष्टपणे थांबायला सांगते आहे का? ती काही खुणावते आहे का? तुम्ही तिला ऐकता आहात का? बघता आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खरंच हवं आहे का? आपल्या माध्यमांमध्ये बलात्कार म्हणजे अनोळखी माणसांनी केलेला अत्याचार समजला जातो. पुरुष आपल्या ताकदीनं स्त्रीला दाबून ठेवतो. ती जोरजोरात मदतीसाठी याचना करते, की हे तिला नको आहे. याचाच अर्थ असा आहे की तिची संमती नाही आणि हा बलात्कार आहे. पण हा पुरूष कुणी ओळखीचा, प्रेमी किंवा नवरा असला तर? एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकात 97 टक्के बलात्काराच्या प्रकरणात पुरुष आणि स्त्रीची आधीच ओळख होती. मोहम्मद फारुखी प्रकरणात असा निर्णय दिला आहे की, जेव्हा पुरूष आणि स्त्री एकमेकांना ओळखतात,ते शैक्षणिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असतील आणि पूर्वी त्यांच्यात शारीरिक संबंध असतील तेव्हा स्त्रीकडून पुसट नकार म्हणजे होकार असतो. मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा हे ऐकल्यासारखं वाटतं नं? तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबरसुद्धा हे झालं आहे का? किंवा तुमच्याबरोबरसुद्धा? सुशिक्षित लोक ओळखीच्या लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास उत्सूक असतात. पण समोरच्या व्यक्तीला 'हे' हवं आहे की नाही हे ओळखणं किती कठीण आहे? त्या अमेरिकन स्कॉलरनं आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं की, \"माझं शरीर आणि माझी लैंगिकता याच्यावर माझी मालकी होती. पण त्या रात्रीनंतर मी ती गमावली.\" एखादी स्त्री काही सूचना देत असेल तर त्या कशा बघाव्या, त्या कशा ओळखाव्या आणि स्वीकाराव्यात? आणि जर पुसट नकार असेल तर ती संमती आहे का? याबाबत आणखी काही ओळखण्याचे प्रयत्न करावेत का? एकमेकांसाठी एवढं तर आपण नक्कीच करू शकतो, नाही का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 502, "source_item_id": "502", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3831, "clean_index": 305, "clean_language_index": "mar_Deva:validation:305"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांनी स्थानिक शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. शिवसेनेतून आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा मैदानात उतरवलं आणि तेव्हापासूनच शिरूर मतदारसंघाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, \"शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून यायचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांची लोकप्रियता. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूरमध्ये झाला. मध्यंतरी शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांची जात काढली. यातून जातीच्या आधारावर मतांचं ध्रुवीकरण होईल, असं पाटील यांना वाटलं. पण तसं काही झालं नाही. कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून अमोल कोल्हे म्हणजे धर्मनिरपेक्ष माणूस अशी प्रतिमा सामान्य माणसापर्यंत पोहोचली होती.\" ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, \"डॉ. अमोल कोल्हे उच्चशिक्षित आहेत. शिवाय ते मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. मतदारसंघातील जातीचं गणितंही त्यांच्या बाजूनं होतं. दुसरीकडे आढळराव यांच्या रुपानं तोच चेहरा जनतेसमोर आला होता. त्याला पर्याय म्हणून अमोल कोल्हेंच्या रुपानं जनतेला तरुण चेहरा मिळाला आणि तो स्वीकारण्यात आला.\" 2009मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या शिरूर मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक झाली. पुणे लगतचा परिसर आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होत असल्याने हा मतदारसंघ प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. शिवाजीराव आढळराव दोनवेळेस इथून निवडून आले. गेल्यावेळेस तीन लाखांवर मताधिक्य घेणाऱ्या आढळरावांसाठी यंदाची निवडणूक अटीतटीची ठरली. राष्ट्रवादीने शिवसेनेतून बाहेर पडलेले डॉ. अमोल कोल्हे यांना आढळरावांविरोधात तिकीट दिलं. शिवसेना सोडण्यामागे राष्ट्रवादीने दिलेली ऑफर हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं त्यावेळी म्हटल्या गेलं. टीव्ही मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या भूमिका करत असल्याने डॉ. कोल्हे महाराष्ट्राला परिचीत आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यानंतर या मतदारसंघाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अमोल कोल्हे पडद्यामागेही सतत आपल्या मालिकेतल्या भूमिकांमध्येच असतात, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत गेला. घोड्यावर बसून प्रचार केला म्हणूनही ते चर्चेत आले. प्रचाराच्या सुरूवातीच्या काळात त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला. या सगळ्या आरोपांचं खंडन करत असताना कोल्हे यांनी त्यांचा मालिकेच्या गेटअपमधील कुठलाही फोटो बॅनरवर वापरू नये, असं आवाहन केलं. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हे यांनी शिवसेनेवरच गंभीर आरोप केले. 'सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्याविरुध्द निवडणूक लढण्यास शिवसेनेने सांगितलं होतं. त्यावेळी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी माझ्याकडून होणार नाही, असं सांगून मी शिवसेनेला रामराम ठोकला', असा गौप्यस्फोट त्यांनी केला. एकूणच यावेळी डॉ. कोल्हे हे सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणांनी नेहमी चर्चेत राहीले. या मतदारसंघात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं आहेत. शिवाजी आढळराव यांच्या रुपाने पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं शिरकाव केला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांनी स्थानिक शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. शिवसेनेतून आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा मैदानात उतरवलं आणि तेव्हापासूनच शिरूर मतदारसंघाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, \"शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून यायचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांची लोकप्रियता. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूरमध्ये झाला. मध्यंतरी शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांची जात काढली. यातून जातीच्या आधारावर मतांचं ध्रुवीकरण होईल, असं पाटील यांना वाटलं. पण तसं काही झालं नाही. कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून अमोल कोल्हे म्हणजे धर्मनिरपेक्ष माणूस अशी प्रतिमा सामान्य माणसापर्यंत पोहोचली होती.\" ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, \"डॉ. अमोल कोल्हे उच्चशिक्षित आहेत. शिवाय ते मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. मतदारसंघातील जातीचं गणितंही त्यांच्या बाजूनं होतं. दुसरीकडे आढळराव यांच्या रुपानं तोच चेहरा जनतेसमोर आला होता. त्याला पर्याय म्हणून अमोल कोल्हेंच्या रुपानं जनतेला तरुण चेहरा मिळाला आणि तो स्वीकारण्यात आला.\" 2009मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या शिरूर मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक झाली. पुणे लगतचा परिसर आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होत असल्याने हा मतदारसंघ प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. शिवाजीराव आढळराव दोनवेळेस इथून निवडून आले. गेल्यावेळेस तीन लाखांवर मताधिक्य घेणाऱ्या आढळरावांसाठी यंदाची निवडणूक अटीतटीची ठरली. राष्ट्रवादीने शिवसेनेतून बाहेर पडलेले डॉ. अमोल कोल्हे यांना आढळरावांविरोधात तिकीट दिलं. शिवसेना सोडण्यामागे राष्ट्रवादीने दिलेली ऑफर हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं त्यावेळी म्हटल्या गेलं. टीव्ही मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या भूमिका करत असल्याने डॉ. कोल्हे महाराष्ट्राला परिचीत आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यानंतर या मतदारसंघाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अमोल कोल्हे पडद्यामागेही सतत आपल्या मालिकेतल्या भूमिकांमध्येच असतात, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत गेला. घोड्यावर बसून प्रचार केला म्हणूनही ते चर्चेत आले. प्रचाराच्या सुरूवातीच्या काळात त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला. या सगळ्या आरोपांचं खंडन करत असताना कोल्हे यांनी त्यांचा मालिकेच्या गेटअपमधील कुठलाही फोटो बॅनरवर वापरू नये, असं आवाहन केलं. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हे यांनी शिवसेनेवरच गंभीर आरोप केले. 'सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्याविरुध्द निवडणूक लढण्यास शिवसेनेने सांगितलं होतं. त्यावेळी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी माझ्याकडून होणार नाही, असं सांगून मी शिवसेनेला रामराम ठोकला', असा गौप्यस्फोट त्यांनी केला. एकूणच यावेळी डॉ. कोल्हे हे सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणांनी नेहमी चर्चेत राहीले. या मतदारसंघात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं आहेत. शिवाजी आढळराव यांच्या रुपाने पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं शिरकाव केला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 503, "source_item_id": "503", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3031, "clean_index": 306, "clean_language_index": "mar_Deva:validation:306"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखरंतर नव्वद हजाराचा आकडा पार करण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. 30 ऑक्टोबरला म्हणजे काल 91 हजार रुग्णांची नोंद झाली होती. अमेरिकेत आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने दिली आहे. येत्या मंगळवारी (3 नोव्हेंबर) डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या दोन-तीन दिवस आधी अमेरिकेत रुग्णांनी एका दिवसातील सर्वाधिक संख्येची नोंद केली आहे. अमेरिकेतील 21 राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यांमध्ये तर कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या डिबेटमध्ये कोरोनावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. त्याचा वृत्तांत खालीलप्रमाणे : अमेरिका निवडणूक : कोरोनावरून ट्रंप-बायडन यांच्यात खडाजंगी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यातील शेवटचा वादविवाद (डिबेट) गुरुवारी (22 ऑक्टोबर) रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वादविवादादरम्यान डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटच्या डिबेटकरिता कोव्हिड-19ची साथ, अमेरिकन कुटुंब, अमेरिकेतील वंशवाद, हवामान बदल, राष्ट्रीय सुरक्षा, नेतृत्व हे विषय नियोजित करण्यात आले होते. मात्र सर्वाधिक लक्ष कोव्हिडसंदर्भातील डिबेटकडे लागून होतं. या विषयावर ट्रंप आणि बायडेन दोघांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही आठवड्यांत लस येणार - डोनाल्ड ट्रंप शेवटची डिबेट परराष्ट्र धोरणाबाबत असणं गरजेचं होतं, अशी तक्रार ट्रंप यांच्या पक्षाने सुरुवातीला केली. या माध्यमातून आखाती देश, व्यापार, सिरीया आणि चीनबाबत भूमिका मांडता आली असती, असं त्यांनी म्हटलं. कोरोना व्हायरसवरची लस काही आठवड्यांतच तयार होणार आहे, असं ट्रंप यांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांनी स्वतःचा अनुभवही यावेळी लोकांना सांगितला. कोव्हिडवरील उपचारासाठी नव्या औषधांच्या शोधाला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे, असं ट्रंप म्हणाले. 2 लाख 20 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू, आणखी 2 लाख जणांचा बळी जाईल - जो बायडन जो बायडन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमकपणे ट्रंप यांच्यावर हल्लाबोल केला. ट्रंप स्वतःच कोरोना व्हायरस गायब होईल, असं बिनबुडाचं आश्वासन देत आहेत, असं बायडन म्हणाले. शिवाय, आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 2 लाख 20 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वर्षाअखेरपर्यंत आणखी 2 लाख अमेरिकन नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडतील, अशा इशारा यावेळी बायडेन यांनी दिला. 'लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत'वरून वाद-प्रतिवाद डिबेटमधील आपल्या युक्तिवादादरम्यान ट्रंप यांनी लवकरच व्यापारी संकुलं आणि शाळा सुरू करण्याबाबत वक्तव्य केलं. तसंच लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत, असंही ट्रंप म्हणाले. ट्रंप यांच्या या वक्तव्यावर बायडन यांनी जोरदार टीका केली. लोक कोरोनासोबत जगायला शिकत नसून ते कोरोनामुळे मरायला शिकले आहेत, अशा शब्दांत बायडेन यांनी ट्रंप यांच्यावर निशाणा साधला. अखेर, ट्रंप यांनी आता हा विषय इथेच थांबवा असं म्हणून आता इतर विषयावर बोलण्याबाबत म्हटलं. कोरोना व्हायरसबाबत चीनने नुकसान भरपाई द्यावी का? डिबेटदरम्यान डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांना 'कोरोना व्हायरसच्या साथीबाबत चीनने नुकसान भरपाई द्यावी का,' हा प्रश्न विचारण्यात आला. 'याबाबत चीनला आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नुकसान भरपाई भरायला लावू,' असं उत्तर बायडन यांनी दिलं. चीनला कोरोनापेक्षाही व्यापार आणि आर्थिक आघाड्यांवर कोंडीत पकरण्याचा रोख बायडेन यांचा होता. तर वरील प्रश्नाला उत्तर देताना ट्रंप म्हणाले, \"चीन आधीच नुकसान भरपाई देत आहे. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना लाखो डॉलर दिले आहेत.\" तसंच, चीनच्या स्टीलबाबतचे नियम कडक केल्यामुळे अमेरिकेचा स्टील उद्योग वाचला, असंही ट्रंप म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि अमेरिकेत गेल्या 24 तासात (31 ऑक्टोबर) कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल 94 हजार नवे रुग्ण गेल्या 24 तासात सापडले. एका दिवसात झालेली ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखरंतर नव्वद हजाराचा आकडा पार करण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. 30 ऑक्टोबरला म्हणजे काल 91 हजार रुग्णांची नोंद झाली होती. अमेरिकेत आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने दिली आहे. येत्या मंगळवारी (3 नोव्हेंबर) डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या दोन-तीन दिवस आधी अमेरिकेत रुग्णांनी एका दिवसातील सर्वाधिक संख्येची नोंद केली आहे. अमेरिकेतील 21 राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यांमध्ये तर कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या डिबेटमध्ये कोरोनावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. त्याचा वृत्तांत खालीलप्रमाणे : अमेरिका निवडणूक : कोरोनावरून ट्रंप-बायडन यांच्यात खडाजंगी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यातील शेवटचा वादविवाद (डिबेट) गुरुवारी (22 ऑक्टोबर) रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वादविवादादरम्यान डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटच्या डिबेटकरिता कोव्हिड-19ची साथ, अमेरिकन कुटुंब, अमेरिकेतील वंशवाद, हवामान बदल, राष्ट्रीय सुरक्षा, नेतृत्व हे विषय नियोजित करण्यात आले होते. मात्र सर्वाधिक लक्ष कोव्हिडसंदर्भातील डिबेटकडे लागून होतं. या विषयावर ट्रंप आणि बायडेन दोघांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही आठवड्यांत लस येणार - डोनाल्ड ट्रंप शेवटची डिबेट परराष्ट्र धोरणाबाबत असणं गरजेचं होतं, अशी तक्रार ट्रंप यांच्या पक्षाने सुरुवातीला केली. या माध्यमातून आखाती देश, व्यापार, सिरीया आणि चीनबाबत भूमिका मांडता आली असती, असं त्यांनी म्हटलं. कोरोना व्हायरसवरची लस काही आठवड्यांतच तयार होणार आहे, असं ट्रंप यांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांनी स्वतःचा अनुभवही यावेळी लोकांना सांगितला. कोव्हिडवरील उपचारासाठी नव्या औषधांच्या शोधाला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे, असं ट्रंप म्हणाले. 2 लाख 20 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू, आणखी 2 लाख जणांचा बळी जाईल - जो बायडन जो बायडन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमकपणे ट्रंप यांच्यावर हल्लाबोल केला. ट्रंप स्वतःच कोरोना व्हायरस गायब होईल, असं बिनबुडाचं आश्वासन देत आहेत, असं बायडन म्हणाले. शिवाय, आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 2 लाख 20 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वर्षाअखेरपर्यंत आणखी 2 लाख अमेरिकन नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडतील, अशा इशारा यावेळी बायडेन यांनी दिला. 'लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत'वरून वाद-प्रतिवाद डिबेटमधील आपल्या युक्तिवादादरम्यान ट्रंप यांनी लवकरच व्यापारी संकुलं आणि शाळा सुरू करण्याबाबत वक्तव्य केलं. तसंच लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत, असंही ट्रंप म्हणाले. ट्रंप यांच्या या वक्तव्यावर बायडन यांनी जोरदार टीका केली. लोक कोरोनासोबत जगायला शिकत नसून ते कोरोनामुळे मरायला शिकले आहेत, अशा शब्दांत बायडेन यांनी ट्रंप यांच्यावर निशाणा साधला. अखेर, ट्रंप यांनी आता हा विषय इथेच थांबवा असं म्हणून आता इतर विषयावर बोलण्याबाबत म्हटलं. कोरोना व्हायरसबाबत चीनने नुकसान भरपाई द्यावी का? डिबेटदरम्यान डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांना 'कोरोना व्हायरसच्या साथीबाबत चीनने नुकसान भरपाई द्यावी का,' हा प्रश्न विचारण्यात आला. 'याबाबत चीनला आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नुकसान भरपाई भरायला लावू,' असं उत्तर बायडन यांनी दिलं. चीनला कोरोनापेक्षाही व्यापार आणि आर्थिक आघाड्यांवर कोंडीत पकरण्याचा रोख बायडेन यांचा होता. तर वरील प्रश्नाला उत्तर देताना ट्रंप म्हणाले, \"चीन आधीच नुकसान भरपाई देत आहे. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना लाखो डॉलर दिले आहेत.\" तसंच, चीनच्या स्टीलबाबतचे नियम कडक केल्यामुळे अमेरिकेचा स्टील उद्योग वाचला, असंही ट्रंप म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 504, "source_item_id": "504", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3772, "clean_index": 307, "clean_language_index": "mar_Deva:validation:307"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवण्याविषयी तुमचं काय मत आहे. वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी या कृतीचं समर्थन केलं तर अनेकांना असं करणं अंधश्रद्धेचं प्रतीक वाटलं. अनेकांच्या प्रतिक्रिया मजेशीर होत्या. आलेल्या सगळ्या प्रतिक्रियांपैकी या काही प्रातिनिधिक. अनिरुद्ध पवार म्हणतात, \"ग्रहणमोक्ष झाल्यावर मोबाईलला आंघोळ घालूनच फेसबुक आणि व्हॉटस्अॅप सुरू करावं.\" जयराम तेल्हुरे सांगतात की, \"ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवल्याची बातमी या आधी कधी ऐकलेली किंवा वाचलेली नाही.\" \"अशा अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या परंपरा लाथाडून द्यायला हव्यात,\" असं मत व्यक्त केलं आहे सचिन बांगल यांनी. \"ग्रहण चालू असेपर्यंत आम्ही आमचं फेसबुक अकाऊंट बंद ठेवणार आहोत,\" अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत ताथे यांनी. मानसी लोणकर लिहितात, \"जर संपूर्ण निसर्ग देवाच्या अस्तित्वामुळे चालतो मग ग्रहणाचा देवावर काय फरक पडणार?\" \"या काळात लोकांना चंद्रग्रहण पाहाता यावं म्हणून मंदिरं बंद ठेवली असतील,\" अशी कोपरखळी सागर नाईकांनी मारली आहे. अमोल शेडगे लिहितात की, \"प्रबोधनकार ठाकरे यांचं धर्माची देवळे आणि देवळांचे धर्म हे पुस्तक कोणी वाचलंय का? सगळा गंज उतरून जाईल आणि ते बाळासाहेब ठाकरे यांचे पिता असल्याने कोणी नावं ठेवू शकणार नाही.\" प्रतिक शिंदे म्हणतात, \"मंदिर बंद ठेवलीच पाहिजेत. तो श्रद्धेचा भाग आहे.\" जितेंद्र गजघाट म्हणतात, \"21 व्या शतकात आलो, हातात तंत्रज्ञान आहे तरी मेंदूला लागलेली वाळवी काही कमी व्हायची नावं घेत नाही.\" बीबीसी मराठीने चंद्रग्रहण लाईव्ह दाखवलं होत. यात सुपरममून, ब्लू मून आणि खग्रास चंद्रग्रहण असा तिहेरी सोहळा तज्ज्ञतांच्या विश्लेषणासह वाचकांना पाहाता आला. यावर देखील अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. नागार्जुन वाडेकर लिहितात की, \"अनेक वर्षांनंतर असा चमत्कार दिसत आहे. माणसाचा जन्म होण्याच्या आधीपासून अशा घटना घडत आहेत त्यामुळे याचा माणसावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "चंद्रग्रहण असल्यामुळे आज संध्याकाळी अनेक मंदिरं बंद ठेवली गेली. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे हे सिद्ध झालं असूनही त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवण्याविषयी तुमचं काय मत आहे. वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी या कृतीचं समर्थन केलं तर अनेकांना असं करणं अंधश्रद्धेचं प्रतीक वाटलं. अनेकांच्या प्रतिक्रिया मजेशीर होत्या. आलेल्या सगळ्या प्रतिक्रियांपैकी या काही प्रातिनिधिक. अनिरुद्ध पवार म्हणतात, \"ग्रहणमोक्ष झाल्यावर मोबाईलला आंघोळ घालूनच फेसबुक आणि व्हॉटस्अॅप सुरू करावं.\" जयराम तेल्हुरे सांगतात की, \"ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवल्याची बातमी या आधी कधी ऐकलेली किंवा वाचलेली नाही.\" \"अशा अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या परंपरा लाथाडून द्यायला हव्यात,\" असं मत व्यक्त केलं आहे सचिन बांगल यांनी. \"ग्रहण चालू असेपर्यंत आम्ही आमचं फेसबुक अकाऊंट बंद ठेवणार आहोत,\" अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत ताथे यांनी. मानसी लोणकर लिहितात, \"जर संपूर्ण निसर्ग देवाच्या अस्तित्वामुळे चालतो मग ग्रहणाचा देवावर काय फरक पडणार?\" \"या काळात लोकांना चंद्रग्रहण पाहाता यावं म्हणून मंदिरं बंद ठेवली असतील,\" अशी कोपरखळी सागर नाईकांनी मारली आहे. अमोल शेडगे लिहितात की, \"प्रबोधनकार ठाकरे यांचं धर्माची देवळे आणि देवळांचे धर्म हे पुस्तक कोणी वाचलंय का? सगळा गंज उतरून जाईल आणि ते बाळासाहेब ठाकरे यांचे पिता असल्याने कोणी नावं ठेवू शकणार नाही.\" प्रतिक शिंदे म्हणतात, \"मंदिर बंद ठेवलीच पाहिजेत. तो श्रद्धेचा भाग आहे.\" जितेंद्र गजघाट म्हणतात, \"21 व्या शतकात आलो, हातात तंत्रज्ञान आहे तरी मेंदूला लागलेली वाळवी काही कमी व्हायची नावं घेत नाही.\" बीबीसी मराठीने चंद्रग्रहण लाईव्ह दाखवलं होत. यात सुपरममून, ब्लू मून आणि खग्रास चंद्रग्रहण असा तिहेरी सोहळा तज्ज्ञतांच्या विश्लेषणासह वाचकांना पाहाता आला. यावर देखील अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. नागार्जुन वाडेकर लिहितात की, \"अनेक वर्षांनंतर असा चमत्कार दिसत आहे. माणसाचा जन्म होण्याच्या आधीपासून अशा घटना घडत आहेत त्यामुळे याचा माणसावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 507, "source_item_id": "507", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1941, "clean_index": 308, "clean_language_index": "mar_Deva:validation:308"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. त्याचसोबत, सचिन पायलट यांचे समर्थक मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षालाही पदावरून काढण्यात आलं आहे. सचिन पायलट यानंतर कोणतं पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पायलट यांनी उंदरांप्रमाणे बुडतं जहाज सोडून जाऊ नये असं वक्तव्य नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरेंचे सरकार जाणार - रामदास आठवले दरम्यान, सध्याच्या या घडामोडींचा दाखला देत भाजपसोबत सत्तेत असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे. आठवले म्हणतात, \"सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही. मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार गेलं. याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपचं सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभं राहावं.\" आठवले पुढे महाराष्ट्राबद्दल बोलताना म्हणतात, \"मध्यप्रदेशात जे झालं तेच राजस्थानात होईल. राजस्थानात भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राची वेळ येईल. महाराष्ट्रातलं सरकार फार टिकणार नाही. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार लवकरात-लवकर जाईल आणि महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल.\" रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती इथे नक्कीच घेतली जाईल. मात्र, आठवलेंच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींचा दाखला देत राजस्थानमध्ये भाजपचं सरकार येईल आणि राजस्थाननंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच सरकार जाईल असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीटद्वारे केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. त्याचसोबत, सचिन पायलट यांचे समर्थक मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षालाही पदावरून काढण्यात आलं आहे. सचिन पायलट यानंतर कोणतं पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पायलट यांनी उंदरांप्रमाणे बुडतं जहाज सोडून जाऊ नये असं वक्तव्य नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरेंचे सरकार जाणार - रामदास आठवले दरम्यान, सध्याच्या या घडामोडींचा दाखला देत भाजपसोबत सत्तेत असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे. आठवले म्हणतात, \"सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही. मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार गेलं. याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपचं सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभं राहावं.\" आठवले पुढे महाराष्ट्राबद्दल बोलताना म्हणतात, \"मध्यप्रदेशात जे झालं तेच राजस्थानात होईल. राजस्थानात भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राची वेळ येईल. महाराष्ट्रातलं सरकार फार टिकणार नाही. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार लवकरात-लवकर जाईल आणि महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल.\" रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती इथे नक्कीच घेतली जाईल. मात्र, आठवलेंच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 508, "source_item_id": "508", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2122, "clean_index": 309, "clean_language_index": "mar_Deva:validation:309"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. गेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा देशभरातील बँकांची थकित कर्जाची रक्कम वाढत असतानाच आर्थिक घोटाळ्यांचीही संख्या वाढली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली असून या घोटाळ्यांचा आकडा ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत ही आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध आहे. व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. 2. राष्ट्रवादीचे 10 आमदार संपर्कात - आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एबीपी माझानं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. विधानसभेला काँग्रेससोबत युती होईल की नाही याबद्दल आताच काही सांगता येणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं मिळाली असली, तरी औरंगाबादचा अपवाद वगळता त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. त्याबद्दल बोलताना आंबेडकरांनी म्हटलं, की औरंगाबाद सोडलं तर अन्य ठिकाणी मुस्लिम मतदार सोबत न आल्यानं वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला. 3. विधानसभेआधी शेतकऱ्यांना मोफत वीज? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोफत वीजेची घोषणा करण्याचा सरकारचा विचार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आर्थिक सवलत देऊन शेतकऱ्यांसाठी पुन्हा कृषी संजीवनी योजना देता येईल का याची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं. लोकसत्तानं यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महावितरणची वीजबिल थकबाकी मार्च २०१९ अखेरपर्यंत ४७ हजार ५५८ कोटी रुपयांवर गेली असून कृषीबिल थकबाकी २९ हजार १२३ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. दुष्काळामुळे गेल्या दोन महिन्यांत ती आणखी वाढली आहे. 4. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही EVM वर चर्चा? लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही विरोधक आपला EVM चा मुद्दा सोडायला तयार नाहीत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महत्त्वाच्या विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं या बैठकी संबंधीची बातमी प्रसिद्ध केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत याविषयी चर्चा केल्याचं वृत्त आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही त्यांच्या अंतर्गत बैठकीत EVM च्या विषयावर चर्चा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात EVM सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, संस्थांची स्वायत्तता हे मुद्देही विरोधकांकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. 5. जम्मू-काश्मिरमधील निवडणुका अमरनाथ यात्रेनंतर पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान, आपण राज्यातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवू आणि सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी आवश्यक ती माहिती मागवत राहू, असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. द क्विंटनं हे वृत्त दिलं आहे. अमरनाथ यात्रेला 2 जुलैपासून सुरूवात होणार असून 15 ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. गेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा देशभरातील बँकांची थकित कर्जाची रक्कम वाढत असतानाच आर्थिक घोटाळ्यांचीही संख्या वाढली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली असून या घोटाळ्यांचा आकडा ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत ही आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध आहे. व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. 2. राष्ट्रवादीचे 10 आमदार संपर्कात - आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एबीपी माझानं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. विधानसभेला काँग्रेससोबत युती होईल की नाही याबद्दल आताच काही सांगता येणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं मिळाली असली, तरी औरंगाबादचा अपवाद वगळता त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. त्याबद्दल बोलताना आंबेडकरांनी म्हटलं, की औरंगाबाद सोडलं तर अन्य ठिकाणी मुस्लिम मतदार सोबत न आल्यानं वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला. 3. विधानसभेआधी शेतकऱ्यांना मोफत वीज? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोफत वीजेची घोषणा करण्याचा सरकारचा विचार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आर्थिक सवलत देऊन शेतकऱ्यांसाठी पुन्हा कृषी संजीवनी योजना देता येईल का याची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं. लोकसत्तानं यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महावितरणची वीजबिल थकबाकी मार्च २०१९ अखेरपर्यंत ४७ हजार ५५८ कोटी रुपयांवर गेली असून कृषीबिल थकबाकी २९ हजार १२३ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. दुष्काळामुळे गेल्या दोन महिन्यांत ती आणखी वाढली आहे. 4. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही EVM वर चर्चा? लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही विरोधक आपला EVM चा मुद्दा सोडायला तयार नाहीत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महत्त्वाच्या विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं या बैठकी संबंधीची बातमी प्रसिद्ध केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत याविषयी चर्चा केल्याचं वृत्त आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही त्यांच्या अंतर्गत बैठकीत EVM च्या विषयावर चर्चा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात EVM सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, संस्थांची स्वायत्तता हे मुद्देही विरोधकांकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. 5. जम्मू-काश्मिरमधील निवडणुका अमरनाथ यात्रेनंतर पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान, आपण राज्यातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवू आणि सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी आवश्यक ती माहिती मागवत राहू, असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. द क्विंटनं हे वृत्त दिलं आहे. अमरनाथ यात्रेला 2 जुलैपासून सुरूवात होणार असून 15 ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 510, "source_item_id": "510", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3280, "clean_index": 310, "clean_language_index": "mar_Deva:validation:310"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबायडन यांनी रविवारी (8 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलं. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही विजयानंतरचं आपलं पहिलं भाषण केलं. \"देशातील लोकांनी 'वुई द पीपल' काय असतं ते दाखवलं आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आपल्याला मिळाला आहे. आपल्याला 7 कोटी 40 लाख मतं मिळाली आहेत,\" असं म्हणत बायडन यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं. तर कमला हॅरिस यांनी आपल्या पहिल्या भाषणात आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, मी माझ्या आईचे श्यामला गोपालन यांचे आभार मानते. ती वयाच्या 19व्या वर्षी इथं आली तेव्हा तिनं या क्षणाची कल्पनाही केली नव्हती. 'मी विभाजन नाही तर सगळ्यांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवणारा राष्ट्राध्यक्ष असणार आहे. मी भेदभाव करणार नाही,' असं म्हणत बायडन यांनी म्हटलं. बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचंही या भाषणाच्या वेळी कौतुक केलं. बायडन यांनी म्हटलं, \"आता आपल्याकडे सर्वोत्कृष्ट महिला उपराष्ट्राध्यक्ष आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आपल्या देशात पहिल्यांदाच असं झालं आहे.\" बायडन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे- 'लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो' बायडन यांच्याअगोदर उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी भाषणाला सुरूवात केली. \"लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यातच मजा असते. कारण आपल्या लोकांमध्ये भविष्य निर्माण करण्याची ताकद असते. अमेरिका नवीन दिवस पाहिल, हे तुम्ही जगाला दाखवून दिलं,\" असं कमला हॅरिस यांनी म्हटलं. कमला हॅरिस यांनी आपल्या भाषणात काय म्हटलं? डेमोक्रॅटिक प्रक्रियेत आतापर्यंत सर्वाधिक लोकांना सहभागी करून घेतल्याबद्दल मी स्टाफचे आभार मानते. दरम्यान, मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे. \"अमेरिका, या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली आहे. हा माझा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांपुढचं आव्हान खडतर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणार आहे, तुम्ही मला मत दिलं असो किंवा नाही. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल\", असं जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबायडन यांनी रविवारी (8 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलं. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही विजयानंतरचं आपलं पहिलं भाषण केलं. \"देशातील लोकांनी 'वुई द पीपल' काय असतं ते दाखवलं आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आपल्याला मिळाला आहे. आपल्याला 7 कोटी 40 लाख मतं मिळाली आहेत,\" असं म्हणत बायडन यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं. तर कमला हॅरिस यांनी आपल्या पहिल्या भाषणात आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, मी माझ्या आईचे श्यामला गोपालन यांचे आभार मानते. ती वयाच्या 19व्या वर्षी इथं आली तेव्हा तिनं या क्षणाची कल्पनाही केली नव्हती. 'मी विभाजन नाही तर सगळ्यांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवणारा राष्ट्राध्यक्ष असणार आहे. मी भेदभाव करणार नाही,' असं म्हणत बायडन यांनी म्हटलं. बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचंही या भाषणाच्या वेळी कौतुक केलं. बायडन यांनी म्हटलं, \"आता आपल्याकडे सर्वोत्कृष्ट महिला उपराष्ट्राध्यक्ष आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आपल्या देशात पहिल्यांदाच असं झालं आहे.\" बायडन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे- 'लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो' बायडन यांच्याअगोदर उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी भाषणाला सुरूवात केली. \"लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यातच मजा असते. कारण आपल्या लोकांमध्ये भविष्य निर्माण करण्याची ताकद असते. अमेरिका नवीन दिवस पाहिल, हे तुम्ही जगाला दाखवून दिलं,\" असं कमला हॅरिस यांनी म्हटलं. कमला हॅरिस यांनी आपल्या भाषणात काय म्हटलं? डेमोक्रॅटिक प्रक्रियेत आतापर्यंत सर्वाधिक लोकांना सहभागी करून घेतल्याबद्दल मी स्टाफचे आभार मानते. दरम्यान, मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे. \"अमेरिका, या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली आहे. हा माझा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांपुढचं आव्हान खडतर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणार आहे, तुम्ही मला मत दिलं असो किंवा नाही. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल\", असं जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 511, "source_item_id": "511", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2268, "clean_index": 311, "clean_language_index": "mar_Deva:validation:311"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअहमदाबाद एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या स्टाफला सूचना दिल्या जात असताना मजकूर उपलब्ध नाही Facebook पोस्ट समाप्त, 1 मात्र, आता विमानं पुन्हा भरारी घेणार असल्यानं विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कशी खबरदारीही घेण्यात येतेय, हे या फोटोंद्वारे पाहूया... मुंबई एअरपोर्टवर विमानं मुंबईतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक मानलं जातं. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही विमानं इथून उड्डाण करतात. मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हे विमानतळ शांत आहे. आता टप्प्याटप्प्याने इथल्या अवकाशात विमानांचा आवाज पुन्हा गुंजेल. विमान धावपट्टीवर उतरलं की, सगळ्यांचेच कान उद्घोषणेकडे असतात. नेमक्या कुठल्या क्रमांकाच्या लगेज बेल्टवर आपल्या बॅग येणार आहेत, याकडे आपलं लक्ष असतं. विमानातून उतरल्यावर सगळ्यांचेच पाय या लगेज बेल्टच्या दिशेनं वळतात. मात्र, आता तिथेही गर्दी करता येणार नाहीय. सोशल डिस्टंन्सिंग पाळावं लागणार आहे. विमान उड्डाणास अजून काही वेळ बाकी आहे, मग थोडं बसूया म्हणत आपण या खुर्च्यांवर गप्पा मारत बसतो. पण आता तिथंही अगदी एक खुर्ची सोडून बसावं लागेल. ज्या खुर्चीवर बसायचं नाहीय, तिथं तशी खूणच करून ठेवलेली असेल. बेंगळुरू एअरपोर्ट फ्लाईटला अजून बराच वेळ बाकी आहे ना? मग इथं बसा, पण अंतर ठेवून. किती अंतर ठेवायचं? चिंता करू नका, खुर्चीच सांगेल तुम्हाला तिच्यावर बसायचंय की नाही ते. त्रिपुराचं अगरतला विमानतळ काही विमानतळांवर तर एक नव्हे दोन-दोन खुर्च्यांचं अंतर ठेवण्यात आलंय. अर्थात, हे आवश्यकच आहे. एवढं अंतर ठेवूनही गप्पांचा आवाज पोहोचतोच की.... मग हे अंतर पाळायला काय हरकत आहे. नाही का? विमानात शिरण्याआधी तुमच्या प्रत्येक बॅगला असं निर्जंतुकीकरण केलं जातं. तुमच्या आणि सहप्रवाशांच्या आरोग्याची काळजी अशी घेतली जातेय. बोर्डिंग पास घेताना किंवा इतर कुठेही जेव्हा तुमचं ओळखपत्र दाखवण्याची वेळ येते, त्यावेळी अशी व्यवस्था करण्यात आलीय. काचेच्या पलीकडूनच तुम्हाला ओळखपत्र दाखवावं लागेल. अहमदाबाद विमानतळ विमानतळावर खबरदारी म्हणून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातंय. तशी तयारीच करण्यात आलीय. या फोटोत तुम्ही त्या तयारीची एक झलक पाहू शकता. विमानतळ प्रशासनानं खबरदारी घेण्यात कुठलीही हयगय केलेली नाही. सोशल डिस्टंन्सिंग कसं पाळता येईल, त्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्यात. झारखंडची राजधानी रांची इथलं बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विमातळ म्हटल्यावर सुरक्षेचा प्रश्न आलाच. तर विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गांभीर्यानं घेण्यात आलाय. विशिष्ट अंतर राखून ते पाहारा देत आहेत. आणि अशा स्वयंचलित काऊंटर्सद्वारे प्रत्येकाचं तापमान मोजमाप करण्याची सोय असेल. गुवाहाटीचं एअरपोर्ट विमानतळात प्रवेशद्वाराबाहेर अशाप्रकारे खुणा करण्यात आल्यात. लोकांनी रांग लावतानाही अंतर राखावं यासाठीची ही शक्कल. दीड-दोन महिने विमानं अशी विराजमान झाली होती. विमानतळ शांत पडले होते. अवकाशात विमानाचा आवाज गुंजत नव्हता. आता विमानं पुन्हा भरारी घेणार आहेत. कोरोनानंतरचा विमानप्रवास कसा असेल? - पाहा व्हीडिओ (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आजपासून म्हणजे 25 मेपासून देशभरात हवाई वाहतूक हळूहळू सुरू केली जातेय. कोरोनाशी लढण्यासाठी 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आणि त्यावेळी विमान वाहतूकही बंद झाली. आज मुंबई विमानतळावरची परिस्थिती काही अशी आहे -", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअहमदाबाद एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या स्टाफला सूचना दिल्या जात असताना मजकूर उपलब्ध नाही Facebook पोस्ट समाप्त, 1 मात्र, आता विमानं पुन्हा भरारी घेणार असल्यानं विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कशी खबरदारीही घेण्यात येतेय, हे या फोटोंद्वारे पाहूया... मुंबई एअरपोर्टवर विमानं मुंबईतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक मानलं जातं. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही विमानं इथून उड्डाण करतात. मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हे विमानतळ शांत आहे. आता टप्प्याटप्प्याने इथल्या अवकाशात विमानांचा आवाज पुन्हा गुंजेल. विमान धावपट्टीवर उतरलं की, सगळ्यांचेच कान उद्घोषणेकडे असतात. नेमक्या कुठल्या क्रमांकाच्या लगेज बेल्टवर आपल्या बॅग येणार आहेत, याकडे आपलं लक्ष असतं. विमानातून उतरल्यावर सगळ्यांचेच पाय या लगेज बेल्टच्या दिशेनं वळतात. मात्र, आता तिथेही गर्दी करता येणार नाहीय. सोशल डिस्टंन्सिंग पाळावं लागणार आहे. विमान उड्डाणास अजून काही वेळ बाकी आहे, मग थोडं बसूया म्हणत आपण या खुर्च्यांवर गप्पा मारत बसतो. पण आता तिथंही अगदी एक खुर्ची सोडून बसावं लागेल. ज्या खुर्चीवर बसायचं नाहीय, तिथं तशी खूणच करून ठेवलेली असेल. बेंगळुरू एअरपोर्ट फ्लाईटला अजून बराच वेळ बाकी आहे ना? मग इथं बसा, पण अंतर ठेवून. किती अंतर ठेवायचं? चिंता करू नका, खुर्चीच सांगेल तुम्हाला तिच्यावर बसायचंय की नाही ते. त्रिपुराचं अगरतला विमानतळ काही विमानतळांवर तर एक नव्हे दोन-दोन खुर्च्यांचं अंतर ठेवण्यात आलंय. अर्थात, हे आवश्यकच आहे. एवढं अंतर ठेवूनही गप्पांचा आवाज पोहोचतोच की.... मग हे अंतर पाळायला काय हरकत आहे. नाही का? विमानात शिरण्याआधी तुमच्या प्रत्येक बॅगला असं निर्जंतुकीकरण केलं जातं. तुमच्या आणि सहप्रवाशांच्या आरोग्याची काळजी अशी घेतली जातेय. बोर्डिंग पास घेताना किंवा इतर कुठेही जेव्हा तुमचं ओळखपत्र दाखवण्याची वेळ येते, त्यावेळी अशी व्यवस्था करण्यात आलीय. काचेच्या पलीकडूनच तुम्हाला ओळखपत्र दाखवावं लागेल. अहमदाबाद विमानतळ विमानतळावर खबरदारी म्हणून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातंय. तशी तयारीच करण्यात आलीय. या फोटोत तुम्ही त्या तयारीची एक झलक पाहू शकता. विमानतळ प्रशासनानं खबरदारी घेण्यात कुठलीही हयगय केलेली नाही. सोशल डिस्टंन्सिंग कसं पाळता येईल, त्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्यात. झारखंडची राजधानी रांची इथलं बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विमातळ म्हटल्यावर सुरक्षेचा प्रश्न आलाच. तर विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गांभीर्यानं घेण्यात आलाय. विशिष्ट अंतर राखून ते पाहारा देत आहेत. आणि अशा स्वयंचलित काऊंटर्सद्वारे प्रत्येकाचं तापमान मोजमाप करण्याची सोय असेल. गुवाहाटीचं एअरपोर्ट विमानतळात प्रवेशद्वाराबाहेर अशाप्रकारे खुणा करण्यात आल्यात. लोकांनी रांग लावतानाही अंतर राखावं यासाठीची ही शक्कल. दीड-दोन महिने विमानं अशी विराजमान झाली होती. विमानतळ शांत पडले होते. अवकाशात विमानाचा आवाज गुंजत नव्हता. आता विमानं पुन्हा भरारी घेणार आहेत. कोरोनानंतरचा विमानप्रवास कसा असेल? - पाहा व्हीडिओ (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 513, "source_item_id": "513", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2969, "clean_index": 312, "clean_language_index": "mar_Deva:validation:312"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो नागपुरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NERI) ने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय. 'स्वॅब टेस्ट' च्या पर्यायाला भारतीय संशोधन वैद्यकीय परिषदेने (ICMR) मान्यता दिली आहे. कोव्हिडच्या तपासणीसाठी RT-PCR 'गोल्ड टेस्ट' मानली जाते. पण यासाठी नाकातून 'स्वॅब' घ्यावा लागतो. ही प्रक्रिया काहींसाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे गुळण्याकरून कोरोना चाचणीचं हे नवं तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. सलाइन गार्गल टेस्ट काय आहे? 'गार्गल' म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गुळण्या. घरी आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या अनेकदा करतो. तशाच पद्धतीने शरीरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालाय का हे निश्चित करण्यासाठी ही 'सलाइन गार्गल टेस्ट' आहे. नीरीचे संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांनी ही 'सलाइन गार्गल टेस्ट' विकसित केली आहे. प्रातिनिधिक फोटो ते म्हणतात, \"स्वॅब टेस्ट अनेक रुग्णांसाठी त्रासदायक ठरते. सॅम्पल देण्यासाठी वाट पहावी लागते. पण, 'सलाइन गार्गल टेस्ट' स्वत:च सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. यातून आपल्याला RT-PCR टेस्टसाठी चांगले नमुने मिळू शकतात.\" 'सलाइन गार्गल टेस्ट' कशी करायची नीरीचे संशोधक डॉ कृष्णा खैरनार म्हणतात, \"स्वॅब कलेक्शन सेंटरच्या बाहेर उभं राहूनही कोणीही स्वत:च ही टेस्ट करू शकतं. यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. ट्युबमध्ये गोळा केलेला नमुना प्रयोगशाळेत RT-PCR तपासण्यासाठी द्यायचा.\" प्रयोगशाळेत तपासणी कशी होईल? सध्या RT-PCR टेस्टसाठी नाक किंवा घशातून स्वॅब घेतला जातो. रुग्णाचा नमुना घेतल्यानंतर चाचणी करणारा व्यक्ती स्वॅब घेतलेली काडी एका द्रव्यात बुडवतो. त्यानंतर हे सॅम्पल लॅबमध्ये नेऊन टेस्ट केली जाते. मग 'सलाइन गार्गल टेस्ट' केल्यानंतर प्रयोगशाळेत चाचणी होईल. डॉ. खैरनार सांगतात, \"प्रयोगशाळेत नमुना पोहोचल्यानंतर त्यातून RNA काढला जातो. या टेक्निकमध्ये असं करावं लागणार नाही.\" \"ही एक महत्त्वाची पद्धत आहे याचं कारण, लोकांना फक्त गुळण्या करून नमुना देता येईल आणि RNA न काढताच थेट RT-PCR टेस्ट करता येईल. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.\" सलाइन गार्गल टेस्टचे फायदे काय? डॉ. कृष्णा खैरनार म्हणतात, \"ICMR ने आम्हाला कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांना याचं प्रशिक्षण देण्यास सांगितलंय. काही दिवसातच नीरीमध्ये आम्ही या पद्धतीने कोरोना चाचणी सुरू करणार आहोत.\" कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना टेस्ट करण्यासाठी लोकांना अनेक दिवस ताटकळत रहावं लागलं. कोरोना टेस्टसाठी वेळ मिळत नव्हती, तर टेस्ट रिपोर्ट येण्यासाठी खूप उशीर लागत होता. डॉ. खैरनार म्हणतात, की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती आहे. या टेस्टमुळे लहान मुलांचे नमुने घेणं सहज शक्य होणार आहे. ज्याचा फायदा अनेक लोकांना होईल. सलाइन गार्गलची कल्पना कशी सुचली? आपल्याला सर्दी झाली असेल तर डॉक्टर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपल्याला बरं वाटतं. डॉ. खैरनार सांगतात, मी याच पद्धतीवर संशोधन सुरू केलं. ते म्हणतात, \"साध्या सर्दीवर गुळण्या एक प्रभावी उपाय आहे. गुळण्या केल्यामुळे रुग्ण बरं होण्यात मदत होत असेल. तर, गुळण्यांचा वापर RT-PCR टेस्टसाठी का करता येऊ नये. या विचाराने हे संशोधन सुरू करण्यात आलं.\" पण, फक्त सलाइनच्या पाण्याने गुळण्या करून चालणार नव्हतं. त्यामुळे पुढे संशोधन करण्यात आलंय. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "कोव्हिड-19 चा संसर्ग झाला आहे का नाही. हे ओळखण्यासाठी आता 'स्वॅब टेस्ट' ची गरज नाही. सलाइनच्या पाण्याने 15 सेकंद गुळण्या करून कोरोनासंसर्गाच निदान शक्य झालंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो नागपुरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NERI) ने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय. 'स्वॅब टेस्ट' च्या पर्यायाला भारतीय संशोधन वैद्यकीय परिषदेने (ICMR) मान्यता दिली आहे. कोव्हिडच्या तपासणीसाठी RT-PCR 'गोल्ड टेस्ट' मानली जाते. पण यासाठी नाकातून 'स्वॅब' घ्यावा लागतो. ही प्रक्रिया काहींसाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे गुळण्याकरून कोरोना चाचणीचं हे नवं तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. सलाइन गार्गल टेस्ट काय आहे? 'गार्गल' म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गुळण्या. घरी आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या अनेकदा करतो. तशाच पद्धतीने शरीरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालाय का हे निश्चित करण्यासाठी ही 'सलाइन गार्गल टेस्ट' आहे. नीरीचे संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांनी ही 'सलाइन गार्गल टेस्ट' विकसित केली आहे. प्रातिनिधिक फोटो ते म्हणतात, \"स्वॅब टेस्ट अनेक रुग्णांसाठी त्रासदायक ठरते. सॅम्पल देण्यासाठी वाट पहावी लागते. पण, 'सलाइन गार्गल टेस्ट' स्वत:च सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. यातून आपल्याला RT-PCR टेस्टसाठी चांगले नमुने मिळू शकतात.\" 'सलाइन गार्गल टेस्ट' कशी करायची नीरीचे संशोधक डॉ कृष्णा खैरनार म्हणतात, \"स्वॅब कलेक्शन सेंटरच्या बाहेर उभं राहूनही कोणीही स्वत:च ही टेस्ट करू शकतं. यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. ट्युबमध्ये गोळा केलेला नमुना प्रयोगशाळेत RT-PCR तपासण्यासाठी द्यायचा.\" प्रयोगशाळेत तपासणी कशी होईल? सध्या RT-PCR टेस्टसाठी नाक किंवा घशातून स्वॅब घेतला जातो. रुग्णाचा नमुना घेतल्यानंतर चाचणी करणारा व्यक्ती स्वॅब घेतलेली काडी एका द्रव्यात बुडवतो. त्यानंतर हे सॅम्पल लॅबमध्ये नेऊन टेस्ट केली जाते. मग 'सलाइन गार्गल टेस्ट' केल्यानंतर प्रयोगशाळेत चाचणी होईल. डॉ. खैरनार सांगतात, \"प्रयोगशाळेत नमुना पोहोचल्यानंतर त्यातून RNA काढला जातो. या टेक्निकमध्ये असं करावं लागणार नाही.\" \"ही एक महत्त्वाची पद्धत आहे याचं कारण, लोकांना फक्त गुळण्या करून नमुना देता येईल आणि RNA न काढताच थेट RT-PCR टेस्ट करता येईल. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.\" सलाइन गार्गल टेस्टचे फायदे काय? डॉ. कृष्णा खैरनार म्हणतात, \"ICMR ने आम्हाला कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांना याचं प्रशिक्षण देण्यास सांगितलंय. काही दिवसातच नीरीमध्ये आम्ही या पद्धतीने कोरोना चाचणी सुरू करणार आहोत.\" कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना टेस्ट करण्यासाठी लोकांना अनेक दिवस ताटकळत रहावं लागलं. कोरोना टेस्टसाठी वेळ मिळत नव्हती, तर टेस्ट रिपोर्ट येण्यासाठी खूप उशीर लागत होता. डॉ. खैरनार म्हणतात, की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती आहे. या टेस्टमुळे लहान मुलांचे नमुने घेणं सहज शक्य होणार आहे. ज्याचा फायदा अनेक लोकांना होईल. सलाइन गार्गलची कल्पना कशी सुचली? आपल्याला सर्दी झाली असेल तर डॉक्टर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपल्याला बरं वाटतं. डॉ. खैरनार सांगतात, मी याच पद्धतीवर संशोधन सुरू केलं. ते म्हणतात, \"साध्या सर्दीवर गुळण्या एक प्रभावी उपाय आहे. गुळण्या केल्यामुळे रुग्ण बरं होण्यात मदत होत असेल. तर, गुळण्यांचा वापर RT-PCR टेस्टसाठी का करता येऊ नये. या विचाराने हे संशोधन सुरू करण्यात आलं.\" पण, फक्त सलाइनच्या पाण्याने गुळण्या करून चालणार नव्हतं. त्यामुळे पुढे संशोधन करण्यात आलंय. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 514, "source_item_id": "514", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3131, "clean_index": 313, "clean_language_index": "mar_Deva:validation:313"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र आरोग्य, खाण्या-पिण्याच्या सवयी आणि स्वच्छता या गोष्टींना अचानक प्राधान्य आलं आहे. आजकाल लोकांना अशीही भीती वाटू लागली आहे की कोरोना खाण्या-पिण्याच्या पदार्थातूनही पसरतो का? त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षित खाण्या-पिण्यासंबंधी काही टिप्स दिल्या आहेत. स्वच्छता पाळा का गरजेचं आहे? बहुतांश सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया, फंगस आजार पसरवत नाहीत. मात्र, यात काही जीव असेही असतात जे पाणी, माती, प्राणी आणि मानवी शरीरातही आढळतात. हे सूक्ष्मजीव आपले हात, साफ-सफाईसाठी कामात येणारी फडकी, भांडी, चॉपिंग बोर्डवर राहू शकतात. अन्नपदार्थात हे सूक्ष्मजीव मिसळले गेले तर आजार होण्याची शक्यता असते. कच्च अन्न शिजवलेल्या अन्नापासून दूर ठेवा का गरजेचं आहे? कच्च अन्न विशेषतः पोल्ट्री प्रोडक्ट्स, कच्च मांस, सीफूड यांच्यात काही घातक सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव अन्न शिजवताना इतर पदार्थांना संक्रमित करू शकतात. अन्न चांगलं शिजवा का गरजेचं आहे? अन्न चांगलं शिजवल्यास उष्णतेमुळे सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट होतात. संशोधन असं सांगतं की 70 अंश सेल्सियस तापमानवर शिजवलेलं अन्न खाण्यासाठी योग्य असतं. खिमा किंवा अख्खी कोंबडी शिजवताना विशेष काळजी घ्यावी. सुरक्षित तापमानावर अन्न सुरक्षित ठेवा का गरजेचं आहे? शिजवलेलं अन्न जास्त वेळ रुम टेम्परेचरला ठेवलं तर त्यात सूक्ष्मजीव वेगाने तयार होतात. 5 अंश सेल्सियसपेक्षा कमी किंवा 60 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानावर सूक्ष्मजीव एकतर तयारच होत नाहीत किंवा तयार झालेच तर त्याचा वेग अत्यंत संथ असतो. मात्र, काही घातक बॅक्टेरिया असेही आहेत जे 5 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानावरही जिवंत राहू शकतात. स्वच्छ पाणी आणि खाद्य सामुग्री का गरजेचं आहे? पाणी आणि बर्फामध्ये काही सूक्ष्मजीव किंवा घातक बॅक्टेरिया असू शकतात. खराब आणि शिळ्या अन्नात विषारी रसायनं तयार होण्याची शक्यता असते. खाद्यपदार्थ विकत घेताना काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय, हे पदार्थ स्वच्छ धुवून त्यापासून निर्माण होणारे धोके टाळता येऊ शकतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना संकटाच्या काळात अनेक बदल घडत आहेत. कामकाज, स्वच्छतेपासून ते अगदी खाण्या-पिण्याच्या सवयीपर्यंत बरंच काही बदललं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र आरोग्य, खाण्या-पिण्याच्या सवयी आणि स्वच्छता या गोष्टींना अचानक प्राधान्य आलं आहे. आजकाल लोकांना अशीही भीती वाटू लागली आहे की कोरोना खाण्या-पिण्याच्या पदार्थातूनही पसरतो का? त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षित खाण्या-पिण्यासंबंधी काही टिप्स दिल्या आहेत. स्वच्छता पाळा का गरजेचं आहे? बहुतांश सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया, फंगस आजार पसरवत नाहीत. मात्र, यात काही जीव असेही असतात जे पाणी, माती, प्राणी आणि मानवी शरीरातही आढळतात. हे सूक्ष्मजीव आपले हात, साफ-सफाईसाठी कामात येणारी फडकी, भांडी, चॉपिंग बोर्डवर राहू शकतात. अन्नपदार्थात हे सूक्ष्मजीव मिसळले गेले तर आजार होण्याची शक्यता असते. कच्च अन्न शिजवलेल्या अन्नापासून दूर ठेवा का गरजेचं आहे? कच्च अन्न विशेषतः पोल्ट्री प्रोडक्ट्स, कच्च मांस, सीफूड यांच्यात काही घातक सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव अन्न शिजवताना इतर पदार्थांना संक्रमित करू शकतात. अन्न चांगलं शिजवा का गरजेचं आहे? अन्न चांगलं शिजवल्यास उष्णतेमुळे सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट होतात. संशोधन असं सांगतं की 70 अंश सेल्सियस तापमानवर शिजवलेलं अन्न खाण्यासाठी योग्य असतं. खिमा किंवा अख्खी कोंबडी शिजवताना विशेष काळजी घ्यावी. सुरक्षित तापमानावर अन्न सुरक्षित ठेवा का गरजेचं आहे? शिजवलेलं अन्न जास्त वेळ रुम टेम्परेचरला ठेवलं तर त्यात सूक्ष्मजीव वेगाने तयार होतात. 5 अंश सेल्सियसपेक्षा कमी किंवा 60 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानावर सूक्ष्मजीव एकतर तयारच होत नाहीत किंवा तयार झालेच तर त्याचा वेग अत्यंत संथ असतो. मात्र, काही घातक बॅक्टेरिया असेही आहेत जे 5 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानावरही जिवंत राहू शकतात. स्वच्छ पाणी आणि खाद्य सामुग्री का गरजेचं आहे? पाणी आणि बर्फामध्ये काही सूक्ष्मजीव किंवा घातक बॅक्टेरिया असू शकतात. खराब आणि शिळ्या अन्नात विषारी रसायनं तयार होण्याची शक्यता असते. खाद्यपदार्थ विकत घेताना काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय, हे पदार्थ स्वच्छ धुवून त्यापासून निर्माण होणारे धोके टाळता येऊ शकतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 519, "source_item_id": "519", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2022, "clean_index": 314, "clean_language_index": "mar_Deva:validation:314"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसर्व पक्षांच्या यात्रा निघाल्या पण काँग्रेसची यात्रा का निघाली नाही असं विचारलं असता काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी म्हटलं, की नुसत्या यात्रा काढून निवडणुकीत जिंकता येत असत्या तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक जिंकली असती. पण ते निवडणूक जिंकले नाहीत. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यानुसार आम्ही कार्य करतो. येत्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रचाराला येऊ शकतात. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना एका अँकरनं केल्याबद्दल काय वाटतं असं विचारलं असता सत्यजित तांबे म्हणाले, की पत्रकारांनी आपलं मत व्यक्त करताना कसं नसावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी म्हटलं, \"राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत प्रचंड मेहनत घेतली आहे. विजयी होणं न होणं या गोष्टी राजकारणात होतच असतात. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचं एक वेगळं स्थान आहे आदित्य ठाकरे यांचंही पक्षात एक वेगळं स्थान आहे. आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रा काढली त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. 'धर्माच्या नावावर राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं' \"काळ बदलला आहे त्यामुळे त्यानुसार आता धर्माच्या नावावर राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं,\" असं दानवे यांनी सांगितलं. \"आम्ही मुसलमानांना उमेदवारी देत नाही असा समज पसरवला जातो, पण आम्ही ती देऊ शकतो आमच्याकडे बरेच मुस्लीम कार्यकर्ते आहेत. आता तरुणांच्या नेत्यांकडून खूप अपेक्षा आहेत तेव्हा आपण केवळ हिंदू-मुस्लीम हे राजकारण करणं योग्य नाही,\" असं दानवे यांनी म्हटलं. लोकसभेला औरंगाबादमध्ये हारल्याचं आम्हाला दुःख आहेच. एमआयएमनं जातीचं जे राजकारण केलं, हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली. ते नसते तर सेना दोन-अडीच लाखांनी जिंकली असती. नुकसान झालं हे मान्य आहे. जनतेमध्ये नाराजी होती जरूर. पण माझ्या विजयानंतर ती भरून काढू असं वाटतं, असं दानवे यावेळी म्हणाले. शिवसेनेनं पीकविम्याचा मोर्चा चुकीच्या कार्यालयावर नेला - तांबे शिवसेनेनं मुंबईच्या बीकेसीच्या कार्यालयावर मोर्चा नेला पण रब्बी पिकांसाठी असलेला मोर्चा त्यांनी खरीप पिकांसाठी असलेल्या कंपनीवर नेला, असा चिमटा सत्यजित तांबे यांनी काढला. पण शिवसेनेचं मी अभिनंदन करतो, की ही योजना फेल झाली हे सांगण्यासाठी ते सत्ताधारी असूनही समोर आले. याला प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले, की हा प्रतीकात्मक मोर्चा होता. त्यामुळे तो मोर्चा रब्बीच्या ऑफिसवर गेला की खरीपच्या ऑफिसवर गेला याला महत्त्व नाही. त्यामागची भावना महत्त्वाची आहे. शिवसैनिकांनी पीकविम्याचा प्रश्न लावून धरला आहे. आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्ही प्रश्न मांडले, पण काँग्रेस विरोधक असूनही हे प्रश्न विचारत नाहीयेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरुणांपैकी एकाने प्रश्न विचारला की जनतेनी पक्षासोबत जावं की नेत्यांसोबत जावं. पक्षासोबत जावं म्हणावं तर पक्षात दुसऱ्याही पक्षातले लोक येत आहेत आणि नेत्यांसोबत जावं म्हणावं तर नेते सतत पक्ष बदलत आहेत. त्यावर उत्तर देताना सत्यजीत तांबे म्हणाले की, आपण हा विचार केला पाहिजे की आपली विचारधारा काय आहे? अमेरिकेला आपण जगातली सर्वांत प्रगल्भ लोकशाही मानतो त्याचं काय कारण आहे. कारण तिथं दोनच प्रमुख पक्ष आहेत. इतरही २०-२५ पक्ष आहेत पण मुख्य पक्ष दोनच आहेत. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन. हे पक्षच नाहीत तर विचारधारा आहेत. जनतेनेच ही निवड करावी की आपली विचारधारा काय आहे आणि त्यासोबतच आपण राहावं. जर तसं झालं तर इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होईल आणि आपलीही लोकशाही तशीच प्रगल्भ होईल. मतदार जोपर्यंत विचाराला अनुसरून मतदान करणार नाहीत तोपर्यंत हे इकडून तिकडे उड्या मारणारे लोक मतदारांना घाबरणार नाहीत असं तांबे म्हणाले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "विधानसभेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेची रणनीती काय असेल, यासह वेगवेगळ्या मुद्दयांवर काँग्रेस नेते सत्यजित तांबे आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बीबीसी मराठीशीच्या राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात मोकळेपणानं चर्चा केली. एकमेकांना कोपरखळ्या मारताना त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसर्व पक्षांच्या यात्रा निघाल्या पण काँग्रेसची यात्रा का निघाली नाही असं विचारलं असता काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी म्हटलं, की नुसत्या यात्रा काढून निवडणुकीत जिंकता येत असत्या तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक जिंकली असती. पण ते निवडणूक जिंकले नाहीत. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यानुसार आम्ही कार्य करतो. येत्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रचाराला येऊ शकतात. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना एका अँकरनं केल्याबद्दल काय वाटतं असं विचारलं असता सत्यजित तांबे म्हणाले, की पत्रकारांनी आपलं मत व्यक्त करताना कसं नसावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी म्हटलं, \"राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत प्रचंड मेहनत घेतली आहे. विजयी होणं न होणं या गोष्टी राजकारणात होतच असतात. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचं एक वेगळं स्थान आहे आदित्य ठाकरे यांचंही पक्षात एक वेगळं स्थान आहे. आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रा काढली त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. 'धर्माच्या नावावर राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं' \"काळ बदलला आहे त्यामुळे त्यानुसार आता धर्माच्या नावावर राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं,\" असं दानवे यांनी सांगितलं. \"आम्ही मुसलमानांना उमेदवारी देत नाही असा समज पसरवला जातो, पण आम्ही ती देऊ शकतो आमच्याकडे बरेच मुस्लीम कार्यकर्ते आहेत. आता तरुणांच्या नेत्यांकडून खूप अपेक्षा आहेत तेव्हा आपण केवळ हिंदू-मुस्लीम हे राजकारण करणं योग्य नाही,\" असं दानवे यांनी म्हटलं. लोकसभेला औरंगाबादमध्ये हारल्याचं आम्हाला दुःख आहेच. एमआयएमनं जातीचं जे राजकारण केलं, हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली. ते नसते तर सेना दोन-अडीच लाखांनी जिंकली असती. नुकसान झालं हे मान्य आहे. जनतेमध्ये नाराजी होती जरूर. पण माझ्या विजयानंतर ती भरून काढू असं वाटतं, असं दानवे यावेळी म्हणाले. शिवसेनेनं पीकविम्याचा मोर्चा चुकीच्या कार्यालयावर नेला - तांबे शिवसेनेनं मुंबईच्या बीकेसीच्या कार्यालयावर मोर्चा नेला पण रब्बी पिकांसाठी असलेला मोर्चा त्यांनी खरीप पिकांसाठी असलेल्या कंपनीवर नेला, असा चिमटा सत्यजित तांबे यांनी काढला. पण शिवसेनेचं मी अभिनंदन करतो, की ही योजना फेल झाली हे सांगण्यासाठी ते सत्ताधारी असूनही समोर आले. याला प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले, की हा प्रतीकात्मक मोर्चा होता. त्यामुळे तो मोर्चा रब्बीच्या ऑफिसवर गेला की खरीपच्या ऑफिसवर गेला याला महत्त्व नाही. त्यामागची भावना महत्त्वाची आहे. शिवसैनिकांनी पीकविम्याचा प्रश्न लावून धरला आहे. आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्ही प्रश्न मांडले, पण काँग्रेस विरोधक असूनही हे प्रश्न विचारत नाहीयेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरुणांपैकी एकाने प्रश्न विचारला की जनतेनी पक्षासोबत जावं की नेत्यांसोबत जावं. पक्षासोबत जावं म्हणावं तर पक्षात दुसऱ्याही पक्षातले लोक येत आहेत आणि नेत्यांसोबत जावं म्हणावं तर नेते सतत पक्ष बदलत आहेत. त्यावर उत्तर देताना सत्यजीत तांबे म्हणाले की, आपण हा विचार केला पाहिजे की आपली विचारधारा काय आहे? अमेरिकेला आपण जगातली सर्वांत प्रगल्भ लोकशाही मानतो त्याचं काय कारण आहे. कारण तिथं दोनच प्रमुख पक्ष आहेत. इतरही २०-२५ पक्ष आहेत पण मुख्य पक्ष दोनच आहेत. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन. हे पक्षच नाहीत तर विचारधारा आहेत. जनतेनेच ही निवड करावी की आपली विचारधारा काय आहे आणि त्यासोबतच आपण राहावं. जर तसं झालं तर इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होईल आणि आपलीही लोकशाही तशीच प्रगल्भ होईल. मतदार जोपर्यंत विचाराला अनुसरून मतदान करणार नाहीत तोपर्यंत हे इकडून तिकडे उड्या मारणारे लोक मतदारांना घाबरणार नाहीत असं तांबे म्हणाले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 520, "source_item_id": "520", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3556, "clean_index": 315, "clean_language_index": "mar_Deva:validation:315"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत. स्मशानांचा तुटवडा भासू लागल्याने कुटुंबांना त्यांच्या जिवलगावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागत आहे. म्हणूनच आता दहनांसाठीच्या जागांची वाढती गरज पाहत दिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत. राजधानी दिल्लीतल्या सराई काले खान स्मशानभूमीमध्ये 27 नवीन चौथरे बांधण्यात आले आहेत. तर शेजारच्याच बागेमध्ये आणखीन 80 चौथरे बांधण्यात येत आहेत. यासोबतच अंत्यसंस्कार करण्यासाठी यमुना नदीच्या काठावजवळही महापालिकेचे अधिकारी जागा शोधत आहेत. देशभरातल्या स्मशानांमधले कर्मचारी रात्रंदिवस काम करतायत. मृतांच्या नातेवाईकांनाही या दहनविधींसाठी, चिता रचण्यासाठी मदत करावी लागतेय. सराई काले खान स्मशानभूमीच्या बाहेर चौथरे उभारण्याचं काम सुरू आहे. या स्मशानभूमीत दररोज फक्त 22 जणांवर अंत्यसंस्कार करणं शक्य असलं तरी आता आपण पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करत असल्याचं एका कर्मचाऱ्याने द हिंदू वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं. पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर स्मशानभूमीच्या पार्किंग लॉटमध्ये 20 नवीन चौथरे उभारण्यात आले आहेत. आपल्याकडे येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढल्याने हे चौथरे बांधावे लागले, तरीही इथे 3 ते 4 तासांचं वेटिंग असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला सांगितलं. इतर स्मशानभूमींमधली परिस्थितीही अशीच बिकट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतल्या 2 हॉस्पिटल्समधल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने मृत्यू झाला. शहरात अॅम्ब्युलन्सेस कमी पडतायत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला, तरी रुग्णाला तिथपर्यंत नेणं कुटुंबियांना कठीण जातंय. बेडची वाट पाहत काहींचा मृत्यू झालाय. ऑक्सिजन सिलेंडर्स, जीवनावश्यक औषधं किंवा ICU बेड मिळवून देण्यासाठी मदत मागणाऱ्या पोस्टने सोशल मीडिया भरलेला आहे. कोरोनासाठीच्या चाचण्या करणाऱ्या लॅब्सवरही वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आलेला आहे. भारतात रुग्ण आणि मृत्यूंचा खरा आकडा आणखी मोठा? कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मरण पावणाऱ्यांचा भारतातला आकडा दिवसेंदिवस वाढतोय. एकट्या दिल्लीत सोमवारी (26 एप्रिल) 380 मृत्यूंची नोंद झाली. वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन, ICU बेड्स आणि जीवनावश्यक औषधांचा तुटवडा भासतोय. सोमवारी भारतामध्ये 3 लाख 52 हजार 991 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. हा आकडा मंगळवारी काहीसा कमी म्हणजे 3 लाख 23 हजार 144 होता. भारतामध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 76 लाखांपेक्षा जास्त असून 1 लाख 92 हजार मृत्यू झालेले आहेत. पण रुग्ण आणि मृत्यूंचा खरा आकडा बराच मोठा असण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्याभरात दिल्लीत झालेल्या 1,150 मृत्यूंचा समावेश दिल्लीतल्या कोव्हिड मृत्यूसंख्येमध्ये करण्यात आला नसल्याचं NDTV वृत्तवाहिनीने केलेल्या तपासात आढळलं. देशभरातल्या इतर तपासांमध्येही अशाच प्रकारे रुग्ण आणि मृत्यूंची कमी नोंदणी होत असल्याचं उघडकीला आलंय. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीमध्ये स्मशानं कमी पडत असल्याने आता मोकळ्या जागांवर तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत. स्मशानांचा तुटवडा भासू लागल्याने कुटुंबांना त्यांच्या जिवलगावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागत आहे. म्हणूनच आता दहनांसाठीच्या जागांची वाढती गरज पाहत दिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत. राजधानी दिल्लीतल्या सराई काले खान स्मशानभूमीमध्ये 27 नवीन चौथरे बांधण्यात आले आहेत. तर शेजारच्याच बागेमध्ये आणखीन 80 चौथरे बांधण्यात येत आहेत. यासोबतच अंत्यसंस्कार करण्यासाठी यमुना नदीच्या काठावजवळही महापालिकेचे अधिकारी जागा शोधत आहेत. देशभरातल्या स्मशानांमधले कर्मचारी रात्रंदिवस काम करतायत. मृतांच्या नातेवाईकांनाही या दहनविधींसाठी, चिता रचण्यासाठी मदत करावी लागतेय. सराई काले खान स्मशानभूमीच्या बाहेर चौथरे उभारण्याचं काम सुरू आहे. या स्मशानभूमीत दररोज फक्त 22 जणांवर अंत्यसंस्कार करणं शक्य असलं तरी आता आपण पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करत असल्याचं एका कर्मचाऱ्याने द हिंदू वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं. पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर स्मशानभूमीच्या पार्किंग लॉटमध्ये 20 नवीन चौथरे उभारण्यात आले आहेत. आपल्याकडे येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढल्याने हे चौथरे बांधावे लागले, तरीही इथे 3 ते 4 तासांचं वेटिंग असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला सांगितलं. इतर स्मशानभूमींमधली परिस्थितीही अशीच बिकट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतल्या 2 हॉस्पिटल्समधल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने मृत्यू झाला. शहरात अॅम्ब्युलन्सेस कमी पडतायत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला, तरी रुग्णाला तिथपर्यंत नेणं कुटुंबियांना कठीण जातंय. बेडची वाट पाहत काहींचा मृत्यू झालाय. ऑक्सिजन सिलेंडर्स, जीवनावश्यक औषधं किंवा ICU बेड मिळवून देण्यासाठी मदत मागणाऱ्या पोस्टने सोशल मीडिया भरलेला आहे. कोरोनासाठीच्या चाचण्या करणाऱ्या लॅब्सवरही वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आलेला आहे. भारतात रुग्ण आणि मृत्यूंचा खरा आकडा आणखी मोठा? कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मरण पावणाऱ्यांचा भारतातला आकडा दिवसेंदिवस वाढतोय. एकट्या दिल्लीत सोमवारी (26 एप्रिल) 380 मृत्यूंची नोंद झाली. वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन, ICU बेड्स आणि जीवनावश्यक औषधांचा तुटवडा भासतोय. सोमवारी भारतामध्ये 3 लाख 52 हजार 991 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. हा आकडा मंगळवारी काहीसा कमी म्हणजे 3 लाख 23 हजार 144 होता. भारतामध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 76 लाखांपेक्षा जास्त असून 1 लाख 92 हजार मृत्यू झालेले आहेत. पण रुग्ण आणि मृत्यूंचा खरा आकडा बराच मोठा असण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्याभरात दिल्लीत झालेल्या 1,150 मृत्यूंचा समावेश दिल्लीतल्या कोव्हिड मृत्यूसंख्येमध्ये करण्यात आला नसल्याचं NDTV वृत्तवाहिनीने केलेल्या तपासात आढळलं. देशभरातल्या इतर तपासांमध्येही अशाच प्रकारे रुग्ण आणि मृत्यूंची कमी नोंदणी होत असल्याचं उघडकीला आलंय. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 521, "source_item_id": "521", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2945, "clean_index": 316, "clean_language_index": "mar_Deva:validation:316"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्या सांगतात, \"मी त्यावेळी पहिल्यांदा माझ्या बाळाच्या पेटॉनच्या डोळ्यात पाणी बघितलं. मी तिला धरून होते आणि रडत होते. त्या क्षणी जणू आम्ही दोघी एकमेकींना धीर देत होतो.\" वेळेआधीच जन्म झाल्याने बाळाचं वजन फक्त 1.5 किलो होतं. जन्म होऊन जेमतेम तीन आठवडे झाले होते आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. 26 मार्चला पेटॉनचा जन्म झाला. वेळेच्या जवळपास आठ आठवड्यांआधीच ती या जगात आली होती. सुरुवातीच्या दोन-तीन आठवड्यांमध्येच बाळाला अंघोळ घालताना तिला थोडी लक्षणं दिसत होती. मात्र, ही लक्षणं अगदीच सौम्य होती. बीबीसी रेडियो स्कॉटलंडच्या 'मॉर्निंग्ज विथ केई अॅडम्स' या कार्यक्रमात बोलताना ट्रेसी म्हणाल्या, \"त्यांची तान्हुली स्कॉटलंडमधली सर्वात लहान कोरोनाग्रस्त आहे आणि ही बातमी खूप वेदनादायी होती.\" ट्रेसी सांगत होत्या, \"त्यांनी (डॉक्टरांनी) मला सांगितलं की माझ्या बाळाची प्रकृती बरी आहे. घाबरायची गरज नाही. फक्त तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ते मला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण मी रडत होते.\" \"तिला कसा आणि केव्हा संसर्ग झाला असेल? एवढं छोटसं बाळ या विषाणुचा सामना कसं करणार? हेच सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू होते. मला काहीच सुचत नव्हतं.\" पेटॉनच्या फुफ्फुसांची क्षमता वाढावी, यासाठी डॉक्टरांनी तिला स्ट्रिरॉईड दिलं. नर्सनी तिची उत्तम काळजी घेतली. तिच्या दुधाच्या वेळा सांभाळल्या. यासाठी त्यांना बरीच खबरदारी घ्यावी लागत होती. या सगळ्यांना वेळही खूप लागत होता. मात्र, सर्वांनी चिकाटीने आणि कटाक्षाने बाळासाठी सर्व नियम पाळून तिची काळजी घेतली. स्कॉटलंडमध्ये कोरोना संकटामुळे ऑपरेशननंतर जेव्हा ट्रेसीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा डॉक्टरांनी ट्रेसीला घरी गेल्यावर बाळापासून 14 दिवस दूर रहायला सांगितलं होतं. पण ट्रेसी सांगतात, \"मी डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली मी की माझ्या बाळापासून दूर राहू शकत नाही.\" \"कुणी तिची कितीही काळजी घेतली तरी मी आई आहे. मला सर्दी झाली असती तरी मी तिला दूर केलं नसतं.\" अखेर डॉक्टरांनी ट्रेसीला बाळासोबत राहण्याची परवानगी दिली. पती अँड्रेऑन यांनी मात्र घरी गेल्यावर आयसोलेशनमध्ये रहायला सांगितलं. ट्रेसी म्हणाल्या, \"अँड्रेऑनच्या नजरेतून बघितलं तर असं वाटतं की त्याला स्वतःला अगतिक वाटत असावं. एक तर त्याचं बाळ वेळेआधीच या जगात आलं होतं आणि दुसरं म्हणजे त्याच्या पत्नीची प्रकृतीही बरी नव्हती आणि त्याला दोघांजवळ थांबताही येत नव्हतं.\" जसजसे दिवस जात होते स्कॉटलँडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती. मात्र पेटॉनच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पेटॉन बरी झाल्यानंतर ट्रेसी हॉस्पिटलमधून घरी परतल्या. डॉक्टर्स आणि नर्सेसच्या कामाचं तोंडभर कौतुक करत ट्रेसी म्हणतात, \"ते खरंच अविश्वसनीय कामगिरी बजावत आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेत ते स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत. जोखमीचं काम असूनही त्यांनी माझं बाळ उपाशी राहू नये, याची संपूर्ण काळजी घेतली.\" \"त्यांचे आभार कसे मानावे, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. पेटॉन माझ्यासाठी जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे आणि तिच्या देखभालीसाठी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. कुठल्याही आईसाठी हे फार कठीण आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवा.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "डॉक्टर कोरोना चाचणीसाठी त्यांच्या तीन आठवड्यांच्या तान्हुलीच्या नाकातून स्वॅबचा नमुना घेत होते. स्कॉटलंडच्या ट्रेसी मॅग्वायर यांना आजही त्या आठवणीने अंगावर शहारा येतो. हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्या सांगतात, \"मी त्यावेळी पहिल्यांदा माझ्या बाळाच्या पेटॉनच्या डोळ्यात पाणी बघितलं. मी तिला धरून होते आणि रडत होते. त्या क्षणी जणू आम्ही दोघी एकमेकींना धीर देत होतो.\" वेळेआधीच जन्म झाल्याने बाळाचं वजन फक्त 1.5 किलो होतं. जन्म होऊन जेमतेम तीन आठवडे झाले होते आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. 26 मार्चला पेटॉनचा जन्म झाला. वेळेच्या जवळपास आठ आठवड्यांआधीच ती या जगात आली होती. सुरुवातीच्या दोन-तीन आठवड्यांमध्येच बाळाला अंघोळ घालताना तिला थोडी लक्षणं दिसत होती. मात्र, ही लक्षणं अगदीच सौम्य होती. बीबीसी रेडियो स्कॉटलंडच्या 'मॉर्निंग्ज विथ केई अॅडम्स' या कार्यक्रमात बोलताना ट्रेसी म्हणाल्या, \"त्यांची तान्हुली स्कॉटलंडमधली सर्वात लहान कोरोनाग्रस्त आहे आणि ही बातमी खूप वेदनादायी होती.\" ट्रेसी सांगत होत्या, \"त्यांनी (डॉक्टरांनी) मला सांगितलं की माझ्या बाळाची प्रकृती बरी आहे. घाबरायची गरज नाही. फक्त तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ते मला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण मी रडत होते.\" \"तिला कसा आणि केव्हा संसर्ग झाला असेल? एवढं छोटसं बाळ या विषाणुचा सामना कसं करणार? हेच सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू होते. मला काहीच सुचत नव्हतं.\" पेटॉनच्या फुफ्फुसांची क्षमता वाढावी, यासाठी डॉक्टरांनी तिला स्ट्रिरॉईड दिलं. नर्सनी तिची उत्तम काळजी घेतली. तिच्या दुधाच्या वेळा सांभाळल्या. यासाठी त्यांना बरीच खबरदारी घ्यावी लागत होती. या सगळ्यांना वेळही खूप लागत होता. मात्र, सर्वांनी चिकाटीने आणि कटाक्षाने बाळासाठी सर्व नियम पाळून तिची काळजी घेतली. स्कॉटलंडमध्ये कोरोना संकटामुळे ऑपरेशननंतर जेव्हा ट्रेसीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा डॉक्टरांनी ट्रेसीला घरी गेल्यावर बाळापासून 14 दिवस दूर रहायला सांगितलं होतं. पण ट्रेसी सांगतात, \"मी डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली मी की माझ्या बाळापासून दूर राहू शकत नाही.\" \"कुणी तिची कितीही काळजी घेतली तरी मी आई आहे. मला सर्दी झाली असती तरी मी तिला दूर केलं नसतं.\" अखेर डॉक्टरांनी ट्रेसीला बाळासोबत राहण्याची परवानगी दिली. पती अँड्रेऑन यांनी मात्र घरी गेल्यावर आयसोलेशनमध्ये रहायला सांगितलं. ट्रेसी म्हणाल्या, \"अँड्रेऑनच्या नजरेतून बघितलं तर असं वाटतं की त्याला स्वतःला अगतिक वाटत असावं. एक तर त्याचं बाळ वेळेआधीच या जगात आलं होतं आणि दुसरं म्हणजे त्याच्या पत्नीची प्रकृतीही बरी नव्हती आणि त्याला दोघांजवळ थांबताही येत नव्हतं.\" जसजसे दिवस जात होते स्कॉटलँडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती. मात्र पेटॉनच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पेटॉन बरी झाल्यानंतर ट्रेसी हॉस्पिटलमधून घरी परतल्या. डॉक्टर्स आणि नर्सेसच्या कामाचं तोंडभर कौतुक करत ट्रेसी म्हणतात, \"ते खरंच अविश्वसनीय कामगिरी बजावत आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेत ते स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत. जोखमीचं काम असूनही त्यांनी माझं बाळ उपाशी राहू नये, याची संपूर्ण काळजी घेतली.\" \"त्यांचे आभार कसे मानावे, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. पेटॉन माझ्यासाठी जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे आणि तिच्या देखभालीसाठी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. कुठल्याही आईसाठी हे फार कठीण आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवा.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 522, "source_item_id": "522", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3016, "clean_index": 317, "clean_language_index": "mar_Deva:validation:317"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडायबेटिसचे दोन प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबेटिसचं लहानपणीच निदान होतं तर टाईप 2 डायबेटिस आनुवांशिक असतो किंवा जीवनशैलीमुळे उद्भवतो. याचं निदान आयुष्यात उशिरा होतं. डायबेटिसची लक्षणं म्हणजे थकवा, तहान लागणं, अंधुक दिसणं, जखम लवकर बरी न होणं. पण डायबेटिसला फक्त साखरच जबाबदार आहे, असा एक गैरसमज आहे. हेही पाहिलंत का?\n\nSummary:", "target": "जगभरात गेल्या चाळीस वर्षांत डायबेटिसचे रुग्ण चौपट झालेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडायबेटिसचे दोन प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबेटिसचं लहानपणीच निदान होतं तर टाईप 2 डायबेटिस आनुवांशिक असतो किंवा जीवनशैलीमुळे उद्भवतो. याचं निदान आयुष्यात उशिरा होतं. डायबेटिसची लक्षणं म्हणजे थकवा, तहान लागणं, अंधुक दिसणं, जखम लवकर बरी न होणं. पण डायबेटिसला फक्त साखरच जबाबदार आहे, असा एक गैरसमज आहे. हेही पाहिलंत का?\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 523, "source_item_id": "523", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 414, "clean_index": 318, "clean_language_index": "mar_Deva:validation:318"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्येक क्षेत्रासाठी काय सवलती मिळतील याची माहिती पुढील काही दिवसात देणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (12 मे) एकदा देशाला संबोधित केलं होतं. आपल्या या 30 मिनिटाच्या संबोधनात त्यांनी भारताला 'आत्मनिर्भर' म्हणजेच स्वावलंबी बनण्याचा नवा कार्यक्रम दिला. (ही पत्रकार परिषद या ठिकाणी पाहू शकता) YouTube पोस्ट समाप्त, 1 'आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सकल राष्ट्रीय उत्पनाच्या 10 टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसंच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासंदर्भात विस्तृत माहिती देतील, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यानुसार बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे याची माहिती दिली. यापूर्वी केंद्र सरकारनं गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकरी, गरीब-रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातले मजूर अशा घटकांचा विचार केला होता. लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणार अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी टीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात वीज कंपन्यांना 90 हजार कोटींची मदत जून-जुलै-ऑगस्ट महिन्यांचा EPF हप्ता केंद्र सरकार भरणार हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "समाजातल्या कोणत्या स्तरातल्या, क्षेत्रातल्या लोकांना याचा फायदा होईल, या योजनेची अंमलबजावणी कशी होईल, असंघटित क्षेत्रासाठी यात काय आहे यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्येक क्षेत्रासाठी काय सवलती मिळतील याची माहिती पुढील काही दिवसात देणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (12 मे) एकदा देशाला संबोधित केलं होतं. आपल्या या 30 मिनिटाच्या संबोधनात त्यांनी भारताला 'आत्मनिर्भर' म्हणजेच स्वावलंबी बनण्याचा नवा कार्यक्रम दिला. (ही पत्रकार परिषद या ठिकाणी पाहू शकता) YouTube पोस्ट समाप्त, 1 'आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सकल राष्ट्रीय उत्पनाच्या 10 टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसंच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासंदर्भात विस्तृत माहिती देतील, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यानुसार बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे याची माहिती दिली. यापूर्वी केंद्र सरकारनं गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकरी, गरीब-रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातले मजूर अशा घटकांचा विचार केला होता. लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणार अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी टीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात वीज कंपन्यांना 90 हजार कोटींची मदत जून-जुलै-ऑगस्ट महिन्यांचा EPF हप्ता केंद्र सरकार भरणार हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 524, "source_item_id": "524", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1759, "clean_index": 319, "clean_language_index": "mar_Deva:validation:319"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपूर्णमासी मिर्जापूरच्या भरहुना गावचे रहिवासी 35 वर्षांचे पूर्णमासी यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. 2009 साली ते चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यांच्यावर पाकिस्तानातील लाहोर न्यायालयात खटलाही चालला. तेव्हापासून पूर्णमासी तिथल्याच तुरुंगात कैद होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पूर्णमासी भारतातचेच नागरिक आहेत का, हे तपासण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिसांकडून पूर्णमासी समहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भरहुना गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पूर्णमासी यांच्या आई-वडिलांचं निधन झाल्याचं आणि त्यांच्या पश्च्यात पूर्णमासी यांच्या कुटुंबात कुणीच नसल्याचं मिर्जापूरचे पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितलं. बहिणीने केले स्वागत एसपी अजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"पूर्णमासी यांना किरण नावाची बहीण आहे. त्या लालगंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेलहरा गावात राहतात. पूर्णमासी यांचे चुलत भाऊ जवाहीर यांनी फोटो बघून फोटोतली व्यक्ती पूर्णमासीच असल्याची खातरजमा केली. आम्ही इथून पूर्णमासी यांची बहीण आणि त्यांच्या पतीला एका कॉन्स्टेबलसह अमृतसरला पाठवलं. मंगलवारी संध्याकाळी उशिरा सर्वजण सुखरूप परतले.\" केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे 17 नोव्हेंबर 2020 रोजी पाकिस्तानने पूर्णमासी यांना पंजाबच्या अटारी सीमेवर बीएसएफच्या हवाली केलं. 14 दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना मिर्जापूरला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर मिर्जापूर पोलिसांनी पूर्णमासी यांच्या बहीण किरण आणि त्यांचे पती मुन्नू यांच्यासोबत एका शिपायाला अमृतसरला पाठवलं. बहिणीसोबत अमृतसरला गेलेले पोलीस शिपाई मनोज गौड यांनी बीबीसीला सांगितलं, \"आम्ही मिर्जापूरहून 1 तारखेला वाराणासीला गेलो. तिथून बेगमपुरा एक्सप्रेस ट्रेनने अमृतसरला गेलो. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नायब तहसीलदारांनी 35 वर्षीय पूर्णमासी यांना आम्हाला सोपवलं. त्यानंतर आम्ही मंगळवारीच ट्रेनने परतलो.\" पुनर्वसनासाठी प्रशासन करणार मदत मिर्जापूरला परतल्यावर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्णमासी यांचं हार-फुलांनी स्वागत करण्यात आलं. प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश सिंह आणि एसपी अजय कुमार सिंह देखील यावेळी उपस्थित होते. पूर्णमासी यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल आणि लवकरात लवकर रहाण्यासाठी घरही देऊ, असं आश्वासन मिर्जापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश सिंह यांनी दिलं. दरम्यान अमृतसरचा प्रवासही खडतर होता, असं पूर्णमासी यांच्या बहीण किरण यांनी सांगितलं. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"अमृतसरमध्ये त्याला एका आरोग्य केंद्रात ठेवलं होतं. इतक्या थंडीत त्याच्याकडे एक जॅकेटही नव्हतं. पूर्णमासीचं मानसिक आरोग्य आधीपासूनच बरं नाही. इतकी वर्ष तुरुंगात राहिल्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य अधिकच ढासळलं आहे. आमच्या थांबण्याचीही कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. बऱ्याच अडचणींनंतर रेड क्रॉसच्या एका निवाऱ्यात दोन दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "उत्तर प्रदेशातील मिर्जापूरचा राहणारा एक तरुण 11 वर्षांपूर्वी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दशकभराहूनही अधिक काळ पाकिस्तानाच्या तुरुंगात घालवल्यानंतर आणि अनेक क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर हा तरुण मंगळवारी रात्री आपल्या घरी परतला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपूर्णमासी मिर्जापूरच्या भरहुना गावचे रहिवासी 35 वर्षांचे पूर्णमासी यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. 2009 साली ते चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यांच्यावर पाकिस्तानातील लाहोर न्यायालयात खटलाही चालला. तेव्हापासून पूर्णमासी तिथल्याच तुरुंगात कैद होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पूर्णमासी भारतातचेच नागरिक आहेत का, हे तपासण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिसांकडून पूर्णमासी समहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भरहुना गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पूर्णमासी यांच्या आई-वडिलांचं निधन झाल्याचं आणि त्यांच्या पश्च्यात पूर्णमासी यांच्या कुटुंबात कुणीच नसल्याचं मिर्जापूरचे पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितलं. बहिणीने केले स्वागत एसपी अजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"पूर्णमासी यांना किरण नावाची बहीण आहे. त्या लालगंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेलहरा गावात राहतात. पूर्णमासी यांचे चुलत भाऊ जवाहीर यांनी फोटो बघून फोटोतली व्यक्ती पूर्णमासीच असल्याची खातरजमा केली. आम्ही इथून पूर्णमासी यांची बहीण आणि त्यांच्या पतीला एका कॉन्स्टेबलसह अमृतसरला पाठवलं. मंगलवारी संध्याकाळी उशिरा सर्वजण सुखरूप परतले.\" केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे 17 नोव्हेंबर 2020 रोजी पाकिस्तानने पूर्णमासी यांना पंजाबच्या अटारी सीमेवर बीएसएफच्या हवाली केलं. 14 दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना मिर्जापूरला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर मिर्जापूर पोलिसांनी पूर्णमासी यांच्या बहीण किरण आणि त्यांचे पती मुन्नू यांच्यासोबत एका शिपायाला अमृतसरला पाठवलं. बहिणीसोबत अमृतसरला गेलेले पोलीस शिपाई मनोज गौड यांनी बीबीसीला सांगितलं, \"आम्ही मिर्जापूरहून 1 तारखेला वाराणासीला गेलो. तिथून बेगमपुरा एक्सप्रेस ट्रेनने अमृतसरला गेलो. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नायब तहसीलदारांनी 35 वर्षीय पूर्णमासी यांना आम्हाला सोपवलं. त्यानंतर आम्ही मंगळवारीच ट्रेनने परतलो.\" पुनर्वसनासाठी प्रशासन करणार मदत मिर्जापूरला परतल्यावर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्णमासी यांचं हार-फुलांनी स्वागत करण्यात आलं. प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश सिंह आणि एसपी अजय कुमार सिंह देखील यावेळी उपस्थित होते. पूर्णमासी यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल आणि लवकरात लवकर रहाण्यासाठी घरही देऊ, असं आश्वासन मिर्जापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश सिंह यांनी दिलं. दरम्यान अमृतसरचा प्रवासही खडतर होता, असं पूर्णमासी यांच्या बहीण किरण यांनी सांगितलं. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"अमृतसरमध्ये त्याला एका आरोग्य केंद्रात ठेवलं होतं. इतक्या थंडीत त्याच्याकडे एक जॅकेटही नव्हतं. पूर्णमासीचं मानसिक आरोग्य आधीपासूनच बरं नाही. इतकी वर्ष तुरुंगात राहिल्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य अधिकच ढासळलं आहे. आमच्या थांबण्याचीही कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. बऱ्याच अडचणींनंतर रेड क्रॉसच्या एका निवाऱ्यात दोन दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 526, "source_item_id": "526", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3025, "clean_index": 320, "clean_language_index": "mar_Deva:validation:320"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंदुरीकर महाराज काय म्हणाले इंदुरीकर महाराज? 2 जानेवारी 2020ला नवी मुंबईतल्या उरण येथे इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं. त्यात त्यांनी म्हटलं, \"स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.\" इंदुरीकर महारांजांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी आपल्या किर्तनांत अनेकदा हे वक्तव्य केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेलदमध्ये फेब्रुवारी 2019मध्ये केलेल्या किर्तनात त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं. याच किर्तनात त्यांनी पुढे हेसुद्धा म्हटलंय की, \"सोमवारी, एकादशीला स्त्री संग करणाऱ्या माणसाला क्षयरोग होतो.\" इंदुरीकरांना नोटीस इंदुरीकर महाराजांच्या वरील वक्तव्यामुळे त्यांना अहमदनरगच्या PCPNDT समितीनं नोटीस पाठवली आहे. अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी बीबीसीला सांगितलं, \"आपलं महानगर या वर्तमानपत्रात इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची बातमी आली होती. सम दिवशी समागम केल्यास मुलगा होतो, विषम दिवशी समागम केल्यास मुलगी होते. उजवीकडे फिरला तर मुलगा होतो, डावीकडे फिरला तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. कोणत्याही पद्धतीनं लिंगनिदानाबद्दल वक्तव्य करणं किंवा जाहिरात करणं प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याच्या (PCPNDT) 22 व्या कलमाचं उल्लंघन ठरतं. त्यामुळे पुण्यातल्या वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार इंदुरीकरांना बुधवारी (12 फेब्रुवारी) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.\" ते पुढे म्हणाले, \"वर्तमानपत्रात आलेल्या बातमीविषयी आपलं काय म्हणणं आहे, याविषयी तत्काळ उत्तर द्या, असं त्या नोटिशीत म्हटलं आहे. त्यामुळे इंदुरीकरांनी आज उत्तर देणं अपेक्षित आहे. सध्यातरी त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यांनी उत्तर न दिल्यास पुण्यातील PCPNDTच्या वरिष्ठ कार्यालयाच्या ज्या सूचना येतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ.\" इंदुरीकर महाराजांचं म्हणणं काय? इंदुरीकर महाराजांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांचे निकटवर्तीय आणि वकील पांडुरंग शिवलीकर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, \"इंदुरीकर महाराजांना अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. ज्या वक्तव्यावरून चर्चा सुरू आहे, त्याचा तेवढाच भाग कापून यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ काय हे मात्र त्यात दाखवण्यात आलेलं नाही. त्यासाठी संपूर्ण किर्तन पाहायला हवं.\" इंदुरीकरांचं या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे, याविषयी ते म्हणाले, \"आज संध्याकाळपर्यंत याविषयीची आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत. त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायचा आमचा विचार आहे. संध्याकाळपर्यंत थांबा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "\"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते,\" या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंदुरीकर महाराज काय म्हणाले इंदुरीकर महाराज? 2 जानेवारी 2020ला नवी मुंबईतल्या उरण येथे इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं. त्यात त्यांनी म्हटलं, \"स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.\" इंदुरीकर महारांजांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी आपल्या किर्तनांत अनेकदा हे वक्तव्य केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेलदमध्ये फेब्रुवारी 2019मध्ये केलेल्या किर्तनात त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं. याच किर्तनात त्यांनी पुढे हेसुद्धा म्हटलंय की, \"सोमवारी, एकादशीला स्त्री संग करणाऱ्या माणसाला क्षयरोग होतो.\" इंदुरीकरांना नोटीस इंदुरीकर महाराजांच्या वरील वक्तव्यामुळे त्यांना अहमदनरगच्या PCPNDT समितीनं नोटीस पाठवली आहे. अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी बीबीसीला सांगितलं, \"आपलं महानगर या वर्तमानपत्रात इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची बातमी आली होती. सम दिवशी समागम केल्यास मुलगा होतो, विषम दिवशी समागम केल्यास मुलगी होते. उजवीकडे फिरला तर मुलगा होतो, डावीकडे फिरला तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. कोणत्याही पद्धतीनं लिंगनिदानाबद्दल वक्तव्य करणं किंवा जाहिरात करणं प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याच्या (PCPNDT) 22 व्या कलमाचं उल्लंघन ठरतं. त्यामुळे पुण्यातल्या वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार इंदुरीकरांना बुधवारी (12 फेब्रुवारी) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.\" ते पुढे म्हणाले, \"वर्तमानपत्रात आलेल्या बातमीविषयी आपलं काय म्हणणं आहे, याविषयी तत्काळ उत्तर द्या, असं त्या नोटिशीत म्हटलं आहे. त्यामुळे इंदुरीकरांनी आज उत्तर देणं अपेक्षित आहे. सध्यातरी त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यांनी उत्तर न दिल्यास पुण्यातील PCPNDTच्या वरिष्ठ कार्यालयाच्या ज्या सूचना येतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ.\" इंदुरीकर महाराजांचं म्हणणं काय? इंदुरीकर महाराजांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांचे निकटवर्तीय आणि वकील पांडुरंग शिवलीकर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, \"इंदुरीकर महाराजांना अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. ज्या वक्तव्यावरून चर्चा सुरू आहे, त्याचा तेवढाच भाग कापून यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ काय हे मात्र त्यात दाखवण्यात आलेलं नाही. त्यासाठी संपूर्ण किर्तन पाहायला हवं.\" इंदुरीकरांचं या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे, याविषयी ते म्हणाले, \"आज संध्याकाळपर्यंत याविषयीची आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत. त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायचा आमचा विचार आहे. संध्याकाळपर्यंत थांबा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 527, "source_item_id": "527", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2905, "clean_index": 321, "clean_language_index": "mar_Deva:validation:321"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. पण, गेल्या वर्षभरातील त्यांचा कार्यकाळ आणि त्या दरम्यानच्या घटना पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते एकाकी पडले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तो का हे समजून घेण्यासाठी गेल्या वर्षभरातील घडामोडींवर नजर टाकू. शरद पवारांनी दिली संधी 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्या सारखे दिग्गज नेते निवडून आले होते. पण असं असतानाही शरद पवारांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुखांना देँण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सत्ता स्थापनेच्या काळात गृहखात्यात नेमकं काय काय घडलं होतं याची आता बरीच चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर बहुदा पवारांना गृहमंत्रिपदी अशी व्यक्ती हवी होती जी त्यांच्या मर्जीच्या बाहेर जाऊ शकणार नाही आणि ती व्यक्ती त्यांना अनिल देशमुख यांच्या रुपाने सापडली. अनिल देशमुख हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या वर्षभरात अनिल देशमुख यांच्या रुपानं गृहखात्यावर शरद पवार यांचा किती वचक होता हे सर्वांनी पाहिलं आहे. पण हे मंत्रालय हाताळताना अनिल देशमुख त्यांच्या पक्षातच एकटे पडले होते का असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याला तशी कारणंसुद्धा आहेत. पक्षात एकाकी पडल्याचं चित्र गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी अनिल देशमुख यांना पुरतं भांबावून सोडलं होतं. पण, त्यांच्या मदतीला त्यांच्या पक्षातले नेते फारसे धावून आल्याच दिसलं नाही. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी अनिल देशमुख यांची पुरती कोंडी केली होती. तेच तेच स्पष्टीकरण देशमुख सतत सभागृहात देत होते. पण विरोधकांची धार काही कमी होत नव्हती. एक वेळतर आली की विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर देतांना देशमुख कमी पडत आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा छगन भुजबळ, अजित पवार यांच्या सारखे वरिष्ठ राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते, पण त्यांच्या मदतीला मात्र कुणी फारसे धावून येताना दिसले नाहीत. जितेंद्र आव्हाड आणि अनिल परब तवढे काय त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढंच. या आधीसुद्धा सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ते एकटेच किल्ला लवढवत होतो. एकटेच बाजू मांडत होतो. त्या उलट अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी देशमुखांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आणि त्यांनाच कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातूनच कोंडी? सलग पंधरा वर्षाच्या सत्तेत राष्ट्रवादीकडून आर.आर. पाटील, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी गृहमंत्रिपद सांभाळलं आहे. त्यापैकी आर. आर. पाटील यांच्याकडे सर्वांत जास्त काळ गृहमंत्रिपद होतं. पण 2008 च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर त्यांनी दिलेल्या एक वक्तव्यामुळे त्यांचं पद गेलं होतं. तर बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासारखे निर्णय छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात घेण्यात आले होते. ही तिन्ही नेते मंडळी ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत. तसंच स्वतः निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. पण तीन पक्षाचं सरकार चालवताना गृहमंत्रिपद अत्यंत महत्त्वाचं आहे. अशावेळी ते अनुभवी मंत्र्याकडे देण्यात येईल असं वारंवार बोललं गेलं. अजित पवार यांना गृहमंत्री केलं जाईल अशीसुद्धा चर्चा झाली. पण, तसं झालं नाही. त्याला त्यांचा पहाटेचा शपथविधी कारणीभूत ठरल्याचीसुद्धा चर्चा रंगली. तर गृहमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं जयंत पाटील यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं होतं. मधल्या काळातही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. पण ज्यावेळी अनिल देशमुख अडचणीत यायला सुरुवात झाली तेव्हा मात्र काही इच्छुक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यात जितेंद्र आव्हाड यांचंसुद्धा नाव आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फेसबुकवर मोहीमसुद्धा सुरू केली. पण ती फारशी वेग पकडू शकली नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असल्यानं देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. पण, गेल्या वर्षभरातील त्यांचा कार्यकाळ आणि त्या दरम्यानच्या घटना पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते एकाकी पडले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तो का हे समजून घेण्यासाठी गेल्या वर्षभरातील घडामोडींवर नजर टाकू. शरद पवारांनी दिली संधी 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्या सारखे दिग्गज नेते निवडून आले होते. पण असं असतानाही शरद पवारांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुखांना देँण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सत्ता स्थापनेच्या काळात गृहखात्यात नेमकं काय काय घडलं होतं याची आता बरीच चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर बहुदा पवारांना गृहमंत्रिपदी अशी व्यक्ती हवी होती जी त्यांच्या मर्जीच्या बाहेर जाऊ शकणार नाही आणि ती व्यक्ती त्यांना अनिल देशमुख यांच्या रुपाने सापडली. अनिल देशमुख हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या वर्षभरात अनिल देशमुख यांच्या रुपानं गृहखात्यावर शरद पवार यांचा किती वचक होता हे सर्वांनी पाहिलं आहे. पण हे मंत्रालय हाताळताना अनिल देशमुख त्यांच्या पक्षातच एकटे पडले होते का असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याला तशी कारणंसुद्धा आहेत. पक्षात एकाकी पडल्याचं चित्र गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी अनिल देशमुख यांना पुरतं भांबावून सोडलं होतं. पण, त्यांच्या मदतीला त्यांच्या पक्षातले नेते फारसे धावून आल्याच दिसलं नाही. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी अनिल देशमुख यांची पुरती कोंडी केली होती. तेच तेच स्पष्टीकरण देशमुख सतत सभागृहात देत होते. पण विरोधकांची धार काही कमी होत नव्हती. एक वेळतर आली की विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर देतांना देशमुख कमी पडत आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा छगन भुजबळ, अजित पवार यांच्या सारखे वरिष्ठ राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते, पण त्यांच्या मदतीला मात्र कुणी फारसे धावून येताना दिसले नाहीत. जितेंद्र आव्हाड आणि अनिल परब तवढे काय त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढंच. या आधीसुद्धा सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ते एकटेच किल्ला लवढवत होतो. एकटेच बाजू मांडत होतो. त्या उलट अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी देशमुखांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आणि त्यांनाच कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातूनच कोंडी? सलग पंधरा वर्षाच्या सत्तेत राष्ट्रवादीकडून आर.आर. पाटील, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी गृहमंत्रिपद सांभाळलं आहे. त्यापैकी आर. आर. पाटील यांच्याकडे सर्वांत जास्त काळ गृहमंत्रिपद होतं. पण 2008 च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर त्यांनी दिलेल्या एक वक्तव्यामुळे त्यांचं पद गेलं होतं. तर बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासारखे निर्णय छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात घेण्यात आले होते. ही तिन्ही नेते मंडळी ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत. तसंच स्वतः निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. पण तीन पक्षाचं सरकार चालवताना गृहमंत्रिपद अत्यंत महत्त्वाचं आहे. अशावेळी ते अनुभवी मंत्र्याकडे देण्यात येईल असं वारंवार बोललं गेलं. अजित पवार यांना गृहमंत्री केलं जाईल अशीसुद्धा चर्चा झाली. पण, तसं झालं नाही. त्याला त्यांचा पहाटेचा शपथविधी कारणीभूत ठरल्याचीसुद्धा चर्चा रंगली. तर गृहमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं जयंत पाटील यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं होतं. मधल्या काळातही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. पण ज्यावेळी अनिल देशमुख अडचणीत यायला सुरुवात झाली तेव्हा मात्र काही इच्छुक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यात जितेंद्र आव्हाड यांचंसुद्धा नाव आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फेसबुकवर मोहीमसुद्धा सुरू केली. पण ती फारशी वेग पकडू शकली नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 529, "source_item_id": "529", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3549, "clean_index": 322, "clean_language_index": "mar_Deva:validation:322"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या लाटेत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच राज्यातल्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मग एसी समोर उभं राहिल्यानं खरंच ऑक्सिजन पातळी वाढते का, हे पाहणं आवश्यक आहे. काय घडलं होतं? चिंचवडमध्ये राहणाऱ्या सुहास राव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ते होम क्वारंटाईन होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर रात्री अचानक दोन वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांची ऑक्सिजनची पातळी 87 पर्यंत खाली आली होती. सुहास यांच्या पत्नी दीपिका डॉक्टर आहेत. इतक्या रात्री बेड मिळणं शक्य नसल्याने त्यांनी सुहास यांना घरातील ACच्या ब्लोअर जवळ जाऊन थांबण्यास सांगितलं. हा प्रयोग केल्यानंतर काही मिनिटांनी सुहास यांची ऑक्सिजन लेव्हल 92 वर स्थिरावल्याचा दावा व्हीडीओमध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून दीपिका यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरने दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीचा एसीद्वारे वापर केला आणि त्या पतीची ऑक्सिजन लेव्हल सुधारण्यात यशस्वी ठरल्या, असा देखील दावा करण्यात आला. AC समोर उभं राहिल्याने ऑक्सिजन पातळी वाढते का? या व्हायरल व्हिडीओच्या अनुषंगाने आम्ही याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांची मते आम्ही जाणून घेतली. या दाव्याला शास्त्रीय आधार नाही, असं मत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. धनंजय केळकर मांडतात. ते सांगतात, \"शास्त्रीयदृष्ट्या हा दावा योग्य वाटत नाही. एसीमधून ऑक्सिजन वाढत नाही, केवळ गारवा येऊ शकतो. घरातल्या एसीमध्ये ऑक्सिजन मिक्सची सोय नसते. अशी सोय उंचावरील हॉटेल्समध्ये असू शकते. या दाव्याला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याने नागरिकांनी हा उपाय घरी करुन पाहणे योग्य नाही.\" पुण्यातील कोव्हिड रुग्णालय असलेल्या नायडू रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता चंदनशिव या दाव्याबाबत सांगतात, ''याचे प्रात्याक्षिक केल्याशिवाय यावर ठोस काही बोलता येणार नाही. परंतु एसीच्या हवेमुळे कोव्हिड रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल वाढू शकते अशी शक्यता फार कमी वाटते. असं कुठलंही संशोधन अद्याप झालेलं नाही. त्यामुळे यावर ठोसपणे भाष्य करणं योग्य होणार नाही.'' अधिक संशोधनाची गरज ACमुळे ऑक्सिजनची पातळी वाढते का, हे पाहण्यासाठी हजारो लोकांवर संशोधन करावं लागेल, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व्यक्त करतात. त्यांच्या मते, ''एसीच्या ब्लोअरमधून मोठ्या प्रमाणात वारा येतो आणि त्यामुळे ऑक्सिजन वाढू शकतो. पण, ही ऑक्सिजन घेण्याची शास्त्रीय पद्धत नाही. याच्यामुळे ऑक्सिजन वाढला तरी काही काळ वाढेल. यावर कोणत्याही प्रकारचे संशोधन नाही. या रुग्णाचे वाढले असा दावा केला जातोय पण हजारो लोकांवर प्रयोग केल्यानंतरच हा दावा सिद्ध करता येऊ शकतो.'' ते पुढे सांगतात, ''वाऱ्याचा झोत सतत घेतल्याने ऑक्सिजन काहीकाळ वाढू शकतो. पण. तो फार काळ टिकू शकणार नाही. एका व्यक्तीला याचा उपयोग झाला म्हणजेच हा उपाय सर्वांनाच लागू होईल असे नाही. केवळ एसीनेच वाढतो की इतर यंत्रांनी वाढू शकतो याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. पण, हा उपाय ऑक्सिजनला पर्याय होऊ शकत नाही हे निश्चित.'' हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "पुण्यातील चिंचवड भागातील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका डॉक्टर पत्नीने घरातील एसीचा वापर करुन कोव्हीड बाधित पतीची ऑक्सिजनची पातळी वाढवल्याचा दावा केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या लाटेत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच राज्यातल्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मग एसी समोर उभं राहिल्यानं खरंच ऑक्सिजन पातळी वाढते का, हे पाहणं आवश्यक आहे. काय घडलं होतं? चिंचवडमध्ये राहणाऱ्या सुहास राव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ते होम क्वारंटाईन होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर रात्री अचानक दोन वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांची ऑक्सिजनची पातळी 87 पर्यंत खाली आली होती. सुहास यांच्या पत्नी दीपिका डॉक्टर आहेत. इतक्या रात्री बेड मिळणं शक्य नसल्याने त्यांनी सुहास यांना घरातील ACच्या ब्लोअर जवळ जाऊन थांबण्यास सांगितलं. हा प्रयोग केल्यानंतर काही मिनिटांनी सुहास यांची ऑक्सिजन लेव्हल 92 वर स्थिरावल्याचा दावा व्हीडीओमध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून दीपिका यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरने दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीचा एसीद्वारे वापर केला आणि त्या पतीची ऑक्सिजन लेव्हल सुधारण्यात यशस्वी ठरल्या, असा देखील दावा करण्यात आला. AC समोर उभं राहिल्याने ऑक्सिजन पातळी वाढते का? या व्हायरल व्हिडीओच्या अनुषंगाने आम्ही याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांची मते आम्ही जाणून घेतली. या दाव्याला शास्त्रीय आधार नाही, असं मत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. धनंजय केळकर मांडतात. ते सांगतात, \"शास्त्रीयदृष्ट्या हा दावा योग्य वाटत नाही. एसीमधून ऑक्सिजन वाढत नाही, केवळ गारवा येऊ शकतो. घरातल्या एसीमध्ये ऑक्सिजन मिक्सची सोय नसते. अशी सोय उंचावरील हॉटेल्समध्ये असू शकते. या दाव्याला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याने नागरिकांनी हा उपाय घरी करुन पाहणे योग्य नाही.\" पुण्यातील कोव्हिड रुग्णालय असलेल्या नायडू रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता चंदनशिव या दाव्याबाबत सांगतात, ''याचे प्रात्याक्षिक केल्याशिवाय यावर ठोस काही बोलता येणार नाही. परंतु एसीच्या हवेमुळे कोव्हिड रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल वाढू शकते अशी शक्यता फार कमी वाटते. असं कुठलंही संशोधन अद्याप झालेलं नाही. त्यामुळे यावर ठोसपणे भाष्य करणं योग्य होणार नाही.'' अधिक संशोधनाची गरज ACमुळे ऑक्सिजनची पातळी वाढते का, हे पाहण्यासाठी हजारो लोकांवर संशोधन करावं लागेल, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व्यक्त करतात. त्यांच्या मते, ''एसीच्या ब्लोअरमधून मोठ्या प्रमाणात वारा येतो आणि त्यामुळे ऑक्सिजन वाढू शकतो. पण, ही ऑक्सिजन घेण्याची शास्त्रीय पद्धत नाही. याच्यामुळे ऑक्सिजन वाढला तरी काही काळ वाढेल. यावर कोणत्याही प्रकारचे संशोधन नाही. या रुग्णाचे वाढले असा दावा केला जातोय पण हजारो लोकांवर प्रयोग केल्यानंतरच हा दावा सिद्ध करता येऊ शकतो.'' ते पुढे सांगतात, ''वाऱ्याचा झोत सतत घेतल्याने ऑक्सिजन काहीकाळ वाढू शकतो. पण. तो फार काळ टिकू शकणार नाही. एका व्यक्तीला याचा उपयोग झाला म्हणजेच हा उपाय सर्वांनाच लागू होईल असे नाही. केवळ एसीनेच वाढतो की इतर यंत्रांनी वाढू शकतो याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. पण, हा उपाय ऑक्सिजनला पर्याय होऊ शकत नाही हे निश्चित.'' हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 531, "source_item_id": "531", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3168, "clean_index": 323, "clean_language_index": "mar_Deva:validation:323"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो 40 वर्षांची ही व्यक्ती खोकला आणि 40 सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असूनही कामावर गेली. तसंच ही व्यक्ती जिममध्येही जात होती, असा आरोप करण्यात आला आहे. ही व्यक्ती माजोर्का येथील आपल्या कामाच्या ठिकाणी फिरली होती. तसंच मास्क खाली करून खोकली आणि सहकाऱ्यांना सांगितलं की मी त्यांना संक्रमित करणार आहे. काम करण्याच्या ठिकाणावरील पाच सहकारी आणि जिममधील तीन जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. आणखी 14 जणांचाही यात समावेश आहे. यामध्ये रुग्णांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात तीन वर्षांचा मुलाचाही समावेश आहे. स्पेनमध्ये एकाने मास्क खाली करून सहकाऱ्यांवर खोकल्याचा आरोप 24 एप्रिल रोजी स्पॅनिश पोलिसांनी सांगितलं की, या व्यक्तीमध्ये अनेक दिवसांपासून कोरोनाची लक्षणं होती. पण त्याने कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्यास नकार दिला होता. कोरोनाची टेस्ट केल्यानंतरही तो कामावर आणि जिममध्ये गेला. तोपर्यंत टेस्टचा रिपोर्ट आला नव्हता. सहकाऱ्यांनी त्यांना घरी परतण्यास सांगितलं पण त्यांने तेव्हाही नकार दिला असंही पोलिसांनी सांगितलं. यावेळी त्याने तोंडावरील मास्क खाली केले, तो खोकला आणि म्हणाला, \"मी तुम्हाला सगळ्यांना कोरोनाचा संसर्ग करणार आहे.\" त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सहकारी सतर्क झाले असं पोलीस सांगतात. जानेवारी महिन्यापाससून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. कोणीही गंभीर आजारी नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "22 लोकांना कोरोनाचा संसर्ग केल्याच्या संशयावरून स्पेनमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो 40 वर्षांची ही व्यक्ती खोकला आणि 40 सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असूनही कामावर गेली. तसंच ही व्यक्ती जिममध्येही जात होती, असा आरोप करण्यात आला आहे. ही व्यक्ती माजोर्का येथील आपल्या कामाच्या ठिकाणी फिरली होती. तसंच मास्क खाली करून खोकली आणि सहकाऱ्यांना सांगितलं की मी त्यांना संक्रमित करणार आहे. काम करण्याच्या ठिकाणावरील पाच सहकारी आणि जिममधील तीन जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. आणखी 14 जणांचाही यात समावेश आहे. यामध्ये रुग्णांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात तीन वर्षांचा मुलाचाही समावेश आहे. स्पेनमध्ये एकाने मास्क खाली करून सहकाऱ्यांवर खोकल्याचा आरोप 24 एप्रिल रोजी स्पॅनिश पोलिसांनी सांगितलं की, या व्यक्तीमध्ये अनेक दिवसांपासून कोरोनाची लक्षणं होती. पण त्याने कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्यास नकार दिला होता. कोरोनाची टेस्ट केल्यानंतरही तो कामावर आणि जिममध्ये गेला. तोपर्यंत टेस्टचा रिपोर्ट आला नव्हता. सहकाऱ्यांनी त्यांना घरी परतण्यास सांगितलं पण त्यांने तेव्हाही नकार दिला असंही पोलिसांनी सांगितलं. यावेळी त्याने तोंडावरील मास्क खाली केले, तो खोकला आणि म्हणाला, \"मी तुम्हाला सगळ्यांना कोरोनाचा संसर्ग करणार आहे.\" त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सहकारी सतर्क झाले असं पोलीस सांगतात. जानेवारी महिन्यापाससून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. कोणीही गंभीर आजारी नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 532, "source_item_id": "532", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1562, "clean_index": 324, "clean_language_index": "mar_Deva:validation:324"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदारिद्रयाने गांजलेले मादारे झोपडपट्टीतल्या रहिवाशांना कोरोनाशी कसं लढायचं याविषयीची चिंता नाही, तर पोलिसांच्या अत्याचाराचा सामना कसा करायचा हा यक्ष प्रश्न आहे. कोरोना व्हायरसचा या झोपडपट्टीत शिरकाव होण्याआधीच पोलिसांनी तिथल्या तिघांना ठार मारलं. स्थानिक पत्रकार इजाह कानयी हे या पोलिसी अत्याचाराचे साक्षीदार राहिले आहेत. या व्हिडियोतील काही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात. पाहुया बीबीसीचा हा स्पेशल रिपोर्ट. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "केनिया सरकारने कोव्हिड-19चा सामना करण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदारिद्रयाने गांजलेले मादारे झोपडपट्टीतल्या रहिवाशांना कोरोनाशी कसं लढायचं याविषयीची चिंता नाही, तर पोलिसांच्या अत्याचाराचा सामना कसा करायचा हा यक्ष प्रश्न आहे. कोरोना व्हायरसचा या झोपडपट्टीत शिरकाव होण्याआधीच पोलिसांनी तिथल्या तिघांना ठार मारलं. स्थानिक पत्रकार इजाह कानयी हे या पोलिसी अत्याचाराचे साक्षीदार राहिले आहेत. या व्हिडियोतील काही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात. पाहुया बीबीसीचा हा स्पेशल रिपोर्ट. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 537, "source_item_id": "537", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 680, "clean_index": 325, "clean_language_index": "mar_Deva:validation:325"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे न्यूमोनिया होण्याचं आणि फैलावण्याचं प्रमाण पुणे आणि मुंबईत प्रमाण वाढत आहे, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. याची दखल घेऊन यासंदर्भात अधिक अभ्यास करण्याचं पुणे महापालिकेनं ठरवलं आहे. \"पुणे शहरातल्या नदीपात्रालगतचा परिसर, ओंकारेश्वर मंदिर, ओपोली थिएटर चौक आणि नाना पेठेतल्या महावितरण ऑफिस समोरील चौक या चार ठिकाणी कबुतरांचा वावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कबुतरांच्या विष्टा आणि पिसांमुळेच हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया आजाराचे रुग्ण वाढले आहेत का? याचा आम्ही अभ्यास करत आहोत. यासाठी त्या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि कबुतरांना नागरिकांनी खाद्य टाकू नये, यासाठी विशिष्ट धोरण करण्याबाबत विचार करीत आहोत\", अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी बीबीसी मराठीला दिली. पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर, सारसबाग, नदीपात्र रस्ता, केईएम हॉस्पिटल जवळील काही भागात कबुतरांना खाद्य टाकणारे नागरिक दररोज दिसतात. \"या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत एक धोरण निश्चित करण्यात येत आहे\", असं महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितलं. बीबीसीच्या या प्रतिनिधीनं या परिसरात फेरफटका मारून इथल्या नागरिकांना कबुतरांमुळे काही समस्या जाणवताहेत का हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. केईएम रुग्णालया जवळ अपोलो थिएटर येथील चौकात मागील 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कबुतरं येऊन बसत आहेत, अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली.. या भागात फुलांचा व्यवसाय करणारे संतोष घारे म्हणाले, \"अपोलो थिएटरजवळ आमचा फूल विक्रीचा व्यवसाय 40 वर्षांपासून आहे. मात्र गेल्या आठ वर्षांपासून कबुतरं इथे येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कारण नागरिक सकाळपासून सायंकाळपर्यँत ज्वारी, बाजारी आणि मका यासारखं खाद्य टाकून जातात.\" पुण्यातले फूल विक्रेते संतोष घारे म्हणतात, 'कबुतरांमुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आमचं आरोग्य धोक्यात आहे.' \"याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होत आहे. हा चौक रहदारीचा असल्याने गाड्यांची सततची वर्दळ असते. मोठी वाहनं वेगात आल्यावर इथे जमलेली कबुतरं एकदम उडून जातात. त्यामुळे धूळ उडते. ती नाकातोंडात जात असते. कबुतरांच्या विष्ठेच्या वासाने तर बसणं देखील मुश्किल झालं आहे\", असं घारे म्हणाले. या कबुतरांमुळे श्वास घेण्यास कधी कधी त्रास होतो, अशी तक्रार त्यांनी केली. \"प्रशासनाने कबुतरांसाठी एखादं स्वतंत्र पार्क केल्यास आमची यातून सुटका होईल\", असं त्यांनी सांगितलं. या चौकात दररोज कबुतरांसाठी खाद्य टाकायला येणारे रोनित जाहगीर यांच्याशीही बीबीसीनं संवाद साधला. जहागीर म्हणाले, \"कबुतरांना खाऊ घालायला मी नेहमी येतो. मुक्या पक्ष्यांना कोण जेवण देणार या भावनेतून मी येतो आणि येत राहीन.\" \"प्रशासन इथे कबुतर खाद्य टाकण्यावर बंदी आणणार असेल, तर मी जिथे कबुतरं असतील तिथे खाद्य टाकेन. मात्र यात खंड पडू देणार नाही\", असंही ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, \"पुणे शहरातील काही ठिकाणी कबुतरांना दररोज धान्य टाकत असल्यानं कबुतरांची संख्या वाढली आहे. ही संख्या काही हजारांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करिता महापालिका प्रशासनामार्फत कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घालण्याच धोरणावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "तुम्ही पक्षीमित्र आहात का? किंवा भूतदया म्हणून कबुतरांना दाणे टाकायला तुम्हाला आवडतं का? सावधान... कारण कबुतरांना खाद्य टाकायची सवय जीवावर बेतू शकते. कबुतरांमुळे न्यूमोनियाचा फैलाव वाढत असल्याच्या निरीक्षणाची नोंद घेऊन पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत धोरण निश्चित करत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे न्यूमोनिया होण्याचं आणि फैलावण्याचं प्रमाण पुणे आणि मुंबईत प्रमाण वाढत आहे, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. याची दखल घेऊन यासंदर्भात अधिक अभ्यास करण्याचं पुणे महापालिकेनं ठरवलं आहे. \"पुणे शहरातल्या नदीपात्रालगतचा परिसर, ओंकारेश्वर मंदिर, ओपोली थिएटर चौक आणि नाना पेठेतल्या महावितरण ऑफिस समोरील चौक या चार ठिकाणी कबुतरांचा वावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कबुतरांच्या विष्टा आणि पिसांमुळेच हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया आजाराचे रुग्ण वाढले आहेत का? याचा आम्ही अभ्यास करत आहोत. यासाठी त्या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि कबुतरांना नागरिकांनी खाद्य टाकू नये, यासाठी विशिष्ट धोरण करण्याबाबत विचार करीत आहोत\", अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी बीबीसी मराठीला दिली. पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर, सारसबाग, नदीपात्र रस्ता, केईएम हॉस्पिटल जवळील काही भागात कबुतरांना खाद्य टाकणारे नागरिक दररोज दिसतात. \"या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत एक धोरण निश्चित करण्यात येत आहे\", असं महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितलं. बीबीसीच्या या प्रतिनिधीनं या परिसरात फेरफटका मारून इथल्या नागरिकांना कबुतरांमुळे काही समस्या जाणवताहेत का हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. केईएम रुग्णालया जवळ अपोलो थिएटर येथील चौकात मागील 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कबुतरं येऊन बसत आहेत, अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली.. या भागात फुलांचा व्यवसाय करणारे संतोष घारे म्हणाले, \"अपोलो थिएटरजवळ आमचा फूल विक्रीचा व्यवसाय 40 वर्षांपासून आहे. मात्र गेल्या आठ वर्षांपासून कबुतरं इथे येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कारण नागरिक सकाळपासून सायंकाळपर्यँत ज्वारी, बाजारी आणि मका यासारखं खाद्य टाकून जातात.\" पुण्यातले फूल विक्रेते संतोष घारे म्हणतात, 'कबुतरांमुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आमचं आरोग्य धोक्यात आहे.' \"याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होत आहे. हा चौक रहदारीचा असल्याने गाड्यांची सततची वर्दळ असते. मोठी वाहनं वेगात आल्यावर इथे जमलेली कबुतरं एकदम उडून जातात. त्यामुळे धूळ उडते. ती नाकातोंडात जात असते. कबुतरांच्या विष्ठेच्या वासाने तर बसणं देखील मुश्किल झालं आहे\", असं घारे म्हणाले. या कबुतरांमुळे श्वास घेण्यास कधी कधी त्रास होतो, अशी तक्रार त्यांनी केली. \"प्रशासनाने कबुतरांसाठी एखादं स्वतंत्र पार्क केल्यास आमची यातून सुटका होईल\", असं त्यांनी सांगितलं. या चौकात दररोज कबुतरांसाठी खाद्य टाकायला येणारे रोनित जाहगीर यांच्याशीही बीबीसीनं संवाद साधला. जहागीर म्हणाले, \"कबुतरांना खाऊ घालायला मी नेहमी येतो. मुक्या पक्ष्यांना कोण जेवण देणार या भावनेतून मी येतो आणि येत राहीन.\" \"प्रशासन इथे कबुतर खाद्य टाकण्यावर बंदी आणणार असेल, तर मी जिथे कबुतरं असतील तिथे खाद्य टाकेन. मात्र यात खंड पडू देणार नाही\", असंही ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, \"पुणे शहरातील काही ठिकाणी कबुतरांना दररोज धान्य टाकत असल्यानं कबुतरांची संख्या वाढली आहे. ही संख्या काही हजारांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करिता महापालिका प्रशासनामार्फत कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घालण्याच धोरणावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 538, "source_item_id": "538", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3291, "clean_index": 326, "clean_language_index": "mar_Deva:validation:326"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसाताऱ्यातील शेवटच्या सभेत तर भर पावसात शरद पवारांनी भाषण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता. त्यामुळे शरद पवार एकटे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर भारी पडले का, असा सहाजिक प्रश्न चर्चेत आलाय. शरद पवार एकटेच भिडले? लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर निघाले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन शरद पवारांनी पाहणी केली, चारा छावण्यांना भेटी दिल्या. तिथली व्यथा शरद पवारंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरु केला. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी प्रचार रॅलीही केल्या. यादरम्यान शरद पवार यांना तरूणांचाही मोठा पाठिंबा दिसून आला. शरद पवार यांनी महाराष्ट्रभर मॅरेथॉन सभा घेतल्या. ठिकठिकाणी प्रचार केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर वरिष्ठ मंत्री आपापल्या जिल्ह्यात, मतदारसंघात अडकून पडल्याचे चित्र दिसलं. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे बीबीसी मराठीच्या चर्चेत बोलताना म्हणाले, \"महाराष्ट्राच्या विधानसभेचा सामना भाजप आणि शिवसेना मिळून जिंकलेत. दोघांना मिळून बहुमत मिळालंय. मात्र 'मॅन ऑफ द मॅच' त्यांच्या संघातले नाहीत. शरद पवार हे 'मॅन ऑफ द मॅच' आहेत. पवारांनी हे दाखवून दिलंय की, भाजप-शिवसेना अजिंक्य नाहीत. त्यांचा परभाव करता येतो.\" तसंच, राष्ट्रवादीला मिळालेला विजय सगळ्या विरोधी पक्षांना ऊर्जा देणारा आहे, असंही निखील वागळे म्हणाले. तर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, \"शरद पवार प्रचारात नसते, तर राष्ट्रवादी टिकू शकली नसती. शरद पवार आक्रमकतेने उतरल्यानं राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही प्रेरणा मिळाली. शरद पवारांना शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात स्वीकारार्हता आहे. शरद पवारांना श्रेय देण्यासोबत राष्ट्रवादीनंही गेल्या पाच वर्षांत चांगली संघटना बांधणी केली.\" राष्ट्रवादीतले पवारांचे शिलेदार सोडून गेले, त्याचाही पक्षाला फायदा झाल्याचं दिसून येतं. नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आणि सकारात्मक संदेश गेला, असंही हेमंत देसाई सांगतात. ईडी प्रकरण आणि भर पावसातलं भाषण यांचा किती प्रभाव? महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीनं पाठवलेल्या कथित नोटिशीनंतर शरद पवारांनी स्वत: चौकशीला हजर राहण्याची तयारी दाखवली आणि ईडीलाच गोंधळात टाकलं. ज्या दिवशी शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले, त्याच दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांना भेटून चौकशीला न येण्याची विनंती केली. त्यावेळच्या या सर्व घटनाक्रमामुळं शरद पवार यांच्याबद्दल सकारात्मक संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला. शिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्येही उत्साह भरला. हेमंत देसाई म्हणतात, \"ईडी प्रकरणाचाही मोठा प्रभाव झाला. कुठेतरी ठिणगी पडायला लागते, तशी ईडीच्या कथित चौकशीच्या नोटिशीची ठिणगी पडली.\" त्यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात शरद पवार यांनी सभा घेतली. शरद पवार यांची सभा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. मात्र, शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही आणि भर पावसात उदयनराजेंसह भाजपवर टीका करत राहिले. या भाषणाची सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. विधानसभा - साताऱ्यातील निकाल : तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2014 च्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याची ताजी आकडेवारी सांगते. महाराष्ट्रात शरद पवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसाताऱ्यातील शेवटच्या सभेत तर भर पावसात शरद पवारांनी भाषण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता. त्यामुळे शरद पवार एकटे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर भारी पडले का, असा सहाजिक प्रश्न चर्चेत आलाय. शरद पवार एकटेच भिडले? लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर निघाले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन शरद पवारांनी पाहणी केली, चारा छावण्यांना भेटी दिल्या. तिथली व्यथा शरद पवारंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरु केला. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी प्रचार रॅलीही केल्या. यादरम्यान शरद पवार यांना तरूणांचाही मोठा पाठिंबा दिसून आला. शरद पवार यांनी महाराष्ट्रभर मॅरेथॉन सभा घेतल्या. ठिकठिकाणी प्रचार केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर वरिष्ठ मंत्री आपापल्या जिल्ह्यात, मतदारसंघात अडकून पडल्याचे चित्र दिसलं. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे बीबीसी मराठीच्या चर्चेत बोलताना म्हणाले, \"महाराष्ट्राच्या विधानसभेचा सामना भाजप आणि शिवसेना मिळून जिंकलेत. दोघांना मिळून बहुमत मिळालंय. मात्र 'मॅन ऑफ द मॅच' त्यांच्या संघातले नाहीत. शरद पवार हे 'मॅन ऑफ द मॅच' आहेत. पवारांनी हे दाखवून दिलंय की, भाजप-शिवसेना अजिंक्य नाहीत. त्यांचा परभाव करता येतो.\" तसंच, राष्ट्रवादीला मिळालेला विजय सगळ्या विरोधी पक्षांना ऊर्जा देणारा आहे, असंही निखील वागळे म्हणाले. तर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, \"शरद पवार प्रचारात नसते, तर राष्ट्रवादी टिकू शकली नसती. शरद पवार आक्रमकतेने उतरल्यानं राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही प्रेरणा मिळाली. शरद पवारांना शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात स्वीकारार्हता आहे. शरद पवारांना श्रेय देण्यासोबत राष्ट्रवादीनंही गेल्या पाच वर्षांत चांगली संघटना बांधणी केली.\" राष्ट्रवादीतले पवारांचे शिलेदार सोडून गेले, त्याचाही पक्षाला फायदा झाल्याचं दिसून येतं. नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आणि सकारात्मक संदेश गेला, असंही हेमंत देसाई सांगतात. ईडी प्रकरण आणि भर पावसातलं भाषण यांचा किती प्रभाव? महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीनं पाठवलेल्या कथित नोटिशीनंतर शरद पवारांनी स्वत: चौकशीला हजर राहण्याची तयारी दाखवली आणि ईडीलाच गोंधळात टाकलं. ज्या दिवशी शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले, त्याच दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांना भेटून चौकशीला न येण्याची विनंती केली. त्यावेळच्या या सर्व घटनाक्रमामुळं शरद पवार यांच्याबद्दल सकारात्मक संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला. शिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्येही उत्साह भरला. हेमंत देसाई म्हणतात, \"ईडी प्रकरणाचाही मोठा प्रभाव झाला. कुठेतरी ठिणगी पडायला लागते, तशी ईडीच्या कथित चौकशीच्या नोटिशीची ठिणगी पडली.\" त्यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात शरद पवार यांनी सभा घेतली. शरद पवार यांची सभा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. मात्र, शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही आणि भर पावसात उदयनराजेंसह भाजपवर टीका करत राहिले. या भाषणाची सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. विधानसभा - साताऱ्यातील निकाल : तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 540, "source_item_id": "540", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3296, "clean_index": 327, "clean_language_index": "mar_Deva:validation:327"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ही बातमी लोकमतने दिली आहे. राज्यघटनात्मक नैतिकता ही राजकीय नैतिकतेपेक्षा निराळी असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने नोंदविले. खंडपीठाने म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये कोणी कुणाशी युती करायची, याबद्दल राजकीय पक्षांना असलेले अधिकार आम्ही कमी करू शकत नाही. अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते प्रमोद पंडित यांनी ही याचिका केली होती. 2. झारखंड विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू झारखंड विधानसभेच्या 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. सहा जिल्ह्यांमधल्या 13 जागांसाठी आज 27 लाख नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. यापैकी 18 लाख महिला मतदार आहेत. या निवडणुका 5 टप्प्यांमध्ये होणार असून 23 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 37 लाख लोक यंदा मतदानास पात्र आहेत, ज्यापैकी साधारण 18 लाख लोक आहेत. भाजपचा यंदा प्रथमच 'एकला चलो रे' करत आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. 3. तुळजाभवानीचे दागिने लंपास तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील मौल्यवान माणिक, दोन चांदीचे खडाव आणि वेगवेगळय़ा राजेरजवाड्यांनी दिलेली 71 पुरातन नाणी मंदिर संस्थानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गायब केली असल्याचा अहवाल एका समितीने जिल्हाधिकारी तसेच विधिमंडळास कळविला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. या प्रकरणी मंदिरातील धार्मिक काम पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पदभार देताना आणि घेताना कागदोपत्री नोंदीत घोळ घालून या मौल्यवान वस्तू गायब केल्या असल्याने या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस या समितीने केली आहे. 4. शपथविधीवेळी 'नियमांकडे दुर्लक्ष केल्यावरून' राज्यपालांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या शपथविधीच्या पद्धतीवर राज्याच्या राज्यपालांनी नाराजी वर्तवली आहे. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे. नियम आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करत आमदारांनी राज्यपालांकडून शपथ सुरू करण्यापूर्वी आपापले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले तर कुणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे स्मरण केले. सूत्रांनुसार, पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या राज्यपालांनी सूचना दिल्या आहेत. शपथ घेताना राज्यपाल मी... शब्दाने सुरुवात करतात, यानंतर मुख्यमंत्री/मंत्री आपले नाव घेऊन शपथ घेतात. बहुतेक नवनियुक्त मंत्र्यांनी राज्यपालांच्या वतीने शपथविधी सुरू करताना त्यांना मध्येच थांबवले. 5. एक लीटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप उत्तर प्रदेशमध्ये मध्यान्न भोजनांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून 81 मुलांना वाटप करण्यात आलं. ही बातमी TV9 मराठीने दिली आहे. सोनभद्र जिल्ह्याच्या चोपन ब्लॉक येथील प्राथमिक शाळेत अशाप्रकारे दुधाच्या नावाने पाणीच वाटण्यात आलं आहे. माध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर जिलाधिकारी एस. राजलिंगम यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. शाळेत स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी सांगितलं की त्यांना एक लूटर दूध देण्यात आलं होतं. म्हणून त्यांनी या एक लीटर दुधात पाणी टाकून सर्व मुलांना वाटलं. दुसरीकडे घटनास्थळावर पोहचलेल्या अधिकाऱ्याने (SBSA) यात प्राथमिक चूक शिक्षकमित्राची असल्याचं दिसत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच या शिक्षकमित्राला निलंबित केल्याचीही माहिती त्याने दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. 1. महाविकास आघाडीविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ही बातमी लोकमतने दिली आहे. राज्यघटनात्मक नैतिकता ही राजकीय नैतिकतेपेक्षा निराळी असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने नोंदविले. खंडपीठाने म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये कोणी कुणाशी युती करायची, याबद्दल राजकीय पक्षांना असलेले अधिकार आम्ही कमी करू शकत नाही. अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते प्रमोद पंडित यांनी ही याचिका केली होती. 2. झारखंड विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू झारखंड विधानसभेच्या 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. सहा जिल्ह्यांमधल्या 13 जागांसाठी आज 27 लाख नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. यापैकी 18 लाख महिला मतदार आहेत. या निवडणुका 5 टप्प्यांमध्ये होणार असून 23 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 37 लाख लोक यंदा मतदानास पात्र आहेत, ज्यापैकी साधारण 18 लाख लोक आहेत. भाजपचा यंदा प्रथमच 'एकला चलो रे' करत आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. 3. तुळजाभवानीचे दागिने लंपास तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील मौल्यवान माणिक, दोन चांदीचे खडाव आणि वेगवेगळय़ा राजेरजवाड्यांनी दिलेली 71 पुरातन नाणी मंदिर संस्थानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गायब केली असल्याचा अहवाल एका समितीने जिल्हाधिकारी तसेच विधिमंडळास कळविला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. या प्रकरणी मंदिरातील धार्मिक काम पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पदभार देताना आणि घेताना कागदोपत्री नोंदीत घोळ घालून या मौल्यवान वस्तू गायब केल्या असल्याने या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस या समितीने केली आहे. 4. शपथविधीवेळी 'नियमांकडे दुर्लक्ष केल्यावरून' राज्यपालांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या शपथविधीच्या पद्धतीवर राज्याच्या राज्यपालांनी नाराजी वर्तवली आहे. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे. नियम आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करत आमदारांनी राज्यपालांकडून शपथ सुरू करण्यापूर्वी आपापले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले तर कुणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे स्मरण केले. सूत्रांनुसार, पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या राज्यपालांनी सूचना दिल्या आहेत. शपथ घेताना राज्यपाल मी... शब्दाने सुरुवात करतात, यानंतर मुख्यमंत्री/मंत्री आपले नाव घेऊन शपथ घेतात. बहुतेक नवनियुक्त मंत्र्यांनी राज्यपालांच्या वतीने शपथविधी सुरू करताना त्यांना मध्येच थांबवले. 5. एक लीटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप उत्तर प्रदेशमध्ये मध्यान्न भोजनांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून 81 मुलांना वाटप करण्यात आलं. ही बातमी TV9 मराठीने दिली आहे. सोनभद्र जिल्ह्याच्या चोपन ब्लॉक येथील प्राथमिक शाळेत अशाप्रकारे दुधाच्या नावाने पाणीच वाटण्यात आलं आहे. माध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर जिलाधिकारी एस. राजलिंगम यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. शाळेत स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी सांगितलं की त्यांना एक लूटर दूध देण्यात आलं होतं. म्हणून त्यांनी या एक लीटर दुधात पाणी टाकून सर्व मुलांना वाटलं. दुसरीकडे घटनास्थळावर पोहचलेल्या अधिकाऱ्याने (SBSA) यात प्राथमिक चूक शिक्षकमित्राची असल्याचं दिसत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच या शिक्षकमित्राला निलंबित केल्याचीही माहिती त्याने दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 541, "source_item_id": "541", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3287, "clean_index": 328, "clean_language_index": "mar_Deva:validation:328"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याचं त्यांनी काल आपल्या ब्लॉगवर जाहीर केलं आहे. या कृतीमुळे त्यांना अतिशय समाधान वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे सगळे शेतकरी उत्तर भारतातील आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारतातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई, पिकांचं घटत जाणारं प्रमाण आणि आधुनिकतेचा अभाव अशा अनेक समस्यांशी झुंज देत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. 1995पासून आतापर्यंत देशात अंदाजे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. \"ज्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं गेलं आहे आहे, त्यांना मला हे प्रत्यक्ष जाऊन सांगायचं आहे.\" अमिताभ पुढे लिहितात. त्यांनी राष्ट्रीयकृत बॅक, बॅक ऑफ इंडियाचं कर्ज फेडल्याचं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 'बँकेने सगळी देणी फेडल्याचं प्रमाणपत्र' दिल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं. अमिताभ यांनी एकूण 1318 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमिताभ यांनी महाराष्ट्रातल्या 350 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं. मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली तसंच लॉन्ग मार्चही आयोजन केलं. शेतकऱ्यांना हमीभआव मिळावा अशीही मागणी त्यांनी केली होती. अमिताभ आणि शेतजमिनीचा वाद शेतजमिनीवरुन झालेल्या वादात अमिताभ यांचं नावं आलं होतं. 2007 साली, फैझाबाद न्यायालयाने अभिताभ 'शेतकरी नाहीत' असा निकाल दिला होता. त्यांना मिळालेली 90,000 स्क्वेअर फुट जमीन बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. त्यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो त्यांनी या जमिनीवरचा मालकी हक्क सोडून दिल्यानंतर, मागे घेण्यात आला. बच्चन यांचं बॉलिवुडमध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी आजवर 190 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय तसंच ते हॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही झळकलेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचे 4 कोटी रुपये फेडल्याचं जाहीर केलंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याचं त्यांनी काल आपल्या ब्लॉगवर जाहीर केलं आहे. या कृतीमुळे त्यांना अतिशय समाधान वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे सगळे शेतकरी उत्तर भारतातील आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारतातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई, पिकांचं घटत जाणारं प्रमाण आणि आधुनिकतेचा अभाव अशा अनेक समस्यांशी झुंज देत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. 1995पासून आतापर्यंत देशात अंदाजे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. \"ज्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं गेलं आहे आहे, त्यांना मला हे प्रत्यक्ष जाऊन सांगायचं आहे.\" अमिताभ पुढे लिहितात. त्यांनी राष्ट्रीयकृत बॅक, बॅक ऑफ इंडियाचं कर्ज फेडल्याचं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 'बँकेने सगळी देणी फेडल्याचं प्रमाणपत्र' दिल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं. अमिताभ यांनी एकूण 1318 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमिताभ यांनी महाराष्ट्रातल्या 350 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं. मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली तसंच लॉन्ग मार्चही आयोजन केलं. शेतकऱ्यांना हमीभआव मिळावा अशीही मागणी त्यांनी केली होती. अमिताभ आणि शेतजमिनीचा वाद शेतजमिनीवरुन झालेल्या वादात अमिताभ यांचं नावं आलं होतं. 2007 साली, फैझाबाद न्यायालयाने अभिताभ 'शेतकरी नाहीत' असा निकाल दिला होता. त्यांना मिळालेली 90,000 स्क्वेअर फुट जमीन बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. त्यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो त्यांनी या जमिनीवरचा मालकी हक्क सोडून दिल्यानंतर, मागे घेण्यात आला. बच्चन यांचं बॉलिवुडमध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी आजवर 190 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय तसंच ते हॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही झळकलेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 544, "source_item_id": "544", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1762, "clean_index": 329, "clean_language_index": "mar_Deva:validation:329"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nन्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ या न्यायाधीशांमध्ये जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे. जाणकारांनी या घटनेला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक म्हटलं आहे. कोण आहेत हे चार न्यायाधीश, ज्यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात ही पत्रकार परिषद घेतली. न्या.जे. चेलमेश्वर जे चेलमेश्वर यांचा 23 जुलै 1953 रोजी आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात जन्म झाला. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर आंध्र विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. न्यायमुर्ती जे. चेलमेश्वर 13 ऑक्टोबर 1995 रोजी चेलमेश्वर यांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशाची भूमिका बजावल्यानंतर 2011 साली ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले. न्या. रंजन गोगोई 18 नोव्हेंबर 1954 साली जन्मलेले रंजन गोगोई 1978 साली वकील झाले. गुवाहाटी उच्च न्यायालयात दीर्घकाळ वकिली केल्यानंतर त्यांची 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 9 सप्टेंबर 2010 साली त्यांची बदली पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात झाली. आणि 23 एप्रिल 2012 रोजी ते सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले. सौम्या खून खटल्यावर ब्लॉग लिहिण्यावरून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमू्र्ती मार्कंडेय काटजू यांना सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्या खंडपीठात न्या. रंजन गोगोई यांचा समावेश होतो. न्या. मदन भीमराव लोकूर न्या. मदन लोकूर यांचा जन्म 31 डिसेंबर 1953 साली झाला. दिल्लीच्या मॉडर्न स्कूल मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर लोकूर यांनी दिल्ली विद्यापीठातल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासाची पदवी घेतली. आणि 1977 साली दिल्ली विद्यापीठातूनच कायद्याची पदवी घेतली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली. त्यांनी 1981 साली परीक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची सुप्रीम कोर्टात Advocate on record म्हणून नोंदणी झाली. सुप्रीम कोर्ट सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्युशनल लॉ, आणि रेवेन्यू आणि सर्व्हिस लॉ विषयांमध्ये लोकूर तज्ज्ञ आहेत. डिसेंबर 1990 ते 1996 या काळात त्यांनी केंद्र सरकारचे अधिवक्ता म्हणून काम केलं आहे तसंच अनेक खटल्यांमध्ये केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1997 साली ते ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले. त्यांना 4 जून 2012 रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं. न्या. कुरियन जोसेफ न्या. कुरियन जोसेफ यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1953 रोजी केरळमध्ये झाला. त्यांना तिरूवनंथपूरमच्या केरळ लॉ अॅकेडमी लॉ कॉलेज मधून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1977-78 साली ते केरळ विद्यापीठातून अॅकेडमिक काउंसिलचे सदस्य झाले. 1979 साली केरळ उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्यानंतर 1987 साली सरकारी वकील झाले. 1983-85 पर्यंत कोच्ची विद्यापीठात सिनेट सदस्य होते. आणि 1994-96 ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम बघितलं. न्यायाधीश कुरियन जोसेफ 1996 साली त्यांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली आणि 12 जुलै 2000 रोजी ते केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. 2006 ते 2008च्या दरम्यान ते केरळ न्यायिक अॅकादडमीचे अध्यक्ष झाले. 2008 साली लक्षद्वीप लीगल सर्व्हिस अॅथोरिटीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनंतर 8 फेब्रुवारी 2010 ते 7 मार्च 2013 साली ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांनंतर लगेच 8 मार्च 2013ला न्या. कुरियन सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश झाले. येत्या 29 नोव्हेंबर 2018ला ते निवृत्त होणार आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इतिहासात पहिल्यांदाच, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी माध्यमांसमोर येऊन सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सुरू असलेल्या अनियमिततेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nन्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ या न्यायाधीशांमध्ये जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे. जाणकारांनी या घटनेला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक म्हटलं आहे. कोण आहेत हे चार न्यायाधीश, ज्यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात ही पत्रकार परिषद घेतली. न्या.जे. चेलमेश्वर जे चेलमेश्वर यांचा 23 जुलै 1953 रोजी आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात जन्म झाला. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर आंध्र विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. न्यायमुर्ती जे. चेलमेश्वर 13 ऑक्टोबर 1995 रोजी चेलमेश्वर यांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशाची भूमिका बजावल्यानंतर 2011 साली ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले. न्या. रंजन गोगोई 18 नोव्हेंबर 1954 साली जन्मलेले रंजन गोगोई 1978 साली वकील झाले. गुवाहाटी उच्च न्यायालयात दीर्घकाळ वकिली केल्यानंतर त्यांची 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 9 सप्टेंबर 2010 साली त्यांची बदली पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात झाली. आणि 23 एप्रिल 2012 रोजी ते सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले. सौम्या खून खटल्यावर ब्लॉग लिहिण्यावरून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमू्र्ती मार्कंडेय काटजू यांना सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्या खंडपीठात न्या. रंजन गोगोई यांचा समावेश होतो. न्या. मदन भीमराव लोकूर न्या. मदन लोकूर यांचा जन्म 31 डिसेंबर 1953 साली झाला. दिल्लीच्या मॉडर्न स्कूल मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर लोकूर यांनी दिल्ली विद्यापीठातल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासाची पदवी घेतली. आणि 1977 साली दिल्ली विद्यापीठातूनच कायद्याची पदवी घेतली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली. त्यांनी 1981 साली परीक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची सुप्रीम कोर्टात Advocate on record म्हणून नोंदणी झाली. सुप्रीम कोर्ट सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्युशनल लॉ, आणि रेवेन्यू आणि सर्व्हिस लॉ विषयांमध्ये लोकूर तज्ज्ञ आहेत. डिसेंबर 1990 ते 1996 या काळात त्यांनी केंद्र सरकारचे अधिवक्ता म्हणून काम केलं आहे तसंच अनेक खटल्यांमध्ये केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1997 साली ते ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले. त्यांना 4 जून 2012 रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं. न्या. कुरियन जोसेफ न्या. कुरियन जोसेफ यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1953 रोजी केरळमध्ये झाला. त्यांना तिरूवनंथपूरमच्या केरळ लॉ अॅकेडमी लॉ कॉलेज मधून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1977-78 साली ते केरळ विद्यापीठातून अॅकेडमिक काउंसिलचे सदस्य झाले. 1979 साली केरळ उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्यानंतर 1987 साली सरकारी वकील झाले. 1983-85 पर्यंत कोच्ची विद्यापीठात सिनेट सदस्य होते. आणि 1994-96 ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम बघितलं. न्यायाधीश कुरियन जोसेफ 1996 साली त्यांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली आणि 12 जुलै 2000 रोजी ते केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. 2006 ते 2008च्या दरम्यान ते केरळ न्यायिक अॅकादडमीचे अध्यक्ष झाले. 2008 साली लक्षद्वीप लीगल सर्व्हिस अॅथोरिटीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनंतर 8 फेब्रुवारी 2010 ते 7 मार्च 2013 साली ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांनंतर लगेच 8 मार्च 2013ला न्या. कुरियन सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश झाले. येत्या 29 नोव्हेंबर 2018ला ते निवृत्त होणार आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 545, "source_item_id": "545", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3314, "clean_index": 330, "clean_language_index": "mar_Deva:validation:330"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांचे पती अशोक पांडेय यांना देखील यूपी पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून नोएडामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. महात्मा गाधीजींच्या 71व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अलीगढमध्ये 12 लोकांवरोधत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे, अमर रहे....'अशा घोषणा देत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी महात्मा गाधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. युवराज मोहिते यांनी हा व्हीडिओ शेयर करत म्हटलं होतं की, \"हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडेय यांनी गाधीजींच्या ७१ व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृती साजरी केली आहे. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती कुठे आहेत?\" याला प्रत्युत्तर म्हणून वरुण पालकर यांनी म्हटलंय की, \"देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतींना तेवढंच काम आहे का, की त्यांनी गल्लीबोळात काय घडतंय ते बघत फिरावं?\" रश्मी उज्वला रमेश यांनी हा व्हीडिओ शेयर करत म्हटलं आहे की, \"या पूजा पांडेय पहिल्या स्वयंघोषित हिंदू कोर्टाच्या महिला जज आहेत. मागे यांनीच मी जर नथूराम गोडसेच्या आधी जन्मले असते तर गांधीना मारलं असतं. आमच्या तमाम हिंदुत्ववादी संघटना नथूराम गोडसेची पूजा करतात याचा अभिमान आहे, असं म्हटलं होतं.\" अंबादास दंतुलवार यांनी लिहिलंय की, \"विरोध करावा .पण अशा प्रकाराने करणे योग्य नाही. यातून काय सिध्द होणार? बंदुकीची भाषा योग्य नाही. राग व्यक्त करायला एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये.\" \"ज्यांना गांधीजींचे विचार समजले नाहीत त्यांना महात्मा गांधी काय कळणार?,\" असा प्रश्न संतोष हिर्लेकर यांनी विचारला आहे. \"होय, गांधी हे राष्ट्रपिताच होते पण पाकिस्तानचे. कारण हिंदुस्थान आधीच होता ना. पाकिस्तान मात्र त्यांनी निर्माण केला,\" अशी प्रतिक्रिया सागर गजारे यांनी दिलीय. या कृत्याच्या समर्थनार्थ प्रथमेश हडकर यांनी अखिल भारत हिंदू महासभेचा विजय असो, असं म्हटलं आहे. \"अतिशय शोकांतिका आहे, यांना अटक करुन मोक्का लावला का नाही?,\" असं श्रीकांत हावरे यांनी म्हटलं आहे. पूजा पांडेय आणि वाद ऑगस्ट 2018मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेने उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये देशातील पहिले हिंदू न्यायालय स्थापन केलं आहे. पुजा पांडेय यांनी स्वत:ला या न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून घोषित केलं आहे. \"तिहेरी तलाक आणि निकाह हलाला प्रथेच्या बळी ठरलेल्या मुस्लिम महिलांनी हिंदू धर्मात प्रवेश करावा,\" असं आवाहन केल्यानंतर पूजा पांडेय चर्चेत आल्या होत्या. \"मुस्लिमांमधल्या शरीया कोर्टाच्या धर्तीवर आणखी हिंदू न्यायालये स्थापन होतील,\" असं त्या म्हणाल्या होत्या. \"नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली नसती तर ते काम मी केलं असतं,\" असं पांडे यांनी यापूर्वी म्हटलं होतं. \"नथुराम गोडसेंची पूजा करण्याचा मला आणि अखिल भारत हिंदू महासभेला सार्थ अभिमान आहे,\" अशी त्यांची भूमिका आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांना पोलिसांनी अटक केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांचे पती अशोक पांडेय यांना देखील यूपी पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून नोएडामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. महात्मा गाधीजींच्या 71व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अलीगढमध्ये 12 लोकांवरोधत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे, अमर रहे....'अशा घोषणा देत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी महात्मा गाधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. युवराज मोहिते यांनी हा व्हीडिओ शेयर करत म्हटलं होतं की, \"हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडेय यांनी गाधीजींच्या ७१ व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृती साजरी केली आहे. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती कुठे आहेत?\" याला प्रत्युत्तर म्हणून वरुण पालकर यांनी म्हटलंय की, \"देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतींना तेवढंच काम आहे का, की त्यांनी गल्लीबोळात काय घडतंय ते बघत फिरावं?\" रश्मी उज्वला रमेश यांनी हा व्हीडिओ शेयर करत म्हटलं आहे की, \"या पूजा पांडेय पहिल्या स्वयंघोषित हिंदू कोर्टाच्या महिला जज आहेत. मागे यांनीच मी जर नथूराम गोडसेच्या आधी जन्मले असते तर गांधीना मारलं असतं. आमच्या तमाम हिंदुत्ववादी संघटना नथूराम गोडसेची पूजा करतात याचा अभिमान आहे, असं म्हटलं होतं.\" अंबादास दंतुलवार यांनी लिहिलंय की, \"विरोध करावा .पण अशा प्रकाराने करणे योग्य नाही. यातून काय सिध्द होणार? बंदुकीची भाषा योग्य नाही. राग व्यक्त करायला एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये.\" \"ज्यांना गांधीजींचे विचार समजले नाहीत त्यांना महात्मा गांधी काय कळणार?,\" असा प्रश्न संतोष हिर्लेकर यांनी विचारला आहे. \"होय, गांधी हे राष्ट्रपिताच होते पण पाकिस्तानचे. कारण हिंदुस्थान आधीच होता ना. पाकिस्तान मात्र त्यांनी निर्माण केला,\" अशी प्रतिक्रिया सागर गजारे यांनी दिलीय. या कृत्याच्या समर्थनार्थ प्रथमेश हडकर यांनी अखिल भारत हिंदू महासभेचा विजय असो, असं म्हटलं आहे. \"अतिशय शोकांतिका आहे, यांना अटक करुन मोक्का लावला का नाही?,\" असं श्रीकांत हावरे यांनी म्हटलं आहे. पूजा पांडेय आणि वाद ऑगस्ट 2018मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेने उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये देशातील पहिले हिंदू न्यायालय स्थापन केलं आहे. पुजा पांडेय यांनी स्वत:ला या न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून घोषित केलं आहे. \"तिहेरी तलाक आणि निकाह हलाला प्रथेच्या बळी ठरलेल्या मुस्लिम महिलांनी हिंदू धर्मात प्रवेश करावा,\" असं आवाहन केल्यानंतर पूजा पांडेय चर्चेत आल्या होत्या. \"मुस्लिमांमधल्या शरीया कोर्टाच्या धर्तीवर आणखी हिंदू न्यायालये स्थापन होतील,\" असं त्या म्हणाल्या होत्या. \"नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली नसती तर ते काम मी केलं असतं,\" असं पांडे यांनी यापूर्वी म्हटलं होतं. \"नथुराम गोडसेंची पूजा करण्याचा मला आणि अखिल भारत हिंदू महासभेला सार्थ अभिमान आहे,\" अशी त्यांची भूमिका आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 546, "source_item_id": "546", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2648, "clean_index": 331, "clean_language_index": "mar_Deva:validation:331"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकीकडे नरेंद्र मोदी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असताना, दुसरीकडे चटगांवमध्ये मोदींच्या विरोधात प्रदर्शन सुरू आहेत. या प्रदर्शनात आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनावेळी 5 जणांचा मृत्यू झाला. बीबीसी बांगलाच्या माहितीप्रमाणे, एका पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चार लोकांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ढाक्यात विरोध प्रदर्शन नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शुक्रवारी नमाज संपल्यानंतर ढाका शहरातील बैतुल मुकर्रम परिसरात विरोध प्रदर्शन करण्यात आलं. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. यात काही पत्रकारही जखमी झाले. बांगलादेशातील माध्यमांच्या वृत्तांनुसार, चटगांवमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर हथाजरी मदरश्यातून विरोध मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांसोबत झालेल्या या झटापटीत अनेक लोक जखमी झाले आहेत. चटगांव मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार लोकांचा मृत्यू झालाय. हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे नेते मुजिबुर रहमान हामिदी यांनी त्यांच्या काही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांच्या दावा आहे की, पोलिसांनी प्रदर्शन करणाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस स्टेशनवर दगडफेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यातील वृत्तपत्रांनी प्रदर्शनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी हथाजरी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली अशी माहिती दिली आहे. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. गेल्याकाही दिवसांपासून अनेक मुस्लिम संघटना आणि डाव्यापक्षांच्या संघटना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात रॅली काढत आहेत. त्यांचा दावा आहे की, शेख मुजीबुर रहमान यांनी एका धर्मनिरपेक्ष देशासाठी संघर्ष केला आणि मोदी धार्मिक नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून ढाक्याला पोहोचले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी ढाक्यात पोहोचले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकीकडे नरेंद्र मोदी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असताना, दुसरीकडे चटगांवमध्ये मोदींच्या विरोधात प्रदर्शन सुरू आहेत. या प्रदर्शनात आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनावेळी 5 जणांचा मृत्यू झाला. बीबीसी बांगलाच्या माहितीप्रमाणे, एका पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चार लोकांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ढाक्यात विरोध प्रदर्शन नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शुक्रवारी नमाज संपल्यानंतर ढाका शहरातील बैतुल मुकर्रम परिसरात विरोध प्रदर्शन करण्यात आलं. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. यात काही पत्रकारही जखमी झाले. बांगलादेशातील माध्यमांच्या वृत्तांनुसार, चटगांवमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर हथाजरी मदरश्यातून विरोध मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांसोबत झालेल्या या झटापटीत अनेक लोक जखमी झाले आहेत. चटगांव मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार लोकांचा मृत्यू झालाय. हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे नेते मुजिबुर रहमान हामिदी यांनी त्यांच्या काही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांच्या दावा आहे की, पोलिसांनी प्रदर्शन करणाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस स्टेशनवर दगडफेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यातील वृत्तपत्रांनी प्रदर्शनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी हथाजरी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली अशी माहिती दिली आहे. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. गेल्याकाही दिवसांपासून अनेक मुस्लिम संघटना आणि डाव्यापक्षांच्या संघटना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात रॅली काढत आहेत. त्यांचा दावा आहे की, शेख मुजीबुर रहमान यांनी एका धर्मनिरपेक्ष देशासाठी संघर्ष केला आणि मोदी धार्मिक नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून ढाक्याला पोहोचले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 547, "source_item_id": "547", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2137, "clean_index": 332, "clean_language_index": "mar_Deva:validation:332"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. दरम्यान जानेवारी - मार्च 2021 च्या चौथ्या तिमाहीत मात्र जीडीपी 1.6% ने वाढला आहे. हा कालावधी पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन हटवून हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा निर्बंध मुक्त होतानाचा आहे. त्यामुळे जीडीपी पॉझिटिव्ह असेल असाच अंदाज होता. साधारण आताचे आकडे वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच आहेत. एप्रिल महिन्यातील वित्तीय तूट 78,700 कोटी होती. गेल्यावर्षी हीच तूट 2.79 लाख कोटी होती. कोरोना व्हायरसमुळे देशपातळरील लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षी फटका बसला होता. त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये देशाच्या जीडीपीत 0.4 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. एप्रिल-जूनच्या तिमाहीत मात्र जीडीपीत 23.9 टक्के इतकी घट पाहायला मिळाली होती. जीडीपी म्हणजे काय? कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. GDP कसा मोजतात? मोदी सरकारच्या काळात यामध्ये मोठी घसरण का आलीये? जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. देशांतर्गत झालेलं उत्पादन आणि सेवांचाच जीडीपीसाठी विचार होतो. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतं. सोप्या शब्दांत, जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असं म्हणता येतं. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असं म्हटलं जातं. GDP चा दर कसा ठरवला जातो? जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं. दर तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो. म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते. दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो. केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीचे किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "2020-21 या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी 7.3% ने घटला आहे. तसंच देशाची वित्तीय तूट 2020-21 आर्थिक वर्षासाठी 9.3% राहीली आहे. जी 9.5% राहण्याचा सरकारचा अंदाज होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. दरम्यान जानेवारी - मार्च 2021 च्या चौथ्या तिमाहीत मात्र जीडीपी 1.6% ने वाढला आहे. हा कालावधी पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन हटवून हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा निर्बंध मुक्त होतानाचा आहे. त्यामुळे जीडीपी पॉझिटिव्ह असेल असाच अंदाज होता. साधारण आताचे आकडे वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच आहेत. एप्रिल महिन्यातील वित्तीय तूट 78,700 कोटी होती. गेल्यावर्षी हीच तूट 2.79 लाख कोटी होती. कोरोना व्हायरसमुळे देशपातळरील लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षी फटका बसला होता. त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये देशाच्या जीडीपीत 0.4 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. एप्रिल-जूनच्या तिमाहीत मात्र जीडीपीत 23.9 टक्के इतकी घट पाहायला मिळाली होती. जीडीपी म्हणजे काय? कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. GDP कसा मोजतात? मोदी सरकारच्या काळात यामध्ये मोठी घसरण का आलीये? जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. देशांतर्गत झालेलं उत्पादन आणि सेवांचाच जीडीपीसाठी विचार होतो. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतं. सोप्या शब्दांत, जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असं म्हणता येतं. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असं म्हटलं जातं. GDP चा दर कसा ठरवला जातो? जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं. दर तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो. म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते. दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो. केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीचे किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 552, "source_item_id": "552", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2494, "clean_index": 333, "clean_language_index": "mar_Deva:validation:333"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपदक मिळवणं तिची पहिली प्राथमिकता नव्हती. पण हे पाऊल यशाच्या मार्गातलं पहिलं पाऊल ठरेल याची तिला कल्पनाही नव्हती. गुणवत्ता, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तेही अशा खेळात, ज्यात एक नाही, तर सात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. जे जिंकण्याचा निर्धार करतात, त्यांना यश मिळतंच, याचं स्वप्ना हे उत्तम उदाहरण आहे. (हा रिपोर्ट बीबीसीच्या ‘द इंडियन चेंजमेकर्स’ मालिकेचा भाग आहे, ज्यात आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंच्या प्रवासाची कहाणी मांडतो आहोत.) Credits: रिपोर्टर – देबालिन रॉय कॅमेरा आणि एडिटिंग - देबालिन रॉय आणि रुबैयत बिस्वास निर्मिती – दीपक शर्मा हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "एक रिक्षा चालक आणि चहाच्या मळ्यात काम करणारी कामगार यांची मुलगी असलेली स्वप्ना बर्मन पहिल्यांदा मैदानात खेळायला उतरली तेव्हा तिचं लक्ष्य नोकरी होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपदक मिळवणं तिची पहिली प्राथमिकता नव्हती. पण हे पाऊल यशाच्या मार्गातलं पहिलं पाऊल ठरेल याची तिला कल्पनाही नव्हती. गुणवत्ता, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तेही अशा खेळात, ज्यात एक नाही, तर सात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. जे जिंकण्याचा निर्धार करतात, त्यांना यश मिळतंच, याचं स्वप्ना हे उत्तम उदाहरण आहे. (हा रिपोर्ट बीबीसीच्या ‘द इंडियन चेंजमेकर्स’ मालिकेचा भाग आहे, ज्यात आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंच्या प्रवासाची कहाणी मांडतो आहोत.) Credits: रिपोर्टर – देबालिन रॉय कॅमेरा आणि एडिटिंग - देबालिन रॉय आणि रुबैयत बिस्वास निर्मिती – दीपक शर्मा हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 555, "source_item_id": "555", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1193, "clean_index": 334, "clean_language_index": "mar_Deva:validation:334"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबुधवारी या कत्तलीला सुरुवात झाली असून पुढचे 5 दिवस ही कत्तल सुरू राहणार असून उंटांच्या मोठ्या कळपांमुळे शहरांचं आणि इमारतींचं नुकसान होत असल्याची तक्रार दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या अॅबओरिजिनल (आदिवासी) समाजानं केली होती. \"पाण्याच्या शोधात हे कळप रस्त्यात फिरत आहेत. आम्हाला आमच्या लहान मुलांची काळजी वाटते,\" कनपी भागात राहणाऱ्या मारिटा बेकर सांगतात. काही जंगली घोड्यांचीही कत्तल करण्यात येणार आहे. या प्राण्यांची कत्तल करण्यासाठीचे नेमबाज ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण आणि जल खात्यातील असतील. अनांगू पिटजनजाहजारा याकुंजाजारा (Anangu Pitjantjatjara Yankunytjatjara) भागामध्ये ही कत्तल होणार असून या भागात तुरळक लोकवस्ती आहे. ही बहुतेक वस्ती स्थानिक मूळ वंशाच्या समाजाची आहे. \"APY भागांतील आदिवासी समाज अतिशय तणावाखाली आहे. उंटांचे कळप पाण्याच्या शोधात येत असल्याने त्याचा त्यांच्या आयुष्यावर आणि गुरं चारण्यावर परिणाम होतोय,\" APYचे जनरल मॅनेजर रिचर्ड किंग यांनी एका निवेदनात म्हटलंय. \"सध्याचं कोरडं वातावरण पाहता उंटांचे असे कळप मोठ्या संख्येने एकत्र येणं हे मूळ आदिवासी समाजांसाठी आणि एकूण पायाभूत सुविधांसाठी धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच तातडीन उंटांवर कारवाई गरजेची आहे,\" ते पुढे म्हणतात. \"आम्ही अतिशय गरम आणि अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात जगतोय. उंट कुंपणं पाडून घरांजवळ येतात आणि एअर कंडिशनरमधलं पाणी प्यायचा प्रयत्न करतात,\" APY एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या सदस्य मारिटा बेकर सांगतात. गरम आणि कोरड्या वातावरणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मोठे वणवे पेटले आहेत. शिवाय गेली काही वर्षं देशात दुष्काळ आहे. उंट हा प्राणी मूळचा ऑस्ट्रेलियातला नाही. 19व्या शतकात भारत, अफगाणिस्तान आणि मध्य-पूर्वेतून आलेल्या ब्रिटिशांनी आपल्यासोबत उंट आणले. सध्या देशात एकूण किती उंट आहेत, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी ऑस्ट्रेलियाच्या मध्य भागांमध्ये हजारो उंट असल्याचा अंदाज आहे. पण मोठ्या संख्येतल्या या उंटांमुळे लोकांना त्रास होतोय. उंट कुंपणं पाडतात, शेताचं आणि उपकरणांचं आणि वस्त्यांचं नुकसान करतात. आणि या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सध्या सगळ्यात गरजेचं असलेलं पाणी उंट पितात. शिवाय उंट मिथेन या ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण करणाऱ्या वायूचं उत्सर्जन करतात, ज्यामुळे हवामान बदलांना हातभार लागतो. गेले अनेक महिने ऑस्ट्रेलियात धुमसणाऱ्या वणव्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 2000 घरं जळून खाक झाली आहेत. तर सप्टेंबरपासून आतापर्यंत किमान 25 जणांचा बळी गेलाय. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व आणि दक्षिण भागांना सर्वांत जास्त झळ बसलेली आहे. अनेक प्राणीही इथल्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेत. वर्षाच्या या काळामध्ये ऑस्ट्रेलियात नेहमीच वणवे लागतात, पण यावेळी भीषण वणवे पेटले आहेत. गेल्या काही दशकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तापमानातही वाढ झाली असून हे तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे. या अशा उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे भविष्यात आगींचं प्रमाण आणि भीषणता वाढेल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात असणाऱ्या हजारो उंटांना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालून ठार मारण्यात येणार आहे. दुष्काळ आणि प्रचंड उष्म्यामुळे उंटांची ही कत्तल करण्यात येणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबुधवारी या कत्तलीला सुरुवात झाली असून पुढचे 5 दिवस ही कत्तल सुरू राहणार असून उंटांच्या मोठ्या कळपांमुळे शहरांचं आणि इमारतींचं नुकसान होत असल्याची तक्रार दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या अॅबओरिजिनल (आदिवासी) समाजानं केली होती. \"पाण्याच्या शोधात हे कळप रस्त्यात फिरत आहेत. आम्हाला आमच्या लहान मुलांची काळजी वाटते,\" कनपी भागात राहणाऱ्या मारिटा बेकर सांगतात. काही जंगली घोड्यांचीही कत्तल करण्यात येणार आहे. या प्राण्यांची कत्तल करण्यासाठीचे नेमबाज ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण आणि जल खात्यातील असतील. अनांगू पिटजनजाहजारा याकुंजाजारा (Anangu Pitjantjatjara Yankunytjatjara) भागामध्ये ही कत्तल होणार असून या भागात तुरळक लोकवस्ती आहे. ही बहुतेक वस्ती स्थानिक मूळ वंशाच्या समाजाची आहे. \"APY भागांतील आदिवासी समाज अतिशय तणावाखाली आहे. उंटांचे कळप पाण्याच्या शोधात येत असल्याने त्याचा त्यांच्या आयुष्यावर आणि गुरं चारण्यावर परिणाम होतोय,\" APYचे जनरल मॅनेजर रिचर्ड किंग यांनी एका निवेदनात म्हटलंय. \"सध्याचं कोरडं वातावरण पाहता उंटांचे असे कळप मोठ्या संख्येने एकत्र येणं हे मूळ आदिवासी समाजांसाठी आणि एकूण पायाभूत सुविधांसाठी धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच तातडीन उंटांवर कारवाई गरजेची आहे,\" ते पुढे म्हणतात. \"आम्ही अतिशय गरम आणि अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात जगतोय. उंट कुंपणं पाडून घरांजवळ येतात आणि एअर कंडिशनरमधलं पाणी प्यायचा प्रयत्न करतात,\" APY एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या सदस्य मारिटा बेकर सांगतात. गरम आणि कोरड्या वातावरणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मोठे वणवे पेटले आहेत. शिवाय गेली काही वर्षं देशात दुष्काळ आहे. उंट हा प्राणी मूळचा ऑस्ट्रेलियातला नाही. 19व्या शतकात भारत, अफगाणिस्तान आणि मध्य-पूर्वेतून आलेल्या ब्रिटिशांनी आपल्यासोबत उंट आणले. सध्या देशात एकूण किती उंट आहेत, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी ऑस्ट्रेलियाच्या मध्य भागांमध्ये हजारो उंट असल्याचा अंदाज आहे. पण मोठ्या संख्येतल्या या उंटांमुळे लोकांना त्रास होतोय. उंट कुंपणं पाडतात, शेताचं आणि उपकरणांचं आणि वस्त्यांचं नुकसान करतात. आणि या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सध्या सगळ्यात गरजेचं असलेलं पाणी उंट पितात. शिवाय उंट मिथेन या ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण करणाऱ्या वायूचं उत्सर्जन करतात, ज्यामुळे हवामान बदलांना हातभार लागतो. गेले अनेक महिने ऑस्ट्रेलियात धुमसणाऱ्या वणव्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 2000 घरं जळून खाक झाली आहेत. तर सप्टेंबरपासून आतापर्यंत किमान 25 जणांचा बळी गेलाय. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व आणि दक्षिण भागांना सर्वांत जास्त झळ बसलेली आहे. अनेक प्राणीही इथल्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेत. वर्षाच्या या काळामध्ये ऑस्ट्रेलियात नेहमीच वणवे लागतात, पण यावेळी भीषण वणवे पेटले आहेत. गेल्या काही दशकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तापमानातही वाढ झाली असून हे तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे. या अशा उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे भविष्यात आगींचं प्रमाण आणि भीषणता वाढेल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 558, "source_item_id": "558", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2840, "clean_index": 335, "clean_language_index": "mar_Deva:validation:335"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलंय. गुरुवारी, 7 जानेवारी 2021 रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले. याआधी 2017 सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आलंय. जेफ बोजेस इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचं मूल्य यंदा प्रचंड वाढलंय. मंगळवारी (5 जानेवारी 2021) टेस्लाचं बाजारमूल्य (Market Value) पहिल्यांदाच 700 बिलियन डॉलरवर पोहोचलं. विशेष म्हणजे, टेस्लाचं हे बाजारमूल्य टोयोटा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, जनरल मोटर्स आणि फोर्ड यांच्या एकत्रित बाजारमूल्यापेक्षाही जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देणारं एक ट्वीट करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच या ट्वीटला दोन रिप्लाय दिले. पहिला रिप्लाय होता, 'हाऊ स्ट्रेंज' आणि दुसरा रिप्लाय होता, 'वेल, बॅक टू वर्क'. यूएस सिनेटच्या आगामी सत्रामुळे तर इलॉन मस्कच्या पथ्थ्यावर पडलंय. वेड्बश सिक्युरिटीजचे डॅनियल इव्ह्स म्हणतात, \"ब्ल्यू सिनेट टेस्ला कंपनीसाठी 'गेम चेंजर' ठरेल. किंबहुना, इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रालाच महत्त्वाचं ठरेल.\" इलेक्ट्रिक व्हेइकल टॅक्स क्रेडिटमुळे तर टेस्लाला फायदाच होईल आणि आता टेस्लाची बाजारावर असलेली पकड आणखी मजबूत होईल, असंही इव्ह्स म्हणतात. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जेफ बेजोस यांची संपत्ती वाढतच आहे. त्यात कोरोनाच्या काळात तर अमेझॉनला अधिक प्रतिसाद मिळाला. मात्र, जेफ बेजोस यांनी घटस्फोटानंतर पत्नीला आपल्या संपत्तीतला चार टक्के वाटा दिला. याच कारणामुळे इलॉन मस्क यांना बेजोस यांच्या पुढे जाता आलं. नव्या नियमनांचा अर्थ असा की, अमेझॉनच्या स्टॉकमध्ये वाढ झाली नाही, जी इतरवेळी होण्याची शक्यता होती. बीबीसीचे तंत्रज्ञानविषयक प्रतिनिधी रॉरी सेलान-जोन्स यांचं विश्लेषण टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी केवळ एका वर्षाचा नफाच मिळवला आहे आणि ते टोयोटो, अमेझॉनच्या तुलनेत अगदी नगण्य असूनही, सर्वात श्रीमंत ठरले आहेत. 2020 या वर्षात टेस्लाचे शेअर्स सातपटीने वाढले आणि त्यामुळे त्यांना जेफ बेजोस यांना मागे सारून पहिल्या स्थानी जाता आलं, हे खरं आहे. मात्र, केवळ 12 महिन्यात इलॉन मस्क यांची संपत्ती इतकी वाढू शकते, असं म्हणणं तर्कहीन ठरेल. याचाच अर्थ, इलॉन मस्क यांना आता आगामी 5 वर्षात टेस्ला इतर सर्व कार कंपन्यांच्या एकत्रित नफ्याइतका नफा कमवू शकते, हे दाखवून द्यावं लागेल. मात्र, हेही खरंय की, इलॉन मस्क यांना ज्यांनी ज्यांनी कमी लेखलं, त्यांना त्यांनी खोटं ठरवून धक्के दिलेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "target": "इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलंय. गुरुवारी, 7 जानेवारी 2021 रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले. याआधी 2017 सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आलंय. जेफ बोजेस इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचं मूल्य यंदा प्रचंड वाढलंय. मंगळवारी (5 जानेवारी 2021) टेस्लाचं बाजारमूल्य (Market Value) पहिल्यांदाच 700 बिलियन डॉलरवर पोहोचलं. विशेष म्हणजे, टेस्लाचं हे बाजारमूल्य टोयोटा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, जनरल मोटर्स आणि फोर्ड यांच्या एकत्रित बाजारमूल्यापेक्षाही जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देणारं एक ट्वीट करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच या ट्वीटला दोन रिप्लाय दिले. पहिला रिप्लाय होता, 'हाऊ स्ट्रेंज' आणि दुसरा रिप्लाय होता, 'वेल, बॅक टू वर्क'. यूएस सिनेटच्या आगामी सत्रामुळे तर इलॉन मस्कच्या पथ्थ्यावर पडलंय. वेड्बश सिक्युरिटीजचे डॅनियल इव्ह्स म्हणतात, \"ब्ल्यू सिनेट टेस्ला कंपनीसाठी 'गेम चेंजर' ठरेल. किंबहुना, इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रालाच महत्त्वाचं ठरेल.\" इलेक्ट्रिक व्हेइकल टॅक्स क्रेडिटमुळे तर टेस्लाला फायदाच होईल आणि आता टेस्लाची बाजारावर असलेली पकड आणखी मजबूत होईल, असंही इव्ह्स म्हणतात. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जेफ बेजोस यांची संपत्ती वाढतच आहे. त्यात कोरोनाच्या काळात तर अमेझॉनला अधिक प्रतिसाद मिळाला. मात्र, जेफ बेजोस यांनी घटस्फोटानंतर पत्नीला आपल्या संपत्तीतला चार टक्के वाटा दिला. याच कारणामुळे इलॉन मस्क यांना बेजोस यांच्या पुढे जाता आलं. नव्या नियमनांचा अर्थ असा की, अमेझॉनच्या स्टॉकमध्ये वाढ झाली नाही, जी इतरवेळी होण्याची शक्यता होती. बीबीसीचे तंत्रज्ञानविषयक प्रतिनिधी रॉरी सेलान-जोन्स यांचं विश्लेषण टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी केवळ एका वर्षाचा नफाच मिळवला आहे आणि ते टोयोटो, अमेझॉनच्या तुलनेत अगदी नगण्य असूनही, सर्वात श्रीमंत ठरले आहेत. 2020 या वर्षात टेस्लाचे शेअर्स सातपटीने वाढले आणि त्यामुळे त्यांना जेफ बेजोस यांना मागे सारून पहिल्या स्थानी जाता आलं, हे खरं आहे. मात्र, केवळ 12 महिन्यात इलॉन मस्क यांची संपत्ती इतकी वाढू शकते, असं म्हणणं तर्कहीन ठरेल. याचाच अर्थ, इलॉन मस्क यांना आता आगामी 5 वर्षात टेस्ला इतर सर्व कार कंपन्यांच्या एकत्रित नफ्याइतका नफा कमवू शकते, हे दाखवून द्यावं लागेल. मात्र, हेही खरंय की, इलॉन मस्क यांना ज्यांनी ज्यांनी कमी लेखलं, त्यांना त्यांनी खोटं ठरवून धक्के दिलेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 559, "source_item_id": "559", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2689, "clean_index": 336, "clean_language_index": "mar_Deva:validation:336"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्पेनच्या उपपंतप्रधान सोराया सेन्झ डी सांतामारिया यांच्याकडे आता कॅटलोनियाचा कारभार आहे. \"कॅटलोनियानं जाहीर केलेलं स्वातंत्र्य आपणास मान्य नाही,\" असं म्हणत स्पेननं या ठिकाणी आपलं प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केलं आहे. सरकारच्या वतीनं स्पेनचे उप-पंतप्रधान सोराया सेंझ दे सेंटामेरिया हे कॅटलोनियाचा कारभार पाहणार आहेत. स्पेनच्या गृहमंत्र्यांनी कॅटलन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कॅटलोनियातली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कॅटलोनियनाचे नेते कार्ल्स पुजडिमाँ आणि त्यांची कॅबिनेट दोन्ही बरखास्त करत असल्याचंही स्पेनच्या पंतप्रधानांनी सांगितलं. स्पेन कॅटलोनियावर संपूर्ण सत्ता प्रस्थापित करण्याच्या बेतात असतानाच शुक्रवारी कॅटलन प्रादेशिक पार्लमेंटनं स्पेनपासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं मतदान केलं आणि त्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. 135 सदस्यांच्या सभागृहात स्वातंत्र्याच्या बाजूने 70 मतं तर 10 मतं विरोधात पडली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कायदा, स्थिरता आणि लोकशाहीसाठी संपूर्ण नियंत्रण महत्त्वाचं आहे, असं सांगितलं होतं. कॅटलोनियामधल्या लोकांनी गेल्या महिन्यात झालेल्या वादग्रस्त सार्वमतात स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं होतं. कॅटलन सरकारचं म्हणणं आहे की, सार्वमतात भाग घेतलेल्या अंदाजे 43 टक्के मतदारांपैकी 90 टक्के मतदारांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं होतं. पण स्पेनच्या संवैधानिक कोर्टाने हे मत अवैध ठरवलं होतं. यानंतर लगेच रेजॉय यांनी स्पेनच्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करतानाचा कॅटलोनियाला स्वायत्ततेचं आश्वासन दिलं होतं. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "कॅटलोनियानं स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कॅटलोनियन पार्लमेंट विसर्जित झाल्याची घोषणा केली आहे. आता कॅटलोनिया प्रांतात थेट हस्तक्षेप करत तिथली सत्ता नियंत्रित केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्पेनच्या उपपंतप्रधान सोराया सेन्झ डी सांतामारिया यांच्याकडे आता कॅटलोनियाचा कारभार आहे. \"कॅटलोनियानं जाहीर केलेलं स्वातंत्र्य आपणास मान्य नाही,\" असं म्हणत स्पेननं या ठिकाणी आपलं प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केलं आहे. सरकारच्या वतीनं स्पेनचे उप-पंतप्रधान सोराया सेंझ दे सेंटामेरिया हे कॅटलोनियाचा कारभार पाहणार आहेत. स्पेनच्या गृहमंत्र्यांनी कॅटलन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कॅटलोनियातली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कॅटलोनियनाचे नेते कार्ल्स पुजडिमाँ आणि त्यांची कॅबिनेट दोन्ही बरखास्त करत असल्याचंही स्पेनच्या पंतप्रधानांनी सांगितलं. स्पेन कॅटलोनियावर संपूर्ण सत्ता प्रस्थापित करण्याच्या बेतात असतानाच शुक्रवारी कॅटलन प्रादेशिक पार्लमेंटनं स्पेनपासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं मतदान केलं आणि त्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. 135 सदस्यांच्या सभागृहात स्वातंत्र्याच्या बाजूने 70 मतं तर 10 मतं विरोधात पडली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कायदा, स्थिरता आणि लोकशाहीसाठी संपूर्ण नियंत्रण महत्त्वाचं आहे, असं सांगितलं होतं. कॅटलोनियामधल्या लोकांनी गेल्या महिन्यात झालेल्या वादग्रस्त सार्वमतात स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं होतं. कॅटलन सरकारचं म्हणणं आहे की, सार्वमतात भाग घेतलेल्या अंदाजे 43 टक्के मतदारांपैकी 90 टक्के मतदारांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं होतं. पण स्पेनच्या संवैधानिक कोर्टाने हे मत अवैध ठरवलं होतं. यानंतर लगेच रेजॉय यांनी स्पेनच्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करतानाचा कॅटलोनियाला स्वायत्ततेचं आश्वासन दिलं होतं. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 560, "source_item_id": "560", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1760, "clean_index": 337, "clean_language_index": "mar_Deva:validation:337"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 'रचलेली, फिक्स्ड मुलाखत' - विजय चोरमारे, वरिष्ठ सहायक संपादक, महाराष्ट्र टाइम्स ही अगदीच फिक्स्ड मुलाखत होती. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील ही घोषणा करण्यात आली. त्यावेळीही मोदींनी ANIला संपादिका स्मिता प्रकाश यांनाच मुलाखत दिली होती. पाच वर्षं पूर्ण होतानाही मोदींनी ANIचीच निवड केली. ANI त्यांचं मुखपत्र आहे. नोटाबंदीसंदर्भातलं त्यांचं बोलणं आध्यात्मिक आणि गोलमाल स्वरूपाचं होतं. त्यांच्या बोलण्यातून अनेक उपप्रश्न उपस्थित होत होते. मात्र ते विचारलेच गेले नाहीत. अत्यंत निस्तेज, निष्प्रभ अशी ही मुलाखत होती. राममंदिर प्रश्नी त्यांनी दिलेलं उत्तर मुत्सदीपणाचं लक्षण होतं. नीरव मोदी, विजय माल्या यांना आता भारतात सक्रिय राहता येणार नाही, हे लक्षात आलं म्हणून पळून गेले असं मोदी म्हणाले. पण मोदी यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेला त्यांना रोखता आलं नाही, याबाबत ते काहीच बोलले नाहीत. स्वसमर्थनासाठी रचलेली ही मुलाखत म्हणजे उसनं अवसान होतं. शेतकऱ्यांबद्दल त्यांचं बोलणं बाळबोध होतं. सत्तेत आल्यानंतर जी स्थिती होती तीच आताही हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. 'अडचणींच्या प्रश्नांवर माध्यमांसमोर जावंसं वाटलं, हाच सकारात्मक मुद्दा' - संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत 2014ला मोदीप्रणित भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. आपण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत, मीडियाप्रति आपण बांधील आहोत, याची जाणीव मोदींना झाली, हाच मुलाखतीमधला सगळ्यात सकारात्मक मुद्दा म्हणायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, अडचणींच्या प्रश्नांना सामोरं जात नाहीत, अशी टीका सातत्याने होत होती. आता पाणी नाकातोंडात जाऊ लागलंय, हे मोदींच्या लक्षात आलं. ही मुलाखत म्हणजे आतापर्यंत त्यांच्यावर होणाऱ्या टीकेविरुद्धचे खुलासे आहेत. बंपर क्रॉप झालं आहे, असा दावा मोदींनी केला. कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा, हे मान्य पण कृषिसंकट प्रश्नी सरकार दीर्घकालीन उपाययोजनेत अपयशी ठरलंय, हे स्पष्ट झालं. नोटाबंदीसंदर्भात वर्षभर प्रक्रिया सुरू होती, असं मोदी म्हणाले. याचा अर्थ काळा पैसा असणाऱ्या लोकांना ते पांढरं करण्यासाठी वेळ मिळाला, असा संशयही येतो. 'महत्त्वाच्या मुद्यांवर मौन' - सुरेश भटेवरा, संपादक, लोकमत दिल्ली आवृत्ती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली. त्याबाबत नेमकी आकडेवारी कुणीही जाहीर केलेली नाही. या सरकारने पीकविम्याची योजना सादर केली. यामध्ये विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं, शेतकरी उपेक्षितच राहिला. या योजनेसंदर्भात आकडेवारी त्यांनी का जाहीर केली नाही. असंख्य धरणांची कामं प्रलंबित आहेत. ती कधी पूर्ण होणार, याबाबत काहीच सांगितलं नाही. आयुष्मान योजनेचे 3 महिन्यात 7 लाख लाभार्थी आहेत, असं मोदी म्हणाले. हा आकडा काल्पनिक वाटतो. 17 लाख 88 हजार 287 खाटा सरकारी रुग्णालयांमध्ये आहेत. 10 कोटी लाभार्थी कुटुंबं देशात आहेत, म्हणजेच 50 कोटी लाभार्थी. हे आकडे समोरासमोर ठेवले तर गोम लक्षात येते. राम मंदिरासंदर्भात पंतप्रधानांची भूमिका राजकीय भाष्य आहे. अयोध्या मंदिराबाबत त्यांची भूमिका दुतोंडी आहे. निवडणुका जवळ आल्या की हा विषय का पेटवला जातो, त्याबाबत ते काहीच म्हणाले नाहीत. मॉब लिचिंग इतका गंभीर मुद्दा आहे त्यावर हा विषय निंदनीय आहे, एवढं बोलणं पुरेसं नाही. याप्रकरणी किती जणांना अटक झाली, किती जणांना शिक्षा झाली, याबाबत पंतप्रधान मौन बाळगून आहेत. गाईचं काय करायचं, त्यांची वाहतूक कशी करायचं, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं होतं. उज्ज्वला योजनेत गडबड झाली, याची त्यांना कल्पना आली आहे हे जाणवलं. जनधन खाती सांभाळणं बँकांसाठी अवघड आहे. त्याबाबत त्यांनी बोलायला हवं होतं. रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरला राजीनामा द्यावासा का वाटत होता, हे त्यांनी उघड करायला हवं होतं. काळ्या पैशाबाबत चर्चा असताना चार उद्योगपती सगळ्या यंत्रणांना माहिती असतानाही देश सोडून गेले. त्यावेळी त्यांना का रोखलं नाही, याबाबत ते अवाक्षरही बोलले नाहीत. रफालचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नव्हे तर संसदेचा आहे, याची जाणीव मोदी आणि भाजपला आहे. गोपनीय तपशील ते विरोधी पक्षांना कार्यालयात सादर करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. काँग्रेसचे नेते जामिनावर आहेत, असं मोदी म्हणाले. ही पंतप्रधानपदाला न शोभणारी त्यांची भूमिका होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "नवीन वर्षाच्या प्रथमदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. दीड तास चाललेल्या या मुलाखतीचा अन्वयार्थ राजकीय विश्लेषकांनी उलगडून सांगितला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 'रचलेली, फिक्स्ड मुलाखत' - विजय चोरमारे, वरिष्ठ सहायक संपादक, महाराष्ट्र टाइम्स ही अगदीच फिक्स्ड मुलाखत होती. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील ही घोषणा करण्यात आली. त्यावेळीही मोदींनी ANIला संपादिका स्मिता प्रकाश यांनाच मुलाखत दिली होती. पाच वर्षं पूर्ण होतानाही मोदींनी ANIचीच निवड केली. ANI त्यांचं मुखपत्र आहे. नोटाबंदीसंदर्भातलं त्यांचं बोलणं आध्यात्मिक आणि गोलमाल स्वरूपाचं होतं. त्यांच्या बोलण्यातून अनेक उपप्रश्न उपस्थित होत होते. मात्र ते विचारलेच गेले नाहीत. अत्यंत निस्तेज, निष्प्रभ अशी ही मुलाखत होती. राममंदिर प्रश्नी त्यांनी दिलेलं उत्तर मुत्सदीपणाचं लक्षण होतं. नीरव मोदी, विजय माल्या यांना आता भारतात सक्रिय राहता येणार नाही, हे लक्षात आलं म्हणून पळून गेले असं मोदी म्हणाले. पण मोदी यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेला त्यांना रोखता आलं नाही, याबाबत ते काहीच बोलले नाहीत. स्वसमर्थनासाठी रचलेली ही मुलाखत म्हणजे उसनं अवसान होतं. शेतकऱ्यांबद्दल त्यांचं बोलणं बाळबोध होतं. सत्तेत आल्यानंतर जी स्थिती होती तीच आताही हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. 'अडचणींच्या प्रश्नांवर माध्यमांसमोर जावंसं वाटलं, हाच सकारात्मक मुद्दा' - संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत 2014ला मोदीप्रणित भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. आपण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत, मीडियाप्रति आपण बांधील आहोत, याची जाणीव मोदींना झाली, हाच मुलाखतीमधला सगळ्यात सकारात्मक मुद्दा म्हणायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, अडचणींच्या प्रश्नांना सामोरं जात नाहीत, अशी टीका सातत्याने होत होती. आता पाणी नाकातोंडात जाऊ लागलंय, हे मोदींच्या लक्षात आलं. ही मुलाखत म्हणजे आतापर्यंत त्यांच्यावर होणाऱ्या टीकेविरुद्धचे खुलासे आहेत. बंपर क्रॉप झालं आहे, असा दावा मोदींनी केला. कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा, हे मान्य पण कृषिसंकट प्रश्नी सरकार दीर्घकालीन उपाययोजनेत अपयशी ठरलंय, हे स्पष्ट झालं. नोटाबंदीसंदर्भात वर्षभर प्रक्रिया सुरू होती, असं मोदी म्हणाले. याचा अर्थ काळा पैसा असणाऱ्या लोकांना ते पांढरं करण्यासाठी वेळ मिळाला, असा संशयही येतो. 'महत्त्वाच्या मुद्यांवर मौन' - सुरेश भटेवरा, संपादक, लोकमत दिल्ली आवृत्ती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली. त्याबाबत नेमकी आकडेवारी कुणीही जाहीर केलेली नाही. या सरकारने पीकविम्याची योजना सादर केली. यामध्ये विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं, शेतकरी उपेक्षितच राहिला. या योजनेसंदर्भात आकडेवारी त्यांनी का जाहीर केली नाही. असंख्य धरणांची कामं प्रलंबित आहेत. ती कधी पूर्ण होणार, याबाबत काहीच सांगितलं नाही. आयुष्मान योजनेचे 3 महिन्यात 7 लाख लाभार्थी आहेत, असं मोदी म्हणाले. हा आकडा काल्पनिक वाटतो. 17 लाख 88 हजार 287 खाटा सरकारी रुग्णालयांमध्ये आहेत. 10 कोटी लाभार्थी कुटुंबं देशात आहेत, म्हणजेच 50 कोटी लाभार्थी. हे आकडे समोरासमोर ठेवले तर गोम लक्षात येते. राम मंदिरासंदर्भात पंतप्रधानांची भूमिका राजकीय भाष्य आहे. अयोध्या मंदिराबाबत त्यांची भूमिका दुतोंडी आहे. निवडणुका जवळ आल्या की हा विषय का पेटवला जातो, त्याबाबत ते काहीच म्हणाले नाहीत. मॉब लिचिंग इतका गंभीर मुद्दा आहे त्यावर हा विषय निंदनीय आहे, एवढं बोलणं पुरेसं नाही. याप्रकरणी किती जणांना अटक झाली, किती जणांना शिक्षा झाली, याबाबत पंतप्रधान मौन बाळगून आहेत. गाईचं काय करायचं, त्यांची वाहतूक कशी करायचं, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं होतं. उज्ज्वला योजनेत गडबड झाली, याची त्यांना कल्पना आली आहे हे जाणवलं. जनधन खाती सांभाळणं बँकांसाठी अवघड आहे. त्याबाबत त्यांनी बोलायला हवं होतं. रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरला राजीनामा द्यावासा का वाटत होता, हे त्यांनी उघड करायला हवं होतं. काळ्या पैशाबाबत चर्चा असताना चार उद्योगपती सगळ्या यंत्रणांना माहिती असतानाही देश सोडून गेले. त्यावेळी त्यांना का रोखलं नाही, याबाबत ते अवाक्षरही बोलले नाहीत. रफालचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नव्हे तर संसदेचा आहे, याची जाणीव मोदी आणि भाजपला आहे. गोपनीय तपशील ते विरोधी पक्षांना कार्यालयात सादर करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. काँग्रेसचे नेते जामिनावर आहेत, असं मोदी म्हणाले. ही पंतप्रधानपदाला न शोभणारी त्यांची भूमिका होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 561, "source_item_id": "561", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3741, "clean_index": 338, "clean_language_index": "mar_Deva:validation:338"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nYouTube पोस्ट समाप्त, 1 नवी दिल्लीत बीबीसी मराठीशी ते बोलत होते. आपण केवळ पक्षाचं काम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचं होम पिच असलेल्या गुजरातमध्ये टक्कर देण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं. हिंगोलीत बहुजन वंचित आघाडीनं मोठं आव्हान उभं केलंय, त्यातच अशोक चव्हाण आणि आपल्यात फारसं आलबेल नसल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत त्याचं काय? या प्रश्नावर बोलताना सातव म्हणाले, \"आमच्यात कुठलाही दुरावा नाही. माध्यमांना मसाला कमी पडतो की काय अशी मला शंका येते. त्यामुळेच अशा प्रकारच्या चर्चा सुरू होतात. मात्र त्यात तथ्य नाही. मी सध्या गुजरातमध्ये काम करत आहे. तिथे गेल्या निवडणुकीत पक्षाला खातं उघडता आलं नव्हतं. त्यामुळेच गुजरातचा प्रभारी म्हणून मी तिथल्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे.\" काँग्रेसमध्येही दोन प्रकारचे काँग्रेस नेते आहेत का? एक जे तुमच्याप्रमाणे पक्षासाठी उमेदवार म्हणून उभे राहात नाहीत. आणि दुसरे सुजय विखे किंवा साताऱ्याचे रणजित निंबाळकर किंवा प्रतिक पाटील अशीही उदाहरणं आहेत, त्यावरही राजीव सातव यांनी काँग्रेसी उत्तर दिलंय. ते म्हणाले, \"काँग्रेस हे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात दोन्ही प्रकारची लोकं असतात. तशी ती काँग्रेसमध्येही आहेत. त्यामुळे ही नवी बाब नाहीए. याआधीही निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षातून नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग झालेलं आहे.\" याचवेळी राजीव सातव यांनी विखुरलेले विरोधक, किमान वेतनाची काँग्रेसची योजना आणि महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीनं उभं केलेलं आव्हान यावरही भाष्य केलं. \"विखुरलेले विरोधक मोदींसमोर आव्हान उभं करणार नाहीत, असं म्हणणं चुकीचं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही त्या जिंकू असं म्हटलं की लोक हसायचे. तुम्ही स्वप्नं पाहताय असं म्हणायचे. मात्र लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीतही लोक आमच्यावर विश्वास ठेवतील.\" असं सातव यांनी म्हटलंय. किमान वेतनाची योजना कितपत व्यवहार्य आहे, भाजपसारखा तो जुमला तर ठरणार नाही ना? या प्रश्नाचं उत्तर देताना सातव यांनी भाजप आणि मोदी-शाह जोडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, \"आमच्याकडे मोदी-शाह यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे ते अचानक रात्रीत उठून उद्यापासून हजार-पाचशेच्या नोटा बंद अशा प्रकारचे निर्णय घेत नाहीत. आमच्याकडे मनमोहन सिंग आणि त्यांच्यासारखे अभ्यासू अर्थतज्ज्ञ आहेत. गेली सहा-आठ महिने यावर चर्चा सुरू होती. पूर्ण अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. देशातील 20 टक्के गरीब लोकांना वर्षाला 72 हजार रूपये देणं कठीण नाही. जर मोदी सरकार 10-15 उद्योजकांचे साडेतीन लाख कोटीचं कर्ज माफ करत असेल तर मग गोरगरीबांना सन्मानानं जगता यावं इतकं उत्पन्न का देता येणार नाही?\" असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमधील गोंधळाची स्थिती, उमेदवारांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग, गुजरातमध्ये काँग्रेसचा असलेला अजेंडा, पुलवामा इथं झालेला हल्ला आणि त्यानंतर देशभक्तीच्या मुदद्यावर होणारा प्रचार यावरही भाष्य केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"राजकीय पक्षातून नेत्यांचं येणं-जाणं नवीन नाही, पण अलिकडे त्याचा स्पीड जरा जास्त वाढलंय,\" असं म्हणत काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी काँग्रेसमधून होणाऱ्या आऊटगोईंगवर पक्षाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nYouTube पोस्ट समाप्त, 1 नवी दिल्लीत बीबीसी मराठीशी ते बोलत होते. आपण केवळ पक्षाचं काम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचं होम पिच असलेल्या गुजरातमध्ये टक्कर देण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं. हिंगोलीत बहुजन वंचित आघाडीनं मोठं आव्हान उभं केलंय, त्यातच अशोक चव्हाण आणि आपल्यात फारसं आलबेल नसल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत त्याचं काय? या प्रश्नावर बोलताना सातव म्हणाले, \"आमच्यात कुठलाही दुरावा नाही. माध्यमांना मसाला कमी पडतो की काय अशी मला शंका येते. त्यामुळेच अशा प्रकारच्या चर्चा सुरू होतात. मात्र त्यात तथ्य नाही. मी सध्या गुजरातमध्ये काम करत आहे. तिथे गेल्या निवडणुकीत पक्षाला खातं उघडता आलं नव्हतं. त्यामुळेच गुजरातचा प्रभारी म्हणून मी तिथल्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे.\" काँग्रेसमध्येही दोन प्रकारचे काँग्रेस नेते आहेत का? एक जे तुमच्याप्रमाणे पक्षासाठी उमेदवार म्हणून उभे राहात नाहीत. आणि दुसरे सुजय विखे किंवा साताऱ्याचे रणजित निंबाळकर किंवा प्रतिक पाटील अशीही उदाहरणं आहेत, त्यावरही राजीव सातव यांनी काँग्रेसी उत्तर दिलंय. ते म्हणाले, \"काँग्रेस हे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात दोन्ही प्रकारची लोकं असतात. तशी ती काँग्रेसमध्येही आहेत. त्यामुळे ही नवी बाब नाहीए. याआधीही निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षातून नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग झालेलं आहे.\" याचवेळी राजीव सातव यांनी विखुरलेले विरोधक, किमान वेतनाची काँग्रेसची योजना आणि महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीनं उभं केलेलं आव्हान यावरही भाष्य केलं. \"विखुरलेले विरोधक मोदींसमोर आव्हान उभं करणार नाहीत, असं म्हणणं चुकीचं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही त्या जिंकू असं म्हटलं की लोक हसायचे. तुम्ही स्वप्नं पाहताय असं म्हणायचे. मात्र लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीतही लोक आमच्यावर विश्वास ठेवतील.\" असं सातव यांनी म्हटलंय. किमान वेतनाची योजना कितपत व्यवहार्य आहे, भाजपसारखा तो जुमला तर ठरणार नाही ना? या प्रश्नाचं उत्तर देताना सातव यांनी भाजप आणि मोदी-शाह जोडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, \"आमच्याकडे मोदी-शाह यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे ते अचानक रात्रीत उठून उद्यापासून हजार-पाचशेच्या नोटा बंद अशा प्रकारचे निर्णय घेत नाहीत. आमच्याकडे मनमोहन सिंग आणि त्यांच्यासारखे अभ्यासू अर्थतज्ज्ञ आहेत. गेली सहा-आठ महिने यावर चर्चा सुरू होती. पूर्ण अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. देशातील 20 टक्के गरीब लोकांना वर्षाला 72 हजार रूपये देणं कठीण नाही. जर मोदी सरकार 10-15 उद्योजकांचे साडेतीन लाख कोटीचं कर्ज माफ करत असेल तर मग गोरगरीबांना सन्मानानं जगता यावं इतकं उत्पन्न का देता येणार नाही?\" असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमधील गोंधळाची स्थिती, उमेदवारांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग, गुजरातमध्ये काँग्रेसचा असलेला अजेंडा, पुलवामा इथं झालेला हल्ला आणि त्यानंतर देशभक्तीच्या मुदद्यावर होणारा प्रचार यावरही भाष्य केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 565, "source_item_id": "565", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2851, "clean_index": 339, "clean_language_index": "mar_Deva:validation:339"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या काल प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील वक्तव्यावरुन आता चर्चा सुरू झाली आहे. सीएनएन न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वक्तव्य केले आहे. काल रफाल भारतात आल्यानंतर या विमानांचे स्वागत करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी ट्वीटरवरून या विमानांच्या क्षमतेची माहिती दिली होती. तसंच त्यांची प्रशंसा केली. या विमानांमुळे आता भारतीय वायू दल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. रफाल विमानांचा भारतात उतरेपर्यंतचा प्रवास कसा होता? \"आमच्या भौगोलिक अखंडतेला आव्हान देण्याची ज्यांची मनिषा आहे, त्यांनी भारतीय वायू दलाच्या या क्षमतेनंतर आता चिंता करायला हवी,\" असं ट्वीट करत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. मुलाखतीमध्ये शरद पवार यांना, रफाल भारतात येण्याकडे आपण कसे पाहाता असा प्रश्न विचारताच त्यांनी रफाल भारतात येण्याची प्रक्रिया फार आधीपासून सुरू झाल्याचं पवार यांनी सांगितलं. मी संरक्षण मंत्री असताना रफालच्या कारखान्याला भेट दिली होती. त्याचा फोटो बारामतीच्या प्रदर्शनातही दाखवला होता,\" अशी आठवण त्यांनी सांगितली. राफेल विमानं भारतात येणं हे चांगलं आहे, असं उत्तर त्यांनी दिलं. भारताने फ्रान्सकडून घेतलेली बहुचर्चित रफाल विमानं आज भारतात दाखल झाली आहेत. रफालच्या श्रेयवादाबद्दल भाजप आणि काँग्रेस यांच्यामधील चढाओढीबाबत विचारले असता त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली हे 100 टक्के सत्य आहे आणि ती भाजपने पूर्ण केली हे 100 टक्के सत्य आहे. त्यामुळे त्यात श्रेय घेण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असे उत्तर दिले. 'रफाल गेमचेंजर का ठरणार नाहीत?' रफाल विमाने गेमचेंजर ठरतील का असे विचारल्यावर शरद पवार यांनी आजिबात नाही असे स्पष्ट उत्तर दिले. रफाल विमाने भारताकडे येणं यावर चीन गंभीरपणे विचार करत असेल पण चीन चिंता करत असेल असं वाटत नाही. संरक्षण तयारी आणि भारताची तयारी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ही विमानं काही गेमचेंजर नाहीत. दरम्यान, रफाल विमानांचा फटका 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. रफाल विमानांच्या प्रकरणात काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. रफालबाबत पंतप्रधानांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका असेल असं वाटत नाही असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. तेव्हा त्यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बरोबर असणारे तारिक अन्वर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी गेल्यावर्षीही रफालबाबत असेच एक वक्तव्य केले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना रफेाल करार मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे पवार यांनी सांगितले होते. त्यावरही मोठा गदारोळ झाला होता. 'गाफील राहायला नको' याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस म्हणाले, \" 2 स्क्वॉड्रन्स म्हणजे आपल्याला वाटतं की फार जास्ती आहे, ते असं बिलकुल नाहीये. आपली सरहद्द किती लांबीची आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ती हजारो किलोमीटर्सची आहे. चीनकडे जितकी विमानं आहेत ती कदाचित राफेल इतकी चांगली नसतील. अगदी मिराज किंवा सुखोई इतकीही नसतील. पण तरीही त्यांची संख्या अफाट आहे. विमान हे फक्त एक माध्यम आहे. ते शस्त्रं घेऊन जातं. ती शस्त्रं किती असायला हवीत याचाही अंदाज घ्यायला हवा, तो केला असेल. पण तुम्ही किती बॉम्ब आणणार? किती एअर टू ग्राऊंड वेपन्स घेणार? किती एअर टू एअरवेपन्स घेणार? कारण प्रत्येक बॉम्ब किंवा मिसाईलची किंमत एकेक, दोन‐दोन कोटी आहे. ही अतिशय महागडी गोष्ट आहे, पण आपल्याकडे शस्त्रं असणंही गरजेचं आहे आणि ती किती घेतली आहेत, हे आपल्याला काही माहिती नाही. ही विमानं महागडी आहेत, एकही विमान गमावणं परवडणारं नाही. किंवा त्याचं नुकसान होऊनही चालणार नाही. तुम्ही ते वापरताना नीट वापरलं जाईल, ट्रेनिंग चांगलं झालं आहे, तुमच्याकडे शस्त्रं आहेत, तुमच्याकडे योग्य माहिती आहे याची खात्री करायला हवी. जे आपल्याला पाहिजे ते मिळालं आणि आता चीन आपल्याविरुद्ध काही करणार नाही, असा विचार मनात यायला नको. पुढचे दिवस कठीण असतील. छत्तीसच नाही, माझं म्हणणं आहे याच्या कमीत कमी चार ते पाच स्क्वॉड्रन्स असायला पाहिजेत. तुम्हाला अक्साई चीनपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत जायचं आहे. चीन आल्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसणार आहे का? एक छोटीशी जरी आग लागली तर ती एकदम पसरू शकते. याबद्दल अतिशय जागरूक रहायला हवं.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गेली अनेक वर्षे ज्या विमानांवर चर्चा सुरू होती ती रफाल विमानं काल भारतात येऊन पोहोचली आहेत. फ्रान्सहून 7000 किमी प्रवास करून 5 रफाल लढाऊ विमानांची पहिली बॅच अंबालाच्या एअरफोर्स स्टेशनवर दाखल झाली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या काल प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील वक्तव्यावरुन आता चर्चा सुरू झाली आहे. सीएनएन न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वक्तव्य केले आहे. काल रफाल भारतात आल्यानंतर या विमानांचे स्वागत करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी ट्वीटरवरून या विमानांच्या क्षमतेची माहिती दिली होती. तसंच त्यांची प्रशंसा केली. या विमानांमुळे आता भारतीय वायू दल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. रफाल विमानांचा भारतात उतरेपर्यंतचा प्रवास कसा होता? \"आमच्या भौगोलिक अखंडतेला आव्हान देण्याची ज्यांची मनिषा आहे, त्यांनी भारतीय वायू दलाच्या या क्षमतेनंतर आता चिंता करायला हवी,\" असं ट्वीट करत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. मुलाखतीमध्ये शरद पवार यांना, रफाल भारतात येण्याकडे आपण कसे पाहाता असा प्रश्न विचारताच त्यांनी रफाल भारतात येण्याची प्रक्रिया फार आधीपासून सुरू झाल्याचं पवार यांनी सांगितलं. मी संरक्षण मंत्री असताना रफालच्या कारखान्याला भेट दिली होती. त्याचा फोटो बारामतीच्या प्रदर्शनातही दाखवला होता,\" अशी आठवण त्यांनी सांगितली. राफेल विमानं भारतात येणं हे चांगलं आहे, असं उत्तर त्यांनी दिलं. भारताने फ्रान्सकडून घेतलेली बहुचर्चित रफाल विमानं आज भारतात दाखल झाली आहेत. रफालच्या श्रेयवादाबद्दल भाजप आणि काँग्रेस यांच्यामधील चढाओढीबाबत विचारले असता त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली हे 100 टक्के सत्य आहे आणि ती भाजपने पूर्ण केली हे 100 टक्के सत्य आहे. त्यामुळे त्यात श्रेय घेण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असे उत्तर दिले. 'रफाल गेमचेंजर का ठरणार नाहीत?' रफाल विमाने गेमचेंजर ठरतील का असे विचारल्यावर शरद पवार यांनी आजिबात नाही असे स्पष्ट उत्तर दिले. रफाल विमाने भारताकडे येणं यावर चीन गंभीरपणे विचार करत असेल पण चीन चिंता करत असेल असं वाटत नाही. संरक्षण तयारी आणि भारताची तयारी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ही विमानं काही गेमचेंजर नाहीत. दरम्यान, रफाल विमानांचा फटका 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. रफाल विमानांच्या प्रकरणात काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. रफालबाबत पंतप्रधानांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका असेल असं वाटत नाही असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. तेव्हा त्यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बरोबर असणारे तारिक अन्वर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी गेल्यावर्षीही रफालबाबत असेच एक वक्तव्य केले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना रफेाल करार मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे पवार यांनी सांगितले होते. त्यावरही मोठा गदारोळ झाला होता. 'गाफील राहायला नको' याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस म्हणाले, \" 2 स्क्वॉड्रन्स म्हणजे आपल्याला वाटतं की फार जास्ती आहे, ते असं बिलकुल नाहीये. आपली सरहद्द किती लांबीची आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ती हजारो किलोमीटर्सची आहे. चीनकडे जितकी विमानं आहेत ती कदाचित राफेल इतकी चांगली नसतील. अगदी मिराज किंवा सुखोई इतकीही नसतील. पण तरीही त्यांची संख्या अफाट आहे. विमान हे फक्त एक माध्यम आहे. ते शस्त्रं घेऊन जातं. ती शस्त्रं किती असायला हवीत याचाही अंदाज घ्यायला हवा, तो केला असेल. पण तुम्ही किती बॉम्ब आणणार? किती एअर टू ग्राऊंड वेपन्स घेणार? किती एअर टू एअरवेपन्स घेणार? कारण प्रत्येक बॉम्ब किंवा मिसाईलची किंमत एकेक, दोन‐दोन कोटी आहे. ही अतिशय महागडी गोष्ट आहे, पण आपल्याकडे शस्त्रं असणंही गरजेचं आहे आणि ती किती घेतली आहेत, हे आपल्याला काही माहिती नाही. ही विमानं महागडी आहेत, एकही विमान गमावणं परवडणारं नाही. किंवा त्याचं नुकसान होऊनही चालणार नाही. तुम्ही ते वापरताना नीट वापरलं जाईल, ट्रेनिंग चांगलं झालं आहे, तुमच्याकडे शस्त्रं आहेत, तुमच्याकडे योग्य माहिती आहे याची खात्री करायला हवी. जे आपल्याला पाहिजे ते मिळालं आणि आता चीन आपल्याविरुद्ध काही करणार नाही, असा विचार मनात यायला नको. पुढचे दिवस कठीण असतील. छत्तीसच नाही, माझं म्हणणं आहे याच्या कमीत कमी चार ते पाच स्क्वॉड्रन्स असायला पाहिजेत. तुम्हाला अक्साई चीनपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत जायचं आहे. चीन आल्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसणार आहे का? एक छोटीशी जरी आग लागली तर ती एकदम पसरू शकते. याबद्दल अतिशय जागरूक रहायला हवं.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 566, "source_item_id": "566", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4014, "clean_index": 340, "clean_language_index": "mar_Deva:validation:340"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराकेश रियाड (वय २२), धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३), रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. रात्रीच्या वेळी कामगार दुकानात झोपत असत. चोरी होऊ नये म्हणून दुकानाला बाहेरून कुलूप लावलं जात असे. पहाटे सव्वा चारच्या सुमारास कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. मॅनेजर तेथे पोहचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही.सुमारे सात हजार स्केअर फूटच्या या दुकानात साडी व रेडिमेड कपड्यांचे दालन होते. राहण्याची वेगळी सोय नसल्यामुळे राजस्थानचे चार कामगार आणि लातूरचा एक कामगार असे पाच जण दुकानातच झोपत असत. चोरी होईल या भीतीने दुकानाला बाहेरून कुलूप लावले जात असे. बाहेरून कुलूप असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. ऊरळी देवाची येथील राजू भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. या आगीत सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आग विझवण्यासाठी पाच गाड्या अग्निशामक दलाच्या, चार देवदूत, दोन ब्राउजर, तसेच आठ-दहा टँकरने आग आटोक्यात आली. सकाळी पावणे सातच्या सुमारास या दुकानामधून कामगारांना बाहेर काढण्यात आले. तिथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तिथं पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित केलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पुण्यातील देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपो या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराकेश रियाड (वय २२), धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३), रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. रात्रीच्या वेळी कामगार दुकानात झोपत असत. चोरी होऊ नये म्हणून दुकानाला बाहेरून कुलूप लावलं जात असे. पहाटे सव्वा चारच्या सुमारास कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. मॅनेजर तेथे पोहचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही.सुमारे सात हजार स्केअर फूटच्या या दुकानात साडी व रेडिमेड कपड्यांचे दालन होते. राहण्याची वेगळी सोय नसल्यामुळे राजस्थानचे चार कामगार आणि लातूरचा एक कामगार असे पाच जण दुकानातच झोपत असत. चोरी होईल या भीतीने दुकानाला बाहेरून कुलूप लावले जात असे. बाहेरून कुलूप असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. ऊरळी देवाची येथील राजू भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. या आगीत सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आग विझवण्यासाठी पाच गाड्या अग्निशामक दलाच्या, चार देवदूत, दोन ब्राउजर, तसेच आठ-दहा टँकरने आग आटोक्यात आली. सकाळी पावणे सातच्या सुमारास या दुकानामधून कामगारांना बाहेर काढण्यात आले. तिथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तिथं पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित केलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 567, "source_item_id": "567", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1923, "clean_index": 341, "clean_language_index": "mar_Deva:validation:341"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआपल्या आजारपणामुळे निर्णय खोळंबू नयेत म्हणून हा निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करत नसल्याबद्दल जपानी जनतेची माफी मागितली आहे. 65 वर्षांच्या शिंजो आबेंना 'अल्सरेटिव्ह कोलायटिस' हा पोटाचा विकार गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण गेल्या काही काळात आपला आजार बळावल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी शिंजो आबे हे जपानचे सर्वांत जास्त काळ पदावर असणारे पंतप्रधान ठरले होते. त्यांचा सध्याचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2012मध्ये सुरू झालाय. त्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार, हे ठरेपर्यंत ते पंतप्रधान पदावर असतील. अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या याच त्रासामुळे त्यांनी 2007मध्येही त्यांच्या यापूर्वीच्या पंतप्रधान पदाच्या टर्मदरम्यान अचानक राजीनामा दिला होता. कुमारवयापासून आबे यांना हा विकार आहे. या आजारात मोठ्या आतड्याला सूज येते आणि त्याची आग होऊ लागते. त्यावर लहान लहान अल्सर येतात. या सगळ्याचा परिणाम एकूणच पचन संस्थेवर होतो. जुलैच्या मध्यापासून या आजाराने पुन्हा डोकं वर काढल्याने आपली तब्येत खालावली असल्याचं आबे यांनी म्हटलंय. आता या विकारासाठी त्यांना नियमित उपचार घ्यावे लागणार असल्याने पंतप्रधान पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचंही आबे यांनी म्हटलंय. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून आपण पदावरून पायउतार होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आबे म्हणाले, \"यापुढे पंतप्रधान पदावर राहू नये असं मी ठरवलंय. माझ्या कार्यकाळातलं 1 वर्ष उरलेलं असताना आणि कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान, विविध धोरणांची अंमलबजावणी होणं बाकी असताना पद सोडत असल्याबद्दल मी जपानच्या लोकांची मनापासून माफी मागतो.\" आबे हे पारंपरिक विचारसरणीचे आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात. जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी अवलंबलेलं आक्रमक आर्थिक धोरण - 'आबेनॉमिक्स' (Abenomics) म्हणून ओळखलं जातं. पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी जपानची संरक्षण सज्जता मजबूत करत लष्करावरचा खर्च वाढवला पण त्यांना देशाच्या घटनेतलं 9वं कलम बदलण्यात यश आलं नाही. या कलमानुसार स्वसंरक्षाणाच्या हेतूखेरीज इतर कोणत्याही कारणासाठी लष्कर बाळगता येत नाही. पुढील पंतप्रधानांची निवड होईपर्यंत आपण जबाबदारी पार पाडणार असल्याचं आबेंनी म्हटलंय. यानंतर आता त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये त्यांच्या जागी नवीन नेता निवडला जाईल. आणि संसदेमध्ये मतदान होऊन मग त्या व्यक्तीची पंतप्रधान पदी नेमणूक होईल. सध्याचे उप-पंतप्रधान तारो आसो, मुख्य कॅबिनेट सचिव योशिहाईड सुगा आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे धोरण प्रमुख फुमिए किशिदा यांची नावं पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआपल्या आजारपणामुळे निर्णय खोळंबू नयेत म्हणून हा निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करत नसल्याबद्दल जपानी जनतेची माफी मागितली आहे. 65 वर्षांच्या शिंजो आबेंना 'अल्सरेटिव्ह कोलायटिस' हा पोटाचा विकार गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण गेल्या काही काळात आपला आजार बळावल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी शिंजो आबे हे जपानचे सर्वांत जास्त काळ पदावर असणारे पंतप्रधान ठरले होते. त्यांचा सध्याचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2012मध्ये सुरू झालाय. त्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार, हे ठरेपर्यंत ते पंतप्रधान पदावर असतील. अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या याच त्रासामुळे त्यांनी 2007मध्येही त्यांच्या यापूर्वीच्या पंतप्रधान पदाच्या टर्मदरम्यान अचानक राजीनामा दिला होता. कुमारवयापासून आबे यांना हा विकार आहे. या आजारात मोठ्या आतड्याला सूज येते आणि त्याची आग होऊ लागते. त्यावर लहान लहान अल्सर येतात. या सगळ्याचा परिणाम एकूणच पचन संस्थेवर होतो. जुलैच्या मध्यापासून या आजाराने पुन्हा डोकं वर काढल्याने आपली तब्येत खालावली असल्याचं आबे यांनी म्हटलंय. आता या विकारासाठी त्यांना नियमित उपचार घ्यावे लागणार असल्याने पंतप्रधान पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचंही आबे यांनी म्हटलंय. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून आपण पदावरून पायउतार होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आबे म्हणाले, \"यापुढे पंतप्रधान पदावर राहू नये असं मी ठरवलंय. माझ्या कार्यकाळातलं 1 वर्ष उरलेलं असताना आणि कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान, विविध धोरणांची अंमलबजावणी होणं बाकी असताना पद सोडत असल्याबद्दल मी जपानच्या लोकांची मनापासून माफी मागतो.\" आबे हे पारंपरिक विचारसरणीचे आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात. जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी अवलंबलेलं आक्रमक आर्थिक धोरण - 'आबेनॉमिक्स' (Abenomics) म्हणून ओळखलं जातं. पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी जपानची संरक्षण सज्जता मजबूत करत लष्करावरचा खर्च वाढवला पण त्यांना देशाच्या घटनेतलं 9वं कलम बदलण्यात यश आलं नाही. या कलमानुसार स्वसंरक्षाणाच्या हेतूखेरीज इतर कोणत्याही कारणासाठी लष्कर बाळगता येत नाही. पुढील पंतप्रधानांची निवड होईपर्यंत आपण जबाबदारी पार पाडणार असल्याचं आबेंनी म्हटलंय. यानंतर आता त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये त्यांच्या जागी नवीन नेता निवडला जाईल. आणि संसदेमध्ये मतदान होऊन मग त्या व्यक्तीची पंतप्रधान पदी नेमणूक होईल. सध्याचे उप-पंतप्रधान तारो आसो, मुख्य कॅबिनेट सचिव योशिहाईड सुगा आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे धोरण प्रमुख फुमिए किशिदा यांची नावं पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 568, "source_item_id": "568", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2485, "clean_index": 342, "clean_language_index": "mar_Deva:validation:342"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nधक्कादायक बाब म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणाची चौशी करणारे वकील रॉबर्ट मुलर यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. 448 पानांच्या या रिपोर्टमध्ये ट्रंप यांच्या टीमला क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यांनी रशियाशी हातमिळवणी केली नसल्याचं म्हटलंय. मात्र चौकशीत अडथळे निर्माण करण्याच्या आरोपांवर या रिपोर्टमध्ये कुठलाही ठोस निष्कर्ष दिल्याचं दिसत नाही. गुरूवारी व्हाईट हाऊसनं 448 पानांच्या रिपोर्टमधील काही प्रमुख भाग सार्वजनिक केला. ट्रंप यांच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या टीमनं हा रिपोर्ट म्हणजे आपला विजय असल्याचं म्हटलं आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ट्वीटरवर एक फोटो टाकला आहे, आणि लिहिलंय की, \"काही हातमिळवणी झाली नाही, काही अडचण नाही. खेळ संपला\" विशेष वकील रॉबर्ट मुलर यांनी दोन वर्षांच्या चौकशीनंतर हा रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्ट जारी करताना अटर्नी जनल विलियम बार यांनी म्हटलं आहे की, \"यामध्ये न्यायप्रक्रियेत अडथळे आणल्याचा जो आरोप होता त्यासंबंधी किमान 10 प्रकरणांची चौकशी करण्यात आली.\" डेमोक्रॅट सदस्यांनी पूर्ण रिपोर्ट जारी करण्याची मागणी करत मुलर यांना काँग्रेससमोर हजर होण्याची मागणी केली आहे. 'अखेर विजय झाला' रिपोर्टमध्ये स्पष्टपणे काही गोष्टी नमूद करण्यात आल्यात. ज्यात, \"चौकशीत बऱ्याच ठिकाणी ट्रंप यांच्या प्रचारातील अनेक व्यक्ती आणि रशिया सरकारशी त्यांचे असलेले संबंध यांना आधोरेखित करण्यात आलं आहे. मात्र तो अपराध आहे, असं सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीएत.\" ट्रंप यांच्या टीमनं या चौकशी समितीचा रिपोर्ट आणि त्यातून समोर आलेलं सत्य हे राष्ट्रपती ट्रंप यांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. आम्ही सुरूवातीपासून जे म्हणत होतो, तेच रिपोर्टमध्ये आल्याचं ट्रंप यांच्या टीमनं म्हटलंय. 17 महिन्यांची चौकशी, 500 साक्षीदार आणि त्यांचे जबाब, 500 सर्च वॉरंट, 14 लाख पानांची तपासणी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी दिलेल्या सहकार्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, यात कुठल्याही प्रकारचा अपराध किंवा बेकायदेशीर गोष्टी घडलेल्या नाही. रिपोर्टमध्ये आणखी काय आहे? रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे म्हटलंय की डोनाल्ड ट्रंप यांनी मुलर यांना हटवण्यासाठी जून 2017 मध्ये व्हाईट हाऊसचे माजी वकील डॉन मॅकगॉन यांच्याशी संपर्क केला होता. त्यावर आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्याने आपण राजीनामा दिला होता, असं मॅकगॉन यांनी विशेष वकिलांना सांगितलं. आपण राष्ट्राध्यक्षांच्या आदेशांचं पालन करू इच्छित नव्हतो असंही मॅकगॉन यांनी सांगितलं. आणि पुन्हा जर ट्रंप यांचा फोन आला तर आपण काय बोललं पाहिजे हेसुद्धा त्यावेळी कळत नव्हतं असं मॅकगॉन म्हणाले. रिपोर्टनुसार.. चौकशी समिती नेमण्याची घोषणा झाल्यानंतर ट्रंप यांनी एक अपशब्द वापरत म्हटलं होतं की, \"ओह माय गॉड.. हे खूप वाईट आहे. ही माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाची शेवट आहे.\" रॉबर्ट मुलर यांनी चौकशीत अडथळे आणण्याच्या 10 प्रयत्नांची चौकशी केली चौकशी समितीनं ट्रंप यांची लेखी उत्तरं पुरेशी नसल्याचं म्हटलंय. मात्र एका मोठ्या कायदेशी प्रक्रियेपासून दूर राहण्यासाठी त्यांना समोरासमोर आणण्याचा पर्याय निवडला नसल्याचं स्पष्ट केलंय. ट्रंप यांनी 2016 मध्ये आपले प्रचार अधिकारी आणि रशियाच्या मध्यस्थांशी झालेल्या चर्चेची चुकीची माहिती दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "2016 च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियानं डोनाल्ड ट्रंप यांच्या टीमसोबत हातमिळवणी केली होती का?, या प्रकरणाच्या चौकशीचा रिपोर्ट गुरूवारी जारी करण्यात आला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nधक्कादायक बाब म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणाची चौशी करणारे वकील रॉबर्ट मुलर यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. 448 पानांच्या या रिपोर्टमध्ये ट्रंप यांच्या टीमला क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यांनी रशियाशी हातमिळवणी केली नसल्याचं म्हटलंय. मात्र चौकशीत अडथळे निर्माण करण्याच्या आरोपांवर या रिपोर्टमध्ये कुठलाही ठोस निष्कर्ष दिल्याचं दिसत नाही. गुरूवारी व्हाईट हाऊसनं 448 पानांच्या रिपोर्टमधील काही प्रमुख भाग सार्वजनिक केला. ट्रंप यांच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या टीमनं हा रिपोर्ट म्हणजे आपला विजय असल्याचं म्हटलं आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ट्वीटरवर एक फोटो टाकला आहे, आणि लिहिलंय की, \"काही हातमिळवणी झाली नाही, काही अडचण नाही. खेळ संपला\" विशेष वकील रॉबर्ट मुलर यांनी दोन वर्षांच्या चौकशीनंतर हा रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्ट जारी करताना अटर्नी जनल विलियम बार यांनी म्हटलं आहे की, \"यामध्ये न्यायप्रक्रियेत अडथळे आणल्याचा जो आरोप होता त्यासंबंधी किमान 10 प्रकरणांची चौकशी करण्यात आली.\" डेमोक्रॅट सदस्यांनी पूर्ण रिपोर्ट जारी करण्याची मागणी करत मुलर यांना काँग्रेससमोर हजर होण्याची मागणी केली आहे. 'अखेर विजय झाला' रिपोर्टमध्ये स्पष्टपणे काही गोष्टी नमूद करण्यात आल्यात. ज्यात, \"चौकशीत बऱ्याच ठिकाणी ट्रंप यांच्या प्रचारातील अनेक व्यक्ती आणि रशिया सरकारशी त्यांचे असलेले संबंध यांना आधोरेखित करण्यात आलं आहे. मात्र तो अपराध आहे, असं सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीएत.\" ट्रंप यांच्या टीमनं या चौकशी समितीचा रिपोर्ट आणि त्यातून समोर आलेलं सत्य हे राष्ट्रपती ट्रंप यांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. आम्ही सुरूवातीपासून जे म्हणत होतो, तेच रिपोर्टमध्ये आल्याचं ट्रंप यांच्या टीमनं म्हटलंय. 17 महिन्यांची चौकशी, 500 साक्षीदार आणि त्यांचे जबाब, 500 सर्च वॉरंट, 14 लाख पानांची तपासणी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी दिलेल्या सहकार्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, यात कुठल्याही प्रकारचा अपराध किंवा बेकायदेशीर गोष्टी घडलेल्या नाही. रिपोर्टमध्ये आणखी काय आहे? रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे म्हटलंय की डोनाल्ड ट्रंप यांनी मुलर यांना हटवण्यासाठी जून 2017 मध्ये व्हाईट हाऊसचे माजी वकील डॉन मॅकगॉन यांच्याशी संपर्क केला होता. त्यावर आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्याने आपण राजीनामा दिला होता, असं मॅकगॉन यांनी विशेष वकिलांना सांगितलं. आपण राष्ट्राध्यक्षांच्या आदेशांचं पालन करू इच्छित नव्हतो असंही मॅकगॉन यांनी सांगितलं. आणि पुन्हा जर ट्रंप यांचा फोन आला तर आपण काय बोललं पाहिजे हेसुद्धा त्यावेळी कळत नव्हतं असं मॅकगॉन म्हणाले. रिपोर्टनुसार.. चौकशी समिती नेमण्याची घोषणा झाल्यानंतर ट्रंप यांनी एक अपशब्द वापरत म्हटलं होतं की, \"ओह माय गॉड.. हे खूप वाईट आहे. ही माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाची शेवट आहे.\" रॉबर्ट मुलर यांनी चौकशीत अडथळे आणण्याच्या 10 प्रयत्नांची चौकशी केली चौकशी समितीनं ट्रंप यांची लेखी उत्तरं पुरेशी नसल्याचं म्हटलंय. मात्र एका मोठ्या कायदेशी प्रक्रियेपासून दूर राहण्यासाठी त्यांना समोरासमोर आणण्याचा पर्याय निवडला नसल्याचं स्पष्ट केलंय. ट्रंप यांनी 2016 मध्ये आपले प्रचार अधिकारी आणि रशियाच्या मध्यस्थांशी झालेल्या चर्चेची चुकीची माहिती दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 570, "source_item_id": "570", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3016, "clean_index": 343, "clean_language_index": "mar_Deva:validation:343"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया कॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी ऑस्ट्रेलियात लसीकरण आणि चाचण्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. तेथील संशोधकांच्या मते ही मोहीम यशस्वी झाली तर सर्व्हिकल कॅन्सरचं परिणामकारक निर्मूलन करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरेल. पुढच्या 20 वर्षांत हे लक्ष्य गाठण्याचं उद्दिष्ट आहे. ऑस्ट्रेलियात 2022पर्यंत हा कॅन्सर 'दुर्मीळ कॅन्सर'च्या श्रेणीत गणला जाईल, असा अंदाज आहे. दर एक लाख व्यक्तींमध्ये सहापेक्षा कमी एवढं प्रमाण असणाऱ्या कॅन्सरला 'दुर्मीळ कॅन्सर' मानलं जातं. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रतिबंधात्मक मोहिमेचं हे यश असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. ऑस्ट्रेलियात 2007मध्ये Human Papilloma Virus म्हणजेच HPV विरोधी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला फक्त मुलींनाच ही लस दिली जायची. काही काळानंतर मुलांचाही त्यात समावेश करण्यात आला. 1991मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी मोहीमेचा तो एक भाग बनला. कॅन्सर काउन्सिल न्यू साउथ वेल्स या स्वयंसेवी संस्थेने गेल्या आठवड्यात The Lancet Public Health Journalमध्ये या नव्या मोहिमेविषयी माहिती दिली. निर्मूलनासाठीचे प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा HPVच्या 'हाय रिस्क' प्रकारच्या विषाणूमुळे होतो. लैंगिक संबंधांतून त्याचं संक्रमण होतं. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. शिवाय या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याची शक्यताही खूप जास्त आहे. ऑस्ट्रेलियात सध्या एक लाख महिलांमध्ये सात जणींना हा कॅन्सर आहे. एका अभ्यासानुसार ऑस्ट्रेलियात 2035पर्यंत हा दर एक लाख महिलांमध्ये चार एवढा कमी होईल, असा अंदाज आहे. संशोधकांच्या मते अशावेळी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं संपूर्ण निर्मूलन झालं आहे, असं म्हणता येईल. मात्र गर्भायश मुखाच्या कॅन्सरचं पूर्णपणे निर्मूलन झालं आहे, असं मानण्यासाठी त्याचं प्रमाण किती असावं, हे जागतिक आरोग्य संघटनेनं अजून ठरवलेलं नाही. Human Papilloma Virus (HPV)मुळे कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर काउंन्सिल न्यू साउथ वेल्सच्या संशोधक डॉ. मेगन स्मिथ सांगतात, \"निर्मूलनासाठीचं प्रमाण कितीही असलं, तरी ऑस्ट्रेलियात या कॅन्सरचं असलेलं कमी प्रमाण आणि आमची प्रतिबंधात्मक मोहीम बघता गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या संपूर्ण निर्मूलनालाचं उद्दिष्ट गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरण्याची शक्यता आहे.\" गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची प्राथमिक चाचणी करण्यासाठी पॅप सीमर तपासणी (PAP smear examination) करतात. पॅप सीमर म्हणजे गर्भाशयाच्या मुखातून काही पेशी (Cells) काढून त्याची मायक्रोस्कोपखाली तपासणी केली जाते. त्या पेशींची वाढ सामान्यपणे होत नसेल तर ती कॅन्सरची सुरुवात असू शकते. अशा असामान्यपणे (abnormal) वाढणाऱ्या पेशी दिसल्यास त्याची अधिक खोल तपासणी करून कॅन्सर आहे की नाही, त्याचा टप्पा कोणता याची माहिती मिळवली जाते. मात्र ऑस्ट्रेलियात गेल्यावर्षीपासून या पॅप सीमर तपासणीहूनही अधिक प्रभावी अशी HPV सर्वाइकल स्क्रिनिंग टेस्ट केली जाते. यात गर्भाशयमुख कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या हाय रिस्क HPV या विषाणूची बाधा झाली आहे की नाही, हे अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे कळतं. संशोधकांच्या मते दर पाच वर्षांत एकदा कराव्या लागणाऱ्या या नव्या चाचणीमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं प्रमाणे 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात गर्भाशय मुखाचा कॅन्सर असलेल्या दहापैकी नऊ महिलांचा मृत्यू हा कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होतो. Human Papilloma Virus (HPV) म्हणजे काय? - एकाच प्रकारच्या विषाणूंना HPV म्हटलं जातं. जवळपास शंभर प्रकारचे HPV आहेत. - अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी HPV संसर्ग झालेला असतो. मात्र त्यातल्या बहुतांश महिलांवर या संसर्गाचा कुठलाच दुष्परिणाम होत नाही. - बहुतांशी महिलांमध्ये या HPV संसर्गाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत आणि हा संसर्ग आपोआप बरा होता. मात्र काही स्त्रियांमध्ये वारंवार हा संसर्ग होत असल्यास गर्भाशय मुखासंबंधीचे आजार होऊ शकतात. प्रातिनिधिक छायाचित्र - काही विशिष्ट प्रकारच्या HPV संक्रमणामुळे कॅन्सर होऊ शकतो. म्हणून त्यांना हाय रिस्क म्हणजे अतिशय धोकादायक प्रकारचे HPV म्हणतात. - इतर कमी धोकादायक असलेल्या HPV विषाणू संसर्गामुळे जननेंद्रियांवर गाठ किंवा चामखिळीसारखे प्रकार दिसू शकतात. - जवळपास सर्वच गर्भाशयमुखाचे कॅन्सर (99.7%) हे हाय रिस्क HPV संसर्गामुळे होतात. - HPV लस 80 टक्के गर्भाशयमुख कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या चार प्रकारच्या HPV विषाणूंना प्रतिबंध करते. (स्रोत : NHS Choices) हे वाचलत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्या अनुषंगाने एक आशेचा किरण म्हणून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या प्रयत्नांकडे पाहता येईल.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया कॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी ऑस्ट्रेलियात लसीकरण आणि चाचण्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. तेथील संशोधकांच्या मते ही मोहीम यशस्वी झाली तर सर्व्हिकल कॅन्सरचं परिणामकारक निर्मूलन करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरेल. पुढच्या 20 वर्षांत हे लक्ष्य गाठण्याचं उद्दिष्ट आहे. ऑस्ट्रेलियात 2022पर्यंत हा कॅन्सर 'दुर्मीळ कॅन्सर'च्या श्रेणीत गणला जाईल, असा अंदाज आहे. दर एक लाख व्यक्तींमध्ये सहापेक्षा कमी एवढं प्रमाण असणाऱ्या कॅन्सरला 'दुर्मीळ कॅन्सर' मानलं जातं. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रतिबंधात्मक मोहिमेचं हे यश असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. ऑस्ट्रेलियात 2007मध्ये Human Papilloma Virus म्हणजेच HPV विरोधी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला फक्त मुलींनाच ही लस दिली जायची. काही काळानंतर मुलांचाही त्यात समावेश करण्यात आला. 1991मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी मोहीमेचा तो एक भाग बनला. कॅन्सर काउन्सिल न्यू साउथ वेल्स या स्वयंसेवी संस्थेने गेल्या आठवड्यात The Lancet Public Health Journalमध्ये या नव्या मोहिमेविषयी माहिती दिली. निर्मूलनासाठीचे प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा HPVच्या 'हाय रिस्क' प्रकारच्या विषाणूमुळे होतो. लैंगिक संबंधांतून त्याचं संक्रमण होतं. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. शिवाय या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याची शक्यताही खूप जास्त आहे. ऑस्ट्रेलियात सध्या एक लाख महिलांमध्ये सात जणींना हा कॅन्सर आहे. एका अभ्यासानुसार ऑस्ट्रेलियात 2035पर्यंत हा दर एक लाख महिलांमध्ये चार एवढा कमी होईल, असा अंदाज आहे. संशोधकांच्या मते अशावेळी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं संपूर्ण निर्मूलन झालं आहे, असं म्हणता येईल. मात्र गर्भायश मुखाच्या कॅन्सरचं पूर्णपणे निर्मूलन झालं आहे, असं मानण्यासाठी त्याचं प्रमाण किती असावं, हे जागतिक आरोग्य संघटनेनं अजून ठरवलेलं नाही. Human Papilloma Virus (HPV)मुळे कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर काउंन्सिल न्यू साउथ वेल्सच्या संशोधक डॉ. मेगन स्मिथ सांगतात, \"निर्मूलनासाठीचं प्रमाण कितीही असलं, तरी ऑस्ट्रेलियात या कॅन्सरचं असलेलं कमी प्रमाण आणि आमची प्रतिबंधात्मक मोहीम बघता गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या संपूर्ण निर्मूलनालाचं उद्दिष्ट गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरण्याची शक्यता आहे.\" गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची प्राथमिक चाचणी करण्यासाठी पॅप सीमर तपासणी (PAP smear examination) करतात. पॅप सीमर म्हणजे गर्भाशयाच्या मुखातून काही पेशी (Cells) काढून त्याची मायक्रोस्कोपखाली तपासणी केली जाते. त्या पेशींची वाढ सामान्यपणे होत नसेल तर ती कॅन्सरची सुरुवात असू शकते. अशा असामान्यपणे (abnormal) वाढणाऱ्या पेशी दिसल्यास त्याची अधिक खोल तपासणी करून कॅन्सर आहे की नाही, त्याचा टप्पा कोणता याची माहिती मिळवली जाते. मात्र ऑस्ट्रेलियात गेल्यावर्षीपासून या पॅप सीमर तपासणीहूनही अधिक प्रभावी अशी HPV सर्वाइकल स्क्रिनिंग टेस्ट केली जाते. यात गर्भाशयमुख कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या हाय रिस्क HPV या विषाणूची बाधा झाली आहे की नाही, हे अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे कळतं. संशोधकांच्या मते दर पाच वर्षांत एकदा कराव्या लागणाऱ्या या नव्या चाचणीमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं प्रमाणे 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात गर्भाशय मुखाचा कॅन्सर असलेल्या दहापैकी नऊ महिलांचा मृत्यू हा कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होतो. Human Papilloma Virus (HPV) म्हणजे काय? - एकाच प्रकारच्या विषाणूंना HPV म्हटलं जातं. जवळपास शंभर प्रकारचे HPV आहेत. - अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी HPV संसर्ग झालेला असतो. मात्र त्यातल्या बहुतांश महिलांवर या संसर्गाचा कुठलाच दुष्परिणाम होत नाही. - बहुतांशी महिलांमध्ये या HPV संसर्गाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत आणि हा संसर्ग आपोआप बरा होता. मात्र काही स्त्रियांमध्ये वारंवार हा संसर्ग होत असल्यास गर्भाशय मुखासंबंधीचे आजार होऊ शकतात. प्रातिनिधिक छायाचित्र - काही विशिष्ट प्रकारच्या HPV संक्रमणामुळे कॅन्सर होऊ शकतो. म्हणून त्यांना हाय रिस्क म्हणजे अतिशय धोकादायक प्रकारचे HPV म्हणतात. - इतर कमी धोकादायक असलेल्या HPV विषाणू संसर्गामुळे जननेंद्रियांवर गाठ किंवा चामखिळीसारखे प्रकार दिसू शकतात. - जवळपास सर्वच गर्भाशयमुखाचे कॅन्सर (99.7%) हे हाय रिस्क HPV संसर्गामुळे होतात. - HPV लस 80 टक्के गर्भाशयमुख कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या चार प्रकारच्या HPV विषाणूंना प्रतिबंध करते. (स्रोत : NHS Choices) हे वाचलत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 573, "source_item_id": "573", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3899, "clean_index": 344, "clean_language_index": "mar_Deva:validation:344"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविजय माल्याचं कर्ज 9 हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची 14 हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रिपब्लिक भारतशी बोलताना म्हणाले. \"जेव्हा माझं सरकार आलं आणि देशाची आर्थिक परिस्थिती माझ्या समोर आली, तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता की मी या लोकांनी नक्की किती पैसै कमवले, याबद्दल सगळी सत्य माहिती देशाला सांगणं. आणि दुसरा पर्याय होता की मी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवायचा प्रयत्न करणं. \"मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही. मी म्हटलं, मोदीची बदनामी होत असेल तर होऊ देत. आम्ही केलेल्या कारवाईमुळे हे लोक पळून गेले. मग आम्ही कायदा बनवला की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे लोक जाऊन बसले तरी त्यांची संपत्ती आम्ही जप्त करू शकू. \"आम्ही विजय माल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. त्याचं कर्ज 9 हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची 14 हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे,\" असं त्यांनी सांगितलं. \"आधी घोटाळे करून लोक पळून जायचे आणि सरकार त्यांची नावं पण सांगत नव्हतं. आता आम्ही जी पावलं उचलत आहोत त्याने लोकांना पळून जावं लागत आहे,\" असंही ते यावेळी म्हणाले. 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीने शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही मुलाखत प्रसारित केली. 'पाकिस्तानच्या जाळ्यात अडकणार नाही' पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'रिपब्लिक भारत'चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी बोलताना भारतीय हवाई दलाची बालाकोट कारवाई, विंग कमांडर अभिनंदन आणि पाकिस्तान या विषयांवरही चर्चा केली. \"विरोधी पक्षांचे लोक आमच्या भूमिकेवर संशय घेत होते, पण अभिनंदनच्या बाबतीत ते कोणत्याही प्रकारचं राजकारण करू शकले नाहीत,\" ते म्हणाले. पाकिस्तानच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, \"जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या, मी पाकिस्तानशी चर्चा केली. दर वेळेस ते म्हणतात की ते मदत करतील, पण काहीच घडत होत नाही. आता मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही.\" \"पाकिस्तानला इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेल्या फरार आरोपींची यादी भारताने दिली आहे. तुम्ही (पाकिस्तान) त्यांना आमच्याकडे का सुपूर्द करत नाही? तुम्ही 26/11 नंतर काही कारवाईसुद्धा करत नाही. माझं पाकिस्तानशी काही भांडण नाही, माझी खरी लढाई तर दहशतवादाच्या विरोधात आहे,\" ते म्हणाले. विजय माल्या, नरेंद्र मोदी \"मी इम्रान खान यांच्या विजयानंतर त्यांना फोन करून सांगितलं होतं की दहशतवाद संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू. मी आजही पंतप्रधान इम्रान खान यांना आवाहन करतो की तुम्ही दहशतवादाची कास सोडा मग, भले आमचं तोंडही नका पाहू,\" मोदी यांनी सांगितलं. चौकीदारावरही बोलले मोदी लोकसभेपूर्वी भाजपने पंतप्रधानांनी आपल्या प्रचाराची टॅगलाईन 'मैं भी चौकीदार' यावरही भाष्य केलं. \"मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा तुम्ही माझ्या कुटुंबांबद्दल किंवा मी चहावाला असण्याबद्दल काही ऐकलं होतं का? मी जेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार झालो, तेव्हा लोकांनी माझं लहानपण धुंडाळायला सुरुवात केली. लोकांनी तर जाहीर केलं की तुम्ही मोदींच्या हाताचा चहा प्यायला असेल तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ.\" मोदी पुढे म्हणाले, \"जेव्हा माझ्या चहावाला असण्याला निवडणुकीचा मुद्दा बनवलं गेलं, तेव्हा मी म्हटलं 'हो, आहे मी चहावाला!' चौकीदार हा शब्द मी माझ्यासाठी वापरला होता. चौकीदार म्हणजे टोपी, शिट्टी असं काही नाही. ती एक भावना आहे, एक स्पिरिट. मी याच स्पिरिटला घेऊन वाटचाल करत होतो. \"पण नंतर जेव्हा लोक या शब्दाला घेऊन वाट्टेल ते बोलायला लागले तेव्हा मी म्हटलं की यांना माझ्या चौकीदार असण्याचा त्रास होतोय, म्हणूनच हे असं बोलत आहेत. पण मी चौकीदार आहेच.\" आपल्यावर झालेल्या आरोपांविषयी बोलताना मोदी म्हणाले, \"एका काँग्रेसच्या नेत्याने आरोप केला होता की मोदींकडे 250 कपड्यांचे जोड आहेत. त्या दिवशी मी एका सभेला जात होतो. मी लोकांना संबोधित करताना हे आरोप स्वीकारलेत, पण हेही म्हणालो, की तुम्ही इतरांच्या भ्रष्टाचाराविषयीही ऐकलं असेल. मग तुम्हीच ठरवा, तुम्हाला 250 कोटींचा घोटाळा करणारा पंतप्रधान हवाय की 250 जोड कपडे असलेला. सगळी जनता माझ्या बाजूने उभी राहिली आणि काँग्रेसचे सगळे आरोप बंद झाले.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "नीरव मोदी आणि विजय माल्या हा देश सोडून पळून गेले कारण सरकारने कायदे कडक केले, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविजय माल्याचं कर्ज 9 हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची 14 हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रिपब्लिक भारतशी बोलताना म्हणाले. \"जेव्हा माझं सरकार आलं आणि देशाची आर्थिक परिस्थिती माझ्या समोर आली, तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता की मी या लोकांनी नक्की किती पैसै कमवले, याबद्दल सगळी सत्य माहिती देशाला सांगणं. आणि दुसरा पर्याय होता की मी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवायचा प्रयत्न करणं. \"मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही. मी म्हटलं, मोदीची बदनामी होत असेल तर होऊ देत. आम्ही केलेल्या कारवाईमुळे हे लोक पळून गेले. मग आम्ही कायदा बनवला की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे लोक जाऊन बसले तरी त्यांची संपत्ती आम्ही जप्त करू शकू. \"आम्ही विजय माल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. त्याचं कर्ज 9 हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची 14 हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे,\" असं त्यांनी सांगितलं. \"आधी घोटाळे करून लोक पळून जायचे आणि सरकार त्यांची नावं पण सांगत नव्हतं. आता आम्ही जी पावलं उचलत आहोत त्याने लोकांना पळून जावं लागत आहे,\" असंही ते यावेळी म्हणाले. 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीने शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही मुलाखत प्रसारित केली. 'पाकिस्तानच्या जाळ्यात अडकणार नाही' पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'रिपब्लिक भारत'चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी बोलताना भारतीय हवाई दलाची बालाकोट कारवाई, विंग कमांडर अभिनंदन आणि पाकिस्तान या विषयांवरही चर्चा केली. \"विरोधी पक्षांचे लोक आमच्या भूमिकेवर संशय घेत होते, पण अभिनंदनच्या बाबतीत ते कोणत्याही प्रकारचं राजकारण करू शकले नाहीत,\" ते म्हणाले. पाकिस्तानच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, \"जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या, मी पाकिस्तानशी चर्चा केली. दर वेळेस ते म्हणतात की ते मदत करतील, पण काहीच घडत होत नाही. आता मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही.\" \"पाकिस्तानला इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेल्या फरार आरोपींची यादी भारताने दिली आहे. तुम्ही (पाकिस्तान) त्यांना आमच्याकडे का सुपूर्द करत नाही? तुम्ही 26/11 नंतर काही कारवाईसुद्धा करत नाही. माझं पाकिस्तानशी काही भांडण नाही, माझी खरी लढाई तर दहशतवादाच्या विरोधात आहे,\" ते म्हणाले. विजय माल्या, नरेंद्र मोदी \"मी इम्रान खान यांच्या विजयानंतर त्यांना फोन करून सांगितलं होतं की दहशतवाद संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू. मी आजही पंतप्रधान इम्रान खान यांना आवाहन करतो की तुम्ही दहशतवादाची कास सोडा मग, भले आमचं तोंडही नका पाहू,\" मोदी यांनी सांगितलं. चौकीदारावरही बोलले मोदी लोकसभेपूर्वी भाजपने पंतप्रधानांनी आपल्या प्रचाराची टॅगलाईन 'मैं भी चौकीदार' यावरही भाष्य केलं. \"मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा तुम्ही माझ्या कुटुंबांबद्दल किंवा मी चहावाला असण्याबद्दल काही ऐकलं होतं का? मी जेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार झालो, तेव्हा लोकांनी माझं लहानपण धुंडाळायला सुरुवात केली. लोकांनी तर जाहीर केलं की तुम्ही मोदींच्या हाताचा चहा प्यायला असेल तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ.\" मोदी पुढे म्हणाले, \"जेव्हा माझ्या चहावाला असण्याला निवडणुकीचा मुद्दा बनवलं गेलं, तेव्हा मी म्हटलं 'हो, आहे मी चहावाला!' चौकीदार हा शब्द मी माझ्यासाठी वापरला होता. चौकीदार म्हणजे टोपी, शिट्टी असं काही नाही. ती एक भावना आहे, एक स्पिरिट. मी याच स्पिरिटला घेऊन वाटचाल करत होतो. \"पण नंतर जेव्हा लोक या शब्दाला घेऊन वाट्टेल ते बोलायला लागले तेव्हा मी म्हटलं की यांना माझ्या चौकीदार असण्याचा त्रास होतोय, म्हणूनच हे असं बोलत आहेत. पण मी चौकीदार आहेच.\" आपल्यावर झालेल्या आरोपांविषयी बोलताना मोदी म्हणाले, \"एका काँग्रेसच्या नेत्याने आरोप केला होता की मोदींकडे 250 कपड्यांचे जोड आहेत. त्या दिवशी मी एका सभेला जात होतो. मी लोकांना संबोधित करताना हे आरोप स्वीकारलेत, पण हेही म्हणालो, की तुम्ही इतरांच्या भ्रष्टाचाराविषयीही ऐकलं असेल. मग तुम्हीच ठरवा, तुम्हाला 250 कोटींचा घोटाळा करणारा पंतप्रधान हवाय की 250 जोड कपडे असलेला. सगळी जनता माझ्या बाजूने उभी राहिली आणि काँग्रेसचे सगळे आरोप बंद झाले.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 577, "source_item_id": "577", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3602, "clean_index": 345, "clean_language_index": "mar_Deva:validation:345"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांची संख्या दर आठवड्याला आता 40 लाख झाली आहे. गेल्या एक वर्षात बीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. डिजीटल माध्यमांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत बीबीसीने 186 टक्क्यांनी वाढत मोठी झेप घेतलीये. बीबीसीच्या सगळ्या भाषा भारतात जवळपास 47 कोटी वाचकांपर्यंत पोहचतात. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच बीबीसी न्यूजचे सर्वाधिक ग्लोबल वाचक भारतात आहेत. मजकूर उपलब्ध नाही Twitter पोस्ट समाप्त, 1 बीबीसी हिंदी भारतात वेगाने वाढणारी बीबीसीची सेवा आहे. बीबीसी हिंदीचे वाचक/प्रेक्षक गेल्या वर्षाच्या तुलनेत 175 टक्क्यांनी वाढलेत. बीबीसी हिंदी ऑनलाईन माध्यमातून दर आठवड्याला 1 कोटी 33 लाख वाचकांपर्यंत पोहचतं. बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा याबद्दल बोलताना म्हणाल्या, \"बीबीसीची भारतातली वाढ आणि आमच्या बातम्यांचा वाढता सकारात्मक प्रभाव पाहून मला खूप आनंद होतोय. भारतीय माध्यमक्षेत्रात सध्या खूप गोंगाट आणि गोंधळ आहे. त्यापार्श्वभूमीवर बीबीसीला वाचकांनी विश्वासाचं माध्यम म्हणून आपलंस केलंय. बीबीसीच्या भारतीय भाषांनी सलग दुसऱ्या वर्षी त्यांची आगेकुच चालू ठेवलेली आहे. सध्याच्या फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीच्या जमान्यात वाचकांनी बीबीसीला सगळ्यांत विश्वासू आणि निष्पक्ष माध्यम म्हणून आपलंस केलंय हा आनंद अवर्णनीय आहे.\" बीबीसी न्यूजच्या इंग्लिश चॅनेलच्या भारतीय प्रेक्षकांमध्येही वाढ झालेली आहे. आता जवळपास 1 कोटी भारतीय प्रेक्षक हे चॅनेल दर आठवड्याला पाहातात. याविषयी बोलताना बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल म्हणाले की, \"येत्या दशकात यूके जगासोबत एक नवं नातं प्रस्थापित करेल ज्याचा पाया ग्लोबल ब्रिटन हे महत्त्वकांक्षी व्हीजन असेल. यात यश मिळवायचं असेल तर यूकेच्या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांना झटून काम करावं लागेल. याचाच अर्थ बीबीसी जागतिक पातळीवर जे करू शकतं, ते सगळं करण्याची तयारी आणि व्यवस्था ठेवावी लागेल. बीबीसी ब्रिटनचा सगळ्यात मजबूत, सर्वपरिचयाचा आणि विश्वासू ब्रँड आहे.\" मार्च अखेरीस जेव्हा कोव्हिड-19 ची साथ सर्वदूर पसरली तेव्हा विश्वासू माहितीच्या स्रोतांची मागणी अधिकच वाढली. बीबीसी न्यूज या काळात कोणत्याही आंतरराष्ट्रीय माध्यमापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचलं. या काळात आपल्या 42 भाषांव्दारे बीबीसी जवळपास 31 कोटी वाचक/प्रेक्षकांपर्यंत पोहचलं. बीबीसीचं कंटेट सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. युट्यूबवर बीबीसीचे 4.7 कोटी प्रेक्षक आहेत, फेसबुकवर 4.3 कोटी वाचक/प्रेक्षक आहेत, ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर प्रत्येकी 60 लाख लोकांपर्यंत बीबीसी पोहोचतं. बीबीसीचे सर्वाधिक वाचक/प्रेक्षक असलेले देश भारत - 60,400,000 अमेरिका - 49,500,000 नायजेरिया - 37,200,000 केनिया - 14,000,000 बांगलादेश -11,900,000 अफगाणिस्तान - 11,400,000 इराण - 11,300,000 कॅनडा - 9,700,000 पाकिस्तान - 9,700,00 हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "ताज्या आकडेवारीनुसार बीबीसी न्यूजच्या भारतातील वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीबीसी न्यूजच्या भारतीय भाषांची (मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती आणि पंजाबी) वाचक/प्रेक्षकसंख्या आता आठवड्याला 6 कोटी इतकी झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांची संख्या दर आठवड्याला आता 40 लाख झाली आहे. गेल्या एक वर्षात बीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. डिजीटल माध्यमांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत बीबीसीने 186 टक्क्यांनी वाढत मोठी झेप घेतलीये. बीबीसीच्या सगळ्या भाषा भारतात जवळपास 47 कोटी वाचकांपर्यंत पोहचतात. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच बीबीसी न्यूजचे सर्वाधिक ग्लोबल वाचक भारतात आहेत. मजकूर उपलब्ध नाही Twitter पोस्ट समाप्त, 1 बीबीसी हिंदी भारतात वेगाने वाढणारी बीबीसीची सेवा आहे. बीबीसी हिंदीचे वाचक/प्रेक्षक गेल्या वर्षाच्या तुलनेत 175 टक्क्यांनी वाढलेत. बीबीसी हिंदी ऑनलाईन माध्यमातून दर आठवड्याला 1 कोटी 33 लाख वाचकांपर्यंत पोहचतं. बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा याबद्दल बोलताना म्हणाल्या, \"बीबीसीची भारतातली वाढ आणि आमच्या बातम्यांचा वाढता सकारात्मक प्रभाव पाहून मला खूप आनंद होतोय. भारतीय माध्यमक्षेत्रात सध्या खूप गोंगाट आणि गोंधळ आहे. त्यापार्श्वभूमीवर बीबीसीला वाचकांनी विश्वासाचं माध्यम म्हणून आपलंस केलंय. बीबीसीच्या भारतीय भाषांनी सलग दुसऱ्या वर्षी त्यांची आगेकुच चालू ठेवलेली आहे. सध्याच्या फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीच्या जमान्यात वाचकांनी बीबीसीला सगळ्यांत विश्वासू आणि निष्पक्ष माध्यम म्हणून आपलंस केलंय हा आनंद अवर्णनीय आहे.\" बीबीसी न्यूजच्या इंग्लिश चॅनेलच्या भारतीय प्रेक्षकांमध्येही वाढ झालेली आहे. आता जवळपास 1 कोटी भारतीय प्रेक्षक हे चॅनेल दर आठवड्याला पाहातात. याविषयी बोलताना बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल म्हणाले की, \"येत्या दशकात यूके जगासोबत एक नवं नातं प्रस्थापित करेल ज्याचा पाया ग्लोबल ब्रिटन हे महत्त्वकांक्षी व्हीजन असेल. यात यश मिळवायचं असेल तर यूकेच्या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांना झटून काम करावं लागेल. याचाच अर्थ बीबीसी जागतिक पातळीवर जे करू शकतं, ते सगळं करण्याची तयारी आणि व्यवस्था ठेवावी लागेल. बीबीसी ब्रिटनचा सगळ्यात मजबूत, सर्वपरिचयाचा आणि विश्वासू ब्रँड आहे.\" मार्च अखेरीस जेव्हा कोव्हिड-19 ची साथ सर्वदूर पसरली तेव्हा विश्वासू माहितीच्या स्रोतांची मागणी अधिकच वाढली. बीबीसी न्यूज या काळात कोणत्याही आंतरराष्ट्रीय माध्यमापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचलं. या काळात आपल्या 42 भाषांव्दारे बीबीसी जवळपास 31 कोटी वाचक/प्रेक्षकांपर्यंत पोहचलं. बीबीसीचं कंटेट सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. युट्यूबवर बीबीसीचे 4.7 कोटी प्रेक्षक आहेत, फेसबुकवर 4.3 कोटी वाचक/प्रेक्षक आहेत, ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर प्रत्येकी 60 लाख लोकांपर्यंत बीबीसी पोहोचतं. बीबीसीचे सर्वाधिक वाचक/प्रेक्षक असलेले देश भारत - 60,400,000 अमेरिका - 49,500,000 नायजेरिया - 37,200,000 केनिया - 14,000,000 बांगलादेश -11,900,000 अफगाणिस्तान - 11,400,000 इराण - 11,300,000 कॅनडा - 9,700,000 पाकिस्तान - 9,700,00 हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 578, "source_item_id": "578", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2839, "clean_index": 346, "clean_language_index": "mar_Deva:validation:346"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सेलिब्रिटींना ट्वीट करण्यासाठी भाजपनं प्रवृत्त तर केलं नाही ना, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. राज्याचा गुप्तहेर विभाग या ट्वीट्स प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. याच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला. आम्ही ट्वीट करायला सांगितलं असेल तर अभिमान आहे - फडणवीस महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, \"टूलकिटविरूद्ध लतादीदी आणि सचिन तेंडुलकर यांनी काय ट्वीट केलं, तर #IndiaAgainstPropoganda आणि #IndiaStandsUnited. मग त्यांनी काय शेतकऱ्यांच्या विरोधात ट्वीट केलं का? या देशात #IndiaStandsUnited म्हणणं चूक आहे का? कुणीतरी उठतं, गृहमंत्र्यांकडे जातं.\" \"एक मिनिटाकरता असं समजू, की हे मी करायला लावलं. मग काय गुन्हा केला? माझ्या देशाच्या विरुद्ध जर प्रपोगंडा होत असेल आणि मी या देशातल्या सेलिब्रिटींना सांगितलं की आपल्या देशाच्या बाजूने उभे राहा, तर यात कसला गुन्हा आहे? तुमच्या चौकशांना घाबरत नाही. कितीही चौकशा करा,\" असं फडणवीस पुढे म्हणाले. आमच्या देशाबद्दल जर कुणाला ट्वीट करायला सांगितलं असेल, तर आम्हाला अभिमान आहे, असंही फडणवीस म्हणाले. भाजपच्या आयटी सेलची चौकशी - अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशी करणार असल्याचं नाकारलं. त्यांनी म्हटलं, \"लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर यांची कोणतीही चौकशी करण्याचं आम्ही बोललो नाही. एका पक्षाच्या आयटी सेलची चौकशी झाली. त्यातून 12 लोकांची नावं पुढे आली. त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे.\" भाजपच्या आयटी सेलने जे ट्वीट केले, त्याबद्दल आम्ही चौकशी लावली आहे, असंही देशमुख पुढे म्हणाले. मात्र, यानंतर फडणवीस म्हणाले, \"मी आभार मानतो की, देशाकरता आम्ही केलेल्या ट्वीट्सबाबत तुम्ही चौकशी लावली. आमची देशभक्ती आणि तुमची देशभक्ती काय, हे यातून स्पष्ट होतं.\" दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. ते म्हणाले, \"भाजपातर्फे सेलिब्रिटींना ट्वीट करायला भाग पाडले गेले हे आता स्पष्ट झाले आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकाच का? सुनील शेट्टीने भाजपा पदाधिकाऱ्याला टॅग का केलं? यांचे उत्तर मिळाले. आता भाजपाने दबाव टाकला का? धमक्या दिल्या का? यांचे ही उत्तर चौकशी अंती मिळेल\" नेमकं प्रकरण काय आहे? आंतराराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केल्यानंतर भारतीय खेळाडू, कलाकार आणि संगीतकारांनी हा देशांतर्गत विषय असल्याबाबत आपले मत मांडले. पण असे सर्व ट्वीट्स दबावाअंतर्गत केले आहेत का? याची चौकशी महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. एकाच दिवशी साधारण एकाच मताचे आणि एकसमान सलग ट्वीट्स केल्याने सेलिब्रिटींवर दबाव असल्याचे दिसून येते असा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. सेलिब्रिटींना अशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्रवृत्त केले का? यामागे राजकीय दबाव होता का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले होता. काँग्रेसच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सेलिब्रिटींच्या ट्वीट मालिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारने आपली बाजू सावरण्यासाठी भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. या मागणीनंतर याप्रकरणाची चौकशी राज्याचा गुप्तहेर विभाग करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शेतकरी आंदोलनासंदर्भात गायिका लता मंगेशकर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी केलेले ट्वीट्स वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सेलिब्रिटींना ट्वीट करण्यासाठी भाजपनं प्रवृत्त तर केलं नाही ना, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. राज्याचा गुप्तहेर विभाग या ट्वीट्स प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. याच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला. आम्ही ट्वीट करायला सांगितलं असेल तर अभिमान आहे - फडणवीस महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, \"टूलकिटविरूद्ध लतादीदी आणि सचिन तेंडुलकर यांनी काय ट्वीट केलं, तर #IndiaAgainstPropoganda आणि #IndiaStandsUnited. मग त्यांनी काय शेतकऱ्यांच्या विरोधात ट्वीट केलं का? या देशात #IndiaStandsUnited म्हणणं चूक आहे का? कुणीतरी उठतं, गृहमंत्र्यांकडे जातं.\" \"एक मिनिटाकरता असं समजू, की हे मी करायला लावलं. मग काय गुन्हा केला? माझ्या देशाच्या विरुद्ध जर प्रपोगंडा होत असेल आणि मी या देशातल्या सेलिब्रिटींना सांगितलं की आपल्या देशाच्या बाजूने उभे राहा, तर यात कसला गुन्हा आहे? तुमच्या चौकशांना घाबरत नाही. कितीही चौकशा करा,\" असं फडणवीस पुढे म्हणाले. आमच्या देशाबद्दल जर कुणाला ट्वीट करायला सांगितलं असेल, तर आम्हाला अभिमान आहे, असंही फडणवीस म्हणाले. भाजपच्या आयटी सेलची चौकशी - अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशी करणार असल्याचं नाकारलं. त्यांनी म्हटलं, \"लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर यांची कोणतीही चौकशी करण्याचं आम्ही बोललो नाही. एका पक्षाच्या आयटी सेलची चौकशी झाली. त्यातून 12 लोकांची नावं पुढे आली. त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे.\" भाजपच्या आयटी सेलने जे ट्वीट केले, त्याबद्दल आम्ही चौकशी लावली आहे, असंही देशमुख पुढे म्हणाले. मात्र, यानंतर फडणवीस म्हणाले, \"मी आभार मानतो की, देशाकरता आम्ही केलेल्या ट्वीट्सबाबत तुम्ही चौकशी लावली. आमची देशभक्ती आणि तुमची देशभक्ती काय, हे यातून स्पष्ट होतं.\" दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. ते म्हणाले, \"भाजपातर्फे सेलिब्रिटींना ट्वीट करायला भाग पाडले गेले हे आता स्पष्ट झाले आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकाच का? सुनील शेट्टीने भाजपा पदाधिकाऱ्याला टॅग का केलं? यांचे उत्तर मिळाले. आता भाजपाने दबाव टाकला का? धमक्या दिल्या का? यांचे ही उत्तर चौकशी अंती मिळेल\" नेमकं प्रकरण काय आहे? आंतराराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केल्यानंतर भारतीय खेळाडू, कलाकार आणि संगीतकारांनी हा देशांतर्गत विषय असल्याबाबत आपले मत मांडले. पण असे सर्व ट्वीट्स दबावाअंतर्गत केले आहेत का? याची चौकशी महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. एकाच दिवशी साधारण एकाच मताचे आणि एकसमान सलग ट्वीट्स केल्याने सेलिब्रिटींवर दबाव असल्याचे दिसून येते असा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. सेलिब्रिटींना अशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्रवृत्त केले का? यामागे राजकीय दबाव होता का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले होता. काँग्रेसच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सेलिब्रिटींच्या ट्वीट मालिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारने आपली बाजू सावरण्यासाठी भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. या मागणीनंतर याप्रकरणाची चौकशी राज्याचा गुप्तहेर विभाग करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 582, "source_item_id": "582", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3450, "clean_index": 347, "clean_language_index": "mar_Deva:validation:347"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलॉरा हर्स्ट (36) असं या महिलेचं नाव आहे. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे. ज्या घरात हा सगळा प्रकार घडला तिथे जवळपास 140 साप आणि अजगर होते. या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच हे घर वापरण्यात येत होतं. या सापांपैकी जवळपास 20 साप लॉरा यांच्या मालकीचे होते आणि त्या आठवड्यातून दोन दिवस सापांना बघण्यासाठी इथे यायच्या. विशेष म्हणजे हे घर बेनटॉन काउंटीचे पोलीस अधिकारी डॉन मनसन यांच्या मालकीचं आहे. ते शेजारच्याच घरात रहायचे. त्यांनी 'द जर्नल अँड कुरियर' या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम त्यांनीच लॉरा हर्स्ट यांना फरशीवर निपचित पडलेलं बघितलं होतं. ही अत्यंत 'दुर्दैवी घटना' असल्याचं आणि आपण 'सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करत' असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉन मनसन यांनीच लॉरा यांच्या गळ्याभोवती विळखा घालून बसलेला अजगर काढला. मात्र, वैद्यकीय पथकाला लॉरा यांचे प्राण वाचवता आले नाही, अशी माहिती इंडियानाचे पोलीस अधिकारी सार्जेंट किम रिले यांनी दिली. लॉरा हर्स्ट बॅटल ग्राउंड शहरात राहायच्या आणि तिथून त्या आपल्या सापांना भेट देण्यासाठी आल्या होत्या, असंही सार्जेंट किम रिले यांनी सांगितलं. पायथन रेटिक्युलेटस (Python Reticulatus) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेत एक महिला गळ्याला अजगराचा विळखा पडलेल्या अवस्थेत मृत आढळली आहे. विशिष्ट पट्ट्यांची त्वचा असलेला हा अजगर 8 फूट लांबीचा होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलॉरा हर्स्ट (36) असं या महिलेचं नाव आहे. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे. ज्या घरात हा सगळा प्रकार घडला तिथे जवळपास 140 साप आणि अजगर होते. या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच हे घर वापरण्यात येत होतं. या सापांपैकी जवळपास 20 साप लॉरा यांच्या मालकीचे होते आणि त्या आठवड्यातून दोन दिवस सापांना बघण्यासाठी इथे यायच्या. विशेष म्हणजे हे घर बेनटॉन काउंटीचे पोलीस अधिकारी डॉन मनसन यांच्या मालकीचं आहे. ते शेजारच्याच घरात रहायचे. त्यांनी 'द जर्नल अँड कुरियर' या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम त्यांनीच लॉरा हर्स्ट यांना फरशीवर निपचित पडलेलं बघितलं होतं. ही अत्यंत 'दुर्दैवी घटना' असल्याचं आणि आपण 'सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करत' असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉन मनसन यांनीच लॉरा यांच्या गळ्याभोवती विळखा घालून बसलेला अजगर काढला. मात्र, वैद्यकीय पथकाला लॉरा यांचे प्राण वाचवता आले नाही, अशी माहिती इंडियानाचे पोलीस अधिकारी सार्जेंट किम रिले यांनी दिली. लॉरा हर्स्ट बॅटल ग्राउंड शहरात राहायच्या आणि तिथून त्या आपल्या सापांना भेट देण्यासाठी आल्या होत्या, असंही सार्जेंट किम रिले यांनी सांगितलं. पायथन रेटिक्युलेटस (Python Reticulatus) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 583, "source_item_id": "583", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1363, "clean_index": 348, "clean_language_index": "mar_Deva:validation:348"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवसेना खासदार संजय राऊत मात्र, अशी काही भेट झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाकारलं आहे. \"मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्यकथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही,\" असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. दुसरीकडे, अशा प्रकारच्या भेटी होतच असतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. \"अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. अमित शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. ही भेट का झाली याबद्दल मी देखील अनभिज्ञ आहे,\" असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, \"पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल\". ते पुढे म्हणाले, \"मला कुठले संकेत मिळालेले नाहीत. ते एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली माहिती नाही. आम्हाला अशा काही सूचना वरिष्ठांकडून आल्या की त्या मानायच्या असतात. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्षांची भूमिका मान्य असेल, असं ते म्हणाले. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारचे भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते. अर्थात याबाबत अधिकृत माहिती मात्र नाही. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात.\" दरम्यान, सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात, असं सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती. दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. दैनिक दिव्य भास्करने या भेटीसंदर्भात बातमी दिली होती. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येत आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अहमदाबाद येथे झालेल्या कथित बैठकीवरून उलटसुलट वक्तव्यं समोर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवसेना खासदार संजय राऊत मात्र, अशी काही भेट झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाकारलं आहे. \"मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्यकथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही,\" असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. दुसरीकडे, अशा प्रकारच्या भेटी होतच असतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. \"अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. अमित शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. ही भेट का झाली याबद्दल मी देखील अनभिज्ञ आहे,\" असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, \"पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल\". ते पुढे म्हणाले, \"मला कुठले संकेत मिळालेले नाहीत. ते एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली माहिती नाही. आम्हाला अशा काही सूचना वरिष्ठांकडून आल्या की त्या मानायच्या असतात. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्षांची भूमिका मान्य असेल, असं ते म्हणाले. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारचे भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते. अर्थात याबाबत अधिकृत माहिती मात्र नाही. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात.\" दरम्यान, सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात, असं सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती. दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. दैनिक दिव्य भास्करने या भेटीसंदर्भात बातमी दिली होती. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येत आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 584, "source_item_id": "584", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3320, "clean_index": 349, "clean_language_index": "mar_Deva:validation:349"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रदूषणाची समस्येने गंभीर रुप प्राप्त केलं आहे. 'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधानुसार 2015 मध्ये जगभरात 90 लाख मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचं उघड झालं आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आणि विकसनशील देशांमध्ये अशा मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. बांगलादेश आणि सोमालियात तर परिस्थिती आणखी बिकट आहे. यातच वायू प्रदूषण सगळ्यांत घातक ठरलं आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश घटना फक्त वायू प्रदूषणामुळे होत आहेत. ब्रुनेई आणि स्वीडनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे. ह्दयरोग, पक्षाघात तसंच फुप्फसाचा कर्करोग असे असंसर्गजन्य आजार प्रदूषणामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रकाशित माहिती. प्रदूषण केवळ पर्यावरणाची समस्या राहिली नसून ती आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या झाली आहे. त्याचे परिणाम दूरगामी आणि धोकादायक आहेत, असं न्यूयॉर्कमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक फिलीप लॅड्रिगन यांनी सांगितलं. प्रदूषणासंदर्भात 'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनाचे लॅड्रिगन सहलेखक आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे 65 लाख नागरिकांचा अकाली मृत्यू झाला आहे. घातक रासायनिक वायू, लाकूड तसंच कोळसा जळण्यातून निर्माण होणारी रसायनं आरोग्यासाठी जीवघेणी ठरत असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. 18 लाख लोक जलप्रदूषणाचे बळी ठरत आहेत. कामाचा भाग म्हणून धोकादायक परिस्थितीत कार्यरत आठ लाखजणांनी जीव गमावला आहे. 92 टक्के मृत्यू विकसनशील देशांमध्ये झाले आहेत. या यादीत भारताचा पाचवा क्रमांक आहे. चीन या यादीत 16व्या स्थानी आहे. ब्रुनेई आणि स्वीडनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सगळ्यात कमी आहे. इंग्लंडमध्ये आठ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे होत आहेत. 'द लॅन्सेट'मध्ये प्रकाशित संशोधनासाठी अभ्यासकांनी 188 देशांतील स्थितीचा आढावा घेतला. या यादीत इंग्लंड 55व्या स्थानी असून अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली आणि डेन्मार्क या देशांच्या मागे आहे. वायू प्रदूषण जागतिक संकट झालं आहे. युरोपीय देशांपैकी इंग्लंडला हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसला आहे, असं ब्रिटिश ल्युंग फाऊंडेशनचे डॉ. पेनी वूड्स यांनी सांगितलं. डिझेलवर चालणारी वाहनं प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत, कारण ती श्वसनाला घातक रसायनं सोडतात. यामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेत सहा टक्के लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे ओढवतो. विकसित आणि विकसनशील देशांमधल्या आर्थिक विषमतेमुळं प्रदूषणाला खतपाणी मिळते. प्रदूषण, गरिबी, असमानता आणि अनारोग्य हे जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न आहेत. प्रदूषणामुळे जगण्याच्या मूलभूत हक्कांवर गदा येते, असं 'प्युअर अर्थ' या स्वयंसेवी संस्थेच्या कार्ती सांडिल्य यांनी सांगितलं. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषित झालेल्या वातावरणात श्वास कोंडत असतानाच आणखी एक धोक्याची घंटा वाजत आहे -- जगभरात दर सहा मृत्यूंपैकी एक प्रदूषणामुळे होत असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रदूषणाची समस्येने गंभीर रुप प्राप्त केलं आहे. 'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधानुसार 2015 मध्ये जगभरात 90 लाख मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचं उघड झालं आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आणि विकसनशील देशांमध्ये अशा मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. बांगलादेश आणि सोमालियात तर परिस्थिती आणखी बिकट आहे. यातच वायू प्रदूषण सगळ्यांत घातक ठरलं आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश घटना फक्त वायू प्रदूषणामुळे होत आहेत. ब्रुनेई आणि स्वीडनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे. ह्दयरोग, पक्षाघात तसंच फुप्फसाचा कर्करोग असे असंसर्गजन्य आजार प्रदूषणामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रकाशित माहिती. प्रदूषण केवळ पर्यावरणाची समस्या राहिली नसून ती आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या झाली आहे. त्याचे परिणाम दूरगामी आणि धोकादायक आहेत, असं न्यूयॉर्कमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक फिलीप लॅड्रिगन यांनी सांगितलं. प्रदूषणासंदर्भात 'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनाचे लॅड्रिगन सहलेखक आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे 65 लाख नागरिकांचा अकाली मृत्यू झाला आहे. घातक रासायनिक वायू, लाकूड तसंच कोळसा जळण्यातून निर्माण होणारी रसायनं आरोग्यासाठी जीवघेणी ठरत असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. 18 लाख लोक जलप्रदूषणाचे बळी ठरत आहेत. कामाचा भाग म्हणून धोकादायक परिस्थितीत कार्यरत आठ लाखजणांनी जीव गमावला आहे. 92 टक्के मृत्यू विकसनशील देशांमध्ये झाले आहेत. या यादीत भारताचा पाचवा क्रमांक आहे. चीन या यादीत 16व्या स्थानी आहे. ब्रुनेई आणि स्वीडनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सगळ्यात कमी आहे. इंग्लंडमध्ये आठ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे होत आहेत. 'द लॅन्सेट'मध्ये प्रकाशित संशोधनासाठी अभ्यासकांनी 188 देशांतील स्थितीचा आढावा घेतला. या यादीत इंग्लंड 55व्या स्थानी असून अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली आणि डेन्मार्क या देशांच्या मागे आहे. वायू प्रदूषण जागतिक संकट झालं आहे. युरोपीय देशांपैकी इंग्लंडला हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसला आहे, असं ब्रिटिश ल्युंग फाऊंडेशनचे डॉ. पेनी वूड्स यांनी सांगितलं. डिझेलवर चालणारी वाहनं प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत, कारण ती श्वसनाला घातक रसायनं सोडतात. यामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेत सहा टक्के लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे ओढवतो. विकसित आणि विकसनशील देशांमधल्या आर्थिक विषमतेमुळं प्रदूषणाला खतपाणी मिळते. प्रदूषण, गरिबी, असमानता आणि अनारोग्य हे जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न आहेत. प्रदूषणामुळे जगण्याच्या मूलभूत हक्कांवर गदा येते, असं 'प्युअर अर्थ' या स्वयंसेवी संस्थेच्या कार्ती सांडिल्य यांनी सांगितलं. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 585, "source_item_id": "585", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2643, "clean_index": 350, "clean_language_index": "mar_Deva:validation:350"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया वर्षीच्या IPL सामन्याचा आता समारोप होत आहे. दरवेळी या सामन्यात चीअरलीडर्स आवर्जून दिसतात. आपल्याला त्या फक्त हसणाऱ्या आणि खेळणाऱ्या सुंदर मुली दिसत असतात, पण त्यांचही एक स्वत:चं विश्व आहे. या IPL खेळादरम्यान बीबीसीच्या टीमने वेगवेगळ्या देशातून आलेल्या चीअरलीडर्सशी चर्चा केली. चीअरलीडिंग काम मेहनतीचं \"मी इथं चीअरलीडिंग करते. मी प्रोफेशनल डान्सर आहे. याआधी मी मेक्सिकोमध्ये सहा महिने डान्स आणि थिएटरमध्ये काम केलं आहे,\" असं ऑस्टेलियाच्या कॅथरीन सांगतात. \"चिअरलीडिंग काही फालतू काम नाही. मी त्याला एक खेळाचा प्रकार मानते. चीअरलीडिंग करताना एकदा माझ्या बरगड्या मोडल्या होत्या,\" असं डियान बॅटमन सांगतात. त्या ब्रिटनमधल्या मँचेस्टरहून आल्या आहेत. त्यांना हे अधिक जोखमीचं आणि मेहनतीचं काम वाटतं. \"लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही. ते फक्त आम्हाला हसताना आणि डान्स करतानाच बघतात. पण क्रिकेटपटूंएवढीच एवढीच आम्हीपण मेहनत घेतो.\" असं त्यांनी सांगितलं. 'चीअरलीडर्स या सेक्स ऑब्जेक्ट नाहीत' \"स्टेजवर डान्स करताना आमच्याकडे एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून बघू नये. तो आमचा जॉब आहे. आम्ही डान्सर मुली असून कुणाची उपभोग्य वस्तू नाही,\" असं आयर्लंडच्या डाराह किव्हनी सांगतात. ऑस्टेलियाच्या आएला सांगतात, \"मी गेल्या 8 वर्षांपासून डान्स करतेय. मेहनतीच्या बदल्यात म्हणावसा पैसा मिळत नाही. पण माझ्यासाठी डान्स हा जगातलं एक भारी प्रोफेशन आहे.\" 'मला समोसा खूप आवडतो' या परदेशी मुलींना बोलण्यातून त्यांना भारतीय पदार्थांची गोडी लागलेली दिसते आहे. आयर्लंडच्या डाराह यांना इथला समोसा खूप आवडतो. लोकांना धन्यवाद देताना त्या हिंदीत 'शुक्रिया' असं म्हणतात. व्हीडिओ रिपोर्ट : सूर्यांशी पांडे, शूट-एडिट : शारिक अहमद हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "IPL सामन्यासोबत चीअरलीडर्सचा डान्स बघण्याची प्रेक्षकांत एक वेगळीच क्रेझ असते. पण जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या मुलींचं आयुष्य असतं तरी कसं?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया वर्षीच्या IPL सामन्याचा आता समारोप होत आहे. दरवेळी या सामन्यात चीअरलीडर्स आवर्जून दिसतात. आपल्याला त्या फक्त हसणाऱ्या आणि खेळणाऱ्या सुंदर मुली दिसत असतात, पण त्यांचही एक स्वत:चं विश्व आहे. या IPL खेळादरम्यान बीबीसीच्या टीमने वेगवेगळ्या देशातून आलेल्या चीअरलीडर्सशी चर्चा केली. चीअरलीडिंग काम मेहनतीचं \"मी इथं चीअरलीडिंग करते. मी प्रोफेशनल डान्सर आहे. याआधी मी मेक्सिकोमध्ये सहा महिने डान्स आणि थिएटरमध्ये काम केलं आहे,\" असं ऑस्टेलियाच्या कॅथरीन सांगतात. \"चिअरलीडिंग काही फालतू काम नाही. मी त्याला एक खेळाचा प्रकार मानते. चीअरलीडिंग करताना एकदा माझ्या बरगड्या मोडल्या होत्या,\" असं डियान बॅटमन सांगतात. त्या ब्रिटनमधल्या मँचेस्टरहून आल्या आहेत. त्यांना हे अधिक जोखमीचं आणि मेहनतीचं काम वाटतं. \"लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही. ते फक्त आम्हाला हसताना आणि डान्स करतानाच बघतात. पण क्रिकेटपटूंएवढीच एवढीच आम्हीपण मेहनत घेतो.\" असं त्यांनी सांगितलं. 'चीअरलीडर्स या सेक्स ऑब्जेक्ट नाहीत' \"स्टेजवर डान्स करताना आमच्याकडे एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून बघू नये. तो आमचा जॉब आहे. आम्ही डान्सर मुली असून कुणाची उपभोग्य वस्तू नाही,\" असं आयर्लंडच्या डाराह किव्हनी सांगतात. ऑस्टेलियाच्या आएला सांगतात, \"मी गेल्या 8 वर्षांपासून डान्स करतेय. मेहनतीच्या बदल्यात म्हणावसा पैसा मिळत नाही. पण माझ्यासाठी डान्स हा जगातलं एक भारी प्रोफेशन आहे.\" 'मला समोसा खूप आवडतो' या परदेशी मुलींना बोलण्यातून त्यांना भारतीय पदार्थांची गोडी लागलेली दिसते आहे. आयर्लंडच्या डाराह यांना इथला समोसा खूप आवडतो. लोकांना धन्यवाद देताना त्या हिंदीत 'शुक्रिया' असं म्हणतात. व्हीडिओ रिपोर्ट : सूर्यांशी पांडे, शूट-एडिट : शारिक अहमद हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 589, "source_item_id": "589", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1706, "clean_index": 351, "clean_language_index": "mar_Deva:validation:351"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nCAAच्या विरोधात दाखल झालेल्या एकूण 143 याचिकांवर एकत्रित सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने घेतली. या याचिकांमध्ये केरळ सरकारच्या याचिकेचाही समावेश होता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, जस्टिस एस अब्दुल नझीर आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर CAA विरोधातील याचिकांची सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला CAAविरोधातील याचिकांना उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. डिसेंबर महिन्यात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर 18 डिसेंबरला या वादग्रस्त कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या याचिकांवर तातडीनं सुनावणी करायला मनाई केली. त्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. सुप्रीम कोर्टात आज काय झालं? कोर्टातील गर्दीवरून चिंता सरकारच्या वतीने अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी सुनावणीवेळी उपस्थित गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली. न्यायालयातलं, विशेषत: सर्वोच्च न्यायालयातलं वातावरण शांत असायला हवं. न्यायालयात कोण येऊ शकतं, यासंदर्भात निदर्शक तत्त्वं आहेत. यानिमित्ताने काही नियम करण्याची आवश्यकता आहे, असं वेणुगोपाळ यांनी सांगितलं. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही सुप्रीम कोर्टातील कोलाहलाबद्दल चिंता व्यक्त केली. कोर्टात सुनावणीवेळी कोण उपस्थित राहू शकतं, यासंदर्भात अमेरिका आणि पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने नियमावली तयारी केली आहे. तशीच नियमावली आपल्याकडेही लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून आसामबद्दल अखेर सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019? नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ यांच्यासह अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलनं सुरू आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nCAAच्या विरोधात दाखल झालेल्या एकूण 143 याचिकांवर एकत्रित सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने घेतली. या याचिकांमध्ये केरळ सरकारच्या याचिकेचाही समावेश होता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, जस्टिस एस अब्दुल नझीर आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर CAA विरोधातील याचिकांची सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला CAAविरोधातील याचिकांना उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. डिसेंबर महिन्यात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर 18 डिसेंबरला या वादग्रस्त कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या याचिकांवर तातडीनं सुनावणी करायला मनाई केली. त्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. सुप्रीम कोर्टात आज काय झालं? कोर्टातील गर्दीवरून चिंता सरकारच्या वतीने अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी सुनावणीवेळी उपस्थित गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली. न्यायालयातलं, विशेषत: सर्वोच्च न्यायालयातलं वातावरण शांत असायला हवं. न्यायालयात कोण येऊ शकतं, यासंदर्भात निदर्शक तत्त्वं आहेत. यानिमित्ताने काही नियम करण्याची आवश्यकता आहे, असं वेणुगोपाळ यांनी सांगितलं. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही सुप्रीम कोर्टातील कोलाहलाबद्दल चिंता व्यक्त केली. कोर्टात सुनावणीवेळी कोण उपस्थित राहू शकतं, यासंदर्भात अमेरिका आणि पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने नियमावली तयारी केली आहे. तशीच नियमावली आपल्याकडेही लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून आसामबद्दल अखेर सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019? नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ यांच्यासह अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलनं सुरू आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 591, "source_item_id": "591", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2640, "clean_index": 352, "clean_language_index": "mar_Deva:validation:352"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोन वर्षांपूर्वी पंजाबमधील पठाणकोटच्या लष्करी तळावर झालेल्या ऑपरेशनमध्ये गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग (वय 25) यांचा मृत्यू झाला होता. सुचा सिंग हे गुरुसेवक यांचे वडील. मुलाच्या आठवणीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिंग कुटुंबीय हताश होतं, पण आपला मुलगा गुरसेवक सिंगनं देशासाठी प्राण वेचले याचा मात्र त्यांना अभिमान वाटतो. \"मरण काय अगदी घरबसल्या येऊ शकतं, पण माझ्या मुलानं देशासाठी लढताना प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो,\" असं गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग यांचे वडील सुचा सिंग सांगत होते. त्यांचं कुटुंब अंबाला येथील गर्नाला गावात राहतात. \"आमचं 1 जानेवारीला दुपारी तीन वाचताच्या सुमारास बोलणं झालं होतं. त्याचं पोस्टिंग जालंधर जवळ आदमपूरला होतं. मी त्याला कधी येणार असं विचारल्यावर 'लवकरच', असं त्यानं उत्तर दिलं.\" सुचा सिंह जड अंत:करणाने सांगत होते... \"दुसऱ्याच दिवशी तो गेल्याचं आम्हाला कळलं.\" काही आठवड्यांआधीच लग्न गुरसेवकचं दीड महिन्याआधी लग्न झालं होतं. \"त्याची पत्नी जसप्रीत आता दीड वर्षांच्या मुलीची आई आहे.\" वडील सांगत होते. \"आम्ही तिचं नाव गुर्रीत ठेवलं आहे.\" त्या दोघांनी हे नाव आधीच ठरवून ठेवलं होतं. \"गुरसेवक आणि जसप्रीत ही दोन्ही नावं यात येतात.. गुर्रीत.\" \"गुर्रीत अजून खूप लहान आहे. ती तिच्या वडिलांसारखी एअर फोर्समध्ये गेली तर मला खूप आवडेल,\" सुचा सांगत होते. सध्या ते शेतकरी असले तरी त्यांनीसुद्धा सैन्यात काम केलं आहे. त्यांचा मोठा मुलगा हरदीपदेखील सैन्यात अधिकारी आहे. हरदीप म्हणाले, \"गुरुसेवकच्या मृत्यूनं आम्हाला मोठा धक्का बसला होता. कट्टरवादी केवळ किती लोकांना मारू शकतात हे बघतात, आपण कोणाला मारतोय हे काही ते बघत नाहीत.\" भारतीय लष्कराच्या वेशातील काही शस्त्रधारी व्यक्तींनी 1 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट हवाईतळावर धुमाकूळ घातला होता. हा हवाईतळ पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए- मोहम्मद या कट्टरवादी संघटनेला जबाबदार ठरवलं होतं. सहा शस्त्रधारी व्यक्ती आणि सात सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये मारले गेले असं सरकारनं सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"2016च्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला तो आमच्याशी बोलला आणि दुसऱ्या दिवशी त्याला मृत्युनं गाठलं...\" सुचा सिंग आठवणीने गदगदले... \"पण माझ्या मुलानं देशासाठी प्राण वेचले. आम्हाला त्याचा अभिमान आहे,\" सुचा सिंग सांगत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोन वर्षांपूर्वी पंजाबमधील पठाणकोटच्या लष्करी तळावर झालेल्या ऑपरेशनमध्ये गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग (वय 25) यांचा मृत्यू झाला होता. सुचा सिंग हे गुरुसेवक यांचे वडील. मुलाच्या आठवणीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिंग कुटुंबीय हताश होतं, पण आपला मुलगा गुरसेवक सिंगनं देशासाठी प्राण वेचले याचा मात्र त्यांना अभिमान वाटतो. \"मरण काय अगदी घरबसल्या येऊ शकतं, पण माझ्या मुलानं देशासाठी लढताना प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो,\" असं गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग यांचे वडील सुचा सिंग सांगत होते. त्यांचं कुटुंब अंबाला येथील गर्नाला गावात राहतात. \"आमचं 1 जानेवारीला दुपारी तीन वाचताच्या सुमारास बोलणं झालं होतं. त्याचं पोस्टिंग जालंधर जवळ आदमपूरला होतं. मी त्याला कधी येणार असं विचारल्यावर 'लवकरच', असं त्यानं उत्तर दिलं.\" सुचा सिंह जड अंत:करणाने सांगत होते... \"दुसऱ्याच दिवशी तो गेल्याचं आम्हाला कळलं.\" काही आठवड्यांआधीच लग्न गुरसेवकचं दीड महिन्याआधी लग्न झालं होतं. \"त्याची पत्नी जसप्रीत आता दीड वर्षांच्या मुलीची आई आहे.\" वडील सांगत होते. \"आम्ही तिचं नाव गुर्रीत ठेवलं आहे.\" त्या दोघांनी हे नाव आधीच ठरवून ठेवलं होतं. \"गुरसेवक आणि जसप्रीत ही दोन्ही नावं यात येतात.. गुर्रीत.\" \"गुर्रीत अजून खूप लहान आहे. ती तिच्या वडिलांसारखी एअर फोर्समध्ये गेली तर मला खूप आवडेल,\" सुचा सांगत होते. सध्या ते शेतकरी असले तरी त्यांनीसुद्धा सैन्यात काम केलं आहे. त्यांचा मोठा मुलगा हरदीपदेखील सैन्यात अधिकारी आहे. हरदीप म्हणाले, \"गुरुसेवकच्या मृत्यूनं आम्हाला मोठा धक्का बसला होता. कट्टरवादी केवळ किती लोकांना मारू शकतात हे बघतात, आपण कोणाला मारतोय हे काही ते बघत नाहीत.\" भारतीय लष्कराच्या वेशातील काही शस्त्रधारी व्यक्तींनी 1 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट हवाईतळावर धुमाकूळ घातला होता. हा हवाईतळ पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए- मोहम्मद या कट्टरवादी संघटनेला जबाबदार ठरवलं होतं. सहा शस्त्रधारी व्यक्ती आणि सात सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये मारले गेले असं सरकारनं सांगितलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 592, "source_item_id": "592", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2075, "clean_index": 353, "clean_language_index": "mar_Deva:validation:353"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराहुल हेच काँग्रेसचे भावी अध्यक्ष असतील असं जवळजवळ निश्चित झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, राहुल गांधी अध्यक्ष झाले तर काँग्रेसचं भवितव्य बदलेल का? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया. दादाराव पंजाबराव लिहीतात की, \"पप्पू आता शहाणा झाला आहे हे विरोधकही मान्य करतील. गुजरात निवडणुकीत त्यांचं नेतृत्व प्रामुख्यानं समोर आलं आहे. त्यांचा युवा जोश काहीतरी बदल घडवून आणू शकेल.\" \"लोकांचा अजूनही गांधी परिवारावर विश्वास आहे हे मान्य करावं लागेल,\" असं डॉ. विशाल पाटील म्हणतात. \"ज्या ज्या वेळेस काँग्रेस रसातळाला गेली त्या त्या वेळेस ती गांधी परिवारानं तारली आहे हा इतिहास आहे,\" असंही ते पुढे लिहितात. ज्या तऱ्हेनं राहुल यांनी भाजपाच्या नाकी नऊ आणलेत ते पाहून तर असं वाटतं आहे की काँग्रेसचं भवितव्य बदलेल अशी प्रतिक्रिया हेमंत बोरकर यांनी दिली आहे. रामेश्वर पाटील यांचं देखील हेच मत आहे. \"आजच्या परिस्थितीवरून एवढं तर लक्षात येतं आहे की, भाषण ठोकून टाळ्या मिळवणारा नेता सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचं भवितव्य नक्कीच बदलेल.\" तर विजय बोरखडे यांना राहुल गांधी 2019 साठी पर्याय वाटतात. काँग्रेसमध्ये अनेक मोठे आणि लायक नेते आहेत. त्यांना संधी दिली तरच काँग्रेसमध्ये बदल घडू शकतो असं मत व्यक्त केलं आहे निहाल किरनळ्ळी यांनी. आशिष सुगत्ययन यांना शशी थरूर हे एकमेव व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी लायक वाटतात. मारोती कदम यांना राहुल हे जनतेतलं नेतृत्व नाही घराणेशाहीचं नेतृत्व आहे असं वाटतं. \"काँग्रेसकडे लोकनेत्याची कमतरता आहे. याकडे त्या पक्षानं लक्ष दिलं पाहिजे.\" अशी सूचना आदमी या अकाऊंटनं ट्वीट केलं आहे. \"काँग्रेसनं काही काळ इतर नेत्यांना संधी द्यावी, नाहीतर हा पर्याय आहेच,\" असं मत सागर नाईक यांनी व्यक्त केलं आहे. तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का? क्विझ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गांधी नेहरू घराण्याचे वंशज आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अर्ज भरला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराहुल हेच काँग्रेसचे भावी अध्यक्ष असतील असं जवळजवळ निश्चित झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, राहुल गांधी अध्यक्ष झाले तर काँग्रेसचं भवितव्य बदलेल का? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया. दादाराव पंजाबराव लिहीतात की, \"पप्पू आता शहाणा झाला आहे हे विरोधकही मान्य करतील. गुजरात निवडणुकीत त्यांचं नेतृत्व प्रामुख्यानं समोर आलं आहे. त्यांचा युवा जोश काहीतरी बदल घडवून आणू शकेल.\" \"लोकांचा अजूनही गांधी परिवारावर विश्वास आहे हे मान्य करावं लागेल,\" असं डॉ. विशाल पाटील म्हणतात. \"ज्या ज्या वेळेस काँग्रेस रसातळाला गेली त्या त्या वेळेस ती गांधी परिवारानं तारली आहे हा इतिहास आहे,\" असंही ते पुढे लिहितात. ज्या तऱ्हेनं राहुल यांनी भाजपाच्या नाकी नऊ आणलेत ते पाहून तर असं वाटतं आहे की काँग्रेसचं भवितव्य बदलेल अशी प्रतिक्रिया हेमंत बोरकर यांनी दिली आहे. रामेश्वर पाटील यांचं देखील हेच मत आहे. \"आजच्या परिस्थितीवरून एवढं तर लक्षात येतं आहे की, भाषण ठोकून टाळ्या मिळवणारा नेता सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचं भवितव्य नक्कीच बदलेल.\" तर विजय बोरखडे यांना राहुल गांधी 2019 साठी पर्याय वाटतात. काँग्रेसमध्ये अनेक मोठे आणि लायक नेते आहेत. त्यांना संधी दिली तरच काँग्रेसमध्ये बदल घडू शकतो असं मत व्यक्त केलं आहे निहाल किरनळ्ळी यांनी. आशिष सुगत्ययन यांना शशी थरूर हे एकमेव व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी लायक वाटतात. मारोती कदम यांना राहुल हे जनतेतलं नेतृत्व नाही घराणेशाहीचं नेतृत्व आहे असं वाटतं. \"काँग्रेसकडे लोकनेत्याची कमतरता आहे. याकडे त्या पक्षानं लक्ष दिलं पाहिजे.\" अशी सूचना आदमी या अकाऊंटनं ट्वीट केलं आहे. \"काँग्रेसनं काही काळ इतर नेत्यांना संधी द्यावी, नाहीतर हा पर्याय आहेच,\" असं मत सागर नाईक यांनी व्यक्त केलं आहे. तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का? क्विझ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 593, "source_item_id": "593", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1896, "clean_index": 354, "clean_language_index": "mar_Deva:validation:354"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमॉस्कोस्थित रशिया सरकारच्या संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल. मोठ्य़ा प्रमाणावर चाचण्या सुरू असतानाच नियामक यंत्रणांकडून लशीला हिरवा कंदील मिळेल अशी चिन्हं आहेत. कोरोनावर लशीला परवानगी देणारा रशिया पहिलाच देश ठरू शकतो. रशियाने खरंच कोरोनाची लस शोधलीय? कोरोनाच्या लशीकरता रशियाच्या वेगावर पाश्चिमात्य देशांनी साशंकता दर्शवली आहे. राष्ट्राभिमानासाठी रशियाने शास्त्रोक्त प्रक्रिया आणि सुरक्षितता यांना झुगारून तर दिलं नाही ना अशी चर्चा सुरू आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लशीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळू शकते. 10 ऑगस्ट ही परवानगी मिळू शकण्याची तारीख असू शकते. 15 ऑगस्टपूर्वी नक्कीच परवानगी मिळेल असं सूत्रांनी स्पष्ट केलं. 15 ऑगस्टपर्यंत भारतात लस उपलब्ध होणार नाही. भारतात लस उपलब्ध होण्यासाठी किमान 7-8 महिन्यांचा कालावधी लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. याविषयची सविस्तर बातमी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. जगभरात लसीवर कुठे कुठे संशोधन सुरू आहे यावरची बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल. आतापर्यंत लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक असल्याचंही त्यांनी सांगितलं. लशीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळाल्यानंतर कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवकांना लस देण्यात येईल. कोरोना लस: रशियाने माहिती हॅक केल्याचा युकेचा आरोप लस शोधण्याचं काम नियंत्रित करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. आरोग्य मंत्रालय सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहे. लहानातील लहान मुद्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेलं नाही, असं या संस्थेचे प्रमुख किरील डिमिट्रोव्ह यांनी सांगितलं. रशियाने 1957 साली स्पुतनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. रशियाचे शास्त्रज्ञ स्पुतनिकसाठी जसे झटले होते तसंच आता काम करत आहेत असं किरील यांनी सांगितलं. रशिया अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या कोरोना लशीसंदर्भातील गोपनीय माहिती चोरत असल्याचा आरोप ब्रिटनच्या नॅशनल सायबर सेक्युरिटी सेंटरने केला होता. रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शंभरहून अधिक लशी तयार करण्याचं काम जगभरात अनेक ठिकाणी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, चार देशांमध्ये लशीची मानवी चाचणी चौथ्या टप्प्यात पोहोचली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "रशियात कोरोना विषाणूवरच्या लशीसंदर्भात स्थानिक यंत्रणांची परवानगी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोग्यसेविकांना ही लस देण्यात येईल असं या प्रक्रियेशी संलग्न सूत्रांनी सांगितलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमॉस्कोस्थित रशिया सरकारच्या संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल. मोठ्य़ा प्रमाणावर चाचण्या सुरू असतानाच नियामक यंत्रणांकडून लशीला हिरवा कंदील मिळेल अशी चिन्हं आहेत. कोरोनावर लशीला परवानगी देणारा रशिया पहिलाच देश ठरू शकतो. रशियाने खरंच कोरोनाची लस शोधलीय? कोरोनाच्या लशीकरता रशियाच्या वेगावर पाश्चिमात्य देशांनी साशंकता दर्शवली आहे. राष्ट्राभिमानासाठी रशियाने शास्त्रोक्त प्रक्रिया आणि सुरक्षितता यांना झुगारून तर दिलं नाही ना अशी चर्चा सुरू आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लशीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळू शकते. 10 ऑगस्ट ही परवानगी मिळू शकण्याची तारीख असू शकते. 15 ऑगस्टपूर्वी नक्कीच परवानगी मिळेल असं सूत्रांनी स्पष्ट केलं. 15 ऑगस्टपर्यंत भारतात लस उपलब्ध होणार नाही. भारतात लस उपलब्ध होण्यासाठी किमान 7-8 महिन्यांचा कालावधी लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. याविषयची सविस्तर बातमी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. जगभरात लसीवर कुठे कुठे संशोधन सुरू आहे यावरची बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल. आतापर्यंत लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक असल्याचंही त्यांनी सांगितलं. लशीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळाल्यानंतर कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवकांना लस देण्यात येईल. कोरोना लस: रशियाने माहिती हॅक केल्याचा युकेचा आरोप लस शोधण्याचं काम नियंत्रित करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. आरोग्य मंत्रालय सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहे. लहानातील लहान मुद्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेलं नाही, असं या संस्थेचे प्रमुख किरील डिमिट्रोव्ह यांनी सांगितलं. रशियाने 1957 साली स्पुतनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. रशियाचे शास्त्रज्ञ स्पुतनिकसाठी जसे झटले होते तसंच आता काम करत आहेत असं किरील यांनी सांगितलं. रशिया अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या कोरोना लशीसंदर्भातील गोपनीय माहिती चोरत असल्याचा आरोप ब्रिटनच्या नॅशनल सायबर सेक्युरिटी सेंटरने केला होता. रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शंभरहून अधिक लशी तयार करण्याचं काम जगभरात अनेक ठिकाणी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, चार देशांमध्ये लशीची मानवी चाचणी चौथ्या टप्प्यात पोहोचली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 595, "source_item_id": "595", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2611, "clean_index": 355, "clean_language_index": "mar_Deva:validation:355"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीतमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेबरोबर पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही परिणाम झाला आहे. पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पालघरमध्ये पहाटे 4 ते 5 या वेळेत 100 मिमी इतका पाऊस पडला असून या परिसरात एका रात्रीत 361 मिमी इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे आणि मालगाडी घसरल्यामुळे सीएसएमटी- पुणे (इंद्रायणी एक्स्प्रेस) सीएसएमटी-पुणे (इंटरसिटी एक्स्प्रेस), सीएसएमटी-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस), सीएसएमटी-कोल्हापूर कोयना मुंबई-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकात थांबविण्यात आली आहे. सीएसएमटी-बेंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मनमाड एक्स्प्रेस, अहमदाबाद-पुणे दुरांतो एक्स्प्रेस, इंदूर-पुणे एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. हुजुरसाहिब एक्स्प्रेस पुण्यातच थांबवली आहे तसंच हमसफर एक्स्प्रेस पनवेलमध्ये थांबविण्यात आली आहे. डहाणू येथे पहाटे साडेपाचपर्यंत 295 मिमी पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे हीच स्थिती पुढे 5 जुलैपर्यंत कायम राहिल असे स्कायमेट संस्थेने स्पष्ट केलं आहे. रद्द झालेल्या गाड्या मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस पुणे-भुसावळ एक्स्प्रेस पुणे-पनवेल पॅसेंजर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (मुंबई-पुणे दरम्यान रद्द) भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (नाशिकरोड स्टेशन स्थानकात थांबवली) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कर्जतजवळ जामरुंग आणि ठाकूरवाडी या स्थानकांदरम्यान मालगाडीचे डबे घसरले आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून सकाळी मुंबईतून पुण्याच्या दिशेने (डाऊन) जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीतमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेबरोबर पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही परिणाम झाला आहे. पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पालघरमध्ये पहाटे 4 ते 5 या वेळेत 100 मिमी इतका पाऊस पडला असून या परिसरात एका रात्रीत 361 मिमी इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे आणि मालगाडी घसरल्यामुळे सीएसएमटी- पुणे (इंद्रायणी एक्स्प्रेस) सीएसएमटी-पुणे (इंटरसिटी एक्स्प्रेस), सीएसएमटी-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस), सीएसएमटी-कोल्हापूर कोयना मुंबई-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकात थांबविण्यात आली आहे. सीएसएमटी-बेंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मनमाड एक्स्प्रेस, अहमदाबाद-पुणे दुरांतो एक्स्प्रेस, इंदूर-पुणे एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. हुजुरसाहिब एक्स्प्रेस पुण्यातच थांबवली आहे तसंच हमसफर एक्स्प्रेस पनवेलमध्ये थांबविण्यात आली आहे. डहाणू येथे पहाटे साडेपाचपर्यंत 295 मिमी पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे हीच स्थिती पुढे 5 जुलैपर्यंत कायम राहिल असे स्कायमेट संस्थेने स्पष्ट केलं आहे. रद्द झालेल्या गाड्या मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस पुणे-भुसावळ एक्स्प्रेस पुणे-पनवेल पॅसेंजर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (मुंबई-पुणे दरम्यान रद्द) भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (नाशिकरोड स्टेशन स्थानकात थांबवली) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 596, "source_item_id": "596", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1690, "clean_index": 356, "clean_language_index": "mar_Deva:validation:356"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. तसंच, 2019 मध्ये भाजपची सत्ता येणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाविरोधात देशातले अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल यांनी हे मत मांडलं आहे. \"तुम्ही माझ्या वक्तव्यावर हसाल, पण 2019मध्ये भाजप सरकार स्थापन करणार नाही. आज विरोधकांमध्ये एकी आहे, त्यामुळेच भाजपला 2019ची निवडणूक कठीण जाईल,\" असं राहुल गांधींनी म्हटलंय. दरम्यान, याच विषयावर आम्ही वाचकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर अनेक वाचकांनी आपलं मत नोंदवलं आहे. त्यातल्या काही जणांच्या मते, राहुल गांधी अजून तरी या पदासाठी योग्य उमेदवार नाहीत. तर काहींनी तसं झाल्यास काहीच हरकत नाही असं म्हटलं आहे. \"काय बिघडलं? मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर राहुल गांधी का नाही. या देशातल्य जनतेला ठरवू द्या कोणाला पंतप्रधान करायचे,\" असं मत नरेंद्र छाजेड यांनी व्यक्त केलं आहे. तर संगीता खिरे म्हणतात,\"त्यांच्या वक्तव्याचा पहिला भाग महत्त्वाचा आहे, 'काँग्रेस जिंकली तर...\" विशाल चौहान लिहितात, \"हे काँग्रेसचे अध्यक्ष होण्याएवढं सोपं नाही. भारतीय जनता खूप हुशार आहे. आम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणू.\" \"भाजपकडे प्रचारासाठी एकही चांगला नेता नाही. लोकसभेपासून महापालिका निवडणुकीपर्यंत सगळीकडे पंतप्रधानानांच जावं लागतं,\" अशी प्रतिक्रिया विराज पाटणकर यांनी दिली आहे. \"तर डॉ. मनमोहन सिंह यांनीच पुन्हा पंतप्रधान होणं गरजेचं आहे. कारण भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढणं आणि भारतीय कंपन्यांना बाहेर जाण्यापासून रोखणं गरजेचं आहे,\" असं मत श्रीकांत जुनंकर यांनी व्यक्त केलं आहे. मनोज इंगोले आपल्या प्रतिक्रियेत लिहितात,\"मोदींनी 4 वर्षांत लाल किल्ला विकला. आता त्यांच्या हातात सत्ता गेली तर देश नक्कीच विकतील म्हणून राहुल आवश्यक आहे.\" तर \"त्याचं पूर्ण वाक्य नीट ऐकलं तर समजून येईल ते बोलत आहेत, 'आम्हाला तेवढ्या जागा आल्या तर…' त्या कशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष मिळवेल त्यावर सगळं अवलंबून आहे,\" असं अमोल गोरे-पाटील म्हणतात. दरम्यान, \"राहुल गांधींना राष्ट्रपती करून टाका कारण ते सर्वोच्च पद आहे किंवा भारताचे राजदूत म्हणून इटलीला पाठवा,\" असा सल्ला सुरेश फडणीस यांनी दिला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरल्यास मी पंतप्रधान होऊ शकतो, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. तसंच, 2019 मध्ये भाजपची सत्ता येणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाविरोधात देशातले अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल यांनी हे मत मांडलं आहे. \"तुम्ही माझ्या वक्तव्यावर हसाल, पण 2019मध्ये भाजप सरकार स्थापन करणार नाही. आज विरोधकांमध्ये एकी आहे, त्यामुळेच भाजपला 2019ची निवडणूक कठीण जाईल,\" असं राहुल गांधींनी म्हटलंय. दरम्यान, याच विषयावर आम्ही वाचकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर अनेक वाचकांनी आपलं मत नोंदवलं आहे. त्यातल्या काही जणांच्या मते, राहुल गांधी अजून तरी या पदासाठी योग्य उमेदवार नाहीत. तर काहींनी तसं झाल्यास काहीच हरकत नाही असं म्हटलं आहे. \"काय बिघडलं? मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर राहुल गांधी का नाही. या देशातल्य जनतेला ठरवू द्या कोणाला पंतप्रधान करायचे,\" असं मत नरेंद्र छाजेड यांनी व्यक्त केलं आहे. तर संगीता खिरे म्हणतात,\"त्यांच्या वक्तव्याचा पहिला भाग महत्त्वाचा आहे, 'काँग्रेस जिंकली तर...\" विशाल चौहान लिहितात, \"हे काँग्रेसचे अध्यक्ष होण्याएवढं सोपं नाही. भारतीय जनता खूप हुशार आहे. आम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणू.\" \"भाजपकडे प्रचारासाठी एकही चांगला नेता नाही. लोकसभेपासून महापालिका निवडणुकीपर्यंत सगळीकडे पंतप्रधानानांच जावं लागतं,\" अशी प्रतिक्रिया विराज पाटणकर यांनी दिली आहे. \"तर डॉ. मनमोहन सिंह यांनीच पुन्हा पंतप्रधान होणं गरजेचं आहे. कारण भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढणं आणि भारतीय कंपन्यांना बाहेर जाण्यापासून रोखणं गरजेचं आहे,\" असं मत श्रीकांत जुनंकर यांनी व्यक्त केलं आहे. मनोज इंगोले आपल्या प्रतिक्रियेत लिहितात,\"मोदींनी 4 वर्षांत लाल किल्ला विकला. आता त्यांच्या हातात सत्ता गेली तर देश नक्कीच विकतील म्हणून राहुल आवश्यक आहे.\" तर \"त्याचं पूर्ण वाक्य नीट ऐकलं तर समजून येईल ते बोलत आहेत, 'आम्हाला तेवढ्या जागा आल्या तर…' त्या कशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष मिळवेल त्यावर सगळं अवलंबून आहे,\" असं अमोल गोरे-पाटील म्हणतात. दरम्यान, \"राहुल गांधींना राष्ट्रपती करून टाका कारण ते सर्वोच्च पद आहे किंवा भारताचे राजदूत म्हणून इटलीला पाठवा,\" असा सल्ला सुरेश फडणीस यांनी दिला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 597, "source_item_id": "597", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2195, "clean_index": 357, "clean_language_index": "mar_Deva:validation:357"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nश्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये सायंकाळी 7.15च्या सुमारास त्यांच्या कार्यालयाबाहेर मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांचाही गोळ्या लागून मृत्यू झाला. संध्याकाळी सव्वा सात वाजता मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी बुखारी यांच्यावर गोळ्या झाडल्या, असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितलं. \"गंभीर अवस्थेत बुखारी यांनी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं,\" अशी माहिती PDPचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी बीबीसीला दिली. दरम्यान पोलिसांनी संशयित मारेकऱ्यांचे फोटो जारी केले आहेत. पण कुठल्याही संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासह विविध नेत्यांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. 'बुखारी यांचा मृत्यू जहालवाद्यांचं अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. ईदच्या काही दिवस हा हल्ला करण्यात आला. शांतिप्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या लोकांविरोधात आपण एकत्र होऊन लढण्याची आवश्यकता आहे', असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध करत ट्वीट केलं, \"बुखारी यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला आहे. हा काश्मीरचा विवेकवादी आवाज शांत करण्याचा प्रयत्न आहे. ते एक निर्भीड आणि धाडसी पत्रकार होते. आम्ही त्यांच्या कुटुबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.\" काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या संवेदना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करत म्हटलं आहे, \"जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवेल.\" \"जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी ते सदैव लढत राहिले,\" असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे - \"हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूल्यांवरचा घृणास्पद हल्ला आहे.\" अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी सुद्धा या घटनेनंतर ट्वीट करत ही दुःखद आणि घाबरवणारी बातमी असं म्हटलं आहे. विकृत डोक्याचं हे काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार हामीद मीर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे, \"सर्वांत जास्त धोकादायक पेशा, आणखी एका पत्रकाराची हत्या. श्रीनगरमध्ये पत्रकार शुजात बुखारींची हत्या झाल्याचं ऐकून खूप दुःख झालं.\" पत्रकार शुजात बुखारी हे 1997 ते 2012 दरम्यान 'द हिंदू' या दैनिकासाठी काम करत होते. त्यानंतर ते रायजिंग काश्मीरचे संपादक झाले होते. काश्मिरातल्या स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी ते अभियान सुद्धा चालवत होते. शुजात बुखारी यांच्यावर 2000 मध्ये सुद्धा हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. काश्मिरात शांतता नांदावी यासाठी बराच काळ ते सक्रिय होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा श्रीनगरमध्ये गोळीबारात मृत्यू झाला आहे. ते रायझिंग काश्मीर वृत्तपत्र-वेबसाईटचे संपादक होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nश्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये सायंकाळी 7.15च्या सुमारास त्यांच्या कार्यालयाबाहेर मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांचाही गोळ्या लागून मृत्यू झाला. संध्याकाळी सव्वा सात वाजता मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी बुखारी यांच्यावर गोळ्या झाडल्या, असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितलं. \"गंभीर अवस्थेत बुखारी यांनी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं,\" अशी माहिती PDPचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी बीबीसीला दिली. दरम्यान पोलिसांनी संशयित मारेकऱ्यांचे फोटो जारी केले आहेत. पण कुठल्याही संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासह विविध नेत्यांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. 'बुखारी यांचा मृत्यू जहालवाद्यांचं अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. ईदच्या काही दिवस हा हल्ला करण्यात आला. शांतिप्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या लोकांविरोधात आपण एकत्र होऊन लढण्याची आवश्यकता आहे', असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध करत ट्वीट केलं, \"बुखारी यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला आहे. हा काश्मीरचा विवेकवादी आवाज शांत करण्याचा प्रयत्न आहे. ते एक निर्भीड आणि धाडसी पत्रकार होते. आम्ही त्यांच्या कुटुबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.\" काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या संवेदना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करत म्हटलं आहे, \"जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवेल.\" \"जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी ते सदैव लढत राहिले,\" असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे - \"हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूल्यांवरचा घृणास्पद हल्ला आहे.\" अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी सुद्धा या घटनेनंतर ट्वीट करत ही दुःखद आणि घाबरवणारी बातमी असं म्हटलं आहे. विकृत डोक्याचं हे काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार हामीद मीर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे, \"सर्वांत जास्त धोकादायक पेशा, आणखी एका पत्रकाराची हत्या. श्रीनगरमध्ये पत्रकार शुजात बुखारींची हत्या झाल्याचं ऐकून खूप दुःख झालं.\" पत्रकार शुजात बुखारी हे 1997 ते 2012 दरम्यान 'द हिंदू' या दैनिकासाठी काम करत होते. त्यानंतर ते रायजिंग काश्मीरचे संपादक झाले होते. काश्मिरातल्या स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी ते अभियान सुद्धा चालवत होते. शुजात बुखारी यांच्यावर 2000 मध्ये सुद्धा हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. काश्मिरात शांतता नांदावी यासाठी बराच काळ ते सक्रिय होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 598, "source_item_id": "598", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2670, "clean_index": 358, "clean_language_index": "mar_Deva:validation:358"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखेळण्यातल्या बाहुल्या ज्यांना आपण कठपुतळ्याही असंही म्हणतो. त्या आज चेक रिपब्लिक देशाची ओळख बनली आहे. फक्त ओळखच नव्हे, या बाहुल्यांनी अनेक शतकांचा इतिहास त्यांच्यात सामावून ठेवला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त या बाहुल्यांमुळे चेक रिपब्लिकचे लोक आपली पारंपरिक भाषा बोलू शकतात. या बाहुल्यांनी चेक संस्कृती आणि भाषेचं संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 17व्या शतकात जेव्हा बोहेमियन प्रदेशावर ऑस्ट्रियाच्या हॅब्सबर्ग घराण्याचं राज्य होतं, तेव्हा चेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर होती. याच काळात ख्रिश्चन धर्म प्रोटेस्टंट आणि कॅथलिक अशा दोन गटांमध्ये विभागला होता. दोन्ही गटांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. याच वेळेस बिला होराची लढाई झाली होती. या लढाईला व्हाईट माउंटनची लढाई असंही म्हटलं जातं. हा पर्वत सध्याच्या चेक रिपब्लिकमध्ये आहे. या लढाईत प्रोटेस्टंट बोहेमियांचा कॅथलिकांनी दारूण पराभव केला होता. ही लढाई चेक रिपब्लिकच्या इतिहासात सगळ्यांत जास्त महत्त्वाची आहे. या लढाईनंतर युरोप दोन भागांमध्ये वाटला गेला आणि अनेक प्रकारच्या राजनैतिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक सीमारेषा बनल्या. चेक रिपब्लिकवर हॅब्सबर्ग घराण्याची सत्ता कायम झाली. ही लढाई जवळपास तीस वर्ष चालली. त्यात चेक प्रोटेस्टंटांना कॅथलिकांना हरवलं. या युद्धात पणाला लागलेली गोष्ट म्हणजे चेक लोकांची मातृभाषा. भाषा ही त्यांची ओळख होती. चेक रिपब्लिकचा (तत्कालिन झेकोस्लोव्हाकिया) राजा फर्डिनांड दुसरा याने चेक लोकांवर जर्मन भाषा लादली. या राजाला बिगर-कॅथलिक लोक अजिबात पसंत नव्हते. तो बिगर-कॅथलिकांना धोकादायक मानायचा. सुरुवातीला बुद्धिजीवी वर्गाने या भाषा आक्रमणाचा विरोध केला. पण नंतर त्यांनीही शासनकर्त्यांची भाषा स्वीकारावी लागली. अगदी कलाकारांनाही फक्त जर्मन भाषेतच व्यक्त होण्याची परवानगी होती. फक्त बाहुल्यांना होती परवानगी बदलत्या परिस्थितीत चेक भाषा एक बोलीभाषा बनली, फार थोडे लोक ती बोलू शकत होते. 1600मध्ये जेव्हा प्रोटेस्टंट कोर्टाने (या पंथाच्या महत्त्वाच्या लोकांची समिती) चेक रिपब्लिकची राजधानी प्राग सोडली तेव्हा हा देश आणखी 200 वर्षं मागे गेला. पण ज्या लोकांना मातृभाषेविषयी विशेष प्रेम होतं त्यांनी भाषा वापरण्याची एक नामी युक्ती शोधली. त्यांनी आपला विरोध दर्शवायला बाहुल्यांच्या खेळाचा वापर करायला सुरुवात केली. कारण राजा फर्डिनांडच्या (दुसरा) काळात फक्त बाहुल्यांनाच चेक भाषा बोलण्याची परवानगी होती. 17व्या शतकात चेक रिपब्लिकचे कलावंत चर्चच्या खुर्च्यांवर नक्षीकाम करायचे. पण चेहरे काढणं त्यांना जमत नव्हतं. म्हणून त्यांनी विचित्र प्रकारचे चेहरे कोरायला सुरुवात केले आणि या चेहऱ्याच्या (बाहुल्यांच्या) माध्यमातून ते भाषा टिकवून ठेवायचे. अशा मुठभर लोकांच्या प्रयत्नांमुळे एक नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी भाषा वाचली हे पटायला जरा कठीण जातं. पण या लोकांचे प्रयत्न या कठपुतळ्यांच्या दोऱ्यांमध्ये बांधले जाऊन पिढ्यान पिढ्या पुढे सरकत राहिले. याच कारणांमुळे चेक रिपब्लिकच्या लोकांच्या मनात या बाहुल्यांची एक खास जागा आहे. राजधानी प्रागच्या प्रत्येक बाजारात हरेक दुकानात बाहुल्या टांगलेल्या दिसतील. अजूनही बऱ्याचशा बाहुल्या लाकडाच्याच बनवल्या जातात. या बाहुल्यांमध्ये राजा-राणी, चेटकीण, शेतकरी, जनावरं अशा सगळ्यांच्या बाहुल्या असतात. फरक इतकाच आहे एकेकाळी या बाहुल्या लोकांची भाषा आणि भावनांचं जतन करणार साधन होतं तर आता या सजावटीच्या वस्तू आणि मुलांच्या खेळण्यातल्या गोष्टी बनल्या आहेत. आजही गल्लीबोळात पपेट शो होतात. प्रागच्या नॅशनल थिएटरमध्ये मोठ्या-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हे कार्यक्रम बघायला स्थानिक लोक तसंच पर्यटकही येतात. या बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या लोकांमुळे चेक रिपब्लिकची तरुण पिढी त्यांची मातृभाषा अजूनही बोलू शकते. एक अशी मातृभाषा जी काही शतकांपूर्वी नामशेष होण्याच्या मार्गावर होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "कधी कधी जे बदल मोठी क्रांती घडवून आणू शकत नाहीत त्या गोष्टी निर्जीव गोष्टी घडवून दाखवतात. ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल पण युरोपमधल्या चेक रिपब्लिक देशाच्या बाबतीत ही गोष्ट 100 टक्के खरी ठरली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nखेळण्यातल्या बाहुल्या ज्यांना आपण कठपुतळ्याही असंही म्हणतो. त्या आज चेक रिपब्लिक देशाची ओळख बनली आहे. फक्त ओळखच नव्हे, या बाहुल्यांनी अनेक शतकांचा इतिहास त्यांच्यात सामावून ठेवला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त या बाहुल्यांमुळे चेक रिपब्लिकचे लोक आपली पारंपरिक भाषा बोलू शकतात. या बाहुल्यांनी चेक संस्कृती आणि भाषेचं संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 17व्या शतकात जेव्हा बोहेमियन प्रदेशावर ऑस्ट्रियाच्या हॅब्सबर्ग घराण्याचं राज्य होतं, तेव्हा चेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर होती. याच काळात ख्रिश्चन धर्म प्रोटेस्टंट आणि कॅथलिक अशा दोन गटांमध्ये विभागला होता. दोन्ही गटांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. याच वेळेस बिला होराची लढाई झाली होती. या लढाईला व्हाईट माउंटनची लढाई असंही म्हटलं जातं. हा पर्वत सध्याच्या चेक रिपब्लिकमध्ये आहे. या लढाईत प्रोटेस्टंट बोहेमियांचा कॅथलिकांनी दारूण पराभव केला होता. ही लढाई चेक रिपब्लिकच्या इतिहासात सगळ्यांत जास्त महत्त्वाची आहे. या लढाईनंतर युरोप दोन भागांमध्ये वाटला गेला आणि अनेक प्रकारच्या राजनैतिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक सीमारेषा बनल्या. चेक रिपब्लिकवर हॅब्सबर्ग घराण्याची सत्ता कायम झाली. ही लढाई जवळपास तीस वर्ष चालली. त्यात चेक प्रोटेस्टंटांना कॅथलिकांना हरवलं. या युद्धात पणाला लागलेली गोष्ट म्हणजे चेक लोकांची मातृभाषा. भाषा ही त्यांची ओळख होती. चेक रिपब्लिकचा (तत्कालिन झेकोस्लोव्हाकिया) राजा फर्डिनांड दुसरा याने चेक लोकांवर जर्मन भाषा लादली. या राजाला बिगर-कॅथलिक लोक अजिबात पसंत नव्हते. तो बिगर-कॅथलिकांना धोकादायक मानायचा. सुरुवातीला बुद्धिजीवी वर्गाने या भाषा आक्रमणाचा विरोध केला. पण नंतर त्यांनीही शासनकर्त्यांची भाषा स्वीकारावी लागली. अगदी कलाकारांनाही फक्त जर्मन भाषेतच व्यक्त होण्याची परवानगी होती. फक्त बाहुल्यांना होती परवानगी बदलत्या परिस्थितीत चेक भाषा एक बोलीभाषा बनली, फार थोडे लोक ती बोलू शकत होते. 1600मध्ये जेव्हा प्रोटेस्टंट कोर्टाने (या पंथाच्या महत्त्वाच्या लोकांची समिती) चेक रिपब्लिकची राजधानी प्राग सोडली तेव्हा हा देश आणखी 200 वर्षं मागे गेला. पण ज्या लोकांना मातृभाषेविषयी विशेष प्रेम होतं त्यांनी भाषा वापरण्याची एक नामी युक्ती शोधली. त्यांनी आपला विरोध दर्शवायला बाहुल्यांच्या खेळाचा वापर करायला सुरुवात केली. कारण राजा फर्डिनांडच्या (दुसरा) काळात फक्त बाहुल्यांनाच चेक भाषा बोलण्याची परवानगी होती. 17व्या शतकात चेक रिपब्लिकचे कलावंत चर्चच्या खुर्च्यांवर नक्षीकाम करायचे. पण चेहरे काढणं त्यांना जमत नव्हतं. म्हणून त्यांनी विचित्र प्रकारचे चेहरे कोरायला सुरुवात केले आणि या चेहऱ्याच्या (बाहुल्यांच्या) माध्यमातून ते भाषा टिकवून ठेवायचे. अशा मुठभर लोकांच्या प्रयत्नांमुळे एक नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी भाषा वाचली हे पटायला जरा कठीण जातं. पण या लोकांचे प्रयत्न या कठपुतळ्यांच्या दोऱ्यांमध्ये बांधले जाऊन पिढ्यान पिढ्या पुढे सरकत राहिले. याच कारणांमुळे चेक रिपब्लिकच्या लोकांच्या मनात या बाहुल्यांची एक खास जागा आहे. राजधानी प्रागच्या प्रत्येक बाजारात हरेक दुकानात बाहुल्या टांगलेल्या दिसतील. अजूनही बऱ्याचशा बाहुल्या लाकडाच्याच बनवल्या जातात. या बाहुल्यांमध्ये राजा-राणी, चेटकीण, शेतकरी, जनावरं अशा सगळ्यांच्या बाहुल्या असतात. फरक इतकाच आहे एकेकाळी या बाहुल्या लोकांची भाषा आणि भावनांचं जतन करणार साधन होतं तर आता या सजावटीच्या वस्तू आणि मुलांच्या खेळण्यातल्या गोष्टी बनल्या आहेत. आजही गल्लीबोळात पपेट शो होतात. प्रागच्या नॅशनल थिएटरमध्ये मोठ्या-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हे कार्यक्रम बघायला स्थानिक लोक तसंच पर्यटकही येतात. या बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या लोकांमुळे चेक रिपब्लिकची तरुण पिढी त्यांची मातृभाषा अजूनही बोलू शकते. एक अशी मातृभाषा जी काही शतकांपूर्वी नामशेष होण्याच्या मार्गावर होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 599, "source_item_id": "599", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3552, "clean_index": 359, "clean_language_index": "mar_Deva:validation:359"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबिपीन गांधी यांनी पंचवटी एक्स्प्रेसच्या नव्या रूपासाठी प्रयत्न केले. पण त्यांचा मृत्यूही या नव्या गाडीची प्रतीक्षा करतानाच झाला. नाशिकरोड स्टेशनवर बुधवारी सकाळी नेमकं असंच काहीसं घडलं आणि नाशिक-मुंबई असा रोजचा प्रवास पंचवटी एक्स्प्रेसनं करणाऱ्या प्रवाशांना धक्का बसला. पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श कोचचा दर्जा मिळवून देण्यासाठी झगडणारे रेल्वे परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी (68) यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांना जवळच्याच जयराम रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे पंचवटी एक्स्प्रेसचं नूतनीकरण व्हावं, यासाठी त्यांनी अनेक वर्षं रेल्वे मंत्रालयापासून ते मध्य रेल्वेच्या मुख्यालयापर्यंत सगळ्या पातळीवर लढा दिला होता. या नव्या रुपातल्या पंचवटी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठीच गांधी रेल्वे स्थानकावर आले होते. झेंडा दाखवण्याच्या काही मिनिटं आधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. नव्या रूपातली ही गाडी म्हणजे बिपीन गांधी यांच्या प्रयत्नांना आलेलं यश होतं. शेवटची मुलाखत नव्या रुपातली गाडी बुधवारी पहिल्यांदा नाशिक-मुंबई मार्गावर धावली. या पार्श्वभूमीवर बिपीन गांधी यांची मुलाखत घेण्यासाठी वृत्तवाहिन्याही पुढे होत्या. त्यांची शेवटची मुलाखत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली. त्यानंतर काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. \"बिपीन गांधी यांच्या कामाचा आवाका मोठा होता. सकाळी ते आमच्याशी बोलले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक काम तडीला नेल्याचं समाधान होतं. आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखंच ते प्रत्येकाचं स्वागत करत होते. आमच्याशी बोलल्यावर ते काही लोकांकडे गेले आणि लगेच तिथेच कोसळले,\" एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी सांगितलं. गांधी यांनी बुधवारी सकाळी न्याहारीही केली नव्हती, अशी माहिती त्यांचे मित्र आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र फेकणे यांनी दिली. अत्यानंदामुळेही हृदयविकाराची शक्यता बिपीन गांधी यांच्या अकस्मात मृत्युबद्दल नाशिकमधल्या साईबाबा हार्ट इन्स्टिट्युटच्या डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितलं, \"बिपीन गांधी यांना सहा महिन्यांपूर्वी बायपासचा सल्ला देण्यात आला होता. गेले पाच-सहा महिने ते रेल्वेच्या नव्या स्वरूपासाठी प्रयत्न करत असतील, तर अशावेळी एक दडपण असतं. काम करताना त्यांनी पथ्यपाणी पाळलं नसेल किंवा खूप दडपण घेतलं असेल, तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.\" \"अती आनंद, अती दु:ख आणि अती तणाव यांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,\" ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे हृदयरोग तज्ज्ञ विजय सुरासे यांनी सांगितलं. सुरासे पुढे सांगतात, \"30 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. आजकाल लोक खूप काम करतात आणि सतत तणावाखाली असतात. तरुणांनाही टार्गेट पूर्ण करायची असतात. मग त्यासाठी रात्रंदिवस काम चालतं. या सगळ्याचा परिणाम शरीरावर होत असतो. ही प्रक्रिया सातत्यानं चालू असते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला, तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.\" 'राज्यराणी'साठी उपोषण नाशिकहून मुंबईला रोज अप-डाउन करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेसबरोबरच राज्यराणी ही गाडीही महत्त्वाची आहे. ती गाडी सुरू करण्यात आणि निर्धारित वेळेत चालवण्यातही बिपीन गांधी यांचे प्रयत्न मोलाचे होते. ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांसाठीही त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. \"मंगळवारीच त्यांनी मेसेज करून पंचवटी एक्स्प्रेसच्या लोकार्पणासाठी बोलावलं होतं. त्यांच्या निधनानंतर एका सच्च्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची उणीव जाणवेल,\" असं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं. \"ही गाडी त्यांच्या मर्मबंधातली ठेव होती. त्यांनी सतत या गाडीच्या आणि त्यांच्या डब्याच्या चांगल्यासाठी संघर्ष केला. आता या गाडीला मिळालेलं नवीन रुपडं बिपीन गांधी यांच्यामुळेच लाभलं,\" असं गांधी यांचे सहकारी आणि रेल परिषदेचे सचिव देविदास पंडित यांनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "रेल्वेनं नियमित प्रवास करणारे प्रवासी आणि रेल्वे यांचं एक अतुट नातं तयार होतं. पण आपल्या लाडक्या गाडीमधल्या सोयी सुविधांसाठी थेट रेल्वे मंत्रालयापर्यंत लढा देणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यूदेखील रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्याच गाडीची प्रतीक्षा करताना व्हावा, हा प्रकार अजबच!", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबिपीन गांधी यांनी पंचवटी एक्स्प्रेसच्या नव्या रूपासाठी प्रयत्न केले. पण त्यांचा मृत्यूही या नव्या गाडीची प्रतीक्षा करतानाच झाला. नाशिकरोड स्टेशनवर बुधवारी सकाळी नेमकं असंच काहीसं घडलं आणि नाशिक-मुंबई असा रोजचा प्रवास पंचवटी एक्स्प्रेसनं करणाऱ्या प्रवाशांना धक्का बसला. पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श कोचचा दर्जा मिळवून देण्यासाठी झगडणारे रेल्वे परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी (68) यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांना जवळच्याच जयराम रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे पंचवटी एक्स्प्रेसचं नूतनीकरण व्हावं, यासाठी त्यांनी अनेक वर्षं रेल्वे मंत्रालयापासून ते मध्य रेल्वेच्या मुख्यालयापर्यंत सगळ्या पातळीवर लढा दिला होता. या नव्या रुपातल्या पंचवटी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठीच गांधी रेल्वे स्थानकावर आले होते. झेंडा दाखवण्याच्या काही मिनिटं आधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. नव्या रूपातली ही गाडी म्हणजे बिपीन गांधी यांच्या प्रयत्नांना आलेलं यश होतं. शेवटची मुलाखत नव्या रुपातली गाडी बुधवारी पहिल्यांदा नाशिक-मुंबई मार्गावर धावली. या पार्श्वभूमीवर बिपीन गांधी यांची मुलाखत घेण्यासाठी वृत्तवाहिन्याही पुढे होत्या. त्यांची शेवटची मुलाखत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली. त्यानंतर काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. \"बिपीन गांधी यांच्या कामाचा आवाका मोठा होता. सकाळी ते आमच्याशी बोलले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक काम तडीला नेल्याचं समाधान होतं. आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखंच ते प्रत्येकाचं स्वागत करत होते. आमच्याशी बोलल्यावर ते काही लोकांकडे गेले आणि लगेच तिथेच कोसळले,\" एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी सांगितलं. गांधी यांनी बुधवारी सकाळी न्याहारीही केली नव्हती, अशी माहिती त्यांचे मित्र आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र फेकणे यांनी दिली. अत्यानंदामुळेही हृदयविकाराची शक्यता बिपीन गांधी यांच्या अकस्मात मृत्युबद्दल नाशिकमधल्या साईबाबा हार्ट इन्स्टिट्युटच्या डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितलं, \"बिपीन गांधी यांना सहा महिन्यांपूर्वी बायपासचा सल्ला देण्यात आला होता. गेले पाच-सहा महिने ते रेल्वेच्या नव्या स्वरूपासाठी प्रयत्न करत असतील, तर अशावेळी एक दडपण असतं. काम करताना त्यांनी पथ्यपाणी पाळलं नसेल किंवा खूप दडपण घेतलं असेल, तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.\" \"अती आनंद, अती दु:ख आणि अती तणाव यांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,\" ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे हृदयरोग तज्ज्ञ विजय सुरासे यांनी सांगितलं. सुरासे पुढे सांगतात, \"30 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. आजकाल लोक खूप काम करतात आणि सतत तणावाखाली असतात. तरुणांनाही टार्गेट पूर्ण करायची असतात. मग त्यासाठी रात्रंदिवस काम चालतं. या सगळ्याचा परिणाम शरीरावर होत असतो. ही प्रक्रिया सातत्यानं चालू असते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला, तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.\" 'राज्यराणी'साठी उपोषण नाशिकहून मुंबईला रोज अप-डाउन करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेसबरोबरच राज्यराणी ही गाडीही महत्त्वाची आहे. ती गाडी सुरू करण्यात आणि निर्धारित वेळेत चालवण्यातही बिपीन गांधी यांचे प्रयत्न मोलाचे होते. ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांसाठीही त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. \"मंगळवारीच त्यांनी मेसेज करून पंचवटी एक्स्प्रेसच्या लोकार्पणासाठी बोलावलं होतं. त्यांच्या निधनानंतर एका सच्च्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची उणीव जाणवेल,\" असं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं. \"ही गाडी त्यांच्या मर्मबंधातली ठेव होती. त्यांनी सतत या गाडीच्या आणि त्यांच्या डब्याच्या चांगल्यासाठी संघर्ष केला. आता या गाडीला मिळालेलं नवीन रुपडं बिपीन गांधी यांच्यामुळेच लाभलं,\" असं गांधी यांचे सहकारी आणि रेल परिषदेचे सचिव देविदास पंडित यांनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 601, "source_item_id": "601", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3662, "clean_index": 360, "clean_language_index": "mar_Deva:validation:360"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत 2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे 3) उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर 4) ठाणे - राजन विचारे 5) कल्याण - श्रीकांत शिंदे 6) कोल्हापूर - संजय मंडलिक 7) हातकणंगले - धैर्यशील माने 8) नाशिक - हेमंत गोडसे 9) शिर्डी - सदाशिव लोखंडे 10) शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील 11) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे 12) बुलढाणा - प्रतापराव जाधव 13) रामटेक - कृपाल तुमाणे 14) अमरावती - आनंदराव अडसूळ 15) परभणी- संजय जाधव 16) मावळ - श्रीरंग बारणे 17) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 18) हिंगोली - हेमंत पाटील 19) यवतमाळ - भावना गवळी 20) रायगड - अनंत गीते 21) सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं 21 मार्चला लोकसभेसाठी राज्यातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 22 मार्चला शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा आणि पालघर या दोन मतदारसंघातील उमेदवारांची नावं रविवारी जाहीर करण्यात येईल, असं शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. \"देशासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मतभेद असले तरी आमच्या काही भूमिका आणि मागण्या आहेत. युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते. ज्या मुद्द्यांसाठी भांडलो त्यावर भाजपनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून युती केली,\" असं त्यांनी म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे -", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत 2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे 3) उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर 4) ठाणे - राजन विचारे 5) कल्याण - श्रीकांत शिंदे 6) कोल्हापूर - संजय मंडलिक 7) हातकणंगले - धैर्यशील माने 8) नाशिक - हेमंत गोडसे 9) शिर्डी - सदाशिव लोखंडे 10) शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील 11) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे 12) बुलढाणा - प्रतापराव जाधव 13) रामटेक - कृपाल तुमाणे 14) अमरावती - आनंदराव अडसूळ 15) परभणी- संजय जाधव 16) मावळ - श्रीरंग बारणे 17) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 18) हिंगोली - हेमंत पाटील 19) यवतमाळ - भावना गवळी 20) रायगड - अनंत गीते 21) सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं 21 मार्चला लोकसभेसाठी राज्यातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 22 मार्चला शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा आणि पालघर या दोन मतदारसंघातील उमेदवारांची नावं रविवारी जाहीर करण्यात येईल, असं शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. \"देशासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मतभेद असले तरी आमच्या काही भूमिका आणि मागण्या आहेत. युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते. ज्या मुद्द्यांसाठी भांडलो त्यावर भाजपनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून युती केली,\" असं त्यांनी म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 603, "source_item_id": "603", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1683, "clean_index": 361, "clean_language_index": "mar_Deva:validation:361"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनेक अडचणींवर मात करत तिने ही कामगिरी केली आहे. आता कांचनजुंगा शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे. व्हीडिओ: जान्हवी मुळे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "साताऱ्याच्या प्रियंका मोहितेने माऊंट मकालू 15 मे 2019 ला सर केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनेक अडचणींवर मात करत तिने ही कामगिरी केली आहे. आता कांचनजुंगा शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे. व्हीडिओ: जान्हवी मुळे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 604, "source_item_id": "604", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 383, "clean_index": 362, "clean_language_index": "mar_Deva:validation:362"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाहन उद्योगात मंदी येण्यामागील कारणांमध्ये बीएस-6 सुद्धा असल्याचं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (10 सप्टेंबर) व्यक्त केलं. सध्याच्या बीएस-4 नंतर बीएस-5च्या ऐवजी थेट बीएस-6 नियम 31 मार्च 2020 नंतर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच केवळ याच नियमांतर्गत तयार झालेली वाहनं कंपन्यांना विकावी लागणार आहेत. 2000 मध्ये भारत सरकारनं युरोपीय मापदंडानुसार उत्सर्जन मापदंड नीती तयार केली आणि 2002मध्ये बीएस-1 (भारत स्टेज-1) लागू केले. नव्या मापदंडांत अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. यातल्या नव्या नियमांनुसार इंजिन तयार केले जातील तसेच त्या मापदंडांनुसार इंधन वापरलं जाईल पण उत्सर्जन मापदंडांना लागू करण्यासाठी जो संक्रमणकाळ दिला आहे त्यावरून वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. एन्वेंट्री करेक्शन काय आहे? गेल्या जून महिन्यातच मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनिची आयुकावा म्हणाले होते, \"या संक्रमणकाळात काही चढ-उतार दिसतील त्यामुळे मागणीमध्ये घट दिसेल. बीएस-6 जोपर्यंत लोकांसाठी सवयीचे होत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम दिसतील. याला काही काळ लागेल.\" ते म्हणाले, \"इतक्या वेगाने आणि साहसी पद्धतीने कोणत्याही देशाने प्रदुषणाचे मापदंड लागू केले नाहीत. अगदी जपाननेसुद्धा\" याप्रकारचे तंत्रज्ञान आणण्यासाठी भरपूर गुंतवणूक करावी लागेल आणि त्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढतील असेही ते म्हणाले. वाहन उत्पादकांची संस्था सियाम म्हणते,\"ऑगस्ट महिन्यात पॅसेंजर वाहनं आणि व्यावसायिक वाहनं तसेच कारच्या विक्रीमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. वाहन उद्योगाच्या क्षेत्रात सलग 9 महिने घट नोंदवली गेली आहे.\" सियामच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितले, \"या क्षेत्रामध्ये झालेल्या घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बीएस-6 संक्रमण काळ सुद्धा त्या कारणांपैकी एक आहे. कारण यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनांना नव्या तंत्रज्ञानाशी अनुरूप बनवावे लागत आहे.\" ते म्हणाले, \"यामुळे जुन्या मापदंडांनुसार तयार होणाऱ्या गाड्यांचे उत्पादन आम्ही करत आहोत. त्याला इन्वेंट्री करेक्शन म्हटलं जातं. प्रदूषण मापदंड बदलल्यावर ते केले जाते. 31 मार्चची तारीख येईपर्यंत थोडं इन्वेंट्री करेक्शन झालेलं असेल.\" डिझेल गाड्या पूर्णतः बंद करण्याची बातमी आल्यामुळे बाजारात गाड्यांच्या मागणीत घट झाली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले, असंही ते म्हणाले. प्रदूषण करणाऱ्या वायूंना रोखणार बीएस-6 इंटर्नल कंबशन इंजिनमधून कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड सारखे घातक वायू तयार होतात. त्याचप्रमाणे डिझेल आणि डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल इंजिनमधून पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) तयार होतात. प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन जाळणाऱ्या चेंबरमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे बायप्रॉडक्ट्स कमी बाहेर पडतात. त्याचप्रमाणे पर्टिक्युलेट मॅटर आणि नायट्रोजन ऑक्साईडसारख्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. बीएस-4 मधील इंधनात सल्फरचे प्रमाण प्रतिकिलो 50 मिलीग्राम असायचं आता बीएस-6मध्ये 10 मिलिग्राम असेल. बीएस-4च्या तुलनेत बीएस-6 मध्ये नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन पेट्रोल इंजिनमध्ये 25 टक्के आणि डिझेल इंजिनमध्ये 68 टक्के कमी असेल. डिझेल इंजिनमधील पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण 82 टक्क्यांनी कमी असेल. तसेच पर्टिक्युलेट मॅटरच्या नियंत्रणासाठी डायरेक्ट इंजेक्शनवाल्या पेट्रोल इंजिनला पहिल्यांदाच या मापदंडांत आणलं गेलं आहे. बीएस-4मध्ये पेट्रोल आणि डीझेल इंजिनांसाठी वेगवेगळे मापदंड होते. आता त्यातले अंतर अगदी कमी होईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वाहनांची मागणी घटण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणासाठी बीएस-6 नियम लागू करण्यानेही वाहन उद्योगात मंदी आली असावी असा अंदाज बांधला जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nवाहन उद्योगात मंदी येण्यामागील कारणांमध्ये बीएस-6 सुद्धा असल्याचं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (10 सप्टेंबर) व्यक्त केलं. सध्याच्या बीएस-4 नंतर बीएस-5च्या ऐवजी थेट बीएस-6 नियम 31 मार्च 2020 नंतर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच केवळ याच नियमांतर्गत तयार झालेली वाहनं कंपन्यांना विकावी लागणार आहेत. 2000 मध्ये भारत सरकारनं युरोपीय मापदंडानुसार उत्सर्जन मापदंड नीती तयार केली आणि 2002मध्ये बीएस-1 (भारत स्टेज-1) लागू केले. नव्या मापदंडांत अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. यातल्या नव्या नियमांनुसार इंजिन तयार केले जातील तसेच त्या मापदंडांनुसार इंधन वापरलं जाईल पण उत्सर्जन मापदंडांना लागू करण्यासाठी जो संक्रमणकाळ दिला आहे त्यावरून वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. एन्वेंट्री करेक्शन काय आहे? गेल्या जून महिन्यातच मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनिची आयुकावा म्हणाले होते, \"या संक्रमणकाळात काही चढ-उतार दिसतील त्यामुळे मागणीमध्ये घट दिसेल. बीएस-6 जोपर्यंत लोकांसाठी सवयीचे होत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम दिसतील. याला काही काळ लागेल.\" ते म्हणाले, \"इतक्या वेगाने आणि साहसी पद्धतीने कोणत्याही देशाने प्रदुषणाचे मापदंड लागू केले नाहीत. अगदी जपाननेसुद्धा\" याप्रकारचे तंत्रज्ञान आणण्यासाठी भरपूर गुंतवणूक करावी लागेल आणि त्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढतील असेही ते म्हणाले. वाहन उत्पादकांची संस्था सियाम म्हणते,\"ऑगस्ट महिन्यात पॅसेंजर वाहनं आणि व्यावसायिक वाहनं तसेच कारच्या विक्रीमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. वाहन उद्योगाच्या क्षेत्रात सलग 9 महिने घट नोंदवली गेली आहे.\" सियामच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितले, \"या क्षेत्रामध्ये झालेल्या घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बीएस-6 संक्रमण काळ सुद्धा त्या कारणांपैकी एक आहे. कारण यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनांना नव्या तंत्रज्ञानाशी अनुरूप बनवावे लागत आहे.\" ते म्हणाले, \"यामुळे जुन्या मापदंडांनुसार तयार होणाऱ्या गाड्यांचे उत्पादन आम्ही करत आहोत. त्याला इन्वेंट्री करेक्शन म्हटलं जातं. प्रदूषण मापदंड बदलल्यावर ते केले जाते. 31 मार्चची तारीख येईपर्यंत थोडं इन्वेंट्री करेक्शन झालेलं असेल.\" डिझेल गाड्या पूर्णतः बंद करण्याची बातमी आल्यामुळे बाजारात गाड्यांच्या मागणीत घट झाली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले, असंही ते म्हणाले. प्रदूषण करणाऱ्या वायूंना रोखणार बीएस-6 इंटर्नल कंबशन इंजिनमधून कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड सारखे घातक वायू तयार होतात. त्याचप्रमाणे डिझेल आणि डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल इंजिनमधून पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) तयार होतात. प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन जाळणाऱ्या चेंबरमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे बायप्रॉडक्ट्स कमी बाहेर पडतात. त्याचप्रमाणे पर्टिक्युलेट मॅटर आणि नायट्रोजन ऑक्साईडसारख्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. बीएस-4 मधील इंधनात सल्फरचे प्रमाण प्रतिकिलो 50 मिलीग्राम असायचं आता बीएस-6मध्ये 10 मिलिग्राम असेल. बीएस-4च्या तुलनेत बीएस-6 मध्ये नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन पेट्रोल इंजिनमध्ये 25 टक्के आणि डिझेल इंजिनमध्ये 68 टक्के कमी असेल. डिझेल इंजिनमधील पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण 82 टक्क्यांनी कमी असेल. तसेच पर्टिक्युलेट मॅटरच्या नियंत्रणासाठी डायरेक्ट इंजेक्शनवाल्या पेट्रोल इंजिनला पहिल्यांदाच या मापदंडांत आणलं गेलं आहे. बीएस-4मध्ये पेट्रोल आणि डीझेल इंजिनांसाठी वेगवेगळे मापदंड होते. आता त्यातले अंतर अगदी कमी होईल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 605, "source_item_id": "605", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3280, "clean_index": 363, "clean_language_index": "mar_Deva:validation:363"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत. या संशयित हल्लेखोराचं नाव ब्रेन्टन टरांट (28) असं आहे. तो ऑस्ट्रेलियातील असून गौर वर्णियांना उच्च मानणारा आहे. या प्रकरणात आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांचा यात सहभाग नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण याबद्दल आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे. हल्ल्यातील 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे. अल नूर आणि लिनवूड मशिदीतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, असं बुश म्हणाले. ही प्रक्रिया संवेदनशील आहे, असं ते म्हणाले. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी हे दोन्ही हल्ले दहशतवादी हल्ले असल्याचं सांगितलं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी यापूर्वी देशात बंदूक बाळगण्याच्या कायद्यात बदल केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. हल्लेखोराजवळ शस्त्रांचा परवाना होता. हल्ल्यात पाच बंदुकांचा वापर करण्यात आला. त्याचवेळी शस्त्रांसकट एका व्यक्तीला अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. ही व्यक्ती पोलिसांना मदत करू इच्छित होती असं तपासाअंती लक्षात आलं आहे. 'आमचं शहर बदललं आहे' क्राईस्टचर्च च्या महापौर लिएन डायझील यांच्या मते मशिदीवर झालेल्या हल्ल्यामुळे शहराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला आहे. शहरातील सगळे झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील. तसंच शहरात होणाऱ्या खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितांवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथून जवळच असलेल्या बॉटनिकल गार्डनची भिंत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित केली जात आहे. जगभरातून श्रद्धांजली क्राईस्टचर्च झालेल्या हल्ल्यात मारलेल्य गेलेल्या लोकांसाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये न्यूझीलंडच्या दुतावासासमोर निदर्शन करणारी एक व्यक्ती कुराणाची एक प्रत दाखवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी ही श्रद्धांजली वाहिली. पॅरिसच्या मशिदीत सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च इथल्या 2 मशिदीतील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला असू शकतो, असा पोलिसांचा कयास आहे. शुक्रवारी झालेल्या या गोळीबारात 50 लोकांचा बळी गेला होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत. या संशयित हल्लेखोराचं नाव ब्रेन्टन टरांट (28) असं आहे. तो ऑस्ट्रेलियातील असून गौर वर्णियांना उच्च मानणारा आहे. या प्रकरणात आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांचा यात सहभाग नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण याबद्दल आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे. हल्ल्यातील 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे. अल नूर आणि लिनवूड मशिदीतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, असं बुश म्हणाले. ही प्रक्रिया संवेदनशील आहे, असं ते म्हणाले. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी हे दोन्ही हल्ले दहशतवादी हल्ले असल्याचं सांगितलं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी यापूर्वी देशात बंदूक बाळगण्याच्या कायद्यात बदल केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. हल्लेखोराजवळ शस्त्रांचा परवाना होता. हल्ल्यात पाच बंदुकांचा वापर करण्यात आला. त्याचवेळी शस्त्रांसकट एका व्यक्तीला अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. ही व्यक्ती पोलिसांना मदत करू इच्छित होती असं तपासाअंती लक्षात आलं आहे. 'आमचं शहर बदललं आहे' क्राईस्टचर्च च्या महापौर लिएन डायझील यांच्या मते मशिदीवर झालेल्या हल्ल्यामुळे शहराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला आहे. शहरातील सगळे झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील. तसंच शहरात होणाऱ्या खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितांवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथून जवळच असलेल्या बॉटनिकल गार्डनची भिंत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित केली जात आहे. जगभरातून श्रद्धांजली क्राईस्टचर्च झालेल्या हल्ल्यात मारलेल्य गेलेल्या लोकांसाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये न्यूझीलंडच्या दुतावासासमोर निदर्शन करणारी एक व्यक्ती कुराणाची एक प्रत दाखवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी ही श्रद्धांजली वाहिली. पॅरिसच्या मशिदीत सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 606, "source_item_id": "606", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2045, "clean_index": 364, "clean_language_index": "mar_Deva:validation:364"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र काही दिवसांपूर्वीच UPSC नं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. UPSCची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर बुधवारी (1 जुलै) UPSC नं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठीचं केंद्रही बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. युपीएससीच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ज्या केंद्राची निवड केली ते बदलायचं असल्यास 7 ते 13 जुलै 2020 किंवा 20 ते 24 जुलै 2020 या काळात केंद्र बदलता येईल. आयोगाचं पत्रक प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बदल करून दिला जाणार आहे. एखाद्या केंद्राची क्षमता संपल्यास ते उमेदवारांना उपलब्ध होणार नाही. अर्जही मागे घेता येणार बुधवारी (1 जुलै) प्रसारित केलेल्या निवेदनात अर्ज मागे घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. एक ते 8 ऑगस्ट या काळात परीक्षेचा अर्ज मागे घेण्याची मुभा आयोगाने दिली आहे. परीक्षेच्या इतर अटी आणि नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं वेळापत्रक राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 ला होणार आहे. PSI STI आणि ASO या अराजपात्रित पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 ला तर अभियांत्रिकी सेवेची पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला होणार आहे. या कोणत्याही परीक्षांच्या मुख्य परीक्षांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता परीक्षेच्या आयोजनाचा आढावा वेळोवेळी घेण्यात येईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी MPSC ची वेबसाईट सतत पाहात रहावी असं आवाहन आयोगाने केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यावर्षी 5 एप्रिलला नियोजित होती. त्यानंतर ती 26 एप्रिलला करण्यात आली आणि त्यानंतर ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी युपीएससीनेही पूर्वपरीक्षेची तारीख बदलून 31 ऑक्टोबर केली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमात्र काही दिवसांपूर्वीच UPSC नं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. UPSCची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर बुधवारी (1 जुलै) UPSC नं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठीचं केंद्रही बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. युपीएससीच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ज्या केंद्राची निवड केली ते बदलायचं असल्यास 7 ते 13 जुलै 2020 किंवा 20 ते 24 जुलै 2020 या काळात केंद्र बदलता येईल. आयोगाचं पत्रक प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बदल करून दिला जाणार आहे. एखाद्या केंद्राची क्षमता संपल्यास ते उमेदवारांना उपलब्ध होणार नाही. अर्जही मागे घेता येणार बुधवारी (1 जुलै) प्रसारित केलेल्या निवेदनात अर्ज मागे घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. एक ते 8 ऑगस्ट या काळात परीक्षेचा अर्ज मागे घेण्याची मुभा आयोगाने दिली आहे. परीक्षेच्या इतर अटी आणि नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं वेळापत्रक राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 ला होणार आहे. PSI STI आणि ASO या अराजपात्रित पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 ला तर अभियांत्रिकी सेवेची पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला होणार आहे. या कोणत्याही परीक्षांच्या मुख्य परीक्षांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता परीक्षेच्या आयोजनाचा आढावा वेळोवेळी घेण्यात येईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी MPSC ची वेबसाईट सतत पाहात रहावी असं आवाहन आयोगाने केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यावर्षी 5 एप्रिलला नियोजित होती. त्यानंतर ती 26 एप्रिलला करण्यात आली आणि त्यानंतर ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी युपीएससीनेही पूर्वपरीक्षेची तारीख बदलून 31 ऑक्टोबर केली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 607, "source_item_id": "607", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1993, "clean_index": 365, "clean_language_index": "mar_Deva:validation:365"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण देशभरातील किराणा दुकानं, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं होतं. हे लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील, असं स्पष्ट केलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारी दुकानं आणि आस्थापनांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची यादीच उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोणत्या सेवा जीवनावश्यक सेवांच्या यादीत? -बँक, एटीएम, विमा आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामकाज -प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया -माहिती तंत्रज्ञान (आयटी), टेलिकॉम, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सर्व्हीस -पुरवठा यंत्रणा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यंत्रणा -कृषी विषयक वस्तू आणि उत्पादनांची आयात-निर्यात -ई-कॉमर्स, यामध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची डिलिव्हरी -खाद्य उत्पादनं, किराणा सामान, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे आणि त्यांची वाहतूक व्यवस्था -बेकरी उत्पादनं, पशूखाद्य -हॉटेलांमधील जेवण पार्सलची सोय, घरपोच डिलिव्हरी -हॉस्पिटल, औषधं, चश्मा दुकाने, औषध उत्पादन, पुरवठा आणि संबंधित वाहतूक -पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, तेल कंपन्या, संबंधित गोदामं आणि वाहतूक -कायदा व सुव्यवस्था आस्थापनं, जीवनावश्यक वस्तूंना सुरक्षा पुरवणाऱ्या सर्व सुरक्षारक्षक कंपन्यांची यंत्रणा -कोव्हीड-19 रोगाविरुद्ध लढण्यासाठी काम करत असलेल्या खासगी आस्थापना -वरील सर्व यंत्रणांची पुरवठा आणि वाहतूक यंत्रणा हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करणार असल्याचं जाहीर केलं", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण देशभरातील किराणा दुकानं, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं होतं. हे लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील, असं स्पष्ट केलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारी दुकानं आणि आस्थापनांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची यादीच उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोणत्या सेवा जीवनावश्यक सेवांच्या यादीत? -बँक, एटीएम, विमा आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामकाज -प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया -माहिती तंत्रज्ञान (आयटी), टेलिकॉम, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सर्व्हीस -पुरवठा यंत्रणा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यंत्रणा -कृषी विषयक वस्तू आणि उत्पादनांची आयात-निर्यात -ई-कॉमर्स, यामध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची डिलिव्हरी -खाद्य उत्पादनं, किराणा सामान, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे आणि त्यांची वाहतूक व्यवस्था -बेकरी उत्पादनं, पशूखाद्य -हॉटेलांमधील जेवण पार्सलची सोय, घरपोच डिलिव्हरी -हॉस्पिटल, औषधं, चश्मा दुकाने, औषध उत्पादन, पुरवठा आणि संबंधित वाहतूक -पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, तेल कंपन्या, संबंधित गोदामं आणि वाहतूक -कायदा व सुव्यवस्था आस्थापनं, जीवनावश्यक वस्तूंना सुरक्षा पुरवणाऱ्या सर्व सुरक्षारक्षक कंपन्यांची यंत्रणा -कोव्हीड-19 रोगाविरुद्ध लढण्यासाठी काम करत असलेल्या खासगी आस्थापना -वरील सर्व यंत्रणांची पुरवठा आणि वाहतूक यंत्रणा हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 608, "source_item_id": "608", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1676, "clean_index": 366, "clean_language_index": "mar_Deva:validation:366"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनिल देशमुख म्हणाले, \"जळगावमध्ये मुलींना वसतिगृहात कपडे काढून पोलीसांनी नाचायला लावले असे काही आरोप झाले. काही व्हिडीओ व्हायरल झाले. यासंदर्भात सहा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली होती.\" देशमुख यांनी पुढे सांगितले, \"41 जणांची साक्ष झाली. त्या घटनेत कोणतंही तथ्य नाही. 20 फेब्रुवारीला एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तेव्हा गरब्याला घालतात तसा झगा महिलेने घातला होता. तिला त्याचा त्रास होत होता म्हणून तिने काढून ठेवला. ज्या महिलेने तक्रार केली तिचं मानसिक संतुलन बिघडले असल्याची तक्रार त्या महिलेच्या नवर्‍याने अनेकदा केली आहे. त्यामुळे त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.\" कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत 'एसओपी' लागू करणार राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, \"औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही.\" \"मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,\" पवार यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव येथील घटनेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअनिल देशमुख म्हणाले, \"जळगावमध्ये मुलींना वसतिगृहात कपडे काढून पोलीसांनी नाचायला लावले असे काही आरोप झाले. काही व्हिडीओ व्हायरल झाले. यासंदर्भात सहा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली होती.\" देशमुख यांनी पुढे सांगितले, \"41 जणांची साक्ष झाली. त्या घटनेत कोणतंही तथ्य नाही. 20 फेब्रुवारीला एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तेव्हा गरब्याला घालतात तसा झगा महिलेने घातला होता. तिला त्याचा त्रास होत होता म्हणून तिने काढून ठेवला. ज्या महिलेने तक्रार केली तिचं मानसिक संतुलन बिघडले असल्याची तक्रार त्या महिलेच्या नवर्‍याने अनेकदा केली आहे. त्यामुळे त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.\" कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत 'एसओपी' लागू करणार राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, \"औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही.\" \"मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,\" पवार यांनी सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 609, "source_item_id": "609", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1905, "clean_index": 367, "clean_language_index": "mar_Deva:validation:367"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभुजबळ तुरुंगात गेल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नच आहे. राणेंचं मात्र तसं नाही. ते आजही राज्याच्या राजकारणाची गणितं बदलू शकत आहेत. राणेंनी नवा पक्षही स्थापन केला आहे. आज त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. आधी शिवसेना आज वयाच्या पासष्टीत असलेल्या राणेंना राजकीय कारकिर्दीतील असे चढ-उतार आणि अशी नाट्यमय वळणं नवी नाहीत. याची सुरुवात वयाच्या विशीत राणे शिवसेनेत दाखल झाल्यावर होते. कोकणातल्या सिंधुदुर्गातला आणि मुंबईत रोजगार मिळवणाऱ्या असंख्य सामान्य तरुणांप्रमाणे नारायण तातू राणेही शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या त्या दिवसात बाळ ठाकरेंनीही राणेंच्या क्षमतेचा वापर शिवसेनेसाठी करून घेतला. राणेंनीही कोकणात, मुंबईत शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले. तोपर्यंत चेंबूरचे शाखाप्रमुख झालेल्या राणेंनी नंतर संघटनेत आणि राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिलं नाही. आधी नगरसेवक, मग मुंबईची सार्वजनिक परिवहन सेवा 'बेस्ट'चे अध्यक्ष, अशी राणेंची राजकीय कमान चढती राहिली. नारायण राणेंची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. दरम्यान, 1991 साली भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. यथावकाश महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळ ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. गंमत म्हणजे एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा राणे विरोधी पक्षनेतेपदासाठी अधिक ओळखले गेले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अधिवेशन काळात राणेंची धास्ती असायची. मात्र, याच काळात बाळ ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि सेनेतले दोन नेते दुखावले गेले - राज ठाकरे आणि नारायण राणे. 2005 मध्ये नारायण राणेंनी काही आमदारांसोबत शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. राणेंचा शिवसेनेतला अध्याय संपला. काँग्रेसवासी राणे काँग्रेसमध्येही राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. ही बाब काँग्रेस पक्षश्रेष्ठी पाहत होतेच. 2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली. 2014नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राणेंच्या त्यांच्यासोबत भेटी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सरकारच्या काही कार्यक्रमातही राणे दिसले. काँग्रेस पक्ष याची दखल घेत होताच. मात्र, सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदेत राणेंनी काँग्रेस सदस्यांचा स्वतंत्र गट बनवणं, ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली, आणि काँग्रेसनं ही समितीच बरखास्त केली. अपेक्षेप्रमाणे, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर आगपाखड केली. यावेळी काँग्रेसही मागे हटणार नाही हे स्पष्ट झालं. राणे आता भाजपच्या जवळ गेले आहेत. ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं आणखी एक वळण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याची नसली, तरी किमान कोकणातली राजकीय गणितं बदलू शकतील. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव गाजवलेली, वादांची वादळं पाहिलेली आणि झेललेली अनेक नावं विविध पक्षात आजवर आपल्यासमोर आली आहेत. शिवसेनेत अशी दोन मोठी नावं होती. एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे ते नारायण राणे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभुजबळ तुरुंगात गेल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नच आहे. राणेंचं मात्र तसं नाही. ते आजही राज्याच्या राजकारणाची गणितं बदलू शकत आहेत. राणेंनी नवा पक्षही स्थापन केला आहे. आज त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. आधी शिवसेना आज वयाच्या पासष्टीत असलेल्या राणेंना राजकीय कारकिर्दीतील असे चढ-उतार आणि अशी नाट्यमय वळणं नवी नाहीत. याची सुरुवात वयाच्या विशीत राणे शिवसेनेत दाखल झाल्यावर होते. कोकणातल्या सिंधुदुर्गातला आणि मुंबईत रोजगार मिळवणाऱ्या असंख्य सामान्य तरुणांप्रमाणे नारायण तातू राणेही शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या त्या दिवसात बाळ ठाकरेंनीही राणेंच्या क्षमतेचा वापर शिवसेनेसाठी करून घेतला. राणेंनीही कोकणात, मुंबईत शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले. तोपर्यंत चेंबूरचे शाखाप्रमुख झालेल्या राणेंनी नंतर संघटनेत आणि राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिलं नाही. आधी नगरसेवक, मग मुंबईची सार्वजनिक परिवहन सेवा 'बेस्ट'चे अध्यक्ष, अशी राणेंची राजकीय कमान चढती राहिली. नारायण राणेंची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. दरम्यान, 1991 साली भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. यथावकाश महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळ ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. गंमत म्हणजे एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा राणे विरोधी पक्षनेतेपदासाठी अधिक ओळखले गेले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अधिवेशन काळात राणेंची धास्ती असायची. मात्र, याच काळात बाळ ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि सेनेतले दोन नेते दुखावले गेले - राज ठाकरे आणि नारायण राणे. 2005 मध्ये नारायण राणेंनी काही आमदारांसोबत शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. राणेंचा शिवसेनेतला अध्याय संपला. काँग्रेसवासी राणे काँग्रेसमध्येही राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. ही बाब काँग्रेस पक्षश्रेष्ठी पाहत होतेच. 2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली. 2014नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राणेंच्या त्यांच्यासोबत भेटी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सरकारच्या काही कार्यक्रमातही राणे दिसले. काँग्रेस पक्ष याची दखल घेत होताच. मात्र, सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदेत राणेंनी काँग्रेस सदस्यांचा स्वतंत्र गट बनवणं, ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली, आणि काँग्रेसनं ही समितीच बरखास्त केली. अपेक्षेप्रमाणे, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर आगपाखड केली. यावेळी काँग्रेसही मागे हटणार नाही हे स्पष्ट झालं. राणे आता भाजपच्या जवळ गेले आहेत. ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं आणखी एक वळण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याची नसली, तरी किमान कोकणातली राजकीय गणितं बदलू शकतील. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 610, "source_item_id": "610", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3191, "clean_index": 368, "clean_language_index": "mar_Deva:validation:368"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुख्यमंत्रिपदावरून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधला वाद कुणापासून लपून राहिलेला नाही. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर अशोक गहलोत आणि सचिन पायलट आमने-सामने आले होते. माझ्याजवळ 30 आमदार आहेत आणि अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात आहे असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. सोमवारी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्याला ते उपस्थित नसतील असं सांगण्यात आलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 काँग्रेस हायकमांडने अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलं होतं. सचिन पायलट सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. तसंच ग्रामीण विकास मंत्रिपदाचा कार्यभारही पायलट यांच्याकडेच आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील स्पर्धा सातत्याने सुरू आहे. पण राज्यातील पोलिसांचं विशेष ऑपरेशन पथक म्हणजेच एसओजीमार्फत सरकार पाडण्याच्या प्रयत्नांच्या आरोपांबाबत मुख्य़मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चौकशी, पक्षाकडून व्हीप यांच्याशिवाय इतर मंत्री आणि आमदारांच्या चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यादरम्यान एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये ही नोटीस फक्त उत्तर मागण्यासाठी आहे, मीडियामध्ये याचा विपर्यास करण्यात येत आहे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या 22 आमदारांच्या गटाने राजीनामा दिला होता त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत गमावलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. विधानसभेत कोणत्या पक्षाकडे किती पाठबळ? राजस्थान विधानसभेत एकूण 200 सदस्य असतात. त्यामध्ये काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. त्यात बसपाचे 6 आमदारही समाविष्ट आहेत. त्यांनी आपला पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय 12-13 अपक्षांचाही गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार केला तर गेहलोत सरकारची स्थिती चांगली आहे. 2018 च्या निवडणुकीमध्ये भाजपने 73 जागा जिंकल्या. याचा अर्थ सरकारकडे भाजपच्या तुलनेत 48 आमदार जास्त आहेत. जयपूरचे ज्येष्ठ पत्रकार नारायण बारेठ सांगतात, सचिन पायलट यांच्याकडे 25 आमदार आहेत असं गृहित धरलं तरी सरकारला धोका नाही. ते सांगतात, राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखी परिस्थिती नही. तिकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये फार अंतर नव्हतं. इथं सचिन पायलट आपल्या निकटवर्तिय आमदारांबरोबर बाजूला झाले तरी सरकार पडण्याच्या स्थितीत नाही. सचिन पायलट भाजपच्या संपर्कात असण्याच्या चर्चांवर बारेठ सांगतात, ते भाजपच्या संपर्कात असूही शकतात, पण भाजप त्यांना काय ऑफर देणार, सचिन पायलटना काय मिळणार? त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय हे सर्वांना माहिती आहे, सध्यातरी संख्याबळ त्यांच्या बाजूने नाही. त्यामुळेच सध्याचे प्रकरण हे काँग्रेसमधील अंतर्गत बाब वाटते. सचिन पायलट आपलं स्थान दाखवू पाहात आहेत असंही विश्लेषक सांगत आहेत. सरकार पाडण्याचं प्रकरण सरकार पाडण्याच्या आरोपावर राजस्थान पोलीसचे एसओजी तपास करत आहेत. त्या तपासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक आमदारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. दोन स्थानिक नेत्यांना अटकही झाली आहे. त्यांना अटक झाल्याचे एसओजी प्रमुख राठोड यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केले. अशोक सिंह आणि भरत मलाणई यांना अटक झाली असून तपास सुरू आहे, अजून इतरांच चौकशी केली जाईल असे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले. या दोन्ही नेत्यांचा आपल्या पक्षाशी संबंध नसल्याचे भाजपने सांगितले आहे. बीबीसीशी बोलताना भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांनी, ते दोघेही कधीही पक्षात नव्हते आणि आजही नाहीत असे सांगितले. ज्या प्रकारे मध्य प्रदेशातलं सरकार पाडण्यात आलं त्याचप्रमाणे राजस्थानचं सरकारही पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या 22 आमदारांच्या गटाने राजीनामा दिला होता त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत गमावलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजीमुळे राज्य सरकारवर संकट आलं आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी वाद वाढल्यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या निकटवर्तीय आमदारांसोबत दिल्ली गाठली होती.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुख्यमंत्रिपदावरून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधला वाद कुणापासून लपून राहिलेला नाही. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर अशोक गहलोत आणि सचिन पायलट आमने-सामने आले होते. माझ्याजवळ 30 आमदार आहेत आणि अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात आहे असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. सोमवारी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्याला ते उपस्थित नसतील असं सांगण्यात आलं आहे. Twitter पोस्ट समाप्त, 1 काँग्रेस हायकमांडने अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलं होतं. सचिन पायलट सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. तसंच ग्रामीण विकास मंत्रिपदाचा कार्यभारही पायलट यांच्याकडेच आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील स्पर्धा सातत्याने सुरू आहे. पण राज्यातील पोलिसांचं विशेष ऑपरेशन पथक म्हणजेच एसओजीमार्फत सरकार पाडण्याच्या प्रयत्नांच्या आरोपांबाबत मुख्य़मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चौकशी, पक्षाकडून व्हीप यांच्याशिवाय इतर मंत्री आणि आमदारांच्या चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यादरम्यान एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये ही नोटीस फक्त उत्तर मागण्यासाठी आहे, मीडियामध्ये याचा विपर्यास करण्यात येत आहे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या 22 आमदारांच्या गटाने राजीनामा दिला होता त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत गमावलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. विधानसभेत कोणत्या पक्षाकडे किती पाठबळ? राजस्थान विधानसभेत एकूण 200 सदस्य असतात. त्यामध्ये काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. त्यात बसपाचे 6 आमदारही समाविष्ट आहेत. त्यांनी आपला पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय 12-13 अपक्षांचाही गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार केला तर गेहलोत सरकारची स्थिती चांगली आहे. 2018 च्या निवडणुकीमध्ये भाजपने 73 जागा जिंकल्या. याचा अर्थ सरकारकडे भाजपच्या तुलनेत 48 आमदार जास्त आहेत. जयपूरचे ज्येष्ठ पत्रकार नारायण बारेठ सांगतात, सचिन पायलट यांच्याकडे 25 आमदार आहेत असं गृहित धरलं तरी सरकारला धोका नाही. ते सांगतात, राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखी परिस्थिती नही. तिकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये फार अंतर नव्हतं. इथं सचिन पायलट आपल्या निकटवर्तिय आमदारांबरोबर बाजूला झाले तरी सरकार पडण्याच्या स्थितीत नाही. सचिन पायलट भाजपच्या संपर्कात असण्याच्या चर्चांवर बारेठ सांगतात, ते भाजपच्या संपर्कात असूही शकतात, पण भाजप त्यांना काय ऑफर देणार, सचिन पायलटना काय मिळणार? त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय हे सर्वांना माहिती आहे, सध्यातरी संख्याबळ त्यांच्या बाजूने नाही. त्यामुळेच सध्याचे प्रकरण हे काँग्रेसमधील अंतर्गत बाब वाटते. सचिन पायलट आपलं स्थान दाखवू पाहात आहेत असंही विश्लेषक सांगत आहेत. सरकार पाडण्याचं प्रकरण सरकार पाडण्याच्या आरोपावर राजस्थान पोलीसचे एसओजी तपास करत आहेत. त्या तपासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक आमदारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. दोन स्थानिक नेत्यांना अटकही झाली आहे. त्यांना अटक झाल्याचे एसओजी प्रमुख राठोड यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केले. अशोक सिंह आणि भरत मलाणई यांना अटक झाली असून तपास सुरू आहे, अजून इतरांच चौकशी केली जाईल असे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले. या दोन्ही नेत्यांचा आपल्या पक्षाशी संबंध नसल्याचे भाजपने सांगितले आहे. बीबीसीशी बोलताना भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांनी, ते दोघेही कधीही पक्षात नव्हते आणि आजही नाहीत असे सांगितले. ज्या प्रकारे मध्य प्रदेशातलं सरकार पाडण्यात आलं त्याचप्रमाणे राजस्थानचं सरकारही पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या 22 आमदारांच्या गटाने राजीनामा दिला होता त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत गमावलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 611, "source_item_id": "611", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3652, "clean_index": 369, "clean_language_index": "mar_Deva:validation:369"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण, कॅबिनेट समिती असते तरी काय? भारत सरकारनं 1961पासून कॅबिनेट समित्यांची सुरुवात केली होती. त्यासाठी कायदा तयार करण्यात आला होता. Government of India Transaction of Business Rule - 1961 म्हणजेच TBR असं या कायद्याचं नाव आहे. कॅबिनेटचे प्रमुख पंतप्रधान असतात, जे वेगवेगळ्या कॅबिनेट समित्यांची स्थापना करतात. सरकारचं काम व्यवस्थितरीत्या चालावं आणि सरकारी निर्णय घेणं सोपं व्हावं, यासाठी या समित्या स्थापन केल्या जातात. या समित्यांमध्ये फक्त आणि फक्त कॅबिनेटचे सदस्य असतात. या समित्यांचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कॅबिनेट समिती आणि दुसरी संसदीय समिती. संसदीय समितीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सामील केलं जातं, तर कॅबिनेट समितीत फक्त कॅबिनेट मंत्र्यांना स्थान असतं. कधीकधी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनाही विशेष निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत स्थान दिलं जातं. स्वातंत्र्यानंतर फक्त संरक्षण आणि आर्थिक प्रश्नांशी संबंधित प्रकरणांसाठी कॅबिनेट समिती स्थापन करण्यात आली आहे. संसदीय समित्यांचा इतिहास या समित्यांची संख्या किती असावी हे कधीच ठरवण्यात आलं नाही आणि वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी स्वत:ला हवं तसं या समित्यांची स्थापना केली. उदाहरणार्थ इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या तेव्हा त्यांनी या समित्यांची संख्या वाढवली. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांनी या समित्यांची संख्या वाढवून 13 केली आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ही संख्या 12 इतकी झाली. यानंतर विरोधी पक्षानं या समित्यांना विरोध दर्शवायला सुरुवात केली. या सर्व समित्यांचे प्रमुख पंतप्रधान असतात आणि समित्यांच्या शिफारशीनुसार मंत्री परिषद धोरणात्मक निर्णय घेते. संसदीय आणि गृह समिती या दोनच समित्यांमध्ये पंतप्रधान नसतात. किती समित्यांची स्थापना करायची, हे पंतप्रधान ठरवू शकतात. यंदा गुंतवणूक-विकास आणि रोजगार-कौशल्य विकास नावाच्या 2 नवीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सदस्य संख्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या कार्यकाळात 8 समित्यांची स्थापना केली आहे, यातील 6 समित्या अशा होत्या ज्यामध्ये राजनाथ सिंह यांचं नाव नव्हतं. माध्यमांतील चर्चेनंतर आता या समित्यांमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. कॅबिनेट समितीमध्ये किती सदस्य राहतील, याची संख्यासुद्धा निश्चित करण्यात आलेली नाही. काही समित्यांमध्ये सदस्य संख्या जास्त असू शकते, तर काही समित्यांमध्ये ही संख्या कमी असू शकते. हे सर्व त्या मंत्रालयाशी संबंधित समितीच्या महत्त्वावर अवलंबून असतं. असंही होऊ शकतं की, एका समितीत फक्त 2 सदस्य आहेत आणि दुसऱ्या एखाद्या समितीत 12 सदस्य आहेत. या सर्व समित्यांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांना जागा मिळाली आहे, पण सुरुवातीला राजनाथ सिंह यांना 6 समित्यांमधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. यात विशेष म्हणजे महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या राजकीय आणि संसदीय प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांना सामील करण्यात आलं नव्हतं. 2014मध्ये मात्र राजकीय आणि गृह प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता. भारताचे गृहमंत्रीच संसदीय आणि गृह प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये राहिले आहेत. अशीच आतापर्यंतची परंपरा राहिली आहे. राजनाथ सिंह आता संरक्षण मंत्री असल्यानं त्यांना या 2 समित्यांमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं, असं संसदीय राजकारणाला जवळून पाहणाऱ्या विश्लेषकांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी 6 समित्यांमध्ये राजकीय प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये सुरुवातीला नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, हरसिमरत कौर, हर्षवर्धन आणि पीयूष गोयल यांचा समावेश होता. आता राजनाथ सिंह यांचं नावही यात समाविष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त संसदीय प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये अमित शाह, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, प्रकाश जावडेकर आणि प्रल्हाद जोशी यांचा समावेश होता. आता राजनाथ सिंह यांचं नावही यात समाविष्ट करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या 8 पैकी 6 समित्यांचे सदस्य आहेत. ते संसदीय आणि गृह समित्यांमध्ये नाहीत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारत सरकारच्या अधिकाधिक कॅबिनेट समित्यांमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं नाव नसल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण, कॅबिनेट समिती असते तरी काय? भारत सरकारनं 1961पासून कॅबिनेट समित्यांची सुरुवात केली होती. त्यासाठी कायदा तयार करण्यात आला होता. Government of India Transaction of Business Rule - 1961 म्हणजेच TBR असं या कायद्याचं नाव आहे. कॅबिनेटचे प्रमुख पंतप्रधान असतात, जे वेगवेगळ्या कॅबिनेट समित्यांची स्थापना करतात. सरकारचं काम व्यवस्थितरीत्या चालावं आणि सरकारी निर्णय घेणं सोपं व्हावं, यासाठी या समित्या स्थापन केल्या जातात. या समित्यांमध्ये फक्त आणि फक्त कॅबिनेटचे सदस्य असतात. या समित्यांचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कॅबिनेट समिती आणि दुसरी संसदीय समिती. संसदीय समितीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सामील केलं जातं, तर कॅबिनेट समितीत फक्त कॅबिनेट मंत्र्यांना स्थान असतं. कधीकधी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनाही विशेष निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत स्थान दिलं जातं. स्वातंत्र्यानंतर फक्त संरक्षण आणि आर्थिक प्रश्नांशी संबंधित प्रकरणांसाठी कॅबिनेट समिती स्थापन करण्यात आली आहे. संसदीय समित्यांचा इतिहास या समित्यांची संख्या किती असावी हे कधीच ठरवण्यात आलं नाही आणि वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी स्वत:ला हवं तसं या समित्यांची स्थापना केली. उदाहरणार्थ इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या तेव्हा त्यांनी या समित्यांची संख्या वाढवली. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांनी या समित्यांची संख्या वाढवून 13 केली आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ही संख्या 12 इतकी झाली. यानंतर विरोधी पक्षानं या समित्यांना विरोध दर्शवायला सुरुवात केली. या सर्व समित्यांचे प्रमुख पंतप्रधान असतात आणि समित्यांच्या शिफारशीनुसार मंत्री परिषद धोरणात्मक निर्णय घेते. संसदीय आणि गृह समिती या दोनच समित्यांमध्ये पंतप्रधान नसतात. किती समित्यांची स्थापना करायची, हे पंतप्रधान ठरवू शकतात. यंदा गुंतवणूक-विकास आणि रोजगार-कौशल्य विकास नावाच्या 2 नवीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सदस्य संख्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या कार्यकाळात 8 समित्यांची स्थापना केली आहे, यातील 6 समित्या अशा होत्या ज्यामध्ये राजनाथ सिंह यांचं नाव नव्हतं. माध्यमांतील चर्चेनंतर आता या समित्यांमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. कॅबिनेट समितीमध्ये किती सदस्य राहतील, याची संख्यासुद्धा निश्चित करण्यात आलेली नाही. काही समित्यांमध्ये सदस्य संख्या जास्त असू शकते, तर काही समित्यांमध्ये ही संख्या कमी असू शकते. हे सर्व त्या मंत्रालयाशी संबंधित समितीच्या महत्त्वावर अवलंबून असतं. असंही होऊ शकतं की, एका समितीत फक्त 2 सदस्य आहेत आणि दुसऱ्या एखाद्या समितीत 12 सदस्य आहेत. या सर्व समित्यांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांना जागा मिळाली आहे, पण सुरुवातीला राजनाथ सिंह यांना 6 समित्यांमधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. यात विशेष म्हणजे महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या राजकीय आणि संसदीय प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांना सामील करण्यात आलं नव्हतं. 2014मध्ये मात्र राजकीय आणि गृह प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता. भारताचे गृहमंत्रीच संसदीय आणि गृह प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये राहिले आहेत. अशीच आतापर्यंतची परंपरा राहिली आहे. राजनाथ सिंह आता संरक्षण मंत्री असल्यानं त्यांना या 2 समित्यांमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं, असं संसदीय राजकारणाला जवळून पाहणाऱ्या विश्लेषकांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी 6 समित्यांमध्ये राजकीय प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये सुरुवातीला नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, हरसिमरत कौर, हर्षवर्धन आणि पीयूष गोयल यांचा समावेश होता. आता राजनाथ सिंह यांचं नावही यात समाविष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त संसदीय प्रकरणांशी संबंधित समित्यांमध्ये अमित शाह, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, प्रकाश जावडेकर आणि प्रल्हाद जोशी यांचा समावेश होता. आता राजनाथ सिंह यांचं नावही यात समाविष्ट करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या 8 पैकी 6 समित्यांचे सदस्य आहेत. ते संसदीय आणि गृह समित्यांमध्ये नाहीत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 612, "source_item_id": "612", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3596, "clean_index": 370, "clean_language_index": "mar_Deva:validation:370"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजस्टिन ट्रुडो आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग 1. 'कॅनडा फुटीरवादी चळवळींना थारा देणार नाही' फुटीरतावादी चळवळींना कॅनडा थारा देणार नाही, असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितल्याचं वृत्त 'द हिंदू' नं दिलं आहे. अमरिंदर सिंग यांनी ट्रुडो यांची बुधवारी भेट घेत विविध विषयांवर 40 मिनिटं चर्चा केली. तेव्हा सिंग यांनी खलिस्तानचा मुद्दा ट्रुडो यांच्यासमोर मांडला. त्यावर ट्रुडो यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. \"आपण कुठल्याही फुटीतावादी शक्तीला पाठबळ देणार नाही, या ट्रुडोंनी दिलेल्या आश्वासनानं आपण समाधानी आहोत,\" असं सिंग यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. 2. PNB घोटाळ्यात गरज पडली तरच सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नीरव मोदी यांनी केलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या 11,000 कोटीच्या घोटाळ्यासंबंधी स्वतंत्र तपास व्हावा, अशा आशयाच्या एका जनहित याचिकेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध केला आहे. \"या प्रकरणी FIR दाखल झाला असून चौकशी सुरू झाली आहे,\" असं सरकारतर्फे महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर म्हटलं आहे. 'NDTV' ने दिलेल्या बातमीनुसार, सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणी सरकारला मुक्तहस्ते चौकशी करू दिली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. जर तपास संस्थांनी व्यवस्थित चौकशी केली नाही तरच आम्ही हस्तक्षेप करू, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणावर नरेंद्र मोदी का काही बोलत नाही आहेत, अशी विचारणा करणारी टीका केली आहे. तुम्ही आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी लोकांकडून विषय मागवता. यंदा तुम्ही नीरव मोदी आणि राफेल घोटाळ्याबाबत 'मन की बात'मध्ये भाष्य करावं, अशी मागणी गांधींना ट्विटरवरून केली आहे. 3. संपामुळे नागपुरात शहर बससेवा ठप्प नागपुरातील आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर महाराष्ट्र शासनाने, अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011 (Essential Services Maintenance Act किंवा ESMA) च्या तरतुदीनुसार मंगळवारी बंदी घातली, असं वृत्त 'लोकमत'ने दिलं आहे. त्यानंतर शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा केली होती. सकाळी 10 पर्यंत शहरात बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. या वृत्तानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम 50 बसेस सुरू होत्या तर तब्बल 325 बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. ESMA नंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक आणि वाहकांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. 4. 'मिलिंद एकबोटेच्या अटकेसाठी पोलीस आग्रही' भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला होता. त्यावर पुण्यात बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, एकबोटेंना पोलिस कोठडी घेऊन चौकशी करायची आहे, केवळ अटक करायची नाही. मिलिंद एकबोटे 'सकाळ'ने दिलेल्या बातमीनुसार विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, \"एकबोटेंना अटकपूर्व जामीन मिळून दिलासा मिळाला होता. त्या अनुषंगाने आम्हाला पोलीस कोठडी घेऊन त्यांची चौकशी करायची आहे. फक्त अटक करून जामीन मिळू द्यायचा नाही.\" \"त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार 14 मार्चला सुनावणीवेळी ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू.\" 5. सातवीतल्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला 'बलात्काराची धमकी' गुरुग्राममध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला बलात्काराची धमकी दिल्याचं वृत्त 'द टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे. एका ऑनलाईन पोस्टद्वारे त्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. तर, याच शाळेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने आणखी एका शिक्षिकेला ईमेल पाठवत तिला हॉटेलमध्ये जेवणाचं आमंत्रण देत लैंगिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समितीतर्फे चौकशी करण्यात येणार असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलं आहे. या घटनेबद्दल सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजस्टिन ट्रुडो आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग 1. 'कॅनडा फुटीरवादी चळवळींना थारा देणार नाही' फुटीरतावादी चळवळींना कॅनडा थारा देणार नाही, असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितल्याचं वृत्त 'द हिंदू' नं दिलं आहे. अमरिंदर सिंग यांनी ट्रुडो यांची बुधवारी भेट घेत विविध विषयांवर 40 मिनिटं चर्चा केली. तेव्हा सिंग यांनी खलिस्तानचा मुद्दा ट्रुडो यांच्यासमोर मांडला. त्यावर ट्रुडो यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. \"आपण कुठल्याही फुटीतावादी शक्तीला पाठबळ देणार नाही, या ट्रुडोंनी दिलेल्या आश्वासनानं आपण समाधानी आहोत,\" असं सिंग यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. 2. PNB घोटाळ्यात गरज पडली तरच सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नीरव मोदी यांनी केलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या 11,000 कोटीच्या घोटाळ्यासंबंधी स्वतंत्र तपास व्हावा, अशा आशयाच्या एका जनहित याचिकेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध केला आहे. \"या प्रकरणी FIR दाखल झाला असून चौकशी सुरू झाली आहे,\" असं सरकारतर्फे महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर म्हटलं आहे. 'NDTV' ने दिलेल्या बातमीनुसार, सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणी सरकारला मुक्तहस्ते चौकशी करू दिली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. जर तपास संस्थांनी व्यवस्थित चौकशी केली नाही तरच आम्ही हस्तक्षेप करू, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणावर नरेंद्र मोदी का काही बोलत नाही आहेत, अशी विचारणा करणारी टीका केली आहे. तुम्ही आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी लोकांकडून विषय मागवता. यंदा तुम्ही नीरव मोदी आणि राफेल घोटाळ्याबाबत 'मन की बात'मध्ये भाष्य करावं, अशी मागणी गांधींना ट्विटरवरून केली आहे. 3. संपामुळे नागपुरात शहर बससेवा ठप्प नागपुरातील आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर महाराष्ट्र शासनाने, अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011 (Essential Services Maintenance Act किंवा ESMA) च्या तरतुदीनुसार मंगळवारी बंदी घातली, असं वृत्त 'लोकमत'ने दिलं आहे. त्यानंतर शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा केली होती. सकाळी 10 पर्यंत शहरात बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. या वृत्तानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम 50 बसेस सुरू होत्या तर तब्बल 325 बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. ESMA नंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक आणि वाहकांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. 4. 'मिलिंद एकबोटेच्या अटकेसाठी पोलीस आग्रही' भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला होता. त्यावर पुण्यात बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, एकबोटेंना पोलिस कोठडी घेऊन चौकशी करायची आहे, केवळ अटक करायची नाही. मिलिंद एकबोटे 'सकाळ'ने दिलेल्या बातमीनुसार विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, \"एकबोटेंना अटकपूर्व जामीन मिळून दिलासा मिळाला होता. त्या अनुषंगाने आम्हाला पोलीस कोठडी घेऊन त्यांची चौकशी करायची आहे. फक्त अटक करून जामीन मिळू द्यायचा नाही.\" \"त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार 14 मार्चला सुनावणीवेळी ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू.\" 5. सातवीतल्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला 'बलात्काराची धमकी' गुरुग्राममध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला बलात्काराची धमकी दिल्याचं वृत्त 'द टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे. एका ऑनलाईन पोस्टद्वारे त्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. तर, याच शाळेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने आणखी एका शिक्षिकेला ईमेल पाठवत तिला हॉटेलमध्ये जेवणाचं आमंत्रण देत लैंगिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समितीतर्फे चौकशी करण्यात येणार असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलं आहे. या घटनेबद्दल सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 613, "source_item_id": "613", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3656, "clean_index": 371, "clean_language_index": "mar_Deva:validation:371"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने वेळापत्रकाची घोषणा केली. मुंबई-चेन्नई ही मॅच 19 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अबूधाबी इथे सुरू होईल. रविवारी दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब समोरासमोर असतील. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे ठाकतील. Twitter पोस्ट समाप्त, 1 चेन्नईचा संघ आणि व्यवस्थापनातील 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चेन्नई सलामीची लढत खेळणार का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बहुतांश सदस्य कोरोनाच्या दुसऱ्या चाचणीत निगेटिव्ह आढळल्याने चिंता मिटली आहे. चेन्नई यंदा सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंविनाच मैदानात उतरणार आहे. स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांना पहिल्यांदाच लाईव्ह खेळताना पाहता येणार आहे. 10 दिवशी दिवसात दोन मॅचेस होतील. 24 मॅचेस दुबई इथं, 20 अबूधाबीत तर 12 शारजा इथे होणार आहेत. प्लेऑफ आणि फायनलचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक अडथळ्यांना पार करत यंदाच्या आयपीएल हंगामाचा नारळ 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई लढतीने फुटणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने वेळापत्रकाची घोषणा केली. मुंबई-चेन्नई ही मॅच 19 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अबूधाबी इथे सुरू होईल. रविवारी दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब समोरासमोर असतील. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे ठाकतील. Twitter पोस्ट समाप्त, 1 चेन्नईचा संघ आणि व्यवस्थापनातील 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चेन्नई सलामीची लढत खेळणार का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बहुतांश सदस्य कोरोनाच्या दुसऱ्या चाचणीत निगेटिव्ह आढळल्याने चिंता मिटली आहे. चेन्नई यंदा सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंविनाच मैदानात उतरणार आहे. स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांना पहिल्यांदाच लाईव्ह खेळताना पाहता येणार आहे. 10 दिवशी दिवसात दोन मॅचेस होतील. 24 मॅचेस दुबई इथं, 20 अबूधाबीत तर 12 शारजा इथे होणार आहेत. प्लेऑफ आणि फायनलचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 617, "source_item_id": "617", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1279, "clean_index": 372, "clean_language_index": "mar_Deva:validation:372"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nग्रामीण भागात जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली, पण पाणी ओसरल्याने या मृत जनावरांची विल्हेवाट लावणे गरजेचं आहे. मात्र तोपर्यंत दुर्गंधी येणं, किडे होणं, अशा समस्या उदभवल्या आहेत. ज्यामुळं अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, याबाबत डॉ अधिकराव जाधव यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यानुसार अतिशय साधे सोपे आणि कमी खर्चाचे उपाय तुम्ही तुमच्या घरात आणि परिसरात करू शकता ज्यामुळे रोगराई पसरण्याला आळा घालणे शक्य होणार आहे. 1) निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर अधिक प्रभावी आहे. यासाठी 1 लिटर पाण्यात 50 ग्रॅम ब्लिचिंग पावडर घालून द्रावण करावे. हे द्रावण परिसरात टाकल्याने रोगराई रोखणे शक्य होणार आहे. तसंच अशा पाण्याने हातपाय धुवून घेतल्याने देखील डासांचा त्रास होत नाही. 2) याचसोबत 50 ग्रॅम चुना 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्याने देखील कीटक आणि डासांचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. 3) बंद घरात पुराच्या पाण्यासोबत सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी या प्राण्यांना मारणं गरजेचं नाही. तर त्यांना वाट करून दिल्याने त्यांचा आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता नसते. 4) पाणी साठून राहिल्याने कीटक, मच्छर,माशा यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो डासांची संख्या वाढल्याने कीटकांचं प्रजोत्पादन वाढतं त्यामुळे साथीचे रोग होऊ शकतात. अशा वेळी साठलेल्या पाण्यात तेलाचे थेंब सोडल्याने ही उत्पत्ती रोखता येऊ शकते. कोल्हापूरमधील फिजिशियन डॉ विद्या पाटील यांनी देखील नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं. पुराचं पाणी घर आणि परिसरात साठून राहिल्याने साथीचे रोग पसरू शकतात. घराच्या भिंती ओल्या असल्याने बुरशीजन्य रोग झपाट्याने होऊ शकतात. 5) त्यासाठी घराची दारं खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे. साचलेल्या पाण्यात जाताना उघड्या पायांनी जाऊ नये. जखम असेल तर पूर्णपणे झाकूनच बाहेर पडावं. 6) पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. पूर आल्याने गढूळ पाणी पुरवठा होतो हे पाणी वापरासाठी घेताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुरटी फिरवून पाणी स्वच्छ करावं. 7) तसंच बाजारात क्लोरीनच्या गोळ्या मिळतात. त्यादेखील प्रमाणानुसार पाण्यात मिसळून ते पाणी वापरल्याने बऱ्याच प्रमाणात साथीचे रोग रोखता येऊ शकतात. अशा प्रकारे योग्य काळजी घेतली तर रोगराईपासून वाचता येऊ शकतं, असं डॉ. विद्या पाटील यांनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण सलग काही दिवस पुराचं पाणी साठून राहिल्याने सगळीकडेच अस्वछता पसरलीय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nग्रामीण भागात जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली, पण पाणी ओसरल्याने या मृत जनावरांची विल्हेवाट लावणे गरजेचं आहे. मात्र तोपर्यंत दुर्गंधी येणं, किडे होणं, अशा समस्या उदभवल्या आहेत. ज्यामुळं अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, याबाबत डॉ अधिकराव जाधव यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यानुसार अतिशय साधे सोपे आणि कमी खर्चाचे उपाय तुम्ही तुमच्या घरात आणि परिसरात करू शकता ज्यामुळे रोगराई पसरण्याला आळा घालणे शक्य होणार आहे. 1) निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर अधिक प्रभावी आहे. यासाठी 1 लिटर पाण्यात 50 ग्रॅम ब्लिचिंग पावडर घालून द्रावण करावे. हे द्रावण परिसरात टाकल्याने रोगराई रोखणे शक्य होणार आहे. तसंच अशा पाण्याने हातपाय धुवून घेतल्याने देखील डासांचा त्रास होत नाही. 2) याचसोबत 50 ग्रॅम चुना 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्याने देखील कीटक आणि डासांचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. 3) बंद घरात पुराच्या पाण्यासोबत सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी या प्राण्यांना मारणं गरजेचं नाही. तर त्यांना वाट करून दिल्याने त्यांचा आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता नसते. 4) पाणी साठून राहिल्याने कीटक, मच्छर,माशा यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो डासांची संख्या वाढल्याने कीटकांचं प्रजोत्पादन वाढतं त्यामुळे साथीचे रोग होऊ शकतात. अशा वेळी साठलेल्या पाण्यात तेलाचे थेंब सोडल्याने ही उत्पत्ती रोखता येऊ शकते. कोल्हापूरमधील फिजिशियन डॉ विद्या पाटील यांनी देखील नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं. पुराचं पाणी घर आणि परिसरात साठून राहिल्याने साथीचे रोग पसरू शकतात. घराच्या भिंती ओल्या असल्याने बुरशीजन्य रोग झपाट्याने होऊ शकतात. 5) त्यासाठी घराची दारं खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे. साचलेल्या पाण्यात जाताना उघड्या पायांनी जाऊ नये. जखम असेल तर पूर्णपणे झाकूनच बाहेर पडावं. 6) पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. पूर आल्याने गढूळ पाणी पुरवठा होतो हे पाणी वापरासाठी घेताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुरटी फिरवून पाणी स्वच्छ करावं. 7) तसंच बाजारात क्लोरीनच्या गोळ्या मिळतात. त्यादेखील प्रमाणानुसार पाण्यात मिसळून ते पाणी वापरल्याने बऱ्याच प्रमाणात साथीचे रोग रोखता येऊ शकतात. अशा प्रकारे योग्य काळजी घेतली तर रोगराईपासून वाचता येऊ शकतं, असं डॉ. विद्या पाटील यांनी सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 618, "source_item_id": "618", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2365, "clean_index": 373, "clean_language_index": "mar_Deva:validation:373"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया प्रकल्पासाठी ज्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, त्याही परत केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प ज्या भागातील नागरिकांना हवा असेल, तिथं सुरू करण्यात येईल, असंही देसाई यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा होत असताना हा प्रकल्प नाणारमधून हलवण्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. देसाई यांच्या घोषणेमुळे हा प्रकल्प नाणारमधून रद्द करण्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा ही देसाई यांनी केली. नाणार हे गाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राजापूर तालुक्यात आहे. 2015साली सरकारने या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. फर्स्टपोस्ट या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार होती. भारत, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती इथल्या ऑईल कंपन्यांनी एकत्र येत या प्रकल्पाचं नियोजन केलं आहे. हा प्रकप्ल 15000 एकर जागेवर साकारणार होता. त्यासाठी 8 हजार शेतकऱ्यांकडून जमीन घ्यावी लागणार होती. 'राज्यातल्या गुंतवणुकीला फटका' \"राज्यातल्या गुंतवणुकीला याचा नक्कीच फटका बसणार आहे. नाणार प्रकल्पासाठी राष्ट्रीय पातळीवर सामंजस्य करार झाले होते. केंद्र सरकारनं हा प्रकल्प व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले होते. पण राजकीय तोडग्यासाठी नाणार प्रकल्प रद्द करावा लागला आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात. राजापूर प्रकल्पाविरोधात आंदोलन करताना गावकरी \"नाणार प्रकल्प होणार असं मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सांगितलं. पण शिवसेनेसोबतची युती राखण्यासाठी त्यांना माघार घ्यावी लागली आहे,\" असं देशपांडे यांना वाटतं. मोठे प्रकल्प राज्यात येण्याआधी या गोष्टीचा नक्की विचार करतील, असं ते म्हणाले. राजकीय फायदा कुणाला? उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये सभा घेऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. सगळ्यात आधी शिवसेनेनं नाणार प्रकल्पाला विरोध केल्याने या निर्णयाचा थेट राजकीय फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असं त्यांना वाटतं. सगळेच प्रकल्प कोकणाच्या माथ्यावरच का मारले जातात? मोठ्या प्रकल्पांचा काजू, आंबा उत्पादन आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती कोकणातल्या लोकांना वाटते, असं ते सांगतात. दुसऱ्या बाजुला किनारपट्टीच्या लगत उभारले जाणारे प्रकल्प दुसरीकडं स्थलांतरित करूनही काही फायदा होत नाही, असं ते सांगतात. नारायण राणे यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता, याकडे ते लक्ष वेधतात. प्रकल्पाबद्दल निवडणुकीनंतर पुन्हा वाटाघाटी शक्य ज्येष्ठ पत्रकार सतिश कामत म्हणाले, \"लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते, त्यानंतर पुढील सहा महिने कोणतेही नवीन प्रकल्प मंजूर होणार नाहीत. एकप्रकारे शिवसेनेचं मन राखण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. शिवसेनेला राजकीय फायदा व्हावा, हा भाजपचा हेतू आहे. शिवसेनेला याचा तात्पुरता राजकीय फायदा होईल.\" \"गेल्या महिन्यात सौदी आरेबियाचे युवराज भारतात आले होते, त्यांनाही सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल माहिती दिलेली असू शकते. त्यामुळे गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होईल, असं वाटत नाही. निवडणूक झाल्यानंतर या प्रकल्पाबद्दल पुन्हा वाटाघाटी केल्या जाऊ शकतात,\" असं ते म्हणाले. या प्रकल्पाच्या विरोधाला कोणाताही तांत्रिक आधार नव्हता, लोकांनी विरोध सुरू केल्याने राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला, असं ते म्हणाले. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "रत्नागिरी येथील नियोजित नाणार रिफायनरीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया प्रकल्पासाठी ज्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, त्याही परत केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प ज्या भागातील नागरिकांना हवा असेल, तिथं सुरू करण्यात येईल, असंही देसाई यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा होत असताना हा प्रकल्प नाणारमधून हलवण्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. देसाई यांच्या घोषणेमुळे हा प्रकल्प नाणारमधून रद्द करण्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा ही देसाई यांनी केली. नाणार हे गाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राजापूर तालुक्यात आहे. 2015साली सरकारने या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. फर्स्टपोस्ट या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार होती. भारत, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती इथल्या ऑईल कंपन्यांनी एकत्र येत या प्रकल्पाचं नियोजन केलं आहे. हा प्रकप्ल 15000 एकर जागेवर साकारणार होता. त्यासाठी 8 हजार शेतकऱ्यांकडून जमीन घ्यावी लागणार होती. 'राज्यातल्या गुंतवणुकीला फटका' \"राज्यातल्या गुंतवणुकीला याचा नक्कीच फटका बसणार आहे. नाणार प्रकल्पासाठी राष्ट्रीय पातळीवर सामंजस्य करार झाले होते. केंद्र सरकारनं हा प्रकल्प व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले होते. पण राजकीय तोडग्यासाठी नाणार प्रकल्प रद्द करावा लागला आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात. राजापूर प्रकल्पाविरोधात आंदोलन करताना गावकरी \"नाणार प्रकल्प होणार असं मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सांगितलं. पण शिवसेनेसोबतची युती राखण्यासाठी त्यांना माघार घ्यावी लागली आहे,\" असं देशपांडे यांना वाटतं. मोठे प्रकल्प राज्यात येण्याआधी या गोष्टीचा नक्की विचार करतील, असं ते म्हणाले. राजकीय फायदा कुणाला? उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये सभा घेऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. सगळ्यात आधी शिवसेनेनं नाणार प्रकल्पाला विरोध केल्याने या निर्णयाचा थेट राजकीय फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असं त्यांना वाटतं. सगळेच प्रकल्प कोकणाच्या माथ्यावरच का मारले जातात? मोठ्या प्रकल्पांचा काजू, आंबा उत्पादन आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती कोकणातल्या लोकांना वाटते, असं ते सांगतात. दुसऱ्या बाजुला किनारपट्टीच्या लगत उभारले जाणारे प्रकल्प दुसरीकडं स्थलांतरित करूनही काही फायदा होत नाही, असं ते सांगतात. नारायण राणे यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता, याकडे ते लक्ष वेधतात. प्रकल्पाबद्दल निवडणुकीनंतर पुन्हा वाटाघाटी शक्य ज्येष्ठ पत्रकार सतिश कामत म्हणाले, \"लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते, त्यानंतर पुढील सहा महिने कोणतेही नवीन प्रकल्प मंजूर होणार नाहीत. एकप्रकारे शिवसेनेचं मन राखण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. शिवसेनेला राजकीय फायदा व्हावा, हा भाजपचा हेतू आहे. शिवसेनेला याचा तात्पुरता राजकीय फायदा होईल.\" \"गेल्या महिन्यात सौदी आरेबियाचे युवराज भारतात आले होते, त्यांनाही सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल माहिती दिलेली असू शकते. त्यामुळे गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होईल, असं वाटत नाही. निवडणूक झाल्यानंतर या प्रकल्पाबद्दल पुन्हा वाटाघाटी केल्या जाऊ शकतात,\" असं ते म्हणाले. या प्रकल्पाच्या विरोधाला कोणाताही तांत्रिक आधार नव्हता, लोकांनी विरोध सुरू केल्याने राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला, असं ते म्हणाले. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 619, "source_item_id": "619", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3083, "clean_index": 374, "clean_language_index": "mar_Deva:validation:374"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) कोरोना: तातडीनं हस्तक्षेप करा, अन्यथा लशीचा तुटवडा जाणवेल - सीरम अमेरिकेच्या सरकारनं उत्पादन सुरक्षा कायदा लागू केल्यानं कच्चा माल मागवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटने 6 मार्च रोजी वाणिज्य सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. कोव्हिशिल्ड लशीला भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, या लसीसाठीचं उत्पादन, कच्चा माल साहित्य हे अमेरिकेतील आयातीवर अवलंबून असल्याचं सीरमचे अधिकारी प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं. 2) ज्योतिरादित्य भाजपमध्ये जाऊन बॅक बेंचर बनले - राहुल गांधी ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, मात्र आता ते भाजपात जाऊन बॅक बेंचर बनले आहेत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुक केलं, मात्र काँग्रेस सोडल्याबद्दल खंतही व्यक्त केली. \"ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा आणि संघटना मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी आपला मार्ग निवडला,\" असं राहुल गांधी म्हणाले. शिंदे भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परत आपल्याकडेच यावे लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले. 3) अयोध्येत आता श्रीराम विद्यापीठ सुरू करणार उत्तर प्रदेशातील योगी आदित्य सरकारकडून अयोध्येत श्रीराम विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे. योगी सरकारद्वारे उभारण्यात येत अलेल्या श्रीराम विद्यापीठात रामाशी संबंधित सर्व संस्कृती, ग्रंथ आणि हिंदू धर्माबाबत अभ्यासक्रम शिकवला जाईल, तशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली आहे. श्रीराम विद्यापीठ ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जगप्रसिद्ध शहरात शैक्षणिक व्यवस्था असणं गरजेचं आहे, असंराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास म्हणाले. 4) ममता बॅनर्जींना धक्का, 5 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाच आमदारांनी तृणमूलला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. गेल्या महिन्या-दोन महिन्यात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये अनेक नेते गेले. दोन दिवसांपूर्वी तृणमूलचे राज्यसभेतील खासदार राहिलेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणाऱ्यांमुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 294 पैकी 291 जागांवर निवडणूक लढत आहे. भाजप हा तृणमूलचा प्रमुख प्रतिस्पर्धी मानला जातोय. 5) विदर्भात पावसाचा इशारा, तर उर्वरित भागात तापमान वाढ महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात मोठी वाढ झालीय, तर विदर्भात मात्र पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान विभगानं दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय. विदर्भातील काही भागात 10 मार्चपासून दोन ते तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मात्र, त्याचवेळी विदर्भातीलच काही भागात तापमान 40 अंशाच्या पुढेही गेला आहे. असं एकूण अजब हवामान सध्या महाराष्ट्रात आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) कोरोना: तातडीनं हस्तक्षेप करा, अन्यथा लशीचा तुटवडा जाणवेल - सीरम अमेरिकेच्या सरकारनं उत्पादन सुरक्षा कायदा लागू केल्यानं कच्चा माल मागवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटने 6 मार्च रोजी वाणिज्य सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. कोव्हिशिल्ड लशीला भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, या लसीसाठीचं उत्पादन, कच्चा माल साहित्य हे अमेरिकेतील आयातीवर अवलंबून असल्याचं सीरमचे अधिकारी प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं. 2) ज्योतिरादित्य भाजपमध्ये जाऊन बॅक बेंचर बनले - राहुल गांधी ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, मात्र आता ते भाजपात जाऊन बॅक बेंचर बनले आहेत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुक केलं, मात्र काँग्रेस सोडल्याबद्दल खंतही व्यक्त केली. \"ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा आणि संघटना मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी आपला मार्ग निवडला,\" असं राहुल गांधी म्हणाले. शिंदे भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परत आपल्याकडेच यावे लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले. 3) अयोध्येत आता श्रीराम विद्यापीठ सुरू करणार उत्तर प्रदेशातील योगी आदित्य सरकारकडून अयोध्येत श्रीराम विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे. योगी सरकारद्वारे उभारण्यात येत अलेल्या श्रीराम विद्यापीठात रामाशी संबंधित सर्व संस्कृती, ग्रंथ आणि हिंदू धर्माबाबत अभ्यासक्रम शिकवला जाईल, तशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली आहे. श्रीराम विद्यापीठ ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जगप्रसिद्ध शहरात शैक्षणिक व्यवस्था असणं गरजेचं आहे, असंराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास म्हणाले. 4) ममता बॅनर्जींना धक्का, 5 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाच आमदारांनी तृणमूलला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. गेल्या महिन्या-दोन महिन्यात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये अनेक नेते गेले. दोन दिवसांपूर्वी तृणमूलचे राज्यसभेतील खासदार राहिलेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणाऱ्यांमुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 294 पैकी 291 जागांवर निवडणूक लढत आहे. भाजप हा तृणमूलचा प्रमुख प्रतिस्पर्धी मानला जातोय. 5) विदर्भात पावसाचा इशारा, तर उर्वरित भागात तापमान वाढ महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात मोठी वाढ झालीय, तर विदर्भात मात्र पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान विभगानं दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय. विदर्भातील काही भागात 10 मार्चपासून दोन ते तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मात्र, त्याचवेळी विदर्भातीलच काही भागात तापमान 40 अंशाच्या पुढेही गेला आहे. असं एकूण अजब हवामान सध्या महाराष्ट्रात आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 620, "source_item_id": "620", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3367, "clean_index": 375, "clean_language_index": "mar_Deva:validation:375"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअत्याचार करणारा तरुण 19 वर्षांचा असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. यावेळी या घटनेचा मोबाईलद्वारे व्हीडिओ काढणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलगी आणि या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतलं हे मोठं सेंटर असून इथे 10 हजार बेड्सची सोय आहे. ही घटना 15 जुलैला घडली असून त्याची माहिती गुरुवारी बाहेर आली. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी परविंदर सिंग यांनी सांगितलं की, \"आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही कोरोनाची लागण असल्याने ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना विलगीकरणातच ठेवलं जाईल. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.\" स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, अत्याचाराची घटना कोव्हिड केअर सेंटरमधल्या बाथरुममध्ये घडल्याचं समजतं आहे. मुलीने घडलेली गोष्ट पालकांना सांगितल्यावर पालकांनी हे त्या सेंटरच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे. 10 हजार बेड्सचं हे सेंटर जगातलं एक मोठं सेंटर ठरावं या उद्देशाने बांधलं गेलं. सौम्य लक्षणं किंवा अजिबात लक्षणं नसलेल्या रुग्णांना इथे ठेवलं जातं. अशा कोव्हिड केअर सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना भारतात यापूर्वीही घडल्या आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "दिल्लीमधल्या कोव्हिड-19 केअर सेंटरमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर दुसऱ्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघड झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअत्याचार करणारा तरुण 19 वर्षांचा असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. यावेळी या घटनेचा मोबाईलद्वारे व्हीडिओ काढणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलगी आणि या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतलं हे मोठं सेंटर असून इथे 10 हजार बेड्सची सोय आहे. ही घटना 15 जुलैला घडली असून त्याची माहिती गुरुवारी बाहेर आली. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी परविंदर सिंग यांनी सांगितलं की, \"आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही कोरोनाची लागण असल्याने ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना विलगीकरणातच ठेवलं जाईल. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.\" स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, अत्याचाराची घटना कोव्हिड केअर सेंटरमधल्या बाथरुममध्ये घडल्याचं समजतं आहे. मुलीने घडलेली गोष्ट पालकांना सांगितल्यावर पालकांनी हे त्या सेंटरच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे. 10 हजार बेड्सचं हे सेंटर जगातलं एक मोठं सेंटर ठरावं या उद्देशाने बांधलं गेलं. सौम्य लक्षणं किंवा अजिबात लक्षणं नसलेल्या रुग्णांना इथे ठेवलं जातं. अशा कोव्हिड केअर सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना भारतात यापूर्वीही घडल्या आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 621, "source_item_id": "621", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1577, "clean_index": 376, "clean_language_index": "mar_Deva:validation:376"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या माहितीप्रमाणे जीसॅट-11 हा उपग्रह 5854 किलो वजनाचा आहे आणि त्यांनी तयार केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत अवजड उपग्रह आहे. हा जिओस्टेशनरी उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की त्याचा प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे एका सेदान कारएवढा लांब. जीसॅट-11 मध्ये केयू-बँड आणि केए-बँड फ्रिक्वेंसीमध्ये 40 ट्रान्सपाँडर असतील. हे ट्रान्सपाँडर 14 गेगाबाईट/ प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड वेगवान अशा डेटा ट्रान्सफर स्पीडने हाई बँडविड्थ कनेक्टिव्हिटी देऊ शकेल. जीसॅट-11चं वैशिष्ट्यं काय? प्रसिद्ध विज्ञान पत्रकार पल्लव बागला यांनी बीबीसीला सांगितलं, \"जीसॅट-11 अनेक अर्थाने विशेष आहे. भारतात तयार झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त वजनाचा उपग्रह आहे.\" मात्र अवजड उपग्रह असण्याचा अर्थ काय? ते सांगतात, \"उपग्रह जड असण्याचा अर्थ तो कमी काम करेल, असा होत नाही. कम्युनिकेशन उपग्रह प्रकारात अवजड असण्याचा अर्थ तो खूप शक्तीशाली आहे आणि दीर्घ काळ काम करू शकतो, असा होतो.\" बागला यांच्या मते हा आतापर्यंतच्या सर्व उपग्रहमध्ये सर्वाधिक बँडविड्थ सोबत घेऊन जाणारा सॅटेलाईटही असेल. यामुळे संपूर्ण भारतात इंटरनेटची सेवा मिळू शकेल. या उपग्रहाला आधी अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं. मात्र नंतर चाचणीसाठी पुन्हा मागवण्यात आला, हेदेखील विशेषच. जीसॅट-11चं प्रक्षेपण रद्द का करण्यात आलं होतं? यावर्षी मार्च-एप्रिलमध्येच जीसॅट-11चं प्रक्षेपण होणार होतं. मात्र जीसॅट-6ए मोहीम अपयशी ठरल्यानंतर हे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. 29 मार्चला पाठवण्यात आलेल्या जीसॅट-6एचा संपर्क तुटल्यामुळे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये बिघाड झाला आहे. जीसॅट-11 मध्येसुद्धा हीच समस्या उद्भवू शकते, असा अंदाज होता. त्यामुळेच या उपग्रहाचं प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आलं. यानंतर अनेक चाचण्या झाल्या आणि सर्व यंत्रणा योग्य रितीने काम करत असल्याचं त्यात स्पष्ट झालं. बागला यांनी सांगितलं, \"5 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दोन वाजून आठ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात येईल.\" विशेष म्हणजे इस्रोचं जीएसएलव्ही-3 हे प्रक्षेपण यान चार टनापर्यंत वजन उचलू शकतं. मात्र त्यापेक्षा जास्त वजनाचे इस्रोचे पेलोड फ्रेंच गयानातील युरोपीय अंतराळ संस्थेतून सोडले जातात. इंटरनेट स्पीड वाढणार इस्रो चार टन वजनापर्यंतचे उपग्रह प्रक्षेपित करू शकते. मात्र जीसॅट-11 चं वजन जवळपास सहा टन असल्याचं पल्लव बागला यांनी सांगितलं. भारत कधी एवढ्या वजनाचे उपग्रह सोडू शकेल, हे विचारल्यावर बागला म्हणाले, \"तुम्ही प्रत्येकच गोष्ट बाहेर पाठवू इच्छित नाही. मात्र मोठी वस्तू असेल तर बाहेर पाठवावंच लागतं.\" \"आपण बसने प्रवास करतो. मात्र ती आपल्या घरी तर ठेवत नाही ना. जेव्हा गरज भासते तेव्हा आपण भाडं भरून बस घेतो. सध्यातरी स्वतः वजनी उपग्रह पाठवण्याचा इस्रोचा विचार नाही. मात्र काही वर्षांनतंर जेव्हा सेमी-क्रायोजेनिक इंजिन तयार होईल, तेव्हा असं होऊ शकतं.\" हा उपग्रह चांगला इंटरनेट स्पीड देईल, असंही सांगितलं जातंय. यावर बागला म्हणाले, \"उपग्रहामुळे इंटरनेटची स्पीड वाढत नाही. कारण तो ऑप्टिकल फायबरमधून मिळते.\" \"मात्र या उपग्रहामुळे कव्हरेजमध्ये फायदा होईल. अतिदुर्गम आणि खेडोपाडी इंटरनेट पोहोचण्यास मदत होईल. अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे फायबर पोहोचवता येत नाही. तिथे याउपग्रहाद्वारे इंटरनेटची सेवा पुरवता येईल \" उपग्रह कसं काम करेल? याशिवाय एक मोठा फायदा म्हणजे फायबरचं काही नुकसान झालं तर इंटरनेट पूर्णपणे बंद होणार नाही आणि उपग्रहामार्फत सेवा सुरू राहील. इस्रोच्या जीएसएलव्ही-3च्या वजन उचलण्याच्या क्षमतेवरही काम सुरू आहे. जीसॅट-11 हाई थ्रूपुट कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याचा उद्देश भारताच्या प्रमुख क्षेत्रात आणि जवळपासच्या भागात मल्टी स्पॉट बीम कव्हरेज पुरवणं हा आहे. हा उपग्रह अनेक स्पॉट बीम वापरतो, हेदेखील या उपग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे. या स्पॉट बीममुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटी वाढते. स्पॉट बीम म्हणजे सॅटेलाईट सिग्नल, जे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात केंद्रीत होतात. बीम जितकी पातळ क्षमता तेवढीच जास्त. हा उपग्रह संपूर्ण देशाला कव्हर करण्यासाठी बीम किंवा सिग्नलला पुन्हा वापरतो. इनसॅटसारखे पारंपरिक उपग्रह ब्रॉड म्हणजे रुंद सिग्नल बीम वापरतात. असे ब्रॉड सिग्नल बीम संपूर्ण क्षेत्राला कव्हर करण्यासाठी पुरेसे नाहीत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारताचा सर्वांत अवजड उपग्रह जीसॅट-11 बुधवारी सकाळी फ्रेंच गयानामधून युरोपीय अंतराळ संस्थेच्या रॉकेटनं अकाशात झेपावला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या माहितीप्रमाणे जीसॅट-11 हा उपग्रह 5854 किलो वजनाचा आहे आणि त्यांनी तयार केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत अवजड उपग्रह आहे. हा जिओस्टेशनरी उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की त्याचा प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे एका सेदान कारएवढा लांब. जीसॅट-11 मध्ये केयू-बँड आणि केए-बँड फ्रिक्वेंसीमध्ये 40 ट्रान्सपाँडर असतील. हे ट्रान्सपाँडर 14 गेगाबाईट/ प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड वेगवान अशा डेटा ट्रान्सफर स्पीडने हाई बँडविड्थ कनेक्टिव्हिटी देऊ शकेल. जीसॅट-11चं वैशिष्ट्यं काय? प्रसिद्ध विज्ञान पत्रकार पल्लव बागला यांनी बीबीसीला सांगितलं, \"जीसॅट-11 अनेक अर्थाने विशेष आहे. भारतात तयार झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त वजनाचा उपग्रह आहे.\" मात्र अवजड उपग्रह असण्याचा अर्थ काय? ते सांगतात, \"उपग्रह जड असण्याचा अर्थ तो कमी काम करेल, असा होत नाही. कम्युनिकेशन उपग्रह प्रकारात अवजड असण्याचा अर्थ तो खूप शक्तीशाली आहे आणि दीर्घ काळ काम करू शकतो, असा होतो.\" बागला यांच्या मते हा आतापर्यंतच्या सर्व उपग्रहमध्ये सर्वाधिक बँडविड्थ सोबत घेऊन जाणारा सॅटेलाईटही असेल. यामुळे संपूर्ण भारतात इंटरनेटची सेवा मिळू शकेल. या उपग्रहाला आधी अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं. मात्र नंतर चाचणीसाठी पुन्हा मागवण्यात आला, हेदेखील विशेषच. जीसॅट-11चं प्रक्षेपण रद्द का करण्यात आलं होतं? यावर्षी मार्च-एप्रिलमध्येच जीसॅट-11चं प्रक्षेपण होणार होतं. मात्र जीसॅट-6ए मोहीम अपयशी ठरल्यानंतर हे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. 29 मार्चला पाठवण्यात आलेल्या जीसॅट-6एचा संपर्क तुटल्यामुळे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये बिघाड झाला आहे. जीसॅट-11 मध्येसुद्धा हीच समस्या उद्भवू शकते, असा अंदाज होता. त्यामुळेच या उपग्रहाचं प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आलं. यानंतर अनेक चाचण्या झाल्या आणि सर्व यंत्रणा योग्य रितीने काम करत असल्याचं त्यात स्पष्ट झालं. बागला यांनी सांगितलं, \"5 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दोन वाजून आठ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात येईल.\" विशेष म्हणजे इस्रोचं जीएसएलव्ही-3 हे प्रक्षेपण यान चार टनापर्यंत वजन उचलू शकतं. मात्र त्यापेक्षा जास्त वजनाचे इस्रोचे पेलोड फ्रेंच गयानातील युरोपीय अंतराळ संस्थेतून सोडले जातात. इंटरनेट स्पीड वाढणार इस्रो चार टन वजनापर्यंतचे उपग्रह प्रक्षेपित करू शकते. मात्र जीसॅट-11 चं वजन जवळपास सहा टन असल्याचं पल्लव बागला यांनी सांगितलं. भारत कधी एवढ्या वजनाचे उपग्रह सोडू शकेल, हे विचारल्यावर बागला म्हणाले, \"तुम्ही प्रत्येकच गोष्ट बाहेर पाठवू इच्छित नाही. मात्र मोठी वस्तू असेल तर बाहेर पाठवावंच लागतं.\" \"आपण बसने प्रवास करतो. मात्र ती आपल्या घरी तर ठेवत नाही ना. जेव्हा गरज भासते तेव्हा आपण भाडं भरून बस घेतो. सध्यातरी स्वतः वजनी उपग्रह पाठवण्याचा इस्रोचा विचार नाही. मात्र काही वर्षांनतंर जेव्हा सेमी-क्रायोजेनिक इंजिन तयार होईल, तेव्हा असं होऊ शकतं.\" हा उपग्रह चांगला इंटरनेट स्पीड देईल, असंही सांगितलं जातंय. यावर बागला म्हणाले, \"उपग्रहामुळे इंटरनेटची स्पीड वाढत नाही. कारण तो ऑप्टिकल फायबरमधून मिळते.\" \"मात्र या उपग्रहामुळे कव्हरेजमध्ये फायदा होईल. अतिदुर्गम आणि खेडोपाडी इंटरनेट पोहोचण्यास मदत होईल. अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे फायबर पोहोचवता येत नाही. तिथे याउपग्रहाद्वारे इंटरनेटची सेवा पुरवता येईल \" उपग्रह कसं काम करेल? याशिवाय एक मोठा फायदा म्हणजे फायबरचं काही नुकसान झालं तर इंटरनेट पूर्णपणे बंद होणार नाही आणि उपग्रहामार्फत सेवा सुरू राहील. इस्रोच्या जीएसएलव्ही-3च्या वजन उचलण्याच्या क्षमतेवरही काम सुरू आहे. जीसॅट-11 हाई थ्रूपुट कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याचा उद्देश भारताच्या प्रमुख क्षेत्रात आणि जवळपासच्या भागात मल्टी स्पॉट बीम कव्हरेज पुरवणं हा आहे. हा उपग्रह अनेक स्पॉट बीम वापरतो, हेदेखील या उपग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे. या स्पॉट बीममुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटी वाढते. स्पॉट बीम म्हणजे सॅटेलाईट सिग्नल, जे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात केंद्रीत होतात. बीम जितकी पातळ क्षमता तेवढीच जास्त. हा उपग्रह संपूर्ण देशाला कव्हर करण्यासाठी बीम किंवा सिग्नलला पुन्हा वापरतो. इनसॅटसारखे पारंपरिक उपग्रह ब्रॉड म्हणजे रुंद सिग्नल बीम वापरतात. असे ब्रॉड सिग्नल बीम संपूर्ण क्षेत्राला कव्हर करण्यासाठी पुरेसे नाहीत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 622, "source_item_id": "622", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3774, "clean_index": 377, "clean_language_index": "mar_Deva:validation:377"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुंबईसह पालघर आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही पावसामुळे वाहतुकीसह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईतल्या रस्त्यांवर पावसामुळे साचलेलं पाणी सोमवार सकाळपासूनच पाऊस पडत असल्यानं त्याचा पहिला फटका मुंबईच्या रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गांवरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत होत्या. आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वडाळ्यातल्या दोस्ती पार्कजवळ जमीन खचल्यामुळे 10-11 गाड्यांचं नुकसान झालं. त्यापैकी 6 गाड्या बाहेर काढण्यात आल्या तर 5 गाड्यांचं खूप नुकसान झालं असून त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी मुंबईहून पाठवलेला हा व्हीडिओ : मुंबईत पडणाऱ्या या पावसानं समुद्रालाही उधाण आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास 4.13 मीटर उंचीच्या लाटा आल्या. दक्षिण मुंबईतल्या कफ परेड भागातून दिसणारा उधाणलेला समुद्र बीबीसी मराठीचे वाचक निलेश यादव यांनी वरील फोटो दक्षिण मुंबईतल्या कफ परेड भागातून काढला आहे. पावसाला सुरुवात होताच कोळ्यांच्या बोटी कफ परडेला एकाच ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. मुंबईतल्या सखल भागात पाणी साठल्यानं वाहनांचं नुकसान होत असून शहरांत अनेक ठिकाणी वाहनं बंद पडण्याचे प्रकार घडले. अशाच एका बंद पडलेल्या टेंपोला पाण्यातून बाहेर काढणारे हे मुंबईकर. दक्षिण मुंबईतल्या वडाळा भागात दोस्ती संरक्षित भाग कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसान झालं. या इमारतीचा मलबा थेट वाहनांवर कोसळल्यानं अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पाणी साठल्यानं नागरिकांची पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडाली होती. मुंबईत झालेल्या पावसाचा फटका हा परिवहन व्यवस्थेबरोबरच सामान्य नागरिकांनाही बसला आहे. ठिकठिकाणी पाणी साठल्यानं नागरिकांची पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडाली होती. अशाच एका मार्गातून वाट काढणारा हा दुचाकीस्वार. वडाळा मुंबईत वडाळ्याजवळ भिंत खचल्यामुळे काही गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. दोस्ती पार्क अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचं मुंबई अग्निशमन दल अधिकारी व्ही. एन. सांगळे यांनी बीबीसीला सांगितलं. लॉईड्स इस्टेटच्या C आणि D विंगच्या परिसरात ही घटना घडलेली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "मुंबईसह कोकणात २५ जूनला सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं संपूर्ण मुंबई शहर जलमय झालं आहे. किंग्ज सर्कल, चेंबूर, मालाड यांसारख्या उपनगरांत पाणी साठून राहिल्यानं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र मुंबई तुंबलेली नाही असं वक्तव्य केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुंबईसह पालघर आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही पावसामुळे वाहतुकीसह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईतल्या रस्त्यांवर पावसामुळे साचलेलं पाणी सोमवार सकाळपासूनच पाऊस पडत असल्यानं त्याचा पहिला फटका मुंबईच्या रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गांवरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत होत्या. आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वडाळ्यातल्या दोस्ती पार्कजवळ जमीन खचल्यामुळे 10-11 गाड्यांचं नुकसान झालं. त्यापैकी 6 गाड्या बाहेर काढण्यात आल्या तर 5 गाड्यांचं खूप नुकसान झालं असून त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी मुंबईहून पाठवलेला हा व्हीडिओ : मुंबईत पडणाऱ्या या पावसानं समुद्रालाही उधाण आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास 4.13 मीटर उंचीच्या लाटा आल्या. दक्षिण मुंबईतल्या कफ परेड भागातून दिसणारा उधाणलेला समुद्र बीबीसी मराठीचे वाचक निलेश यादव यांनी वरील फोटो दक्षिण मुंबईतल्या कफ परेड भागातून काढला आहे. पावसाला सुरुवात होताच कोळ्यांच्या बोटी कफ परडेला एकाच ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. मुंबईतल्या सखल भागात पाणी साठल्यानं वाहनांचं नुकसान होत असून शहरांत अनेक ठिकाणी वाहनं बंद पडण्याचे प्रकार घडले. अशाच एका बंद पडलेल्या टेंपोला पाण्यातून बाहेर काढणारे हे मुंबईकर. दक्षिण मुंबईतल्या वडाळा भागात दोस्ती संरक्षित भाग कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसान झालं. या इमारतीचा मलबा थेट वाहनांवर कोसळल्यानं अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पाणी साठल्यानं नागरिकांची पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडाली होती. मुंबईत झालेल्या पावसाचा फटका हा परिवहन व्यवस्थेबरोबरच सामान्य नागरिकांनाही बसला आहे. ठिकठिकाणी पाणी साठल्यानं नागरिकांची पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडाली होती. अशाच एका मार्गातून वाट काढणारा हा दुचाकीस्वार. वडाळा मुंबईत वडाळ्याजवळ भिंत खचल्यामुळे काही गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. दोस्ती पार्क अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचं मुंबई अग्निशमन दल अधिकारी व्ही. एन. सांगळे यांनी बीबीसीला सांगितलं. लॉईड्स इस्टेटच्या C आणि D विंगच्या परिसरात ही घटना घडलेली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 623, "source_item_id": "623", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2417, "clean_index": 378, "clean_language_index": "mar_Deva:validation:378"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनोबेल पुरस्कार 'इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स' अर्थात 'आयकॅन' (ICAN ) असं या चळवळीचं नाव आहे. अण्विक अस्त्रांना रोखण्याच्या दृष्टीने आयकॅन उपक्रमाचं योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच या पुरस्कारासाठी या गटाची निवड करण्यात आली, असं नोबेल समितीच्या प्रमुख बेरिट रेइस-अँडरसन यांनी सांगितलं. अण्विक अस्त्रांचा धोका सर्वाधिक असलेल्या काळात आपण आहोत, असं सांगताना त्यांनी उत्तर कोरियाचा उल्लेख केला. अण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी अण्वस्त्रधारी देशांनी वाटाघाटासाठी पुढाकार घ्यावा असं अपील अँडरसन यांनी केलं. नोबेल पुरस्कार समितीच्या प्रमुख बेरिट रेइस-अँडरसन नोबेल शांतता पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. 'आयकॅन' नक्की काय आहे? आयकॅन म्हणजे अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी शंभराहून अधिक देशांत कार्यरत असलेला अनेक स्वयंसेवी संस्थांचा समूह आहे. दहा वर्षांपासून अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील या उपक्रमाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा इथे आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या नोबेल पुरस्कार सोहळ्यात या गटाला 11 लाख डॉलर, पदक आणि प्रमाणपत्र यांनी सन्मानित करण्यात येणार आहे. आयकॅनचं ट्विटर हँडल अण्वस्त्रं वापरावर बंदी आणि टप्याटप्याने अण्वस्त्रं नष्ट करण्याच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्र संघटनेनं तयार केलेला तह 122 देशांनी अंगीकारला होता. अण्वस्त्रं बंदी करार अण्वस्त्र बंदी करार नेहमीच चर्चेत असतो. अमेरिका आणि इंग्लंडसह जगातल्या नऊ अण्वस्त्रधारी देशांनी या तहाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. नोबेल शांतता पुरस्काराची निवड कशी होते? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "विनाशकारी अण्विक अस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आंतरराष्ट्रीय समूहाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनोबेल पुरस्कार 'इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स' अर्थात 'आयकॅन' (ICAN ) असं या चळवळीचं नाव आहे. अण्विक अस्त्रांना रोखण्याच्या दृष्टीने आयकॅन उपक्रमाचं योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच या पुरस्कारासाठी या गटाची निवड करण्यात आली, असं नोबेल समितीच्या प्रमुख बेरिट रेइस-अँडरसन यांनी सांगितलं. अण्विक अस्त्रांचा धोका सर्वाधिक असलेल्या काळात आपण आहोत, असं सांगताना त्यांनी उत्तर कोरियाचा उल्लेख केला. अण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी अण्वस्त्रधारी देशांनी वाटाघाटासाठी पुढाकार घ्यावा असं अपील अँडरसन यांनी केलं. नोबेल पुरस्कार समितीच्या प्रमुख बेरिट रेइस-अँडरसन नोबेल शांतता पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. 'आयकॅन' नक्की काय आहे? आयकॅन म्हणजे अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी शंभराहून अधिक देशांत कार्यरत असलेला अनेक स्वयंसेवी संस्थांचा समूह आहे. दहा वर्षांपासून अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील या उपक्रमाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा इथे आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या नोबेल पुरस्कार सोहळ्यात या गटाला 11 लाख डॉलर, पदक आणि प्रमाणपत्र यांनी सन्मानित करण्यात येणार आहे. आयकॅनचं ट्विटर हँडल अण्वस्त्रं वापरावर बंदी आणि टप्याटप्याने अण्वस्त्रं नष्ट करण्याच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्र संघटनेनं तयार केलेला तह 122 देशांनी अंगीकारला होता. अण्वस्त्रं बंदी करार अण्वस्त्र बंदी करार नेहमीच चर्चेत असतो. अमेरिका आणि इंग्लंडसह जगातल्या नऊ अण्वस्त्रधारी देशांनी या तहाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. नोबेल शांतता पुरस्काराची निवड कशी होते? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 624, "source_item_id": "624", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1564, "clean_index": 379, "clean_language_index": "mar_Deva:validation:379"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडोनाल्ड ट्रंप आणि किंम जाँग उन यांच्या भेटीनंतर हे फोटो घेण्यात आले आहेत. नुकताच किम जाँग उन आणि ट्रंप यांच्यात व्हिएतनामची राजधानी हनोई येथे चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणावर ठाम नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत उत्तर कोरियाच्या डोंगचांग-री येथे सोहाए परीक्षण केंद्रात सॅटेलाइट लाँच आणि इंजिन टेस्टिंग केलं जात होतं. तिथं बॅलेस्टिक मिसाइलचं टेस्टिंग करण्यात आलं नव्हतं. पण या ठिकाणी कदाचित अण्वस्त्राचं परीक्षण होऊ शकतं या भीतीनं ही साइट नष्ट व्हावी अशी अमेरिकेची इच्छा होती. ही साइट नष्ट करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू झाली होती. पण आता अमेरिकेनं बोलणी थांबवल्यानंतर पुन्हा ही साइट बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही साइट नष्ट करण्याची उत्तर कोरियाने केलेली प्रतिज्ञा ही दोन्ही देशातल्या सुधारत चाललेल्या संबंधांचं प्रतीक होती. जर उत्तर कोरियानं आण्विक निशस्त्रीकरणासाठी पाऊलं उचलली नाहीत तर उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जातील असं अमेरिकेनं ठणकावलं आहे. अमेरिकेच्या अनेक थिंक टॅंकनं सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत तसेच दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर खात्याने देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. या साइटचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. गेल्या जुलैमध्ये ही साइट उत्तर कोरियाने नष्ट केली होती. 2012पासून सोहाए ही साइट सॅटेलाइट लाँचसाठी महत्त्वाची मानली जाते. याच ठिकाणी मिसाइल्सच्या इंजिनची टेस्टिंगसाठी झाल्याची शंका आहे. रॉकेट लाँच साइट पुन्हा बांधली जात आहे. 38 नॉर्थ पर्यवेक्षक समूहाचे मॅनेजिंग एडिटर जेनी टाउन सांगतात की या साइटची पुन्हा बांधणी करणं हा महत्त्वाचा बदल आहे. ते म्हणाले उत्तर कोरियाचे लोक या कार्यक्रमाकडे शंकेनी पाहणार नाहीत. त्यांना वाटेल की अवकाश संशोधनाचाच प्रयोग या ठिकाणी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरियात जी बोलणी सुरू होती त्यात विश्वासाची कमतरता आहे. आणखी निर्बंध लादणार उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध कमी व्हावेत असं किम जाँग उन यांनी म्हटलं होतं पण डोनल्ड ट्रंप आणि त्यांच्यातील चर्चा फलद्रूप झाली नाही. अमेरिकेनं उत्तर कोरियावर असलेले निर्बंध कमी केले होते त्यानंतर उत्तर कोरियानं निशस्त्रीकरणाच्या दिशेने काय पावलं उचलली याची समाधानकारक उत्तरं अमेरिकेला न मिळाल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मंगळवारी एका वाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखती ते म्हणाले की सध्याची स्थिती पाहता उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जाऊ शकतात. पुढे ते म्हणाले की उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणाबाबत काय पावलं उचलत आहे याकडे अमेरिकेचं लक्ष राहील. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची भूमिका स्पष्ट आहे जर उत्तर कोरिया त्यांच्या अणुकार्यक्रमावर नियंत्रण घालू शकलं नाही तर त्यांच्यावर असलेले निर्बंध शिथील होणार नाहीत तसेच नवे निर्बंध लादले जातील त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. जर अमेरिकेने आणखी निर्बंध लादले तर दोन्ही देशात चर्चेसाठी आणि शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न देखील निष्फळ ठरतील. असं टाउन सांगतात. अमेरिकेनं जे निर्बंध लादले असले तरी उत्तर कोरिया नेहमीच कराराचं उल्लंघन करत आला आहे. नवीन निर्बंध लादल्यानंतर चर्चेची गती मंदावू शकते. असं टाऊन यांना वाटतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ज्या रॉकेट लाँच साइट नष्ट केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता पुन्हा त्या बनवण्यात येत आहेत. विश्लेषकांनी ही गोष्ट सॅटेलाइट फोटोच्या आधारावर सांगितली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडोनाल्ड ट्रंप आणि किंम जाँग उन यांच्या भेटीनंतर हे फोटो घेण्यात आले आहेत. नुकताच किम जाँग उन आणि ट्रंप यांच्यात व्हिएतनामची राजधानी हनोई येथे चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणावर ठाम नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत उत्तर कोरियाच्या डोंगचांग-री येथे सोहाए परीक्षण केंद्रात सॅटेलाइट लाँच आणि इंजिन टेस्टिंग केलं जात होतं. तिथं बॅलेस्टिक मिसाइलचं टेस्टिंग करण्यात आलं नव्हतं. पण या ठिकाणी कदाचित अण्वस्त्राचं परीक्षण होऊ शकतं या भीतीनं ही साइट नष्ट व्हावी अशी अमेरिकेची इच्छा होती. ही साइट नष्ट करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू झाली होती. पण आता अमेरिकेनं बोलणी थांबवल्यानंतर पुन्हा ही साइट बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही साइट नष्ट करण्याची उत्तर कोरियाने केलेली प्रतिज्ञा ही दोन्ही देशातल्या सुधारत चाललेल्या संबंधांचं प्रतीक होती. जर उत्तर कोरियानं आण्विक निशस्त्रीकरणासाठी पाऊलं उचलली नाहीत तर उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जातील असं अमेरिकेनं ठणकावलं आहे. अमेरिकेच्या अनेक थिंक टॅंकनं सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत तसेच दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर खात्याने देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. या साइटचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. गेल्या जुलैमध्ये ही साइट उत्तर कोरियाने नष्ट केली होती. 2012पासून सोहाए ही साइट सॅटेलाइट लाँचसाठी महत्त्वाची मानली जाते. याच ठिकाणी मिसाइल्सच्या इंजिनची टेस्टिंगसाठी झाल्याची शंका आहे. रॉकेट लाँच साइट पुन्हा बांधली जात आहे. 38 नॉर्थ पर्यवेक्षक समूहाचे मॅनेजिंग एडिटर जेनी टाउन सांगतात की या साइटची पुन्हा बांधणी करणं हा महत्त्वाचा बदल आहे. ते म्हणाले उत्तर कोरियाचे लोक या कार्यक्रमाकडे शंकेनी पाहणार नाहीत. त्यांना वाटेल की अवकाश संशोधनाचाच प्रयोग या ठिकाणी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरियात जी बोलणी सुरू होती त्यात विश्वासाची कमतरता आहे. आणखी निर्बंध लादणार उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध कमी व्हावेत असं किम जाँग उन यांनी म्हटलं होतं पण डोनल्ड ट्रंप आणि त्यांच्यातील चर्चा फलद्रूप झाली नाही. अमेरिकेनं उत्तर कोरियावर असलेले निर्बंध कमी केले होते त्यानंतर उत्तर कोरियानं निशस्त्रीकरणाच्या दिशेने काय पावलं उचलली याची समाधानकारक उत्तरं अमेरिकेला न मिळाल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मंगळवारी एका वाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखती ते म्हणाले की सध्याची स्थिती पाहता उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जाऊ शकतात. पुढे ते म्हणाले की उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणाबाबत काय पावलं उचलत आहे याकडे अमेरिकेचं लक्ष राहील. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची भूमिका स्पष्ट आहे जर उत्तर कोरिया त्यांच्या अणुकार्यक्रमावर नियंत्रण घालू शकलं नाही तर त्यांच्यावर असलेले निर्बंध शिथील होणार नाहीत तसेच नवे निर्बंध लादले जातील त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. जर अमेरिकेने आणखी निर्बंध लादले तर दोन्ही देशात चर्चेसाठी आणि शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न देखील निष्फळ ठरतील. असं टाउन सांगतात. अमेरिकेनं जे निर्बंध लादले असले तरी उत्तर कोरिया नेहमीच कराराचं उल्लंघन करत आला आहे. नवीन निर्बंध लादल्यानंतर चर्चेची गती मंदावू शकते. असं टाऊन यांना वाटतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 625, "source_item_id": "625", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2993, "clean_index": 380, "clean_language_index": "mar_Deva:validation:380"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजपानी क्रुझवर अनेक नागरिक अडकले आहेत. जपानी वृत्तसंस्था क्योडोने दिलेल्या बातमीनुसार, वेगळं ठेवण्यात आलेल्या क्रूझ डायमंड प्रिन्सेसमधून अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन सोमवारी सकाळी अमेरिकेची दोन विमानं रवाना झाली. या विमानांनी जपानची राजधानी टोकियाच्या हॅनेडा विमानतळावरून उड्डाण केलं आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिकेचे 400 नागरिक 3 फेब्रुवारीपासून जपानच्या एका क्रुझवर अडकून पडले होते. अमेरिकेच्या 40 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर जपानमध्येच उपचार करण्यात येतील. अमेरिकेचं विमान जपानच्या योकोहामा बंदरात डायमंड प्रिन्सेस नावाच्या बोटीवर 3,700 जणांना कोरोनाच्या भीतीमुळे वेगळं ठेवण्यात आलं आहे. हाँगकाँगला उतरणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर बोटीच्या कर्मचाऱ्यांना काही व्यक्तींना वेगळं ठेवावंच लागलं. चीनच्या बाहेर हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. डायमंड प्रिन्सेस बोटीवरील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 70हून 355 झाल्याचं जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या काही नागरिकांनी क्रूझ सोडून जाण्यास नकार दिला. 19 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहू असं या नागरिकांचं म्हणणं आहे. जपानच्या प्रशासनाने 19 फेब्रुवारीपर्यंत या रुग्णांना वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्या लोकांबरोबर विमान किंवा बसप्रवास करू इच्छित नाही असं बोटीवरील अमेरिकन वकील मॅट स्मिथ यांनी म्हटलं आहे. मदतीसाठी आयफोनचं वितरण अमेरिकेव्यतिरिक्त इस्राइल, हाँगकाँग आणि कॅनडा या देशांची विमानं आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी विमानं पाठवली आहेत. नेपाळचं एक विमान चीनच्या वुहान शहरातून 175 नागरिकांना घेऊन काठमांडूला पोहोचलं. दरम्यान जपानी सरकारने डायमंड प्रिन्सेस बोटीवरील प्रवाशांना 2,000 आयफोन दिले आहेत. क्रूझवरच्या प्रत्येक केबिनसाठी एक आयफोन देण्यात आला आहे जेणेकरून जपानच्या आरोग्य मंत्रालयाने तयार केलेलं अॅप वापरून डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांशी बोलू शकतील. मात्र जपानच्या बाहेर नोंदणीकृत फोनवरून अॅप अॅक्सेस करू शकत नाहीत. चीनमधल्या 68,500 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीनच्या बाहेर जवळपास 30 देशांमध्ये 500 अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. फ्रान्स, हाँगकाँग, फिलीपाईन्स तसंच जपानमध्येही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं आढळली आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भीती असलेल्या जपानी बोटीवरील अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन अमेरिकेची विमानं निघाली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजपानी क्रुझवर अनेक नागरिक अडकले आहेत. जपानी वृत्तसंस्था क्योडोने दिलेल्या बातमीनुसार, वेगळं ठेवण्यात आलेल्या क्रूझ डायमंड प्रिन्सेसमधून अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन सोमवारी सकाळी अमेरिकेची दोन विमानं रवाना झाली. या विमानांनी जपानची राजधानी टोकियाच्या हॅनेडा विमानतळावरून उड्डाण केलं आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिकेचे 400 नागरिक 3 फेब्रुवारीपासून जपानच्या एका क्रुझवर अडकून पडले होते. अमेरिकेच्या 40 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर जपानमध्येच उपचार करण्यात येतील. अमेरिकेचं विमान जपानच्या योकोहामा बंदरात डायमंड प्रिन्सेस नावाच्या बोटीवर 3,700 जणांना कोरोनाच्या भीतीमुळे वेगळं ठेवण्यात आलं आहे. हाँगकाँगला उतरणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर बोटीच्या कर्मचाऱ्यांना काही व्यक्तींना वेगळं ठेवावंच लागलं. चीनच्या बाहेर हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. डायमंड प्रिन्सेस बोटीवरील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 70हून 355 झाल्याचं जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या काही नागरिकांनी क्रूझ सोडून जाण्यास नकार दिला. 19 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहू असं या नागरिकांचं म्हणणं आहे. जपानच्या प्रशासनाने 19 फेब्रुवारीपर्यंत या रुग्णांना वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्या लोकांबरोबर विमान किंवा बसप्रवास करू इच्छित नाही असं बोटीवरील अमेरिकन वकील मॅट स्मिथ यांनी म्हटलं आहे. मदतीसाठी आयफोनचं वितरण अमेरिकेव्यतिरिक्त इस्राइल, हाँगकाँग आणि कॅनडा या देशांची विमानं आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी विमानं पाठवली आहेत. नेपाळचं एक विमान चीनच्या वुहान शहरातून 175 नागरिकांना घेऊन काठमांडूला पोहोचलं. दरम्यान जपानी सरकारने डायमंड प्रिन्सेस बोटीवरील प्रवाशांना 2,000 आयफोन दिले आहेत. क्रूझवरच्या प्रत्येक केबिनसाठी एक आयफोन देण्यात आला आहे जेणेकरून जपानच्या आरोग्य मंत्रालयाने तयार केलेलं अॅप वापरून डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांशी बोलू शकतील. मात्र जपानच्या बाहेर नोंदणीकृत फोनवरून अॅप अॅक्सेस करू शकत नाहीत. चीनमधल्या 68,500 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीनच्या बाहेर जवळपास 30 देशांमध्ये 500 अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. फ्रान्स, हाँगकाँग, फिलीपाईन्स तसंच जपानमध्येही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं आढळली आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 627, "source_item_id": "627", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2441, "clean_index": 381, "clean_language_index": "mar_Deva:validation:381"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचं आढळलं. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. बर्ड फ्लू हे यामागचं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्येही बर्ड फ्लूच्या संसर्ग पक्ष्यांमध्ये झाल्याचं तपासात आढळलंय. मरण पावलेल्या या पक्ष्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे जेणेकरून तो संसर्ग माणसांमध्ये पोहोचू नये. केरळच्या कोट्टयम आणि अलापुळामधल्या ज्या भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळलाय तिथली बदकं, कोंबड्या आणि घरातले इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आलेयत. ज्या शेतकऱ्यांकडचे पक्षी मारले जातील, त्यांना केरळ सरकार मदत देणार आहे. मध्य प्रदेशातही पक्ष्यांना जमिनीत पुरून मारण्यात येतंय. महाराष्ट्रामध्ये असे बर्ड फ्लूमुळे मेलेले पक्षी आढळलेले नाहीत, पण खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने अॅलर्ट दिलाय. याबाबत बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, \"सद्यस्थितीत राज्यात बर्ड फ्लू संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. राज्यभरात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अलर्ट आहे. एकही पक्षी मृतावस्थेत आढळला तर तात्काळ तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\" राज्याच्या पशु, दुग्धविकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी म्हटलंय, \"स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात अशा जागांवर सरकारचं लक्ष आहे. सोलापूरला उजनी जलाशयाच्या भागावर आम्ही सतत मॉनिटरिंग करतोय. त्यातसोबत नाशिक, नागपूरच्या भागातही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\" राज्य सरकारने जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं बर्ड फ्लू काय आहे? 'बर्ड फ्लू' हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो. 1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय. चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का? नाही. तसं करायची गरज नाही. चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही असं WHO ने म्हटलंय. मांस शिजवताना ते उकळून शिजवावं, कच्चं वा आतून लाल राहू नयेत, अंडी पूर्णपणे उकडावीत असं WHOने म्हटलंय. बर्ड फ्लूची माणसांतली लक्षणं काय? भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - ARDS होण्याची शक्यता असते. ताप - सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात. बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे? तुम्ही कोंबड्या - बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे. म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड किंवा PPE चा वापर करावा. कोरोना काळातल्या खबरदारीच्या गोष्टी इथेही लागू होतात. वरचेवर हात धुवा, सॅनिटायजर वापरा, बाहेरचे हात चेहऱ्याला - नाका-तोंडाला लावू नका. आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी, इतर पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरून पडत असल्याचं आढळलं, तर यंत्रणेशी संपर्क साधा. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाची चिंता करण्यात 2020 चं अख्खं वर्षं गेलं...आणि त्यावरची लस येतेय असा दिलासा मिळत असतानाच बातम्या यायला लागल्या बर्ड फ्लूच्या. किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू? नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता अंडी किंवा चिकन खाणं बंद करायचं का?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचं आढळलं. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. बर्ड फ्लू हे यामागचं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्येही बर्ड फ्लूच्या संसर्ग पक्ष्यांमध्ये झाल्याचं तपासात आढळलंय. मरण पावलेल्या या पक्ष्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे जेणेकरून तो संसर्ग माणसांमध्ये पोहोचू नये. केरळच्या कोट्टयम आणि अलापुळामधल्या ज्या भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळलाय तिथली बदकं, कोंबड्या आणि घरातले इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आलेयत. ज्या शेतकऱ्यांकडचे पक्षी मारले जातील, त्यांना केरळ सरकार मदत देणार आहे. मध्य प्रदेशातही पक्ष्यांना जमिनीत पुरून मारण्यात येतंय. महाराष्ट्रामध्ये असे बर्ड फ्लूमुळे मेलेले पक्षी आढळलेले नाहीत, पण खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने अॅलर्ट दिलाय. याबाबत बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, \"सद्यस्थितीत राज्यात बर्ड फ्लू संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. राज्यभरात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अलर्ट आहे. एकही पक्षी मृतावस्थेत आढळला तर तात्काळ तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\" राज्याच्या पशु, दुग्धविकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी म्हटलंय, \"स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात अशा जागांवर सरकारचं लक्ष आहे. सोलापूरला उजनी जलाशयाच्या भागावर आम्ही सतत मॉनिटरिंग करतोय. त्यातसोबत नाशिक, नागपूरच्या भागातही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\" राज्य सरकारने जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं बर्ड फ्लू काय आहे? 'बर्ड फ्लू' हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो. 1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय. चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का? नाही. तसं करायची गरज नाही. चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही असं WHO ने म्हटलंय. मांस शिजवताना ते उकळून शिजवावं, कच्चं वा आतून लाल राहू नयेत, अंडी पूर्णपणे उकडावीत असं WHOने म्हटलंय. बर्ड फ्लूची माणसांतली लक्षणं काय? भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - ARDS होण्याची शक्यता असते. ताप - सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात. बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे? तुम्ही कोंबड्या - बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे. म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड किंवा PPE चा वापर करावा. कोरोना काळातल्या खबरदारीच्या गोष्टी इथेही लागू होतात. वरचेवर हात धुवा, सॅनिटायजर वापरा, बाहेरचे हात चेहऱ्याला - नाका-तोंडाला लावू नका. आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी, इतर पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरून पडत असल्याचं आढळलं, तर यंत्रणेशी संपर्क साधा. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 630, "source_item_id": "630", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4093, "clean_index": 382, "clean_language_index": "mar_Deva:validation:382"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अमेरिेकेत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रंप यांनी किम यांच्यावर अनेकदा शाब्दिक हल्ले केले आहेत. किम यांनीही अनेक वेळा अणुचाचण्या आणि मिसाईल चाचण्यांचे दावे करून जगाला वेठीस धरलं होतं. आणि ट्रंप यांच्यावरही आपल्या सरकारी वृत्तसंस्थांद्वारे हल्ले केले आहेत. तेव्हापासून हा तणाव कायम आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी किमना 'रॉकेटमॅन' तर किम यांनी ट्रंप यांना म्हटलं होतं. सप्टेंबरमध्ये दिलेल्या एका भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी \"आपण उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू,\" असं म्हटलं होतं. त्यांना उत्तर देत किम जाँग-उन यांना एक नवीन नाव आणि जगाला एक नवा शब्द दिला होता. किम जाँग-उन यांनी 19 सप्टेंबरच्या आपल्या भाषणात ट्रंप यांना 'डोटार्ड' म्हटलं होतं. 'डोटार्ड' म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्ती. किम जाँग उन किम जाँग-उन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीस उत्तर कोरियात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. म्हणून उत्तर कोरियन मीडियानेही नंतर ट्रंप यांच्यावर हल्ला चढवला आणि ट्रंप यांच्यासाठी अनेक विशेषणं वापरली - माफिया, विषारी मशरूम, गुंड, भुंकणारा कुत्रा, म्हातारा आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ. किम यांनी ट्रंप यांना 'म्हातारा' म्हटल्यावर ट्रंप यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कधीच किम जाँग-उन यांना 'ठेंगणा' आणि 'स्थूल' म्हटलं नव्हतं. ट्रंप म्हणजे विषारी मशरूमवर उगणारी अळी आहे, अशी संभावना किम जाँग उन यांनी केली होती. तसंच उत्तर कोरियाची न्यूज एजन्सी KCNA वर केलेल्या भाषणात किम म्हणाले होते, की ट्रंप म्हणजे डोकं फिरलेला म्हातारा आहे. \"ट्रंप हे एक राजकीय गुंड आहेत, निर्बल आणि बालिश आहेत,\" असं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं असं उत्तर कोरियाच्या रोडाँग सिनमून वृत्तपत्राने 23 सप्टेंबर रोजी एका वृत्तात लिहिलं होतं. \"माझ्याकडे क्षेपणास्त्राचं मोठं बटण आहे,\" असं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात \"माझ्या टेबलवर त्यापेक्षाही मोठं बटण आहे,\" असं ट्रंप यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ट्रंपसाठी किम यांच्याकडून विक्षिप्त, मूर्ख, भुंकणारा कुत्रा, अशी अनेक विशेषणं वापरण्यात आली होती. जेव्हा ते दोघं मे महिन्यात एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील, तेव्हा ते अशी भाषा एकमेकांसाठी वापरण्याची शक्यता तशी तर नाही. तुम्ही हे वाचलंत का? (बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)\n\nSummary:", "target": "भूतकाळात एकमेकांचा अनेक वेळा पानउतारा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आता एकमेकांशी चर्चा करण्यास तयार झाले आहेत. किम जाँग-उन यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता,जो ट्रंप यांनी स्वीकारला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अमेरिेकेत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रंप यांनी किम यांच्यावर अनेकदा शाब्दिक हल्ले केले आहेत. किम यांनीही अनेक वेळा अणुचाचण्या आणि मिसाईल चाचण्यांचे दावे करून जगाला वेठीस धरलं होतं. आणि ट्रंप यांच्यावरही आपल्या सरकारी वृत्तसंस्थांद्वारे हल्ले केले आहेत. तेव्हापासून हा तणाव कायम आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी किमना 'रॉकेटमॅन' तर किम यांनी ट्रंप यांना म्हटलं होतं. सप्टेंबरमध्ये दिलेल्या एका भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी \"आपण उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू,\" असं म्हटलं होतं. त्यांना उत्तर देत किम जाँग-उन यांना एक नवीन नाव आणि जगाला एक नवा शब्द दिला होता. किम जाँग-उन यांनी 19 सप्टेंबरच्या आपल्या भाषणात ट्रंप यांना 'डोटार्ड' म्हटलं होतं. 'डोटार्ड' म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्ती. किम जाँग उन किम जाँग-उन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीस उत्तर कोरियात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. म्हणून उत्तर कोरियन मीडियानेही नंतर ट्रंप यांच्यावर हल्ला चढवला आणि ट्रंप यांच्यासाठी अनेक विशेषणं वापरली - माफिया, विषारी मशरूम, गुंड, भुंकणारा कुत्रा, म्हातारा आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ. किम यांनी ट्रंप यांना 'म्हातारा' म्हटल्यावर ट्रंप यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कधीच किम जाँग-उन यांना 'ठेंगणा' आणि 'स्थूल' म्हटलं नव्हतं. ट्रंप म्हणजे विषारी मशरूमवर उगणारी अळी आहे, अशी संभावना किम जाँग उन यांनी केली होती. तसंच उत्तर कोरियाची न्यूज एजन्सी KCNA वर केलेल्या भाषणात किम म्हणाले होते, की ट्रंप म्हणजे डोकं फिरलेला म्हातारा आहे. \"ट्रंप हे एक राजकीय गुंड आहेत, निर्बल आणि बालिश आहेत,\" असं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं असं उत्तर कोरियाच्या रोडाँग सिनमून वृत्तपत्राने 23 सप्टेंबर रोजी एका वृत्तात लिहिलं होतं. \"माझ्याकडे क्षेपणास्त्राचं मोठं बटण आहे,\" असं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात \"माझ्या टेबलवर त्यापेक्षाही मोठं बटण आहे,\" असं ट्रंप यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ट्रंपसाठी किम यांच्याकडून विक्षिप्त, मूर्ख, भुंकणारा कुत्रा, अशी अनेक विशेषणं वापरण्यात आली होती. जेव्हा ते दोघं मे महिन्यात एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील, तेव्हा ते अशी भाषा एकमेकांसाठी वापरण्याची शक्यता तशी तर नाही. तुम्ही हे वाचलंत का? (बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 633, "source_item_id": "633", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2392, "clean_index": 383, "clean_language_index": "mar_Deva:validation:383"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत पण या व्हायरसमुळे चीनबाहेर मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनी आरोग्यविषयक सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे. ही व्यक्ती चीनमधील वुहान येथे राहत होती. फिलिपिन्समध्ये येण्यापूर्वीच या व्यक्तीला व्हायरसची लागण झाली असावी असं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं. त्या व्यक्तीला न्युमोनिया झाला. त्यानंतर त्यांना मनिलातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फिलिपिन्सचे WHO प्रतिनिधी रविंद्र अभयसिंगे म्हणाले की लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण संबंधित व्यक्ती चीनमधून आली होती. या व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील प्रतिबंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. चीननं आपल्या नागरिकांना परदेश यात्रा न करण्याची सूचना केली आहे. अमेरिकेनंही आपल्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याची सूचना केली आहे. ज्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामधून या व्हायरसला सुरुवात झाली, तिथे अजूनही सर्व व्यवहार ठप्प असून अनेक शहरांनी दळणवळण बंद ठेवलेलं आहे. जगभरात इतरत्र कोरोना व्हायरसच्या केसेस आढळल्या असून यामध्ये थायलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठांचं आणि ज्यांना श्वसन यंत्रणेचे विकार आधीपासूनच होते, अशांचं प्रमाण जास्त आहे. कोरोना विषाणू आहे काय? रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे. सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "फिलिपिन्समध्ये एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत पण या व्हायरसमुळे चीनबाहेर मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनी आरोग्यविषयक सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे. ही व्यक्ती चीनमधील वुहान येथे राहत होती. फिलिपिन्समध्ये येण्यापूर्वीच या व्यक्तीला व्हायरसची लागण झाली असावी असं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं. त्या व्यक्तीला न्युमोनिया झाला. त्यानंतर त्यांना मनिलातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फिलिपिन्सचे WHO प्रतिनिधी रविंद्र अभयसिंगे म्हणाले की लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण संबंधित व्यक्ती चीनमधून आली होती. या व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील प्रतिबंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. चीननं आपल्या नागरिकांना परदेश यात्रा न करण्याची सूचना केली आहे. अमेरिकेनंही आपल्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याची सूचना केली आहे. ज्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामधून या व्हायरसला सुरुवात झाली, तिथे अजूनही सर्व व्यवहार ठप्प असून अनेक शहरांनी दळणवळण बंद ठेवलेलं आहे. जगभरात इतरत्र कोरोना व्हायरसच्या केसेस आढळल्या असून यामध्ये थायलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठांचं आणि ज्यांना श्वसन यंत्रणेचे विकार आधीपासूनच होते, अशांचं प्रमाण जास्त आहे. कोरोना विषाणू आहे काय? रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे. सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 634, "source_item_id": "634", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2250, "clean_index": 384, "clean_language_index": "mar_Deva:validation:384"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. मराठा समाजातील नागरिकांना सार्वजनिक शिक्षण, नोकरीत महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण (SEBC) असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. मराठा आरक्षण प्रकरणी निकालाचे वाचन सुप्रीम कोर्टात सुरू झालं आहे. पाचसदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षण प्रकरणी याचिकेवर सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्या. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट यांचा या खंडपीठात समावेश आहे. काय आहे प्रकरण? जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील असं हे प्रकरण आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाच सदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात आली होती. 26 मार्च रोजी राज्यातील मराठा आरक्षण मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात शेवटची सुनावणी झाली. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला होता. निकाल एका महिन्यात जाहीर करण्यात येईल, असं कोर्टाने त्यावेळी कळवलं होतं. अखेर तो दिवस आज उजाडला आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचं केंद्र सरकारने यामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच देशातील सात-आठ राज्यांनी आरक्षणासाठी 50 टक्क्यांच्या अटीबाबत पुनर्विलोकन करण्याची मागणी केलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनावणीदरम्यान काय घडलं होतं? न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाचसदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात आली. 1992 साली आरक्षणावर लावण्यात आलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचं पुनर्विलोकन व्हावं किंवा नाही, या मुद्द्यावर युक्तिवाद करण्यात आला. इतर सर्व राज्यांचं या प्रकरणी काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचं खंडपीठाने ठरवलं होतं. याप्रकरणातील अखेरची सुनावणी 15 मार्च रोजी झाली होती. 2018 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावेळी हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण नोकरीमध्ये 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असं कोर्टाने त्यावेळी म्हटलं होतं. 27 जून 2019 रोजी ही सुनावणी झाली होती. यावेळी एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त फक्त अपवादात्मक स्थितीतच वाढवलं जाऊ शकतं, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये दिलेलं आरक्षण घटनात्मक असल्याचं केंद्र सरकारनेही म्हटलं होतं. राज्यातील समाजघटकाची परिस्थिती पाहून त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, असं भारताचे अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनीही म्हटलं. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. मराठा समाजातील नागरिकांना सार्वजनिक शिक्षण, नोकरीत महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण (SEBC) असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. मराठा आरक्षण प्रकरणी निकालाचे वाचन सुप्रीम कोर्टात सुरू झालं आहे. पाचसदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षण प्रकरणी याचिकेवर सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्या. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट यांचा या खंडपीठात समावेश आहे. काय आहे प्रकरण? जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील असं हे प्रकरण आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाच सदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात आली होती. 26 मार्च रोजी राज्यातील मराठा आरक्षण मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात शेवटची सुनावणी झाली. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला होता. निकाल एका महिन्यात जाहीर करण्यात येईल, असं कोर्टाने त्यावेळी कळवलं होतं. अखेर तो दिवस आज उजाडला आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचं केंद्र सरकारने यामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच देशातील सात-आठ राज्यांनी आरक्षणासाठी 50 टक्क्यांच्या अटीबाबत पुनर्विलोकन करण्याची मागणी केलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनावणीदरम्यान काय घडलं होतं? न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाचसदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात आली. 1992 साली आरक्षणावर लावण्यात आलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचं पुनर्विलोकन व्हावं किंवा नाही, या मुद्द्यावर युक्तिवाद करण्यात आला. इतर सर्व राज्यांचं या प्रकरणी काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचं खंडपीठाने ठरवलं होतं. याप्रकरणातील अखेरची सुनावणी 15 मार्च रोजी झाली होती. 2018 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावेळी हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण नोकरीमध्ये 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असं कोर्टाने त्यावेळी म्हटलं होतं. 27 जून 2019 रोजी ही सुनावणी झाली होती. यावेळी एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त फक्त अपवादात्मक स्थितीतच वाढवलं जाऊ शकतं, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये दिलेलं आरक्षण घटनात्मक असल्याचं केंद्र सरकारनेही म्हटलं होतं. राज्यातील समाजघटकाची परिस्थिती पाहून त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, असं भारताचे अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनीही म्हटलं. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 638, "source_item_id": "638", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3125, "clean_index": 385, "clean_language_index": "mar_Deva:validation:385"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सिंहाना आठवड्याला अंदाजे 200 किलो मटण लागतं. त्यासाठी त्यांना महिन्याला 3-4 लाख पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. क्वेटामध्ये एकही प्राणी संग्रहालय नाहीये. त्यामुळे लोक सिंह पाहण्यासाठी खूप लांबून येतात. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पाकिस्तानमधल्या क्वेट्टामध्ये अब्दुल कादिर अचकझई यांनी घरीच सिंह पाळले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सिंहाना आठवड्याला अंदाजे 200 किलो मटण लागतं. त्यासाठी त्यांना महिन्याला 3-4 लाख पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. क्वेटामध्ये एकही प्राणी संग्रहालय नाहीये. त्यामुळे लोक सिंह पाहण्यासाठी खूप लांबून येतात. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 639, "source_item_id": "639", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 502, "clean_index": 386, "clean_language_index": "mar_Deva:validation:386"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्टीव इस्टरब्रुक स्टीव्ह यांचं हे नातं परस्पर संमतीचं असलं तरीही त्यांनी \"काही चुकीचे निर्णय घेऊन\" आणि \"कंपनीचे नियम मोडले\", असं मॅकडीतर्फे सांगण्यात आलं आहे. स्टीव्ह यांनी एका ईमेलमधून कर्मचाऱ्यांबरोबर असलेल्या नातेसंबंधांबाबत कबुली देत, आपली चूक मान्य केली आहे. \"कंपनीच्या पॉलिसींचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाच्या मताशी सहमत आहे. मी आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे,\" असंही ते म्हणाले. स्टीव इस्टरब्रुक 52 वर्षांचे स्टीव्ह घटस्फोटित आहेत. लंडनमधल्या मॅकडोनाल्ड्समध्ये ते 1993 सालापासून व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. यानंतर 2011 साली ते पिझ्झा एक्सप्रेस आणि वागामामा या आशियाई फूड चेनच्या प्रमुखपदी गेले. 2013 साली ते मॅकडोनाल्डला परतले आणि युके तसंच उत्तर युरोचे प्रमुख म्हणून काम पाहू लागले. 2015 साली स्टीव्ह यांची मॅकडोनाल्ड्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मॅकडोनाल्ड्सच्या संचालक मंडळाने स्टीव्ह यांच्या गच्छंतीबद्दल शुक्रवारी मतदान घेतले. स्टीव्ह यांची रवानगी करत असताना त्यांना देण्यात येणारी मोठी रक्कम काय असेल, यावर सर्वांच अतिशय बारकाईनं लक्ष्य असेल. स्टीव इस्टरब्रुक कारण ही कंपनी आपल्या हॉटेलांमधील कर्मचाऱ्यांना देत असलेल्या पॅकेजवर टीका झाली होती. 2018 साली स्टीव्ह यांना वर्षाला 15 लाख 90 हजार डॉलर्सचं वेतन मिळत असल्याचं जाहीर झालं होतं, जे की एका सामान्य मॅकडी कर्मचाऱ्यांच्या 7,473 डॉलर्सच्या वेतनापेक्षा 2,124 पट जास्त होतं. मॅकडोनाल्ड्स अमेरिकेचे प्रमुख ख्रिस केम्पिसिजन्स्की हे तातडीनं मॅकडोनाल्ड्स कॉर्पोरेशनची सूत्र स्वीकारतील. केम्पिसिजन्स्की यांनी आपल्या निवेदनात स्टीव्ह ईस्टरब्रुक यांचे कंपनीतील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. ते लिहितात की, \"स्टीव्ह यांच्यामुळे मी मॅकडोनाल्ड्समध्ये आलो. त्यांनी मला नेहमीच चांगलं मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं.\" स्टीव्ह ईस्टरब्रुक यांच्या नातेसंबंधांबाबत कंपनीने अधिक तपशील देण्यास नकार दिल्याचं द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. गेल्याच वर्षी इंटेल या जागतिक काँप्युटर कंपनीचे प्रमुख ब्रायन क्रायनच यांना कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याबरोबरच्या नातेसंबंधांमुळे पायउतार व्हावं लागलं होतं. मे 2013 पासून ते पदावर कार्यरत होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मॅकडोनाल्ड्स या जागतिक फास्टफुड ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतल्याच कर्मचाऱ्याबरोबर सूत जुळवल्यावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्टीव इस्टरब्रुक स्टीव्ह यांचं हे नातं परस्पर संमतीचं असलं तरीही त्यांनी \"काही चुकीचे निर्णय घेऊन\" आणि \"कंपनीचे नियम मोडले\", असं मॅकडीतर्फे सांगण्यात आलं आहे. स्टीव्ह यांनी एका ईमेलमधून कर्मचाऱ्यांबरोबर असलेल्या नातेसंबंधांबाबत कबुली देत, आपली चूक मान्य केली आहे. \"कंपनीच्या पॉलिसींचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाच्या मताशी सहमत आहे. मी आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे,\" असंही ते म्हणाले. स्टीव इस्टरब्रुक 52 वर्षांचे स्टीव्ह घटस्फोटित आहेत. लंडनमधल्या मॅकडोनाल्ड्समध्ये ते 1993 सालापासून व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. यानंतर 2011 साली ते पिझ्झा एक्सप्रेस आणि वागामामा या आशियाई फूड चेनच्या प्रमुखपदी गेले. 2013 साली ते मॅकडोनाल्डला परतले आणि युके तसंच उत्तर युरोचे प्रमुख म्हणून काम पाहू लागले. 2015 साली स्टीव्ह यांची मॅकडोनाल्ड्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मॅकडोनाल्ड्सच्या संचालक मंडळाने स्टीव्ह यांच्या गच्छंतीबद्दल शुक्रवारी मतदान घेतले. स्टीव्ह यांची रवानगी करत असताना त्यांना देण्यात येणारी मोठी रक्कम काय असेल, यावर सर्वांच अतिशय बारकाईनं लक्ष्य असेल. स्टीव इस्टरब्रुक कारण ही कंपनी आपल्या हॉटेलांमधील कर्मचाऱ्यांना देत असलेल्या पॅकेजवर टीका झाली होती. 2018 साली स्टीव्ह यांना वर्षाला 15 लाख 90 हजार डॉलर्सचं वेतन मिळत असल्याचं जाहीर झालं होतं, जे की एका सामान्य मॅकडी कर्मचाऱ्यांच्या 7,473 डॉलर्सच्या वेतनापेक्षा 2,124 पट जास्त होतं. मॅकडोनाल्ड्स अमेरिकेचे प्रमुख ख्रिस केम्पिसिजन्स्की हे तातडीनं मॅकडोनाल्ड्स कॉर्पोरेशनची सूत्र स्वीकारतील. केम्पिसिजन्स्की यांनी आपल्या निवेदनात स्टीव्ह ईस्टरब्रुक यांचे कंपनीतील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. ते लिहितात की, \"स्टीव्ह यांच्यामुळे मी मॅकडोनाल्ड्समध्ये आलो. त्यांनी मला नेहमीच चांगलं मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं.\" स्टीव्ह ईस्टरब्रुक यांच्या नातेसंबंधांबाबत कंपनीने अधिक तपशील देण्यास नकार दिल्याचं द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. गेल्याच वर्षी इंटेल या जागतिक काँप्युटर कंपनीचे प्रमुख ब्रायन क्रायनच यांना कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याबरोबरच्या नातेसंबंधांमुळे पायउतार व्हावं लागलं होतं. मे 2013 पासून ते पदावर कार्यरत होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 640, "source_item_id": "640", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2227, "clean_index": 387, "clean_language_index": "mar_Deva:validation:387"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोण आहेत हेमंत नगराळे? नगराळे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूरच्याच जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. नागपुरात पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. नागपुरातल्याच तत्कालीन VRCE आणि आताच्या VNIT मधून त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. मुंबईत त्यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 1987 साली ते आयपीएस झाले आणि त्यांच्याच चंद्रपूरमध्ये त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. चंद्रपुरातला नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा जिल्ह्यात त्यांनी एएसपी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे 1992 ला डीसीपी म्हणून त्यांची बदली सोलापूरला झाली. त्यावेळी नुकतचं बाबरी विध्वंस प्रकरण घडलं होतं. यावेळी सोलापूरमध्ये उसळलेली जातीय दंगल त्यांनी हाताळली होती. 1994 ला ते रत्नागिरीला एसपी पदावर गेले आणि एनरॉन-दाभोळ वीज प्रकल्पाचं प्रकरण तापलं होतं. या दाभोळ प्रकल्पासाठी भूसंपादनाला स्थानिकांचा मोठा विरोध हातो, हे प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. 1996-98 या काळात त्यांनी पोलीस अधीक्षक, सीआयडी असताना त्यांनी राज्यव्यापी एमपीएससी पेपर लिक प्रकरण हाताळलं. 1998 मध्ये त्यांना सीबीआयच्या डेप्युटेशनवर पाठवण्यात आलं. सीबीआयच्या पोस्टिंगवर असताना त्यांनी देशभरात गाजलेला 400 कोटींचा हर्षद मेहता घोटाळा, 130 कोटींचा केतन पारेख घोटाळा आणि 1800 कोटींचा माधोपुरा को-ऑपरेटिव्ह घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याची चौकशीही त्यांनी केली. 2007 साली त्यांना ईस्ट रिजनचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. याकाळातही उसळलेल्या जातीय दंगली त्यांनी हाताळल्या होत्या. 2008 साली त्यांची MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे स्पेशल आयजीपी होते. मात्र, वीज वितरण कंपनीची जबाबदारी असतानाही 2008 साली मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी स्वतःहून ताज हॉटेलच्या आत जात जखमींना आणि मृतांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताज हॉटेलच्या शॉपिंग प्लाझामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलिसांनाही कॅन्टिनची उत्तम सुविधा मिळावी, यासाठीही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे त्यांनी बरेच प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच पोलिसांसाठी महाराष्ट्रभर 40 पोलीस कॅन्टिन उभारण्यात आले. मुंबई पोलीस सहआयुक्त असताना त्यांनी पोलिसांसाठी निवासी क्वार्टर धोरण आखलं. मुंबई शहरात क्वार्टर वाटपात पारदर्शकता असावी, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं. पोलीस दलाकडून त्यांच्या या प्रयत्नांचं बरंच कौतुक झालं. 2014 साली त्यांना थोड्या काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला होता. 2014 ते 2016 या काळात ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. यावेळी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने काढलेल्या मोर्चामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या विषयाकडे वेधलं गेलं होतं. राज्यभरातून मराठा समाज नवी मुंबईमार्गे मुंबईत दाखल झाले होता. या मोर्चावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. मात्र, 2018 साली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले होते. यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. मात्र, विधान परिषदेच्या सभापतींच्या परवानगीशिवाय आमदाराविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात हेमंत नगराळे यांच्यावर कारकिर्दीत पहिल्यांदा निलंबनाची कारवाईही झाली होती. हेमंत नगराळे यांना खेळाची विशेष आवड आहे. गोल्फ आणि टेनिस त्यांचे आवडते खेळ आहेत. ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय, ज्युडोमध्ये ते ब्लॅक बेल्ट आहेत. त्यांना अनेक पदकांनी सन्मानितही करण्यात आलं आहे. यात राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदक या महत्त्वाच्या पदकांचा समावेश आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सचिन वाझेप्रकरणी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोण आहेत हेमंत नगराळे? नगराळे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूरच्याच जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. नागपुरात पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. नागपुरातल्याच तत्कालीन VRCE आणि आताच्या VNIT मधून त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. मुंबईत त्यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 1987 साली ते आयपीएस झाले आणि त्यांच्याच चंद्रपूरमध्ये त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. चंद्रपुरातला नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा जिल्ह्यात त्यांनी एएसपी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे 1992 ला डीसीपी म्हणून त्यांची बदली सोलापूरला झाली. त्यावेळी नुकतचं बाबरी विध्वंस प्रकरण घडलं होतं. यावेळी सोलापूरमध्ये उसळलेली जातीय दंगल त्यांनी हाताळली होती. 1994 ला ते रत्नागिरीला एसपी पदावर गेले आणि एनरॉन-दाभोळ वीज प्रकल्पाचं प्रकरण तापलं होतं. या दाभोळ प्रकल्पासाठी भूसंपादनाला स्थानिकांचा मोठा विरोध हातो, हे प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. 1996-98 या काळात त्यांनी पोलीस अधीक्षक, सीआयडी असताना त्यांनी राज्यव्यापी एमपीएससी पेपर लिक प्रकरण हाताळलं. 1998 मध्ये त्यांना सीबीआयच्या डेप्युटेशनवर पाठवण्यात आलं. सीबीआयच्या पोस्टिंगवर असताना त्यांनी देशभरात गाजलेला 400 कोटींचा हर्षद मेहता घोटाळा, 130 कोटींचा केतन पारेख घोटाळा आणि 1800 कोटींचा माधोपुरा को-ऑपरेटिव्ह घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याची चौकशीही त्यांनी केली. 2007 साली त्यांना ईस्ट रिजनचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. याकाळातही उसळलेल्या जातीय दंगली त्यांनी हाताळल्या होत्या. 2008 साली त्यांची MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे स्पेशल आयजीपी होते. मात्र, वीज वितरण कंपनीची जबाबदारी असतानाही 2008 साली मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी स्वतःहून ताज हॉटेलच्या आत जात जखमींना आणि मृतांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताज हॉटेलच्या शॉपिंग प्लाझामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलिसांनाही कॅन्टिनची उत्तम सुविधा मिळावी, यासाठीही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे त्यांनी बरेच प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच पोलिसांसाठी महाराष्ट्रभर 40 पोलीस कॅन्टिन उभारण्यात आले. मुंबई पोलीस सहआयुक्त असताना त्यांनी पोलिसांसाठी निवासी क्वार्टर धोरण आखलं. मुंबई शहरात क्वार्टर वाटपात पारदर्शकता असावी, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं. पोलीस दलाकडून त्यांच्या या प्रयत्नांचं बरंच कौतुक झालं. 2014 साली त्यांना थोड्या काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला होता. 2014 ते 2016 या काळात ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. यावेळी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने काढलेल्या मोर्चामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या विषयाकडे वेधलं गेलं होतं. राज्यभरातून मराठा समाज नवी मुंबईमार्गे मुंबईत दाखल झाले होता. या मोर्चावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. मात्र, 2018 साली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले होते. यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. मात्र, विधान परिषदेच्या सभापतींच्या परवानगीशिवाय आमदाराविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात हेमंत नगराळे यांच्यावर कारकिर्दीत पहिल्यांदा निलंबनाची कारवाईही झाली होती. हेमंत नगराळे यांना खेळाची विशेष आवड आहे. गोल्फ आणि टेनिस त्यांचे आवडते खेळ आहेत. ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय, ज्युडोमध्ये ते ब्लॅक बेल्ट आहेत. त्यांना अनेक पदकांनी सन्मानितही करण्यात आलं आहे. यात राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदक या महत्त्वाच्या पदकांचा समावेश आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 647, "source_item_id": "647", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4013, "clean_index": 388, "clean_language_index": "mar_Deva:validation:388"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगुजरातमध्ये नवरात्र उत्सवात या तरुणाने जीव गमावला. गुजरातमधील आणंद जिल्ह्यात पारंपरिक नवरात्र उत्सवादरम्यान एका दलित युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी बीबीसीला सांगितलं आहे. आणंद जिल्ह्यातील भडारनिया गावात रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. जयेश सोळंकी असं या तरुणाचं नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. दसऱ्याच्या निमित्तानं जयेश, भाऊ प्रकाश आणि इतर तिघांसह गरबा पाहायला गेला होता. युवकाच्या मृत्यूनंतर शोकाकूल नातेवाईक \"देवळाजवळच्या पायऱ्यांवर आम्ही बसलो होतो. संजय पटेल नावाच्या माणसानं तुम्ही इथं काय करता आहात अशी विचारणा केली. आमच्या बहिणी आणि मुली गरबा खेळायला आल्या आहेत. त्यांना खेळताना पाहण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत.\" असं जयेशचा भाऊ प्रकाशनं सांगितलं त्यानं पुढे सांगितलं, \"संजयनं आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आम्हाला उद्देशून जातीवाचक शेरेबाजी केली. तुम्ही इथं यायचं धाडस केलंच कसं असा प्रश्न त्याने विचारला.\" पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यावसान एकाचा मृत्यू होण्यात झालं. या प्रकरणी खूनासह अॅट्रॉसिटी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे असं पोलीस उपअधीक्षक ए.एम. देसाई यांनी सांगितलं आहे. जयेश त्याच्या पालकांचा एकमेव मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. त्याची घरची स्थिती बेताची असून वडील शेतमजूर आहेत. गेल्याच आठवड्यात गांधीनगर जवळच्या लिंबोडरा गावात मिशी ठेवल्याप्रकरणी दलित तरुणांना कथित मारहाण करण्यात आली होती. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गुजरातमध्ये नवरात्र उत्सवा दरम्यान दलित तरुणाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगुजरातमध्ये नवरात्र उत्सवात या तरुणाने जीव गमावला. गुजरातमधील आणंद जिल्ह्यात पारंपरिक नवरात्र उत्सवादरम्यान एका दलित युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी बीबीसीला सांगितलं आहे. आणंद जिल्ह्यातील भडारनिया गावात रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. जयेश सोळंकी असं या तरुणाचं नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. दसऱ्याच्या निमित्तानं जयेश, भाऊ प्रकाश आणि इतर तिघांसह गरबा पाहायला गेला होता. युवकाच्या मृत्यूनंतर शोकाकूल नातेवाईक \"देवळाजवळच्या पायऱ्यांवर आम्ही बसलो होतो. संजय पटेल नावाच्या माणसानं तुम्ही इथं काय करता आहात अशी विचारणा केली. आमच्या बहिणी आणि मुली गरबा खेळायला आल्या आहेत. त्यांना खेळताना पाहण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत.\" असं जयेशचा भाऊ प्रकाशनं सांगितलं त्यानं पुढे सांगितलं, \"संजयनं आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आम्हाला उद्देशून जातीवाचक शेरेबाजी केली. तुम्ही इथं यायचं धाडस केलंच कसं असा प्रश्न त्याने विचारला.\" पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यावसान एकाचा मृत्यू होण्यात झालं. या प्रकरणी खूनासह अॅट्रॉसिटी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे असं पोलीस उपअधीक्षक ए.एम. देसाई यांनी सांगितलं आहे. जयेश त्याच्या पालकांचा एकमेव मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. त्याची घरची स्थिती बेताची असून वडील शेतमजूर आहेत. गेल्याच आठवड्यात गांधीनगर जवळच्या लिंबोडरा गावात मिशी ठेवल्याप्रकरणी दलित तरुणांना कथित मारहाण करण्यात आली होती. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 648, "source_item_id": "648", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1657, "clean_index": 389, "clean_language_index": "mar_Deva:validation:389"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीला पूर आला आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाटयाने वाढली आहे. मुसळधार पावसानं शहरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीला पूर आला आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाटयाने वाढली आहे. मुसळधार पावसानं शहरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 649, "source_item_id": "649", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 574, "clean_index": 390, "clean_language_index": "mar_Deva:validation:390"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया प्रकरणानंतर भारत प्रशासित जम्मू-काश्मीरमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. जसा दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर उद्रेक झाला, तसा या प्रकरणानंतर का झाला नाही, असा प्रश्न स्थानिक माध्यमं विचारत आहेत. कठुआ बलात्कार प्रकरणात 10 एप्रिलला चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यामध्ये अनेक गोष्टी उघडकीस आल्यामुळं वादाला तोंड फुटलं. 9 एप्रिलला काही हिंदू वकिलांनी पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी मज्जाव केला होता. या प्रकरणात आठ आरोपी आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. 11 एप्रिलला जम्मूमध्ये बंद पुकारण्यात आला. सुरुवातीपासूनच या प्रकरणाला हिंदू आणि मुस्लीम रंग देण्यात येत असल्याचं निरीक्षण माध्यमांनी मांडलं आहे. जम्मू हा हिंदूबहुल भाग आहे आणि काश्मीर हा मुस्लीमबहुल भाग आहे. पीडिता ही मुस्लीम होती तर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप ज्यांच्यावर ठेवण्यात आला आहे ते हिंदू आहेत. राज्यातील काही लोक पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. तर, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आरोपींना पाठिशी घालत आहे, असं देखील काही जणांना वाटत आहे. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून स्थानिक वृत्तपत्रांनी नाराजी व्यक्त केली. तर, दिल्लीत 2012मध्ये जेव्हा सामूहिक बलात्कारानंतर जसं वातावरण पेटलं होतं तसं यावेळी का पेटलं नाही हा प्रश्न देखील माध्यमं विचारत आहेत. पीडितेच्या समुदायातील लोकांची गावातून हकालपट्टी करण्याचा स्थानिकांचा कट होता. तिच्यावर बलात्कार करणं हा त्याच कटाचा एक भाग होता असा अंदाज काही पोलिसांनी व्यक्त केला आहे. भयानक आणि अनाकलनीय \"मुलीवर बलात्कार होणं हे भयानक आहे, पण आरोपींना पाठिशी घालण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघणं हे अनाकलनीय आहे,\" असं इंग्रजी दैनिक काश्मीर ऑब्जर्व्हरनं म्हटलं आहे. भाजप इथं सत्तेमध्ये आहे. त्यांनी चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं असं ऑब्जर्व्हरनं म्हटलं आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आल्यामुळं उर्दू दैनिक चट्टाणनं नाराजी व्यक्त केली आहे. \"वकिलांनी थेट त्यांच्या समुदायातील लोकांची बाजू उचलून धरली. त्यांनीच या घटनेचा तपास होऊ नये म्हणून प्रयत्न केला,\" असं चट्टाणनं म्हटलं आहे. वकिलांचं हे वर्तन निंदनीय आणि घृणास्पद आहे असं काश्मीर मॉनिटर या इंग्रजी वृत्तपत्रानं म्हटलं आहे. हा मुद्दा हिंदू-मुस्लीम असा बनवला गेल्यामुळं वृत्तपत्रानं चिंता व्यक्त केली आहे. हिंदू मुस्लीम ध्रुवीकरण करून मत लाटण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्याच मोहिमेचा हा एक भाग असल्याचं ब्रायटर काश्मीर या वृत्तपत्राने म्हटलं आहे. जसा आक्रोश निर्भया प्रकरणाच्या वेळी झाला होता तसा यावेळी का झाला नाही? या प्रकरणावेळी भारतातील माध्यमांनी का मौन पाळलं असा सवाल काश्मीर ऑब्जर्व्हरनं विचारला आहे. 11 तारखेला हिंदू वकिलांनी पुकारलेल्या बंदला तितका प्रतिसाद मिळाला नाही असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. उर्दू वृत्तपत्र आफताबनं म्हटलं आहे, \"जम्मूमध्ये झालेला बंद पूर्णपणे यशस्वी ठरला. कुणी आपल्या स्वार्थासाठी लोकांना फूस लावत असेल तर अशा लोकांना प्रतिसाद न देऊन नागरिकांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे असं दाखवून दिलं आहे.\" \"आरोपीला पाठिशी घालण्यासाठी बंद केले गेले तर एक समाजविघातक पायंडा पडू शकतो, तेव्हा वकील संघटनांनी जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे,\" असं काश्मीर उजमा या वृत्तपत्राने म्हटलं आहे. काश्मीरमधील वृत्तपत्रांचं जे मत आहे त्यापेक्षा वेगळं मत जम्मूतील 'ग्रेटर जम्मू' या वृत्तपत्राचं आहे. 'हा बंद यशस्वी झाला', असं जम्मूतील वृत्तपत्र ग्रेटर जम्मूनं म्हटलं आहे. 'या बंदला प्रतिसाद देऊ नका असं स्थानिक प्रशासनाने आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाचा फायदा झाला नाही. प्रशासनानेच समाजात फूट पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला,' असं ग्रेटर जम्मूनं म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "जम्मूमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशभरातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी निदर्शनं सुरू असतानाच जम्मूमध्ये वकिलांनी आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया प्रकरणानंतर भारत प्रशासित जम्मू-काश्मीरमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. जसा दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर उद्रेक झाला, तसा या प्रकरणानंतर का झाला नाही, असा प्रश्न स्थानिक माध्यमं विचारत आहेत. कठुआ बलात्कार प्रकरणात 10 एप्रिलला चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यामध्ये अनेक गोष्टी उघडकीस आल्यामुळं वादाला तोंड फुटलं. 9 एप्रिलला काही हिंदू वकिलांनी पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी मज्जाव केला होता. या प्रकरणात आठ आरोपी आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. 11 एप्रिलला जम्मूमध्ये बंद पुकारण्यात आला. सुरुवातीपासूनच या प्रकरणाला हिंदू आणि मुस्लीम रंग देण्यात येत असल्याचं निरीक्षण माध्यमांनी मांडलं आहे. जम्मू हा हिंदूबहुल भाग आहे आणि काश्मीर हा मुस्लीमबहुल भाग आहे. पीडिता ही मुस्लीम होती तर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप ज्यांच्यावर ठेवण्यात आला आहे ते हिंदू आहेत. राज्यातील काही लोक पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. तर, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आरोपींना पाठिशी घालत आहे, असं देखील काही जणांना वाटत आहे. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून स्थानिक वृत्तपत्रांनी नाराजी व्यक्त केली. तर, दिल्लीत 2012मध्ये जेव्हा सामूहिक बलात्कारानंतर जसं वातावरण पेटलं होतं तसं यावेळी का पेटलं नाही हा प्रश्न देखील माध्यमं विचारत आहेत. पीडितेच्या समुदायातील लोकांची गावातून हकालपट्टी करण्याचा स्थानिकांचा कट होता. तिच्यावर बलात्कार करणं हा त्याच कटाचा एक भाग होता असा अंदाज काही पोलिसांनी व्यक्त केला आहे. भयानक आणि अनाकलनीय \"मुलीवर बलात्कार होणं हे भयानक आहे, पण आरोपींना पाठिशी घालण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघणं हे अनाकलनीय आहे,\" असं इंग्रजी दैनिक काश्मीर ऑब्जर्व्हरनं म्हटलं आहे. भाजप इथं सत्तेमध्ये आहे. त्यांनी चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं असं ऑब्जर्व्हरनं म्हटलं आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आल्यामुळं उर्दू दैनिक चट्टाणनं नाराजी व्यक्त केली आहे. \"वकिलांनी थेट त्यांच्या समुदायातील लोकांची बाजू उचलून धरली. त्यांनीच या घटनेचा तपास होऊ नये म्हणून प्रयत्न केला,\" असं चट्टाणनं म्हटलं आहे. वकिलांचं हे वर्तन निंदनीय आणि घृणास्पद आहे असं काश्मीर मॉनिटर या इंग्रजी वृत्तपत्रानं म्हटलं आहे. हा मुद्दा हिंदू-मुस्लीम असा बनवला गेल्यामुळं वृत्तपत्रानं चिंता व्यक्त केली आहे. हिंदू मुस्लीम ध्रुवीकरण करून मत लाटण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्याच मोहिमेचा हा एक भाग असल्याचं ब्रायटर काश्मीर या वृत्तपत्राने म्हटलं आहे. जसा आक्रोश निर्भया प्रकरणाच्या वेळी झाला होता तसा यावेळी का झाला नाही? या प्रकरणावेळी भारतातील माध्यमांनी का मौन पाळलं असा सवाल काश्मीर ऑब्जर्व्हरनं विचारला आहे. 11 तारखेला हिंदू वकिलांनी पुकारलेल्या बंदला तितका प्रतिसाद मिळाला नाही असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. उर्दू वृत्तपत्र आफताबनं म्हटलं आहे, \"जम्मूमध्ये झालेला बंद पूर्णपणे यशस्वी ठरला. कुणी आपल्या स्वार्थासाठी लोकांना फूस लावत असेल तर अशा लोकांना प्रतिसाद न देऊन नागरिकांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे असं दाखवून दिलं आहे.\" \"आरोपीला पाठिशी घालण्यासाठी बंद केले गेले तर एक समाजविघातक पायंडा पडू शकतो, तेव्हा वकील संघटनांनी जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे,\" असं काश्मीर उजमा या वृत्तपत्राने म्हटलं आहे. काश्मीरमधील वृत्तपत्रांचं जे मत आहे त्यापेक्षा वेगळं मत जम्मूतील 'ग्रेटर जम्मू' या वृत्तपत्राचं आहे. 'हा बंद यशस्वी झाला', असं जम्मूतील वृत्तपत्र ग्रेटर जम्मूनं म्हटलं आहे. 'या बंदला प्रतिसाद देऊ नका असं स्थानिक प्रशासनाने आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाचा फायदा झाला नाही. प्रशासनानेच समाजात फूट पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला,' असं ग्रेटर जम्मूनं म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 650, "source_item_id": "650", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3492, "clean_index": 391, "clean_language_index": "mar_Deva:validation:391"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाचं कारण, कोव्हिड-19 अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेच्या शरीरातील विविध अवयवांमध्ये पू तयार झाल्याचं डॉक्टरांना पहायला मिळालं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या महिलेला कोरोना होऊन गेला होता. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत शरीरात 'पू' कोरोना संसर्गामुळे तयार झाला असं म्हणता येणार नसल्याची माहिती दिली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर म्हणतात, 'महिलेच्या अंगावर कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं अजिबात म्हणता येणार नाही. कोरोना संसर्गामुळे शरीरात पू झाल्याचा ठोस शास्त्रीय पुरावा अजून समोर आलेला नाही.' पण या प्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. काय आहे हे प्रकरण? काही दिवसांपूर्वी 40 वर्षांची ही महिला पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. महिलेच्या मणक्यात आणि विविध अवयवात पू तयार झाल्याचं तपासणीत दिसून आलं. शरीरातील विविध अवयवात पू तयार होण्याचं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी एचआयव्ही, टीबीसारख्या टेस्ट केल्या. पण त्यात काहीच आढळून आलं नाही. \"शरीरातील विविध अवयवात पू कशामुळे झाला. याचं ठोस कारण कळून येत नव्हतं. अधिक तपासणीसाठी कोरोनाची अँटीबॉडी टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली,\" असं एका डॉक्टरांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. ते पुढे म्हणतात, 'पण याचा अर्थ कोरोना संसर्गामुळे या महिलेच्या शरीरात पू झाला असं म्हणता येणार नाही.' डॉक्टरांच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे सात घटना जगभरात आढळून आल्या आहेत. औरंगाबाद महापालिका करणार चौकशी? हेडगेवार रुग्णालयातील या घटनेची औरंगाबाद महापालिकेने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. \"ही घटना निव्वळ योगायोग असण्याची शक्यता आहे. पण महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका तज्ज्ञांची एक समिती गठीत करणार आहे. ही टीम डॉक्टरांशी चर्चा करून सखोल चौकशी करेल,\" अशी माहिती बीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर यांनी दिली. डॉ पडाळकर पुढे म्हणाल्या, \"महापालिका अधिकारी या महिलेच्या कुटुंबीयांचे नमुने घेतील. त्यानंतर या घटनेचा तपास केला जाईल. अंगावर विविध अवयवांत तयार झालेला पू कोरोना संसर्गमुळे झालाय का? याची चौकशी करण्यात येईल.\" औरंगाबाद प्रकरणावर बीबीसीशी बोलताना राज्याच्या आरोग्य विभागातील साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, 'औरंगाबादमधील महिलेच्या शरीरात कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं 100 टक्के खात्रीने म्हणता येणार नाही. याची संपूर्ण खातरजमा करावी लागेल.''जर्मनी आणि अमेरिकेत असे काही रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे.' असं डॉ. आवटे पुढे म्हणाले. कोरोना रुग्णांना इतर आजारांचा संसर्ग होऊ शकतो का? यावर बोलताना डॉ. आवटे सांगतात, 'लठ्ठपणा, कॅन्सर किंवा आजारपणात इतरही जंतू शरीरावर आघात करू शकतात. या जंतूमुळे विविध प्रकारचा संसर्ग (Infection) होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संबंध कोरोनाशी जोडणं योग्य ठरणार नाही.' हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये 'पस' तयार होऊ शकतो? शरीरात 'पू' तयार होण्याचा कोरोनाशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाचं कारण, कोव्हिड-19 अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेच्या शरीरातील विविध अवयवांमध्ये पू तयार झाल्याचं डॉक्टरांना पहायला मिळालं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या महिलेला कोरोना होऊन गेला होता. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत शरीरात 'पू' कोरोना संसर्गामुळे तयार झाला असं म्हणता येणार नसल्याची माहिती दिली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर म्हणतात, 'महिलेच्या अंगावर कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं अजिबात म्हणता येणार नाही. कोरोना संसर्गामुळे शरीरात पू झाल्याचा ठोस शास्त्रीय पुरावा अजून समोर आलेला नाही.' पण या प्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. काय आहे हे प्रकरण? काही दिवसांपूर्वी 40 वर्षांची ही महिला पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. महिलेच्या मणक्यात आणि विविध अवयवात पू तयार झाल्याचं तपासणीत दिसून आलं. शरीरातील विविध अवयवात पू तयार होण्याचं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी एचआयव्ही, टीबीसारख्या टेस्ट केल्या. पण त्यात काहीच आढळून आलं नाही. \"शरीरातील विविध अवयवात पू कशामुळे झाला. याचं ठोस कारण कळून येत नव्हतं. अधिक तपासणीसाठी कोरोनाची अँटीबॉडी टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली,\" असं एका डॉक्टरांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. ते पुढे म्हणतात, 'पण याचा अर्थ कोरोना संसर्गामुळे या महिलेच्या शरीरात पू झाला असं म्हणता येणार नाही.' डॉक्टरांच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे सात घटना जगभरात आढळून आल्या आहेत. औरंगाबाद महापालिका करणार चौकशी? हेडगेवार रुग्णालयातील या घटनेची औरंगाबाद महापालिकेने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. \"ही घटना निव्वळ योगायोग असण्याची शक्यता आहे. पण महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका तज्ज्ञांची एक समिती गठीत करणार आहे. ही टीम डॉक्टरांशी चर्चा करून सखोल चौकशी करेल,\" अशी माहिती बीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर यांनी दिली. डॉ पडाळकर पुढे म्हणाल्या, \"महापालिका अधिकारी या महिलेच्या कुटुंबीयांचे नमुने घेतील. त्यानंतर या घटनेचा तपास केला जाईल. अंगावर विविध अवयवांत तयार झालेला पू कोरोना संसर्गमुळे झालाय का? याची चौकशी करण्यात येईल.\" औरंगाबाद प्रकरणावर बीबीसीशी बोलताना राज्याच्या आरोग्य विभागातील साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, 'औरंगाबादमधील महिलेच्या शरीरात कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं 100 टक्के खात्रीने म्हणता येणार नाही. याची संपूर्ण खातरजमा करावी लागेल.''जर्मनी आणि अमेरिकेत असे काही रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे.' असं डॉ. आवटे पुढे म्हणाले. कोरोना रुग्णांना इतर आजारांचा संसर्ग होऊ शकतो का? यावर बोलताना डॉ. आवटे सांगतात, 'लठ्ठपणा, कॅन्सर किंवा आजारपणात इतरही जंतू शरीरावर आघात करू शकतात. या जंतूमुळे विविध प्रकारचा संसर्ग (Infection) होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संबंध कोरोनाशी जोडणं योग्य ठरणार नाही.' हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 652, "source_item_id": "652", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2988, "clean_index": 392, "clean_language_index": "mar_Deva:validation:392"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटेक्सास राज्यातल्या एल पासो या संग्राहलयात Quit Bugging Me!!! नावाने हा व्हॅलेंटाईन फिव्हर साजरा केला जात आहे. या झुरळांना नंतर भुकेलेल्या मीरकट प्राण्यांना खाऊ घातलं जात आहे. मीरकट या प्राण्याला झुरळं फार आवडतात. एक्स पार्टनरची नावं मीरकट प्राण्यांच्या कुंपणाभोवती लावून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. पण ही नावं पूर्ण न लिहीता त्यांची अद्याक्षरं लिहिली जाणार आहेत. \"हा एक मजेशीर आणि हटके कार्यक्रम आहे,\" असं या कार्यक्रमाच्या आयोजक साराह बोरिगो यांनी सांगितलं. फेसबुकवर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे. मीरकट सोमवारी फेसबुकवर हा इव्हेंट पोस्ट केल्यानंतर सुमारे 1500 जणांनी त्यांच्या एक्स पार्टनरची नावं संग्राहलयाकडे दिली आहेत. काहींनी तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतूनही नावं पाठवली आहेत. ट्विटरवरही लोक उत्साह दाखवत आहेत. या इव्हेंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून असं दिसतं की अनेक लोक व्हॅलेंटाईन डेला वैतागले आहेत, असं बोरिगो यांचा दावा आहे. अजूनपर्यंत या कार्यक्रमाविरोधात तक्रार आलेली नाही. पण याला विरोध होऊ शकतो, असंही त्यांना वाटत आहे. ही झुरळं मीरकट आणि माकडांना खायला घातली जाणार आहेत. \"झुरळं म्हणजे मीरकट प्राण्यांसाठी मेजवानी असते,\" असं त्या सांगतात. न्यूयॉर्कमधलं ब्राँक्स आणि UKमधलं हेमस्ले संवर्धन केंद्रांवरही असाच कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. झुरळांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी व्हॅलेंटाईन डे ही एक चांगली संधी आहे, असं इथल्या आयोजकांना वाटतं. एका झुरळाची किंमत जवळजवळ 140 रुपये (2 डॉलर) आहे. \"झुरळावर शिक्का मारताना एखाद्याचा व्हीडिओ शूट करा आम्ही तुम्हाला 4600 रुपये देऊ (500 पाउंड्स) देऊ अशी काही लोकांनी मागणी केली आहे. पण आम्ही तसं केलं नाही,\" असं आयोजक हेन्री विडन सांगतात. ऑस्ट्रेलियातील प्राणी संग्राहलयाच्या आयोजकांनी तर एक पाऊल पुढं टाकलं आहे. सगळ्यांत विषारी सापाला तुमच्या एक्स पार्टनरचं नाव देण्याची स्पर्धा तिथं आयोजित करण्यात आली आहे. पण त्यासाठी एक्स पार्टनरनं केलेलं सगळ्यांत वाईट कृत्याची माहिती आधी तिथं द्यावी लागणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेतल्या एका प्राणी संग्राहलयात झुरळांना ब्रेकअप झालेल्या पार्टनरचं नाव देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटेक्सास राज्यातल्या एल पासो या संग्राहलयात Quit Bugging Me!!! नावाने हा व्हॅलेंटाईन फिव्हर साजरा केला जात आहे. या झुरळांना नंतर भुकेलेल्या मीरकट प्राण्यांना खाऊ घातलं जात आहे. मीरकट या प्राण्याला झुरळं फार आवडतात. एक्स पार्टनरची नावं मीरकट प्राण्यांच्या कुंपणाभोवती लावून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. पण ही नावं पूर्ण न लिहीता त्यांची अद्याक्षरं लिहिली जाणार आहेत. \"हा एक मजेशीर आणि हटके कार्यक्रम आहे,\" असं या कार्यक्रमाच्या आयोजक साराह बोरिगो यांनी सांगितलं. फेसबुकवर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे. मीरकट सोमवारी फेसबुकवर हा इव्हेंट पोस्ट केल्यानंतर सुमारे 1500 जणांनी त्यांच्या एक्स पार्टनरची नावं संग्राहलयाकडे दिली आहेत. काहींनी तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतूनही नावं पाठवली आहेत. ट्विटरवरही लोक उत्साह दाखवत आहेत. या इव्हेंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून असं दिसतं की अनेक लोक व्हॅलेंटाईन डेला वैतागले आहेत, असं बोरिगो यांचा दावा आहे. अजूनपर्यंत या कार्यक्रमाविरोधात तक्रार आलेली नाही. पण याला विरोध होऊ शकतो, असंही त्यांना वाटत आहे. ही झुरळं मीरकट आणि माकडांना खायला घातली जाणार आहेत. \"झुरळं म्हणजे मीरकट प्राण्यांसाठी मेजवानी असते,\" असं त्या सांगतात. न्यूयॉर्कमधलं ब्राँक्स आणि UKमधलं हेमस्ले संवर्धन केंद्रांवरही असाच कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. झुरळांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी व्हॅलेंटाईन डे ही एक चांगली संधी आहे, असं इथल्या आयोजकांना वाटतं. एका झुरळाची किंमत जवळजवळ 140 रुपये (2 डॉलर) आहे. \"झुरळावर शिक्का मारताना एखाद्याचा व्हीडिओ शूट करा आम्ही तुम्हाला 4600 रुपये देऊ (500 पाउंड्स) देऊ अशी काही लोकांनी मागणी केली आहे. पण आम्ही तसं केलं नाही,\" असं आयोजक हेन्री विडन सांगतात. ऑस्ट्रेलियातील प्राणी संग्राहलयाच्या आयोजकांनी तर एक पाऊल पुढं टाकलं आहे. सगळ्यांत विषारी सापाला तुमच्या एक्स पार्टनरचं नाव देण्याची स्पर्धा तिथं आयोजित करण्यात आली आहे. पण त्यासाठी एक्स पार्टनरनं केलेलं सगळ्यांत वाईट कृत्याची माहिती आधी तिथं द्यावी लागणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 654, "source_item_id": "654", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1949, "clean_index": 393, "clean_language_index": "mar_Deva:validation:393"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसाध्वी प्रज्ञा दिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराजसिंह चौहान यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवणार असल्याची चर्चा झाली. मात्र झाशीच्या खासदार असलेल्या उमा भारती निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नाहीत. साध्वी प्रज्ञा या भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांना भेटल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा सुरू झाली. साध्वी प्रज्ञा यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती. भोपाळमधून उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्या म्हणाल्या, \"मी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला आहे. मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही. ही माझ्यासाठी कठीण गोष्ट नाही.\" भाजपने लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची 22वी यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशच्या चार जागांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या विदिशा मतदारसंघातून रमाकांत भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुना येथून के.पी. यादव तर सागर मतदारसंघातून राजबहादूर सिंग यांना तिकीट देण्यात आलं आहे. मालेगाव येथे 2008 मध्ये बाँबस्फोट झाला होता. साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला होता. त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. उजव्या विचारसरणीचा प्रभाव असणाऱ्या प्रज्ञा या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्य होत्या. प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध प्रज्ञा या 'अभिनव भारत' आणि 'दुर्गा वाहिनी' या हिंदुत्ववादी संघटनांशी संलग्न आहेत. 2008 साली झालेल्या मालेगाव बाँबस्फोटातील आरोपींमध्ये त्यांचं नाव पुढे आलं होतं. या बाँबस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होते तर शंभरहून अधिकजण जखमी झाले होते. NIA कोर्टाने 2016 मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना मोक्का या दहशतवादविरोधी कायद्याखालील आरोपांमधून मु्क्त केलं होतं. मात्र त्यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईंमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपांखाली UAPA कायद्याअंतर्गत गुन्हे कायम राहणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने त्यांच्यावर या कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यानुसार खटला सुरू आहे. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भोपाळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, जिथून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह रिंगणात आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसाध्वी प्रज्ञा दिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराजसिंह चौहान यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवणार असल्याची चर्चा झाली. मात्र झाशीच्या खासदार असलेल्या उमा भारती निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नाहीत. साध्वी प्रज्ञा या भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांना भेटल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा सुरू झाली. साध्वी प्रज्ञा यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती. भोपाळमधून उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्या म्हणाल्या, \"मी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला आहे. मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही. ही माझ्यासाठी कठीण गोष्ट नाही.\" भाजपने लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची 22वी यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशच्या चार जागांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या विदिशा मतदारसंघातून रमाकांत भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुना येथून के.पी. यादव तर सागर मतदारसंघातून राजबहादूर सिंग यांना तिकीट देण्यात आलं आहे. मालेगाव येथे 2008 मध्ये बाँबस्फोट झाला होता. साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला होता. त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. उजव्या विचारसरणीचा प्रभाव असणाऱ्या प्रज्ञा या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्य होत्या. प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध प्रज्ञा या 'अभिनव भारत' आणि 'दुर्गा वाहिनी' या हिंदुत्ववादी संघटनांशी संलग्न आहेत. 2008 साली झालेल्या मालेगाव बाँबस्फोटातील आरोपींमध्ये त्यांचं नाव पुढे आलं होतं. या बाँबस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होते तर शंभरहून अधिकजण जखमी झाले होते. NIA कोर्टाने 2016 मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना मोक्का या दहशतवादविरोधी कायद्याखालील आरोपांमधून मु्क्त केलं होतं. मात्र त्यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईंमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपांखाली UAPA कायद्याअंतर्गत गुन्हे कायम राहणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने त्यांच्यावर या कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यानुसार खटला सुरू आहे. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 659, "source_item_id": "659", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2245, "clean_index": 394, "clean_language_index": "mar_Deva:validation:394"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशरजील उस्मानी 1. 'आजचा हिंदू समाज सडलेला', एल्गार परिषदेत शरजील उस्मानीचं वक्तव्य \"आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे\", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शरजील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे. पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शरजील उस्मानीने म्हटलं की, \"समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लीम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करून हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीने हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत,\" यावरून आता वादंग उठला आहे. यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही विकृत मानसिकता असल्याचं म्हटलं आहे. 2. फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला- डॉ. तात्याराव लहाने फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, असा आरोप प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला आणि काम करायला संधी मिळाली असंही ते पुढे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. तात्याराव लहाने अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडीमध्ये (ता. नेवासा) संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. लहाने म्हणाले, \"मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली.\" 3. 'पत्नीकडे पैशांची मागणी करणे हा छळ नाही' नागपूर खंडपीठाचा निकाल बायकोकडे पैशाची मागणी केली म्हणजे छळ होत नाही त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए)नुसार पतीनं पत्नीचा छळ केला असं मानलं जाऊ शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लग्नाच्या नऊ वर्षानंतर पतीला पत्नीने केलेल्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. न्यायालयात सादर झालेला पुरावा पती-पत्नीच्या भांडणाविषयी आहे, ज्यात पती पत्नीला पैशांसाठी मारहाण करत असे. पत्नीकडे पैशांची मागणी करणे ही बाब अस्पष्ट आहे आणि म्हणून भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए) अंतर्गत छळ म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने पुढे म्हटलं. 4. अण्णा हजारे हे अविश्वासू आणि 'मॅनेज' होणारे व्यक्तिमत्व, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप अण्णा हजारे हे अत्यंत अविश्वासू आणि 'मॅनेज' होणारे समाजसेवक आहेत. ते राजकीयदृष्ट्या हास्यास्पद व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांनी २०११ साली केलेल्या आंदोलनामागील बोलवते धनी कोण होते, हे उघड झालं आहे. हजारे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, अशी टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. भाजप नेत्यांच्या शिष्ठाई नंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्या पार्श्वभूमीवर मुणगेकर यांनी हजारे यांच्यावर निशाणा साधला. मुणगेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अभ्यासासाठी समिती नेमलेली असताना हजारे यांनी उच्चस्तरीय समिती गठित करण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतलं. ही बाब हास्यास्पद आहे. 5. नोकरी गेल्यामुळे 57 टक्के लोकांनी मुंबई सोडली, अभ्यासातून समोर आली माहिती कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारित 'मुंबईत कोविड-19 चा परिणाम - उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरं आणि परिवहन' यांबाबत नागरिकांचा सर्वेक्षण अहवाल प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे. नोकरी नसल्याने अनेकांनी मुंबईला रामराम केला. या अहवालात लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना कसा सामना करावा लागला याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यात लॉकडाऊनच्या काळात मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्याचं सांगणाऱ्या एकूण 23 टक्के उत्तरदात्यांपैकी 57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडत असल्याचे सांगितलं आहे. ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशरजील उस्मानी 1. 'आजचा हिंदू समाज सडलेला', एल्गार परिषदेत शरजील उस्मानीचं वक्तव्य \"आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे\", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शरजील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे. पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शरजील उस्मानीने म्हटलं की, \"समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लीम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करून हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीने हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत,\" यावरून आता वादंग उठला आहे. यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही विकृत मानसिकता असल्याचं म्हटलं आहे. 2. फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला- डॉ. तात्याराव लहाने फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, असा आरोप प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला आणि काम करायला संधी मिळाली असंही ते पुढे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. तात्याराव लहाने अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडीमध्ये (ता. नेवासा) संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. लहाने म्हणाले, \"मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली.\" 3. 'पत्नीकडे पैशांची मागणी करणे हा छळ नाही' नागपूर खंडपीठाचा निकाल बायकोकडे पैशाची मागणी केली म्हणजे छळ होत नाही त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए)नुसार पतीनं पत्नीचा छळ केला असं मानलं जाऊ शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लग्नाच्या नऊ वर्षानंतर पतीला पत्नीने केलेल्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. न्यायालयात सादर झालेला पुरावा पती-पत्नीच्या भांडणाविषयी आहे, ज्यात पती पत्नीला पैशांसाठी मारहाण करत असे. पत्नीकडे पैशांची मागणी करणे ही बाब अस्पष्ट आहे आणि म्हणून भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए) अंतर्गत छळ म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने पुढे म्हटलं. 4. अण्णा हजारे हे अविश्वासू आणि 'मॅनेज' होणारे व्यक्तिमत्व, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप अण्णा हजारे हे अत्यंत अविश्वासू आणि 'मॅनेज' होणारे समाजसेवक आहेत. ते राजकीयदृष्ट्या हास्यास्पद व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांनी २०११ साली केलेल्या आंदोलनामागील बोलवते धनी कोण होते, हे उघड झालं आहे. हजारे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, अशी टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. भाजप नेत्यांच्या शिष्ठाई नंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्या पार्श्वभूमीवर मुणगेकर यांनी हजारे यांच्यावर निशाणा साधला. मुणगेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अभ्यासासाठी समिती नेमलेली असताना हजारे यांनी उच्चस्तरीय समिती गठित करण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतलं. ही बाब हास्यास्पद आहे. 5. नोकरी गेल्यामुळे 57 टक्के लोकांनी मुंबई सोडली, अभ्यासातून समोर आली माहिती कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारित 'मुंबईत कोविड-19 चा परिणाम - उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरं आणि परिवहन' यांबाबत नागरिकांचा सर्वेक्षण अहवाल प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे. नोकरी नसल्याने अनेकांनी मुंबईला रामराम केला. या अहवालात लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना कसा सामना करावा लागला याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यात लॉकडाऊनच्या काळात मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्याचं सांगणाऱ्या एकूण 23 टक्के उत्तरदात्यांपैकी 57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडत असल्याचे सांगितलं आहे. ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 661, "source_item_id": "661", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3858, "clean_index": 395, "clean_language_index": "mar_Deva:validation:395"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणे बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय. YouTube पोस्ट समाप्त, 1 राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात. 2018मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या बॅंकेविषयी माहिती दिली. बॅंकेबाबत आपली जशी कल्पना असते तशी ही बॅंक नाही. मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली. या बॅंकेत पैसे ठेवलेले नाहीत पण त्याहून अधिक अशी मूल्यवान बियाणं राहीबाईंनी जतन करून ठेवली आहेत. कशी आहे राहीबाईंची बॅंक? आत गेल्यावर राहीबाई आपल्याला उत्साहाने त्या बियाण्यांबद्दल माहिती देतात. हे सफेद वांगं आहे, हे गावठी हिरवं वांगं आहे, ही सफेद तूर आहे अशी कित्येक नावं त्या एकामागून एक घेत राहतात. आपण ज्या भाज्यांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. राहीबाई सांगतात आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर बनतं आणि मनही बनतं. शरीर सदृढ असेल तर मनही सदृढ राहील असा त्यांचा विश्वास आहे. गावात आजारी लोकांचं प्रमाण त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की आधी बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. पण आता जी बालकं जन्माला येत आहेत त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला. हायब्रीड किंवा संकरित वाणांमुळे तर आपली रोग प्रतिकारक क्षमता तर कमी होत नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली. आजकालच्या भाज्या आणि पीक हे रासायनिक खतावर येतात पण देशी बियाणं मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकतं असं त्या सांगतात. पण हायब्रीड बियाणांना रासायनिक खतांशिवाय येतच नाही असं त्यांचं निरीक्षण आहे. 'जुनं ते सोनं' नाचणी, वरई, राळा आणि जुन्या वाणाचे भात आता वापरातच नाहीत याची खंत त्यांना वाटते. आपल्या घराशेजारील बागेतच त्यांनी चारशे ते पाचशे झाडे लावली आहेत. कुठलंही औपचारिक शिक्षण न झालेल्या राहीबाई बियाण्यांबद्दल भरभरून बोलतात. मला माझ्या वडिलांची शिकवण लक्षात आली. ते म्हणायचे जुनं ते सोनं. त्यानुसारच मी वागत गेले असं त्या सांगतात. आज राहीबाईंना वेगवेगळे मानसन्मान मिळत आहेत. त्यांचं कौतुक होत आहे पण सुरुवातीला मी जेव्हा हे काम हाती घेतलं तेव्हा लोक मला वेड्यात काढायचे. मी काय काम करायचे हेच बहुतेकांना कळत नव्हतं. हळुहळू लोकांना मी दिलेल्या बियाणांचं महत्त्व पटलं. त्यानंतर माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मला बोलवलं जाऊ लागलं. जर लोकांची बोलणी ऐकून हे काम मी सोडून दिलं असतं तर आज जे देशी बियाणं इथं दिसतंय ते तुम्हाला दिसलं नसतं असं त्या सांगतात. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे - #EachforEqual (रिपोर्टिंग - मयुरेश कोण्णूर, व्हिडिओ- एडिट- शरद बढे) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केलं आहे. याआधी राहीबाई पोपेरे या ' बीबीसीच्या 100 वूमन' यादीत झळकल्या होत्या.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणे बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय. YouTube पोस्ट समाप्त, 1 राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात. 2018मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या बॅंकेविषयी माहिती दिली. बॅंकेबाबत आपली जशी कल्पना असते तशी ही बॅंक नाही. मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली. या बॅंकेत पैसे ठेवलेले नाहीत पण त्याहून अधिक अशी मूल्यवान बियाणं राहीबाईंनी जतन करून ठेवली आहेत. कशी आहे राहीबाईंची बॅंक? आत गेल्यावर राहीबाई आपल्याला उत्साहाने त्या बियाण्यांबद्दल माहिती देतात. हे सफेद वांगं आहे, हे गावठी हिरवं वांगं आहे, ही सफेद तूर आहे अशी कित्येक नावं त्या एकामागून एक घेत राहतात. आपण ज्या भाज्यांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. राहीबाई सांगतात आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर बनतं आणि मनही बनतं. शरीर सदृढ असेल तर मनही सदृढ राहील असा त्यांचा विश्वास आहे. गावात आजारी लोकांचं प्रमाण त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की आधी बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. पण आता जी बालकं जन्माला येत आहेत त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला. हायब्रीड किंवा संकरित वाणांमुळे तर आपली रोग प्रतिकारक क्षमता तर कमी होत नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली. आजकालच्या भाज्या आणि पीक हे रासायनिक खतावर येतात पण देशी बियाणं मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकतं असं त्या सांगतात. पण हायब्रीड बियाणांना रासायनिक खतांशिवाय येतच नाही असं त्यांचं निरीक्षण आहे. 'जुनं ते सोनं' नाचणी, वरई, राळा आणि जुन्या वाणाचे भात आता वापरातच नाहीत याची खंत त्यांना वाटते. आपल्या घराशेजारील बागेतच त्यांनी चारशे ते पाचशे झाडे लावली आहेत. कुठलंही औपचारिक शिक्षण न झालेल्या राहीबाई बियाण्यांबद्दल भरभरून बोलतात. मला माझ्या वडिलांची शिकवण लक्षात आली. ते म्हणायचे जुनं ते सोनं. त्यानुसारच मी वागत गेले असं त्या सांगतात. आज राहीबाईंना वेगवेगळे मानसन्मान मिळत आहेत. त्यांचं कौतुक होत आहे पण सुरुवातीला मी जेव्हा हे काम हाती घेतलं तेव्हा लोक मला वेड्यात काढायचे. मी काय काम करायचे हेच बहुतेकांना कळत नव्हतं. हळुहळू लोकांना मी दिलेल्या बियाणांचं महत्त्व पटलं. त्यानंतर माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मला बोलवलं जाऊ लागलं. जर लोकांची बोलणी ऐकून हे काम मी सोडून दिलं असतं तर आज जे देशी बियाणं इथं दिसतंय ते तुम्हाला दिसलं नसतं असं त्या सांगतात. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे - #EachforEqual (रिपोर्टिंग - मयुरेश कोण्णूर, व्हिडिओ- एडिट- शरद बढे) हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 662, "source_item_id": "662", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2844, "clean_index": 396, "clean_language_index": "mar_Deva:validation:396"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्येक जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची संख्या, ती संख्या किती दिवसांत दुप्पट होतेय (डबलिंग रेट), टेस्टिंगचं प्रमाण आणि व्याप्ती तसंच तज्ज्ञांचं निरीक्षण, या निकषांद्वारे सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. रेड झोन म्हणजे असा जिल्हा, तालुका किंवा महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असतील. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 4 दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होतेय. ऑरेंज झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रीन झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. लॉकडाऊन 2.0 मध्ये होते तेच निर्बंध 3 मेनंतरही रेड झोनमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत, तर ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्समध्ये थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातले 14 जिल्हे रेड झोनमध्ये: ज्या जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका आहेत, तिथे प्रत्येक महापालिकेला वेगळं युनिट मानलं जाऊ शकतं. जर रेड झोनमधल्या जिल्ह्यातल्या एका महापालिका क्षेत्रात गेल्या 21 दिवसांत एकही कोव्हिड-19 ची केस आली नसेल, तर त्या महापालिका क्षेत्राला ऑरेंज झोन मानलं जाऊ शकेल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. महाराष्ट्रातले 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये: महाराष्ट्रातले फक्त 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये: वर दिलेली यादी दर आठवड्याला अपडेट करण्यात येते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसची देशभरातील जिल्हानिहाय स्थिती दर्शविणारी यादी केंद्र सरकारने 1 मे रोजी जाहीर केली आहे. ही यादी दर आठवड्याला अपडेट केली जाणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रत्येक जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची संख्या, ती संख्या किती दिवसांत दुप्पट होतेय (डबलिंग रेट), टेस्टिंगचं प्रमाण आणि व्याप्ती तसंच तज्ज्ञांचं निरीक्षण, या निकषांद्वारे सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. रेड झोन म्हणजे असा जिल्हा, तालुका किंवा महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असतील. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 4 दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होतेय. ऑरेंज झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रीन झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. लॉकडाऊन 2.0 मध्ये होते तेच निर्बंध 3 मेनंतरही रेड झोनमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत, तर ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्समध्ये थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातले 14 जिल्हे रेड झोनमध्ये: ज्या जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका आहेत, तिथे प्रत्येक महापालिकेला वेगळं युनिट मानलं जाऊ शकतं. जर रेड झोनमधल्या जिल्ह्यातल्या एका महापालिका क्षेत्रात गेल्या 21 दिवसांत एकही कोव्हिड-19 ची केस आली नसेल, तर त्या महापालिका क्षेत्राला ऑरेंज झोन मानलं जाऊ शकेल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. महाराष्ट्रातले 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये: महाराष्ट्रातले फक्त 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये: वर दिलेली यादी दर आठवड्याला अपडेट करण्यात येते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 663, "source_item_id": "663", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1582, "clean_index": 397, "clean_language_index": "mar_Deva:validation:397"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत. हा दहशतवादी हल्ला असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा दहशतवादविरोधी पथक कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस टर्कीच्या 37 वर्षीय गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत. संबंधित व्यक्तीशी कोणीही संपर्क करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. \"हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे सांगता येणार नाही. अन्य ठिकाणीही गोळीबार झाला आहे. परंतु आता ठोस काही सांगता येणार नाही,\" असं नेदरलँड्सच्या दहशतवादविरोधी पथकाचे समन्वयक पीटर जाप आलबर्सबग यांनी सांगितलं. युट्रेट शहराच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेअकराच्या सुमारास 24 ऑक्टोबरप्लेइन जंक्शन परिसरात हा गोळीबार झाला. मदतीसाठी तीन हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत. घटनास्थळानजीकचं दृश्य पंतप्रधान मार्क रट यांनी या घटनेने अतीव दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. \"आम्ही या हल्ल्याने हादरलो आहोत. हे भयानक आहे,\" असं ते म्हणाले. एका प्रत्यक्षदर्शीने NU.nl या नेदरलँड्सच्या न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितलं की एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. गोळीबारात जखमी झालेल्या एका महिलेला पाहिल्याचं अन्य एका व्यक्तीने सांगितलं. या महिलेच्या हातावर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते, असंही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. मी तिला माझ्या गाडीतून हॉस्पिटलच्या दिशेने नेलं, असं मदत करणाऱ्या माणसाने सांगितलं. पोलीस मदतीसाठी आले तेव्हा ही महिला बेशुद्धावस्थेत होती, असं या व्यक्तीने सांगितलं. जिथे घटना झाली ती जागा युट्रेट विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरला आपत्कालीन विभाग गोळीबारात जखमी झालेल्यांसाठी खुला करण्याचे आदेश सुरक्षा विभागाने दिले आहेत. दरम्यान, शहरातील ट्राम वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. मदतकार्यात अडथळा येणार नाही म्हणून परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. युट्रेट शहरातील ट्राम स्टेशनच्या जवळ असलेल्या चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "नेदरलँड्सच्या युट्रेट शहरात एका ट्राममध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत. हा दहशतवादी हल्ला असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा दहशतवादविरोधी पथक कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस टर्कीच्या 37 वर्षीय गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत. संबंधित व्यक्तीशी कोणीही संपर्क करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. \"हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे सांगता येणार नाही. अन्य ठिकाणीही गोळीबार झाला आहे. परंतु आता ठोस काही सांगता येणार नाही,\" असं नेदरलँड्सच्या दहशतवादविरोधी पथकाचे समन्वयक पीटर जाप आलबर्सबग यांनी सांगितलं. युट्रेट शहराच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेअकराच्या सुमारास 24 ऑक्टोबरप्लेइन जंक्शन परिसरात हा गोळीबार झाला. मदतीसाठी तीन हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत. घटनास्थळानजीकचं दृश्य पंतप्रधान मार्क रट यांनी या घटनेने अतीव दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. \"आम्ही या हल्ल्याने हादरलो आहोत. हे भयानक आहे,\" असं ते म्हणाले. एका प्रत्यक्षदर्शीने NU.nl या नेदरलँड्सच्या न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितलं की एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. गोळीबारात जखमी झालेल्या एका महिलेला पाहिल्याचं अन्य एका व्यक्तीने सांगितलं. या महिलेच्या हातावर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते, असंही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. मी तिला माझ्या गाडीतून हॉस्पिटलच्या दिशेने नेलं, असं मदत करणाऱ्या माणसाने सांगितलं. पोलीस मदतीसाठी आले तेव्हा ही महिला बेशुद्धावस्थेत होती, असं या व्यक्तीने सांगितलं. जिथे घटना झाली ती जागा युट्रेट विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरला आपत्कालीन विभाग गोळीबारात जखमी झालेल्यांसाठी खुला करण्याचे आदेश सुरक्षा विभागाने दिले आहेत. दरम्यान, शहरातील ट्राम वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. मदतकार्यात अडथळा येणार नाही म्हणून परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. युट्रेट शहरातील ट्राम स्टेशनच्या जवळ असलेल्या चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 665, "source_item_id": "665", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1891, "clean_index": 398, "clean_language_index": "mar_Deva:validation:398"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाच गावात धज्जाराम नावाचे एक गृहस्थ राहतात. ते 72 वर्षांचे आहेत. आज त्यांच्या घरात भयाण शांतता पसरली आहे. जवळच उष्टी भांडी पडली आहेत. काही सामान त्यांच्या अंगणात विखुरलेलं आहे. कुर्ता आणि स्वच्छ पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलेले धज्जाराम शून्यात नजर लावून बसले आहेत. कारण त्यांच्या कुटुंबातल्या पाच लोकांना सोनिपत कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धज्जाराम यांची नात स्वीटी हिची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली. स्वीटीचं एका मुलावर प्रेम होतं. म्हणून तिचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. स्वीटी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. पण कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन घरी बोलावलं आणि 1 जुलै 2016ला तिची हत्या केली. तो दिवस... स्वीटीचे वडील बलराज शेतकरी आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं आपल्या मुलीची हत्या केली. त्यांनी तिला घरातच शेणाच्या गोवऱ्यांवर ठेवून जाळून टाकलं. धज्जाराम त्या दिवसाची आठवण सांगतात. \"माझ्या बायकोचं निधन झाल्यापासून मी देवळातच झोपतो. त्या दिवशी मी रात्री जेव्हा जेवायला आलो होतो, तेव्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. तेव्हाच काहीतरी वाईट होणार याची कुणकूण मला लागली होती.\" नातीच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी लगेच हे प्रकरण पोलिसांना कळवलं. \"पोलीस येईपर्यंत नक्की काय होतंय याची मलाही कल्पना नव्हती. पोलीस आले आणि तिच्या चितेवरून पुरावे गोळा केले. स्वीटी अतिशय हसतमुख मुलगी होती. उच्चशिक्षण घेतलेली ती आमच्या घरातली पहिलीच मुलगी होती,\" ते सांगत होते. पोलिसांनी मुलीचे वडील, आई, काका, काकू आणि एक बहीण (एकूण पाच लोक) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. दोन वर्षांच्या सुनावणीनंतर 12 एप्रिल 2018 रोजी या कुटुंबीयांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्वीटीच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि गावातले लोक धज्जाराम यांच्या भूमिकेच्या विरोधात गेले. त्यामुळे त्यांच्याशी गावात सगळ्यांनी अबोला धरला आणि धज्जाराम यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. ते सांगतात की, जुलै-2016 नंतर त्यांनी कोर्टात साक्ष देण्याशिवाय कधीही घराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही. \"पहिल्या दिवशी मी जे पाहिलं आणि ऐकलं त्यावर मी ठाम राहिलो. एक शब्दही मागे पुढे नाही. पोलीस आणि कोर्टानं त्यात महत्त्वाची भूमिका बजावली,\" ते सांगतात. पण या वयात घरातल्या सगळ्याच लोकांना शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मृत नातीला न्याय मिळवून देण्याचं श्रेय घेण्याबाबत ते म्हणाले, \"माझ्या मुलांना शिक्षा व्हावी असंही मला वाटत नव्हतं. मी एक म्हातारा माणूस आहे. आयुष्यात असं काही करायची माझी इच्छा नव्हती.\" आयुष्याचे गंभीर प्रश्न \"घरातल्या पाच लोकांना तुरुंगात पाठवलं तरी धज्जाराम यांच्याबरोबर आणखी पाच जण राहतात. \"त्यांच्या जेवणाचं काय करायचं हेसुद्धा मला माहिती नाही. या मुलांना मी कसं मोठं करू हा एक मोठा प्रश्न आहे,\" ते म्हणतात. धज्जाराम आपलं पासबुक दाखवतात. त्यांच्या खात्यात आता फक्त दोन हजार रुपये आहेत. ते सांगतात की, त्यांच्या मोठ्या नातीचं 2017मध्ये लग्न झालं. जवळच्या गावातच तिचं सासर आहे. मीनाला जामीन मिळाला होता. पण 12 एप्रिलला कोर्टानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धज्जाराम यांचा सगळ्यांत मोठा मुलगा बलराज या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विकास घराच्या दरावर उभा राहून कोणीतरी येण्याची वाट पाहतोय. बऱ्याच दिवसांपासून मुलांनी काहीही खाल्लेलं नाही. धज्जाराम यांच्याकडे त्यांना देण्यासाठी काहीही नाही. घराच्या जवळून जात असलेल्या बिमलादेवी म्हणाल्या की, या कुटुंबाला कोणत्याच आशा उरलेल्या नाहीत. पाच लोक तुरुंगात आहेत आणि लहान मुलांबरोबर फक्त आजोबा. तेसुद्धा एक प्रकारे अनाथ झाले आहेत. काजल या मुलांमध्ये सगळ्यांत मोठी आहे. ती एका खासगी शाळेत शिकते. यावर्षी तिनं दहावीची परीक्षा दिली आहे. घरात पाच मुलं आहेत, ज्याचं वयं 18 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांची जबाबदारी धज्जाराम यांच्यावर आहे. तीस वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं न्यूमोनियामुळे निधन झालं. आता ते एकटेच आहेत. बीबीसीशी बोलताना धज्जाराम यांनी सांगितलं की, ते अडीच एकर जमिनीवर शेती करतात. त्यांना 1800 रुपये पेन्शन मिळते. त्यात ते घर चालवतात. ते सांगतात, \"माझ्या आयुष्यात आता काहीच नाहीये. पाच मुलं आणि मी. कुटुबांच्या इतर सदस्यांना शिक्षा झाली आहे. हा निर्णय माझ्यासाठी गौरवास्पद आहे की लाजिरवाणा हेच कळत नाही. कदाचित मला ते समजूनच घ्यायचं नाही.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "हरयाणातल्या सोनिपत जिल्ह्याच्या मातंड गावाची लोकसंख्या चार हजाराच्या आसपास आहे. गावातले बहुतांश लोक शेती करतात. मुलींनी त्यांच्या मर्जीनं लग्न करणं आजही इथं योग्य समजलं जात नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाच गावात धज्जाराम नावाचे एक गृहस्थ राहतात. ते 72 वर्षांचे आहेत. आज त्यांच्या घरात भयाण शांतता पसरली आहे. जवळच उष्टी भांडी पडली आहेत. काही सामान त्यांच्या अंगणात विखुरलेलं आहे. कुर्ता आणि स्वच्छ पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलेले धज्जाराम शून्यात नजर लावून बसले आहेत. कारण त्यांच्या कुटुंबातल्या पाच लोकांना सोनिपत कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धज्जाराम यांची नात स्वीटी हिची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली. स्वीटीचं एका मुलावर प्रेम होतं. म्हणून तिचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. स्वीटी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. पण कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन घरी बोलावलं आणि 1 जुलै 2016ला तिची हत्या केली. तो दिवस... स्वीटीचे वडील बलराज शेतकरी आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं आपल्या मुलीची हत्या केली. त्यांनी तिला घरातच शेणाच्या गोवऱ्यांवर ठेवून जाळून टाकलं. धज्जाराम त्या दिवसाची आठवण सांगतात. \"माझ्या बायकोचं निधन झाल्यापासून मी देवळातच झोपतो. त्या दिवशी मी रात्री जेव्हा जेवायला आलो होतो, तेव्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. तेव्हाच काहीतरी वाईट होणार याची कुणकूण मला लागली होती.\" नातीच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी लगेच हे प्रकरण पोलिसांना कळवलं. \"पोलीस येईपर्यंत नक्की काय होतंय याची मलाही कल्पना नव्हती. पोलीस आले आणि तिच्या चितेवरून पुरावे गोळा केले. स्वीटी अतिशय हसतमुख मुलगी होती. उच्चशिक्षण घेतलेली ती आमच्या घरातली पहिलीच मुलगी होती,\" ते सांगत होते. पोलिसांनी मुलीचे वडील, आई, काका, काकू आणि एक बहीण (एकूण पाच लोक) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. दोन वर्षांच्या सुनावणीनंतर 12 एप्रिल 2018 रोजी या कुटुंबीयांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्वीटीच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि गावातले लोक धज्जाराम यांच्या भूमिकेच्या विरोधात गेले. त्यामुळे त्यांच्याशी गावात सगळ्यांनी अबोला धरला आणि धज्जाराम यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. ते सांगतात की, जुलै-2016 नंतर त्यांनी कोर्टात साक्ष देण्याशिवाय कधीही घराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही. \"पहिल्या दिवशी मी जे पाहिलं आणि ऐकलं त्यावर मी ठाम राहिलो. एक शब्दही मागे पुढे नाही. पोलीस आणि कोर्टानं त्यात महत्त्वाची भूमिका बजावली,\" ते सांगतात. पण या वयात घरातल्या सगळ्याच लोकांना शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मृत नातीला न्याय मिळवून देण्याचं श्रेय घेण्याबाबत ते म्हणाले, \"माझ्या मुलांना शिक्षा व्हावी असंही मला वाटत नव्हतं. मी एक म्हातारा माणूस आहे. आयुष्यात असं काही करायची माझी इच्छा नव्हती.\" आयुष्याचे गंभीर प्रश्न \"घरातल्या पाच लोकांना तुरुंगात पाठवलं तरी धज्जाराम यांच्याबरोबर आणखी पाच जण राहतात. \"त्यांच्या जेवणाचं काय करायचं हेसुद्धा मला माहिती नाही. या मुलांना मी कसं मोठं करू हा एक मोठा प्रश्न आहे,\" ते म्हणतात. धज्जाराम आपलं पासबुक दाखवतात. त्यांच्या खात्यात आता फक्त दोन हजार रुपये आहेत. ते सांगतात की, त्यांच्या मोठ्या नातीचं 2017मध्ये लग्न झालं. जवळच्या गावातच तिचं सासर आहे. मीनाला जामीन मिळाला होता. पण 12 एप्रिलला कोर्टानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धज्जाराम यांचा सगळ्यांत मोठा मुलगा बलराज या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विकास घराच्या दरावर उभा राहून कोणीतरी येण्याची वाट पाहतोय. बऱ्याच दिवसांपासून मुलांनी काहीही खाल्लेलं नाही. धज्जाराम यांच्याकडे त्यांना देण्यासाठी काहीही नाही. घराच्या जवळून जात असलेल्या बिमलादेवी म्हणाल्या की, या कुटुंबाला कोणत्याच आशा उरलेल्या नाहीत. पाच लोक तुरुंगात आहेत आणि लहान मुलांबरोबर फक्त आजोबा. तेसुद्धा एक प्रकारे अनाथ झाले आहेत. काजल या मुलांमध्ये सगळ्यांत मोठी आहे. ती एका खासगी शाळेत शिकते. यावर्षी तिनं दहावीची परीक्षा दिली आहे. घरात पाच मुलं आहेत, ज्याचं वयं 18 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांची जबाबदारी धज्जाराम यांच्यावर आहे. तीस वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं न्यूमोनियामुळे निधन झालं. आता ते एकटेच आहेत. बीबीसीशी बोलताना धज्जाराम यांनी सांगितलं की, ते अडीच एकर जमिनीवर शेती करतात. त्यांना 1800 रुपये पेन्शन मिळते. त्यात ते घर चालवतात. ते सांगतात, \"माझ्या आयुष्यात आता काहीच नाहीये. पाच मुलं आणि मी. कुटुबांच्या इतर सदस्यांना शिक्षा झाली आहे. हा निर्णय माझ्यासाठी गौरवास्पद आहे की लाजिरवाणा हेच कळत नाही. कदाचित मला ते समजूनच घ्यायचं नाही.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 667, "source_item_id": "667", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3874, "clean_index": 399, "clean_language_index": "mar_Deva:validation:399"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअंतराळातून यशस्वी परतलेले अंतराळवीर स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल डग हर्ले आणि बॉब बेहेनकेन यांना घेऊन मेक्सिकोच्या खाडीत उतरलं. रिकव्हरी व्हेईकलच्या माध्यमातून त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आलं. 45 वर्षांनंतर नासाचे अंतराळवीर समुद्रात उतरले आहेत. याआधी अपोलो कमांड मॉड्यूल समुद्रात उतरलं होतं. कॅप्सूल ड्रॅगनच्या आजूबाजूच्या बोटींना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कॅप्सूलवर धोकादायक रसायनं असू शकतात हे लक्षात घेऊन ही सूचना देण्यात आली होती. या मोहिमेचा भाग होणं अभिमानाचं आणि सन्मानाचं असल्याचं डग हर्ले यांनी म्हटलं आहे. 'स्पेक्स एक्स आणि नासाच्या वतीने पृथ्वीवर तुमचं मनापासून स्वागत. स्पेक्स एक्सचं परिचलान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद,' असं स्पेक्सएक्स मिशन कंट्रोलने म्हटलं आहे. दोन महिन्यांपूर्वी कॅप्सूल लाँच करण्यात आलं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. ट्रंप यांनीही ट्वीट करून मोहीम फत्ते केल्याबद्दल चमूचं अभिनंदन केलं आहे. नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. ही मोहीम फत्ते होणं ही अमेरिकेच्या अंतराळ संस्थेसाठी नव्या युगाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळात अंतराळात माणसाला पाठवण्यासाठी स्पेसएक्ससारख्या कंपन्यांची मदत घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीने सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करण्यात आला तर सरकारच्या कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते, असं सरकारी संस्थांचं म्हणणं आहे. वाचलेल्या पैशांचा उपयोग अन्य प्रकल्पांसाठी म्हणजेच मंगळ किंवा चंद्रावर पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो. ड्रॅगन कॅप्सूल मे महिन्याच्या शेवटी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी लाँच करण्यात आलं होतं. फाल्कन 9 रॉकेटच्या साह्याने ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं. ही मोहीम फत्ते झाल्याने पृथ्वीहून अंतराळात आणि अंतराळातून पृथ्वीवर जाण्यायेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. टॅक्सी सर्व्हिस कंपनीचे मालक एलन मस्क हे नासाला विकू शकतील. खाजगी कंपनीद्वारे प्रक्षेपण का? 2003 मध्ये कोलंबिया शटल पृथ्वीवर परतताना झालेल्या दुर्घटनेच्या केंद्रस्थानी पडल्यानंतर नासाने स्पेसशिप विकसित करण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये उद्योगपती एलन मस्क यांनी स्पेसएक्स आणि अंतराळ वहन क्षेत्रातील मोठी कंपनी बोइंग क्रू ट्रान्सपोर्ट यांनी नासाचं कंत्राट मिळवलं. स्पेसएक्स काय आहे? स्पेसएक्स अमेरिकन कंपनी आहे. फाल्कन 9 आणि फाल्कन हेवी रॉकेट्सच्या साह्याने ही कंपनी कमर्शियल आणि सरकारी लाँच सेवा देते. उद्योगपती एलन मस्क यांनी 2002 मध्ये या कंपनीची स्थापना केली. अंतराळात वाहतुकीसाठी लागणारी संसाधनं आणि त्यासाठी येणारा खर्च कमी करणं हा कंपनीचा हेतू आहे. मंगळ ग्रहावर मानवी वस्ती साकारणं हेही कंपनीचं उद्दिष्ट आहे. कंपनी आयएसएसवर नियमितपणे कार्गो पाठवते. आता कंपनी अंतराळवीरांना लाँच करते आहे. स्पेसएक्सतर्फे स्टारशिप नावाचं यान तयार केलं जात आहे. मंगळावर मानवी वस्ती वसवण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. एलन मस्क कोण आहेत? दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मस्क यांनी त्यांची ऑनलाईन पेमेंट कंपनी पेपल ईबे कंपनीला विकली. या व्यवहारातून त्यांनी 16 कोटी डॉलरची कमाई केली. माणसाला अंतराळात पाठवणं या मस्क यांच्या स्वप्नातून या कंपनीची स्थापना झाली. टेस्ला ही इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनीही मस्क यांचीच आहे. हायपरलूप प्रोजेक्टवरही ते काम करत आहेत. यामध्ये ट्यूब सिस्टमच्या माध्यमातून हायस्पीड वाहतूक प्रणाली कार्यान्वित करण्यात येते. मार्व्हल कॉमिक्सच्या रॉबर्ट डॉनी ज्युनिअर यांच्या टोनी स्टार्क या पात्रामागची प्रेरणा ही एलन मस्क यांच्या शौकीन व्यक्तिमत्वातूनच मिळाली आहे. मस्क हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यातूनच त्यांना टेस्ला कंपनीचं चेअरमन पदही सोडावं लागलं आहे. मात्र तूर्तास ते टेस्लाच्या सीईओपदी आहेत. हे लाँच इतकं महत्वाचं का? 2011 मध्ये स्पेस शटल बाद झाल्यानंतर नासाला अंतराळवीरांना पाठवण्यासाठी रशियाला लाखो डॉलर खर्च करावे लागले. रशिया अंतराळवीरांना सोयूज स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून अंतराळात पाठवतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "इंटरनॅशनल स्पेस स्टेशनतर्फे अंतराळात पाठवण्यात आलेल्या पहिल्या कमर्शियल यानात सफर करून दोन अमेरिकन अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअंतराळातून यशस्वी परतलेले अंतराळवीर स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल डग हर्ले आणि बॉब बेहेनकेन यांना घेऊन मेक्सिकोच्या खाडीत उतरलं. रिकव्हरी व्हेईकलच्या माध्यमातून त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आलं. 45 वर्षांनंतर नासाचे अंतराळवीर समुद्रात उतरले आहेत. याआधी अपोलो कमांड मॉड्यूल समुद्रात उतरलं होतं. कॅप्सूल ड्रॅगनच्या आजूबाजूच्या बोटींना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कॅप्सूलवर धोकादायक रसायनं असू शकतात हे लक्षात घेऊन ही सूचना देण्यात आली होती. या मोहिमेचा भाग होणं अभिमानाचं आणि सन्मानाचं असल्याचं डग हर्ले यांनी म्हटलं आहे. 'स्पेक्स एक्स आणि नासाच्या वतीने पृथ्वीवर तुमचं मनापासून स्वागत. स्पेक्स एक्सचं परिचलान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद,' असं स्पेक्सएक्स मिशन कंट्रोलने म्हटलं आहे. दोन महिन्यांपूर्वी कॅप्सूल लाँच करण्यात आलं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. ट्रंप यांनीही ट्वीट करून मोहीम फत्ते केल्याबद्दल चमूचं अभिनंदन केलं आहे. नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. ही मोहीम फत्ते होणं ही अमेरिकेच्या अंतराळ संस्थेसाठी नव्या युगाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळात अंतराळात माणसाला पाठवण्यासाठी स्पेसएक्ससारख्या कंपन्यांची मदत घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीने सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करण्यात आला तर सरकारच्या कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते, असं सरकारी संस्थांचं म्हणणं आहे. वाचलेल्या पैशांचा उपयोग अन्य प्रकल्पांसाठी म्हणजेच मंगळ किंवा चंद्रावर पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो. ड्रॅगन कॅप्सूल मे महिन्याच्या शेवटी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी लाँच करण्यात आलं होतं. फाल्कन 9 रॉकेटच्या साह्याने ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं. ही मोहीम फत्ते झाल्याने पृथ्वीहून अंतराळात आणि अंतराळातून पृथ्वीवर जाण्यायेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. टॅक्सी सर्व्हिस कंपनीचे मालक एलन मस्क हे नासाला विकू शकतील. खाजगी कंपनीद्वारे प्रक्षेपण का? 2003 मध्ये कोलंबिया शटल पृथ्वीवर परतताना झालेल्या दुर्घटनेच्या केंद्रस्थानी पडल्यानंतर नासाने स्पेसशिप विकसित करण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये उद्योगपती एलन मस्क यांनी स्पेसएक्स आणि अंतराळ वहन क्षेत्रातील मोठी कंपनी बोइंग क्रू ट्रान्सपोर्ट यांनी नासाचं कंत्राट मिळवलं. स्पेसएक्स काय आहे? स्पेसएक्स अमेरिकन कंपनी आहे. फाल्कन 9 आणि फाल्कन हेवी रॉकेट्सच्या साह्याने ही कंपनी कमर्शियल आणि सरकारी लाँच सेवा देते. उद्योगपती एलन मस्क यांनी 2002 मध्ये या कंपनीची स्थापना केली. अंतराळात वाहतुकीसाठी लागणारी संसाधनं आणि त्यासाठी येणारा खर्च कमी करणं हा कंपनीचा हेतू आहे. मंगळ ग्रहावर मानवी वस्ती साकारणं हेही कंपनीचं उद्दिष्ट आहे. कंपनी आयएसएसवर नियमितपणे कार्गो पाठवते. आता कंपनी अंतराळवीरांना लाँच करते आहे. स्पेसएक्सतर्फे स्टारशिप नावाचं यान तयार केलं जात आहे. मंगळावर मानवी वस्ती वसवण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. एलन मस्क कोण आहेत? दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मस्क यांनी त्यांची ऑनलाईन पेमेंट कंपनी पेपल ईबे कंपनीला विकली. या व्यवहारातून त्यांनी 16 कोटी डॉलरची कमाई केली. माणसाला अंतराळात पाठवणं या मस्क यांच्या स्वप्नातून या कंपनीची स्थापना झाली. टेस्ला ही इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनीही मस्क यांचीच आहे. हायपरलूप प्रोजेक्टवरही ते काम करत आहेत. यामध्ये ट्यूब सिस्टमच्या माध्यमातून हायस्पीड वाहतूक प्रणाली कार्यान्वित करण्यात येते. मार्व्हल कॉमिक्सच्या रॉबर्ट डॉनी ज्युनिअर यांच्या टोनी स्टार्क या पात्रामागची प्रेरणा ही एलन मस्क यांच्या शौकीन व्यक्तिमत्वातूनच मिळाली आहे. मस्क हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यातूनच त्यांना टेस्ला कंपनीचं चेअरमन पदही सोडावं लागलं आहे. मात्र तूर्तास ते टेस्लाच्या सीईओपदी आहेत. हे लाँच इतकं महत्वाचं का? 2011 मध्ये स्पेस शटल बाद झाल्यानंतर नासाला अंतराळवीरांना पाठवण्यासाठी रशियाला लाखो डॉलर खर्च करावे लागले. रशिया अंतराळवीरांना सोयूज स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून अंतराळात पाठवतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 670, "source_item_id": "670", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3620, "clean_index": 400, "clean_language_index": "mar_Deva:validation:400"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसीरियाविरुद्ध कारवाई करण्यात यावी यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. \"अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं अत्यावश्यक आहे असं या बैठकीत ठरलं, पण नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल हे अद्याप ठरलं नाही,\" अशी माहिती वाहतूक मंत्री जो जॉन्सन यांनी बीबीसीला दिली. पंतप्रधान थेरेसा मे यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. तर युद्धाची स्थिती निर्माण होईल - रशिया \"जर अमेरिकेनं सीरियावर हल्ला केला तर त्यांच्याविरोधात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते,\" असा इशारा संयुक्त राष्ट्रातले रशियाचे राजदूत वसिली नेबेजिंया यांनी दिला आहे. \"आपल्या आक्रमक धोरणामुळे अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण धोकादायक बनलं आहे,\" असं नेबेजिंया यांनी म्हटलं. थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात चर्चा होऊ शकते. सीरियामध्ये बंडखोरांनी जो रासायनिक हल्ला केला आहे त्याला प्रत्युत्तर कसं द्यावं यावर ही चर्चा होऊ शकते. वसिली नेबेजिंया रणनीतीमध्ये काय बदल केला जाणार याबाबत व्हाइट हाऊसनं अद्याप निर्णय घेतला नाही अशी माहिती आहे. 'माझ्याकडं पुरावे आहेत' शनिवारी सीरियातल्या डोमू या शहारात रासायनिक हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर, \"हा हल्ला रासायनिक होता असा माझ्याजवळ पुरावा आहे,\" असं फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल यावर वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणालेत. फ्रान्सचे राष्ट्रपती एम्यानुएल मॅक्रॉन ट्रंप यांचा इशारा रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर म्हणून रशियाचं मित्रराष्ट्र असलेल्या सीरियावर मिसाइल सोडू असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं. 'रशिया तयार रहा. मिसाइल येत आहे. छान, स्मार्ट अशी मिसाइल्स येत आहेत', अशा शब्दांत ट्रंप यांनी त्यांचा इशारा ट्वीटद्वारे दिला होता. अमेरिकेच्या मिसाइलला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बंडखोरांच्या ताब्यातल्या डूमा शहरात रासायनिक हल्ला घडवून आणल्याचा आरोप बशर अल असादप्रणित सरकारवर आहे. मात्र सरकारनं या आरोपांचं खंडन केलं आहे. काय घडलं होतं डूमामध्ये? रासायनिक शस्त्रस्त्रांची शंभर वर्षं राजधानी दमास्कसजवळच्या डूमा हा बंडखोरांच्या ताब्यातला भाग आहे. विषारी रसायनांनी भरलेले बॉम्ब सरकारच्या विमानांनी डूमावर डागले असा आरोप विरोधकांनी केला होता. जीवघेण्या अशा या रसायनांमुळे 500 बाधित व्यक्तींवर उपचार करण्यात आल्याची माहिती द सीरिया-अमेरिकन मेडिकल सोसायटी अर्थात (SAMA) दिली आहे. या हल्ल्यात 70हून अधिक जणांनी जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेनं या हल्ल्यानं बाधित परिसरात जाऊन जखमींवर उपचार करण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी अनुमती मागितली आहे. या हल्ल्यात प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यात आला का, हे समजून घेण्याकरता 'द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'चा (OPCW) एक गट लवकरच सीरियात दाखल होणार आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सीरियामधल्या रासायनिक हल्ल्यामागे असाद राजवटीचा हात असण्याची शक्यता आहे, अशी चर्चा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसीरियाविरुद्ध कारवाई करण्यात यावी यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. \"अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं अत्यावश्यक आहे असं या बैठकीत ठरलं, पण नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल हे अद्याप ठरलं नाही,\" अशी माहिती वाहतूक मंत्री जो जॉन्सन यांनी बीबीसीला दिली. पंतप्रधान थेरेसा मे यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. तर युद्धाची स्थिती निर्माण होईल - रशिया \"जर अमेरिकेनं सीरियावर हल्ला केला तर त्यांच्याविरोधात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते,\" असा इशारा संयुक्त राष्ट्रातले रशियाचे राजदूत वसिली नेबेजिंया यांनी दिला आहे. \"आपल्या आक्रमक धोरणामुळे अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण धोकादायक बनलं आहे,\" असं नेबेजिंया यांनी म्हटलं. थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात चर्चा होऊ शकते. सीरियामध्ये बंडखोरांनी जो रासायनिक हल्ला केला आहे त्याला प्रत्युत्तर कसं द्यावं यावर ही चर्चा होऊ शकते. वसिली नेबेजिंया रणनीतीमध्ये काय बदल केला जाणार याबाबत व्हाइट हाऊसनं अद्याप निर्णय घेतला नाही अशी माहिती आहे. 'माझ्याकडं पुरावे आहेत' शनिवारी सीरियातल्या डोमू या शहारात रासायनिक हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर, \"हा हल्ला रासायनिक होता असा माझ्याजवळ पुरावा आहे,\" असं फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल यावर वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणालेत. फ्रान्सचे राष्ट्रपती एम्यानुएल मॅक्रॉन ट्रंप यांचा इशारा रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर म्हणून रशियाचं मित्रराष्ट्र असलेल्या सीरियावर मिसाइल सोडू असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं. 'रशिया तयार रहा. मिसाइल येत आहे. छान, स्मार्ट अशी मिसाइल्स येत आहेत', अशा शब्दांत ट्रंप यांनी त्यांचा इशारा ट्वीटद्वारे दिला होता. अमेरिकेच्या मिसाइलला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बंडखोरांच्या ताब्यातल्या डूमा शहरात रासायनिक हल्ला घडवून आणल्याचा आरोप बशर अल असादप्रणित सरकारवर आहे. मात्र सरकारनं या आरोपांचं खंडन केलं आहे. काय घडलं होतं डूमामध्ये? रासायनिक शस्त्रस्त्रांची शंभर वर्षं राजधानी दमास्कसजवळच्या डूमा हा बंडखोरांच्या ताब्यातला भाग आहे. विषारी रसायनांनी भरलेले बॉम्ब सरकारच्या विमानांनी डूमावर डागले असा आरोप विरोधकांनी केला होता. जीवघेण्या अशा या रसायनांमुळे 500 बाधित व्यक्तींवर उपचार करण्यात आल्याची माहिती द सीरिया-अमेरिकन मेडिकल सोसायटी अर्थात (SAMA) दिली आहे. या हल्ल्यात 70हून अधिक जणांनी जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेनं या हल्ल्यानं बाधित परिसरात जाऊन जखमींवर उपचार करण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी अनुमती मागितली आहे. या हल्ल्यात प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यात आला का, हे समजून घेण्याकरता 'द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'चा (OPCW) एक गट लवकरच सीरियात दाखल होणार आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 671, "source_item_id": "671", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2799, "clean_index": 401, "clean_language_index": "mar_Deva:validation:401"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअबु बकर अल-बगदादी जर या व्हीडिओविषयी करण्यात आलेले दावे खरे असतील तर तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर आलेला बगदादीचा हा पहिलाच व्हीडिओ असेल. बगदादी जुलै 2014मध्ये शेवटचा दिसला होता. त्यानंतर आता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये इस्लामिक स्टेटचा शेवटचा गड बागुज त्यांच्या हातातून निसटल्याचं बगदादी मान्य करत असल्याचं दिसतं. हा व्हीडिओ इस्लामिक स्टेटच्या मीडिया नेटवर्क अल-फुरकानवर पोस्ट करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये पोस्ट करण्यात आलेला हा व्हीडिओ नेमका कधी रेकॉर्ड करण्यात आला याबाबतची माहिती नाही. या व्हीडिओमध्ये बगदादी हा इस्लामिक स्टेटचा गड राहिलेल्या बागुजविषयी सांगतांना दिसतो. तसंच त्याने श्रीलंकामध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या हल्ल्यांवरही भाष्य केलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इराकचं शहर बागुजमध्ये इस्लामिक स्टेटचा खात्मा झाल्याने त्याचा बदला म्हणून श्रीलंकामध्ये ईस्टर संडेला हल्ले करण्यात आल्याचं बगदादी यात सांगतोय. असं असलं तरी या व्हीडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. अबु बक्र अल-बगदादी व्हीडिओत नेमका काय म्हणाला? इराकमधल्या बागुज शहराचा पाडाव केल्याचा बदला म्हणून इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत बाँबस्फोट केल्याचं, बगदादी व्हीडिओमध्ये म्हणाला आहे. याआधी इस्लामिक स्टेटनं श्रीलंका बाँबस्फोटांची जबाबदारी घेत एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. पण त्यामध्ये इराकच्या शहराचा संदर्भ दिलेला नव्हता, असं बीबीसीच्या इस्लामिक कट्टरवादाच्या अभ्यासक मिना अल-लामी यांनी म्हटलं आहे. बुर्कीना फासो आणि मालीमधल्या कट्टरवाद्यांना आपण पाठिंबा देत त्यानं या व्हीडिओत म्हटलं आहे. तसंच सुदान आणि अल्जेरिया आंदोलनाविषयी बगदादीनं चर्चा केली आहे. 'जुलुमी' राजवट संपवण्यासाठी 'जिहाद' हा एकच मार्ग असल्याचं बगदादी तो व्हीडिओमध्ये सांगतो. या दोन्ही देशात तिथली राजवट लोकांनी उलथवून टाकली आहे. या दोन्ही घटना गेल्या एक-दोन महिन्यातच घडल्या आहेत. पण व्हीडिओच्या शेवटी बगदादी दिसत नाही. त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. त्यावेळी तो श्रीलंका हल्ल्यांची चर्चा करतो. यावरून शेवटचा भाग काही काळानंतर रेकॉर्ड केला असावा. इस्लामिक स्टेटच्या पाडावापासून जगाचं लक्ष हटावण्यासाठी तो समोर आला असावा, असं बीबीसीचे मध्य-पूर्वचे प्रतिनिधी मार्टीन पेशन्स यांनी म्हटलं आहे. पण 18 मीनिटांच्या या व्हीडिओमध्ये तो पुढची रुपरेषा सांगत आहे. \"बागुजची लढाई संपली आहे. यानंतर आणखी लढाया समोर ठाकल्या आहेत,\" असं तो सांगतो. इस्लामिक स्टेट \"सर्वनाशाची लढाई लढत आहे,\" असं तो पुढे सांगतो. बीबीसीचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे प्रतिनिधी फ्रॅंक गार्डनर यांच्यानुसार, या व्हीडिओचा उद्देश हा पराभवानंतरही इस्लामिक स्टेट संपलेली नाही हे दर्शवून देण्याचा आहे. याशिवाय डोक्यावर अडीच कोटी अमेरिकन डॉलर बक्षीस असलेला त्यांचा नेता अबु बक्र अल-बगदादी अद्यापही जीवंत असून त्याला पकडण्यात आलेलं नाही हेही जगाला दाखवून द्यायचं आहे. मूळ इराकचा रहिवासी असलेल्या बगदादीचं नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बदरी आहे. मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आलेल्या एका ऑडियो मॅसेजमध्येही बगदादीचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता. 18 मिनिटांच्या या ताज्या व्हीडिओमध्ये बगदादीचं म्हणणं आहे की, \"बागुजचं युद्ध संपलं असून या युद्धानंतर बऱ्याच गोष्टी घडायच्या अद्याप बाकी आहेत.\" काही वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट ऐन भरात असताना इराक-सीरियाच्या सीमेवरील एक मोठा हिस्सा त्यांच्या ताब्यात होता. कुर्दीश नेतृत्व असलेल्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने दावा केला आहे की इराकचं बागुज शहरही आता त्यांच्या नियंत्रणात आलं आहे. कोण आहे अबु बक्र अल-बगदादी? बगदादीचा जन्म 1971ला बगदाद शहराच्या उत्तरेला असलेल्या समारा इथं झाल्याचं सांगितलं जातं. काही जुन्या बातम्यांनुसार 2003मध्ये जेव्हा अमेरिकन सैन्य इराकमध्ये आलं होतं, तेव्हा बगदादी हा शहरातल्या एका मशीदमध्ये मौलवी होता. 2014च्या बातम्यांनुसार, इस्लामी कट्टरपंथीय संघटना 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम'ने (ISIS) इराक आणि सीरियात त्यांच्या ताब्यात असलेल्या भूभागाला 'खिलाफत' म्हणजेच इस्लामिक राज्य घोषित केलं होतं. या संघटनेनं अबू बकर अल-बगदादी याला 'खलीफा' म्हणजेच जगातील मुस्लीमांचा नेता घोषित केलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "इस्लामिक स्टेटनं प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमधील व्यक्ती ही अबु बक्र अल-बगदादी असल्याचा खळबळजनक दावा स्वत: संघटनेनंच केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअबु बकर अल-बगदादी जर या व्हीडिओविषयी करण्यात आलेले दावे खरे असतील तर तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर आलेला बगदादीचा हा पहिलाच व्हीडिओ असेल. बगदादी जुलै 2014मध्ये शेवटचा दिसला होता. त्यानंतर आता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये इस्लामिक स्टेटचा शेवटचा गड बागुज त्यांच्या हातातून निसटल्याचं बगदादी मान्य करत असल्याचं दिसतं. हा व्हीडिओ इस्लामिक स्टेटच्या मीडिया नेटवर्क अल-फुरकानवर पोस्ट करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये पोस्ट करण्यात आलेला हा व्हीडिओ नेमका कधी रेकॉर्ड करण्यात आला याबाबतची माहिती नाही. या व्हीडिओमध्ये बगदादी हा इस्लामिक स्टेटचा गड राहिलेल्या बागुजविषयी सांगतांना दिसतो. तसंच त्याने श्रीलंकामध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या हल्ल्यांवरही भाष्य केलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इराकचं शहर बागुजमध्ये इस्लामिक स्टेटचा खात्मा झाल्याने त्याचा बदला म्हणून श्रीलंकामध्ये ईस्टर संडेला हल्ले करण्यात आल्याचं बगदादी यात सांगतोय. असं असलं तरी या व्हीडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. अबु बक्र अल-बगदादी व्हीडिओत नेमका काय म्हणाला? इराकमधल्या बागुज शहराचा पाडाव केल्याचा बदला म्हणून इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत बाँबस्फोट केल्याचं, बगदादी व्हीडिओमध्ये म्हणाला आहे. याआधी इस्लामिक स्टेटनं श्रीलंका बाँबस्फोटांची जबाबदारी घेत एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. पण त्यामध्ये इराकच्या शहराचा संदर्भ दिलेला नव्हता, असं बीबीसीच्या इस्लामिक कट्टरवादाच्या अभ्यासक मिना अल-लामी यांनी म्हटलं आहे. बुर्कीना फासो आणि मालीमधल्या कट्टरवाद्यांना आपण पाठिंबा देत त्यानं या व्हीडिओत म्हटलं आहे. तसंच सुदान आणि अल्जेरिया आंदोलनाविषयी बगदादीनं चर्चा केली आहे. 'जुलुमी' राजवट संपवण्यासाठी 'जिहाद' हा एकच मार्ग असल्याचं बगदादी तो व्हीडिओमध्ये सांगतो. या दोन्ही देशात तिथली राजवट लोकांनी उलथवून टाकली आहे. या दोन्ही घटना गेल्या एक-दोन महिन्यातच घडल्या आहेत. पण व्हीडिओच्या शेवटी बगदादी दिसत नाही. त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. त्यावेळी तो श्रीलंका हल्ल्यांची चर्चा करतो. यावरून शेवटचा भाग काही काळानंतर रेकॉर्ड केला असावा. इस्लामिक स्टेटच्या पाडावापासून जगाचं लक्ष हटावण्यासाठी तो समोर आला असावा, असं बीबीसीचे मध्य-पूर्वचे प्रतिनिधी मार्टीन पेशन्स यांनी म्हटलं आहे. पण 18 मीनिटांच्या या व्हीडिओमध्ये तो पुढची रुपरेषा सांगत आहे. \"बागुजची लढाई संपली आहे. यानंतर आणखी लढाया समोर ठाकल्या आहेत,\" असं तो सांगतो. इस्लामिक स्टेट \"सर्वनाशाची लढाई लढत आहे,\" असं तो पुढे सांगतो. बीबीसीचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे प्रतिनिधी फ्रॅंक गार्डनर यांच्यानुसार, या व्हीडिओचा उद्देश हा पराभवानंतरही इस्लामिक स्टेट संपलेली नाही हे दर्शवून देण्याचा आहे. याशिवाय डोक्यावर अडीच कोटी अमेरिकन डॉलर बक्षीस असलेला त्यांचा नेता अबु बक्र अल-बगदादी अद्यापही जीवंत असून त्याला पकडण्यात आलेलं नाही हेही जगाला दाखवून द्यायचं आहे. मूळ इराकचा रहिवासी असलेल्या बगदादीचं नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बदरी आहे. मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आलेल्या एका ऑडियो मॅसेजमध्येही बगदादीचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता. 18 मिनिटांच्या या ताज्या व्हीडिओमध्ये बगदादीचं म्हणणं आहे की, \"बागुजचं युद्ध संपलं असून या युद्धानंतर बऱ्याच गोष्टी घडायच्या अद्याप बाकी आहेत.\" काही वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट ऐन भरात असताना इराक-सीरियाच्या सीमेवरील एक मोठा हिस्सा त्यांच्या ताब्यात होता. कुर्दीश नेतृत्व असलेल्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने दावा केला आहे की इराकचं बागुज शहरही आता त्यांच्या नियंत्रणात आलं आहे. कोण आहे अबु बक्र अल-बगदादी? बगदादीचा जन्म 1971ला बगदाद शहराच्या उत्तरेला असलेल्या समारा इथं झाल्याचं सांगितलं जातं. काही जुन्या बातम्यांनुसार 2003मध्ये जेव्हा अमेरिकन सैन्य इराकमध्ये आलं होतं, तेव्हा बगदादी हा शहरातल्या एका मशीदमध्ये मौलवी होता. 2014च्या बातम्यांनुसार, इस्लामी कट्टरपंथीय संघटना 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम'ने (ISIS) इराक आणि सीरियात त्यांच्या ताब्यात असलेल्या भूभागाला 'खिलाफत' म्हणजेच इस्लामिक राज्य घोषित केलं होतं. या संघटनेनं अबू बकर अल-बगदादी याला 'खलीफा' म्हणजेच जगातील मुस्लीमांचा नेता घोषित केलं होतं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 673, "source_item_id": "673", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3803, "clean_index": 402, "clean_language_index": "mar_Deva:validation:402"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसचिन वाझे मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेंनी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रमुख हे संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र ATS ने ही माहिती दिलीये. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी वाझे सद्या NIA च्या कोठडीत आहेत. 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार आहे. \"मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंच्या चौकशीसाठी ATS ने NIA कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती,\" महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिली. हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई ATS ने निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरला अटक केलीये. कोर्टाने दोन्ही आरोपींना 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. काय म्हणाले ATS प्रमुख? बुधवारी महाराष्ट्र ATS ने मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तपासाची माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या प्रत्नीच्या तक्रारीनंतर ATS ने हत्येचा गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह म्हणाले, \"विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनला फोन करून बोलावलं होतं. त्याने हिरेनचा खून केला. याचे पुरावे मिळाले आहेत.\" स्कॉर्पिओत स्फोटकं भरून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आली. ATS अधिकारी माहिती देतात, मनसुख हिरेनच्या हत्येवेळी शिंदे रेतीबंदर परिसरात उपस्थित होते. विनायक शिंदेला 2007 मध्ये लखन भय्या फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कोरोना काळात शिंदे पॅरोलवर बाहेर होता. एटीएसचे अधिकारी सांगतात, शिंदे पेरोलवर बाहेर आल्यापासून वाझे यांच्यासाठी काम करत होता. ATS ने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला हत्येच्या ठिकाणी नेऊन हत्या कशी केली याचं रिक्रिएशन करून घेतलंय. एटीएसने तपासात अनेक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. \"आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहेत,\" अशी माहिती ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिलीये. ATS अधिकारी सांगतात, नरेश गोरने 14 सामकार्ड गुजरातहून आणले होते. यापैकी 5 सामकार्ड विनायक शिंदे यांना देण्यात आले होते. 'वाझे खोटं बोलले'- दशतवाद विरोधी पथक ATS चे अधिकारी सांगतात, \"मनसुख हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाझे यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझे यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. गाडी मी वापरत नव्हतो असं वाझे यांनी म्हटलं होतं.\" रेतीबंदर भागात मनसुख यांचा मृतदेह सापडला होता. एटीएस प्रमुख सांगतात, \"वाझे खोटं बोलले यांचे पुरावे मिळाले आहेत. या हत्या प्रकरणात वाझे यांचा सहभाग काय? याचा तपास सुरू आहे.\" हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी जप्त ? बुधवारी ATS च्या अधिकार्यानी दीव-दमणहून एक गाडी जप्त केली आहे. \"ही गाडी तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. ही गाडी खून करण्यासाठी वापरण्यात आली का नाही याची चौकशी करत असल्याचं, \" अतिरिक्त पोलीस महासंचालक जयजीत सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले \"या गुन्ह्यांत येत्या काळात आणखी लोक अटक करण्याची शक्यता आहे.\" ATS अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही साक्षीदारांचा न्यायाधीशांपुढे जबाब नोंदवण्यात येणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसचिन वाझे मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेंनी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रमुख हे संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र ATS ने ही माहिती दिलीये. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी वाझे सद्या NIA च्या कोठडीत आहेत. 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार आहे. \"मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंच्या चौकशीसाठी ATS ने NIA कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती,\" महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिली. हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई ATS ने निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरला अटक केलीये. कोर्टाने दोन्ही आरोपींना 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. काय म्हणाले ATS प्रमुख? बुधवारी महाराष्ट्र ATS ने मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तपासाची माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या प्रत्नीच्या तक्रारीनंतर ATS ने हत्येचा गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह म्हणाले, \"विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनला फोन करून बोलावलं होतं. त्याने हिरेनचा खून केला. याचे पुरावे मिळाले आहेत.\" स्कॉर्पिओत स्फोटकं भरून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आली. ATS अधिकारी माहिती देतात, मनसुख हिरेनच्या हत्येवेळी शिंदे रेतीबंदर परिसरात उपस्थित होते. विनायक शिंदेला 2007 मध्ये लखन भय्या फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कोरोना काळात शिंदे पॅरोलवर बाहेर होता. एटीएसचे अधिकारी सांगतात, शिंदे पेरोलवर बाहेर आल्यापासून वाझे यांच्यासाठी काम करत होता. ATS ने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला हत्येच्या ठिकाणी नेऊन हत्या कशी केली याचं रिक्रिएशन करून घेतलंय. एटीएसने तपासात अनेक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. \"आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहेत,\" अशी माहिती ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिलीये. ATS अधिकारी सांगतात, नरेश गोरने 14 सामकार्ड गुजरातहून आणले होते. यापैकी 5 सामकार्ड विनायक शिंदे यांना देण्यात आले होते. 'वाझे खोटं बोलले'- दशतवाद विरोधी पथक ATS चे अधिकारी सांगतात, \"मनसुख हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाझे यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझे यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. गाडी मी वापरत नव्हतो असं वाझे यांनी म्हटलं होतं.\" रेतीबंदर भागात मनसुख यांचा मृतदेह सापडला होता. एटीएस प्रमुख सांगतात, \"वाझे खोटं बोलले यांचे पुरावे मिळाले आहेत. या हत्या प्रकरणात वाझे यांचा सहभाग काय? याचा तपास सुरू आहे.\" हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी जप्त ? बुधवारी ATS च्या अधिकार्यानी दीव-दमणहून एक गाडी जप्त केली आहे. \"ही गाडी तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. ही गाडी खून करण्यासाठी वापरण्यात आली का नाही याची चौकशी करत असल्याचं, \" अतिरिक्त पोलीस महासंचालक जयजीत सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले \"या गुन्ह्यांत येत्या काळात आणखी लोक अटक करण्याची शक्यता आहे.\" ATS अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही साक्षीदारांचा न्यायाधीशांपुढे जबाब नोंदवण्यात येणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 675, "source_item_id": "675", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2870, "clean_index": 403, "clean_language_index": "mar_Deva:validation:403"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरनरेट वाढवण्याच्या प्रयत्नात हे दोघे बाद झाले. ऋषभ पंत पहिल्यावहिल्या वर्ल्डकप सामन्यात चमक दाखवू शकला नाही. हार्दिक पंड्याला महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या आधी पाठवण्यात आलं. हार्दिकने नेहमीच्या शैलीत दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली. तो आणि धोनी मिळून हे अवघड लक्ष्य पेलणार अशी स्थिती होती, मात्र मोठा फटका मारायचा हार्दिकचा प्रयत्न फसला. हार्दिक आऊट झाल्यावर फिनिशर धोनी प्रकटणार अशी चाहत्यांना आस होती. रनरेट पंधराच्या आसपास होता. चौकार, षटकारांची आतषबाजी अपेक्षित असताना धोनी-केदार जाधवने 7 बॉल निर्धाव खेळून काढले. 20 सिंगल्स अर्थात एकेरी धावा घेतल्या. रनरेट गगनाला जाऊन भिडलेला असताना या जोडीने 3 चौकार आणि एकमेव षटकार लगावला. धोनी-केदारकडून अपेक्षाभंग जगातल्या सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणना होणाऱ्या धोनीकडून किमान लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी गिअर बदलणं चाहत्यांना अपेक्षित होतं. केदार आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र बर्मिंगहॅमच्या या मैदानावर केदारच्या फटक्यांनी मौनाची भाषांतरं होणं पसंत केलं. अफगाणिस्तानविरुध्द धोनी-केदार जोडीने संथ खेळ केला असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. धोनी महान खेळाडू आहे, पण त्याने स्ट्राईक रोटेशनकडे लक्ष द्यायला हवं, असं व्हीव्हीएस लक्ष्मणनं म्हटलं होतं. इंग्लंडविरुध्द धोनी-केदार जोडीने पत्करलेल्या भूमिकेवरून सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. 338 धावांचा पाठलाग करताना तुमच्या पाच विकेट्स कशा शिल्लक राहतात, असा सवाल माजी कर्णधार सौरव गांगुलीने केला आहे. उर्वरित दोन मॅचमध्ये धोनी-केदार जोडीवर वेगाने धावा करण्याचं दडपण असणार आहे. टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्यासाठी एका विजयाची आवश्यकता होती. इंग्लंडविरुध्द पराभूत झाल्याने टीम इंडियाला सेमी फायनलसाठी पात्र ठरण्यासाठी पुढच्या मॅचपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. 59 मीटर बाऊंड्री कशी ठरली निर्णायक? बर्मिंगहॅमच्या मैदानाच्या एक बाजूचं अंतर फक्त 59 मीटर होतं. मैदानाच्या या बाजूला चौकार षटकारांची लयलूट करता येऊ शकते हे इंग्लंडने जाणलं. मैदानाची दुसरी बाजू 82 मीटर लांब होती. त्यामुळे या दिशेला चौकार षटकार लगावणं कठीण असेल याचा अंदाज इंग्लंडला आला होता. मैदानाची एक बाजू 59 मीटर होती. बॅट्समन तुम्हाला रिव्हर्स स्वीप करून सिक्स मारू शकत असेल तर स्पिनर काय करणार असा सवाल कर्णधार कोहलीने केला. 'मैदानाची एक बाजू इतकी छोटी असणं विचित्र आहे. आणि हे आयसीसीच्या नियमात बसतं. सपाट खेळपट्टीवर एक बाजू इतकी लहान असणं गोष्टी अवघड करून टाकतं. त्याचवेळी मैदानाची दुसरी बाजू 82 मीटर एवढी आहे,' असं कोहली मॅचनंतर बोलताना म्हणाला. एका बाजूला लहान असणाऱ्या मैदानावर टीम इंडियाने दोन स्पिनर्स खेळवले तर इंग्लंडने वेगवान गोलंदाज लायम प्लंकेटचा समावेश केला. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या बॉलिंगवर इंग्लंडने 160 धावा कुटल्या. प्लंकेटने 55 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स इंग्लंडने 27 चौकार आणि 13 षटकार लगावले. म्हणजेच इंग्लंडने 40 चेंडूत 186 धावांची लयलूट केली. इंग्लंडने 59 मीटर बाऊंड्रीचा अचूक लाभ उठवत चौकार षटकारांची आतषबाजी केली मात्र टीम इंडियाला छोट्या बाऊंड्रीचा फायदा करून घेता आला नाही. टीम इंडियाने 35 चौकार आणि एकमेव षटकार लगावला. म्हणजेच 36 चेंडूत 146 धावाच केल्या. दोन्ही संघांच्या चौकार षटकारांची गोळीबेरीज आणि इंग्लंडच्या विजयाचं अंतर यातलं साधर्म्य पुरेसं बोलकं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "टीम इंडियाला इंग्लंडविरुध्द जिंकण्यासाठी ३३८ धावांचा डोंगर गाठायचा होता. शतकवीर रोहित शर्मा आणि सलग पाचव्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा विराट कोहली यांनी मॅरेथॉन भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरनरेट वाढवण्याच्या प्रयत्नात हे दोघे बाद झाले. ऋषभ पंत पहिल्यावहिल्या वर्ल्डकप सामन्यात चमक दाखवू शकला नाही. हार्दिक पंड्याला महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या आधी पाठवण्यात आलं. हार्दिकने नेहमीच्या शैलीत दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली. तो आणि धोनी मिळून हे अवघड लक्ष्य पेलणार अशी स्थिती होती, मात्र मोठा फटका मारायचा हार्दिकचा प्रयत्न फसला. हार्दिक आऊट झाल्यावर फिनिशर धोनी प्रकटणार अशी चाहत्यांना आस होती. रनरेट पंधराच्या आसपास होता. चौकार, षटकारांची आतषबाजी अपेक्षित असताना धोनी-केदार जाधवने 7 बॉल निर्धाव खेळून काढले. 20 सिंगल्स अर्थात एकेरी धावा घेतल्या. रनरेट गगनाला जाऊन भिडलेला असताना या जोडीने 3 चौकार आणि एकमेव षटकार लगावला. धोनी-केदारकडून अपेक्षाभंग जगातल्या सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणना होणाऱ्या धोनीकडून किमान लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी गिअर बदलणं चाहत्यांना अपेक्षित होतं. केदार आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र बर्मिंगहॅमच्या या मैदानावर केदारच्या फटक्यांनी मौनाची भाषांतरं होणं पसंत केलं. अफगाणिस्तानविरुध्द धोनी-केदार जोडीने संथ खेळ केला असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. धोनी महान खेळाडू आहे, पण त्याने स्ट्राईक रोटेशनकडे लक्ष द्यायला हवं, असं व्हीव्हीएस लक्ष्मणनं म्हटलं होतं. इंग्लंडविरुध्द धोनी-केदार जोडीने पत्करलेल्या भूमिकेवरून सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. 338 धावांचा पाठलाग करताना तुमच्या पाच विकेट्स कशा शिल्लक राहतात, असा सवाल माजी कर्णधार सौरव गांगुलीने केला आहे. उर्वरित दोन मॅचमध्ये धोनी-केदार जोडीवर वेगाने धावा करण्याचं दडपण असणार आहे. टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्यासाठी एका विजयाची आवश्यकता होती. इंग्लंडविरुध्द पराभूत झाल्याने टीम इंडियाला सेमी फायनलसाठी पात्र ठरण्यासाठी पुढच्या मॅचपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. 59 मीटर बाऊंड्री कशी ठरली निर्णायक? बर्मिंगहॅमच्या मैदानाच्या एक बाजूचं अंतर फक्त 59 मीटर होतं. मैदानाच्या या बाजूला चौकार षटकारांची लयलूट करता येऊ शकते हे इंग्लंडने जाणलं. मैदानाची दुसरी बाजू 82 मीटर लांब होती. त्यामुळे या दिशेला चौकार षटकार लगावणं कठीण असेल याचा अंदाज इंग्लंडला आला होता. मैदानाची एक बाजू 59 मीटर होती. बॅट्समन तुम्हाला रिव्हर्स स्वीप करून सिक्स मारू शकत असेल तर स्पिनर काय करणार असा सवाल कर्णधार कोहलीने केला. 'मैदानाची एक बाजू इतकी छोटी असणं विचित्र आहे. आणि हे आयसीसीच्या नियमात बसतं. सपाट खेळपट्टीवर एक बाजू इतकी लहान असणं गोष्टी अवघड करून टाकतं. त्याचवेळी मैदानाची दुसरी बाजू 82 मीटर एवढी आहे,' असं कोहली मॅचनंतर बोलताना म्हणाला. एका बाजूला लहान असणाऱ्या मैदानावर टीम इंडियाने दोन स्पिनर्स खेळवले तर इंग्लंडने वेगवान गोलंदाज लायम प्लंकेटचा समावेश केला. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या बॉलिंगवर इंग्लंडने 160 धावा कुटल्या. प्लंकेटने 55 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स इंग्लंडने 27 चौकार आणि 13 षटकार लगावले. म्हणजेच इंग्लंडने 40 चेंडूत 186 धावांची लयलूट केली. इंग्लंडने 59 मीटर बाऊंड्रीचा अचूक लाभ उठवत चौकार षटकारांची आतषबाजी केली मात्र टीम इंडियाला छोट्या बाऊंड्रीचा फायदा करून घेता आला नाही. टीम इंडियाने 35 चौकार आणि एकमेव षटकार लगावला. म्हणजेच 36 चेंडूत 146 धावाच केल्या. दोन्ही संघांच्या चौकार षटकारांची गोळीबेरीज आणि इंग्लंडच्या विजयाचं अंतर यातलं साधर्म्य पुरेसं बोलकं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 676, "source_item_id": "676", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3222, "clean_index": 404, "clean_language_index": "mar_Deva:validation:404"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रिन्स चार्ल्स 71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, \"मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे,\" असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही. प्रिन्स चार्ल्स हे \"गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते\" आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे. चाचणीसाठी पुरेशी लक्षणं आढळल्यानंतर NHSने चार्ल्स यांची अॅबरडीनशायरमध्ये चाचणी घेतली, असं एका अधिकृत निवदेनात सांगण्यात आलं. NHS अर्थात National Health Service ही युनायटेड किंगडममध्ये आरोग्य सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे. \"सरकारच्या आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार प्रिन्स आणि डचेस आता त्यांच्या स्कॉटलंडमधील घरी वेगळे इतरांपासून राहणार आहेत,\" असंही पुढे सांगण्यात आलंय. \"गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे चार्ल्स यांना कुणापासून कोरोना व्हायरसची लागण झाली असावी, हे नेमकं सांगता येणार नाही,\" असंही या निवेदनात सांगण्यात आलंय. प्रिन्स चार्ल्स आणि डचेस कॅमिला चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 3 लाख 75 हजार लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 16 हजारपेक्षा जास्त आहेत. भारतात 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत बाधितांची संख्या 500पेक्षा जास्त आहे. तर आतापर्यंत 9 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. या व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी आता इटली, चीन आणि स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये गोष्टी पूर्ववत होत असतानाच युरोप सध्या कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलं आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही ब्रिटन तसंच लॉकडाऊन केलं आहे, जशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भारतात केली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडा, शक्य तिथे डिलिव्हरीचा पर्याय निवडा जेणेकरून लोक एकमेकांपासून दूर राहतील आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे. हे नक्की वाचा हे आवर्जून पाहा (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रिन्स चार्ल्स 71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, \"मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे,\" असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही. प्रिन्स चार्ल्स हे \"गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते\" आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे. चाचणीसाठी पुरेशी लक्षणं आढळल्यानंतर NHSने चार्ल्स यांची अॅबरडीनशायरमध्ये चाचणी घेतली, असं एका अधिकृत निवदेनात सांगण्यात आलं. NHS अर्थात National Health Service ही युनायटेड किंगडममध्ये आरोग्य सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे. \"सरकारच्या आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार प्रिन्स आणि डचेस आता त्यांच्या स्कॉटलंडमधील घरी वेगळे इतरांपासून राहणार आहेत,\" असंही पुढे सांगण्यात आलंय. \"गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे चार्ल्स यांना कुणापासून कोरोना व्हायरसची लागण झाली असावी, हे नेमकं सांगता येणार नाही,\" असंही या निवेदनात सांगण्यात आलंय. प्रिन्स चार्ल्स आणि डचेस कॅमिला चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 3 लाख 75 हजार लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 16 हजारपेक्षा जास्त आहेत. भारतात 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत बाधितांची संख्या 500पेक्षा जास्त आहे. तर आतापर्यंत 9 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. या व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी आता इटली, चीन आणि स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये गोष्टी पूर्ववत होत असतानाच युरोप सध्या कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलं आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही ब्रिटन तसंच लॉकडाऊन केलं आहे, जशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भारतात केली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडा, शक्य तिथे डिलिव्हरीचा पर्याय निवडा जेणेकरून लोक एकमेकांपासून दूर राहतील आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे. हे नक्की वाचा हे आवर्जून पाहा (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 677, "source_item_id": "677", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2158, "clean_index": 405, "clean_language_index": "mar_Deva:validation:405"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nUS National Library of Medicineच्या संशोधकांनी धोकादायक स्थळांवर सेल्फी घेण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. त्यात उंच पर्वत, गगनचुंबी इमारती, तलाव अशा ठिकाणांचा समावेश आहे. कारण अशा ठिकाणांवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. बुडून मृत्यू, वाहतुकीमुळे झालेले मृत्यू आणि उंचावरून पडून झालेले मृत्यू ही महत्त्वाची कारणं यामागे सांगितली जात आहेत. पण यात प्राण्यांच्या हल्ल्यात, विजेच्या धक्क्यात, गोळीबारात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही बरंच होतं. यावर्षी जुलै महिन्यात 19 वर्षीय गॅविन झिमरमॅन ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्समध्ये एका कड्यावर सेल्फी घेत होता, तेव्हा त्याचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियातील योस्माईट नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबर महिन्यात टोमेर फ्रँकफर्टर या इसमाचा मृत्यू झाला. सेल्फी घेण्याच्या नादात 250 मी अंतरावर खाली कोसळले. जानेवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या पारनाका किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. सेल्फी काढण्याच्या नादात सगळे विद्यार्थी बोटीत एकीकडे आले नि बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती होती लागली होती. अशा प्रकारच्या बातम्या एकत्रित करून हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. भारत, रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांत सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. मृतांपैकी 72.5% पुरुष आहेत. यापूर्वी हे सर्वेक्षण विकिपीडिया आणि ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. पण संशोधकांना त्यातून योग्य ते परिणाम मिळाले नाहीत. नवीन सर्वेक्षणानुसार मृतांचा आकडा वाढल्याचंही समोर आलं आहे. 2011 मध्ये हा आकडा फक्त 3 होता. 2016 मध्ये हा आकडा 98 होता तर 2017 मध्ये हाच आकडा 93 होता. पण संशोधकांच्या मते हा आकडा जास्त असू शकतो. सेल्फी हे मृत्यूचं कारण असू शकतं, हे तेव्हा कुणीही ध्यानात घेत नाही. सेल्फीमुळे होणारे मृत्यू फारसे कुणी ध्यानात घेत नाही. मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. \"रस्त्यावर सेल्फी घेताना अपघाती मृत्यू झाला तर मृत्यूच्या कारणाची नोंद रस्ते अपघात म्हणून होते, सेल्फीचा उल्लेख नसतो. त्यामुळे या मृत्यूंचं महत्त्व जाणवत नाही. म्हणूनच या मृत्यूंच्या मागची कारणं आणि उपाय शोधण्याची गरज आहे,\" असं या अहवालात म्हणण्यात आलं आहे. हेही वाचलंत का? पाहा व्हीडिओ: जेव्हा पेंग्विनसमोर कॅमेरा येतो... (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "2011 ते 2017 या काळात सेल्फी घेण्याच्या नादात 259 लोकांनी आपला जीव गमावल्याचं एका जागतिक एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nUS National Library of Medicineच्या संशोधकांनी धोकादायक स्थळांवर सेल्फी घेण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. त्यात उंच पर्वत, गगनचुंबी इमारती, तलाव अशा ठिकाणांचा समावेश आहे. कारण अशा ठिकाणांवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. बुडून मृत्यू, वाहतुकीमुळे झालेले मृत्यू आणि उंचावरून पडून झालेले मृत्यू ही महत्त्वाची कारणं यामागे सांगितली जात आहेत. पण यात प्राण्यांच्या हल्ल्यात, विजेच्या धक्क्यात, गोळीबारात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही बरंच होतं. यावर्षी जुलै महिन्यात 19 वर्षीय गॅविन झिमरमॅन ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्समध्ये एका कड्यावर सेल्फी घेत होता, तेव्हा त्याचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियातील योस्माईट नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबर महिन्यात टोमेर फ्रँकफर्टर या इसमाचा मृत्यू झाला. सेल्फी घेण्याच्या नादात 250 मी अंतरावर खाली कोसळले. जानेवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या पारनाका किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. सेल्फी काढण्याच्या नादात सगळे विद्यार्थी बोटीत एकीकडे आले नि बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती होती लागली होती. अशा प्रकारच्या बातम्या एकत्रित करून हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. भारत, रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांत सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. मृतांपैकी 72.5% पुरुष आहेत. यापूर्वी हे सर्वेक्षण विकिपीडिया आणि ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. पण संशोधकांना त्यातून योग्य ते परिणाम मिळाले नाहीत. नवीन सर्वेक्षणानुसार मृतांचा आकडा वाढल्याचंही समोर आलं आहे. 2011 मध्ये हा आकडा फक्त 3 होता. 2016 मध्ये हा आकडा 98 होता तर 2017 मध्ये हाच आकडा 93 होता. पण संशोधकांच्या मते हा आकडा जास्त असू शकतो. सेल्फी हे मृत्यूचं कारण असू शकतं, हे तेव्हा कुणीही ध्यानात घेत नाही. सेल्फीमुळे होणारे मृत्यू फारसे कुणी ध्यानात घेत नाही. मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. \"रस्त्यावर सेल्फी घेताना अपघाती मृत्यू झाला तर मृत्यूच्या कारणाची नोंद रस्ते अपघात म्हणून होते, सेल्फीचा उल्लेख नसतो. त्यामुळे या मृत्यूंचं महत्त्व जाणवत नाही. म्हणूनच या मृत्यूंच्या मागची कारणं आणि उपाय शोधण्याची गरज आहे,\" असं या अहवालात म्हणण्यात आलं आहे. हेही वाचलंत का? पाहा व्हीडिओ: जेव्हा पेंग्विनसमोर कॅमेरा येतो... (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 678, "source_item_id": "678", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2172, "clean_index": 406, "clean_language_index": "mar_Deva:validation:406"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्या सांगतात, \"मी वयाच्या 59व्या वर्षी प्रथम योगाभ्यास केला. तिथपर्यंत कोणतंही योगाचं शिबीर मी कधीही केलं नव्हतं.\" योगाचा परिणामाबद्दल ते सांगतात, \"योगाचा परिणाम असा आहे की तुमचा पहिला नंबर राहतो. तुम्ही आत्मस्पर्धा करता. त्यातून आपण वरवर जात राहतो. आपल्याला कधी नैराश्य येत नाही. मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी माणूस निराश होत नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "रमा जयंत जोग यांनी वयाच्या 59व्या वर्षी योगा करायला सुरुवात केली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्या सांगतात, \"मी वयाच्या 59व्या वर्षी प्रथम योगाभ्यास केला. तिथपर्यंत कोणतंही योगाचं शिबीर मी कधीही केलं नव्हतं.\" योगाचा परिणामाबद्दल ते सांगतात, \"योगाचा परिणाम असा आहे की तुमचा पहिला नंबर राहतो. तुम्ही आत्मस्पर्धा करता. त्यातून आपण वरवर जात राहतो. आपल्याला कधी नैराश्य येत नाही. मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी माणूस निराश होत नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 680, "source_item_id": "680", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 602, "clean_index": 407, "clean_language_index": "mar_Deva:validation:407"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविशेषतः आफ्रिकेतून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी इटली प्रवेशद्वार ठरत आहे. जर इटलीच्या समस्यांची दखल घेतली नाही तर या परिषदेच्या करारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा इटलीनं दिला होता. या परिषदेमध्ये 28 नेत्यांचं या करारावर एकमत झालं. युरोपियन युनियनमध्ये झालेल्या करारातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे : 1. ऐच्छिक पातळीवर युरोपियन युनियनमधील राष्ट्र स्थलांतरितांसाठी केंद्र उभे करतील. 2. या केंद्रात आश्रय घेण्याचा अधिकार असणारे स्थलांतरित कोण याची पडताळणी होईल. त्यानंतर जे स्थलांतरित अनियमित आहेत त्यांना परत पाठवण्यात येईल. 3. स्थालांतरितांच्या हालचालींवर नियंत्रण असेल. 4. सीमांवरील निगराणी आणि सुरक्षा अधिक बळकट केली जाईल. 5. तुर्कस्तान आणि उत्तर आफ्रिकेतील देशांना मदत केली जाईल. 6. स्थलांतरितांचे युरोपकडे येणारे नवीन मार्ग निर्माण होऊ नयेत यावर लक्ष देणे. काय म्हणतात नेते? या कराराचं इटलीनं स्वागत केलं आहे. इटलीचे राष्ट्राध्यक्ष जौसेपी कौंटी म्हणाले, \"स्थलांरितांच्या मुद्द्यांवर इटली आता एकटी नाही. या परिषदेनंतर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर युरोपियन युनियन अधिक एकत्र आणि जबाबदार असेल.\" फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपियन युनियनच्या ऐक्यामुळेच हा करार शक्य झाल्याचं म्हटलं आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी स्थलांतरितांचा मुद्दा हा युरोपियन युनियनच्या इतिहासातील महत्त्वाचा मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्थलांतरितांची सध्याची स्थिती स्थलांतरितांमध्ये सीरियातून येणारे लोक आणि इतर संघर्षग्रस्त भागातल्या लोकांची संख्या मोठी आहे. 2015मध्ये स्थलांतरितांची संख्या प्रचंड वाढली होती. 2015मध्ये ग्रीसमध्ये दररोज स्थलांतरित येत होते. पण स्थलांतरितांचं हे प्रमाण आता 96 टक्क्यांनी घटलं आहे, असं युरोपियन काऊन्सिलनं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सुटका केलेल्या स्थलांतरितांच्या जहाजाला इटलीच्या बंदरावर उतरण्यासाठी परवानगी न दिल्यानं वादाला तोंड फुटलं होतं. स्थलांतरितांमुळे युरोपियन युनियनला तडे? ब्रसेलमध्ये झालेल्या या परिषदेत स्थलांतरितांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. स्थलांतरितांच्या मुद्द्यावर युरोपियन युनियनला तडे जात असल्याचं चित्र उभं राहिलं होतं. युरोपियन युनियनचे मुख्य आयुक्त जीन क्लोड जंकर म्हणाले होते की \"युरोपियन युनियनचा कमकुवतपणा वाढू लागला आहे. युरोपियन युनियनमधील भेगा जास्तच मोठ्या होत आहेत.\" सीरियातून येणारे स्थलांतरित. स्थलांतरितांमुळे उत्तर आणि दक्षिण युरोप अशी दरी निर्माण झाली आहे. इटली आणि ग्रीसची अशी भावना आहे की स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ते एकटे पडले आहेत. तर उत्तरेकडील देशांचं मत असं आहे की दक्षिणेतील देश भूमध्य सागरावरील त्यांच्या सीमांची टेहळणी नीट करत नाहीत. पूर्व - पश्चिम विभागणी मध्य आणि पूर्व युरोपमधील राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर 'ऑल फॉर वन आणि वन फॉर ऑल' या धोरणावर कधी सही केली नव्हती. जेव्हा युरोपियन युनियनचं ऐक्य आणि ओझ्याची जबाबदारी घ्यायची असते, तेव्हा हे पाठ फिरवतात, अशा घटना घडल्या आहेत. अँगेला मर्केल यांच्यावर दबाव बेकायदेशीरपणे युरोपमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या कमी झालेली आहे, पण ही समस्या सुटलेलीही नाही. युरोपियन युनियनमध्ये स्थलांतरितांबद्दल कठोर भूमिका घेणाऱ्यां नेत्यांची संख्या वाढली आहे. हंगेरीचे व्हिक्टर ओरबान आणि ऑस्ट्रियाचे सबेस्टियन क्रुझ यांनी स्थलांतरितांच्या धोरणाला प्राथमिकता दिली आहे. अंगेला मर्केल आणि गृहमंत्री होर्स्ट जीहोफार. यावरून युरोपियन युनियनमध्ये नवी फूट दिसू लागली आहे. ही फूट जशी देशादेशांत आहे तशीच ती देशांतर्गतही पाहायला मिळते. जर्मनी हे याचं उत्तम उदाहरण आहे. पूर्वीच्या 'ओपन डोअर मायग्रन्ट पॉलिसी'मुळे जर्मनीत अँगेला मर्केल कमकुवत झाल्याचं स्पष्ट दिसते. जर्मनीचे गृहमंत्री होर्स्ट जीहोफार यांनी स्पष्ट इशारा दिला होता की ही परिषद संपण्यापूर्वी स्थलांतरितांसाठी धोरण बनलं नाही तर मी एकतर्फीच जर्मनीच्या सीमा बंद करेन. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)\n\nSummary:", "target": "ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या युरोपियन युनियनच्या परिषदेमध्ये स्थालांतरितांच्या मुद्द्याच्या करारावर एकमत झालं आहे. जवळपास 10 तासांच्या चर्चेनंतर हा करार होऊ शकला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविशेषतः आफ्रिकेतून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी इटली प्रवेशद्वार ठरत आहे. जर इटलीच्या समस्यांची दखल घेतली नाही तर या परिषदेच्या करारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा इटलीनं दिला होता. या परिषदेमध्ये 28 नेत्यांचं या करारावर एकमत झालं. युरोपियन युनियनमध्ये झालेल्या करारातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे : 1. ऐच्छिक पातळीवर युरोपियन युनियनमधील राष्ट्र स्थलांतरितांसाठी केंद्र उभे करतील. 2. या केंद्रात आश्रय घेण्याचा अधिकार असणारे स्थलांतरित कोण याची पडताळणी होईल. त्यानंतर जे स्थलांतरित अनियमित आहेत त्यांना परत पाठवण्यात येईल. 3. स्थालांतरितांच्या हालचालींवर नियंत्रण असेल. 4. सीमांवरील निगराणी आणि सुरक्षा अधिक बळकट केली जाईल. 5. तुर्कस्तान आणि उत्तर आफ्रिकेतील देशांना मदत केली जाईल. 6. स्थलांतरितांचे युरोपकडे येणारे नवीन मार्ग निर्माण होऊ नयेत यावर लक्ष देणे. काय म्हणतात नेते? या कराराचं इटलीनं स्वागत केलं आहे. इटलीचे राष्ट्राध्यक्ष जौसेपी कौंटी म्हणाले, \"स्थलांरितांच्या मुद्द्यांवर इटली आता एकटी नाही. या परिषदेनंतर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर युरोपियन युनियन अधिक एकत्र आणि जबाबदार असेल.\" फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपियन युनियनच्या ऐक्यामुळेच हा करार शक्य झाल्याचं म्हटलं आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी स्थलांतरितांचा मुद्दा हा युरोपियन युनियनच्या इतिहासातील महत्त्वाचा मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्थलांतरितांची सध्याची स्थिती स्थलांतरितांमध्ये सीरियातून येणारे लोक आणि इतर संघर्षग्रस्त भागातल्या लोकांची संख्या मोठी आहे. 2015मध्ये स्थलांतरितांची संख्या प्रचंड वाढली होती. 2015मध्ये ग्रीसमध्ये दररोज स्थलांतरित येत होते. पण स्थलांतरितांचं हे प्रमाण आता 96 टक्क्यांनी घटलं आहे, असं युरोपियन काऊन्सिलनं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सुटका केलेल्या स्थलांतरितांच्या जहाजाला इटलीच्या बंदरावर उतरण्यासाठी परवानगी न दिल्यानं वादाला तोंड फुटलं होतं. स्थलांतरितांमुळे युरोपियन युनियनला तडे? ब्रसेलमध्ये झालेल्या या परिषदेत स्थलांतरितांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. स्थलांतरितांच्या मुद्द्यावर युरोपियन युनियनला तडे जात असल्याचं चित्र उभं राहिलं होतं. युरोपियन युनियनचे मुख्य आयुक्त जीन क्लोड जंकर म्हणाले होते की \"युरोपियन युनियनचा कमकुवतपणा वाढू लागला आहे. युरोपियन युनियनमधील भेगा जास्तच मोठ्या होत आहेत.\" सीरियातून येणारे स्थलांतरित. स्थलांतरितांमुळे उत्तर आणि दक्षिण युरोप अशी दरी निर्माण झाली आहे. इटली आणि ग्रीसची अशी भावना आहे की स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ते एकटे पडले आहेत. तर उत्तरेकडील देशांचं मत असं आहे की दक्षिणेतील देश भूमध्य सागरावरील त्यांच्या सीमांची टेहळणी नीट करत नाहीत. पूर्व - पश्चिम विभागणी मध्य आणि पूर्व युरोपमधील राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर 'ऑल फॉर वन आणि वन फॉर ऑल' या धोरणावर कधी सही केली नव्हती. जेव्हा युरोपियन युनियनचं ऐक्य आणि ओझ्याची जबाबदारी घ्यायची असते, तेव्हा हे पाठ फिरवतात, अशा घटना घडल्या आहेत. अँगेला मर्केल यांच्यावर दबाव बेकायदेशीरपणे युरोपमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या कमी झालेली आहे, पण ही समस्या सुटलेलीही नाही. युरोपियन युनियनमध्ये स्थलांतरितांबद्दल कठोर भूमिका घेणाऱ्यां नेत्यांची संख्या वाढली आहे. हंगेरीचे व्हिक्टर ओरबान आणि ऑस्ट्रियाचे सबेस्टियन क्रुझ यांनी स्थलांतरितांच्या धोरणाला प्राथमिकता दिली आहे. अंगेला मर्केल आणि गृहमंत्री होर्स्ट जीहोफार. यावरून युरोपियन युनियनमध्ये नवी फूट दिसू लागली आहे. ही फूट जशी देशादेशांत आहे तशीच ती देशांतर्गतही पाहायला मिळते. जर्मनी हे याचं उत्तम उदाहरण आहे. पूर्वीच्या 'ओपन डोअर मायग्रन्ट पॉलिसी'मुळे जर्मनीत अँगेला मर्केल कमकुवत झाल्याचं स्पष्ट दिसते. जर्मनीचे गृहमंत्री होर्स्ट जीहोफार यांनी स्पष्ट इशारा दिला होता की ही परिषद संपण्यापूर्वी स्थलांतरितांसाठी धोरण बनलं नाही तर मी एकतर्फीच जर्मनीच्या सीमा बंद करेन. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 681, "source_item_id": "681", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3519, "clean_index": 408, "clean_language_index": "mar_Deva:validation:408"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएन रतनबाला देवी मिड-फिल्डवरच्या उत्तम कामगिरीमुळे तिला असं म्हटलं जातं. पूर्वोत्तरच्या मणिपूरमधल्या बिष्णूपूर जिल्ह्यातल्या नांबोल खथाँगमध्ये जन्मलेल्या रतनबाला देवीने भारताची 'सर्वोत्तम फुटबॉलपटू' बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि या स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिने एक मोठा पल्लादेखील पार केला आहे. लहान असताना शेजारच्या मुलांसोबत ती फुटबॉल खेळायची. करमणूक म्हणून सुरू केलेला हा खेळ पुढे तिची पॅशन बनला आणि ती जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवू लागली. अडथळ्यांची शर्यत रतनबाला देवीचे वडील एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर होते. पाच जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असूनही तिच्या वडिलांनी तिला कायम प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच ते तिच्यासाठी 'हिरो' आहेत. भारताकडून खेळण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या एका काकांनीही तिला भक्कम साथ दिली. कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावरच रतनबालाने इम्फालमधल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI - साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, साईची टीम स्पर्धांमध्ये भागच घ्यायची नाही. त्यामुळे खेळण्यास फारसा वाव मिळत नसल्याने तिची निराशा झाली. अखेर तिने स्थानिक KRYHPSA फुटबॉल क्लब जॉईन केला. तिथे ओझा जाओबा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने व्यावसायिक फुटबॉलचं प्रशिक्षण घेतलं. या क्लबमध्ये उत्तम प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्यांच्या संघाने अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकंही जिंकल्याचं रतनबाला सांगते. या क्लबमध्येच तिच्या फुटबॉल कौशल्यात आणि तंत्रात बरीच सुधारणा झाली. स्वप्नाला फुटले पंख स्थानिक स्पर्धांमधल्या रतनबालाच्या दिमाखदारी कामगिरीमुळे तिची मणिपूरच्या स्टेट टीममध्ये निवड झाली आणि ती राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळू लागली. AIFF च्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्पर्धांमध्येही ती खेळली. 2015 साली तिची भारताच्या महिला ज्युनियर टीममध्ये वर्णी लागली. या टीमकडून खेळताना आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिने अनेक स्पर्धांमध्ये 'सर्वोत्तम खेळाडू'चा मान पटकावला. एन रतनबाला देवी रतनबालाचं स्वप्न पूर्ण झालं ते 2017 साली. या वर्षी तिला भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं. संघात तिची मिड-फिल्डवर वर्णी लागली आणि विरोधी संघाकडून होणारी आक्रमक खेळी परतवून लावण्याची जबाबदारी तिच्यावर आली. ही जबाबदारी तिने लीलया पार पाडली. इतकंच नाही तर तिच्या चाली इतक्या वेगवान असत की त्यामुळे विरोधी संघाला धडकी भरायची. 2019 साली नेपाळमध्ये झालेली पाचवी SAFF चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला फुटबॉल संघात रतनबालाही होती. त्याचवर्षी तेरावी साउथ एशिएन गेम्स स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेतही भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावलं होतं. रतनबाला त्याही संघात होती. त्याचवर्षी स्पेनमध्ये झालेल्या कोटिफ वुमेन्स टुर्नामेंट स्पर्धेत रतनबालाने भारतासाठी दोन गोल केले होते. स्थानिक स्पर्धांमधूनही आपल्या चमकदार कामगिरीने तिने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. 2019 सालच्या हिरो इंडियन वुमन लिग (IWL) स्पर्धेत तिला उदयोन्मुख खेळाडूचा मान मिळाला. याच स्पर्धेच्या 2020 सालच्या आवृतीत रतनबालाने 'बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार पटकावला. रतनबालाच्या नेतृत्त्वाखाली तिच्या KRYHPSA संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. खेळाने दिली ओळख 2020 साली AIFF च्या 'इमर्जिंग प्लेअर ऑफ द इअर' पुरस्काराने तिला खरी ओळख मिळवून दिली. AIFF च्या अधिकृत वेबसाईटवर रतनबालाच्या परिचयात तिचा भारतीय फुटबॉल संघाचं 'फुफ्फुस' (lungs) असा उल्लेख करण्यात आला आहे. आपण आपलं स्वप्न प्रत्यक्षात जगत असल्याचं आणि कामगिरी सुधारण्यासाठी दररोज प्रयत्न करत असल्याचं रतनबाला सांगते. एक दिवस आंतरराष्ट्रीय क्लबकडून खेळण्याची तिची इच्छा आहे. (हा लेख ई-मेलच्या माध्यमातून एन. रतनबाला यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची (AIFF) गेल्यावर्षीची (2020) प्लेअर ऑफ द इअर एन. रतनबाला देवी हिला भारतीय संघाचा 'प्राण' म्हटलं जातं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएन रतनबाला देवी मिड-फिल्डवरच्या उत्तम कामगिरीमुळे तिला असं म्हटलं जातं. पूर्वोत्तरच्या मणिपूरमधल्या बिष्णूपूर जिल्ह्यातल्या नांबोल खथाँगमध्ये जन्मलेल्या रतनबाला देवीने भारताची 'सर्वोत्तम फुटबॉलपटू' बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि या स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिने एक मोठा पल्लादेखील पार केला आहे. लहान असताना शेजारच्या मुलांसोबत ती फुटबॉल खेळायची. करमणूक म्हणून सुरू केलेला हा खेळ पुढे तिची पॅशन बनला आणि ती जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवू लागली. अडथळ्यांची शर्यत रतनबाला देवीचे वडील एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर होते. पाच जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असूनही तिच्या वडिलांनी तिला कायम प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच ते तिच्यासाठी 'हिरो' आहेत. भारताकडून खेळण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या एका काकांनीही तिला भक्कम साथ दिली. कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावरच रतनबालाने इम्फालमधल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI - साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, साईची टीम स्पर्धांमध्ये भागच घ्यायची नाही. त्यामुळे खेळण्यास फारसा वाव मिळत नसल्याने तिची निराशा झाली. अखेर तिने स्थानिक KRYHPSA फुटबॉल क्लब जॉईन केला. तिथे ओझा जाओबा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने व्यावसायिक फुटबॉलचं प्रशिक्षण घेतलं. या क्लबमध्ये उत्तम प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्यांच्या संघाने अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकंही जिंकल्याचं रतनबाला सांगते. या क्लबमध्येच तिच्या फुटबॉल कौशल्यात आणि तंत्रात बरीच सुधारणा झाली. स्वप्नाला फुटले पंख स्थानिक स्पर्धांमधल्या रतनबालाच्या दिमाखदारी कामगिरीमुळे तिची मणिपूरच्या स्टेट टीममध्ये निवड झाली आणि ती राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळू लागली. AIFF च्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्पर्धांमध्येही ती खेळली. 2015 साली तिची भारताच्या महिला ज्युनियर टीममध्ये वर्णी लागली. या टीमकडून खेळताना आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिने अनेक स्पर्धांमध्ये 'सर्वोत्तम खेळाडू'चा मान पटकावला. एन रतनबाला देवी रतनबालाचं स्वप्न पूर्ण झालं ते 2017 साली. या वर्षी तिला भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं. संघात तिची मिड-फिल्डवर वर्णी लागली आणि विरोधी संघाकडून होणारी आक्रमक खेळी परतवून लावण्याची जबाबदारी तिच्यावर आली. ही जबाबदारी तिने लीलया पार पाडली. इतकंच नाही तर तिच्या चाली इतक्या वेगवान असत की त्यामुळे विरोधी संघाला धडकी भरायची. 2019 साली नेपाळमध्ये झालेली पाचवी SAFF चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला फुटबॉल संघात रतनबालाही होती. त्याचवर्षी तेरावी साउथ एशिएन गेम्स स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेतही भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावलं होतं. रतनबाला त्याही संघात होती. त्याचवर्षी स्पेनमध्ये झालेल्या कोटिफ वुमेन्स टुर्नामेंट स्पर्धेत रतनबालाने भारतासाठी दोन गोल केले होते. स्थानिक स्पर्धांमधूनही आपल्या चमकदार कामगिरीने तिने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. 2019 सालच्या हिरो इंडियन वुमन लिग (IWL) स्पर्धेत तिला उदयोन्मुख खेळाडूचा मान मिळाला. याच स्पर्धेच्या 2020 सालच्या आवृतीत रतनबालाने 'बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार पटकावला. रतनबालाच्या नेतृत्त्वाखाली तिच्या KRYHPSA संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. खेळाने दिली ओळख 2020 साली AIFF च्या 'इमर्जिंग प्लेअर ऑफ द इअर' पुरस्काराने तिला खरी ओळख मिळवून दिली. AIFF च्या अधिकृत वेबसाईटवर रतनबालाच्या परिचयात तिचा भारतीय फुटबॉल संघाचं 'फुफ्फुस' (lungs) असा उल्लेख करण्यात आला आहे. आपण आपलं स्वप्न प्रत्यक्षात जगत असल्याचं आणि कामगिरी सुधारण्यासाठी दररोज प्रयत्न करत असल्याचं रतनबाला सांगते. एक दिवस आंतरराष्ट्रीय क्लबकडून खेळण्याची तिची इच्छा आहे. (हा लेख ई-मेलच्या माध्यमातून एन. रतनबाला यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 682, "source_item_id": "682", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3470, "clean_index": 409, "clean_language_index": "mar_Deva:validation:409"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समितीने समन्स बजावले होते पण नोटीस बजावूनही ते गैरहजर राहिले. यामुळे पुन्हा एकदा समितीकडून गोस्वामी यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पुन्हा एकदा हक्कभंग समितीने अर्णब गोस्वामी यांनी हजर राहण्यास सांगितले आहे. काय आहे प्रकरण? सप्टेंबर 2020 मध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अर्णब गोस्वामी यांनी आपल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचंड टीका करण्यात आली. गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. संजय राऊत यांनी म्हटलं होतं, \"हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला. \"एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते तर संस्था असते. 'इन्स्टिट्यूट' असा उल्लेख त्यांनी केला. मग सरकार काय करतंय, असा प्रश्न त्यांनी विचारला. पवार यांचे मत एका अनुभव नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातले राजकीय पक्ष बळ देतात.\" अर्णब गोस्वामी यांचे स्पष्टीकरण तर यासंदर्भात अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या 10 ऑगस्टला प्रसारित झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटलं, \" शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणताहेत की मी रागात बोललं नाही पहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मला मोठ्या सन्मानानं घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, या देशाचं संविधान मला प्रश्न विचारण्याचा अधिकार देतं. तुम्ही देत नाही. जसा या देशाचा प्रत्येक नागरिक समान आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण सर्वांसमान आहेत.\" \"कारण भारतात लोकशाही आहे. इथं एकाधिकारशाही नाही आहे. जर महाराष्ट्र पोलीस पुराव्यांना लपवणार असेल तर,संजय राऊतजी, मी प्रश्न विचारणार. मी पत्रकार आहे. प्रश्न विचारणं हे माझं कर्तव्य आहे. मी सगळ्यांना प्रश्न विचारणार.\" सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? हिवाळी अधिवेशनातही अर्णब गोस्वामी यांच्या हक्कभंग प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली होती. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून विधानसभेच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये, असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले होते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (15 डिसेंबर) हक्कभंग प्रस्तावाबाबत जर सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आली तर त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टासमोर हजर राहण्याची आवश्यकता नाही असा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मान्य झाला. भविष्यात अशी नोटीस विधानसभा अध्यक्षांना आल्यास विधिमंडळाच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावामुळे कायदेमंडळ आणि न्यायपालिका समोरासमोर आल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र सरकारच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समितीने समन्स बजावले होते पण नोटीस बजावूनही ते गैरहजर राहिले. यामुळे पुन्हा एकदा समितीकडून गोस्वामी यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पुन्हा एकदा हक्कभंग समितीने अर्णब गोस्वामी यांनी हजर राहण्यास सांगितले आहे. काय आहे प्रकरण? सप्टेंबर 2020 मध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अर्णब गोस्वामी यांनी आपल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचंड टीका करण्यात आली. गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. संजय राऊत यांनी म्हटलं होतं, \"हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला. \"एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते तर संस्था असते. 'इन्स्टिट्यूट' असा उल्लेख त्यांनी केला. मग सरकार काय करतंय, असा प्रश्न त्यांनी विचारला. पवार यांचे मत एका अनुभव नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातले राजकीय पक्ष बळ देतात.\" अर्णब गोस्वामी यांचे स्पष्टीकरण तर यासंदर्भात अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या 10 ऑगस्टला प्रसारित झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटलं, \" शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणताहेत की मी रागात बोललं नाही पहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मला मोठ्या सन्मानानं घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, या देशाचं संविधान मला प्रश्न विचारण्याचा अधिकार देतं. तुम्ही देत नाही. जसा या देशाचा प्रत्येक नागरिक समान आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण सर्वांसमान आहेत.\" \"कारण भारतात लोकशाही आहे. इथं एकाधिकारशाही नाही आहे. जर महाराष्ट्र पोलीस पुराव्यांना लपवणार असेल तर,संजय राऊतजी, मी प्रश्न विचारणार. मी पत्रकार आहे. प्रश्न विचारणं हे माझं कर्तव्य आहे. मी सगळ्यांना प्रश्न विचारणार.\" सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? हिवाळी अधिवेशनातही अर्णब गोस्वामी यांच्या हक्कभंग प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली होती. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून विधानसभेच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये, असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले होते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (15 डिसेंबर) हक्कभंग प्रस्तावाबाबत जर सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आली तर त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टासमोर हजर राहण्याची आवश्यकता नाही असा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मान्य झाला. भविष्यात अशी नोटीस विधानसभा अध्यक्षांना आल्यास विधिमंडळाच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावामुळे कायदेमंडळ आणि न्यायपालिका समोरासमोर आल्या आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 683, "source_item_id": "683", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3410, "clean_index": 410, "clean_language_index": "mar_Deva:validation:410"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा व्हीडिओ व्हॉट्स अपवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. मजकूर उपलब्ध नाही Facebook पोस्ट समाप्त, 1 व्हीडिओमध्ये मुंबईच्या चांदिवली भागाचे आमदार नसीम खान एका व्यासपीठावर उभे आहेत आणि तिथं अन्य काही लोक बसलेले दिसत आहेत. परंतु आम्ही तपासणी केली असता, असं लक्षात आलं की व्हीडिओतल्या ठरावीक भागात बदल करण्यात आलेला आहे आणि हा व्हीडिओ चुकीच्या संदर्भात व्हायरल करण्यात आला आहे. नसीम खान यांनी काय म्हटलं होतं? हा व्हीडिओ तीन वर्षं जुना असल्याचं बीबीसीने केलेल्या तपासणीत समोर आलं आहे. व्हीडिओमध्ये 'मुशायरा मीडिया' नावाचं एक चिन्ह दिसत आहे. त्यावरून शोध घेतला असता यूट्यूबवर एक लिंक सापडते, ज्यावरून नसीम खान यांचं पूर्ण भाषण ऐकता येऊ शकतं. व्हीडिओ प्रकाशित करणाऱ्या या अधिकृत पेजनुसार नसीम खान यांचा हा व्हीडिओ 13 मार्च 2016 रोजीचा आहे. मुंबईतील साकीनाका भागातील गुलिस्ताने उर्दू अदबद्वारे एका शायरीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान मुख्य अतिथी होते. या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, \"दिल्लीमध्ये यमुना किनारी श्री श्री रविशंकर यांनी राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवणार का, असं मला मोदींना विचारायचं आहे. मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावं.\" नसीम खान यांच्या या वक्तव्याची मोडतोड करून चुकीच्या संदर्भात तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या व्हीडिओबद्दल बीबीसीनं नसीम खान यांच्याशीही संपर्क साधला. ते म्हणाले की, \"व्हायरल झालेला व्हीडिओ खोटा आहे. त्याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगासह साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\" \"विधानसभा निवडणुकांमध्ये माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधी पक्षाकडून अशा प्रकारची कृती केली जात आहे,\" असं त्यांनी ठामपणे सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात नसीम खान आपल्या प्रचार सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहेत, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्यावर देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावा असं आव्हान देत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा व्हीडिओ व्हॉट्स अपवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. मजकूर उपलब्ध नाही Facebook पोस्ट समाप्त, 1 व्हीडिओमध्ये मुंबईच्या चांदिवली भागाचे आमदार नसीम खान एका व्यासपीठावर उभे आहेत आणि तिथं अन्य काही लोक बसलेले दिसत आहेत. परंतु आम्ही तपासणी केली असता, असं लक्षात आलं की व्हीडिओतल्या ठरावीक भागात बदल करण्यात आलेला आहे आणि हा व्हीडिओ चुकीच्या संदर्भात व्हायरल करण्यात आला आहे. नसीम खान यांनी काय म्हटलं होतं? हा व्हीडिओ तीन वर्षं जुना असल्याचं बीबीसीने केलेल्या तपासणीत समोर आलं आहे. व्हीडिओमध्ये 'मुशायरा मीडिया' नावाचं एक चिन्ह दिसत आहे. त्यावरून शोध घेतला असता यूट्यूबवर एक लिंक सापडते, ज्यावरून नसीम खान यांचं पूर्ण भाषण ऐकता येऊ शकतं. व्हीडिओ प्रकाशित करणाऱ्या या अधिकृत पेजनुसार नसीम खान यांचा हा व्हीडिओ 13 मार्च 2016 रोजीचा आहे. मुंबईतील साकीनाका भागातील गुलिस्ताने उर्दू अदबद्वारे एका शायरीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान मुख्य अतिथी होते. या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, \"दिल्लीमध्ये यमुना किनारी श्री श्री रविशंकर यांनी राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवणार का, असं मला मोदींना विचारायचं आहे. मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावं.\" नसीम खान यांच्या या वक्तव्याची मोडतोड करून चुकीच्या संदर्भात तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या व्हीडिओबद्दल बीबीसीनं नसीम खान यांच्याशीही संपर्क साधला. ते म्हणाले की, \"व्हायरल झालेला व्हीडिओ खोटा आहे. त्याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगासह साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\" \"विधानसभा निवडणुकांमध्ये माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधी पक्षाकडून अशा प्रकारची कृती केली जात आहे,\" असं त्यांनी ठामपणे सांगितलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 684, "source_item_id": "684", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2056, "clean_index": 411, "clean_language_index": "mar_Deva:validation:411"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयवतमाळ : शेतकऱ्यांना फवारणीची साधनं आता तरी मिळणार का? इकडं राज्य सरकारनं बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीवर कारवाई सुरू केली आहे. फवारणीवेळी शेतकऱ्यांना सुरक्षासाधनं देणं बंधनकारक केलं आहे. \"जीवाला धोका आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे\" असं खांद्यावर फवारणीचं यंत्र घेतलेला अवधूत हा शेतमजूर गांभीर्यानं बोलत होता. यवतमाळमध्ये आजही सुरक्षा साधनांशिवाय शेतात फवारणी केली जाते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरच सरकारी यंत्रणेनं सुरक्षा बाळगण्यासंबंधीची पावलं उचलल्याचं तो पोटतिडकीनं सांगत होता. प्रश्न इतकाच आहे की १९ मृत्युंनंतर ही जाग का यावी? अगोदर सुरक्षेचे उपाय केले असते तर इतक्या जणांचे जीव वाचले असते का? याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता इथल्या सामान्य शेतकऱ्यांच्या मनात उभे राहत आहेत. 'प्रश्न रोजीरोटीचा आहे' शेतांमध्ये जाऊन शेतमजुरांना आम्ही विचारलं. कुणी कृषी अधिकाऱ्यानं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ते काम करतात त्यांनी काही सुरक्षेचे उपाय सांगितले आहेत का? ते काय करतात? \"आम्हाला इतकंच सांगितलं जातं की सुरक्षा करा. आम्ही मग आमच्या पद्धतीनं ती करतो. जेवतांना हात मातीनं धुऊन घेतो आणि फवारणी करतांना हे कापड तोंडावर बांधून घेतो.\" \"बाकी सर्व उघडं असतं, डोळ्यात जातं, त्वचेवर असतं, शरीराचा असा एकही भाग नाही औषध (कीटकनाशक) तिथं लागत नाही. आम्हाला त्रास तर अजून काही झाला नाही. पण बाकी सगळं ग्लोव्ह, गॉगल ते तर काही शेतकऱ्यांपाशी सुद्धा नाही.\" शेतमजुरांपर्यंत अजूनही सुरक्षेसंदर्भातल्या सूचना पोचलेल्या नाहीत. \"मग आम्ही ते कुठून आणू? जीवाला धोका आहे हे आम्हाला माहीत आहे. पण प्रश्न रोजीरोटीचा आहे. मग काय करू?\" अवधूत दुनगुणे त्यांची व्यथा मांडतात. गेल्या वर्षीही दीडशेहून अधिक घटनांची नोंद झाली होती. पण मग धोक्याची घंटा वाजूनही वेळीच उपाय का केले गेले नाहीत? जबाबदारी कृषी विभागाची आहे. मात्र शासनाचा दावा आहे की सारे उपाय केले गेले होते, पण शेतकरी ऐकत नाहीत. 'बीबीसी मराठी'ने विचारलेल्या प्रश्नावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, \"आम्ही सांगितलं होतं, आमच्या कृषी विभागानं पत्रकं वाटली, मेळावे घेतले. इतकं सगळं करून जर शेतकरी ऐकत नसतील तर त्याला तुम्ही काय करणार?\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "यवतमाळहून धामणगांवकडे जातांना बाभूळगाव लागतं. इथं पोहोचल्यावर समजतं की १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूंनंतर सरकारी यंत्रणा कशी हलली आहे. शेताच्या बांधावर जाऊन तहसीलदार कीटकनाशक फवारणीचं प्रात्यक्षिक करताना दिसतात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयवतमाळ : शेतकऱ्यांना फवारणीची साधनं आता तरी मिळणार का? इकडं राज्य सरकारनं बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीवर कारवाई सुरू केली आहे. फवारणीवेळी शेतकऱ्यांना सुरक्षासाधनं देणं बंधनकारक केलं आहे. \"जीवाला धोका आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे\" असं खांद्यावर फवारणीचं यंत्र घेतलेला अवधूत हा शेतमजूर गांभीर्यानं बोलत होता. यवतमाळमध्ये आजही सुरक्षा साधनांशिवाय शेतात फवारणी केली जाते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरच सरकारी यंत्रणेनं सुरक्षा बाळगण्यासंबंधीची पावलं उचलल्याचं तो पोटतिडकीनं सांगत होता. प्रश्न इतकाच आहे की १९ मृत्युंनंतर ही जाग का यावी? अगोदर सुरक्षेचे उपाय केले असते तर इतक्या जणांचे जीव वाचले असते का? याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता इथल्या सामान्य शेतकऱ्यांच्या मनात उभे राहत आहेत. 'प्रश्न रोजीरोटीचा आहे' शेतांमध्ये जाऊन शेतमजुरांना आम्ही विचारलं. कुणी कृषी अधिकाऱ्यानं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ते काम करतात त्यांनी काही सुरक्षेचे उपाय सांगितले आहेत का? ते काय करतात? \"आम्हाला इतकंच सांगितलं जातं की सुरक्षा करा. आम्ही मग आमच्या पद्धतीनं ती करतो. जेवतांना हात मातीनं धुऊन घेतो आणि फवारणी करतांना हे कापड तोंडावर बांधून घेतो.\" \"बाकी सर्व उघडं असतं, डोळ्यात जातं, त्वचेवर असतं, शरीराचा असा एकही भाग नाही औषध (कीटकनाशक) तिथं लागत नाही. आम्हाला त्रास तर अजून काही झाला नाही. पण बाकी सगळं ग्लोव्ह, गॉगल ते तर काही शेतकऱ्यांपाशी सुद्धा नाही.\" शेतमजुरांपर्यंत अजूनही सुरक्षेसंदर्भातल्या सूचना पोचलेल्या नाहीत. \"मग आम्ही ते कुठून आणू? जीवाला धोका आहे हे आम्हाला माहीत आहे. पण प्रश्न रोजीरोटीचा आहे. मग काय करू?\" अवधूत दुनगुणे त्यांची व्यथा मांडतात. गेल्या वर्षीही दीडशेहून अधिक घटनांची नोंद झाली होती. पण मग धोक्याची घंटा वाजूनही वेळीच उपाय का केले गेले नाहीत? जबाबदारी कृषी विभागाची आहे. मात्र शासनाचा दावा आहे की सारे उपाय केले गेले होते, पण शेतकरी ऐकत नाहीत. 'बीबीसी मराठी'ने विचारलेल्या प्रश्नावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, \"आम्ही सांगितलं होतं, आमच्या कृषी विभागानं पत्रकं वाटली, मेळावे घेतले. इतकं सगळं करून जर शेतकरी ऐकत नसतील तर त्याला तुम्ही काय करणार?\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 685, "source_item_id": "685", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2123, "clean_index": 412, "clean_language_index": "mar_Deva:validation:412"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रिन्स तलाल यांनी सरकारबरोबर वाटाघाटी करून एक प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (भावी राजे) यांनी भ्रष्टाचार विरोधात मोहीम उघडली आहे. सौदी अरेबियातले मोठे उद्योगपती, राजकारणी आणि राजघराण्यातील सदस्यांना रिट्ज कार्लटन हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. \"आपल्यावर कोणताही आरोप नाही, क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्या कृतीला आपला पाठिंबा आहे,\" असं तलाल यांनी रॉयटर्सला सांगितलं आहे. प्रिंस तलाल हे जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे असा अंदाज आहे. फोर्ब्स या नियतकालिकानं त्यांना जगातली 45 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हटलं आहे. ट्विटर, अॅपल या सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे गुंतवले आहेत. तलाल हे 'किंगडम ऑफ होल्डिंग' या कंपनीचे मालक आहेत. सुटकेनंतर तेच या कंपनीच्या प्रमुखपदी कायम राहणार आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सौदी राजघराण्यातील 200 लोक या होटेलरुपी तुरुंगात आहेत. तलाल यांच्यासोबत MBC टेलिव्हिजनचे प्रमुख वलीद अल इब्राहिम आणि शाही न्यायालयाचे माजी प्रमुख खालिद अल तुवैजीरी यांचीही सुटका करण्यात आली आहे. एक अब्ज डॉलर देऊन सुटका? तलाल यांच्याआधी प्रिंस मितेब बिन अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली होती. आपल्या सुटकेसाठी त्यांनी 1 अब्ज डॉलर दिले असावे असा एक अंदाज आहे. प्रिंस तलाल यांनी देखील आपल्या सुटकेसाठी पैसे दिले असावेत असा अंदाज आहे. पण त्यांनी नेमकी किती रक्कम दिली याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आली नाही. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली होती. मोहम्मद बिन सलमान यांनी ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. ही मोहीम जेव्हा सुरू केली गेली तेव्हा सौदी अरेबियाच्या अॅटर्नी जनरलांनी भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त केली होती. गेल्या कित्येक दशकांमध्ये 100 अब्ज डॉलरहून अधिकचा भ्रष्टाचार झाला असावा असं त्यांनी म्हटलं होतं. 200 हून अधिक जणांना ताब्यात घेऊन रिट्झ कार्लटन या अलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे हॉटेल सध्या बंद आहे. 14 फेब्रुवारीला ते पुन्हा सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या दोन महिन्यांपासून ताब्यात असलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अलवलीद बिन तलाल यांची सुटका करण्यात आली आहे. प्रिन्स तलाल हे जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रिन्स तलाल यांनी सरकारबरोबर वाटाघाटी करून एक प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (भावी राजे) यांनी भ्रष्टाचार विरोधात मोहीम उघडली आहे. सौदी अरेबियातले मोठे उद्योगपती, राजकारणी आणि राजघराण्यातील सदस्यांना रिट्ज कार्लटन हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. \"आपल्यावर कोणताही आरोप नाही, क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्या कृतीला आपला पाठिंबा आहे,\" असं तलाल यांनी रॉयटर्सला सांगितलं आहे. प्रिंस तलाल हे जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे असा अंदाज आहे. फोर्ब्स या नियतकालिकानं त्यांना जगातली 45 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हटलं आहे. ट्विटर, अॅपल या सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे गुंतवले आहेत. तलाल हे 'किंगडम ऑफ होल्डिंग' या कंपनीचे मालक आहेत. सुटकेनंतर तेच या कंपनीच्या प्रमुखपदी कायम राहणार आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सौदी राजघराण्यातील 200 लोक या होटेलरुपी तुरुंगात आहेत. तलाल यांच्यासोबत MBC टेलिव्हिजनचे प्रमुख वलीद अल इब्राहिम आणि शाही न्यायालयाचे माजी प्रमुख खालिद अल तुवैजीरी यांचीही सुटका करण्यात आली आहे. एक अब्ज डॉलर देऊन सुटका? तलाल यांच्याआधी प्रिंस मितेब बिन अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली होती. आपल्या सुटकेसाठी त्यांनी 1 अब्ज डॉलर दिले असावे असा एक अंदाज आहे. प्रिंस तलाल यांनी देखील आपल्या सुटकेसाठी पैसे दिले असावेत असा अंदाज आहे. पण त्यांनी नेमकी किती रक्कम दिली याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आली नाही. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली होती. मोहम्मद बिन सलमान यांनी ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. ही मोहीम जेव्हा सुरू केली गेली तेव्हा सौदी अरेबियाच्या अॅटर्नी जनरलांनी भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त केली होती. गेल्या कित्येक दशकांमध्ये 100 अब्ज डॉलरहून अधिकचा भ्रष्टाचार झाला असावा असं त्यांनी म्हटलं होतं. 200 हून अधिक जणांना ताब्यात घेऊन रिट्झ कार्लटन या अलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे हॉटेल सध्या बंद आहे. 14 फेब्रुवारीला ते पुन्हा सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 687, "source_item_id": "687", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2264, "clean_index": 413, "clean_language_index": "mar_Deva:validation:413"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगुगल डूडल 1. आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलनं डूडल साकारून मानवंदना दिली आहे. आज आनंदी गोपाळ जोशी यांची 153वी जयंती आहे. त्या निमित्तानं गुगलनं त्यांना अभिवादन केलं आहे, असं द इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. याआधी गुगलनं भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना देखील मानवंदना दिली होती. आनंदी जोशी या 19 व्या वर्षी डॉक्टर झाल्या होत्या. अमेरिकेतील पेनसिल्विनियातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली होती. भारतात येऊन महिलांचे वैद्यकीय कॉलेज काढण्याचा त्यांचा विचार होता, पण वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळं त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं. 2. 'चंदा कोचर या व्हीडिओकॉन कर्जाच्या मोठ्या लाभार्थी' ICICI बॅंकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे व्हीडिओकॉननं दिलेल्या कर्जाचे लाभार्थी आहेत. पर्यायाने चंदा कोचरदेखील लाभार्थी आहेत, असा आरोप अरविंद गुप्ता यांनी केला आहे. गुप्ता हे इंडियन इन्व्हेस्टर प्रोटेक्शन काउंसिलचे विश्वस्त आहेत. \"पुरावा असं सांगतो की चंदा कोचर आणि त्यांच्या पतींना व्हीडिओकॉनच्या कर्जाचा फायदा झाला आहे. सरकारनं त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करावी,\" असं आवाहन गुप्ता यांनी केलं असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. ICICI बॅंकेचे चेअरमन एम. के. शर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, \"या प्रकरणात बॅंकेची आणि चंदा कोचर यांची बदनामी केली जात आहे. व्हीडिओकॉनला देण्यात आलेल्या कर्जाची प्रक्रिया ही कायदेशीररीत्या झाली आहे.\" 3. '1992च्या करारानुसार मुत्सद्द्यांना वागणूक देऊ' दूतावासातल्या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीत सुधारणा करण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्ताननं घेतला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांनी एकमेकांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. आता 1992च्या करारानुसारच दोन्ही देशातील मुत्सद्द्यांना वागणूक दिली जाईल असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे. भारत आणि पाकिस्ताननं परस्परांच्या देशातील मुत्सद्द्यांना 1992च्या करारानुसार वागणूक देण्याचा निर्णय घेतला आहे, असं भारताच्या परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दोन्ही देशातील परराष्ट्र खात्यानं परस्परांवर आरोप केले होते. \"भारताचे अधिकारी आम्हाला विनाकारण त्रास देत आहे,\" असा आरोप पाकिस्ताननं केला होता तर भारताने देखील याच प्रकारचा आरोप केला होता. आता परिस्थिती निवळली असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलं आहे. 4. 'पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची सरकारला चिंता' \"शेतमालाला योग्य किंमत मिळाली तरच शेतकरी जगेल. पण राज्यकर्त्यांना पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची चिंता अधिक आहे,\" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे. \"शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वीसारखी स्थिती निर्माण होईल. त्यावेळी आपल्याला 'लाल मिलो' हे धान्य आयात करावं लागलं होतं. ते खायची वेळ आपल्यावर येईल,\" अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. \"शेतकरी जगला तरच खाणारे जगू शकतील. त्यामुळे मला त्यांची चिंता अधिक आहे,\" असं ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले. 5. रेल्वेत नोकरीसाठी 2.8 कोटी अर्ज भारतीय रेल्वेनं नोकरभरतीसाठी परीक्षा जाहीर केली असून ऑनलाइन परीक्षेमार्फत 90,000 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी अंदाजे 2.8 कोटी अर्ज आले आहेत असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. हे अर्ज स्वीकारण्याची मुदत पूर्ण होईपर्यंत आणखी 20,000 अर्ज येऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे स्टाफची एकूण क्षमता 13 लाख आहे. दरवर्षी अनेक जण निवृत्त होतात. त्या जागा भरून काढण्यासाठी रेल्वेनं विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगुगल डूडल 1. आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलनं डूडल साकारून मानवंदना दिली आहे. आज आनंदी गोपाळ जोशी यांची 153वी जयंती आहे. त्या निमित्तानं गुगलनं त्यांना अभिवादन केलं आहे, असं द इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. याआधी गुगलनं भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना देखील मानवंदना दिली होती. आनंदी जोशी या 19 व्या वर्षी डॉक्टर झाल्या होत्या. अमेरिकेतील पेनसिल्विनियातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली होती. भारतात येऊन महिलांचे वैद्यकीय कॉलेज काढण्याचा त्यांचा विचार होता, पण वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळं त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं. 2. 'चंदा कोचर या व्हीडिओकॉन कर्जाच्या मोठ्या लाभार्थी' ICICI बॅंकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे व्हीडिओकॉननं दिलेल्या कर्जाचे लाभार्थी आहेत. पर्यायाने चंदा कोचरदेखील लाभार्थी आहेत, असा आरोप अरविंद गुप्ता यांनी केला आहे. गुप्ता हे इंडियन इन्व्हेस्टर प्रोटेक्शन काउंसिलचे विश्वस्त आहेत. \"पुरावा असं सांगतो की चंदा कोचर आणि त्यांच्या पतींना व्हीडिओकॉनच्या कर्जाचा फायदा झाला आहे. सरकारनं त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करावी,\" असं आवाहन गुप्ता यांनी केलं असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. ICICI बॅंकेचे चेअरमन एम. के. शर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, \"या प्रकरणात बॅंकेची आणि चंदा कोचर यांची बदनामी केली जात आहे. व्हीडिओकॉनला देण्यात आलेल्या कर्जाची प्रक्रिया ही कायदेशीररीत्या झाली आहे.\" 3. '1992च्या करारानुसार मुत्सद्द्यांना वागणूक देऊ' दूतावासातल्या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीत सुधारणा करण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्ताननं घेतला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांनी एकमेकांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. आता 1992च्या करारानुसारच दोन्ही देशातील मुत्सद्द्यांना वागणूक दिली जाईल असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे. भारत आणि पाकिस्ताननं परस्परांच्या देशातील मुत्सद्द्यांना 1992च्या करारानुसार वागणूक देण्याचा निर्णय घेतला आहे, असं भारताच्या परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दोन्ही देशातील परराष्ट्र खात्यानं परस्परांवर आरोप केले होते. \"भारताचे अधिकारी आम्हाला विनाकारण त्रास देत आहे,\" असा आरोप पाकिस्ताननं केला होता तर भारताने देखील याच प्रकारचा आरोप केला होता. आता परिस्थिती निवळली असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलं आहे. 4. 'पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची सरकारला चिंता' \"शेतमालाला योग्य किंमत मिळाली तरच शेतकरी जगेल. पण राज्यकर्त्यांना पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची चिंता अधिक आहे,\" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे. \"शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वीसारखी स्थिती निर्माण होईल. त्यावेळी आपल्याला 'लाल मिलो' हे धान्य आयात करावं लागलं होतं. ते खायची वेळ आपल्यावर येईल,\" अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. \"शेतकरी जगला तरच खाणारे जगू शकतील. त्यामुळे मला त्यांची चिंता अधिक आहे,\" असं ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले. 5. रेल्वेत नोकरीसाठी 2.8 कोटी अर्ज भारतीय रेल्वेनं नोकरभरतीसाठी परीक्षा जाहीर केली असून ऑनलाइन परीक्षेमार्फत 90,000 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी अंदाजे 2.8 कोटी अर्ज आले आहेत असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. हे अर्ज स्वीकारण्याची मुदत पूर्ण होईपर्यंत आणखी 20,000 अर्ज येऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे स्टाफची एकूण क्षमता 13 लाख आहे. दरवर्षी अनेक जण निवृत्त होतात. त्या जागा भरून काढण्यासाठी रेल्वेनं विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 689, "source_item_id": "689", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3334, "clean_index": 414, "clean_language_index": "mar_Deva:validation:414"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअदर पूनावाला लशीच्या किंमतीबाबत म्हणाले, \"कोरोनावरील लशीच्या पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये आहे. मात्र, ही किंमत केवळ भारत सरकारसाठी त्यांच्या विनंतीवरून ठरवण्यात आलीय. आम्हाला सर्वसामान्य माणसं, गरीब आणि आरोग्य क्षेत्रातील लोकांना आधार द्यायचाय. त्यानंतर खासगी बाजारात डोसमागे 1000 रुपये आकारलं जाईल.\" \"भारत सरकारसाठी आम्ही किफायतशीर किंमत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, ती 200 पेक्षाही जास्त असेल. कारण तेवढा आमचा खर्च झालाय. पण आम्हाला यातून फायदा पाहायचा नाहीय. पहिल्या 10 कोटी डोससाठी देश आणि भारत सरकारला आधार द्यायचाय,\" असं पूनावाला म्हणाले. सीरम इन्स्टिट्यूटमधून लस मिळावी म्हणून जगभरातील अनेक देशांनी भारत आणि पंतप्रधान कार्यालयाशी लिखित संपर्क साधल्याची माहितीही अदर पूनावाला यांनी दिली. \"आम्ही आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लशीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास सर्वच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून सगळ्यांचं समाधान होईल,\" असं पूनावाला म्हणाले. कोरोना लस अदर पूनावाला यांच्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले जातील. भारतात आणि परदेशात कशाप्रकारे पुरवठा केला जाईल, याबाबत सध्या नियोजन सुरू आहे. लशीच्या वाहतुकीसाठी खासगी कंपन्यांचे ट्रक, व्हॅन आणि कोल्ड स्टोरेज यांच्याशी सीरम इन्स्टिट्यूटनेच भागीदारी केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' या कोरोनावरील लशीच्या एका डोसची किंमत 200 रुपये असेल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मालक अदर पूनावाला यांनी ही माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअदर पूनावाला लशीच्या किंमतीबाबत म्हणाले, \"कोरोनावरील लशीच्या पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये आहे. मात्र, ही किंमत केवळ भारत सरकारसाठी त्यांच्या विनंतीवरून ठरवण्यात आलीय. आम्हाला सर्वसामान्य माणसं, गरीब आणि आरोग्य क्षेत्रातील लोकांना आधार द्यायचाय. त्यानंतर खासगी बाजारात डोसमागे 1000 रुपये आकारलं जाईल.\" \"भारत सरकारसाठी आम्ही किफायतशीर किंमत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, ती 200 पेक्षाही जास्त असेल. कारण तेवढा आमचा खर्च झालाय. पण आम्हाला यातून फायदा पाहायचा नाहीय. पहिल्या 10 कोटी डोससाठी देश आणि भारत सरकारला आधार द्यायचाय,\" असं पूनावाला म्हणाले. सीरम इन्स्टिट्यूटमधून लस मिळावी म्हणून जगभरातील अनेक देशांनी भारत आणि पंतप्रधान कार्यालयाशी लिखित संपर्क साधल्याची माहितीही अदर पूनावाला यांनी दिली. \"आम्ही आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लशीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास सर्वच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून सगळ्यांचं समाधान होईल,\" असं पूनावाला म्हणाले. कोरोना लस अदर पूनावाला यांच्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले जातील. भारतात आणि परदेशात कशाप्रकारे पुरवठा केला जाईल, याबाबत सध्या नियोजन सुरू आहे. लशीच्या वाहतुकीसाठी खासगी कंपन्यांचे ट्रक, व्हॅन आणि कोल्ड स्टोरेज यांच्याशी सीरम इन्स्टिट्यूटनेच भागीदारी केली आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 691, "source_item_id": "691", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1591, "clean_index": 415, "clean_language_index": "mar_Deva:validation:415"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया महिला बचत गटातर्फे बोट सफारीचे आयोजन केलं जातं. यामध्ये पर्यटकांना कांदळवनांची तसंच तिथल्या जैवविविधतेची माहिती या महिलांकडून राबविली जाते. हा भारतातील अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प असल्याचं या महिला सांगतात. या प्रकल्पाची सुरुवात 26 जानेवारी 2017ला झाली. वेंगुर्ला या भागात खारफुटीच्या ८ जाती आढळतात. या खारफुटीचे प्रकार ओळखणं आणि बोट चालवण्याचं प्रशिक्षण या सर्व महिलांनी घेतलं आहे. या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ. रिपोर्टिंग, शूट-एडिट - राहूल रणसुभे हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेंगुर्ला या गावातील स्वामिनी महिला बचत गटाकडून रोजगार आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालत एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया महिला बचत गटातर्फे बोट सफारीचे आयोजन केलं जातं. यामध्ये पर्यटकांना कांदळवनांची तसंच तिथल्या जैवविविधतेची माहिती या महिलांकडून राबविली जाते. हा भारतातील अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प असल्याचं या महिला सांगतात. या प्रकल्पाची सुरुवात 26 जानेवारी 2017ला झाली. वेंगुर्ला या भागात खारफुटीच्या ८ जाती आढळतात. या खारफुटीचे प्रकार ओळखणं आणि बोट चालवण्याचं प्रशिक्षण या सर्व महिलांनी घेतलं आहे. या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ. रिपोर्टिंग, शूट-एडिट - राहूल रणसुभे हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 692, "source_item_id": "692", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 796, "clean_index": 416, "clean_language_index": "mar_Deva:validation:416"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुडोकू खेळल्याने स्मरणशक्ती वाढते! गेमचा स्कोअर वाढतो, तसा मेंदू तल्लख होतो! छंद म्हणजे निव्वळ टाइमपास! असाच आपला आजवरचा समज... तो खरा आहे का? ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजांचाही अभ्यास केला. या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांनी, या समजुतींना पुरता धक्का दिला आहे. वेळखाऊ ब्रेन गेम खेळण्यापेक्षा, एखादं वाद्य शिका, शिवणकाम करा, बागकामात रस घ्या त्याचाच फायदा होईल. त्यामुळे छंद जोपासा, असाच या अभ्यासाचा सूर आहे. एवढंच नाही, लहान वयात हे छंद जोपासले तर, उतार वयात मेंदू तल्लख राहण्यास मदत होतेच. शिवाय, नवीन काही शिकायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नसतं, यावरही या अभ्यासानं शिक्कामोर्तब केले आहे. लंडनच्या या संस्थेत मेंदूविषयी सतत संशोधन सुरू असते. मेंदूचा अभ्यास करणाऱ्या या कौन्सिलमध्ये आतंरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, धोरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे. मेंदूची ग्रहण क्षमता कायम राखण्याबरोबरच, मेंदूला चालना देण्याचे उत्तम मार्ग कोणते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या कौन्सिलने केला. ... आणि त्यातूनच, आपले समज 'गैर' ठरले! ऑनलाइन गेम, कोडी, स्मरणशक्तीचे खेळ यामुळे मेंदूला फायदा होतो, यात फारसं तथ्य नाही. तसंच, सातत्यानं ब्रेन गेम खेळल्यानं, त्या खेळात आपण पारंगत होऊही कदाचित, पण त्यानं मेंदूची क्षमता वाढत असल्याचा कोणताही पुरावा नाही. थोडक्यात, सुडोकूतील हुशारी आर्थिक नियोजनाचं कोडं सोडवण्यात उपयोगाची नाही. ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थच्या स्थापनेत सहकार्य करणाऱ्या एज यूके या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक जेम्स गुडविन यांनी हे सगळं आणखी उलगडू्न सांगितलं. त्याऐवजी नवीन काही शिकणं मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असतं. एखादं वाद्य, नवीन भाषा, संगीत, हस्तकला असं शिकल्याने मेंदू तल्लख राहण्याची शक्यता जास्त असते. नवीन काही शिकायचं असल्यास वयाचं कोणतंही बंधन नाही, हे खरंच! पण, मेंदूच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर त्यासाठी वय सरण्याची वाट बघू नका, तत्काळ कामाला लागा, हेच या अभ्यासाचं सार आहे.\n\nSummary:", "target": "बुद्धीला चालना देणारे खेळ मेंदूच्या आरोग्याला लाभदायी ठरतात, असा समज आहे. असे 'ब्रेन गेम' खेळण्याकडे सगळ्यांचा मोठा ओढा असतो. ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजाचा अभ्यास केला. लंडनमध्ये सुरू असलेल्या संशोधनातून याबद्दलची आणखी माहिती समोर येते आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुडोकू खेळल्याने स्मरणशक्ती वाढते! गेमचा स्कोअर वाढतो, तसा मेंदू तल्लख होतो! छंद म्हणजे निव्वळ टाइमपास! असाच आपला आजवरचा समज... तो खरा आहे का? ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजांचाही अभ्यास केला. या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांनी, या समजुतींना पुरता धक्का दिला आहे. वेळखाऊ ब्रेन गेम खेळण्यापेक्षा, एखादं वाद्य शिका, शिवणकाम करा, बागकामात रस घ्या त्याचाच फायदा होईल. त्यामुळे छंद जोपासा, असाच या अभ्यासाचा सूर आहे. एवढंच नाही, लहान वयात हे छंद जोपासले तर, उतार वयात मेंदू तल्लख राहण्यास मदत होतेच. शिवाय, नवीन काही शिकायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नसतं, यावरही या अभ्यासानं शिक्कामोर्तब केले आहे. लंडनच्या या संस्थेत मेंदूविषयी सतत संशोधन सुरू असते. मेंदूचा अभ्यास करणाऱ्या या कौन्सिलमध्ये आतंरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, धोरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे. मेंदूची ग्रहण क्षमता कायम राखण्याबरोबरच, मेंदूला चालना देण्याचे उत्तम मार्ग कोणते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या कौन्सिलने केला. ... आणि त्यातूनच, आपले समज 'गैर' ठरले! ऑनलाइन गेम, कोडी, स्मरणशक्तीचे खेळ यामुळे मेंदूला फायदा होतो, यात फारसं तथ्य नाही. तसंच, सातत्यानं ब्रेन गेम खेळल्यानं, त्या खेळात आपण पारंगत होऊही कदाचित, पण त्यानं मेंदूची क्षमता वाढत असल्याचा कोणताही पुरावा नाही. थोडक्यात, सुडोकूतील हुशारी आर्थिक नियोजनाचं कोडं सोडवण्यात उपयोगाची नाही. ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थच्या स्थापनेत सहकार्य करणाऱ्या एज यूके या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक जेम्स गुडविन यांनी हे सगळं आणखी उलगडू्न सांगितलं. त्याऐवजी नवीन काही शिकणं मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असतं. एखादं वाद्य, नवीन भाषा, संगीत, हस्तकला असं शिकल्याने मेंदू तल्लख राहण्याची शक्यता जास्त असते. नवीन काही शिकायचं असल्यास वयाचं कोणतंही बंधन नाही, हे खरंच! पण, मेंदूच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर त्यासाठी वय सरण्याची वाट बघू नका, तत्काळ कामाला लागा, हेच या अभ्यासाचं सार आहे.\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 693, "source_item_id": "693", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1970, "clean_index": 417, "clean_language_index": "mar_Deva:validation:417"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअमेठीमध्ये बुधवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी हे माध्यमांशी चर्चा करत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा प्रकाश पडला. तो प्रकाश लेजर वेपनचाही असू शकतो अशी चिंता काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. पुरावा म्हणून काँग्रेसने हा व्हीडिओ जोडला आहे. या व्हीडिओत हिरव्या रंगाचा प्रकाश राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडल्याचं दिसत आहे. हा प्रकाश स्नायपर गनच्या लेझर लाइटचा असू शकतो असं काँग्रेसनं म्हटलं आहे. आतापर्यंत भारताच्या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाली आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूची आठवण अजूनही भारतीय नागरिकांच्या मनात ताजी आहे. असं या पत्रात म्हटलं आहे. राजीव गांधी यांच्या हत्येच्या वेळी सुरक्षेत कमालीचा हलगर्जीपणा झाला होता. गुप्तहेर खात्याकडून सूचना मिळूनही त्यांची हत्या रोखण्यात अपयश आलं होतं. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश ही गंभीर बाब असून त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. घातपाताची पुसटशी शक्यता असेल तर आपण ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी असं या पत्रात म्हटलं आहे. गृहमंत्रालयाच्या SPG ( स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) विभागाच्या संचालकांनी म्हटलं आहे की हा प्रकाश कॅमेऱ्याच्या लाइटचा आहे. काँग्रेसचा फोटोग्राफर राहुल गांधी यांचं शूटिंग घेत असताना तो प्रकाश पडला. अद्याप आमच्याकडे काँग्रेसचं पत्र आलं नाही. या घटनेची चर्चा माध्यमांमध्ये झाल्यानंतर आम्ही तपास केला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की राहुल यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश हा कॅमेऱ्याचाच आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यात यावं असं काँग्रेसनं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर त्यांचे हे आरोप गृहमंत्रालयाने फेटाळले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून ही चिंता व्यक्त केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअमेठीमध्ये बुधवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी हे माध्यमांशी चर्चा करत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा प्रकाश पडला. तो प्रकाश लेजर वेपनचाही असू शकतो अशी चिंता काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. पुरावा म्हणून काँग्रेसने हा व्हीडिओ जोडला आहे. या व्हीडिओत हिरव्या रंगाचा प्रकाश राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडल्याचं दिसत आहे. हा प्रकाश स्नायपर गनच्या लेझर लाइटचा असू शकतो असं काँग्रेसनं म्हटलं आहे. आतापर्यंत भारताच्या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाली आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूची आठवण अजूनही भारतीय नागरिकांच्या मनात ताजी आहे. असं या पत्रात म्हटलं आहे. राजीव गांधी यांच्या हत्येच्या वेळी सुरक्षेत कमालीचा हलगर्जीपणा झाला होता. गुप्तहेर खात्याकडून सूचना मिळूनही त्यांची हत्या रोखण्यात अपयश आलं होतं. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश ही गंभीर बाब असून त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. घातपाताची पुसटशी शक्यता असेल तर आपण ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी असं या पत्रात म्हटलं आहे. गृहमंत्रालयाच्या SPG ( स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) विभागाच्या संचालकांनी म्हटलं आहे की हा प्रकाश कॅमेऱ्याच्या लाइटचा आहे. काँग्रेसचा फोटोग्राफर राहुल गांधी यांचं शूटिंग घेत असताना तो प्रकाश पडला. अद्याप आमच्याकडे काँग्रेसचं पत्र आलं नाही. या घटनेची चर्चा माध्यमांमध्ये झाल्यानंतर आम्ही तपास केला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की राहुल यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश हा कॅमेऱ्याचाच आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यात यावं असं काँग्रेसनं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर त्यांचे हे आरोप गृहमंत्रालयाने फेटाळले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 695, "source_item_id": "695", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1850, "clean_index": 418, "clean_language_index": "mar_Deva:validation:418"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मला त्यांच्या पसंतीचे कुर्ते आणि मिठाई आवर्जून पाठवत असतात,' असं पंतप्रधानांनी या मुलाखतीत सांगितलं. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय विषयांना जोर चढलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूका, राजकारण या सगळ्यांपासून फारकत घेणारी मुलाखत दिली. मुलाखत अराजकीय असल्यामुळं ती घेणारी व्यक्तीही राजकारणापासून लांब असलेलीच निवडण्यात आली. अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधानांची मुलाखत घेत तुम्ही आंबे खाता का इथपासून तुम्ही रागावर ताबा कसा मिळवता, तुमच्या खात्यात किती पैसे आहेत असे अनेक हलकेफुलके प्रश्न विचारले. पंतप्रधानांनी सर्वच प्रश्नांना हसतखेळत उत्तरं दिली. विरोधकांवर कडवी टीका करणाऱ्या पंतप्रधानांनी वैयक्तिक आयुष्यात आपले अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा खुलासा केला. \"मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्रीही नव्हतो, तेव्हा काही कामासाठी संसदेत आलो होतो. त्यावेळी मला गुलाम नबी आझाद भेटले. त्यांच्याशी माझ्या खूप छान गप्पा झाल्या. आम्ही दोघं जेव्हा बाहेर आलो, तेव्हा पत्रकारांनी विचारलं, की संघाची पार्श्वभूमी असतानाही तुम्ही गुलाम नबी आझादांशी मैत्री कशी ठेवू शकता. त्यावेळी गुलाम नबी आझादांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. तुम्हाला बाहेरून जसं चित्र दिसतं तसं नाहीये. आम्ही वेगवेगळ्या पक्षातील लोक एखाद्या कुटुंबाप्रमाणे कसे जोडलेले असतो, त्याची कल्पना बाहेरून येणार नाही, असं गुलाम नबी आझादांनी म्हटलं होतं.\" अगदी सुरूवातीपासूनच कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जींबद्दलही मोदींनी असाच एक खुलासा केला. \"ममता दीदी आजही मला त्यांनी स्वतः निवडलेले एक-दोन कुर्ते भेट देतात. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मला वर्षातून तीन-चार वेळा ढाक्याहून मिठाई पाठवतात. जेव्हा ममता दीदींना हे समजलं तेव्हा त्यांनीही मला मिठाई पाठवायला सुरूवात केली,\" असं सांगून मोदींनी राजकारणाच्या पलिकडेही व्यक्तिगत संबंध असू शकतात हे स्पष्ट केलं. पंतप्रधानांना आवडतात आंबे 'मी माझ्या ड्रायव्हरच्या मुलीला विचारलं, की तुला पंतप्रधानांना कोणता प्रश्न विचारायला आवडेल. तिनं विचारलं- पंतप्रधानांना आंबे खायला आवडतं का? त्यांना कोणतं आंबे आवडतात आणि ते आंबे कसे खातात?' असं अक्षय कुमारनं पंतप्रधानांना विचारलं. आंबे खायला मला आवडतात, असं सांगून पंतप्रधानंनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी मी शेतांमध्ये जायचो. झाडांवर पिकलेले आंबे खायला मला खूप आवडायचं. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खायला मला कधीच आवडलं नाही. राग आल्यावर काय करतात मोदी? तुम्हाला कधी राग येत नाही का आणि राग आल्यावर तुम्ही तो व्यक्त कसा करता असा प्रश्न अक्षयनं पंतप्रधानांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटलं, की मला राग येत नाही, हे सांगितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं. या भावना मानवी मनाचा भाग आहेत. प्रत्येकाच्याच आयुष्यात या भावना असतात. पण तारूण्यात माझं जे काही प्रशिक्षण झालं, त्यात भावभावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं यावर भर दिला गेला. \"मी इतकी वर्षं गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी तेव्हाही अगदी शिपायापासून मुख्य सचिवापर्यंत कोणावरही राग काढला नाही,\" असं त्यांनी सांगितलं. \"शिस्तप्रिय आहे. पण कोणाला कमी दाखवून मी काम करत नाही. मदत करतो. मी शिकत आणि शिकवत काम करतो. माझी टीम तयार करतो. कदाचित त्यामुळे माझ्यावरचा दबाव, राग विभागला जात असेल. माझ्या मनात राग असेल, पण मी तो व्यक्त न करणं शिकलो आहे.\" ट्विंकल खन्नाच्या ट्वीट्सवरही भाष्य या मुलाखतीत सोशल मीडियाचाही विषय निघाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बाहेरच्या जगात काय चाललंय याची माहिती मिळते, असं मोदींनी म्हटलं. \"मी तुमचे आणि ट्विंकल खन्नांचेही ट्वीट आवर्जून पाहत असतो. त्या त्यांचा सगळा राग ट्विटरच्या माध्यमातून माझ्यावरच काढतात, असं दिसतं. त्यामुळं तुमच्या घरात शांतता नांदत असेल. त्यांचा राग माझ्यावर निघत असल्यानं तुम्ही निवांत राहत असाल. एका अर्थानं माझी तुम्हाला मदतच होते,\" असं म्हणत त्यांनी अक्षय कुमारला कोपरखळ्याही मारल्या. पंतप्रधानांच्या या टिप्पणीवर ट्विंकल खन्नांनी तातडीनं ट्वीट करून आपलीही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी याकडे खूप सकारात्मक दृष्टिनं पाहते. पंतप्रधानांनी माझी दखल घेतलीच, पण त्यापलिकडे जाऊन त्यांनी माझं लिखाणही वाचलं आहे, असं ट्वीट ट्विंकल खन्नांनी केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "'विरोधकांमध्येही आपल्याला अनेक चांगले मित्र आहेत,' असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षातील नेत्यांशी असलेले त्यांचे खेळीमेळीचं नातंही उलगडून सांगितलं. प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधानांची मुलाखत घेतली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मला त्यांच्या पसंतीचे कुर्ते आणि मिठाई आवर्जून पाठवत असतात,' असं पंतप्रधानांनी या मुलाखतीत सांगितलं. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय विषयांना जोर चढलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूका, राजकारण या सगळ्यांपासून फारकत घेणारी मुलाखत दिली. मुलाखत अराजकीय असल्यामुळं ती घेणारी व्यक्तीही राजकारणापासून लांब असलेलीच निवडण्यात आली. अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधानांची मुलाखत घेत तुम्ही आंबे खाता का इथपासून तुम्ही रागावर ताबा कसा मिळवता, तुमच्या खात्यात किती पैसे आहेत असे अनेक हलकेफुलके प्रश्न विचारले. पंतप्रधानांनी सर्वच प्रश्नांना हसतखेळत उत्तरं दिली. विरोधकांवर कडवी टीका करणाऱ्या पंतप्रधानांनी वैयक्तिक आयुष्यात आपले अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा खुलासा केला. \"मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्रीही नव्हतो, तेव्हा काही कामासाठी संसदेत आलो होतो. त्यावेळी मला गुलाम नबी आझाद भेटले. त्यांच्याशी माझ्या खूप छान गप्पा झाल्या. आम्ही दोघं जेव्हा बाहेर आलो, तेव्हा पत्रकारांनी विचारलं, की संघाची पार्श्वभूमी असतानाही तुम्ही गुलाम नबी आझादांशी मैत्री कशी ठेवू शकता. त्यावेळी गुलाम नबी आझादांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. तुम्हाला बाहेरून जसं चित्र दिसतं तसं नाहीये. आम्ही वेगवेगळ्या पक्षातील लोक एखाद्या कुटुंबाप्रमाणे कसे जोडलेले असतो, त्याची कल्पना बाहेरून येणार नाही, असं गुलाम नबी आझादांनी म्हटलं होतं.\" अगदी सुरूवातीपासूनच कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जींबद्दलही मोदींनी असाच एक खुलासा केला. \"ममता दीदी आजही मला त्यांनी स्वतः निवडलेले एक-दोन कुर्ते भेट देतात. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मला वर्षातून तीन-चार वेळा ढाक्याहून मिठाई पाठवतात. जेव्हा ममता दीदींना हे समजलं तेव्हा त्यांनीही मला मिठाई पाठवायला सुरूवात केली,\" असं सांगून मोदींनी राजकारणाच्या पलिकडेही व्यक्तिगत संबंध असू शकतात हे स्पष्ट केलं. पंतप्रधानांना आवडतात आंबे 'मी माझ्या ड्रायव्हरच्या मुलीला विचारलं, की तुला पंतप्रधानांना कोणता प्रश्न विचारायला आवडेल. तिनं विचारलं- पंतप्रधानांना आंबे खायला आवडतं का? त्यांना कोणतं आंबे आवडतात आणि ते आंबे कसे खातात?' असं अक्षय कुमारनं पंतप्रधानांना विचारलं. आंबे खायला मला आवडतात, असं सांगून पंतप्रधानंनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी मी शेतांमध्ये जायचो. झाडांवर पिकलेले आंबे खायला मला खूप आवडायचं. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खायला मला कधीच आवडलं नाही. राग आल्यावर काय करतात मोदी? तुम्हाला कधी राग येत नाही का आणि राग आल्यावर तुम्ही तो व्यक्त कसा करता असा प्रश्न अक्षयनं पंतप्रधानांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटलं, की मला राग येत नाही, हे सांगितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं. या भावना मानवी मनाचा भाग आहेत. प्रत्येकाच्याच आयुष्यात या भावना असतात. पण तारूण्यात माझं जे काही प्रशिक्षण झालं, त्यात भावभावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं यावर भर दिला गेला. \"मी इतकी वर्षं गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी तेव्हाही अगदी शिपायापासून मुख्य सचिवापर्यंत कोणावरही राग काढला नाही,\" असं त्यांनी सांगितलं. \"शिस्तप्रिय आहे. पण कोणाला कमी दाखवून मी काम करत नाही. मदत करतो. मी शिकत आणि शिकवत काम करतो. माझी टीम तयार करतो. कदाचित त्यामुळे माझ्यावरचा दबाव, राग विभागला जात असेल. माझ्या मनात राग असेल, पण मी तो व्यक्त न करणं शिकलो आहे.\" ट्विंकल खन्नाच्या ट्वीट्सवरही भाष्य या मुलाखतीत सोशल मीडियाचाही विषय निघाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बाहेरच्या जगात काय चाललंय याची माहिती मिळते, असं मोदींनी म्हटलं. \"मी तुमचे आणि ट्विंकल खन्नांचेही ट्वीट आवर्जून पाहत असतो. त्या त्यांचा सगळा राग ट्विटरच्या माध्यमातून माझ्यावरच काढतात, असं दिसतं. त्यामुळं तुमच्या घरात शांतता नांदत असेल. त्यांचा राग माझ्यावर निघत असल्यानं तुम्ही निवांत राहत असाल. एका अर्थानं माझी तुम्हाला मदतच होते,\" असं म्हणत त्यांनी अक्षय कुमारला कोपरखळ्याही मारल्या. पंतप्रधानांच्या या टिप्पणीवर ट्विंकल खन्नांनी तातडीनं ट्वीट करून आपलीही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी याकडे खूप सकारात्मक दृष्टिनं पाहते. पंतप्रधानांनी माझी दखल घेतलीच, पण त्यापलिकडे जाऊन त्यांनी माझं लिखाणही वाचलं आहे, असं ट्वीट ट्विंकल खन्नांनी केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 696, "source_item_id": "696", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3828, "clean_index": 419, "clean_language_index": "mar_Deva:validation:419"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्वतःच्या मुलीला नवरीच्या पोशाखात बघणं त्यांचं स्वप्न आहे. पण हरीसिंह असे पहिले वडील असतील, ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या आधी मरण्याची इच्छा आहे. गेल्या 23 वर्षापासून हरीसिंह HIVशी लढत आहेत. समाजाशी लढले आणि प्रत्येक आघाडीवर जिंकले. पण स्वत: च्या मुलीच्या सासरच्यांसमोर त्यांचा पराभव झाला. 2013साली त्यांनी आपल्या मुलीचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. पण लग्नाच्या चार महिन्यांतच सासरच्यांना कळलं, की त्यांच्या सुनेचे वडील HIV पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा त्यांनी सुनेला घराबाहेर काढलं. हरीसिंह यांची मुलगी HIV निगेटिव्ह आहे. HIV आहे कसं कळलं? बीबीसीशी बोलताना हरीसिंह ही घटना जशीच्या तशी सांगतात ते दिवस आठवताना हरीसिंह सांगतात, \"मी माझ्या बायकोच्या औषधोपचारासाठी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरनी मला एचआयव्ही टेस्ट करायला सांगितलं. मी खासगी रुग्णालयात जाऊन टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आली. या आजाराबद्दल कळताच हरीसिंह यांच्या पायाखालची वाळूच सरकली.\" हरीसिंह सांगतात, \"23 वर्षापूर्वी या आजाराबद्दल ना कुणाला फारशी माहिती होती, ना तर औषधोपचार उपलब्ध होते.\" हरीसिंह यांच्यामते, \"1994 साली या आजाराबद्दल कळलं आणि 1995 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. घरात कमावणारा कोणी नव्हतं. त्या दिवसांत 25 हजार रुपये माझ्या औषधावर खर्च होत होते. आमचं 200 चौरस फुटाचं घर होतं. औषधोपचारातच माझं अर्ध घर विकलं गेलं. HIVपॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणाऱ्या NACO च्या आकडेवारीनुसार देशभरात 21 लाख लोक HIV पॉझिटिव्ह आहेत. ज्यापैकी 11 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. NACO चे आकडे सांगतात की, भारतात या आजाराच्या प्रमाणात वेगाने घट होत आहे. 2007-08 साली एचआयव्हीच्या सव्वा लाख केसेस समोर आल्या होत्या. तर त्यात घट होऊन 2015 साली 85000 नवीन केसेस समोर आल्या आहेत. एचआयव्हीचा मोफत उपचार आज देशात HIVवर उपचार मोफत होतात. पण आधी तशी परिस्थिती नव्हती. सरकारच्या HIV आणि AIDS मोफत उपचाराची सुरूवात अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी (ART) सेंटरपासून झाली. देशाच्या मोठ्या रुग्णालयात आज एकूण 535 अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी सेंटर आहे. पण या आजाराशी निगडित डॉक्टरांच्या मते भारतात HIVबद्दल जागरुकता फारच कमी आहे. AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) मधील एआरटी (ART) सेंटरचे डॉक्टर संजीव सिन्हा यांच्या मते, \"लोकांच्या मनात आजही या आजाराबद्दल भीती आहे. या भीतीमुळेच लोक तपासणी करायला जात नाहीत.\" कधी करावी HIVटेस्ट? खरंतर बऱ्याच ठिकाणी नोकरकरता HIVटेस्ट करणं अनिवार्य आहे. गरोदर महिलांनीसुद्धा ही टेस्ट करावी, म्हणजे त्यांच्या मुलांना हा रोग होणार नाही. आईपासून मुलाला या रोगाचं संक्रमण होऊ नये म्हणून बाजारात औषधं उपलब्ध आहेत. त्यांनंतर सीडी 4 टेस्ट केली जाते. सीडी 4 टेस्ट तुमच्या शरीरात रोगप्रतिबंधक शक्ती किती आहे हे सांगते. यावरून रुग्ण HIVच्या कोणत्या स्टेजवर आहे आणि त्याला कोणत्या प्रकारच्या औषधोपचाराची गरज आहे, हे डॉक्टर सांगू शकतात. भारताच्या HIV पॉझिटिव्ह रुग्णांना पहिल्या काही दिवसांत लाईन 1 ची औषधं घ्यावी लागतात. लाईन 1 म्हणजे स्टेज 1. पण एकाच प्रकारची औषधं घेऊन त्या औषधाचा परिणाम कमी होतो. तेव्हा डॉक्टराच्या सल्ल्याने लाईन 2 ची औषधं घ्यावी लागतात. देशातील पाचशे एआरटी केंद्रावर लाईन 2 ची औषधं मोफत मिळतात. पण खासगी ठिकाणी या उपचारांचा खर्च वर्षाला 25 हजार रुपये खर्च होतो. ज्यांच्यावर लाईन 2 औषधांचा परिणाम कमी व्हायला सुरुवात झाली की त्यांना लाईन 3 ची औषध घ्यावी लागतात. अशा रुग्णांसाठी काही निवडक एआरटी केंद्रावर मोफत औषधं मिळतात. खासगी ठिकाणी लाईन 3 च्या औषधांचा खर्च वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो. भारतात HIV पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लाईन 3पर्यंतचे औषधं मोफत मिळण्याची व्यवस्था केली आहे पण ते सगळ्या केंद्रावर उपलब्ध नाहीत. हरीसिंह सध्या लाईन 2चे औषधं घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, 2008 सालापासून त्यांना सरकारतर्फे मोफत औषधं मिळतात हरीसिंह यांचा दावा आहे की आतापर्यंत त्यांच्या उपचारावर 25 लाख रुपये खर्च झाला आहे. रोज एका विशिष्ट वेळी गोळी घेतल्यामुळे HIVच रूपांतर AIDSमध्ये होण्यापासून थांबवलं जाऊ शकतं आणि दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होण्याती शक्यता 93 टक्क्यांनी कमी होते. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "मला असं वाटतं की मी माझ्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या आधी मी मरून जावं. म्हणजे तिचे वडील HIV पॉझिटिव्ह होते हे तिच्या सासरच्यांना कळणार नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्वतःच्या मुलीला नवरीच्या पोशाखात बघणं त्यांचं स्वप्न आहे. पण हरीसिंह असे पहिले वडील असतील, ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या आधी मरण्याची इच्छा आहे. गेल्या 23 वर्षापासून हरीसिंह HIVशी लढत आहेत. समाजाशी लढले आणि प्रत्येक आघाडीवर जिंकले. पण स्वत: च्या मुलीच्या सासरच्यांसमोर त्यांचा पराभव झाला. 2013साली त्यांनी आपल्या मुलीचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. पण लग्नाच्या चार महिन्यांतच सासरच्यांना कळलं, की त्यांच्या सुनेचे वडील HIV पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा त्यांनी सुनेला घराबाहेर काढलं. हरीसिंह यांची मुलगी HIV निगेटिव्ह आहे. HIV आहे कसं कळलं? बीबीसीशी बोलताना हरीसिंह ही घटना जशीच्या तशी सांगतात ते दिवस आठवताना हरीसिंह सांगतात, \"मी माझ्या बायकोच्या औषधोपचारासाठी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरनी मला एचआयव्ही टेस्ट करायला सांगितलं. मी खासगी रुग्णालयात जाऊन टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आली. या आजाराबद्दल कळताच हरीसिंह यांच्या पायाखालची वाळूच सरकली.\" हरीसिंह सांगतात, \"23 वर्षापूर्वी या आजाराबद्दल ना कुणाला फारशी माहिती होती, ना तर औषधोपचार उपलब्ध होते.\" हरीसिंह यांच्यामते, \"1994 साली या आजाराबद्दल कळलं आणि 1995 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. घरात कमावणारा कोणी नव्हतं. त्या दिवसांत 25 हजार रुपये माझ्या औषधावर खर्च होत होते. आमचं 200 चौरस फुटाचं घर होतं. औषधोपचारातच माझं अर्ध घर विकलं गेलं. HIVपॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणाऱ्या NACO च्या आकडेवारीनुसार देशभरात 21 लाख लोक HIV पॉझिटिव्ह आहेत. ज्यापैकी 11 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. NACO चे आकडे सांगतात की, भारतात या आजाराच्या प्रमाणात वेगाने घट होत आहे. 2007-08 साली एचआयव्हीच्या सव्वा लाख केसेस समोर आल्या होत्या. तर त्यात घट होऊन 2015 साली 85000 नवीन केसेस समोर आल्या आहेत. एचआयव्हीचा मोफत उपचार आज देशात HIVवर उपचार मोफत होतात. पण आधी तशी परिस्थिती नव्हती. सरकारच्या HIV आणि AIDS मोफत उपचाराची सुरूवात अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी (ART) सेंटरपासून झाली. देशाच्या मोठ्या रुग्णालयात आज एकूण 535 अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी सेंटर आहे. पण या आजाराशी निगडित डॉक्टरांच्या मते भारतात HIVबद्दल जागरुकता फारच कमी आहे. AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) मधील एआरटी (ART) सेंटरचे डॉक्टर संजीव सिन्हा यांच्या मते, \"लोकांच्या मनात आजही या आजाराबद्दल भीती आहे. या भीतीमुळेच लोक तपासणी करायला जात नाहीत.\" कधी करावी HIVटेस्ट? खरंतर बऱ्याच ठिकाणी नोकरकरता HIVटेस्ट करणं अनिवार्य आहे. गरोदर महिलांनीसुद्धा ही टेस्ट करावी, म्हणजे त्यांच्या मुलांना हा रोग होणार नाही. आईपासून मुलाला या रोगाचं संक्रमण होऊ नये म्हणून बाजारात औषधं उपलब्ध आहेत. त्यांनंतर सीडी 4 टेस्ट केली जाते. सीडी 4 टेस्ट तुमच्या शरीरात रोगप्रतिबंधक शक्ती किती आहे हे सांगते. यावरून रुग्ण HIVच्या कोणत्या स्टेजवर आहे आणि त्याला कोणत्या प्रकारच्या औषधोपचाराची गरज आहे, हे डॉक्टर सांगू शकतात. भारताच्या HIV पॉझिटिव्ह रुग्णांना पहिल्या काही दिवसांत लाईन 1 ची औषधं घ्यावी लागतात. लाईन 1 म्हणजे स्टेज 1. पण एकाच प्रकारची औषधं घेऊन त्या औषधाचा परिणाम कमी होतो. तेव्हा डॉक्टराच्या सल्ल्याने लाईन 2 ची औषधं घ्यावी लागतात. देशातील पाचशे एआरटी केंद्रावर लाईन 2 ची औषधं मोफत मिळतात. पण खासगी ठिकाणी या उपचारांचा खर्च वर्षाला 25 हजार रुपये खर्च होतो. ज्यांच्यावर लाईन 2 औषधांचा परिणाम कमी व्हायला सुरुवात झाली की त्यांना लाईन 3 ची औषध घ्यावी लागतात. अशा रुग्णांसाठी काही निवडक एआरटी केंद्रावर मोफत औषधं मिळतात. खासगी ठिकाणी लाईन 3 च्या औषधांचा खर्च वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो. भारतात HIV पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लाईन 3पर्यंतचे औषधं मोफत मिळण्याची व्यवस्था केली आहे पण ते सगळ्या केंद्रावर उपलब्ध नाहीत. हरीसिंह सध्या लाईन 2चे औषधं घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, 2008 सालापासून त्यांना सरकारतर्फे मोफत औषधं मिळतात हरीसिंह यांचा दावा आहे की आतापर्यंत त्यांच्या उपचारावर 25 लाख रुपये खर्च झाला आहे. रोज एका विशिष्ट वेळी गोळी घेतल्यामुळे HIVच रूपांतर AIDSमध्ये होण्यापासून थांबवलं जाऊ शकतं आणि दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होण्याती शक्यता 93 टक्क्यांनी कमी होते. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 700, "source_item_id": "700", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3625, "clean_index": 420, "clean_language_index": "mar_Deva:validation:420"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाच रंगीबेरंगी शेवयांपासून शीरखुर्मा तयार केला जातो. दक्षिण आशिया- शीर कुर्मा शीर कुर्मा सेविया नावानेही ओळखल्या जातात. भाताच्या शेवयांपासून हा गोड पदार्थ तयार केला जातो. दूध आणि बदाम यांच्या मिश्रणातून शीर खुर्मा बनतो. भारत, पाकिस्तान, बांगलादेशसह आशियाई उपखंडातील देशांमध्ये शीर खुर्मा तयार केला जातो. भाताच्या शेवया दुधात शिजवल्या जातात. त्यानंतर या शेवया थंड केल्या जातात. सुकामेवा आणि वेलची पेरल्यानंतर शीर खुर्मा खाण्यासाठी तयार होतो. रशियात मँटी हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. रशिया - मँन्टी रशियात तयार होणारा मँन्टी हा पदार्थ आपल्या मोदकांसारखा असतो. लॅम्ब किंवा बारीक केलेलं बीफ यापैकी एक घेऊन त्याचा कणकेसारखा गोळा केला जातो. बटर किंवा सोअर क्रीमच्या बरोबरीने मँन्टी खवैय्यांना दिलं जातं. विविध प्रदेशांमध्ये मँन्टी वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. रशियात मुस्लिमांचा संख्या 15 टक्के आहे. ईदच्या निमित्ताने चीनमध्ये सँझी हा आकर्षक पदार्थ तयार केला जातो. चीन - सँझी चीनमध्ये 20 कोटी 30 लाख मुस्लीम राहतात. ईद साजरी करताना ते पारंपरिक सँझी नावाचा पदार्थ तयार करतात. कणकेपासून विशिष्ट सोऱ्यामधून काढल्या जातात. हा न्याहरीचा पदार्थ आहे. हे मिश्रण नूडल्ससहित तळून पिरॅमिडच्या आकाराचे तयार करून पेश केले जातात. खमंग असा हा सँझी चीनमधल्या क्षिनजिआंग प्रांतातल्या उघिर मुस्लीम सुपरमार्केट्समध्ये मिळतो. बिस्किटांसारख्या दिसणाऱ्या कुकीज प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यपूर्व - कुकीज खजुराची पेस्ट, तुकडे केलेले अक्रोड, पिस्ते यांच्या मिश्रणावर पिठीसाखर भुरभुरवली जाते. मध्यपूर्वेत ईदच्या कालावधीत या खमंग आणि खुसखुशीत पदार्थाला प्रचंड मागणी असते. वेगवेगळ्या प्रदेशांत या पदार्थाला वेगवेगळी नावं आहेत. हा पदार्थ सीरियात मामाऊल, इराक क्लाईचा तर इजिप्तमध्ये कहक नावाने ओळखला जातो. इंडोनेशियात केटूपॅट तयार केला जातो. इंडोनेशिया - केटूपॅट इंडोनेशियात कुकीज आणि न्याहरीच्या अन्य पदार्थांच्या बरोबरीने केटूपॅट नावाचा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. नारळाच्या झावळ्यांमध्ये लपेटलेला भाताचा हा पदार्थ असतो. हा पदार्थ ओपोर अयाम (नारळाच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलेलं चिकन), सांबल गोरंग केटांग (बटाट्याच्या बरोबरीने बीफ/चिकन लिव्हर मिरचीच्या पेस्टमध्ये शिजवलेला पदार्थ) सोबत देतात. बिर्याणी इंग्लंड - बिर्याणी इंग्लंडमध्ये ईदच्या दिवशी पारंपरिक बिर्याणी तयार केली जाते. भाज्या, मटण आणि भाताचं मिश्रण असलेली बिर्याणी काकडी किंवा योगर्टच्या बरोबरीने सादर केली जाते. इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. इन्जेरा इथिओपिया - इन्जेरा ईदच्या निमित्ताने सोमालियात कॅम्बाबूर नावाचा पोळी-भाकरीसारखा पदार्थ तयार केला जातो. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तो चवीन खाल्ला जातो. हा पदार्थ साखर पेरून किंवा योगर्टच्या बरोबरीने मांडला जातो. इथिओपियात हा पदार्थ इन्जेरा नावाने ओळखला जातो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आज जगभरातले मुस्लीम रमजान ईद साजरी करत आहते. ईदचा सण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. तिखट खमंग पदार्थ जिव्हा तृप्त करतात तर गोड पदार्थ मनाला सुखावतात. ईदच्या निमित्ताने जगभरात तयार होणाऱ्या काही खास पदार्थांची ही मांदियाळी.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाच रंगीबेरंगी शेवयांपासून शीरखुर्मा तयार केला जातो. दक्षिण आशिया- शीर कुर्मा शीर कुर्मा सेविया नावानेही ओळखल्या जातात. भाताच्या शेवयांपासून हा गोड पदार्थ तयार केला जातो. दूध आणि बदाम यांच्या मिश्रणातून शीर खुर्मा बनतो. भारत, पाकिस्तान, बांगलादेशसह आशियाई उपखंडातील देशांमध्ये शीर खुर्मा तयार केला जातो. भाताच्या शेवया दुधात शिजवल्या जातात. त्यानंतर या शेवया थंड केल्या जातात. सुकामेवा आणि वेलची पेरल्यानंतर शीर खुर्मा खाण्यासाठी तयार होतो. रशियात मँटी हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. रशिया - मँन्टी रशियात तयार होणारा मँन्टी हा पदार्थ आपल्या मोदकांसारखा असतो. लॅम्ब किंवा बारीक केलेलं बीफ यापैकी एक घेऊन त्याचा कणकेसारखा गोळा केला जातो. बटर किंवा सोअर क्रीमच्या बरोबरीने मँन्टी खवैय्यांना दिलं जातं. विविध प्रदेशांमध्ये मँन्टी वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. रशियात मुस्लिमांचा संख्या 15 टक्के आहे. ईदच्या निमित्ताने चीनमध्ये सँझी हा आकर्षक पदार्थ तयार केला जातो. चीन - सँझी चीनमध्ये 20 कोटी 30 लाख मुस्लीम राहतात. ईद साजरी करताना ते पारंपरिक सँझी नावाचा पदार्थ तयार करतात. कणकेपासून विशिष्ट सोऱ्यामधून काढल्या जातात. हा न्याहरीचा पदार्थ आहे. हे मिश्रण नूडल्ससहित तळून पिरॅमिडच्या आकाराचे तयार करून पेश केले जातात. खमंग असा हा सँझी चीनमधल्या क्षिनजिआंग प्रांतातल्या उघिर मुस्लीम सुपरमार्केट्समध्ये मिळतो. बिस्किटांसारख्या दिसणाऱ्या कुकीज प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यपूर्व - कुकीज खजुराची पेस्ट, तुकडे केलेले अक्रोड, पिस्ते यांच्या मिश्रणावर पिठीसाखर भुरभुरवली जाते. मध्यपूर्वेत ईदच्या कालावधीत या खमंग आणि खुसखुशीत पदार्थाला प्रचंड मागणी असते. वेगवेगळ्या प्रदेशांत या पदार्थाला वेगवेगळी नावं आहेत. हा पदार्थ सीरियात मामाऊल, इराक क्लाईचा तर इजिप्तमध्ये कहक नावाने ओळखला जातो. इंडोनेशियात केटूपॅट तयार केला जातो. इंडोनेशिया - केटूपॅट इंडोनेशियात कुकीज आणि न्याहरीच्या अन्य पदार्थांच्या बरोबरीने केटूपॅट नावाचा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. नारळाच्या झावळ्यांमध्ये लपेटलेला भाताचा हा पदार्थ असतो. हा पदार्थ ओपोर अयाम (नारळाच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलेलं चिकन), सांबल गोरंग केटांग (बटाट्याच्या बरोबरीने बीफ/चिकन लिव्हर मिरचीच्या पेस्टमध्ये शिजवलेला पदार्थ) सोबत देतात. बिर्याणी इंग्लंड - बिर्याणी इंग्लंडमध्ये ईदच्या दिवशी पारंपरिक बिर्याणी तयार केली जाते. भाज्या, मटण आणि भाताचं मिश्रण असलेली बिर्याणी काकडी किंवा योगर्टच्या बरोबरीने सादर केली जाते. इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. इन्जेरा इथिओपिया - इन्जेरा ईदच्या निमित्ताने सोमालियात कॅम्बाबूर नावाचा पोळी-भाकरीसारखा पदार्थ तयार केला जातो. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तो चवीन खाल्ला जातो. हा पदार्थ साखर पेरून किंवा योगर्टच्या बरोबरीने मांडला जातो. इथिओपियात हा पदार्थ इन्जेरा नावाने ओळखला जातो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 701, "source_item_id": "701", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2727, "clean_index": 421, "clean_language_index": "mar_Deva:validation:421"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकॅनडाची बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशन ही जगभरातील सर्वाधिक सोनं उत्खनन करणारी कंपनी आहे. बाजारात या कंपनीची किंमत 18 अब्ज डॉलर्स आहे. या कंपनीन नुकतंच जर्सीतल्या रेंडगोल्ड कंपनीला खरेदी केलं आहे. रेडगोल्ड कंपनी मालीमध्ये सोनं उत्खननाचं काम करते. बॅरिक गोल्डचं मुख्यालय कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये आहे आणि कंपनीचं सर्वांत मोठं मायनिंग कॉम्प्लेक्स अमेरिकेतल्या नेवाडामध्ये आहे. ही कंपनी 10 देशांत सोनं उत्खनन करते. 2017मध्ये या कंपनीनं 10 टन सोन्याचं उत्खनन केलं आणि 1400 मिलियन डॉलरची नफा कमावला. बॅरिक गोल्ड आणि रेंडगोल्ड या कंपन्यांचं एकत्रिकरण पुढच्या वर्षीच्या तिमाहीत पूर्ण होईल. पण यानंतर कंपनीला जागतिक बाजारात काही आव्हानांनाही सामोरं जावं लागणार आहे. 2012पासून जागतिक बाजारपेठेतील सोन्याचा साठा 12 टक्क्यांनी घटला आहे. यात यंदा 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे. लॅटिन अमेरिका, अर्जेंटिना, चिली, पेरू आणि डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये कंपनीची पकड मजबूत आहे. पण आता दक्षिण अमेरिकेत पाय पसरण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. रेंडगोल्डचे संस्थापक मार्क ब्रिस्तो यांनी सांगितलं की, \"लॅटिन अमेरिकेत अजून बरंच काम बाकी आहे.\" 2019मध्ये ब्रिस्तो बॅरिक यांनी गोल्ड कंपनीचे कार्यकारी संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. लॅटिन अमेरिकेचा 'गोल्ड बेल्ट' लॅटिन अमेरिकेच्या एल इंडियो गोल्ड बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं मिळतं. अर्जेंटिना आणि चिली यांच्यामध्ये हा प्रदेश येतो. कंपनीसाठी हा भाग महत्त्वाचा बनला आहे. पण इथं उत्खनन करणं सोपं काम नाही. गेल्या काही वर्षांत पर्यावरणाचं उल्लंघन केल्याचा आरोप बॅरिक गोल्डवर लागला आहे. यामुळे पोलीस चौकशी आणि निदर्शनांचा कंपनीला सामना करावा लागला आहे. याचं एक उदाहरण आहे अर्जेंटिनातल्या वेलाडेरो खाणीचं. जिथं डिसेंबर 2015मध्ये अर्जेंटिनाच्या इतिहासतली सर्वांत मोठी दुर्घटना घडली. लाखो टन धातूनं पाण्याला प्रदूषित केलं. सद्याच्या घडीला अर्जेंटिनातील जवळपास 50 टक्के सोन्याच्या खाणी बॅरिक गोल्डच्या ताब्यात आहेत आणि उरलेल्या 50 टक्के शेंडॉन्ग गोल्ड ग्रूपच्या ताब्यात आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात दोन्ही कंपन्यांनी पार्टनरशिप केली आणि एकत्रीतपणे नवीन प्रकल्पावर काम करू, असं सांगितलं होतं. याशिवाय चिलीतल्या पासकुआ लामा खाणीशई निगडीत काही पर्यावरणीय समस्यांमुळे कोर्टानं कंपनीवर काही प्रतिबंध लादले होते. याच कारणामुळे कंपनी अर्जेंटिनात काम करेल. खाणींचं महत्त्व बिझनेस न्यूज अमेरिकेच्या वरिष्ठ विश्लेषक लॉरा सुप्रेनो यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा ब्रिस्तो खाणींना हत्तींचं विशेषण देतात तेव्हा ते नवीन खाणींच्या शोधाकडे इशारा करत असतात. लॅटिन अमेरिकेतल्या काही भागांना अजून व्यवस्थितरित्या खोदण्यात आलेलं नाही. पासकुआ लामा प्रकल्पात कंपनीला झालेल्या नुकसानामुळे या भागांत उत्खनन सुरू झालेलं नाही. बॅरिक आणि शेंडॉन्ग यांच्या पार्टनरशिपवर सर्वांची नजर आहे. दोन्ही कंपन्या त्यांची भागीदारी थोडी-थोडी वाढवत आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. वेलाडेरो खाणींतली पार्टनरशिप याचाच भाग आहे. दक्षिण अमेरिकेतील बॅरिक गोल्डची खाण लगुनास नोर्टे - ही खाण उत्तर पेरुमध्ये आहे. समुद्रतटापासून उंची 3700 ते 4200 मीटर आहे. वेलाडेरो - अर्जेंटिनातील सोनं आणि चांदीच्या या खाणीत बॅरिक गोल्डचा 50 टक्के वाटा आहे. सान जुआनपासून 370 किमी दूर आणि एंडिज पर्वतापासून 4000 मीटर अंतरावर ती आहे. जैलडिवर - चिलीतल्या या तांब्याच्या खाणीत सोन्याचा वाटा 50 टक्के तर एंटोफगास्टा मिनरलचा 50 टक्के वाटा आहे. भविष्यातील प्रकल्प चिलीमधील नॉर्थ ओपन प्रकल्प. ही सोनं आणि तांब्याची खाण आहे. हा एक पार्टनरशिपमधील प्रकल्प आहे. बॅरिक गोल्डची भागीदार गोल्डक्रॉप ही कंपनी आहे. यासाठी अजून पर्यावरणाची परवानगी बाकी आहे. अर्जेंटिनातल्या पासुका लामा या खाणीमध्ये कंपनी पुन्हा उत्खनन सुरू करणार आहे. चिलीतल्या हाइट्स या खाणीत बऱ्याच दिवसांपासून उत्खनन झालेलं नाही. बॅरिक गोल्ड लवकरच ते सुरू करेल, अशी आशा आहे. जाणकारांच्या मते, एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर कंपनी व्यापार गतीनं वाढवेल. आफ्रिकेत माली, सेनेगल, काँगो गणराज्य इत्यादी ठिकाणी रेंडगोल्डची चांगलीच पकड आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सोनं हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय. वर्षभरात येणाऱ्या वेगवेगळ्या मुहूर्तांवर सोन्याची खरेदी करण्याचा मोह होत नाही असे भारतीय कमीच आहेत. पण आपण ज्या सोन्यावर एवढा जीव ओततो ते सोनं येतं तरी कुठून, कुठे आहेत त्याच्या सर्वांत मोठ्या खाणी, कुणाची आहे त्यावर पकड आणि कसं आहे त्याचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधलं राजकारण ?", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकॅनडाची बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशन ही जगभरातील सर्वाधिक सोनं उत्खनन करणारी कंपनी आहे. बाजारात या कंपनीची किंमत 18 अब्ज डॉलर्स आहे. या कंपनीन नुकतंच जर्सीतल्या रेंडगोल्ड कंपनीला खरेदी केलं आहे. रेडगोल्ड कंपनी मालीमध्ये सोनं उत्खननाचं काम करते. बॅरिक गोल्डचं मुख्यालय कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये आहे आणि कंपनीचं सर्वांत मोठं मायनिंग कॉम्प्लेक्स अमेरिकेतल्या नेवाडामध्ये आहे. ही कंपनी 10 देशांत सोनं उत्खनन करते. 2017मध्ये या कंपनीनं 10 टन सोन्याचं उत्खनन केलं आणि 1400 मिलियन डॉलरची नफा कमावला. बॅरिक गोल्ड आणि रेंडगोल्ड या कंपन्यांचं एकत्रिकरण पुढच्या वर्षीच्या तिमाहीत पूर्ण होईल. पण यानंतर कंपनीला जागतिक बाजारात काही आव्हानांनाही सामोरं जावं लागणार आहे. 2012पासून जागतिक बाजारपेठेतील सोन्याचा साठा 12 टक्क्यांनी घटला आहे. यात यंदा 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे. लॅटिन अमेरिका, अर्जेंटिना, चिली, पेरू आणि डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये कंपनीची पकड मजबूत आहे. पण आता दक्षिण अमेरिकेत पाय पसरण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. रेंडगोल्डचे संस्थापक मार्क ब्रिस्तो यांनी सांगितलं की, \"लॅटिन अमेरिकेत अजून बरंच काम बाकी आहे.\" 2019मध्ये ब्रिस्तो बॅरिक यांनी गोल्ड कंपनीचे कार्यकारी संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. लॅटिन अमेरिकेचा 'गोल्ड बेल्ट' लॅटिन अमेरिकेच्या एल इंडियो गोल्ड बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं मिळतं. अर्जेंटिना आणि चिली यांच्यामध्ये हा प्रदेश येतो. कंपनीसाठी हा भाग महत्त्वाचा बनला आहे. पण इथं उत्खनन करणं सोपं काम नाही. गेल्या काही वर्षांत पर्यावरणाचं उल्लंघन केल्याचा आरोप बॅरिक गोल्डवर लागला आहे. यामुळे पोलीस चौकशी आणि निदर्शनांचा कंपनीला सामना करावा लागला आहे. याचं एक उदाहरण आहे अर्जेंटिनातल्या वेलाडेरो खाणीचं. जिथं डिसेंबर 2015मध्ये अर्जेंटिनाच्या इतिहासतली सर्वांत मोठी दुर्घटना घडली. लाखो टन धातूनं पाण्याला प्रदूषित केलं. सद्याच्या घडीला अर्जेंटिनातील जवळपास 50 टक्के सोन्याच्या खाणी बॅरिक गोल्डच्या ताब्यात आहेत आणि उरलेल्या 50 टक्के शेंडॉन्ग गोल्ड ग्रूपच्या ताब्यात आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात दोन्ही कंपन्यांनी पार्टनरशिप केली आणि एकत्रीतपणे नवीन प्रकल्पावर काम करू, असं सांगितलं होतं. याशिवाय चिलीतल्या पासकुआ लामा खाणीशई निगडीत काही पर्यावरणीय समस्यांमुळे कोर्टानं कंपनीवर काही प्रतिबंध लादले होते. याच कारणामुळे कंपनी अर्जेंटिनात काम करेल. खाणींचं महत्त्व बिझनेस न्यूज अमेरिकेच्या वरिष्ठ विश्लेषक लॉरा सुप्रेनो यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा ब्रिस्तो खाणींना हत्तींचं विशेषण देतात तेव्हा ते नवीन खाणींच्या शोधाकडे इशारा करत असतात. लॅटिन अमेरिकेतल्या काही भागांना अजून व्यवस्थितरित्या खोदण्यात आलेलं नाही. पासकुआ लामा प्रकल्पात कंपनीला झालेल्या नुकसानामुळे या भागांत उत्खनन सुरू झालेलं नाही. बॅरिक आणि शेंडॉन्ग यांच्या पार्टनरशिपवर सर्वांची नजर आहे. दोन्ही कंपन्या त्यांची भागीदारी थोडी-थोडी वाढवत आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. वेलाडेरो खाणींतली पार्टनरशिप याचाच भाग आहे. दक्षिण अमेरिकेतील बॅरिक गोल्डची खाण लगुनास नोर्टे - ही खाण उत्तर पेरुमध्ये आहे. समुद्रतटापासून उंची 3700 ते 4200 मीटर आहे. वेलाडेरो - अर्जेंटिनातील सोनं आणि चांदीच्या या खाणीत बॅरिक गोल्डचा 50 टक्के वाटा आहे. सान जुआनपासून 370 किमी दूर आणि एंडिज पर्वतापासून 4000 मीटर अंतरावर ती आहे. जैलडिवर - चिलीतल्या या तांब्याच्या खाणीत सोन्याचा वाटा 50 टक्के तर एंटोफगास्टा मिनरलचा 50 टक्के वाटा आहे. भविष्यातील प्रकल्प चिलीमधील नॉर्थ ओपन प्रकल्प. ही सोनं आणि तांब्याची खाण आहे. हा एक पार्टनरशिपमधील प्रकल्प आहे. बॅरिक गोल्डची भागीदार गोल्डक्रॉप ही कंपनी आहे. यासाठी अजून पर्यावरणाची परवानगी बाकी आहे. अर्जेंटिनातल्या पासुका लामा या खाणीमध्ये कंपनी पुन्हा उत्खनन सुरू करणार आहे. चिलीतल्या हाइट्स या खाणीत बऱ्याच दिवसांपासून उत्खनन झालेलं नाही. बॅरिक गोल्ड लवकरच ते सुरू करेल, अशी आशा आहे. जाणकारांच्या मते, एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर कंपनी व्यापार गतीनं वाढवेल. आफ्रिकेत माली, सेनेगल, काँगो गणराज्य इत्यादी ठिकाणी रेंडगोल्डची चांगलीच पकड आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 702, "source_item_id": "702", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3867, "clean_index": 422, "clean_language_index": "mar_Deva:validation:422"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफतौमता कौरौमा नावाची ही 18 वर्षांची तरुणी मंगळवारी परीक्षा द्यायला ममाऊ शहरातील परीक्षा केंद्रात गेली. मात्र तिला तिथेच प्रसूती कळा येऊ लागल्याने परीक्षा कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. सुदैवाने सारंकाही वेळेत पार पडल्यानं तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुखरूप असल्याचं कळताच तिला पुन्हा आपल्या परीक्षेची आठवण झाली आणि अवघ्या अर्ध्या तासात ती परीक्षा देण्यासाठी पुन्हा हजर झाली. पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता, असं फतौमता सांगते. \"खरंतर सोमवारी रात्रीपासूनच माझ्या पोटात दुखत होतं. पण मी दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म देईन असं मला वाटलं नव्हतं,\" असं फतौमताने AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. \"मी माझा पती किंवा माझ्या शाळेत काहीही न सांगता परीक्षा देण्याचं धाडस केलं. मी त्यांना कुणालाही मला दुखत असल्याचं सांगितलं असतं तर त्यांनी मला घरात थांबायला सांगितलं असतं किंवा ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते,\" असं फतौमता सांगते. शाळेतील कर्मचाऱ्यांनी फतौमताला हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा काही अवधीतच कळलं की ती बाळाला जन्म देणार आहे. त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र बाळाला आई-वडिलांच्या हातात सोपवलं आणि फतौमता हॉस्पिटलमधून पुन्हा परीक्षा केंद्रात पोहोचली. भौतिकशास्त्र आणि फ्रेंच अशा दोन विषयात तिची पदवीची परीक्षा होती. बाळाला जन्म देऊन हॉस्पिटलमधून शाळेत परतल्यानंतर खरंतर परीक्षा सुरू झाली होती. मात्र पर्यवेक्षकांनी तिला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरंही वाटत होतं आणि काही त्रासही झाला नाही, असं फतौमताने बीबीसीशी बोलताना सांगितलं. फतौमता आणि तिचं बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. गिनीत दर तीनपैकी एक महिला वयाच्या 18व्या वर्षीच बाळाला जन्म देते, असं युनिसेफची आकडेवारी सांगते. गरोदर तरुणी किंवा किशोरवयीन मातांना शाळेत ठेवण्यासंदर्भात आफ्रिकेतील 18 देशांमध्ये कोणतेही कायदे किंवा धोरणं नाहीत. गिनी हासुद्धा त्यातील एक देश आहे, असं ह्युमन राईट वॉचचा अहवाल सांगतो. टांझानिया, सिएरा लिओन सारख्या देशात तर मुलींचं आयुष्य आणखी खडतर आहे. कारण तिथे गर्भवती असल्यास मुलींना शाळेतून काढलं जातं. तसं तेथील सरकारचं धोरणंच आहे. त्याचवेळी, नायजेरिया, बेनिन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो यांसारख्या काही आफ्रिकन देशात गर्भवती मुलींना शाळेत राहण्यासाठी किंवा पुन्हा शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र कायदे आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आफ्रिकेतील गिनी देशातील एका तरुणीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफतौमता कौरौमा नावाची ही 18 वर्षांची तरुणी मंगळवारी परीक्षा द्यायला ममाऊ शहरातील परीक्षा केंद्रात गेली. मात्र तिला तिथेच प्रसूती कळा येऊ लागल्याने परीक्षा कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. सुदैवाने सारंकाही वेळेत पार पडल्यानं तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुखरूप असल्याचं कळताच तिला पुन्हा आपल्या परीक्षेची आठवण झाली आणि अवघ्या अर्ध्या तासात ती परीक्षा देण्यासाठी पुन्हा हजर झाली. पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता, असं फतौमता सांगते. \"खरंतर सोमवारी रात्रीपासूनच माझ्या पोटात दुखत होतं. पण मी दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म देईन असं मला वाटलं नव्हतं,\" असं फतौमताने AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. \"मी माझा पती किंवा माझ्या शाळेत काहीही न सांगता परीक्षा देण्याचं धाडस केलं. मी त्यांना कुणालाही मला दुखत असल्याचं सांगितलं असतं तर त्यांनी मला घरात थांबायला सांगितलं असतं किंवा ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते,\" असं फतौमता सांगते. शाळेतील कर्मचाऱ्यांनी फतौमताला हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा काही अवधीतच कळलं की ती बाळाला जन्म देणार आहे. त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र बाळाला आई-वडिलांच्या हातात सोपवलं आणि फतौमता हॉस्पिटलमधून पुन्हा परीक्षा केंद्रात पोहोचली. भौतिकशास्त्र आणि फ्रेंच अशा दोन विषयात तिची पदवीची परीक्षा होती. बाळाला जन्म देऊन हॉस्पिटलमधून शाळेत परतल्यानंतर खरंतर परीक्षा सुरू झाली होती. मात्र पर्यवेक्षकांनी तिला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरंही वाटत होतं आणि काही त्रासही झाला नाही, असं फतौमताने बीबीसीशी बोलताना सांगितलं. फतौमता आणि तिचं बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. गिनीत दर तीनपैकी एक महिला वयाच्या 18व्या वर्षीच बाळाला जन्म देते, असं युनिसेफची आकडेवारी सांगते. गरोदर तरुणी किंवा किशोरवयीन मातांना शाळेत ठेवण्यासंदर्भात आफ्रिकेतील 18 देशांमध्ये कोणतेही कायदे किंवा धोरणं नाहीत. गिनी हासुद्धा त्यातील एक देश आहे, असं ह्युमन राईट वॉचचा अहवाल सांगतो. टांझानिया, सिएरा लिओन सारख्या देशात तर मुलींचं आयुष्य आणखी खडतर आहे. कारण तिथे गर्भवती असल्यास मुलींना शाळेतून काढलं जातं. तसं तेथील सरकारचं धोरणंच आहे. त्याचवेळी, नायजेरिया, बेनिन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो यांसारख्या काही आफ्रिकन देशात गर्भवती मुलींना शाळेत राहण्यासाठी किंवा पुन्हा शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र कायदे आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 703, "source_item_id": "703", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2245, "clean_index": 423, "clean_language_index": "mar_Deva:validation:423"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसमाज आवश्यकतेनुसार स्त्रीला घडवत आला आहे. तिच्यात बदलही घडवत आला आहे. तिला झुकवत आला आहे. ते साध्य करण्यासाठी अनेक कथाही रचल्या गेल्या. उदाहरणार्थ, एकदा सत्यवानाचा मृत्यू झाला. मग सावित्री यमराजाकडे गेली त्याच्याशी भांडली आणि पतीचे प्राण पुन्हा परत आणले. पण तुम्ही कधी एखाद्या पुरुषानं त्याच्या पत्नीचे प्राण परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गोष्ट ऐकली आहे का? कधी कोणा पुरुषाच्या अंगात सावित्रीच्या गुणांची झलक तुम्ही पाहिली आहे का? स्त्रियांनी हजारो वर्षं पुरुषांसाठी खर्ची घातली आहे. कधी एखाद्या महिलेसाठी एखादा पुरुष सती गेल्याचं ऐकलं आहे का? कारण सर्व नियम, व्यवस्था, कायदे हे पुरुषाने तयार केलेले आहेत. त्यानेच हे नियम महिलांवर थोपवलेत. या सर्व कथा त्यानेच रचल्या आहेत. त्या कथांमध्ये महिला पुरुषांचे प्राण वाचवतेय, अशा कथा नाहीत. पुरुषच महिलेचे प्राण वाचवतो अशाच त्या कथा आहेत. या अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःच्या मताने आणि मनाने जगणाऱ्या धैर्यवान महिलांच्या कथा आम्ही तुम्हाला #HerChoice मध्ये सांगितल्या. जेव्हा आम्ही #HerChoice ही सीरिज चालवली तेव्हा आमचे वाचक आणि पुरुष सहकाऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की फक्त #HerChoice का? #HisChoice का नाही? आम्हाला इच्छा आकांक्षा नाहीत का? आम्हाला सुद्धा लोक एकाच साच्यात टाकून पाहतात. त्याबद्दल काय म्हणणं आहे? हे प्रश्न विचार खरंच करायला लावणारे होते. मग आमच्या संपादकीय बैठकीत सर्वांनुमते असा निर्णय घेण्यात आला की ज्या पुरुषांनी एका साच्यात अडकून राहणं पसंत केलेलं नाही, स्वतःच्या इच्छेनं जगण्याचा प्रयत्न केला, बंध झुगारून पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला अशा पुरुषांच्या आयुष्यावर #HisChoice ही सीरिज करावी. आपण या गोष्टीला परिवर्तनाची सूक्ष्म रेखा म्हणू शकतो पण हे योग्य आहे की अयोग्य याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. अर्थात, पुरुषांच्या जीवनातील अडचणी समजून घेतल्यानंतरच. या सीरीजच्या माध्यमातून आम्ही पुरुषांच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या दहा कथा तुम्हाला फक्त धक्का देतील असं नाही, तर तुम्हाला स्वतःच्या मनाचा ठाव घेण्यासाठीही प्रेरणा देतील असा आम्हांला विश्वास वाटतो. 1. एका पुरुषानं पत्नीला सांगितलं की, घरातली कामं मी करणार आणि बाहेरची काम तू कर. ...तू नोकरी कर मी घर सांभाळतो. 2. एक असा युवक जो नोकरी करतोच पण त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानं असा व्यवसाय निवडला की त्यासाठी त्याला बंद खोलीत काम करावं लागतं. 3. लग्न योग्य वयात व्हायला हवं. या गोष्टीचा अनुभव अनेक मुलींना आला असेल... त्यांना लग्नासाठी दबावालाही बळी पडावं लागलं असेल. पण जर एखाद्या 35 वर्षीय व्यक्तीने असं म्हटलं की मला लग्न नाही करायचं तर तुमच्या मनात कोणते प्रश्न येतील? तामिळनाडूतील अशाच एका व्यक्तीची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 4. लहानपणापासून एका मुलाला मेंहदीची आवड होती. त्याला वाटू लागलं की असंच काही काम करावं. पण एक पुरुष महिलेला नटवण्या-सजवण्याचं काम कसं करू शकतो असा प्रश्न उपस्थित झाला. मग त्या मुलानं काय केलं? 5. एका मुलाची गोष्ट. त्याच्या सोबतच्या मुलांची लग्नं झाली. पण त्याला मात्र स्थळं येत नव्हती. एखाद्या मुलीबरोबर पाहायचा कार्यक्रम झाला तर मुलीची नापसंती येत होती. मग अशा स्थितीत त्याने काय केलं. गुजरातमधल्या अशाच एका युवकाची कथा. 6. म्हणतात ना पहिलं प्रेम पहिलंच असतं. ते शेजारी होते. त्याला माहीत होतं ती मुलगी नाही. तरी त्यांनी लग्न केलं. पण हे लग्न टिकलं का? 7. एकदा एका युवकानं वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. मनात प्रश्न आला की मदत करायला काय हरकत आहे. पण अशा प्रकारची मदत त्याने केली ही गोष्ट तो कुणासोबत शेअर करू शकत नाही. त्याच्या पत्नीबरोबर देखील नाही. 8. एका व्यक्तीनं प्रेम विवाह केला. त्यांना मुलगी झाली मग त्यांचा घटस्फोट झाला. पत्नीनं दुसरं लग्न केलं मग त्यानं त्या मुलीचं काय केलं? 9. जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा त्याचं खापर मुलीवरच फोडलं जातं. आईवडिलांची काही जबाबदारी नाही का? त्यांनी मुलांना असं वाढवावं की ते मुलींचा आदर करतील. एका युवा पित्याची ही कहाणी. जेव्हा तो दीड वर्षांच्या मुलाकडे पाहतो तेव्हा त्याच्या भवितव्याबद्दल त्याच्या मनात काय विचार येतात? 10. प्रियंका चोप्राने जेव्हा तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केलं तेव्हा लोकांनी हे नातंच मेळ न खाणारं आहे, असं म्हणत त्यांची टर उडवली. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने आपल्या पेक्षा जास्त वयाच्या महिलेबरोबर लग्न केलं. त्याला त्याच्या निर्णयाचा आनंद होत आहे की पश्चाताप? बीबीसीची विशेष सीरिज #HisChoice मध्ये येणाऱ्या प्रत्येक शनिवारी रविवारी तुम्ही या कथा वाचू शकता. कदाचित या गोष्टी तुम्हाला अंतर्मुखही करतील. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "'स्त्रीचा जन्म होत नाही, ती घडवली जाते.' साधारणतः 70 वर्षांपूर्वी फ्रेंच लेखिका आणि तत्त्वज्ञ सीमॉन दि बुवेअरा यांनी हे वाक्य त्यांच्या 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात लिहिलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसमाज आवश्यकतेनुसार स्त्रीला घडवत आला आहे. तिच्यात बदलही घडवत आला आहे. तिला झुकवत आला आहे. ते साध्य करण्यासाठी अनेक कथाही रचल्या गेल्या. उदाहरणार्थ, एकदा सत्यवानाचा मृत्यू झाला. मग सावित्री यमराजाकडे गेली त्याच्याशी भांडली आणि पतीचे प्राण पुन्हा परत आणले. पण तुम्ही कधी एखाद्या पुरुषानं त्याच्या पत्नीचे प्राण परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गोष्ट ऐकली आहे का? कधी कोणा पुरुषाच्या अंगात सावित्रीच्या गुणांची झलक तुम्ही पाहिली आहे का? स्त्रियांनी हजारो वर्षं पुरुषांसाठी खर्ची घातली आहे. कधी एखाद्या महिलेसाठी एखादा पुरुष सती गेल्याचं ऐकलं आहे का? कारण सर्व नियम, व्यवस्था, कायदे हे पुरुषाने तयार केलेले आहेत. त्यानेच हे नियम महिलांवर थोपवलेत. या सर्व कथा त्यानेच रचल्या आहेत. त्या कथांमध्ये महिला पुरुषांचे प्राण वाचवतेय, अशा कथा नाहीत. पुरुषच महिलेचे प्राण वाचवतो अशाच त्या कथा आहेत. या अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःच्या मताने आणि मनाने जगणाऱ्या धैर्यवान महिलांच्या कथा आम्ही तुम्हाला #HerChoice मध्ये सांगितल्या. जेव्हा आम्ही #HerChoice ही सीरिज चालवली तेव्हा आमचे वाचक आणि पुरुष सहकाऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की फक्त #HerChoice का? #HisChoice का नाही? आम्हाला इच्छा आकांक्षा नाहीत का? आम्हाला सुद्धा लोक एकाच साच्यात टाकून पाहतात. त्याबद्दल काय म्हणणं आहे? हे प्रश्न विचार खरंच करायला लावणारे होते. मग आमच्या संपादकीय बैठकीत सर्वांनुमते असा निर्णय घेण्यात आला की ज्या पुरुषांनी एका साच्यात अडकून राहणं पसंत केलेलं नाही, स्वतःच्या इच्छेनं जगण्याचा प्रयत्न केला, बंध झुगारून पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला अशा पुरुषांच्या आयुष्यावर #HisChoice ही सीरिज करावी. आपण या गोष्टीला परिवर्तनाची सूक्ष्म रेखा म्हणू शकतो पण हे योग्य आहे की अयोग्य याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. अर्थात, पुरुषांच्या जीवनातील अडचणी समजून घेतल्यानंतरच. या सीरीजच्या माध्यमातून आम्ही पुरुषांच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या दहा कथा तुम्हाला फक्त धक्का देतील असं नाही, तर तुम्हाला स्वतःच्या मनाचा ठाव घेण्यासाठीही प्रेरणा देतील असा आम्हांला विश्वास वाटतो. 1. एका पुरुषानं पत्नीला सांगितलं की, घरातली कामं मी करणार आणि बाहेरची काम तू कर. ...तू नोकरी कर मी घर सांभाळतो. 2. एक असा युवक जो नोकरी करतोच पण त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानं असा व्यवसाय निवडला की त्यासाठी त्याला बंद खोलीत काम करावं लागतं. 3. लग्न योग्य वयात व्हायला हवं. या गोष्टीचा अनुभव अनेक मुलींना आला असेल... त्यांना लग्नासाठी दबावालाही बळी पडावं लागलं असेल. पण जर एखाद्या 35 वर्षीय व्यक्तीने असं म्हटलं की मला लग्न नाही करायचं तर तुमच्या मनात कोणते प्रश्न येतील? तामिळनाडूतील अशाच एका व्यक्तीची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 4. लहानपणापासून एका मुलाला मेंहदीची आवड होती. त्याला वाटू लागलं की असंच काही काम करावं. पण एक पुरुष महिलेला नटवण्या-सजवण्याचं काम कसं करू शकतो असा प्रश्न उपस्थित झाला. मग त्या मुलानं काय केलं? 5. एका मुलाची गोष्ट. त्याच्या सोबतच्या मुलांची लग्नं झाली. पण त्याला मात्र स्थळं येत नव्हती. एखाद्या मुलीबरोबर पाहायचा कार्यक्रम झाला तर मुलीची नापसंती येत होती. मग अशा स्थितीत त्याने काय केलं. गुजरातमधल्या अशाच एका युवकाची कथा. 6. म्हणतात ना पहिलं प्रेम पहिलंच असतं. ते शेजारी होते. त्याला माहीत होतं ती मुलगी नाही. तरी त्यांनी लग्न केलं. पण हे लग्न टिकलं का? 7. एकदा एका युवकानं वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. मनात प्रश्न आला की मदत करायला काय हरकत आहे. पण अशा प्रकारची मदत त्याने केली ही गोष्ट तो कुणासोबत शेअर करू शकत नाही. त्याच्या पत्नीबरोबर देखील नाही. 8. एका व्यक्तीनं प्रेम विवाह केला. त्यांना मुलगी झाली मग त्यांचा घटस्फोट झाला. पत्नीनं दुसरं लग्न केलं मग त्यानं त्या मुलीचं काय केलं? 9. जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा त्याचं खापर मुलीवरच फोडलं जातं. आईवडिलांची काही जबाबदारी नाही का? त्यांनी मुलांना असं वाढवावं की ते मुलींचा आदर करतील. एका युवा पित्याची ही कहाणी. जेव्हा तो दीड वर्षांच्या मुलाकडे पाहतो तेव्हा त्याच्या भवितव्याबद्दल त्याच्या मनात काय विचार येतात? 10. प्रियंका चोप्राने जेव्हा तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केलं तेव्हा लोकांनी हे नातंच मेळ न खाणारं आहे, असं म्हणत त्यांची टर उडवली. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने आपल्या पेक्षा जास्त वयाच्या महिलेबरोबर लग्न केलं. त्याला त्याच्या निर्णयाचा आनंद होत आहे की पश्चाताप? बीबीसीची विशेष सीरिज #HisChoice मध्ये येणाऱ्या प्रत्येक शनिवारी रविवारी तुम्ही या कथा वाचू शकता. कदाचित या गोष्टी तुम्हाला अंतर्मुखही करतील. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 704, "source_item_id": "704", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4030, "clean_index": 424, "clean_language_index": "mar_Deva:validation:424"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचं ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमा यांनी सांगितलं. व्हिएन्नाच्या मध्यवर्ती स्विडनप्लाट्स स्क्वेअर इथं गोळीबार करण्यात आला. पण हल्लेखोरांचे लक्ष्य नेमकी हीच जागा होती का, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. \"गोळीबारात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या एका जखमी महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, \" अशी माहिती महापौर मायकल लुडविग यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये आणखी 14 जणांवर उपचार सुरू असून यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस अधिकारीही गोळीबारात जखमी झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ऑस्ट्रिया सरकारने नवीन निर्बंध लागू केल्यानंतर काही तासातच गोळीबार करण्यात आला. नोव्हेंबर अखेरपर्यंत रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार असल्याने अनेक लोक त्याठिकाणी होते. युरोपियन नेत्यांनी या गोळीबाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'हा भयानक हल्ला पाहून धक्का बसला,' अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. हल्ला कसा झाला? पोलिसांनी सांगितलं की, व्हिएन्नामधील प्रसिद्ध सिनेगॉग सीटेन्स्टासे सभास्थानाजवळ ही घटना घडली. याविषयी बोलताना यहुदी समुदायाचे नेते ऑस्कर डॉइश यांनी ट्वीट करून म्हटलं की, 'गोळीबार रात्री आठ वाजता सुरू झाला त्यावेळी सभास्थान बंद करण्यात आले होते.' क्रोनेन झिटुंग या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेगॉगचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ऑस्ट्रियाच्या माध्यमांनी एकाला अटक केल्याची माहिती दिली आहे. गोळीबारात किती हल्लेखोरांचा समावेश होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फुटेजमध्ये गोळीबार सुरू असताना लोकं रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसत होते. गोळीबार सुरू झाला तेव्हा घटनेचे साक्षीदार ख्रिस झाओ जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये होते. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, \"सुरुवातीला फटाक्यांसारखा आवाज आला. 20 - 30 वेळा आम्ही आवाज ऐकला आणि नंतर आमच्या लक्षात आले हा फटक्यांचा आवाज नसून गोळीबार आहे. गोळी लागलेले जखमी पीडित रस्त्यावर विव्हळत असताना आम्ही पाहिले. रुग्णवाहिकांचा आवाज आणि धावाधाव आम्ही पाहिली.\" दहशतवादी हल्ल्याची तीव्रता पाहता पोलिसांनी स्थानिकांना परिसरात येण्यास मज्ज्व केला, तसंच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास टाळवण्याचेही आवाहन केले. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. ऑस्ट्रियाच्या सीमा भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रिया आपण सध्या कठीण काळातून जात आहोत, अशी प्रतिक्रिया कुर्झ यांनी ट्विटवरून दिली. त्यांनी म्हटलं, \"या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. दहशतवादाला आम्ही मुळीच घाबरलेलो नाहीत.\" युरोपीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपने 'हार मानू नये' असे म्हटले आहे. \"आज संध्याकाळी व्हिएन्नाच्या मध्यभागी झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. फ्रान्सनंतर आता आमच्या एका मित्रावर हल्ला केला जातो. हा आमचा युरोप आहे. ते कुणाला आव्हान देत आहेत हे आपल्या शत्रूंना माहीत असलं पाहिजे,\" असंही त्यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात फ्रासन्मधील नाईस शहरात एका चर्चमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले. मॅक्रॉन यांनी 'इस्लामी दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं होतं. युकेचे पंतप्रधान असेही म्हणाले की, 'आम्ही ऑस्ट्रियाचे दुःखात सहभागी आहोत.' हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)\n\nSummary:", "target": "ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सहा ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचं ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमा यांनी सांगितलं. व्हिएन्नाच्या मध्यवर्ती स्विडनप्लाट्स स्क्वेअर इथं गोळीबार करण्यात आला. पण हल्लेखोरांचे लक्ष्य नेमकी हीच जागा होती का, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. \"गोळीबारात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या एका जखमी महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, \" अशी माहिती महापौर मायकल लुडविग यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये आणखी 14 जणांवर उपचार सुरू असून यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस अधिकारीही गोळीबारात जखमी झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ऑस्ट्रिया सरकारने नवीन निर्बंध लागू केल्यानंतर काही तासातच गोळीबार करण्यात आला. नोव्हेंबर अखेरपर्यंत रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार असल्याने अनेक लोक त्याठिकाणी होते. युरोपियन नेत्यांनी या गोळीबाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'हा भयानक हल्ला पाहून धक्का बसला,' अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. हल्ला कसा झाला? पोलिसांनी सांगितलं की, व्हिएन्नामधील प्रसिद्ध सिनेगॉग सीटेन्स्टासे सभास्थानाजवळ ही घटना घडली. याविषयी बोलताना यहुदी समुदायाचे नेते ऑस्कर डॉइश यांनी ट्वीट करून म्हटलं की, 'गोळीबार रात्री आठ वाजता सुरू झाला त्यावेळी सभास्थान बंद करण्यात आले होते.' क्रोनेन झिटुंग या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेगॉगचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ऑस्ट्रियाच्या माध्यमांनी एकाला अटक केल्याची माहिती दिली आहे. गोळीबारात किती हल्लेखोरांचा समावेश होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फुटेजमध्ये गोळीबार सुरू असताना लोकं रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसत होते. गोळीबार सुरू झाला तेव्हा घटनेचे साक्षीदार ख्रिस झाओ जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये होते. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, \"सुरुवातीला फटाक्यांसारखा आवाज आला. 20 - 30 वेळा आम्ही आवाज ऐकला आणि नंतर आमच्या लक्षात आले हा फटक्यांचा आवाज नसून गोळीबार आहे. गोळी लागलेले जखमी पीडित रस्त्यावर विव्हळत असताना आम्ही पाहिले. रुग्णवाहिकांचा आवाज आणि धावाधाव आम्ही पाहिली.\" दहशतवादी हल्ल्याची तीव्रता पाहता पोलिसांनी स्थानिकांना परिसरात येण्यास मज्ज्व केला, तसंच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास टाळवण्याचेही आवाहन केले. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. ऑस्ट्रियाच्या सीमा भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रिया आपण सध्या कठीण काळातून जात आहोत, अशी प्रतिक्रिया कुर्झ यांनी ट्विटवरून दिली. त्यांनी म्हटलं, \"या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. दहशतवादाला आम्ही मुळीच घाबरलेलो नाहीत.\" युरोपीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपने 'हार मानू नये' असे म्हटले आहे. \"आज संध्याकाळी व्हिएन्नाच्या मध्यभागी झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. फ्रान्सनंतर आता आमच्या एका मित्रावर हल्ला केला जातो. हा आमचा युरोप आहे. ते कुणाला आव्हान देत आहेत हे आपल्या शत्रूंना माहीत असलं पाहिजे,\" असंही त्यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात फ्रासन्मधील नाईस शहरात एका चर्चमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले. मॅक्रॉन यांनी 'इस्लामी दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं होतं. युकेचे पंतप्रधान असेही म्हणाले की, 'आम्ही ऑस्ट्रियाचे दुःखात सहभागी आहोत.' हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 706, "source_item_id": "706", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3426, "clean_index": 425, "clean_language_index": "mar_Deva:validation:425"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑक्सफर्डच्या या कामगिरीचा फायदा भारतीय कंपनी सीरमला ही होईल. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लशीचं उत्पादन करत आहे. 'कोव्हिशिल्ड' असं या लशीचं नाव आहे. याआधी भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल, असं आदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. 2021च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे 10 कोटी डोस बनून तयार होतील. अशी माहिती यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली होती. NDTVनं ही बातमी दिली होती. \"कोव्हिशिल्ड लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते,\" असं पुनावाला यांनी म्हटलं होतं. \"यूकेनं तेथील डेटा शेयर केल्यानंतर आणि ही लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आम्ही पुढच्या 2 ते 3 आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे\" असंही पुनावाला यांनी सांगितले. लस पोहोचण्यासाठी वेळ लागेल पण ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागेल असं पुनावाला यांनी म्हटलं होतं. कोरोनाच्या लशीचं सध्याचं उत्पादन पुरेसं नसून सगळ्यांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी पुढची 4 ते 5 वर्षं लागतील, असं सिरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पूनावाला यांनी याआधी म्हटलं होतं. 2024 पर्यंत तरी कोरोना व्हायरसच्या लशीचा तुटवडा जाणवेल, असंही पूनावाला यांनी म्हटलं. फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाबद्दल हे विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं, \"औषध निर्माण कंपन्या जलदगतीनं उत्पादन क्षमता वाढवत नाहीयेत, त्यामुळे सगळ्यांपर्यंत लस पोहोचण्यासाठी 4 ते 5 वर्षं लागतील.\" \"गोवर लसीकरण मोहिमेप्रमाणे कोरोना लस दोन टप्प्यात द्यायची म्हटलं तरी जगाला सुरुवातीला जवळपास 15 अब्ज कोटी डोस लागतील,\" असंही त्यांनी म्हटलंय. देशातील लस पुरवठ्याची जी साखळी आहे, तिची स्थिती पाहिल्यास देशातल्या 140 कोटी लोकांपर्यंत लस सुरक्षितपणे सगळ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, याचाही विचार करावा लागणार असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं. सिरम इन्स्टिट्य़ूट जगातील 5 इतर कंपन्यांसोबत मिळून कोरोनाचे 1 अब्ज डोस तयार करणार आहे. यापैकी अर्धे डोस भारतासाठी राखीव ठेवण्यात येईल, तर अर्धे डोस जगाला पुरवण्यात येतील, असं सिरम इन्स्टिट्य़ूटनं स्पष्ट केलं आहे. पण, अमेरिका आणि युरोपातून मोठ्या प्रमाणावर लशीची मागणी करण्यात आली, तर इतर देश मागे पडतील, असंही पूनावाला म्हटल्याचं बातमीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किंमत 225 रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने 10 कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे. गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत 15 कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत. या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सीरम इंस्टिट्यूटबरोबर करार असलेली ऑक्सफर्डची लस अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून ख्रिसमसआधीच तिच्या चाचण्या पूर्ण होतील असं संशोधकांनी सांगितलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑक्सफर्डच्या या कामगिरीचा फायदा भारतीय कंपनी सीरमला ही होईल. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लशीचं उत्पादन करत आहे. 'कोव्हिशिल्ड' असं या लशीचं नाव आहे. याआधी भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल, असं आदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. 2021च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे 10 कोटी डोस बनून तयार होतील. अशी माहिती यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली होती. NDTVनं ही बातमी दिली होती. \"कोव्हिशिल्ड लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते,\" असं पुनावाला यांनी म्हटलं होतं. \"यूकेनं तेथील डेटा शेयर केल्यानंतर आणि ही लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आम्ही पुढच्या 2 ते 3 आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे\" असंही पुनावाला यांनी सांगितले. लस पोहोचण्यासाठी वेळ लागेल पण ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागेल असं पुनावाला यांनी म्हटलं होतं. कोरोनाच्या लशीचं सध्याचं उत्पादन पुरेसं नसून सगळ्यांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी पुढची 4 ते 5 वर्षं लागतील, असं सिरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पूनावाला यांनी याआधी म्हटलं होतं. 2024 पर्यंत तरी कोरोना व्हायरसच्या लशीचा तुटवडा जाणवेल, असंही पूनावाला यांनी म्हटलं. फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाबद्दल हे विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं, \"औषध निर्माण कंपन्या जलदगतीनं उत्पादन क्षमता वाढवत नाहीयेत, त्यामुळे सगळ्यांपर्यंत लस पोहोचण्यासाठी 4 ते 5 वर्षं लागतील.\" \"गोवर लसीकरण मोहिमेप्रमाणे कोरोना लस दोन टप्प्यात द्यायची म्हटलं तरी जगाला सुरुवातीला जवळपास 15 अब्ज कोटी डोस लागतील,\" असंही त्यांनी म्हटलंय. देशातील लस पुरवठ्याची जी साखळी आहे, तिची स्थिती पाहिल्यास देशातल्या 140 कोटी लोकांपर्यंत लस सुरक्षितपणे सगळ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, याचाही विचार करावा लागणार असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं. सिरम इन्स्टिट्य़ूट जगातील 5 इतर कंपन्यांसोबत मिळून कोरोनाचे 1 अब्ज डोस तयार करणार आहे. यापैकी अर्धे डोस भारतासाठी राखीव ठेवण्यात येईल, तर अर्धे डोस जगाला पुरवण्यात येतील, असं सिरम इन्स्टिट्य़ूटनं स्पष्ट केलं आहे. पण, अमेरिका आणि युरोपातून मोठ्या प्रमाणावर लशीची मागणी करण्यात आली, तर इतर देश मागे पडतील, असंही पूनावाला म्हटल्याचं बातमीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किंमत 225 रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने 10 कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे. गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत 15 कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत. या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 707, "source_item_id": "707", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2910, "clean_index": 426, "clean_language_index": "mar_Deva:validation:426"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुतिन यांनी भेटीसाठी यावं यासाठीची चर्चा ही आधीपासूनच सुरू होती, असं ट्वीट सँडर्स यांनी केलं आहे. अमेरिकी नागरिकांना रशियात प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव पुतिन यांनी ट्रंप यांना दिला होता. मात्र, हा प्रस्ताव ट्रंप यांनी फेटाळून लावला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये फिनलंडची राजधानी हेलसिंकी इथे गेल्या सोमवारी बैठक झाली होती. मात्र, या बैठकीतले फार थोडेच मुद्दे बाहेर आले आहेत. मात्र, या दुसऱ्या भेटीबाबत रशियाकडून अजूनही कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही. हेलसिंकी इथे झालेल्या परिषदेत ट्रंप यांनी अमेरिकन निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्यावर पुन्हा विरोधी मत व्यक्त केल्यानं वाद उफाळून आला आहे. परंतु, गुरुवारी ट्रंप यांनी हेलसिंकी परिषदेत खूप मोठं यश मिळाल्याचं जाहीर करत ते पुन्हा दुसऱ्या बैठकीच्या प्रतीक्षेत आहेत, असं ट्वीट केली. USच्या नॅशनल इंटिलिजन्सचे संचालक डॅन कोट्स यांनी एका मुलाखती दरम्यान या भेटीचं सूतोवाच केलं. अॅस्पेन सिक्युरिटी फोरमच्या कोलोरॅडो इथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. \"ही भेट खूपच खास ठरेल,\" असं ते सूचकपणे यावेळी म्हणाले. तसंच, हेलसिंकी इथे झालेल्या बैठकीत ट्रंप आणि पुतिन यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली याबाबतचा तपशील त्यांच्याकडेही नसल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केवळ या दोन्ही नेत्यांच्या दुभाषांकडेच ही माहिती उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. 2016मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या आरोपांनंतर या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता अधिकच वाढली आहे. पाहा व्हीडिओ : 'रशियाशी दुरावलेले संबंध हा मूर्खपणाच' या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी ट्रंप आणि पुतिन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. पण, या परिषदेचा तपशील बाहेर न आल्यानं आणि ट्रंप यांनी बैठकीतील जाहीर वक्तव्याला छेद देणारी वक्तव्य केल्यानं त्यांच्या भेटीची उत्सुकता वाढली आहे. USच्या सिनेटमधले डेमोक्रॅटिक नेते चक शूमर हे या भेटीबाबत म्हणाले की, \"ट्रंप आणि पुतिन यांच्यात नेमका काय संवाद झाला तो त्यांनी तत्काळ सांगावा. जोपर्यंत या भेटीचा तपशीला देशाला कळत नाही, तोवर ट्रंप यांनी पुतिन यांनी रशिया किंवा अमेरिका अशा कुठल्याही ठिकाणी भेटू नये.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना वर्ष अखेरीस अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे, अशी माहिती ट्रंप यांच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुतिन यांनी भेटीसाठी यावं यासाठीची चर्चा ही आधीपासूनच सुरू होती, असं ट्वीट सँडर्स यांनी केलं आहे. अमेरिकी नागरिकांना रशियात प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव पुतिन यांनी ट्रंप यांना दिला होता. मात्र, हा प्रस्ताव ट्रंप यांनी फेटाळून लावला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये फिनलंडची राजधानी हेलसिंकी इथे गेल्या सोमवारी बैठक झाली होती. मात्र, या बैठकीतले फार थोडेच मुद्दे बाहेर आले आहेत. मात्र, या दुसऱ्या भेटीबाबत रशियाकडून अजूनही कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही. हेलसिंकी इथे झालेल्या परिषदेत ट्रंप यांनी अमेरिकन निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्यावर पुन्हा विरोधी मत व्यक्त केल्यानं वाद उफाळून आला आहे. परंतु, गुरुवारी ट्रंप यांनी हेलसिंकी परिषदेत खूप मोठं यश मिळाल्याचं जाहीर करत ते पुन्हा दुसऱ्या बैठकीच्या प्रतीक्षेत आहेत, असं ट्वीट केली. USच्या नॅशनल इंटिलिजन्सचे संचालक डॅन कोट्स यांनी एका मुलाखती दरम्यान या भेटीचं सूतोवाच केलं. अॅस्पेन सिक्युरिटी फोरमच्या कोलोरॅडो इथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. \"ही भेट खूपच खास ठरेल,\" असं ते सूचकपणे यावेळी म्हणाले. तसंच, हेलसिंकी इथे झालेल्या बैठकीत ट्रंप आणि पुतिन यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली याबाबतचा तपशील त्यांच्याकडेही नसल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केवळ या दोन्ही नेत्यांच्या दुभाषांकडेच ही माहिती उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. 2016मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या आरोपांनंतर या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता अधिकच वाढली आहे. पाहा व्हीडिओ : 'रशियाशी दुरावलेले संबंध हा मूर्खपणाच' या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी ट्रंप आणि पुतिन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. पण, या परिषदेचा तपशील बाहेर न आल्यानं आणि ट्रंप यांनी बैठकीतील जाहीर वक्तव्याला छेद देणारी वक्तव्य केल्यानं त्यांच्या भेटीची उत्सुकता वाढली आहे. USच्या सिनेटमधले डेमोक्रॅटिक नेते चक शूमर हे या भेटीबाबत म्हणाले की, \"ट्रंप आणि पुतिन यांच्यात नेमका काय संवाद झाला तो त्यांनी तत्काळ सांगावा. जोपर्यंत या भेटीचा तपशीला देशाला कळत नाही, तोवर ट्रंप यांनी पुतिन यांनी रशिया किंवा अमेरिका अशा कुठल्याही ठिकाणी भेटू नये.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 712, "source_item_id": "712", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2262, "clean_index": 427, "clean_language_index": "mar_Deva:validation:427"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिली क्लीन चिट भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. या संदर्भातील वृत्त लोकसत्तामध्ये देण्यात आलं आहे. संभाजी भिडे यांना दंगल घडवताना पाहिलं, अशी तक्रार एका महिलेनं पोलिसात दिली, पण पोलीस चौकशीत कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. 'भीमा कोरेगावा'च्या घटनेला 200 वर्षं पूर्ण झाल्यानं आयोजित कार्यक्रमात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. एकबोटे यांना अटक करण्यात आली असून भिडे यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी मुंबईत सोमवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. 2. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग? सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. यासाठी विरोधकांची मंगळवारी बैठक झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रयत्नांना पाठिंबा दिल्यानं विरोधकांना बळ मिळाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. महाअभियोगाचा मसुदा हा यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी केलेल्या आरोपांवर आधारीत असेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे. 3. कर्नाटकमध्ये अमित शहांचा सेल्फ गोल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका पत्रकार परिषदेत चुकून त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांचा उल्लेख कर्नाटकातील सर्वांत भ्रष्ट असा केला. यावेळी येडियुरप्पा त्यांच्या शेजारीच बसले होते. नंतर त्यांनी चूक दुरुस्त करून 'सर्वांत भ्रष्ट सरकारसाठी स्पर्धा ठेवली तर त्यात सिद्धरामय्या सरकार प्रथम क्रमांक मिळवेल,' अशी टीका केली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी देण्यात आली आहे. शहा यांचा हा व्हीडिओ काँग्रेसने शेअर केला, असंही यात म्हटलं आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होईल. 4. 'केंब्रिज अॅनालिटिकाची ग्राहक काँग्रेस' फेसबुकवरील डेटा लीक प्रकरणात वादग्रस्त ठरलेली डेटा अॅनालिस कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाच्या ग्राहकांच्या यादीत काँग्रेसचंही नाव असल्याचा खुलासा व्हिसल ब्लोअर क्रिस्तोफर वाईली यांनी केला आहे. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. या खुलाशानंतर भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे. क्रिस्तोफर वाईली यांनी ब्रिटिश संसदेच्या समितीसमोर हा खुलासा केला. काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. 5. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग ताशी 80 किलोमीटर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहिल्या लेनमध्ये कमी वेगानं वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली आहे. ही बातमी लोकसत्तामध्ये देण्यात आली आहे. या लेनमध्ये 80 किलोमीटर वेगानं वाहन चालवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिली क्लीन चिट भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. या संदर्भातील वृत्त लोकसत्तामध्ये देण्यात आलं आहे. संभाजी भिडे यांना दंगल घडवताना पाहिलं, अशी तक्रार एका महिलेनं पोलिसात दिली, पण पोलीस चौकशीत कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. 'भीमा कोरेगावा'च्या घटनेला 200 वर्षं पूर्ण झाल्यानं आयोजित कार्यक्रमात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. एकबोटे यांना अटक करण्यात आली असून भिडे यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी मुंबईत सोमवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. 2. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग? सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. यासाठी विरोधकांची मंगळवारी बैठक झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रयत्नांना पाठिंबा दिल्यानं विरोधकांना बळ मिळाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. महाअभियोगाचा मसुदा हा यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी केलेल्या आरोपांवर आधारीत असेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे. 3. कर्नाटकमध्ये अमित शहांचा सेल्फ गोल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका पत्रकार परिषदेत चुकून त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांचा उल्लेख कर्नाटकातील सर्वांत भ्रष्ट असा केला. यावेळी येडियुरप्पा त्यांच्या शेजारीच बसले होते. नंतर त्यांनी चूक दुरुस्त करून 'सर्वांत भ्रष्ट सरकारसाठी स्पर्धा ठेवली तर त्यात सिद्धरामय्या सरकार प्रथम क्रमांक मिळवेल,' अशी टीका केली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी देण्यात आली आहे. शहा यांचा हा व्हीडिओ काँग्रेसने शेअर केला, असंही यात म्हटलं आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होईल. 4. 'केंब्रिज अॅनालिटिकाची ग्राहक काँग्रेस' फेसबुकवरील डेटा लीक प्रकरणात वादग्रस्त ठरलेली डेटा अॅनालिस कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाच्या ग्राहकांच्या यादीत काँग्रेसचंही नाव असल्याचा खुलासा व्हिसल ब्लोअर क्रिस्तोफर वाईली यांनी केला आहे. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. या खुलाशानंतर भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे. क्रिस्तोफर वाईली यांनी ब्रिटिश संसदेच्या समितीसमोर हा खुलासा केला. काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. 5. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग ताशी 80 किलोमीटर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहिल्या लेनमध्ये कमी वेगानं वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली आहे. ही बातमी लोकसत्तामध्ये देण्यात आली आहे. या लेनमध्ये 80 किलोमीटर वेगानं वाहन चालवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 713, "source_item_id": "713", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2795, "clean_index": 428, "clean_language_index": "mar_Deva:validation:428"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराहुल गांधी यांनी पाटण्यातल्या एका हॉटेलमध्ये डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह त्यांच्याबरोबर होते. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार त्यांनी तिथे डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. तसंच काही लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतले. Twitter पोस्ट समाप्त, 1 राहुल गांधी यांनी डोशाचा आस्वाद घेताना काही लहान मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला. \"राहुल हे सर्वांशी अत्यंत प्रेमाने बोलले. काही मुलांना राहुल यांच्याशी संवाद साधायची इच्छा होती राहुल यांनी त्यांना देखील वेळ दिला\", असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केलं आहे. सोशल मीडियावर चर्चा दरम्यान राहुल गांधींच्या डोसा खाण्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. राज वर्मा नावाचे ट्विटर युजर यांनी उपरोधिक ट्वीट केले आहे. \"असं केल्यामुळे त्यांनी फार उपकार केलेत, आता त्यांचं नशीब बदलणार आहे\", असं त्यांनी ट्विट केलं आहे. रवी त्रिपाठी नावाच्या युजरने राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. \"माननीय राहुल गांधीच्या साधेपणाचं आम्ही कौतुक करतो. तुम्ही आमचे प्रेरणास्रोत आहात. तुमच्या प्रकाशाने आम्ही कार्यकर्ते प्रज्ज्वलीत झालो आहोत.\" अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींचा गौरव केला आहे. अमन नावाच्या युजरने हे हॉटेलच छोटं नाही असा एक तर्क लढवला आहे. त्यांच्या मते, \"हे हॉटेल पाटण्यातलं सगळ्यात महागडं हॉटेल आहे. पण जे लोक चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना सगळं छोटंच दिसतं. हे बिहार आहे आणि इथे छोटं काहीच नसतं\", असं म्हटलं आहे. पियुष कुमार नावाच्या युजरने आठवण सांगितली. त्यांच्या मते त्या 'छोट्या' हॉटेल मध्ये पार्टी करण्यासाठी मला पैसे जमा करावे लागायचे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाटण्यात एका मानहानीच्या खटल्यात जामीन मिळाला. तिथून दिल्लीत परतताना पाटण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशाचा आस्वाद घेतला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराहुल गांधी यांनी पाटण्यातल्या एका हॉटेलमध्ये डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह त्यांच्याबरोबर होते. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार त्यांनी तिथे डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. तसंच काही लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतले. Twitter पोस्ट समाप्त, 1 राहुल गांधी यांनी डोशाचा आस्वाद घेताना काही लहान मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला. \"राहुल हे सर्वांशी अत्यंत प्रेमाने बोलले. काही मुलांना राहुल यांच्याशी संवाद साधायची इच्छा होती राहुल यांनी त्यांना देखील वेळ दिला\", असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केलं आहे. सोशल मीडियावर चर्चा दरम्यान राहुल गांधींच्या डोसा खाण्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. राज वर्मा नावाचे ट्विटर युजर यांनी उपरोधिक ट्वीट केले आहे. \"असं केल्यामुळे त्यांनी फार उपकार केलेत, आता त्यांचं नशीब बदलणार आहे\", असं त्यांनी ट्विट केलं आहे. रवी त्रिपाठी नावाच्या युजरने राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. \"माननीय राहुल गांधीच्या साधेपणाचं आम्ही कौतुक करतो. तुम्ही आमचे प्रेरणास्रोत आहात. तुमच्या प्रकाशाने आम्ही कार्यकर्ते प्रज्ज्वलीत झालो आहोत.\" अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींचा गौरव केला आहे. अमन नावाच्या युजरने हे हॉटेलच छोटं नाही असा एक तर्क लढवला आहे. त्यांच्या मते, \"हे हॉटेल पाटण्यातलं सगळ्यात महागडं हॉटेल आहे. पण जे लोक चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना सगळं छोटंच दिसतं. हे बिहार आहे आणि इथे छोटं काहीच नसतं\", असं म्हटलं आहे. पियुष कुमार नावाच्या युजरने आठवण सांगितली. त्यांच्या मते त्या 'छोट्या' हॉटेल मध्ये पार्टी करण्यासाठी मला पैसे जमा करावे लागायचे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 716, "source_item_id": "716", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1818, "clean_index": 429, "clean_language_index": "mar_Deva:validation:429"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलस आली की कोरोनाची सगळी साथ लगेच संपून जाईल अशा पद्धतीने सध्या लशीकडे पाहिलं जात आहे. पण लशीमुळे नक्की काय होईल याकडे अधिक तर्कशुद्ध आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे, असं रॉयल सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी एका अहवालात म्हटलं आहे. लस कधीही आली तरी ती लोकांपर्यंत जायला किमान एका वर्षाचा काळ जाऊ शकतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. अशा स्थितीत कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध हळूहळू हटवले जाणं आवश्यक आहे. जगभरात सध्या 200 ठिकाणी लशीचे प्रयोग सुरू आहेत. काही लशी क्लिनिकल ट्रायलपर्यंत पोहोचल्या आहेत. इंपीरियल कॉलेज लंडनच्या नॅशनल हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. फियोना कुली यांच्या मते लशीबद्दल काहीही माहिती मिळाल्यावर कोरोनाची साथ संपून जाईल असा विश्वास वाटू लागतो. परंतु लशीच्या संशोधनामध्ये अनेकदा अपयश आलंय हे सुद्धा विसरता कामा नये. ब्रिटन सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांसह अनेक लोकांना या वर्षअखेरीपर्यंत लस तयार होईल अशी आशा आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होईल असंही त्यांना वाचतं. रॉयल सोसायटीने मात्र ही एक दीर्घ प्रतिक्रिया असल्याचं मत व्यक्त केलं आहे. इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये केमिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्राध्यापक निलय शाह म्हणतात, \"लस तयार झाली असं गृहीत धरलं तर त्याचा अर्थ महिन्याभरात सर्वांना लस टोचून पूर्ण होईल असा अजिबात नाही. त्यासाठी सहा महिने लागू शकतात, नऊ महिने लागू शकतात, कदाचित वर्षंही जाऊ शकतं.\" मार्च पर्यंत अचानक सगळं काही सुरळीत होईल असा विचारच करता येणार नाही. या बाबतीत अनेक अडथळे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अर्थात काही प्रायोगिक मार्गांचा वापरही केला जात आहे. आरएनए डोस मोठया प्रमाणात केले जात आहेत, याआधी असे कधीही केले गेले नव्हते. या मार्गातील अडचणी कोणत्या? लस तयार करण्यासाठी कच्च्या मालाची गरज आहे. लस तयार करण्यासाठी फक्त काचेच्या बाटल्याच नाही तर रेफ्रिजरेशनची सुविधा हेसुद्धा एक आव्हान आहे. काही लशी उणे 80 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवण्याची गरज असते. प्रा. शाह यांच्या मतानुसार, \"दरवर्षी सामान्य फ्लू दूर करण्यासाठी जशी पावलं उचलली जातात तशी कोरोनाला पळवण्यासाठी त्या प्रयत्नांच्या दहापट वेगानं काम करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षित स्टाफची आवश्यकता लागेल. यावर गांभीर्यानं विचार केला जात आहे का याचीच मला काळजी आहे.\" काही लशींच्या प्राथमिक परीक्षणानंतर त्यांच्यामुळे रोगप्रतिकारकक्षमता वेगवान झाल्याचं दिसून आलं. पण त्या पूर्ण सुरक्षित असून कोव्हिडची लक्षणं कमी करतील असा काही त्याचा अभ्यास झालेला नाही. अनेक प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळाली नाहीत इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये इम्यूनोलॉजीचे प्रमुख प्राध्यापक चार्ल्स बांगम म्हणतात, \"कोणती लस कधी तयार होईल हे आम्हाला खरंच माहिती नाही. ती किती प्रभावी असेल हे सुद्धा माहिती नाही आणि ती कधी उपलब्ध होईल हेसुद्धा माहिती नाही.\" ते पुढे म्हणतात,\" जर हे शक्य झालं तर सर्वकाही लवकरात लवकर सुरळीत येण्याची शक्यता वाढीला लागेल \" तसेच लशीसंदर्भातही काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत लशीचा एकच शॉट पुरेसा असेल की आणखी बूस्टर डोसची गरज लागेल? ही लस वर्ष-दोन वर्षांच्या अंतराने परत घेण्याची गरज आहे का? वृद्ध व्यक्तींवरही ती तितक्याच प्रभावीपणे उपयोगी पडेल का? याबाबत बोलताना बाथ विद्यापीठाचे डॉ. अँड्र्यू प्रेस्टन सांगतात, \"लशीकडं एखाद्या रामबाण उपायाप्रमाणे पाहिलं जात आहे. ती आल्यावर साथ तात्काळ जाईल असं चित्र रंगवलं जात आहे. परंतु त्याचा प्रभाव दिसायला वेळ लागेल.\" त्यांचं म्हणणं आहे लसीकरणाची सर्व माहिती मिळण्यासाठी देशात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी 'व्हॅक्सिन पासपोर्ट' तयार करावा लागेल. कोरोना लसीबाबतीत लोकांमध्ये तणावही वाढल्याचं ते सांगतात. एखाद्या व्यक्तीनं आपल्या जोडीदाराला लस द्यायला नकार दिला तर दुसऱ्यांना त्यामुळे अपाय होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला लस अनिवार्य केली जाईल का असेही प्रश्न मनात आहेत. अशा अनेक प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाची लस आल्यावर सगळं एकदम नीट होऊन जाईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचे विचार चुकीचे असू शकतात. काही प्रमुख शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलस आली की कोरोनाची सगळी साथ लगेच संपून जाईल अशा पद्धतीने सध्या लशीकडे पाहिलं जात आहे. पण लशीमुळे नक्की काय होईल याकडे अधिक तर्कशुद्ध आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे, असं रॉयल सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी एका अहवालात म्हटलं आहे. लस कधीही आली तरी ती लोकांपर्यंत जायला किमान एका वर्षाचा काळ जाऊ शकतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. अशा स्थितीत कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध हळूहळू हटवले जाणं आवश्यक आहे. जगभरात सध्या 200 ठिकाणी लशीचे प्रयोग सुरू आहेत. काही लशी क्लिनिकल ट्रायलपर्यंत पोहोचल्या आहेत. इंपीरियल कॉलेज लंडनच्या नॅशनल हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. फियोना कुली यांच्या मते लशीबद्दल काहीही माहिती मिळाल्यावर कोरोनाची साथ संपून जाईल असा विश्वास वाटू लागतो. परंतु लशीच्या संशोधनामध्ये अनेकदा अपयश आलंय हे सुद्धा विसरता कामा नये. ब्रिटन सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांसह अनेक लोकांना या वर्षअखेरीपर्यंत लस तयार होईल अशी आशा आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होईल असंही त्यांना वाचतं. रॉयल सोसायटीने मात्र ही एक दीर्घ प्रतिक्रिया असल्याचं मत व्यक्त केलं आहे. इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये केमिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्राध्यापक निलय शाह म्हणतात, \"लस तयार झाली असं गृहीत धरलं तर त्याचा अर्थ महिन्याभरात सर्वांना लस टोचून पूर्ण होईल असा अजिबात नाही. त्यासाठी सहा महिने लागू शकतात, नऊ महिने लागू शकतात, कदाचित वर्षंही जाऊ शकतं.\" मार्च पर्यंत अचानक सगळं काही सुरळीत होईल असा विचारच करता येणार नाही. या बाबतीत अनेक अडथळे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अर्थात काही प्रायोगिक मार्गांचा वापरही केला जात आहे. आरएनए डोस मोठया प्रमाणात केले जात आहेत, याआधी असे कधीही केले गेले नव्हते. या मार्गातील अडचणी कोणत्या? लस तयार करण्यासाठी कच्च्या मालाची गरज आहे. लस तयार करण्यासाठी फक्त काचेच्या बाटल्याच नाही तर रेफ्रिजरेशनची सुविधा हेसुद्धा एक आव्हान आहे. काही लशी उणे 80 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवण्याची गरज असते. प्रा. शाह यांच्या मतानुसार, \"दरवर्षी सामान्य फ्लू दूर करण्यासाठी जशी पावलं उचलली जातात तशी कोरोनाला पळवण्यासाठी त्या प्रयत्नांच्या दहापट वेगानं काम करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षित स्टाफची आवश्यकता लागेल. यावर गांभीर्यानं विचार केला जात आहे का याचीच मला काळजी आहे.\" काही लशींच्या प्राथमिक परीक्षणानंतर त्यांच्यामुळे रोगप्रतिकारकक्षमता वेगवान झाल्याचं दिसून आलं. पण त्या पूर्ण सुरक्षित असून कोव्हिडची लक्षणं कमी करतील असा काही त्याचा अभ्यास झालेला नाही. अनेक प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळाली नाहीत इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये इम्यूनोलॉजीचे प्रमुख प्राध्यापक चार्ल्स बांगम म्हणतात, \"कोणती लस कधी तयार होईल हे आम्हाला खरंच माहिती नाही. ती किती प्रभावी असेल हे सुद्धा माहिती नाही आणि ती कधी उपलब्ध होईल हेसुद्धा माहिती नाही.\" ते पुढे म्हणतात,\" जर हे शक्य झालं तर सर्वकाही लवकरात लवकर सुरळीत येण्याची शक्यता वाढीला लागेल \" तसेच लशीसंदर्भातही काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत लशीचा एकच शॉट पुरेसा असेल की आणखी बूस्टर डोसची गरज लागेल? ही लस वर्ष-दोन वर्षांच्या अंतराने परत घेण्याची गरज आहे का? वृद्ध व्यक्तींवरही ती तितक्याच प्रभावीपणे उपयोगी पडेल का? याबाबत बोलताना बाथ विद्यापीठाचे डॉ. अँड्र्यू प्रेस्टन सांगतात, \"लशीकडं एखाद्या रामबाण उपायाप्रमाणे पाहिलं जात आहे. ती आल्यावर साथ तात्काळ जाईल असं चित्र रंगवलं जात आहे. परंतु त्याचा प्रभाव दिसायला वेळ लागेल.\" त्यांचं म्हणणं आहे लसीकरणाची सर्व माहिती मिळण्यासाठी देशात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी 'व्हॅक्सिन पासपोर्ट' तयार करावा लागेल. कोरोना लसीबाबतीत लोकांमध्ये तणावही वाढल्याचं ते सांगतात. एखाद्या व्यक्तीनं आपल्या जोडीदाराला लस द्यायला नकार दिला तर दुसऱ्यांना त्यामुळे अपाय होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला लस अनिवार्य केली जाईल का असेही प्रश्न मनात आहेत. अशा अनेक प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 718, "source_item_id": "718", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3589, "clean_index": 430, "clean_language_index": "mar_Deva:validation:430"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरस्त्यातून लाव्हा उसळत आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे आणि शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. इथल्या 3 रस्त्यांवर मोठाले तडे गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीनं नागरिकांना ज्वालामुखीच्या आसपासचा परिसर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ज्वालामुखी उद्रेक. माउंट किलावेया या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आता जमिनीतूनही लाव्हा उसळू लागला आहे, वातावरणात सल्फर डायॉक्साईड या विषारी वायूचं प्रमाण वाढत असल्यानं मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच बिग आयलँडला एकापाठोपाठ एक भूकंपाचे तीव्र धक्के बसले. यू.एस. जिऑलोजिकल सर्व्हेनं 6.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे. या उद्रेकामुळे दोन घरांचं मोठं नुकसान झाल्याचं हवाईचे महापौर हॅरी किंग यांनी एबीसी न्यूज ला सांगितलं. उद्रेकानंतर पळ काढताना एका रहिवाश्यानं एबीसी न्यूज ला सांगितलं, \"माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत, वस्तूंचं काय... त्या नवीन घेता येतात. मी 14 वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा हा दिवस उगवेल याची कल्पना होती. पण हे वास्तव अजूनही पूर्णतः पचलेलं नाहीये.\" माउंट किलावेया. लाव्हा रस उसळत असल्यानं जमिनीचा आकार बदलतोय आणि भूकंपजन्य हालचाली वेगानं होत आहेत, असं यू.एस. जिऑलोजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर माउंट किलावेयामधली लाव्हा रसाची पातळी कमी होत चालली आहे, असंही त्यांनी सांगितलं. गुरुवारी सुरू झालेल्या उद्रेकानंतर जवळपासच्या परिसरात आणीबाणी लागू केली गेली आणि 1700 लोकांना तातडीनं हलवून सुरक्षित स्थळी नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. जमिनीतून लाव्हा उसळतो आहे. माउंट किलावेया हा जगातल्या सर्वाधिक जागृत ज्वालामुखींपैकी एक आहे. अलिकडेच झालेल्या लागोपाठच्या भूकंपांनंतर हा उद्रेक सुरू झाला. 'पू ओ (Puu Oo)' नावाचा ज्वालामुखीय हालचालींनी तयार झालेला खोलगट कडा कोसळल्यानं माउंट किलावेयामधून उसळणारा लाव्हा लोकवस्ती असलेल्या भागांकडे येऊ लागला. हवाई राज्याचे गव्हर्नर डेव्हिड आयगी यांनी हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांची मदत घेण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पण हवाईतल्या बिग आयलँड या बेटावरची परिस्थिती त्याहूनही गंभीर आहे. फक्त ज्वालामुखीतूनच नाही तर आसपासच्या जमिनीतूनही साधारण 100 फूट उंचीचे लाव्हा रसाचे कारंजे सध्या तिथं उडत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरस्त्यातून लाव्हा उसळत आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे आणि शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. इथल्या 3 रस्त्यांवर मोठाले तडे गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीनं नागरिकांना ज्वालामुखीच्या आसपासचा परिसर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ज्वालामुखी उद्रेक. माउंट किलावेया या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आता जमिनीतूनही लाव्हा उसळू लागला आहे, वातावरणात सल्फर डायॉक्साईड या विषारी वायूचं प्रमाण वाढत असल्यानं मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच बिग आयलँडला एकापाठोपाठ एक भूकंपाचे तीव्र धक्के बसले. यू.एस. जिऑलोजिकल सर्व्हेनं 6.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे. या उद्रेकामुळे दोन घरांचं मोठं नुकसान झाल्याचं हवाईचे महापौर हॅरी किंग यांनी एबीसी न्यूज ला सांगितलं. उद्रेकानंतर पळ काढताना एका रहिवाश्यानं एबीसी न्यूज ला सांगितलं, \"माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत, वस्तूंचं काय... त्या नवीन घेता येतात. मी 14 वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा हा दिवस उगवेल याची कल्पना होती. पण हे वास्तव अजूनही पूर्णतः पचलेलं नाहीये.\" माउंट किलावेया. लाव्हा रस उसळत असल्यानं जमिनीचा आकार बदलतोय आणि भूकंपजन्य हालचाली वेगानं होत आहेत, असं यू.एस. जिऑलोजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर माउंट किलावेयामधली लाव्हा रसाची पातळी कमी होत चालली आहे, असंही त्यांनी सांगितलं. गुरुवारी सुरू झालेल्या उद्रेकानंतर जवळपासच्या परिसरात आणीबाणी लागू केली गेली आणि 1700 लोकांना तातडीनं हलवून सुरक्षित स्थळी नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. जमिनीतून लाव्हा उसळतो आहे. माउंट किलावेया हा जगातल्या सर्वाधिक जागृत ज्वालामुखींपैकी एक आहे. अलिकडेच झालेल्या लागोपाठच्या भूकंपांनंतर हा उद्रेक सुरू झाला. 'पू ओ (Puu Oo)' नावाचा ज्वालामुखीय हालचालींनी तयार झालेला खोलगट कडा कोसळल्यानं माउंट किलावेयामधून उसळणारा लाव्हा लोकवस्ती असलेल्या भागांकडे येऊ लागला. हवाई राज्याचे गव्हर्नर डेव्हिड आयगी यांनी हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांची मदत घेण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 721, "source_item_id": "721", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2176, "clean_index": 431, "clean_language_index": "mar_Deva:validation:431"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये चिदंबरम मुख्य आरोपी आहेत आणि प्राथमिक दृष्टया ते या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार वाटत असल्याचं म्हणत दिल्ली हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. पण चिदंबरम यांनी नेहमीच स्वतःवरचे आणि मुलावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय हेतूने हे आरोप करण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय आहे प्रकरण? पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 305 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक स्वीकारण्यासाठी आयएनएक्स मीडियाला Foreign Investment Promotion Board (FIPB) कडून देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप आहे. 2007मध्ये जेव्हा या कंपनीला गुंतवणूक स्वीकारण्यासाठीची परवानगी देण्यात आली तेव्हा पी चिदंबरम अर्थमंत्री होते. आयएनएक्स मीडियाच्या प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचा नवरा पीटर मुखर्जी यांची अमंलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानंतर चिदंबरम तपास यंत्रणांच्या रडारवर आले. 2018मध्ये ईडीने याविषयी मनी लाँडरिंगची केस दाखल केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार \"इंद्राणी मुखर्जींनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की एफआयपीबीच्या मंजुरीच्या बदल्यात चिदंबरम यांनी त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना परदेशी पैशाबाबतच्या प्रकरणामध्ये मदत करायला सांगितलं होतं.\" त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate अर्थात ED) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती. या केसमध्ये कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. INX मीडियाद्वारे कथित बेकायदेशीर रक्कम वळवल्याच्या माहितीच्या आधारे CBI ने कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांवर एक स्वतंत्र केस दाखल केली आहे. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मीडिया फर्मवरील कर चौकशी रद्द करण्यासाठी कथितरित्या रक्कम घेतल्याच्या प्रकरणात CBIने चार शहरांमध्ये चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे मारले होते. या आधीही CBIनं अनेक वेळा कार्ती चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे. कार्ति चिदंबरम एअरसेल - मॅक्सिस प्रकरण 3500 कोटीच्या एअरसेल - मॅक्सिस करारप्रकरणीही केंद्रीय तपास यंत्रणा चिदंबरम यांची भूमिका सीबीआय तपासत आहेत. मलेशियन कंपनी मॅक्सिसने 2006मध्ये एअरसेलचे 100 टक्के समभाग घेतले. यासाठीच्या परवानग्यांमध्येही अनियमितता असल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. अर्थमंत्र्यांना 600 कोटींपर्यंतच्या परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचे अधिकार असतात. पण चिदंबरम यांनी 3500 कोटींच्या एअरसेल - मॅक्सिस सौद्याला आर्थिक बाबींविषय कॅबिनेट समितीच्या परवानगीशिवाय मंजुरी दिल्याचा आरोप आहे. इंद्राणी मुखर्जी पैसे मागितल्याचा आरोप 2018 मध्ये सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना चेन्नई विमानतळावरून अटक केली होती. आयएनएक्स कंपनी विरोधातली संभावित चौकशी थांबवण्यासाठी कार्ती यांनी 10 लाख डॉलर मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर कार्ती यांना कोर्टाकडून जामीन मिळाला. आयएनएक्स मीडिया कंपनीच्या माजी संचालक इंद्राणी मुखर्जी यांनी कार्ती यांनी आपल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप सीबीआय चौकशीदरम्यान केला होता. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात हा सौदा झाल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. दरम्यान इंद्राणी मुखर्जी या त्यांची मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणी तुरुंगात आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्याने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये चिदंबरम मुख्य आरोपी आहेत आणि प्राथमिक दृष्टया ते या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार वाटत असल्याचं म्हणत दिल्ली हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. पण चिदंबरम यांनी नेहमीच स्वतःवरचे आणि मुलावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय हेतूने हे आरोप करण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय आहे प्रकरण? पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 305 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक स्वीकारण्यासाठी आयएनएक्स मीडियाला Foreign Investment Promotion Board (FIPB) कडून देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप आहे. 2007मध्ये जेव्हा या कंपनीला गुंतवणूक स्वीकारण्यासाठीची परवानगी देण्यात आली तेव्हा पी चिदंबरम अर्थमंत्री होते. आयएनएक्स मीडियाच्या प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचा नवरा पीटर मुखर्जी यांची अमंलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानंतर चिदंबरम तपास यंत्रणांच्या रडारवर आले. 2018मध्ये ईडीने याविषयी मनी लाँडरिंगची केस दाखल केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार \"इंद्राणी मुखर्जींनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की एफआयपीबीच्या मंजुरीच्या बदल्यात चिदंबरम यांनी त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना परदेशी पैशाबाबतच्या प्रकरणामध्ये मदत करायला सांगितलं होतं.\" त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate अर्थात ED) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती. या केसमध्ये कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. INX मीडियाद्वारे कथित बेकायदेशीर रक्कम वळवल्याच्या माहितीच्या आधारे CBI ने कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांवर एक स्वतंत्र केस दाखल केली आहे. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मीडिया फर्मवरील कर चौकशी रद्द करण्यासाठी कथितरित्या रक्कम घेतल्याच्या प्रकरणात CBIने चार शहरांमध्ये चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे मारले होते. या आधीही CBIनं अनेक वेळा कार्ती चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे. कार्ति चिदंबरम एअरसेल - मॅक्सिस प्रकरण 3500 कोटीच्या एअरसेल - मॅक्सिस करारप्रकरणीही केंद्रीय तपास यंत्रणा चिदंबरम यांची भूमिका सीबीआय तपासत आहेत. मलेशियन कंपनी मॅक्सिसने 2006मध्ये एअरसेलचे 100 टक्के समभाग घेतले. यासाठीच्या परवानग्यांमध्येही अनियमितता असल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. अर्थमंत्र्यांना 600 कोटींपर्यंतच्या परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचे अधिकार असतात. पण चिदंबरम यांनी 3500 कोटींच्या एअरसेल - मॅक्सिस सौद्याला आर्थिक बाबींविषय कॅबिनेट समितीच्या परवानगीशिवाय मंजुरी दिल्याचा आरोप आहे. इंद्राणी मुखर्जी पैसे मागितल्याचा आरोप 2018 मध्ये सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना चेन्नई विमानतळावरून अटक केली होती. आयएनएक्स कंपनी विरोधातली संभावित चौकशी थांबवण्यासाठी कार्ती यांनी 10 लाख डॉलर मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर कार्ती यांना कोर्टाकडून जामीन मिळाला. आयएनएक्स मीडिया कंपनीच्या माजी संचालक इंद्राणी मुखर्जी यांनी कार्ती यांनी आपल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप सीबीआय चौकशीदरम्यान केला होता. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात हा सौदा झाल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. दरम्यान इंद्राणी मुखर्जी या त्यांची मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणी तुरुंगात आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 724, "source_item_id": "724", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2927, "clean_index": 432, "clean_language_index": "mar_Deva:validation:432"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nते भूलतज्ज्ञ होते. त्यांना 45 व्या वर्षी या आजाराचं निदान झालं होतं. यूके मध्ये 500 पैकी एका जणाला हा आजार होतो. म्हणजे ब्रिटनमध्ये 1,27,000 लोकांना हा आजार आहे. या आजारामुळे लोकांना बोलायला, चालायला, आणि झोपायला त्रास होतो. हा आजार बरा होऊ शकत नाही आणि या आजाराचं निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नाही. या आजाराचं निदान होण्याच्या सहा वर्षांआधीच नवऱ्यात काही बदल झाल्याचं जोय यांना जाणवलं होतं. त्या सांगतात, \"त्याच्या अंगाला येणारा वास बदलला. या वासाचं वर्णन करणं कठीण आहे. हे अचानक नव्हतं. पण हा बदल अतिशय सुक्ष्म होता, तो वास कस्तुरीसारखा होता.\" \"मला अनेकदा हा वास यायचा,\" त्या पुढे सांगत होत्या. आशेचा किरण चॅरिटी पार्किनसन्स यूके नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेत काम करताना जोय यांना इतर पार्किनसन्सच्या रुग्णांचासुद्धा असाच वास यायचा. तेव्हा त्यांना हे लक्षात आलं. त्यांनी ही गोष्ट वैज्ञानिकांना सांगितली. त्यांचीसुद्धा उत्सुकता वाढली. एडिनबर्ग विद्यापीठानं जोय यांची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या चाचणीत त्या यशस्वी झाल्या. एडिनबर्ग विद्यापीठातल्या स्कूल ऑफ बायलॉजिकल सायन्सचे पार्किनसन्स विभागातले फेलो डॉ. टिलो कुना यांच्याशी जोय पहिल्यांदा बोलल्या. डॉक्टरांनी जोय यांचीच परीक्षा घेतली आणि त्या यशस्वी ठरल्या. कुना म्हणतात, \"पहिल्यांदा जेव्हा आम्ही जोय यांची चाचणी घेतली, तेव्हा सहा लोक पार्किनसन्स झालेले आणि पार्किनसन्स न झालेले होते.\" \"आम्ही त्यांना एक टीशर्ट दिवसभर घालायला दिला. नंतर आम्ही ते टी शर्ट गोळा केले, आणि त्यांना कोड दिले.\" \"कोणाला पार्किनसन्स झाला आणि नाही हे सांगणं त्यांचं काम होतं.\" \"12 पैकी 11 लोकांचं त्यांनी योग्य निदान केलं. आम्ही ते बघून फारच प्रभावित झालो.\" डॉ.कुना म्हणाले, \"सहा लोकांना पार्किनसन्स झाल्याचं त्यांनी निदान केलं खरं पण आणखी एका व्यक्तीला हा आजार झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं\" ही व्यक्ती आमच्या कंट्रोल ग्रुपमध्ये होती. (कंट्रोल ग्रुप म्हणजे असा एक रुग्ण ज्याची संशोधक चाचणी घेत होते आणि त्यांच्या मते त्या व्यक्तीला हा आजार नव्हता.) वैज्ञानिकांच्या मते आणि त्या व्यक्तीच्या मते त्याला हा आजार नव्हता. डॉ. कुना हे जोय यांच्या कौशल्यामुळे खूष झाले आहेत. पण आठ महिन्यानंतर त्यानं आम्हाला पार्किनसन्स झाल्याचं सांगितलं. याचाच अर्थ जोय यांचा 11 नव्हे तर 12 लोकांबद्दल अंदाज खरा ठरला. \"या घटनेमुळे मग आम्ही फारच इंप्रेस झालो आणि या संकल्पनेच्या खोलात शिरायला आम्ही सुरुवात केली,\" डॉ. कुना सांगतात. वैज्ञानिक आज नेमकं हेच करत आहेत. पार्किनसन्सच्या सुरुवातीच्या काळात त्वचेवर एक प्रकारचा गंध तयार होतो असं वैज्ञानिकांचं मत आहे. वैज्ञानिक आता हा गंध निर्माण करणाऱ्या एका मॉलिक्युलर सिग्नेचरच्या शोधात आहेत. या चाचणीदरम्यान ते कपाळावर एक स्वॅब (निर्जंतूकीकरण केलेला कापसाचा बोळा) पुसून काढतात. नंतर त्यावर संशोधन करतात. चॅरिटी पार्किनसन्स यूके आता मँचेस्टर, एडिनबर्ग आणि लंडनमधल्या संशोधकांना यासाठी निधी पुरवत आहेत. संशोधक सध्या पार्किनसन्स असणाऱ्या आणि नसणाऱ्या 200 लोकांची चाचणी घेणार आहेत. मोठ्या बदलाची नांदी \"हे संशोधन या रुग्णांसाठी एका मोठ्या बदलाची नांदी असेल,\" असं कॅथरिन क्रॉफर्ड म्हणाल्या. कॅथरिन या चॅरिटी पार्किनसन्स यूकेच्या संचालक आहेत. या आजाराचं निदान करणं अतिशय कठीण असतं असंही त्या म्हणाल्या. कॅथरिन क्रॉफर्ड यांच्यामते पार्किनसन्सचं निदान करणं अत्यंत कठीण आहे. \"डॉ. जेम्स पार्किनसन्स यांनी 1817 पासून ज्या पद्धतीनं या आजाराचं निदान केलं त्याचप्रकारे आजही निदान केलं जातं. रुग्णाच्या हालचाली बघून या आजाराचं निदान केलं जातं. पण या गंधाच्या चाचणीमुळे हे सगळं टाळता येऊ शकतं आणि या आजाराचं निदान सोपं होऊ शकतं,\" क्रॉफर्ड पुढे सांगत होत्या. जोय आणि त्यांचे सहकारी या आजाराच्या निदानाचे योग्य कार्यक्रम राबवू शकतात, या आजाराची तीव्रता कशी वाढते किंवा कमी होते हे तपासू शकतात. त्यामुळे उपचारपद्धतीत सुधारणा होऊ शकेल आणि रुग्णांना देखील या संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळेल असंही त्या म्हणाल्या. हा शोध अपघाती असला तरी जोय यांना आशा वाटते की ज्यांना पार्किनसन्स झाला त्यांच्यासाठी हे संशोधन आशेचा किरण ठरेल. हेही पाहिलंत का? पाहा व्हीडिओ - पार्किंनसन्स या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातल्या एका महिलेकडे एक अनोखा गुण आहे. त्या फक्त वासाच्या सहाय्यानं पार्किनसन्स (कंपवात) झाला की नाही हे ओळखू शकतात. जोय मिलने यांच्या पतीचा याच आजारानं मागच्या वर्षी जूनमध्ये मृत्यू झाला. ते 65 वर्षांचे होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nते भूलतज्ज्ञ होते. त्यांना 45 व्या वर्षी या आजाराचं निदान झालं होतं. यूके मध्ये 500 पैकी एका जणाला हा आजार होतो. म्हणजे ब्रिटनमध्ये 1,27,000 लोकांना हा आजार आहे. या आजारामुळे लोकांना बोलायला, चालायला, आणि झोपायला त्रास होतो. हा आजार बरा होऊ शकत नाही आणि या आजाराचं निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नाही. या आजाराचं निदान होण्याच्या सहा वर्षांआधीच नवऱ्यात काही बदल झाल्याचं जोय यांना जाणवलं होतं. त्या सांगतात, \"त्याच्या अंगाला येणारा वास बदलला. या वासाचं वर्णन करणं कठीण आहे. हे अचानक नव्हतं. पण हा बदल अतिशय सुक्ष्म होता, तो वास कस्तुरीसारखा होता.\" \"मला अनेकदा हा वास यायचा,\" त्या पुढे सांगत होत्या. आशेचा किरण चॅरिटी पार्किनसन्स यूके नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेत काम करताना जोय यांना इतर पार्किनसन्सच्या रुग्णांचासुद्धा असाच वास यायचा. तेव्हा त्यांना हे लक्षात आलं. त्यांनी ही गोष्ट वैज्ञानिकांना सांगितली. त्यांचीसुद्धा उत्सुकता वाढली. एडिनबर्ग विद्यापीठानं जोय यांची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या चाचणीत त्या यशस्वी झाल्या. एडिनबर्ग विद्यापीठातल्या स्कूल ऑफ बायलॉजिकल सायन्सचे पार्किनसन्स विभागातले फेलो डॉ. टिलो कुना यांच्याशी जोय पहिल्यांदा बोलल्या. डॉक्टरांनी जोय यांचीच परीक्षा घेतली आणि त्या यशस्वी ठरल्या. कुना म्हणतात, \"पहिल्यांदा जेव्हा आम्ही जोय यांची चाचणी घेतली, तेव्हा सहा लोक पार्किनसन्स झालेले आणि पार्किनसन्स न झालेले होते.\" \"आम्ही त्यांना एक टीशर्ट दिवसभर घालायला दिला. नंतर आम्ही ते टी शर्ट गोळा केले, आणि त्यांना कोड दिले.\" \"कोणाला पार्किनसन्स झाला आणि नाही हे सांगणं त्यांचं काम होतं.\" \"12 पैकी 11 लोकांचं त्यांनी योग्य निदान केलं. आम्ही ते बघून फारच प्रभावित झालो.\" डॉ.कुना म्हणाले, \"सहा लोकांना पार्किनसन्स झाल्याचं त्यांनी निदान केलं खरं पण आणखी एका व्यक्तीला हा आजार झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं\" ही व्यक्ती आमच्या कंट्रोल ग्रुपमध्ये होती. (कंट्रोल ग्रुप म्हणजे असा एक रुग्ण ज्याची संशोधक चाचणी घेत होते आणि त्यांच्या मते त्या व्यक्तीला हा आजार नव्हता.) वैज्ञानिकांच्या मते आणि त्या व्यक्तीच्या मते त्याला हा आजार नव्हता. डॉ. कुना हे जोय यांच्या कौशल्यामुळे खूष झाले आहेत. पण आठ महिन्यानंतर त्यानं आम्हाला पार्किनसन्स झाल्याचं सांगितलं. याचाच अर्थ जोय यांचा 11 नव्हे तर 12 लोकांबद्दल अंदाज खरा ठरला. \"या घटनेमुळे मग आम्ही फारच इंप्रेस झालो आणि या संकल्पनेच्या खोलात शिरायला आम्ही सुरुवात केली,\" डॉ. कुना सांगतात. वैज्ञानिक आज नेमकं हेच करत आहेत. पार्किनसन्सच्या सुरुवातीच्या काळात त्वचेवर एक प्रकारचा गंध तयार होतो असं वैज्ञानिकांचं मत आहे. वैज्ञानिक आता हा गंध निर्माण करणाऱ्या एका मॉलिक्युलर सिग्नेचरच्या शोधात आहेत. या चाचणीदरम्यान ते कपाळावर एक स्वॅब (निर्जंतूकीकरण केलेला कापसाचा बोळा) पुसून काढतात. नंतर त्यावर संशोधन करतात. चॅरिटी पार्किनसन्स यूके आता मँचेस्टर, एडिनबर्ग आणि लंडनमधल्या संशोधकांना यासाठी निधी पुरवत आहेत. संशोधक सध्या पार्किनसन्स असणाऱ्या आणि नसणाऱ्या 200 लोकांची चाचणी घेणार आहेत. मोठ्या बदलाची नांदी \"हे संशोधन या रुग्णांसाठी एका मोठ्या बदलाची नांदी असेल,\" असं कॅथरिन क्रॉफर्ड म्हणाल्या. कॅथरिन या चॅरिटी पार्किनसन्स यूकेच्या संचालक आहेत. या आजाराचं निदान करणं अतिशय कठीण असतं असंही त्या म्हणाल्या. कॅथरिन क्रॉफर्ड यांच्यामते पार्किनसन्सचं निदान करणं अत्यंत कठीण आहे. \"डॉ. जेम्स पार्किनसन्स यांनी 1817 पासून ज्या पद्धतीनं या आजाराचं निदान केलं त्याचप्रकारे आजही निदान केलं जातं. रुग्णाच्या हालचाली बघून या आजाराचं निदान केलं जातं. पण या गंधाच्या चाचणीमुळे हे सगळं टाळता येऊ शकतं आणि या आजाराचं निदान सोपं होऊ शकतं,\" क्रॉफर्ड पुढे सांगत होत्या. जोय आणि त्यांचे सहकारी या आजाराच्या निदानाचे योग्य कार्यक्रम राबवू शकतात, या आजाराची तीव्रता कशी वाढते किंवा कमी होते हे तपासू शकतात. त्यामुळे उपचारपद्धतीत सुधारणा होऊ शकेल आणि रुग्णांना देखील या संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळेल असंही त्या म्हणाल्या. हा शोध अपघाती असला तरी जोय यांना आशा वाटते की ज्यांना पार्किनसन्स झाला त्यांच्यासाठी हे संशोधन आशेचा किरण ठरेल. हेही पाहिलंत का? पाहा व्हीडिओ - पार्किंनसन्स या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 726, "source_item_id": "726", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3852, "clean_index": 433, "clean_language_index": "mar_Deva:validation:433"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑर्डर्न शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या डाव्या हातात हिऱ्याची अंगठी घालून दिसल्या तेव्हा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली. आपल्या साखरपुड्याची बातमी त्यांनी स्वतःहून दिली नाही. आपली हिऱ्याची अंगठी घालून त्या एका कार्यक्रमात गेल्या. त्यावेळी एका पत्रकाराच्या दृष्टीस त्यांची अंगठी पडली. त्याने पंतप्रधान कार्यालयाला याबाबत विचारणा केली तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या साखरपुड्याची बातमी प्रसारमाध्यमात आल्यावर जेसिंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रेडिओ न्यूझीलंडशी बोलताना म्हणाल्या, \"मी अतिशय नशीबवान आहे. माझी साथ देणारा जोडीदार मला मिळाला आहे.\" क्लार्क गेफोर्ड हे टीव्ही अँकर आहेत. दोघं बऱ्याच काळापासून प्रेमात आहे. लग्न न करता ते बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. बेनझीर भुट्टोनंतर पंतप्रधान असताना आई झालेल्या जेसिंडा या दुसऱ्या महिला आहेत. जेसिंडा यांच्या मुलीचं नाव 'नेव्हे ते अरोहा' असं आहे. बीबीसीच्या निवेदक व्हिक्टोरिया डर्बीशायर यांनी जानेवारीत जेसिंडा यांना विचारलं होतं की, 'तुम्ही क्लार्क यांना लग्नासाठी प्रपोज करणार की नाही?' तेव्हा त्या म्हणाल्या \"नाही. मी त्यांना प्रपोज करणार नाही. लग्नासाठी विचारणं आणि लग्न करणं हा त्याचा प्रश्न आहे.\" आई झाल्यावर चर्चेत जेसिंडा यांनी पंतप्रधानपद असताना मुलीला जन्म दिला आणि संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत चार महिन्याच्या मुलीला घेऊन सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांना अनेकांनी नको ते सल्ले दिले होते. त्यावर त्या सांगतात, \"मला अनेकांनी न मागता बरेच सल्ले दिले आहेत. त्यांचं काय करायचं माहिती नाही. मात्र मी सल्ला देणाऱ्यांचे आभार मानते.\" जेसिंडा यांनी सर्व नोकरी करणाऱ्या महिलांना संदेश दिला की नोकरी किंवा काम करताना मातृत्वाची जबाबदारी पार पाडता येते. जुलै 2017 मध्ये जेसिंडा यांचा विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. तेव्हा त्या एका टीव्ही शोमध्ये गेल्या असता त्या शोच्या निवेदकाने त्यांना विचारलं \"करिअर आणि मूल यांपैकी पहिली निवड कुणाची कराल?\" त्यावर त्या म्हणाल्या \"मूल कधी हवंय हा निर्णय त्या स्त्रीने घ्यायचा असतो. नोकरी करत असू तर गरोदर होणं शक्य नाही असा विचार करू नये.\" उदारपणाने ठसा उमटवला न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये नुकताच दोन मशिदीमध्ये स्फोट झाले होते. त्यानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती त्यांनी योग्यरीत्या हाताळली होती. त्यांच्या संयमशील नेतृत्वाचं जगभरातून कौतुक झालं. त्या स्वत: पीडितांच्या घरी गेल्या आणि त्यांना जवळ घेत न्यूझीलंड तुमचं घर आहे अशा शब्दांत दिलासा दिला. \"आपला देश विविधता, करुणा, दया या मूल्याचं प्रतिनिधित्व करतो. जे लोक या मूल्यांची कदर करतात हा देश त्यांचा आहे,\" असे उद्गार त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयासमोर काढले होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपणामुळे कायम चर्तेत असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्यांचे लिव्ह इन पार्टनर क्लार्फ गेफार्ड यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा झाल्याच्या बातमीला पंतप्रधान कार्यालयाने दुजोरा दिला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑर्डर्न शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या डाव्या हातात हिऱ्याची अंगठी घालून दिसल्या तेव्हा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली. आपल्या साखरपुड्याची बातमी त्यांनी स्वतःहून दिली नाही. आपली हिऱ्याची अंगठी घालून त्या एका कार्यक्रमात गेल्या. त्यावेळी एका पत्रकाराच्या दृष्टीस त्यांची अंगठी पडली. त्याने पंतप्रधान कार्यालयाला याबाबत विचारणा केली तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या साखरपुड्याची बातमी प्रसारमाध्यमात आल्यावर जेसिंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रेडिओ न्यूझीलंडशी बोलताना म्हणाल्या, \"मी अतिशय नशीबवान आहे. माझी साथ देणारा जोडीदार मला मिळाला आहे.\" क्लार्क गेफोर्ड हे टीव्ही अँकर आहेत. दोघं बऱ्याच काळापासून प्रेमात आहे. लग्न न करता ते बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. बेनझीर भुट्टोनंतर पंतप्रधान असताना आई झालेल्या जेसिंडा या दुसऱ्या महिला आहेत. जेसिंडा यांच्या मुलीचं नाव 'नेव्हे ते अरोहा' असं आहे. बीबीसीच्या निवेदक व्हिक्टोरिया डर्बीशायर यांनी जानेवारीत जेसिंडा यांना विचारलं होतं की, 'तुम्ही क्लार्क यांना लग्नासाठी प्रपोज करणार की नाही?' तेव्हा त्या म्हणाल्या \"नाही. मी त्यांना प्रपोज करणार नाही. लग्नासाठी विचारणं आणि लग्न करणं हा त्याचा प्रश्न आहे.\" आई झाल्यावर चर्चेत जेसिंडा यांनी पंतप्रधानपद असताना मुलीला जन्म दिला आणि संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत चार महिन्याच्या मुलीला घेऊन सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांना अनेकांनी नको ते सल्ले दिले होते. त्यावर त्या सांगतात, \"मला अनेकांनी न मागता बरेच सल्ले दिले आहेत. त्यांचं काय करायचं माहिती नाही. मात्र मी सल्ला देणाऱ्यांचे आभार मानते.\" जेसिंडा यांनी सर्व नोकरी करणाऱ्या महिलांना संदेश दिला की नोकरी किंवा काम करताना मातृत्वाची जबाबदारी पार पाडता येते. जुलै 2017 मध्ये जेसिंडा यांचा विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. तेव्हा त्या एका टीव्ही शोमध्ये गेल्या असता त्या शोच्या निवेदकाने त्यांना विचारलं \"करिअर आणि मूल यांपैकी पहिली निवड कुणाची कराल?\" त्यावर त्या म्हणाल्या \"मूल कधी हवंय हा निर्णय त्या स्त्रीने घ्यायचा असतो. नोकरी करत असू तर गरोदर होणं शक्य नाही असा विचार करू नये.\" उदारपणाने ठसा उमटवला न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये नुकताच दोन मशिदीमध्ये स्फोट झाले होते. त्यानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती त्यांनी योग्यरीत्या हाताळली होती. त्यांच्या संयमशील नेतृत्वाचं जगभरातून कौतुक झालं. त्या स्वत: पीडितांच्या घरी गेल्या आणि त्यांना जवळ घेत न्यूझीलंड तुमचं घर आहे अशा शब्दांत दिलासा दिला. \"आपला देश विविधता, करुणा, दया या मूल्याचं प्रतिनिधित्व करतो. जे लोक या मूल्यांची कदर करतात हा देश त्यांचा आहे,\" असे उद्गार त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयासमोर काढले होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 729, "source_item_id": "729", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2744, "clean_index": 434, "clean_language_index": "mar_Deva:validation:434"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशुक्रवारी (20 नोव्हेंबर) झालेल्या एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलताना हामिद अन्सारी यांनी म्हटलं होतं की, कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच भारतीय समाज अन्य दोन महामारींना बळी पडला होता- धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद. याच अनुषंगानं अन्सारी यांनी पुढे म्हटलं होतं, \"या दोन्हीच्या तुलनेत 'देशप्रेम' ही जास्त सकारात्मक गोष्ट आहे. कारण ती लष्करी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संरक्षक आहे.\" मात्र हे विधान एका ठराविक वर्गाला रुचलं नाही. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. \"देशातील महत्त्वाची पदं भूषवलेल्या हामिद अन्सारी यांचे राष्ट्रवादाबद्दलचे विचार अशोभनीय आहेत.\" भारतीय जनता पार्टीचे प्रदेश गौरव गोयल यांनी ट्विटरवर लिहिलं, \"काँग्रेसचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. पक्षपात करणाऱ्या या व्यक्तिला काँग्रेस पक्षानं देशाचे उपराष्ट्रपती बनवलं होतं.\" महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्सारी यांच्या वक्तव्यावर म्हटलं, \"हिंदुत्व कधीच कट्टरपंथी नव्हतं. हिंदुत्व नेहमीच सहिष्णु होतं. हिंदुत्व या देशाची प्राचीन जीवनशैली आहे. हिंदूंनी कधीच कोणत्याही देशावर हल्ला केला नाहीये. काँग्रेसनं अन्सारी यांचं विधान योग्य असल्याचं म्हटलं. पक्षाचे नेते तारिक अन्वर यांनी म्हटलं की, भाजपचा अन्सारी यांच्या विधानावर आक्षेप आहे कारण त्यांचं वक्तव्यं थेट भाजप आणि संघ परिवाराच्या अजेंड्यावर शरसंधान करत आहे. हामिद अन्सारी यांनी कधी केलं होतं वक्तव्य? माजी उपराष्ट्रपतींनी हे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलाँगिंग' या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन सोहळ्यात केलं होतं. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी हेदेखील म्हटलं की, देशाला 'आपण आणि ते' अशा काल्पनिक आधारांवर विभाजित करणाऱ्या विचारधारांमुळे देशाला धोका निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. अन्सारी यांनी म्हटलं, \"राष्ट्रवादाच्या धोक्याबद्दल अनेकवेळा लिहिलं गेलं आहे. काहीवेळा याला वैचारिक विषही संबोधलं गेलं आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत अधिकारांचं हस्तांतरण करताना कोणताही संकोच केला जात नाही.\" हामिद अन्सारी यांनी या कार्यक्रमात हेदेखील म्हटलं होतं की, चार वर्षांच्या कमी कालावधीत भारतानं उदार राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टिकोनापासून सांस्कृतिक राष्ट्रवादासारख्या नवीन राजकीय संकल्पनेपर्यंतचा प्रवास केला आहे. ही भावना आता सार्वजनिक क्षेत्रात अधिकाधिक रुजत आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही सहभाग घेतला होता. सध्याचं सरकार ज्यापद्धतीनं देशाकडे पाहत आहे, तो दृष्टिकोन आपण कधीच स्वीकारू शकत नसल्याचंही म्हटलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "देशाचे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या काही वक्तव्यांवर उजव्या विचारधारेच्या गटात नाराजी दिसून येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशुक्रवारी (20 नोव्हेंबर) झालेल्या एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलताना हामिद अन्सारी यांनी म्हटलं होतं की, कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच भारतीय समाज अन्य दोन महामारींना बळी पडला होता- धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद. याच अनुषंगानं अन्सारी यांनी पुढे म्हटलं होतं, \"या दोन्हीच्या तुलनेत 'देशप्रेम' ही जास्त सकारात्मक गोष्ट आहे. कारण ती लष्करी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संरक्षक आहे.\" मात्र हे विधान एका ठराविक वर्गाला रुचलं नाही. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. \"देशातील महत्त्वाची पदं भूषवलेल्या हामिद अन्सारी यांचे राष्ट्रवादाबद्दलचे विचार अशोभनीय आहेत.\" भारतीय जनता पार्टीचे प्रदेश गौरव गोयल यांनी ट्विटरवर लिहिलं, \"काँग्रेसचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. पक्षपात करणाऱ्या या व्यक्तिला काँग्रेस पक्षानं देशाचे उपराष्ट्रपती बनवलं होतं.\" महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्सारी यांच्या वक्तव्यावर म्हटलं, \"हिंदुत्व कधीच कट्टरपंथी नव्हतं. हिंदुत्व नेहमीच सहिष्णु होतं. हिंदुत्व या देशाची प्राचीन जीवनशैली आहे. हिंदूंनी कधीच कोणत्याही देशावर हल्ला केला नाहीये. काँग्रेसनं अन्सारी यांचं विधान योग्य असल्याचं म्हटलं. पक्षाचे नेते तारिक अन्वर यांनी म्हटलं की, भाजपचा अन्सारी यांच्या विधानावर आक्षेप आहे कारण त्यांचं वक्तव्यं थेट भाजप आणि संघ परिवाराच्या अजेंड्यावर शरसंधान करत आहे. हामिद अन्सारी यांनी कधी केलं होतं वक्तव्य? माजी उपराष्ट्रपतींनी हे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलाँगिंग' या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन सोहळ्यात केलं होतं. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी हेदेखील म्हटलं की, देशाला 'आपण आणि ते' अशा काल्पनिक आधारांवर विभाजित करणाऱ्या विचारधारांमुळे देशाला धोका निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. अन्सारी यांनी म्हटलं, \"राष्ट्रवादाच्या धोक्याबद्दल अनेकवेळा लिहिलं गेलं आहे. काहीवेळा याला वैचारिक विषही संबोधलं गेलं आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत अधिकारांचं हस्तांतरण करताना कोणताही संकोच केला जात नाही.\" हामिद अन्सारी यांनी या कार्यक्रमात हेदेखील म्हटलं होतं की, चार वर्षांच्या कमी कालावधीत भारतानं उदार राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टिकोनापासून सांस्कृतिक राष्ट्रवादासारख्या नवीन राजकीय संकल्पनेपर्यंतचा प्रवास केला आहे. ही भावना आता सार्वजनिक क्षेत्रात अधिकाधिक रुजत आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही सहभाग घेतला होता. सध्याचं सरकार ज्यापद्धतीनं देशाकडे पाहत आहे, तो दृष्टिकोन आपण कधीच स्वीकारू शकत नसल्याचंही म्हटलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 730, "source_item_id": "730", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2533, "clean_index": 435, "clean_language_index": "mar_Deva:validation:435"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपतंजलीनं व्हॉट्सअॅपला स्वदेशी पर्याय देण्याचा प्रयत्न केला. नवीन अॅप लाँचही झालं. पण सुरक्षेच्या कारणामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं. पतंजली प्रॉडक्ट्सनं व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी किंभो नावाचं अॅप गुरुवारी लाँच केलं पण खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्यामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं. हे अॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. ग्राहकांनी शेअर केलेला डेटा सुरक्षित राहात नव्हता, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळं ते अॅप त्यांनी अॅप स्टोअरवरून परत घेतलं. \"पतंजलीनं लाँच केलेल्या अॅपमध्ये काही त्रुटी नव्हत्या पण आम्ही ते परत घेतलं. कारण आम्ही ते प्रायोगिक तत्त्वावर लाँच केलं होतं,\" असं पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी बीबीसीला म्हटलं. \"भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही किंभो हे अॅप लाँच केलं. या अॅपला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तपासून पाहण्यासाठी आम्ही हे अॅप लाँच केलं होतं. लोकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच आम्ही हे अॅप पुन्हा लाँच करू. त्यानंतर आम्ही या अॅपशी संबंधित असणाऱ्या तांत्रिक आणि सुरक्षेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आनंदानं देऊ\", असं तिजारावाला यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रात येण्याचा हा रामदेव बाबांचा पहिला प्रयत्न होता. रामदेव बाबांनी या क्षेत्रात पाय ठेवण्याची घाई केल्याचं निरीक्षण इलियट एल्डरसन या टोपणनावानं ट्विटर अकाउंट चालवण्याऱ्या सायबर सिक्युरिटी तज्ज्ञानं म्हटलं आहे. किंभो हे अॅप बोलो मेसेंजरची नक्कल असल्याचं तंत्रज्ञान विषयक लेखन करणाऱ्या प्रशांतो रॉय यांनी म्हटलं आहे. \"बरीच फीचर्स हे बोलोप्रमाणेच आहेत. सर्वच गोष्टी या अॅपप्रमाणे नाहीत पण काही बाबतीत हे अॅप अगदी बोलोसारखंच आहे.\" किंभो अॅपमध्ये स्टोर होणारा डेटा सहज वाचता येऊ शकतो. तसेच युजर व्हेरिफेकिशनची प्रक्रिया ही खूप सोपी आहे त्यामुळे ती सहज हॅक करता येऊ शकते असं प्रशांतो सांगतात. बोलो मेसेंजरलाच रामदेव बाबांनी रिब्रॅंडिंग केल्याचं ऑल्ट न्यूज वेबसाइटने म्हटलं आहे. 'आधी अस्तित्वात असलेल्या अॅपलाच रिब्रॅंडिंग करून स्वदेशी अॅप बाजारात आणल्याचा प्रचार पतंजलीनं केला', असं ऑल्ट न्यूजनं सांगितलं आहे. पतंजलीचे तिजारावाला यांनी हे आरोप फेटाळले आहेत. हे अॅप आमच्या इंजिनअर आणि डेव्हलपरनी तयार केलं आहे. जेव्हा आम्ही हे अॅप पूर्णपणे लाँच करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आम्ही यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असं तिजारावाला यांनी म्हटलं. भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 50 कोटीच्या घरात आहे. व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गेल्या काही वर्षांमध्ये पतंजली हे नाव घराघरात पोहोचलं आहे. पतंजली समूहाची टूथपेस्ट, साबण, अशी अनेक उत्पादनं बाजारात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपतंजलीनं व्हॉट्सअॅपला स्वदेशी पर्याय देण्याचा प्रयत्न केला. नवीन अॅप लाँचही झालं. पण सुरक्षेच्या कारणामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं. पतंजली प्रॉडक्ट्सनं व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी किंभो नावाचं अॅप गुरुवारी लाँच केलं पण खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्यामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं. हे अॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. ग्राहकांनी शेअर केलेला डेटा सुरक्षित राहात नव्हता, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळं ते अॅप त्यांनी अॅप स्टोअरवरून परत घेतलं. \"पतंजलीनं लाँच केलेल्या अॅपमध्ये काही त्रुटी नव्हत्या पण आम्ही ते परत घेतलं. कारण आम्ही ते प्रायोगिक तत्त्वावर लाँच केलं होतं,\" असं पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी बीबीसीला म्हटलं. \"भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही किंभो हे अॅप लाँच केलं. या अॅपला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तपासून पाहण्यासाठी आम्ही हे अॅप लाँच केलं होतं. लोकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच आम्ही हे अॅप पुन्हा लाँच करू. त्यानंतर आम्ही या अॅपशी संबंधित असणाऱ्या तांत्रिक आणि सुरक्षेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आनंदानं देऊ\", असं तिजारावाला यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रात येण्याचा हा रामदेव बाबांचा पहिला प्रयत्न होता. रामदेव बाबांनी या क्षेत्रात पाय ठेवण्याची घाई केल्याचं निरीक्षण इलियट एल्डरसन या टोपणनावानं ट्विटर अकाउंट चालवण्याऱ्या सायबर सिक्युरिटी तज्ज्ञानं म्हटलं आहे. किंभो हे अॅप बोलो मेसेंजरची नक्कल असल्याचं तंत्रज्ञान विषयक लेखन करणाऱ्या प्रशांतो रॉय यांनी म्हटलं आहे. \"बरीच फीचर्स हे बोलोप्रमाणेच आहेत. सर्वच गोष्टी या अॅपप्रमाणे नाहीत पण काही बाबतीत हे अॅप अगदी बोलोसारखंच आहे.\" किंभो अॅपमध्ये स्टोर होणारा डेटा सहज वाचता येऊ शकतो. तसेच युजर व्हेरिफेकिशनची प्रक्रिया ही खूप सोपी आहे त्यामुळे ती सहज हॅक करता येऊ शकते असं प्रशांतो सांगतात. बोलो मेसेंजरलाच रामदेव बाबांनी रिब्रॅंडिंग केल्याचं ऑल्ट न्यूज वेबसाइटने म्हटलं आहे. 'आधी अस्तित्वात असलेल्या अॅपलाच रिब्रॅंडिंग करून स्वदेशी अॅप बाजारात आणल्याचा प्रचार पतंजलीनं केला', असं ऑल्ट न्यूजनं सांगितलं आहे. पतंजलीचे तिजारावाला यांनी हे आरोप फेटाळले आहेत. हे अॅप आमच्या इंजिनअर आणि डेव्हलपरनी तयार केलं आहे. जेव्हा आम्ही हे अॅप पूर्णपणे लाँच करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आम्ही यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असं तिजारावाला यांनी म्हटलं. भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 50 कोटीच्या घरात आहे. व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 736, "source_item_id": "736", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2421, "clean_index": 436, "clean_language_index": "mar_Deva:validation:436"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोल्हापुरात म्हशींचा पाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. सजवलेल्या म्हशींच्या मिरवणुका काढतात. \"मालकाचं म्हशीवर मुलाप्रमाणे प्रेम असतं. तर, या म्हशीदेखील मालकाची हाक ऐकली की त्यांच्यामागे धावत येतात,\" असं स्थानिक सांगतात. (स्वाती राजगोळकर यांचा रिपोर्ट) (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हशींची पूजा करण्याची परंपरा ग्रामीण महाराष्ट्रात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोल्हापुरात म्हशींचा पाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. सजवलेल्या म्हशींच्या मिरवणुका काढतात. \"मालकाचं म्हशीवर मुलाप्रमाणे प्रेम असतं. तर, या म्हशीदेखील मालकाची हाक ऐकली की त्यांच्यामागे धावत येतात,\" असं स्थानिक सांगतात. (स्वाती राजगोळकर यांचा रिपोर्ट) (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 737, "source_item_id": "737", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 449, "clean_index": 437, "clean_language_index": "mar_Deva:validation:437"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअरेना बार कॅफे बातम्यांनुसार, एका अज्ञात हल्लेखोराने हनाऊमधील एका बारमध्ये गोळीबार केला. तर शहराजवळच्या केसेल्तोद परिसरातही एका बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला अति उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक माध्यमांनी सांगितल्यानुसार या एका हल्ल्यातील संशयिताची ओळख पटली आहे. त्या व्यक्तीचं नाव तोबियस आर आहे. त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक होती. हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या केली. बंदुकधारी हल्लेखोरांनी स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा गोळीबार केला. पोलीस अधिकारी आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीने दोन्ही परिसरातील गस्त घालण्यात येत आहे. स्थानिक जर्मन प्रसारमाध्यम हेसेनशाऊ यांनी दिलेल्या बातमीनुसार, पहिल्या गोळीबारात तीनजण तर दुसऱ्या गोळीबारात पाचजणांचा मृत्यू झाला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती जर्मन वृत्तपत्र बिल्डनं दिली आहे. हनाऊ जर्मनीच्या हेसेन राज्यातील एक शहर आहे. हे शहर फ्रँकफर्ट शहरापासून सुमारे 25 किलोमीटरवर आहे. हल्लेखोरांचा उद्देश अद्याप तरी स्पष्ट होऊ शकला नाही. याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यात येत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जर्मनीच्या हनाऊ शहरात गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 9 जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. जर्मनीच्या स्थानिक प्रसारमाध्यमांतून ही माहिती मिळाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअरेना बार कॅफे बातम्यांनुसार, एका अज्ञात हल्लेखोराने हनाऊमधील एका बारमध्ये गोळीबार केला. तर शहराजवळच्या केसेल्तोद परिसरातही एका बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला अति उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक माध्यमांनी सांगितल्यानुसार या एका हल्ल्यातील संशयिताची ओळख पटली आहे. त्या व्यक्तीचं नाव तोबियस आर आहे. त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक होती. हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या केली. बंदुकधारी हल्लेखोरांनी स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा गोळीबार केला. पोलीस अधिकारी आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीने दोन्ही परिसरातील गस्त घालण्यात येत आहे. स्थानिक जर्मन प्रसारमाध्यम हेसेनशाऊ यांनी दिलेल्या बातमीनुसार, पहिल्या गोळीबारात तीनजण तर दुसऱ्या गोळीबारात पाचजणांचा मृत्यू झाला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती जर्मन वृत्तपत्र बिल्डनं दिली आहे. हनाऊ जर्मनीच्या हेसेन राज्यातील एक शहर आहे. हे शहर फ्रँकफर्ट शहरापासून सुमारे 25 किलोमीटरवर आहे. हल्लेखोरांचा उद्देश अद्याप तरी स्पष्ट होऊ शकला नाही. याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यात येत आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 738, "source_item_id": "738", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1376, "clean_index": 438, "clean_language_index": "mar_Deva:validation:438"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो दमोह जिल्ह्यामधल्या जबेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंशीपूर गावात ही घटना घडलीय. या जखमी मुलीला सुरुवातीला दमोह जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला जबलपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखण करण्यात आलं. या मुलीने आरोपींना ओळखू नये म्हणून तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे. बुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत असताना ही मुलगी नाहीशी झाल्याचं पोलीसांनी सांगितली. रात्रभर या मुलीचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (23 एप्रिल) सकाळी ही मुलगी घराजवळच्याच एका सुनसान जागी मिळाली. ही जागा मोहन सिंह नावाच्या व्यक्तीची आहे. या मुलीचे दोन्ही हात बांधलेले होते आणि डोळ्यांना गंभीर जखमा झालेल्या होत्या. दमोहचे पोलीस अधीक्षक हेमंत चौहान यांनी बीबीसीला या घटनेविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, \"या मुलीच्या शरीरावर इतरत्रही जखमा आहेत. या प्रकरणी सचिन सेन नावाच्या 21 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.\" दमोहचे पोलीस अधीक्षक हेमंत चौहान पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या मुलीच्या दृष्टीबद्दल सध्या सांगणं कठीण असल्याचंही हेमंत चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले, \"तिचे दोन्ही डोळे सुजलेले आहेत, त्यामुळे दृष्टीक्षमतेचं किती नुकसान झालंय हे समजू शकत नाही. तिला दिसतंय की नाही, हे देखील अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही.\" महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशामध्ये बलात्काराच्या घटनांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाणही इथे सर्वात जास्त आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2018 च्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात बलात्काराच्या 6,480 घटना नोंदवण्यात आल्या. यापैकी 3,887 घटना अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या होत्या. मध्य प्रदेशात लहान मुली सुरक्षित नाहीत का, असं म्हणत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केलीय. \"इतकी क्रूर घटना...ती देखील लॉकडाऊन दरम्यान? जिथे सामान्यांना गरजेच्या वस्तूंसाठीही घराबाहेर पडता येत नाही, तिथे गुन्हेगार खुलेआम फिरतायत. बलात्कार, खून, शेतकऱ्यांची हत्या, गोळीबार, चाकूहल्ल्याच्या घटना घडतायत. एक महिन्याचं तुमचं सरकार प्रदेशाला कोणत्या दिशेला घेऊन जातंय, असं ट्वीट कमलनाथ यांनी केलंय. ही घटना लाजिरवाणी असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही म्हटलंय आणि आरोपींना लवकरात लवकर पडण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी लिहिलंय, \"मी या घटनेची माहिती घेऊन अपराधींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्या क्रूरकर्म्याला लवकरात लवकर कडक शिक्षा दिली जाईल.\" मध्य प्रदेशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून संसर्गाचे आकडे सतत वाढत असताना ही घटना घडलीय. मध्य प्रदेशातल्या संसर्ग प्रकरणांची संख्या गुरुवारी 1,698 वर पोहोचलीय. गुरुवारी (23 एप्रिल) भोपाळमध्ये 20 नवीन रुग्ण आढळले. तर उज्जैनमध्ये पहिल्यांदाच गुरुवारच्या एकाच दिवसात 27 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याला दुजोरा मिळालाय. इथल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढून आता 87 झालेला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मध्य प्रदेशात सहा वर्षांच्या एका चिमुकलीवर बलात्कार करून नंतर तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आलीय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो दमोह जिल्ह्यामधल्या जबेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंशीपूर गावात ही घटना घडलीय. या जखमी मुलीला सुरुवातीला दमोह जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला जबलपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखण करण्यात आलं. या मुलीने आरोपींना ओळखू नये म्हणून तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे. बुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत असताना ही मुलगी नाहीशी झाल्याचं पोलीसांनी सांगितली. रात्रभर या मुलीचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (23 एप्रिल) सकाळी ही मुलगी घराजवळच्याच एका सुनसान जागी मिळाली. ही जागा मोहन सिंह नावाच्या व्यक्तीची आहे. या मुलीचे दोन्ही हात बांधलेले होते आणि डोळ्यांना गंभीर जखमा झालेल्या होत्या. दमोहचे पोलीस अधीक्षक हेमंत चौहान यांनी बीबीसीला या घटनेविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, \"या मुलीच्या शरीरावर इतरत्रही जखमा आहेत. या प्रकरणी सचिन सेन नावाच्या 21 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.\" दमोहचे पोलीस अधीक्षक हेमंत चौहान पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या मुलीच्या दृष्टीबद्दल सध्या सांगणं कठीण असल्याचंही हेमंत चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले, \"तिचे दोन्ही डोळे सुजलेले आहेत, त्यामुळे दृष्टीक्षमतेचं किती नुकसान झालंय हे समजू शकत नाही. तिला दिसतंय की नाही, हे देखील अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही.\" महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशामध्ये बलात्काराच्या घटनांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाणही इथे सर्वात जास्त आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2018 च्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात बलात्काराच्या 6,480 घटना नोंदवण्यात आल्या. यापैकी 3,887 घटना अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या होत्या. मध्य प्रदेशात लहान मुली सुरक्षित नाहीत का, असं म्हणत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केलीय. \"इतकी क्रूर घटना...ती देखील लॉकडाऊन दरम्यान? जिथे सामान्यांना गरजेच्या वस्तूंसाठीही घराबाहेर पडता येत नाही, तिथे गुन्हेगार खुलेआम फिरतायत. बलात्कार, खून, शेतकऱ्यांची हत्या, गोळीबार, चाकूहल्ल्याच्या घटना घडतायत. एक महिन्याचं तुमचं सरकार प्रदेशाला कोणत्या दिशेला घेऊन जातंय, असं ट्वीट कमलनाथ यांनी केलंय. ही घटना लाजिरवाणी असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही म्हटलंय आणि आरोपींना लवकरात लवकर पडण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी लिहिलंय, \"मी या घटनेची माहिती घेऊन अपराधींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्या क्रूरकर्म्याला लवकरात लवकर कडक शिक्षा दिली जाईल.\" मध्य प्रदेशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून संसर्गाचे आकडे सतत वाढत असताना ही घटना घडलीय. मध्य प्रदेशातल्या संसर्ग प्रकरणांची संख्या गुरुवारी 1,698 वर पोहोचलीय. गुरुवारी (23 एप्रिल) भोपाळमध्ये 20 नवीन रुग्ण आढळले. तर उज्जैनमध्ये पहिल्यांदाच गुरुवारच्या एकाच दिवसात 27 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याला दुजोरा मिळालाय. इथल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढून आता 87 झालेला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 739, "source_item_id": "739", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2853, "clean_index": 439, "clean_language_index": "mar_Deva:validation:439"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांना नोटिसा पाठवून विचारलं आहे की, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? याबाबत राज्यांच्या प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं मागवल्यात. मराठा आरक्षणाच्या वैधतेच्या खटला इतर राज्यांनीही जाणून घेतला पाहिजे. कारण या निकालाचा परिणाम व्यापक रुपात असेल, असं सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी म्हटलं. जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी आहे. गेल्या महिन्यात 5 फेब्रुवारी 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीचं वेळापत्रकच दिलं होतं. त्यानुसार 8, 9 आणि 10 मार्च हे तीन दिवस जयश्री पाटील (सदावर्ते) यांना बाजू मांडण्यासाठी सांगितलं जाणार होतं, तर 12, 15, 16 आणि 17 हे चार दिवस मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांना बाजू मांडण्यासाठी सांगितलं जाणार होतं. मात्र, हे वेळापत्रक सुप्रीम कोर्टानं रद्द केलंय आणि पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होईल, असं सांगितलंय. 18 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारला तामिळनाडूचे आरक्षण, EWS चे आरक्षण आणि यातली मर्यादा यावर म्हणणं मांडण्यास वेळ देण्यात आली होती. अशोक चव्हाणांची चंद्रकांत पाटलांवर टीका राज्य सरकारच्या तयारीवर सातत्याने टीका होत आहे. विशेषत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपकडून होणाऱ्या टीकेबाबत अशोक चव्हाण 5 मार्च रोजी म्हणाले होते, \"केंद्र सरकारचं या आरक्षणाशी संबंध नाही, हे चंद्रकांत पाटील यांचं विधान हास्यस्पद आहे. जर केंद्राचा संबंध नसता, तर सुप्रीम कोर्टानं अॅटर्नी जनरलला नोटीस कशाला काढली असती? अॅटर्नी जनरलला नोटीस म्हणजे केंद्र सरकारला नोटीस असते. ते मागच्याही सुनावणीला हजर होते आणि आताच्या सुनावणीतही त्यांना वेळ देण्यात आलेला आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मराठा आरक्षणावर 15 मार्च 2021 रोजी पुढील सुनावणी होईल. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी 8 ते 18 मार्च असं वेळापत्रक दिलं होतं. मात्र, त्याप्रमाणे आता सुनावणी होणार नसून, 15 मार्चलाच सुनावणी होईल.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांना नोटिसा पाठवून विचारलं आहे की, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? याबाबत राज्यांच्या प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं मागवल्यात. मराठा आरक्षणाच्या वैधतेच्या खटला इतर राज्यांनीही जाणून घेतला पाहिजे. कारण या निकालाचा परिणाम व्यापक रुपात असेल, असं सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी म्हटलं. जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी आहे. गेल्या महिन्यात 5 फेब्रुवारी 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीचं वेळापत्रकच दिलं होतं. त्यानुसार 8, 9 आणि 10 मार्च हे तीन दिवस जयश्री पाटील (सदावर्ते) यांना बाजू मांडण्यासाठी सांगितलं जाणार होतं, तर 12, 15, 16 आणि 17 हे चार दिवस मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांना बाजू मांडण्यासाठी सांगितलं जाणार होतं. मात्र, हे वेळापत्रक सुप्रीम कोर्टानं रद्द केलंय आणि पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होईल, असं सांगितलंय. 18 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारला तामिळनाडूचे आरक्षण, EWS चे आरक्षण आणि यातली मर्यादा यावर म्हणणं मांडण्यास वेळ देण्यात आली होती. अशोक चव्हाणांची चंद्रकांत पाटलांवर टीका राज्य सरकारच्या तयारीवर सातत्याने टीका होत आहे. विशेषत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपकडून होणाऱ्या टीकेबाबत अशोक चव्हाण 5 मार्च रोजी म्हणाले होते, \"केंद्र सरकारचं या आरक्षणाशी संबंध नाही, हे चंद्रकांत पाटील यांचं विधान हास्यस्पद आहे. जर केंद्राचा संबंध नसता, तर सुप्रीम कोर्टानं अॅटर्नी जनरलला नोटीस कशाला काढली असती? अॅटर्नी जनरलला नोटीस म्हणजे केंद्र सरकारला नोटीस असते. ते मागच्याही सुनावणीला हजर होते आणि आताच्या सुनावणीतही त्यांना वेळ देण्यात आलेला आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 740, "source_item_id": "740", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1864, "clean_index": 440, "clean_language_index": "mar_Deva:validation:440"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, पण सत्ता 5 वर्षं टिकेल - शरद पवार 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे, पण शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार 5 वर्षं टिकेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील घरी सदिच्छा भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. पवारांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचं दिसत आहे. \"राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेलं सरकार पूर्ण 5 वर्षं चालेल. तसंच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्षं चालावे यावर आमची नजर राहील,\" असंही पवारांनी म्हटलं आहे. 2. NSOचा अहवाल सरकारनेच घेतला मागे लोकांची खर्च करण्याची क्षमता दिवसेंदिवस खालावत चालली आहे, असं सांगणारा सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा (NSO) अहवाल केंद्र सरकारनेच मागे घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिली आहे. गेल्या 40 वर्षांत ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता 2017-18मध्ये सर्वांत कमी झाली आहे, असं या अहवालात समोर आलं होतं. मात्र \"डाटा क्वालिटी\" अर्थात आकडेवारीच्या गुणवत्तेचं कारण देत सरकारनेच हा अहवाल मागे घेतला आणि ही बातमी फेटाळली. \"माहितीच्या गुणवत्तेविषयी साशंकता असल्यामुळे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं 2017-18मधील ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरील अहवाल प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरील अहवाल 2020-21मध्ये प्रसिद्ध करता येईल का, यासंबंधीची चाचपणी सरकार करत आहे,\" सरकारनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे. 3. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश पुढच्या 3 दिवसांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. राज्य प्रशासनानं पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करावा, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. नाशिकमध्ये मक्याला कोंब फुटले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) कोश्यारी यांची भेट घेतली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत उपलब्ध करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केली होती. 4. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा कर्नाटकचे काँग्रेसचे नेते डी. के शिवकुमार यांच्या जामिनास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली आहे. द न्यूज मिनिटनं ही बातमी दिली आहे. शिवकुमार यांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, तो रद्द करावा, अशी याचिका सक्तवसुली संचालयानं (ED) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दाखल करताना EDनं त्यांच्या पी. चिंदबरम यांच्या विरोधातल्या याचिकेतील मजकूर \"कॉपी-पेस्ट\" केल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास आलं. यामध्ये शिवकुमार यांचा उल्लेख \"आमदार\" असा करण्याऐवजी \"माजी केंद्रीय गृह मंत्री\" करण्यात आला होता. 5. मुंबई रेल्वे विस्तारासाठी AIIBचा हातभार मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्तारासाठी 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके'नं (AIIB) साडेतीन हजार कोटी रुपये कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या वर्षी प्रथमच भारतात झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारनं मुंबईतील उपनगरीय रेल्वे तसंच मेट्रो प्रकल्पांसाठी निधी देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला अनुसरून बँकेच्या संचालक मंडळानं यंदा ऑक्टोबरमधील बैठकीत मुंबई उपनगरीय रेल्वेला अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीची घोषणा करताना 'AIIB'चे उपाध्यक्ष डी. जे. पांडियन म्हणाले, \"राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर बँकेनं मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांचा अभ्यास केला. सुमारे सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात रेल्वेचं 400 किमी लांबीचं जाळं आहे. याद्वारे दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेद्वारे ये-जा करतात. या सर्व अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर बँकेनं वित्तसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, पण सत्ता 5 वर्षं टिकेल - शरद पवार 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे, पण शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार 5 वर्षं टिकेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील घरी सदिच्छा भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. पवारांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचं दिसत आहे. \"राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेलं सरकार पूर्ण 5 वर्षं चालेल. तसंच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्षं चालावे यावर आमची नजर राहील,\" असंही पवारांनी म्हटलं आहे. 2. NSOचा अहवाल सरकारनेच घेतला मागे लोकांची खर्च करण्याची क्षमता दिवसेंदिवस खालावत चालली आहे, असं सांगणारा सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा (NSO) अहवाल केंद्र सरकारनेच मागे घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिली आहे. गेल्या 40 वर्षांत ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता 2017-18मध्ये सर्वांत कमी झाली आहे, असं या अहवालात समोर आलं होतं. मात्र \"डाटा क्वालिटी\" अर्थात आकडेवारीच्या गुणवत्तेचं कारण देत सरकारनेच हा अहवाल मागे घेतला आणि ही बातमी फेटाळली. \"माहितीच्या गुणवत्तेविषयी साशंकता असल्यामुळे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं 2017-18मधील ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरील अहवाल प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरील अहवाल 2020-21मध्ये प्रसिद्ध करता येईल का, यासंबंधीची चाचपणी सरकार करत आहे,\" सरकारनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे. 3. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश पुढच्या 3 दिवसांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. राज्य प्रशासनानं पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करावा, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. नाशिकमध्ये मक्याला कोंब फुटले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) कोश्यारी यांची भेट घेतली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत उपलब्ध करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केली होती. 4. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा कर्नाटकचे काँग्रेसचे नेते डी. के शिवकुमार यांच्या जामिनास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली आहे. द न्यूज मिनिटनं ही बातमी दिली आहे. शिवकुमार यांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, तो रद्द करावा, अशी याचिका सक्तवसुली संचालयानं (ED) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दाखल करताना EDनं त्यांच्या पी. चिंदबरम यांच्या विरोधातल्या याचिकेतील मजकूर \"कॉपी-पेस्ट\" केल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास आलं. यामध्ये शिवकुमार यांचा उल्लेख \"आमदार\" असा करण्याऐवजी \"माजी केंद्रीय गृह मंत्री\" करण्यात आला होता. 5. मुंबई रेल्वे विस्तारासाठी AIIBचा हातभार मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्तारासाठी 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके'नं (AIIB) साडेतीन हजार कोटी रुपये कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या वर्षी प्रथमच भारतात झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारनं मुंबईतील उपनगरीय रेल्वे तसंच मेट्रो प्रकल्पांसाठी निधी देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला अनुसरून बँकेच्या संचालक मंडळानं यंदा ऑक्टोबरमधील बैठकीत मुंबई उपनगरीय रेल्वेला अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीची घोषणा करताना 'AIIB'चे उपाध्यक्ष डी. जे. पांडियन म्हणाले, \"राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर बँकेनं मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांचा अभ्यास केला. सुमारे सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात रेल्वेचं 400 किमी लांबीचं जाळं आहे. याद्वारे दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेद्वारे ये-जा करतात. या सर्व अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर बँकेनं वित्तसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 741, "source_item_id": "741", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3871, "clean_index": 441, "clean_language_index": "mar_Deva:validation:441"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमिशन बिगिन अंतर्गत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जिम आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. मजकूर उपलब्ध नाही YouTube पोस्ट समाप्त, 1 लॉकडाऊनचे फेजेस संपले. आता आपण हळूहळू सर्व नियम शिथिल करतोय. येणाऱ्या काळात मॉल सुरू करावे लागतील. पण धार्मिक कार्यक्रम, राजकीय मेळावे हे इतक्या लवकर सुरू होणार नाहीत. ज्या गोष्टी सुरू करायच्यात त्याला सोशल डिस्टन्सिंग हा मंत्र लक्षात ठेवून सुरू करावं लागेल त्याच्या एसओपी जारी केल्या जातील. मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी रास्त आहे. मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ट्रेन सुरू करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईप्रमाणे पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी करणं, बेडची संख्या वाढवणं, आयसोलेशन करणं, टेस्ट करणं या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल. सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट प्रणाली तयार करण्यात येईल. जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल असं टोपे यांनी सांगितलं. विरोधीपक्षाने काम करावं. चांगल्या सूचना द्याव्यात. मात्र राजकारण करू नये. २०१६-१९ या काळात त्यांनी काही जीआर काढले. त्यांची आठवण करून दिली तर काही ठिकाणी तर काही गैर नाही. आमचा हेतू त्यांना काही गोष्टी समजू नयेत असा अजिबात नाही, असंही टोपे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात नेहमीच टेस्टींग मोठ्या प्रमाणावर होत आहे. टेस्टींग वाढवल्यानेच खरा आकडा कळतोय. सर्व यंत्रणा पारदर्शक आहे. महाराष्ट्राचा विचार करताना गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात किती टेस्ट करतात याचादेखील विचार करायला हवा असंसुद्धा ते म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमिशन बिगिन अंतर्गत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जिम आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. मजकूर उपलब्ध नाही YouTube पोस्ट समाप्त, 1 लॉकडाऊनचे फेजेस संपले. आता आपण हळूहळू सर्व नियम शिथिल करतोय. येणाऱ्या काळात मॉल सुरू करावे लागतील. पण धार्मिक कार्यक्रम, राजकीय मेळावे हे इतक्या लवकर सुरू होणार नाहीत. ज्या गोष्टी सुरू करायच्यात त्याला सोशल डिस्टन्सिंग हा मंत्र लक्षात ठेवून सुरू करावं लागेल त्याच्या एसओपी जारी केल्या जातील. मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी रास्त आहे. मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ट्रेन सुरू करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईप्रमाणे पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी करणं, बेडची संख्या वाढवणं, आयसोलेशन करणं, टेस्ट करणं या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल. सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट प्रणाली तयार करण्यात येईल. जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल असं टोपे यांनी सांगितलं. विरोधीपक्षाने काम करावं. चांगल्या सूचना द्याव्यात. मात्र राजकारण करू नये. २०१६-१९ या काळात त्यांनी काही जीआर काढले. त्यांची आठवण करून दिली तर काही ठिकाणी तर काही गैर नाही. आमचा हेतू त्यांना काही गोष्टी समजू नयेत असा अजिबात नाही, असंही टोपे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात नेहमीच टेस्टींग मोठ्या प्रमाणावर होत आहे. टेस्टींग वाढवल्यानेच खरा आकडा कळतोय. सर्व यंत्रणा पारदर्शक आहे. महाराष्ट्राचा विचार करताना गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात किती टेस्ट करतात याचादेखील विचार करायला हवा असंसुद्धा ते म्हणाले. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 743, "source_item_id": "743", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2024, "clean_index": 442, "clean_language_index": "mar_Deva:validation:442"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा भाग वाइन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या आगीत दोन हजारांवर इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसंच 150 जण बेपत्ता आहेत. ही आग झपाट्याने रहिवाशी भागांमध्ये पसरत असून इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नापा, सोनोमा आणि युबा या भागातून अंदाजे 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्रॉन यांनी या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. या आगीत संपत्तीचे नुकसान झाले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य अद्याप सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सोनोमा भागातील अकरा जण आगीचे भक्ष्य ठरले आहेत, तर नापा भागातील दोन जण मृत्यूमुखी पडले आहेत. मेंडिसोनो भागातील एक जण ठार झाला आहे. आतापर्यंत हजारो एकर शेती जळून खाक झाली आहे. या भागातील 1500 पेक्षा जास्त घरं आणि वायनरीज जळाल्या असल्याचंही कॅलिफोर्नियाचे वन आणि अग्निशमन दल प्रमुख किम पिमलोट यांनी सांगितलं आहे. रविवारी रात्रीपासून ही आग सुरू झालेल्या या आगीचे कारण अद्याप समजले नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले. सोसाट्याचा वारा, किमान आद्रता, कोरडे आणि उष्ण हवामानामुळे आग झपाट्याने पसरत आहे. या भागातील वायनरीजमध्ये काम करणाऱ्या कामगारांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे. या भागातील अंदाजे 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जिथं आग लागली तिथून ती वेगाने पसरेल अशी धोक्याची सूचना राष्ट्रीय हवामान सेवेनी दिली आहे. \"माझी द्राक्षाची बाग जळून खाक झाली. पण मी आणि माझे कुटुंबीय त्या आगीतून बचावलो,\" असं केन मोहोल सीबर्ट या वाइन यार्डच्या मालकाने सांगितलं. \"सुरुवातीला वारा नव्हताच. नंतर सुसाट वारा आला. दुसऱ्या बाजूने देखील वारा आला आणि आम्हाला आगीने चोहोबाजूने घेरलं,\" असं सीबर्ट यांनी सांगितलं. कॅलिफोर्निया अग्नी विभागाच्या वेबसाइटवरही या आगीमध्ये हजारो एकर जंगल भस्म झाल्याचं म्हटलं आहे. ही कॅलिफोर्नियात लागलेली आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग लागली होती. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये वाइन रीजनमध्ये पेटलेल्या भीषण वणव्यात 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा भाग वाइन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या आगीत दोन हजारांवर इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसंच 150 जण बेपत्ता आहेत. ही आग झपाट्याने रहिवाशी भागांमध्ये पसरत असून इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नापा, सोनोमा आणि युबा या भागातून अंदाजे 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्रॉन यांनी या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. या आगीत संपत्तीचे नुकसान झाले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य अद्याप सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सोनोमा भागातील अकरा जण आगीचे भक्ष्य ठरले आहेत, तर नापा भागातील दोन जण मृत्यूमुखी पडले आहेत. मेंडिसोनो भागातील एक जण ठार झाला आहे. आतापर्यंत हजारो एकर शेती जळून खाक झाली आहे. या भागातील 1500 पेक्षा जास्त घरं आणि वायनरीज जळाल्या असल्याचंही कॅलिफोर्नियाचे वन आणि अग्निशमन दल प्रमुख किम पिमलोट यांनी सांगितलं आहे. रविवारी रात्रीपासून ही आग सुरू झालेल्या या आगीचे कारण अद्याप समजले नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले. सोसाट्याचा वारा, किमान आद्रता, कोरडे आणि उष्ण हवामानामुळे आग झपाट्याने पसरत आहे. या भागातील वायनरीजमध्ये काम करणाऱ्या कामगारांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे. या भागातील अंदाजे 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जिथं आग लागली तिथून ती वेगाने पसरेल अशी धोक्याची सूचना राष्ट्रीय हवामान सेवेनी दिली आहे. \"माझी द्राक्षाची बाग जळून खाक झाली. पण मी आणि माझे कुटुंबीय त्या आगीतून बचावलो,\" असं केन मोहोल सीबर्ट या वाइन यार्डच्या मालकाने सांगितलं. \"सुरुवातीला वारा नव्हताच. नंतर सुसाट वारा आला. दुसऱ्या बाजूने देखील वारा आला आणि आम्हाला आगीने चोहोबाजूने घेरलं,\" असं सीबर्ट यांनी सांगितलं. कॅलिफोर्निया अग्नी विभागाच्या वेबसाइटवरही या आगीमध्ये हजारो एकर जंगल भस्म झाल्याचं म्हटलं आहे. ही कॅलिफोर्नियात लागलेली आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग लागली होती. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 744, "source_item_id": "744", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1955, "clean_index": 443, "clean_language_index": "mar_Deva:validation:443"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपतीच्या फिरतीच्या नोकरीमुळे दीपाली यांना वेगवेगळ्या देशांत जावं लागतं. त्यांचं आयटी क्षेत्रातली उच्चशिक्षण असलं तरी व्हिसासंबंधीच्या कडक नियमांमुळे त्यांना सर्व देशांमध्ये नोकरी करू शकत नाहीत. मग त्यांनी एक कलिनरी कोर्स केला. स्वयंपाकाचं हे रिसतस प्रशिक्षण घेतलं आणि आज त्या या आवडीचं काम करत आहेत. नुसतं आवडीचं कामच नाही, तर त्या दक्षिण कोरियातल्या लोकप्रिय शेफ बनल्या आहेत. शेफसाठी असलेली वर्ल्ड कप स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. पाहा... दीपाली प्रवीण यांचा प्रेरणादायी प्रवास. हे वाचलं का ? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दीपाली प्रवीण या मुळच्या उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या आहेत. सध्या त्या दक्षिण कोरियात राहतात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपतीच्या फिरतीच्या नोकरीमुळे दीपाली यांना वेगवेगळ्या देशांत जावं लागतं. त्यांचं आयटी क्षेत्रातली उच्चशिक्षण असलं तरी व्हिसासंबंधीच्या कडक नियमांमुळे त्यांना सर्व देशांमध्ये नोकरी करू शकत नाहीत. मग त्यांनी एक कलिनरी कोर्स केला. स्वयंपाकाचं हे रिसतस प्रशिक्षण घेतलं आणि आज त्या या आवडीचं काम करत आहेत. नुसतं आवडीचं कामच नाही, तर त्या दक्षिण कोरियातल्या लोकप्रिय शेफ बनल्या आहेत. शेफसाठी असलेली वर्ल्ड कप स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. पाहा... दीपाली प्रवीण यांचा प्रेरणादायी प्रवास. हे वाचलं का ? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 749, "source_item_id": "749", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 698, "clean_index": 444, "clean_language_index": "mar_Deva:validation:444"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविमानाच्या वैमानिकानं विमानाचं अपघात होण्यापूर्वी सुखरुप बाहेर उडी घेतली. मात्र, त्याला पकडण्यात आल्याची माहिती सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिली. या प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून त्यात विमान उडवण्यात आल्याचं स्पष्ट दिसते आहे. तर, दुसऱ्या एका व्हीडिओत विमानाचे आग लागलेले अवशेष दिसत असून एका पंखावर रशियाचं चिन्ह असलेला लाल तारा दिसत आहे. सीरियासह तिथल्या बंडखोरांसोबत रशियाची लढाई सुरू आहे. रशियन लढाऊ विमानांच्या मदतीनं सीरियाच्या फौजांनी इडलिब प्रांतात गेल्या डिसेंबरमध्ये जोरदार मोहीम उघडली होती. यामुळे या भागातले जवळपास १ लाख नागरिक निर्वासित झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे. वैमानिक अद्याप सुखरूप आहे किंवा नाही हे स्पष्ट झालं नसून कोणत्या गटानं त्याचं विमान उडवलं आणि त्याला पकडलं हे देखील स्पष्ट झालेलं नाही. कट्टरतावादी जिहादी, अल-कायदाशी संबंधित हयात ताहरीर अल-शाम हे सीरियातल्या उत्तर-पश्चिम भागात सक्रिय आहेत. सुखोई-२५ हे जमिनीवर कारवाई करण्यासाठी निष्णात विमान ओळखलं जातं. सप्टेंबर २०१५पासून सुरू झालेली रशियन हवाई दलाची कारवाई अद्याप थांबलेली नसून त्यांची हारही झालेली नाही. ऑगस्ट २०१६मध्ये मात्र रशियन हवाई दलाचं हेलिकॉप्टर पाडण्यात आलं होतं. यात हेलिकॉप्टरमधल्या ५ जणांचा मृत्यू झाला होता. रशियाच्या सुखोई-२५ विमानाचं संग्रहित छायाचित्र सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये रशियन लष्करानं अनेक हवाई हल्ले केले आहेत. दरम्यान हे विमान बंडखोरांच्या नेमक्या कुठल्या गटानं पाडलं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "रशियाचं सुखोई-२५ हे लढाऊ विमान सीरियातल्या बंडखोरांचा प्रदेश असलेल्या इडलिब प्रांतात पाडण्यात आलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nविमानाच्या वैमानिकानं विमानाचं अपघात होण्यापूर्वी सुखरुप बाहेर उडी घेतली. मात्र, त्याला पकडण्यात आल्याची माहिती सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिली. या प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून त्यात विमान उडवण्यात आल्याचं स्पष्ट दिसते आहे. तर, दुसऱ्या एका व्हीडिओत विमानाचे आग लागलेले अवशेष दिसत असून एका पंखावर रशियाचं चिन्ह असलेला लाल तारा दिसत आहे. सीरियासह तिथल्या बंडखोरांसोबत रशियाची लढाई सुरू आहे. रशियन लढाऊ विमानांच्या मदतीनं सीरियाच्या फौजांनी इडलिब प्रांतात गेल्या डिसेंबरमध्ये जोरदार मोहीम उघडली होती. यामुळे या भागातले जवळपास १ लाख नागरिक निर्वासित झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे. वैमानिक अद्याप सुखरूप आहे किंवा नाही हे स्पष्ट झालं नसून कोणत्या गटानं त्याचं विमान उडवलं आणि त्याला पकडलं हे देखील स्पष्ट झालेलं नाही. कट्टरतावादी जिहादी, अल-कायदाशी संबंधित हयात ताहरीर अल-शाम हे सीरियातल्या उत्तर-पश्चिम भागात सक्रिय आहेत. सुखोई-२५ हे जमिनीवर कारवाई करण्यासाठी निष्णात विमान ओळखलं जातं. सप्टेंबर २०१५पासून सुरू झालेली रशियन हवाई दलाची कारवाई अद्याप थांबलेली नसून त्यांची हारही झालेली नाही. ऑगस्ट २०१६मध्ये मात्र रशियन हवाई दलाचं हेलिकॉप्टर पाडण्यात आलं होतं. यात हेलिकॉप्टरमधल्या ५ जणांचा मृत्यू झाला होता. रशियाच्या सुखोई-२५ विमानाचं संग्रहित छायाचित्र सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये रशियन लष्करानं अनेक हवाई हल्ले केले आहेत. दरम्यान हे विमान बंडखोरांच्या नेमक्या कुठल्या गटानं पाडलं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 750, "source_item_id": "750", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1674, "clean_index": 445, "clean_language_index": "mar_Deva:validation:445"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरंतु कॅनडियन फोटोग्राफर स्टीव्ह बिरो यांनी टिपलेल्या एका फोटोने गरुडाचं अख्खं भावविश्व तंतोतंत बघणाऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. कॅनडातील रॅप्टोर संवर्धन केंद्रात तलावाच्या काठी 180 डिग्री पंखसंभार विस्तारून आणि तीक्ष्ण डोळे वटारलेल्या गरुडाचा स्टीव्ह यांनी काढलेला फोटो जगभर व्हायरल होतो आहे. बाल्ड इगल असं या गरुडाचं शास्त्रीय नाव आहे. फोटो काढल्यानंतर स्टीव्ह यांनी हा फोटो सुरुवातीला फेसबुक ग्रुप्सवर अपलोड केला. भेदक नजरेसह फोटोग्राफरला रोखून बघणाऱ्या गरुडाने आणि पर्यायाने फोटोग्राफरने जगभरातल्या असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. स्टीव्ह यांनी त्यादिवशी शेकड्याने फोटो घेतले. या फोटोत गरुडाचे भाव अचूकपणे प्रतीत झाले. \"गरुडाने जणू माझ्यासाठीच पोझ दिली. त्याने पंख विस्तारले. पंखांचा विस्तार पाण्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. तो गरुड माझ्याकडेच रोखून बघत होता. हा फोटो मला अधिक भावला. पण तो जगभरातल्या माणसांना आपला वाटेल असं वाटलं नव्हतं\", असं स्टीव्ह यांनी सांगितलं. हा फोटो रेडीट या प्रसिद्ध वेबसाईटच्या होमपेजवर झळकला. तेव्हापासून जगभरात या फोटोची स्तुती होत आहे, तो शेअर केला जात आहे. \"पक्ष्यांसाठीच्या केंद्रातल्या या गरुडाला फोटोंची आणि फोटोग्राफरची सवय असते. मात्र हा फोटो काढण्यासाठी मी ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने कॅमेरा बसवला होता ते गरुडाला पसंत नव्हतं. फोटोसाठी मी ज्याठिकाणी तळ ठोकला होता तिथून मला हटवण्याचा गरुडाचा प्रयत्न होता. त्याच्या विस्तीर्ण पंखांनी आपण भेलकांडू शकतो याची जाणीव गरुडाने हवेत झेप घेतल्यावर झाली. गरुड माझ्या डोक्यावर आला तेव्हा आजूबाजूच्या माणसांनी श्वास रोखून धरले. तो अनुभव थरारक आणि विलक्षण असा होता.\" ज्या दगडावर तो गरुड बसला होता तिथून त्यानं झेप घेताच मी त्याचा हा फोटो टिपला, स्टीव्ह सांगतात. स्टीव्ह छंद म्हणून गेल्या दहाहून अधिक वर्षं फोटोग्राफी करत आहेत. निसर्ग, वन्यजीव, भूभाग अशा विविध क्षेत्रातील फोटो काढण्यात ते प्रवीण आहेत. मात्र पक्ष्यांचे फोटो काढणं हा हळवा कोपरा असल्याचं स्टीव्ह सांगतात. \"पक्ष्यांमध्ये काहीतरी जादू असते. या जादूचं मला आकर्षण वाटतं. पक्षी ज्या पद्धतीने जगतात, खाणंपिणं मिळवतात, लहान मुलांसारखे वागतात. पक्ष्यांना पाहणं हा अनोखा अनुभव आहे. फोटो काढताना मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं. पक्ष्यांचं जगणं अनुभवताना मी अचंबित होतो.\" उत्तर अमेरिकेत बाल्ड इगल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये बाल्ड इगल पाहायला मिळतो. निम्म्याहून अधिक अमेरिकेत या गरुडांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. कॅनडात ब्रिटिश कोलंबिया, प्रेअरीज तसंच ओटँरिओ भागांमध्ये गरुडाचा अधिवास आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "खंडप्राय पंखांसह हवेत पल्लेदार मुशाफिरी करणारा गरुड आपण कथा-कवितांमधून ऐकलेला असतो. पण गरुडाची पंखभरारी, आपला वेध घेणारे त्याचे तीक्ष्ण डोळे आणि एकूणच त्याचं गरुडपण जवळून न्याहाळता येत नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपरंतु कॅनडियन फोटोग्राफर स्टीव्ह बिरो यांनी टिपलेल्या एका फोटोने गरुडाचं अख्खं भावविश्व तंतोतंत बघणाऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. कॅनडातील रॅप्टोर संवर्धन केंद्रात तलावाच्या काठी 180 डिग्री पंखसंभार विस्तारून आणि तीक्ष्ण डोळे वटारलेल्या गरुडाचा स्टीव्ह यांनी काढलेला फोटो जगभर व्हायरल होतो आहे. बाल्ड इगल असं या गरुडाचं शास्त्रीय नाव आहे. फोटो काढल्यानंतर स्टीव्ह यांनी हा फोटो सुरुवातीला फेसबुक ग्रुप्सवर अपलोड केला. भेदक नजरेसह फोटोग्राफरला रोखून बघणाऱ्या गरुडाने आणि पर्यायाने फोटोग्राफरने जगभरातल्या असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. स्टीव्ह यांनी त्यादिवशी शेकड्याने फोटो घेतले. या फोटोत गरुडाचे भाव अचूकपणे प्रतीत झाले. \"गरुडाने जणू माझ्यासाठीच पोझ दिली. त्याने पंख विस्तारले. पंखांचा विस्तार पाण्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. तो गरुड माझ्याकडेच रोखून बघत होता. हा फोटो मला अधिक भावला. पण तो जगभरातल्या माणसांना आपला वाटेल असं वाटलं नव्हतं\", असं स्टीव्ह यांनी सांगितलं. हा फोटो रेडीट या प्रसिद्ध वेबसाईटच्या होमपेजवर झळकला. तेव्हापासून जगभरात या फोटोची स्तुती होत आहे, तो शेअर केला जात आहे. \"पक्ष्यांसाठीच्या केंद्रातल्या या गरुडाला फोटोंची आणि फोटोग्राफरची सवय असते. मात्र हा फोटो काढण्यासाठी मी ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने कॅमेरा बसवला होता ते गरुडाला पसंत नव्हतं. फोटोसाठी मी ज्याठिकाणी तळ ठोकला होता तिथून मला हटवण्याचा गरुडाचा प्रयत्न होता. त्याच्या विस्तीर्ण पंखांनी आपण भेलकांडू शकतो याची जाणीव गरुडाने हवेत झेप घेतल्यावर झाली. गरुड माझ्या डोक्यावर आला तेव्हा आजूबाजूच्या माणसांनी श्वास रोखून धरले. तो अनुभव थरारक आणि विलक्षण असा होता.\" ज्या दगडावर तो गरुड बसला होता तिथून त्यानं झेप घेताच मी त्याचा हा फोटो टिपला, स्टीव्ह सांगतात. स्टीव्ह छंद म्हणून गेल्या दहाहून अधिक वर्षं फोटोग्राफी करत आहेत. निसर्ग, वन्यजीव, भूभाग अशा विविध क्षेत्रातील फोटो काढण्यात ते प्रवीण आहेत. मात्र पक्ष्यांचे फोटो काढणं हा हळवा कोपरा असल्याचं स्टीव्ह सांगतात. \"पक्ष्यांमध्ये काहीतरी जादू असते. या जादूचं मला आकर्षण वाटतं. पक्षी ज्या पद्धतीने जगतात, खाणंपिणं मिळवतात, लहान मुलांसारखे वागतात. पक्ष्यांना पाहणं हा अनोखा अनुभव आहे. फोटो काढताना मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं. पक्ष्यांचं जगणं अनुभवताना मी अचंबित होतो.\" उत्तर अमेरिकेत बाल्ड इगल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये बाल्ड इगल पाहायला मिळतो. निम्म्याहून अधिक अमेरिकेत या गरुडांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. कॅनडात ब्रिटिश कोलंबिया, प्रेअरीज तसंच ओटँरिओ भागांमध्ये गरुडाचा अधिवास आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 752, "source_item_id": "752", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2588, "clean_index": 446, "clean_language_index": "mar_Deva:validation:446"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपूजा सकट पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार होती पूजा सकट. रविवारी तिचा मृतदेह जवळच्याच शेतातील विहिरीत आढळला! 1 जानेवारीच्या दंगलीत वडगाव ठाणचे रहिवासी सुरेश सकट यांच्या घराचं नुकसान करण्यात आलं होतं. आपलं घर जाळलं जात असताना सकट यांची मुलगी पूजा आणि मुलगा जयदीप तिथं उपस्थित होते. ही जाळपोळ या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. म्हणून त्यावेळी या दोघांना जमावाने मारहाणही केली होती. त्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या जमावाविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. \"तेव्हापासून सातत्याने त्यांना धमक्या मिळत होत्या. दोघेजण नेहमी दहशतीखाली वावरायचे,\" पूजाचे चुलते दिलीप सकट सांगतात. 'पण ती परत आलीच नाही!' \"नेहमीप्रमाणं शनिवारी सकाळी सर्वांशी गप्पा मारल्या. दुपारच्या वेळेस घरातून खाली गेली. पण पुन्हा परत आलीच नाही. तिचा आम्ही खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती सापडली नाही,\" दिलीप सकट सांगतात. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली, स्वतः खूप शोधाशोध केली. पण काही हाती लागलं नाही. अखेर शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या पूजाचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत रविवारी सकाळी सापडला. याच विहिरीत पूजाचा मृतदेह आढळला. भीमा कोरेगावच्या दंगलीत सकट कुटुंबीयाचं घर जाळण्यात आलं होतं. या धक्क्यातून सकट कुटुंब सावरत असतानाच रविवारी सकाळी ही बातमी आली. त्यानंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं. \"दंगलीच्या वेळी घर जाळले जात असताना जयदीप आणि पूजा हे प्रत्यक्षदर्शी होते. ती साक्षीदार असल्यानेच तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला,\" असा आरोप दिलीप सकट करतात. \"तिने आत्महत्या केली नाही. तिचा खून करण्यात आली आहे!\" 'सरकारी नोकरी करायची होती!' \"सर्वांशी हसतखेळत वागणाऱ्या पूजाला सरकारी नोकरी करायची होती. ते तिचं स्वप्न होतं. आता ते स्वप्नचं राहीलं,\" तिच्या आठवणींना उजाळा देत असताना दिलीप सकट यांना रडू कोसळलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वडील सुरेश सकट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. कुटुंबियासमवेत पूजा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. याप्रकरणी दिलीप सकट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अॅड. सुधीर ढमढेरे, विलास वेदपाठक, गणेश वेदपाठक, नवनाथ दरेकर, सोमनाथ दरेकर, विलास दरेकर, सुभाष घावटे, गोरक्ष थोरात, गणेश थोरात यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यापैकी दोघांना अटकही केली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"पूजा अभ्यासात हुशार होती. दहावीत तिला 65 टक्के मार्क मिळाले होते. नुकतीच तिने कला शाखेतून अकरावीची परीक्षाही दिली होती आणि पुढे चालून तिला सरकारी खात्यात नोकरी करायची फार इच्छा होती,\" असं दिलीप सकट भरभरून सांगत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपूजा सकट पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार होती पूजा सकट. रविवारी तिचा मृतदेह जवळच्याच शेतातील विहिरीत आढळला! 1 जानेवारीच्या दंगलीत वडगाव ठाणचे रहिवासी सुरेश सकट यांच्या घराचं नुकसान करण्यात आलं होतं. आपलं घर जाळलं जात असताना सकट यांची मुलगी पूजा आणि मुलगा जयदीप तिथं उपस्थित होते. ही जाळपोळ या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. म्हणून त्यावेळी या दोघांना जमावाने मारहाणही केली होती. त्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या जमावाविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. \"तेव्हापासून सातत्याने त्यांना धमक्या मिळत होत्या. दोघेजण नेहमी दहशतीखाली वावरायचे,\" पूजाचे चुलते दिलीप सकट सांगतात. 'पण ती परत आलीच नाही!' \"नेहमीप्रमाणं शनिवारी सकाळी सर्वांशी गप्पा मारल्या. दुपारच्या वेळेस घरातून खाली गेली. पण पुन्हा परत आलीच नाही. तिचा आम्ही खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती सापडली नाही,\" दिलीप सकट सांगतात. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली, स्वतः खूप शोधाशोध केली. पण काही हाती लागलं नाही. अखेर शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या पूजाचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत रविवारी सकाळी सापडला. याच विहिरीत पूजाचा मृतदेह आढळला. भीमा कोरेगावच्या दंगलीत सकट कुटुंबीयाचं घर जाळण्यात आलं होतं. या धक्क्यातून सकट कुटुंब सावरत असतानाच रविवारी सकाळी ही बातमी आली. त्यानंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं. \"दंगलीच्या वेळी घर जाळले जात असताना जयदीप आणि पूजा हे प्रत्यक्षदर्शी होते. ती साक्षीदार असल्यानेच तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला,\" असा आरोप दिलीप सकट करतात. \"तिने आत्महत्या केली नाही. तिचा खून करण्यात आली आहे!\" 'सरकारी नोकरी करायची होती!' \"सर्वांशी हसतखेळत वागणाऱ्या पूजाला सरकारी नोकरी करायची होती. ते तिचं स्वप्न होतं. आता ते स्वप्नचं राहीलं,\" तिच्या आठवणींना उजाळा देत असताना दिलीप सकट यांना रडू कोसळलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वडील सुरेश सकट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. कुटुंबियासमवेत पूजा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. याप्रकरणी दिलीप सकट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अॅड. सुधीर ढमढेरे, विलास वेदपाठक, गणेश वेदपाठक, नवनाथ दरेकर, सोमनाथ दरेकर, विलास दरेकर, सुभाष घावटे, गोरक्ष थोरात, गणेश थोरात यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यापैकी दोघांना अटकही केली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 753, "source_item_id": "753", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2458, "clean_index": 447, "clean_language_index": "mar_Deva:validation:447"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगांधीजींच्या विचारांबद्दल काय बोलतो महेंद्र सिंग धोनी गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालायचा निश्चय करतात. अनेकांना त्यात यश येतं तर काही भरकटतात. गांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोणी. गांधी जयंतीच्या निमित्ताने धोणीने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव उलगडून सांगितला. माझ्यासाठी गांधी म्हणजे काय? धोणीच्यामते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि लढत राहण्याची ताकद. जर आपण आपल्या आयुष्यात एखादं ध्येय ठेवलं असेल तर त्याच्या सिद्धीसाठी जीवतोड मेहनत घेणं आणि ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहणं हे धोणी गांधीजींकडून शिकलाय. महात्मा गांधी हे नाव ऐकल्यावर किंवा त्यांचा फोटो पाहिल्यावर धोणीच्या मनात आलेले हेच पहिले विचार. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आणि खासगी आयुष्यात आपणही याच विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो असं धोनी सांगतो. पण आजही महात्मा गांधींचे विचार समर्पक आहेत का? वेळ आणि काळ जरी बदलला असला तरी महात्मा गांधींचे विचार मात्र आजही समर्पक असल्याचं धोणी सांगतो. त्याच्यासाठी गांधीजींची सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणजे 'वर्तमानात जगा'. जे घडलंय त्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि जे घडणार आहे त्यावरही नाही. पण वर्तमानावर, म्हणजे जे मी आत्ता करणार आहे त्यावर आपलं शंभर टक्के नियंत्रण असतं. धोनीच्या जडण घडणीमध्ये गांधीजींच्या विचाराचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा किंवा भविष्याची अवाजवी चिंता करण्यापेक्षा, वर्तमानावर लक्ष केंद्रीत करावं. तसंच आपलं सर्वोत्तम देऊन भविष्य सुधारण्यावर आपला जोर असावा असं धोणी अगदी आवर्जून सांगतो. आजचं जग हे खूप निकालदर्शी आहे. आपल्याला जर चांगले मार्क मिळाले किंवा एखाद्या गोष्टीचा निकाल चांगला लागला तरंच आपण ती व्यक्ती यशस्वी असल्याचं प्रमाण मानतो. पण आपल्याला हे अजिबात पटत नसल्याचं धोणी सांगतो. 'पूर्ण समर्पण म्हणजेच पूर्ण यश' ही गांधीजींची शिकवण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाची असल्याचं धोणी सांगतो. जर आपण आपल्याबाजून सर्व प्रयत्न केले असतील तर जो काही निकाल येईल तो आपण मान्य केला पाहिजे. इतकंच नाही तर निकालावरुन कोणाचीही पात्रता ठरवली जाऊ नये, असंही धोणी सांगतो. विरोधातला आवाज ऐकणं आणि मान्य करणं... महेंद्र सिंग धोणी भारतीय टीमचा सर्वांत यशस्वी कॅप्टन. टीमचं नेतृत्व करताना गांधीजींच्या याच विचारांनी धोनीला शक्ती आणि प्रेरणा दिली. धोणीच्या आयुष्यात आणि त्याच्या विचारात बदल घडवला तो गांधीजींच्या आणखी एका तत्त्वानं - 'प्रामाणिक मतभिन्नता'. सगळेच जण आपल्यासारखा विचार करतील किंवा त्यांनी करावा, अशी अपेक्षा करणं हाच मूर्खपणा ठरेल, असं धोणी सांगतो. टीम सिलेक्शन असो किंवा मॅचमधल्या कॉम्बिनेशनची गोष्ट असो, मला जे वाटतं त्याच्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही. आणि त्यामुळे प्रामाणिक मतभेद असणं आणि ते मान्य करणं, हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं तो म्हणतो. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "२ ऑक्टोबरच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने बीबीसी मराठीला विशेष मुलाखत दिली. ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी धोनीला महात्मा गांधीजींबद्दल बोलतं केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगांधीजींच्या विचारांबद्दल काय बोलतो महेंद्र सिंग धोनी गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालायचा निश्चय करतात. अनेकांना त्यात यश येतं तर काही भरकटतात. गांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोणी. गांधी जयंतीच्या निमित्ताने धोणीने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव उलगडून सांगितला. माझ्यासाठी गांधी म्हणजे काय? धोणीच्यामते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि लढत राहण्याची ताकद. जर आपण आपल्या आयुष्यात एखादं ध्येय ठेवलं असेल तर त्याच्या सिद्धीसाठी जीवतोड मेहनत घेणं आणि ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहणं हे धोणी गांधीजींकडून शिकलाय. महात्मा गांधी हे नाव ऐकल्यावर किंवा त्यांचा फोटो पाहिल्यावर धोणीच्या मनात आलेले हेच पहिले विचार. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आणि खासगी आयुष्यात आपणही याच विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो असं धोनी सांगतो. पण आजही महात्मा गांधींचे विचार समर्पक आहेत का? वेळ आणि काळ जरी बदलला असला तरी महात्मा गांधींचे विचार मात्र आजही समर्पक असल्याचं धोणी सांगतो. त्याच्यासाठी गांधीजींची सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणजे 'वर्तमानात जगा'. जे घडलंय त्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि जे घडणार आहे त्यावरही नाही. पण वर्तमानावर, म्हणजे जे मी आत्ता करणार आहे त्यावर आपलं शंभर टक्के नियंत्रण असतं. धोनीच्या जडण घडणीमध्ये गांधीजींच्या विचाराचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा किंवा भविष्याची अवाजवी चिंता करण्यापेक्षा, वर्तमानावर लक्ष केंद्रीत करावं. तसंच आपलं सर्वोत्तम देऊन भविष्य सुधारण्यावर आपला जोर असावा असं धोणी अगदी आवर्जून सांगतो. आजचं जग हे खूप निकालदर्शी आहे. आपल्याला जर चांगले मार्क मिळाले किंवा एखाद्या गोष्टीचा निकाल चांगला लागला तरंच आपण ती व्यक्ती यशस्वी असल्याचं प्रमाण मानतो. पण आपल्याला हे अजिबात पटत नसल्याचं धोणी सांगतो. 'पूर्ण समर्पण म्हणजेच पूर्ण यश' ही गांधीजींची शिकवण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाची असल्याचं धोणी सांगतो. जर आपण आपल्याबाजून सर्व प्रयत्न केले असतील तर जो काही निकाल येईल तो आपण मान्य केला पाहिजे. इतकंच नाही तर निकालावरुन कोणाचीही पात्रता ठरवली जाऊ नये, असंही धोणी सांगतो. विरोधातला आवाज ऐकणं आणि मान्य करणं... महेंद्र सिंग धोणी भारतीय टीमचा सर्वांत यशस्वी कॅप्टन. टीमचं नेतृत्व करताना गांधीजींच्या याच विचारांनी धोनीला शक्ती आणि प्रेरणा दिली. धोणीच्या आयुष्यात आणि त्याच्या विचारात बदल घडवला तो गांधीजींच्या आणखी एका तत्त्वानं - 'प्रामाणिक मतभिन्नता'. सगळेच जण आपल्यासारखा विचार करतील किंवा त्यांनी करावा, अशी अपेक्षा करणं हाच मूर्खपणा ठरेल, असं धोणी सांगतो. टीम सिलेक्शन असो किंवा मॅचमधल्या कॉम्बिनेशनची गोष्ट असो, मला जे वाटतं त्याच्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही. आणि त्यामुळे प्रामाणिक मतभेद असणं आणि ते मान्य करणं, हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं तो म्हणतो. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 754, "source_item_id": "754", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2798, "clean_index": 448, "clean_language_index": "mar_Deva:validation:448"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअशोक खैरनार त्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. राज्याचे पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर खैरनार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील 24 प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी 134 दिवसांवर पोहोचलेला आहे. या वॉर्डातला रूग्णवाढीचा सरासरी दरही 0.5% आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये खैरनार यांचा मोठा वाटा होता, असे महानगरपालिकेतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे. मोहाडी येथील मूळ रहिवासी असलेले खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले होते. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि 'आय. आय. टी. पवई' या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. अशोक खैरनार फेब्रुवारी 1988 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी 2018 पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'जानेवारी 2019' साठी 'ऑफिसर ऑफ द मंथ' या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबई महानगरपालिकेच्या एच/पूर्व वॉर्डाचे सहायक आयुक्त अशौक खैरनार (57) यांचे कोव्हिडमुळे निधन झाले. सुरुवातीला त्यांच्यावर गुरुनानक रुग्णालय आणि नंतर सेव्हन हिल्स आणि फोर्टिस हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअशोक खैरनार त्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. राज्याचे पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर खैरनार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील 24 प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी 134 दिवसांवर पोहोचलेला आहे. या वॉर्डातला रूग्णवाढीचा सरासरी दरही 0.5% आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये खैरनार यांचा मोठा वाटा होता, असे महानगरपालिकेतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे. मोहाडी येथील मूळ रहिवासी असलेले खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले होते. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि 'आय. आय. टी. पवई' या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. अशोक खैरनार फेब्रुवारी 1988 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी 2018 पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'जानेवारी 2019' साठी 'ऑफिसर ऑफ द मंथ' या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 755, "source_item_id": "755", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1657, "clean_index": 449, "clean_language_index": "mar_Deva:validation:449"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआर्मेनियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही वेळेला विमान पाडल्याचे दावे फेटाळले आहेत. सीमेच्या उत्तर भागात आर्मेनियाने गोळीबार केल्याचंही अझरबैजानने म्हटलं आहे. हा परिसर तोवूज शहराच्या जवळ आहे. या घटनेचाही कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्या भागात गोळीबार केलेला नाही असंही आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शांतता करार सुरू होण्यापूर्वी रेडक्रॉसने जखमींना युद्धभूमीवरून काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण अझरबैजानने नकार दिल्याचा आरोप आर्मेनियाच्या सैन्याने केला आहे. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण यासंदर्भात अद्याप पुष्टी मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी माहिती देणे गरजेचे आहे. कारण दोन्ही देश केवळ युद्धभूमीवर लढत नाहीत तर शक्य त्या मार्गाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांचा विरोध करत आहेत. आर्मेनियाने मृत्यू झालेल्या आपल्या सैनिकांच्या यादीत 40 नवीन नावांचा समावेश केला आहे. आतापर्यंत आर्मेनियाच्या एकूण 673 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर अझरबैजानकडून अद्याप अशी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. अझरबैजान आणि आर्मेनियाच्या लढाईत पाकिस्तानी विशेष दल? पाकिस्तानचे विशेष दल अझरबैजानच्या सैन्यासोबत आर्मेनिया विरोधात युद्धात सहभागी होत असल्याचा आरोप आर्मेनियाकडून करण्यात आला आहे. हा दावा पाकिस्तानाने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांचे वक्तव्य 'निराधार आणि अयोग्य' असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अझरबैजानच्या सैन्याकडून जेबरैलच्या परिसरात आर्मेनियाचे दुसरे एसयू-25 विमान पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्यांच्याकडून यासाठीचा कोणताही पुरावा फोटो, व्हिडिओ किंवा इतर काहीही सादर करण्यात आलेले नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआर्मेनियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही वेळेला विमान पाडल्याचे दावे फेटाळले आहेत. सीमेच्या उत्तर भागात आर्मेनियाने गोळीबार केल्याचंही अझरबैजानने म्हटलं आहे. हा परिसर तोवूज शहराच्या जवळ आहे. या घटनेचाही कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्या भागात गोळीबार केलेला नाही असंही आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शांतता करार सुरू होण्यापूर्वी रेडक्रॉसने जखमींना युद्धभूमीवरून काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण अझरबैजानने नकार दिल्याचा आरोप आर्मेनियाच्या सैन्याने केला आहे. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण यासंदर्भात अद्याप पुष्टी मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी माहिती देणे गरजेचे आहे. कारण दोन्ही देश केवळ युद्धभूमीवर लढत नाहीत तर शक्य त्या मार्गाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांचा विरोध करत आहेत. आर्मेनियाने मृत्यू झालेल्या आपल्या सैनिकांच्या यादीत 40 नवीन नावांचा समावेश केला आहे. आतापर्यंत आर्मेनियाच्या एकूण 673 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर अझरबैजानकडून अद्याप अशी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. अझरबैजान आणि आर्मेनियाच्या लढाईत पाकिस्तानी विशेष दल? पाकिस्तानचे विशेष दल अझरबैजानच्या सैन्यासोबत आर्मेनिया विरोधात युद्धात सहभागी होत असल्याचा आरोप आर्मेनियाकडून करण्यात आला आहे. हा दावा पाकिस्तानाने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांचे वक्तव्य 'निराधार आणि अयोग्य' असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 757, "source_item_id": "757", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1741, "clean_index": 450, "clean_language_index": "mar_Deva:validation:450"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n2020 च्या कॅलेंडरमध्येही किती लाल चौकटी असतील, हा विचार तुम्हीही करत आहात का? महाराष्ट्र सरकारनं 2020 मधली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार यावर्षी एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. 2020 मध्ये एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. त्यापैकी प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम आणि दसरा या सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. गुड फ्रायडे (6 एप्रिल), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) सारख्या सुट्टया शुक्रवारी येत असल्यामुळे या महिन्यांमध्ये शुक्रवार-शनिवार-रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टीही तुम्हाला मिळू शकते. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्याच सुट्या मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात 14 दिवस बँका बंद राहतील. बँकाना असलेल्या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील सुट्टयांसोबतच दुसरा आणि चौथा शनिवार तसंच चार रविवारचाही समावेश आहे. त्यामुळे बँक हॉलिडेचा विचार करूनच या महिन्यात तुमच्या कामांचं नियोजन करा. याव्यतिरिक्त बँकांना वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2020ला सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी बँकांपुरती मर्यादित असेल, ती शासकीय कार्यालयांसाठी लागू नसेल सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे - नरेंद्र मोदी, राहुल गांधींकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय, \"2020 या वर्षासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी आनंददायी, आरोग्यदायी आणि स्वप्नांची पूर्तता करणारं ठरो.\" काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. \"नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी आनंदानं आणि उत्साहानं करूया,\" असं त्यांनी म्हटलंय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर एका गोष्टीची सगळ्यांनाच उत्सुकता असते, ती म्हणजे यंदा आपल्याला किती सुट्ट्या मिळणार आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n2020 च्या कॅलेंडरमध्येही किती लाल चौकटी असतील, हा विचार तुम्हीही करत आहात का? महाराष्ट्र सरकारनं 2020 मधली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार यावर्षी एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. 2020 मध्ये एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. त्यापैकी प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम आणि दसरा या सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. गुड फ्रायडे (6 एप्रिल), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) सारख्या सुट्टया शुक्रवारी येत असल्यामुळे या महिन्यांमध्ये शुक्रवार-शनिवार-रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टीही तुम्हाला मिळू शकते. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्याच सुट्या मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात 14 दिवस बँका बंद राहतील. बँकाना असलेल्या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील सुट्टयांसोबतच दुसरा आणि चौथा शनिवार तसंच चार रविवारचाही समावेश आहे. त्यामुळे बँक हॉलिडेचा विचार करूनच या महिन्यात तुमच्या कामांचं नियोजन करा. याव्यतिरिक्त बँकांना वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2020ला सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी बँकांपुरती मर्यादित असेल, ती शासकीय कार्यालयांसाठी लागू नसेल सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे - नरेंद्र मोदी, राहुल गांधींकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय, \"2020 या वर्षासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी आनंददायी, आरोग्यदायी आणि स्वप्नांची पूर्तता करणारं ठरो.\" काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. \"नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी आनंदानं आणि उत्साहानं करूया,\" असं त्यांनी म्हटलंय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 761, "source_item_id": "761", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1931, "clean_index": 451, "clean_language_index": "mar_Deva:validation:451"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रेमकुमार धुमल पण, मतदानाला अवघे आठ दिवस उरले असताना धुमल यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्यामुळे स्पष्ट झालं आहे की संपूर्ण भारतात भाजप जी पद्धत मांडायच्या विचारात होती, ती हिमाचलमध्ये यशस्वी झाली नाही. खरंतर हिमाचल प्रदेशात नेत्यांसाठी कधीही निवडणुका झाल्या नाहीत. आता भाजपनं उचललेल्या या पावलामुळे मात्र अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अरुण जेटली आणि प्रेमकुमार धुमल पहिली गोष्ट अशी, की भाजप नेतृत्वानं हे मान्य केलं आहे की स्थानिक नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव वेगवेगळा असतो. विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वाची जशी मोट बांधतात तशी राष्ट्रीय नेतृत्वाची बांधू शकत नाही, विशेषत: त्या राज्यांमध्ये जिथं स्थानिक नेतृत्व ठीकठाक असतं. हिमाचलमध्ये दांडपट्टा चालला नाही. उत्तर प्रदेश किंवा हरियाणामध्ये जसा पक्षश्रेष्ठींचा दांडपट्टा चालला, तसा हिमाचल प्रदेशात चालणार नाही, हे भाजपला समजायला जरा वेळ लागला. तापमान बदलाबरोबर थंड होणाऱ्या पहाडांसारखाच इथला प्रचारसुद्धा थंड पडलेला सगळ्यांना दिसत होता. त्याला काँग्रेस नेत्यांनी 'बिन नवरदेवाची वरात' असं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्रीपदी कोण असणार हे घोषित का केलं नाही, या प्रश्नाचं उत्तरं देतांना भाजप नेत्यांची भंबेरी उडाली होती. कोणाचंही नाव घोषित करा, पण नाव जाहीर करा, अशी विनंती हिमाचल प्रदेशातील भाजपाचे नेते पक्षश्रेष्ठींना करत होते. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीपर्यंत ही मोहीम सुरू होती, पण पक्षश्रेष्ठींचं यावर कायम मौन होतं. नेतृत्व किती महत्त्वाचं? इथल्याच काय तर दिल्लीहून आलेल्या नेत्यांकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हा पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याच्या बाता ते करत होते. पण गेल्या दोन तीन दिवसांत हा घटनाक्रम वेगानं बदलला. हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीदाचा उमेदवार घोषित करणं किती महत्त्वाचं आहे, याचं विवेचन काही राष्ट्रीय नेत्यांनी मोदी आणि शाह यांच्यासमोर केलं. त्याचासुद्धा परिणाम झाला. हिमाचलच्या चंबा भागात उपस्थित असलेले अमित शाह स्वत: अमित शहा दोन दिवसांपासून इथंच आहेत. सोमवारीच अशी पुसटशी चर्चा सुरू झाली होती की 2 नोव्हेंबरच्या रॅलीत मोदी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. पण, वेळेअभावी शहा यांनी मंगळवारी घोषणा केली होती. हे पण बोललं जातं की जर उमेदवाराबाबत घोषणा केली नसती तर हा सामना थेट मोदी आणि वीरभद्र सिंह, असा झाला असता. पक्षश्रेष्ठींनासुद्धा हे नको होतं. तसंच गुजरातची एकंदर परिस्थिती बघता पक्षश्रेष्ठींना हिमाचलमध्ये जास्त गुंतून पडायचं नव्हतं. वीरभद्र विरुद्ध धुमल पण, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्यामुळे हिमाचल प्रदेशात जो सामना मोदी विरुद्ध वीरभद्र होणार होता, त्यात अचानक बदल झाला आहे. वीरभद्र सिंह आता हा सामना त्याच दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार - वीरभद्र विरुद्ध धुमल. 1998 पासून या दोघांमध्ये जय पराजयाचा सामना सुरू आहे. एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही त्यांची पाचवी वेळ आहे. मागच्या चार लढतीत दोनदा वीरभद्र सिंह आणि दोनदा धुमल यांचा विजय झाला आहे. आता भाजपा कोणत्या पद्धतीनं वातावरण तापवतं आणि या बदलत्या परिस्थितीत काँग्रेस काय रणनिती आखतं, हे दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "हिमाचल प्रदेशात निवडणुकांचा निकाल हाती आला की मग कोण सिंहासनावर बसेल, ते बघू, असं भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवलं होतं. पण इतर राज्यांचा फॉर्म्यूला हिमाचलला लागू होणार नाही, हे पक्षनेतृत्वानं आता मान्य केलं आहे. म्हणूनच एक नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे - प्रेमकुमार धुमल.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रेमकुमार धुमल पण, मतदानाला अवघे आठ दिवस उरले असताना धुमल यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्यामुळे स्पष्ट झालं आहे की संपूर्ण भारतात भाजप जी पद्धत मांडायच्या विचारात होती, ती हिमाचलमध्ये यशस्वी झाली नाही. खरंतर हिमाचल प्रदेशात नेत्यांसाठी कधीही निवडणुका झाल्या नाहीत. आता भाजपनं उचललेल्या या पावलामुळे मात्र अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अरुण जेटली आणि प्रेमकुमार धुमल पहिली गोष्ट अशी, की भाजप नेतृत्वानं हे मान्य केलं आहे की स्थानिक नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव वेगवेगळा असतो. विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वाची जशी मोट बांधतात तशी राष्ट्रीय नेतृत्वाची बांधू शकत नाही, विशेषत: त्या राज्यांमध्ये जिथं स्थानिक नेतृत्व ठीकठाक असतं. हिमाचलमध्ये दांडपट्टा चालला नाही. उत्तर प्रदेश किंवा हरियाणामध्ये जसा पक्षश्रेष्ठींचा दांडपट्टा चालला, तसा हिमाचल प्रदेशात चालणार नाही, हे भाजपला समजायला जरा वेळ लागला. तापमान बदलाबरोबर थंड होणाऱ्या पहाडांसारखाच इथला प्रचारसुद्धा थंड पडलेला सगळ्यांना दिसत होता. त्याला काँग्रेस नेत्यांनी 'बिन नवरदेवाची वरात' असं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्रीपदी कोण असणार हे घोषित का केलं नाही, या प्रश्नाचं उत्तरं देतांना भाजप नेत्यांची भंबेरी उडाली होती. कोणाचंही नाव घोषित करा, पण नाव जाहीर करा, अशी विनंती हिमाचल प्रदेशातील भाजपाचे नेते पक्षश्रेष्ठींना करत होते. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीपर्यंत ही मोहीम सुरू होती, पण पक्षश्रेष्ठींचं यावर कायम मौन होतं. नेतृत्व किती महत्त्वाचं? इथल्याच काय तर दिल्लीहून आलेल्या नेत्यांकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हा पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याच्या बाता ते करत होते. पण गेल्या दोन तीन दिवसांत हा घटनाक्रम वेगानं बदलला. हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीदाचा उमेदवार घोषित करणं किती महत्त्वाचं आहे, याचं विवेचन काही राष्ट्रीय नेत्यांनी मोदी आणि शाह यांच्यासमोर केलं. त्याचासुद्धा परिणाम झाला. हिमाचलच्या चंबा भागात उपस्थित असलेले अमित शाह स्वत: अमित शहा दोन दिवसांपासून इथंच आहेत. सोमवारीच अशी पुसटशी चर्चा सुरू झाली होती की 2 नोव्हेंबरच्या रॅलीत मोदी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. पण, वेळेअभावी शहा यांनी मंगळवारी घोषणा केली होती. हे पण बोललं जातं की जर उमेदवाराबाबत घोषणा केली नसती तर हा सामना थेट मोदी आणि वीरभद्र सिंह, असा झाला असता. पक्षश्रेष्ठींनासुद्धा हे नको होतं. तसंच गुजरातची एकंदर परिस्थिती बघता पक्षश्रेष्ठींना हिमाचलमध्ये जास्त गुंतून पडायचं नव्हतं. वीरभद्र विरुद्ध धुमल पण, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्यामुळे हिमाचल प्रदेशात जो सामना मोदी विरुद्ध वीरभद्र होणार होता, त्यात अचानक बदल झाला आहे. वीरभद्र सिंह आता हा सामना त्याच दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार - वीरभद्र विरुद्ध धुमल. 1998 पासून या दोघांमध्ये जय पराजयाचा सामना सुरू आहे. एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही त्यांची पाचवी वेळ आहे. मागच्या चार लढतीत दोनदा वीरभद्र सिंह आणि दोनदा धुमल यांचा विजय झाला आहे. आता भाजपा कोणत्या पद्धतीनं वातावरण तापवतं आणि या बदलत्या परिस्थितीत काँग्रेस काय रणनिती आखतं, हे दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 764, "source_item_id": "764", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2976, "clean_index": 452, "clean_language_index": "mar_Deva:validation:452"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदेवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!\" विशेष म्हणजे, फडणवीसांनी टीका करण्याच्या काही मिनिटं आधीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनपर ट्वीट केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या तासाभरातच फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकाही केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन, शपथविधीच्या काही मिनिटं आधीच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता. याच किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर दिलंय. ते पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर बोलत होते: \"हे मंत्रिमंडळ कोणत्या विभागाचं आहे? ज्यांनी आमच्यावर टीका केली आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याचं मंत्रिमंडळ निर्णय घेतं, ते राज्याचं. जर हे मंत्रिमंडळ राज्याचं नाही तर निर्णय कुणासाठी, याचा त्यांनी अभ्यास करावा.\" सत्ता गेल्याचं किती दु:ख झालंय, हे दर्शवणारी टीका - सतेज पाटील याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"सत्ता गेल्याचं दु:ख किती झालंय, हे दर्शवणारं ही टीका आहे. टीका स्वीकारली जातेच. मात्र, कॅबिनेट सुरू होण्याच्या आधीच टीका केली जाते, हे सत्ता गेल्याचं दु:ख दर्शवतं.\" \"कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाराष्ट्राचा आहे. कुठल्या एका विभागाचा नाहीय. पाच वर्षे तुम्ही काय केलंय, हे त्यांच्याच ट्वीटमधून लक्षात येतं,\" असंही सतेज पाटील म्हणाले. तसेच, \"निदान आजचा दिवस तरी मोठ्या मनानं फडणवीसांनी नव्या सरकारचं स्वागत करायला हवं होतं. आज टीका करणं संयुक्तिक नव्हतं. त्यांनी टीकेला शिष्टाचार म्हणत नाहीत,\" अशी खंतही सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. 'ही महाराष्ट्राची परंपरा नाही' विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस आक्रमक होते. सिंचन घोटाळा आणि इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं होतं. आता ते पुन्हा त्याच भूमिकेत जात आहेत का, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांना विचारला. फडणवीसांचं टायमिंग चुकलं, असं बाळ यांना वाटतं : \"हे अत्यंत चुकीचं आहे. कारण महाराष्ट्राची ही परंपरा नाहीये. शपथविधीनंतर ते विरोध करणार हे सगळ्यांनाच माहीत आहे. काही दिवसांत विश्वासदर्शक ठराव येईल, त्यानंतर काही दिवसात हिवाळी अधिवेशन येईल, यावेळी टीका करता आली असती. अगदी लगेच एका तासात टीका करणं असंस्कृतपणा झाला.\" \"विरोधाची एक परंपरा महाराष्ट्राला आहे. मात्र, काही संकेत पाळायला हवेत. महाराष्ट्रात आधी अशी लगेच टीका कधी कुणी केल्याचं मला तरी आठवत नाहीय,\" असंही प्रकाश बाळ म्हणाले. 'नातं असंच राहू दे' शिवसेनेने लगेच फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली नाहीये. उलट संजय राऊत यांनी फडणवीसांचे आभार मानले आणि म्हणाले: 'शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा.देवेंद्रजी फडणवीस व मा.चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.' हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर टीका केलीय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदेवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!\" विशेष म्हणजे, फडणवीसांनी टीका करण्याच्या काही मिनिटं आधीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनपर ट्वीट केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या तासाभरातच फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकाही केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन, शपथविधीच्या काही मिनिटं आधीच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता. याच किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर दिलंय. ते पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर बोलत होते: \"हे मंत्रिमंडळ कोणत्या विभागाचं आहे? ज्यांनी आमच्यावर टीका केली आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याचं मंत्रिमंडळ निर्णय घेतं, ते राज्याचं. जर हे मंत्रिमंडळ राज्याचं नाही तर निर्णय कुणासाठी, याचा त्यांनी अभ्यास करावा.\" सत्ता गेल्याचं किती दु:ख झालंय, हे दर्शवणारी टीका - सतेज पाटील याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"सत्ता गेल्याचं दु:ख किती झालंय, हे दर्शवणारं ही टीका आहे. टीका स्वीकारली जातेच. मात्र, कॅबिनेट सुरू होण्याच्या आधीच टीका केली जाते, हे सत्ता गेल्याचं दु:ख दर्शवतं.\" \"कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाराष्ट्राचा आहे. कुठल्या एका विभागाचा नाहीय. पाच वर्षे तुम्ही काय केलंय, हे त्यांच्याच ट्वीटमधून लक्षात येतं,\" असंही सतेज पाटील म्हणाले. तसेच, \"निदान आजचा दिवस तरी मोठ्या मनानं फडणवीसांनी नव्या सरकारचं स्वागत करायला हवं होतं. आज टीका करणं संयुक्तिक नव्हतं. त्यांनी टीकेला शिष्टाचार म्हणत नाहीत,\" अशी खंतही सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. 'ही महाराष्ट्राची परंपरा नाही' विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस आक्रमक होते. सिंचन घोटाळा आणि इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं होतं. आता ते पुन्हा त्याच भूमिकेत जात आहेत का, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांना विचारला. फडणवीसांचं टायमिंग चुकलं, असं बाळ यांना वाटतं : \"हे अत्यंत चुकीचं आहे. कारण महाराष्ट्राची ही परंपरा नाहीये. शपथविधीनंतर ते विरोध करणार हे सगळ्यांनाच माहीत आहे. काही दिवसांत विश्वासदर्शक ठराव येईल, त्यानंतर काही दिवसात हिवाळी अधिवेशन येईल, यावेळी टीका करता आली असती. अगदी लगेच एका तासात टीका करणं असंस्कृतपणा झाला.\" \"विरोधाची एक परंपरा महाराष्ट्राला आहे. मात्र, काही संकेत पाळायला हवेत. महाराष्ट्रात आधी अशी लगेच टीका कधी कुणी केल्याचं मला तरी आठवत नाहीय,\" असंही प्रकाश बाळ म्हणाले. 'नातं असंच राहू दे' शिवसेनेने लगेच फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली नाहीये. उलट संजय राऊत यांनी फडणवीसांचे आभार मानले आणि म्हणाले: 'शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा.देवेंद्रजी फडणवीस व मा.चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.' हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 765, "source_item_id": "765", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3021, "clean_index": 453, "clean_language_index": "mar_Deva:validation:453"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअत्यंत रोमहर्षक सामन्यात बंगळुरूनं किंग्ज इलेव्हन पंजाबला आठ विकेट्सनं हरवलं. बंगळुरूसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य होतं. एबी डिव्हिलियर्सनं केलेल्या नाबाद 59 धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूनं 19.2 धावात विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या या विजयानं क्रिस गेलची नाबाद 99 धावांची खेळी झाकोळली गेली. गेलनं 64 चेंडूंमध्ये 99 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. नाणेफेक हारल्यानंतर पंजाबची टीम पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरली. 20 ओव्हर्समध्ये पंजाबनं चार विकेट्स गमावून 173 धावा केल्या. आयपीएल-12 मधला पहिला विजय नोंदवल्यानंतर बंगळुरू उरलेल्या मॅचेसमध्येही चांगली कामगिरी करणार की आपल्या एखाददुसऱ्या विजयानं इतर संघांचं गणित बिघडवणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न बंगळुरूनं स्वतःचं निर्माण केला आहे. ज्या संघाचा कर्णधार जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आहे, त्या संघाला एका विजयासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, हे विशेष आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड कपसाठी विराट कोहली भारताचं नेतृत्व करत आहे. आरसीबी सुपर फोरमधून बाहेर या प्रश्नाचं उत्तर देताना क्रिकेट समीक्षक अयाज मेमन सांगतात, की या विजयामुळं बंगळुरूचा उत्साह वाढला तरी हा संघ आयपीएलमधून जवळपास बाहेरच पडला आहे. आकड्यांच्या गणिताचा विचार केला, तर आयपीएलमध्ये बंगळुरूचं आव्हान अजूनही कायम आहे. मात्र वास्तवाच्या आधारे विचार केला तर बंगळुरूचं आयपीएल-12 मधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अयाज मेमन पुढे सांगतात, \"रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता सुपर फोरच्या स्पर्धेत असलेल्या संघांच्या विजयामध्ये आडकाठी आणू शकेल.\" या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण किमान शनिवारी रात्री तरी विराट कोहलीला शांत झोप लागली असेल. कारण याआधीच्या सलग सहा पराभवांमुळे विराटची काळजी चांगलीच वाढली होती. संघ म्हणून आरसीबी अजिबातच वाईट नाही. त्यामुळेच त्यांची वाईट कामगिरी अधिक त्रासदायक होती, असं अयाज मेमन यांचं म्हणणं आहे. बंगळुरूच्य़ा टीममध्ये विराट कोहलीसोबत एबी डिव्हिलियर्स, मारकस स्टोइनिस, मोईन अली आणि युजवेंद्र चहलसारखे खेळाडूही आहेत. चांगले खेळाडू असूनही या संघासमोर काही समस्याही होत्या. बॅटिंग ऑर्डर योग्य नसणं, कमकुवत गोलंदाजी तसंच विराट कोहलीच्या नेतृत्वातील चुका बंगळुरूच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं अयाज मेमन यांनी म्हटलं. या टीमचं नशीबही चांगलं नव्हतं. शनिवारी बंगळुरूच्या विजयानंतर एखादं कोडं सुटल्यासारखं वाटलं, असं अयाज मेमन यांनी म्हटलं. आता पुढे काय होणार? या प्रश्नाचं उत्तर देताना अयाज मेमन सांगतात, की पुढचा प्रवास आरसीबीसाठी तितका सोपा नाहीये. कारण बंगळुरूनं अगदी 15 ओव्हर्समध्ये विजय मिळवला, असं काही घडलं नाही किंवा गोलंदाज पंजाबला खूप कमी धावांमध्ये रोखू शकले नाहीत. विराट कोहलीलाही या गोष्टीची कल्पना आहे. अयाज मेमन सांगतात, की विराट कोहलीच्या कर्णधारपदाचं वैशिष्ट्यं म्हणजे विजय आणि पराभव दोन्ही तितक्याच सहजतेनं स्वीकारणं. विजयानंतर विराट खूप आनंद व्यक्त करत नाही. पराभवाची जबाबदारीही तो सर्वांत आधी स्वतःवर घेतो आणि विजयासाठी अजून काय करता येईल, याचा विचार करतो. सध्या तरी संघाच्या पहिल्या विजयानंतर विराट कोहलीचा मूड बदललेला दिसतोय. विजय मिळाल्यावर विराटनं पंजाबचा कर्णधार आर. अश्विनला मिठी मारली आणि शांतपणे सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केलं. याच विराट कोहलीला मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरूगन अश्विननं कॅच घेत बाद केलं होतं. त्यावेळी मैदानातून बाहेर जाताना विराट कोहली स्वतःशीच पुटपुटत राग व्यक्त करत होता. त्याची भाषा फारशी सभ्य नव्हती. जे झालं ते झालं. पण या विजयानंतर बंगळुरूच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हे नक्की. कारण मैदानात विजयाइतकं महत्त्वाचं काहीच नसतं. आता सोमवारी बंगळुरूचा पुढचा सामना वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्ससोबत असेल. या मॅचनंतर खऱ्या अर्थानं हे स्पष्ट होईल की बंगळुरूचा पंजाबवरचा विजय योगायोग होता की नव्हता. दुसरीकडे मुंबईला हे माहिती आहे, की बंगळुरूची टीम आता विजयासाठी सर्वस्व पणाला लावून खेळेल. एकूणच यामुळे आयपीएलमधली चुरस अजून वाढेल, हे नक्की. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सलग सहा सामने हरल्यामुळे टीकेचा सामना करावा लागलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आयपीएल-12 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअत्यंत रोमहर्षक सामन्यात बंगळुरूनं किंग्ज इलेव्हन पंजाबला आठ विकेट्सनं हरवलं. बंगळुरूसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य होतं. एबी डिव्हिलियर्सनं केलेल्या नाबाद 59 धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूनं 19.2 धावात विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या या विजयानं क्रिस गेलची नाबाद 99 धावांची खेळी झाकोळली गेली. गेलनं 64 चेंडूंमध्ये 99 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. नाणेफेक हारल्यानंतर पंजाबची टीम पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरली. 20 ओव्हर्समध्ये पंजाबनं चार विकेट्स गमावून 173 धावा केल्या. आयपीएल-12 मधला पहिला विजय नोंदवल्यानंतर बंगळुरू उरलेल्या मॅचेसमध्येही चांगली कामगिरी करणार की आपल्या एखाददुसऱ्या विजयानं इतर संघांचं गणित बिघडवणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न बंगळुरूनं स्वतःचं निर्माण केला आहे. ज्या संघाचा कर्णधार जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आहे, त्या संघाला एका विजयासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, हे विशेष आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड कपसाठी विराट कोहली भारताचं नेतृत्व करत आहे. आरसीबी सुपर फोरमधून बाहेर या प्रश्नाचं उत्तर देताना क्रिकेट समीक्षक अयाज मेमन सांगतात, की या विजयामुळं बंगळुरूचा उत्साह वाढला तरी हा संघ आयपीएलमधून जवळपास बाहेरच पडला आहे. आकड्यांच्या गणिताचा विचार केला, तर आयपीएलमध्ये बंगळुरूचं आव्हान अजूनही कायम आहे. मात्र वास्तवाच्या आधारे विचार केला तर बंगळुरूचं आयपीएल-12 मधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अयाज मेमन पुढे सांगतात, \"रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता सुपर फोरच्या स्पर्धेत असलेल्या संघांच्या विजयामध्ये आडकाठी आणू शकेल.\" या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण किमान शनिवारी रात्री तरी विराट कोहलीला शांत झोप लागली असेल. कारण याआधीच्या सलग सहा पराभवांमुळे विराटची काळजी चांगलीच वाढली होती. संघ म्हणून आरसीबी अजिबातच वाईट नाही. त्यामुळेच त्यांची वाईट कामगिरी अधिक त्रासदायक होती, असं अयाज मेमन यांचं म्हणणं आहे. बंगळुरूच्य़ा टीममध्ये विराट कोहलीसोबत एबी डिव्हिलियर्स, मारकस स्टोइनिस, मोईन अली आणि युजवेंद्र चहलसारखे खेळाडूही आहेत. चांगले खेळाडू असूनही या संघासमोर काही समस्याही होत्या. बॅटिंग ऑर्डर योग्य नसणं, कमकुवत गोलंदाजी तसंच विराट कोहलीच्या नेतृत्वातील चुका बंगळुरूच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं अयाज मेमन यांनी म्हटलं. या टीमचं नशीबही चांगलं नव्हतं. शनिवारी बंगळुरूच्या विजयानंतर एखादं कोडं सुटल्यासारखं वाटलं, असं अयाज मेमन यांनी म्हटलं. आता पुढे काय होणार? या प्रश्नाचं उत्तर देताना अयाज मेमन सांगतात, की पुढचा प्रवास आरसीबीसाठी तितका सोपा नाहीये. कारण बंगळुरूनं अगदी 15 ओव्हर्समध्ये विजय मिळवला, असं काही घडलं नाही किंवा गोलंदाज पंजाबला खूप कमी धावांमध्ये रोखू शकले नाहीत. विराट कोहलीलाही या गोष्टीची कल्पना आहे. अयाज मेमन सांगतात, की विराट कोहलीच्या कर्णधारपदाचं वैशिष्ट्यं म्हणजे विजय आणि पराभव दोन्ही तितक्याच सहजतेनं स्वीकारणं. विजयानंतर विराट खूप आनंद व्यक्त करत नाही. पराभवाची जबाबदारीही तो सर्वांत आधी स्वतःवर घेतो आणि विजयासाठी अजून काय करता येईल, याचा विचार करतो. सध्या तरी संघाच्या पहिल्या विजयानंतर विराट कोहलीचा मूड बदललेला दिसतोय. विजय मिळाल्यावर विराटनं पंजाबचा कर्णधार आर. अश्विनला मिठी मारली आणि शांतपणे सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केलं. याच विराट कोहलीला मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरूगन अश्विननं कॅच घेत बाद केलं होतं. त्यावेळी मैदानातून बाहेर जाताना विराट कोहली स्वतःशीच पुटपुटत राग व्यक्त करत होता. त्याची भाषा फारशी सभ्य नव्हती. जे झालं ते झालं. पण या विजयानंतर बंगळुरूच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हे नक्की. कारण मैदानात विजयाइतकं महत्त्वाचं काहीच नसतं. आता सोमवारी बंगळुरूचा पुढचा सामना वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्ससोबत असेल. या मॅचनंतर खऱ्या अर्थानं हे स्पष्ट होईल की बंगळुरूचा पंजाबवरचा विजय योगायोग होता की नव्हता. दुसरीकडे मुंबईला हे माहिती आहे, की बंगळुरूची टीम आता विजयासाठी सर्वस्व पणाला लावून खेळेल. एकूणच यामुळे आयपीएलमधली चुरस अजून वाढेल, हे नक्की. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 767, "source_item_id": "767", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3691, "clean_index": 454, "clean_language_index": "mar_Deva:validation:454"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसंयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबू धाबी इथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पहिला सामना सुरू होईल. IPL चं वेळपात्रक आणि गुणतालिका : गुणतालिका : 10 नोव्हेंबरला अंतिम सामना IPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 नोव्हेंबपर्यंत चालेल. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिली मॅच होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या तेराव्या हंगामाला आजपासून (19 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी सलामीची लढत असेल.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसंयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबू धाबी इथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पहिला सामना सुरू होईल. IPL चं वेळपात्रक आणि गुणतालिका : गुणतालिका : 10 नोव्हेंबरला अंतिम सामना IPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 नोव्हेंबपर्यंत चालेल. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिली मॅच होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 768, "source_item_id": "768", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1078, "clean_index": 455, "clean_language_index": "mar_Deva:validation:455"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकबुतराला भारताने पिंजऱ्यात कैद केलं आहे. सदर पाकिस्तानी नागरिक भारताच्या सीमेपासून फक्त 4 किलोमीटरवर राहतो. ईद साजरी करण्यासाठीच हे कबूतर उडवल्याचं त्याचं म्हणणं आहे. तर कबुतराच्या एका पायात एक रिंग असून त्यावर एक कोड लिहिलेला आहे. याच कोडचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रामधील बातमीनुसार या पाकिस्तानी नागरिकाचं नाव हबीबुल्ला असं आहे. त्यांच्याकडे अनेक कबुतर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. \"आपलं कबुतर म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. भारताने निष्पाप पक्षावर अत्याचार करू नयेत,\" असं डॉन वृत्तपत्राशी बोलताना हबीबुल्ला सांगतात. पाकिस्तानातून आलेल्या कबुतराला भारतीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पकडण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. 2015च्या मे महिन्यातसुद्धा भारत-पाक सीमेनजीक राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाला आढळून आलेलं एक पांढरं कबुतर भारताने ताब्यात घेतलं होतं. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या मजकुरासह एक कबुतर भारताने पकडलं होतं. काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानात सातत्याने खटके उडताना दिसून येतात. मानवी हेरगिरीच्या आरोपांचीही अनेक उदाहरणं दोन्ही देशांदरम्यान आहेत. पण आता कबुतरांसारख्या पक्षांवरही हेरगिरीचे आरोप लावले जात आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "एका पाकिस्तानी कबुतरावर हेरगिरीचा आरोप ठेवत भारताने त्याला पिंजऱ्यात कैद केलं आहे. पण कबुतर हे शांतीचं प्रतीक असल्याचं सांगत आपलं कबुतर परत करावं, अशी मागणी एका पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकबुतराला भारताने पिंजऱ्यात कैद केलं आहे. सदर पाकिस्तानी नागरिक भारताच्या सीमेपासून फक्त 4 किलोमीटरवर राहतो. ईद साजरी करण्यासाठीच हे कबूतर उडवल्याचं त्याचं म्हणणं आहे. तर कबुतराच्या एका पायात एक रिंग असून त्यावर एक कोड लिहिलेला आहे. याच कोडचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रामधील बातमीनुसार या पाकिस्तानी नागरिकाचं नाव हबीबुल्ला असं आहे. त्यांच्याकडे अनेक कबुतर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. \"आपलं कबुतर म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. भारताने निष्पाप पक्षावर अत्याचार करू नयेत,\" असं डॉन वृत्तपत्राशी बोलताना हबीबुल्ला सांगतात. पाकिस्तानातून आलेल्या कबुतराला भारतीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पकडण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. 2015च्या मे महिन्यातसुद्धा भारत-पाक सीमेनजीक राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाला आढळून आलेलं एक पांढरं कबुतर भारताने ताब्यात घेतलं होतं. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या मजकुरासह एक कबुतर भारताने पकडलं होतं. काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानात सातत्याने खटके उडताना दिसून येतात. मानवी हेरगिरीच्या आरोपांचीही अनेक उदाहरणं दोन्ही देशांदरम्यान आहेत. पण आता कबुतरांसारख्या पक्षांवरही हेरगिरीचे आरोप लावले जात आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 769, "source_item_id": "769", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1516, "clean_index": 456, "clean_language_index": "mar_Deva:validation:456"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुलवामा जिल्ह्यातल्या श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी IEDचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं. CRPFचे हे जवान 76 बटालियनचे होते. CRPF (ऑपरेशन)चे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितलं, \"जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातील एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता. ज्या बसवर हल्ला झाला त्यामध्ये एकूण 39 जवान होते.\" सहसा प्रत्येक ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी सुमार अडीच हजार जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती. 1. CRPF म्हणजे काय? देशाअंतर्गत सुरक्षा पुरवणारं CRPF हे देशातले सर्वांत मोठं केंद्रीय सुरक्षा दल आहे. देशात जेव्हा जहालवादी किंवा नक्षलवादी हल्ले होतात तेव्हा CRPFचे जवान ठार झाल्याचं वृत्त येतं. \"CRPFचे जवान हे अतिसंवेदनशील भागात राज्य पोलीस दलासोबत सगळ्यांत पुढं राहून कारवाई करतात. त्यामुळे त्यांचं काम सर्वांत जोखमीचं असतं आणि त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो,\" असं बीबीसीचे सुरक्षा विषयक पत्रकार जुगल पुरोहित यांनी सांगितलं. 2. CRPFची स्थापना कधी झाली? देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी 1939 साली केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापन करण्यात आलं. तर 10 वर्षांनंतर डिसेंबर 1949 मध्ये CRPF कायदा करण्यात आला. CRPFला 79 वर्षं पूर्ण झाली आहेत. 246 बटालियन सहित CRPF ही देशांतर्गत सुरक्षा पुरवणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. 3. CRPF काय काम करतं? राज्य पोलीस दलासोबत देशाला अंतर्गत सुरक्षा पुरवणं ही CRPFची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राज्य पोलीस दलासोबत नक्षलविरोधी कारवाया पार पाडणं, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासोबत अंतर्गत सुरक्षा पुरवणं, दंगलविरोधी कारवायात सहभाग घेणं, निवडणुका, व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पूरवणं, UNच्या शांतता अभियानात सहभाग, नैसर्गिक आपत्तीच्यावेळी व्यवस्थापन अशी कर्तव्यं CRPF कडून चोख पार पाडली जातात. सध्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली, छत्तीसगड, झारखंड याठिकाणी नक्षलवादविरोधी अभियानात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. नक्षलग्रस्त भागात गमिनीकाव्याद्वारे कारवाया पार पाडण्यात CRPF अग्रेसर आहे. 4. संस्थानांच्या विलीनीकरणावेळी शांतता प्रस्थापित करण्यात सहभाग स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थानांच्या विलीनीकरणासाठी आणि त्यावेळी उसळलेल्या दंगली रोखण्यात CRPFच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया CRPFच्या जवानांनी उधळवून लावल्या आहेत. 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ल्याचा CRPFच्या जवानांनी बिमोड केला होता. गेल्या 5 वर्षांत CRPFच्या जवानांनी 715 जहालवादी आणि नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. 10,626 जणांना ताब्यात घेतलं, तर 1994 नक्षलवाद्यांना शरण येण्यास भाग पाडलं, अशी माहिती CRPFच्या वेबसाईटवर दिली आहे. 5. CRPF जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात का? \"भारतीय सैन्य, नौदल, हवाई दलांमधल्या जवानांपेक्षा CRPF जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात. नौदल, हवाईदल किंवा पायदळामधील जवान जेव्हा ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतात त्यानंतर त्यांना कमी जोखमीच्या भागात तैनात केलं जातं. पण CRPF जवांनाच्याबाबत तसं सहसा घडत नाही. ते सतत अतिसंवेदशील भागातच ड्यूटी करतात,\" असं जुगल पुरोहित सांगतात. सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात केल्यानं या दलातल्या जवानांच्या ट्रेनिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचं, पुरोहित यांनी सांगितलं. CRPF वर हल्ला करणारी जैश-ए-मोहम्मद संघटना काय आहे? जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मचा प्रवक्ता मोहम्मद हसन यानं हल्ल्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध केलं. यामध्ये आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यांनं हा हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं आहे. आदिल अहमद हा पुलवामाचाच रहिवासी आहे. जैश-ए-मोहम्मद जहालवादी संघटनेनं याआधी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले आहेत. याची स्थापना फेब्रुवारी 2000मध्ये झाली आहे. त्यावेळी मौलाना मसूद अझहर हा या संघटनेचा प्रमूख होता. डिसेंबर 1999मध्ये इंडियन एयरलाइन्सचं विमान अपहरण केल्यानंतर मसूद अझहरसहित आणखी एका जहालवाद्याची भारत सरकारला सुटका करावी लागली होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गुरूवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जहालवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFचे 34 जवान ठार झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुलवामा जिल्ह्यातल्या श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी IEDचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं. CRPFचे हे जवान 76 बटालियनचे होते. CRPF (ऑपरेशन)चे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितलं, \"जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातील एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता. ज्या बसवर हल्ला झाला त्यामध्ये एकूण 39 जवान होते.\" सहसा प्रत्येक ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी सुमार अडीच हजार जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती. 1. CRPF म्हणजे काय? देशाअंतर्गत सुरक्षा पुरवणारं CRPF हे देशातले सर्वांत मोठं केंद्रीय सुरक्षा दल आहे. देशात जेव्हा जहालवादी किंवा नक्षलवादी हल्ले होतात तेव्हा CRPFचे जवान ठार झाल्याचं वृत्त येतं. \"CRPFचे जवान हे अतिसंवेदनशील भागात राज्य पोलीस दलासोबत सगळ्यांत पुढं राहून कारवाई करतात. त्यामुळे त्यांचं काम सर्वांत जोखमीचं असतं आणि त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो,\" असं बीबीसीचे सुरक्षा विषयक पत्रकार जुगल पुरोहित यांनी सांगितलं. 2. CRPFची स्थापना कधी झाली? देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी 1939 साली केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापन करण्यात आलं. तर 10 वर्षांनंतर डिसेंबर 1949 मध्ये CRPF कायदा करण्यात आला. CRPFला 79 वर्षं पूर्ण झाली आहेत. 246 बटालियन सहित CRPF ही देशांतर्गत सुरक्षा पुरवणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. 3. CRPF काय काम करतं? राज्य पोलीस दलासोबत देशाला अंतर्गत सुरक्षा पुरवणं ही CRPFची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राज्य पोलीस दलासोबत नक्षलविरोधी कारवाया पार पाडणं, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासोबत अंतर्गत सुरक्षा पुरवणं, दंगलविरोधी कारवायात सहभाग घेणं, निवडणुका, व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पूरवणं, UNच्या शांतता अभियानात सहभाग, नैसर्गिक आपत्तीच्यावेळी व्यवस्थापन अशी कर्तव्यं CRPF कडून चोख पार पाडली जातात. सध्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली, छत्तीसगड, झारखंड याठिकाणी नक्षलवादविरोधी अभियानात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. नक्षलग्रस्त भागात गमिनीकाव्याद्वारे कारवाया पार पाडण्यात CRPF अग्रेसर आहे. 4. संस्थानांच्या विलीनीकरणावेळी शांतता प्रस्थापित करण्यात सहभाग स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थानांच्या विलीनीकरणासाठी आणि त्यावेळी उसळलेल्या दंगली रोखण्यात CRPFच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया CRPFच्या जवानांनी उधळवून लावल्या आहेत. 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ल्याचा CRPFच्या जवानांनी बिमोड केला होता. गेल्या 5 वर्षांत CRPFच्या जवानांनी 715 जहालवादी आणि नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. 10,626 जणांना ताब्यात घेतलं, तर 1994 नक्षलवाद्यांना शरण येण्यास भाग पाडलं, अशी माहिती CRPFच्या वेबसाईटवर दिली आहे. 5. CRPF जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात का? \"भारतीय सैन्य, नौदल, हवाई दलांमधल्या जवानांपेक्षा CRPF जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात. नौदल, हवाईदल किंवा पायदळामधील जवान जेव्हा ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतात त्यानंतर त्यांना कमी जोखमीच्या भागात तैनात केलं जातं. पण CRPF जवांनाच्याबाबत तसं सहसा घडत नाही. ते सतत अतिसंवेदशील भागातच ड्यूटी करतात,\" असं जुगल पुरोहित सांगतात. सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात केल्यानं या दलातल्या जवानांच्या ट्रेनिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचं, पुरोहित यांनी सांगितलं. CRPF वर हल्ला करणारी जैश-ए-मोहम्मद संघटना काय आहे? जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मचा प्रवक्ता मोहम्मद हसन यानं हल्ल्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध केलं. यामध्ये आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यांनं हा हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं आहे. आदिल अहमद हा पुलवामाचाच रहिवासी आहे. जैश-ए-मोहम्मद जहालवादी संघटनेनं याआधी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले आहेत. याची स्थापना फेब्रुवारी 2000मध्ये झाली आहे. त्यावेळी मौलाना मसूद अझहर हा या संघटनेचा प्रमूख होता. डिसेंबर 1999मध्ये इंडियन एयरलाइन्सचं विमान अपहरण केल्यानंतर मसूद अझहरसहित आणखी एका जहालवाद्याची भारत सरकारला सुटका करावी लागली होती. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 770, "source_item_id": "770", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3610, "clean_index": 457, "clean_language_index": "mar_Deva:validation:457"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. जेट एअरवेज संकटात विमानफेऱ्यांमध्ये घट विमानसेवेतील देशातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेली जेट एअरवेज ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकलेल्या पगाराच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा इशारा दिला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या इशाऱ्यामुळे सरकारनेही धाव घेत या कंपनीला कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी बँकांना आदेश दिला आहे. थकलेल्या पगाराच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने 31 मार्चपर्यंत ठोस योजना न मांडल्यास एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा कंपनीच्या कर्मचारी आणि वैमानिकांनी दिला आहे. 2. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचं आश्वासन केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची NEET परीक्षा रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे. खासगी क्षेत्रामध्ये राखीव जागा धोरण लागू करण्याचे आश्वासन द्रमुक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. NEET परीक्षेला तामिळनाडूतील सर्वच राजकीय पक्षांनी या आधी जोरदार विरोध केला आहे. त्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी निदर्शनंही केली होती. 3. यवतमाळात 12 महिन्यांत 71 शेतकरी आत्महत्या यवतमाळच्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी दत्तपूर येथे आत्महत्या करून शेतीप्रश्नांना वाचा फोडली होती. ३३ वर्षांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. मागील वर्षभरात एकट्या वर्धा जिल्ह्यात ७१ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे. वर्धा जिल्ह्यात २०१५मध्ये सर्वाधिक १३९ शेतकरी आत्महत्या झाल्या. २०१६मध्ये ९३ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१७मध्ये ७६ तर २०१८मध्ये ७१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. 4. पुलवामा हल्ला कधीही विसरणार नाही- अजित डोवाल पुलवामा हल्ला देश विसरलेला नाही आणि कधीही विसरणार नाही असं वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे. पुलवामा हल्ला आणि बालाकोट हवाई हल्ल्यानंतर अजित डोवाल यांनी प्रथमच याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे. CRPFच्या एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कट्टरवाद्यांविरुद्धची कारवाई करण्यासाठी देशाचे नेतृत्व सक्षम आहे, असं ते म्हणाले. 5. संरक्षण दलाच्या कारवाया राजकारणासाठी वापरू नका संरक्षण दलाच्या हालचालींचा राजकारणासाठी वापर न करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. जवानांचे फोटो प्रचारासाठी न वापरण्याचा आदेश याआधीच आयोगाने दिला आहे. नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. तरी राजकीय पक्ष गैरवापर करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्हणूनच 9 मार्च ला जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुढचा भाग म्हणून ही ताजी सूचना आयोगाने केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. जेट एअरवेज संकटात विमानफेऱ्यांमध्ये घट विमानसेवेतील देशातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेली जेट एअरवेज ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकलेल्या पगाराच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा इशारा दिला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या इशाऱ्यामुळे सरकारनेही धाव घेत या कंपनीला कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी बँकांना आदेश दिला आहे. थकलेल्या पगाराच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने 31 मार्चपर्यंत ठोस योजना न मांडल्यास एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा कंपनीच्या कर्मचारी आणि वैमानिकांनी दिला आहे. 2. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचं आश्वासन केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची NEET परीक्षा रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे. खासगी क्षेत्रामध्ये राखीव जागा धोरण लागू करण्याचे आश्वासन द्रमुक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. NEET परीक्षेला तामिळनाडूतील सर्वच राजकीय पक्षांनी या आधी जोरदार विरोध केला आहे. त्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी निदर्शनंही केली होती. 3. यवतमाळात 12 महिन्यांत 71 शेतकरी आत्महत्या यवतमाळच्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी दत्तपूर येथे आत्महत्या करून शेतीप्रश्नांना वाचा फोडली होती. ३३ वर्षांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. मागील वर्षभरात एकट्या वर्धा जिल्ह्यात ७१ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे. वर्धा जिल्ह्यात २०१५मध्ये सर्वाधिक १३९ शेतकरी आत्महत्या झाल्या. २०१६मध्ये ९३ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१७मध्ये ७६ तर २०१८मध्ये ७१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. 4. पुलवामा हल्ला कधीही विसरणार नाही- अजित डोवाल पुलवामा हल्ला देश विसरलेला नाही आणि कधीही विसरणार नाही असं वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे. पुलवामा हल्ला आणि बालाकोट हवाई हल्ल्यानंतर अजित डोवाल यांनी प्रथमच याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे. CRPFच्या एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कट्टरवाद्यांविरुद्धची कारवाई करण्यासाठी देशाचे नेतृत्व सक्षम आहे, असं ते म्हणाले. 5. संरक्षण दलाच्या कारवाया राजकारणासाठी वापरू नका संरक्षण दलाच्या हालचालींचा राजकारणासाठी वापर न करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. जवानांचे फोटो प्रचारासाठी न वापरण्याचा आदेश याआधीच आयोगाने दिला आहे. नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. तरी राजकीय पक्ष गैरवापर करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्हणूनच 9 मार्च ला जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुढचा भाग म्हणून ही ताजी सूचना आयोगाने केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 775, "source_item_id": "775", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2841, "clean_index": 458, "clean_language_index": "mar_Deva:validation:458"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण आता फ्रान्सिस्का आणि कॉन्स्टांझा या दोन बहिणी गेल्या 3 वर्षांपासून पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला काही कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या पाठीवरच्या पिशवीतून जंगलात बिया पसरवल्या जात आहेत. कुत्रे दिवसाला 30 किमी प्रवास करत जवळजवळ 10 किलो बिया पसरवतात. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "2017मध्ये चिलीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये इथल्या जंगलांची राख झाली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपण आता फ्रान्सिस्का आणि कॉन्स्टांझा या दोन बहिणी गेल्या 3 वर्षांपासून पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला काही कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या पाठीवरच्या पिशवीतून जंगलात बिया पसरवल्या जात आहेत. कुत्रे दिवसाला 30 किमी प्रवास करत जवळजवळ 10 किलो बिया पसरवतात. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 776, "source_item_id": "776", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 578, "clean_index": 459, "clean_language_index": "mar_Deva:validation:459"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त संजीव कोहली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 2 भारतीय आणि भारतीय वंशाचे 4 लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्राइस्टचर्च हल्ल्यात आतापर्यंत ही माहिती अधिकृत नसून न्यूझीलंड सरकारनं अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं. संजीव कोहली म्हणाले, \"भारतीय उच्चायुक्तालयाच्या हेल्पलाइनवर लोकांचे फोन येत आहेत. ही माहिती त्याच चौकशीतून आणि ख्राइस्टचर्चमधील भारतीय समुदायाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.\" या सहा जणांमध्ये दोघेजण हैदराबादचे, एक गुजरातचा, एक नागरिक पुण्याचा असल्याचे कोहली यांनी सांगितले. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 30 हजार लोक राहातात. न्यूझीलंडसाठी हा एक काळा दिवस ठरला आहे. या प्रकारच्या हिंसाचाराला देशात कोणतंही स्थान नाही. या हल्ल्यातील पीडितांच्या पाठिशी आम्ही आहोत,\" असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडचे पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे की, \"याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यात 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पण यामुळे धोका टळला, असं म्हणता येणार नाही.\" या हल्लेखोरांमध्ये एक 28 वर्षांचा ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं आहे. हल्लोखोराचा उल्लेख त्यांनी 'अतिउजव्या विचारां'चा व्यक्ती असा केला आहे. \"ही घटना आपल्याला सांगते की, वाईट लोक आपल्यामध्येच उपस्थित असतात आणि ते कधीही असे हल्ले घडवून आणू शकतात,\" असं त्यांनी म्हटलं आहे. बांगलादेशची टीम बचावली या गोळीबारात बांगलादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली आहे. बांगलादेशची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. क्रिकेटपटू तामिम इक्बाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, हल्लेखोरांच्या गोळीबारातून आमची टीम सुखरुप बचावली आहे. बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते जलाल युनूस यांच्या मते, \"आमची जवळपास संपूर्ण टीम बसमध्ये होती आणि मशिदीच्या आत जाणार होती. पण तितक्यात आम्हाला मोठा आवाजा ऐकू आला आणि आम्ही आत जायचं टाळलं. सर्व खेळाडू सुखरुप आहेत. पण त्यांना याचा धक्का बसला आहे. आम्ही आमच्या संघाला हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला आहे.\" मशिदीच्या आत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर या क्षेत्रात प्रवेश न करण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. यामुळे परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी मोहान इब्राहिम यांनी New Zealand Heraldला सांगितलं की, \"सुरुवातीला हा एक इलेक्ट्रिक शॉक आहे, असं आम्हाला वाटलं. पण नंतर लोक धावायला लागले. माझे काही मित्र अजूनही आत आहेत. मी माझ्या मित्रांना आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण मला काही प्रतिसाद मिळाला नाही. मला माझ्या मित्रांची काळजी वाटते.\" याच भागातील दुसऱ्या मशिदीचा परिसरही रिकामा करण्यात आल्याची माहिती आहे. न्यूझीलंडची न्यूज वेबसाईट Stuff.nzनुसार, एका सरकारी प्रवक्त्यानं Canterbury District Health Board (CDHB)ला जखमींवर उपचारासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. हवामान बदलासंदर्भात कारवाईच्या मागणीसाठी Cathedral Square येथे हजारो विद्यार्थी एकत्र येत निदर्शन करणार होतो. आता हा परिसर रिकामा करण्यात आला आहे. क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. असं असंल तरी धोक्याची घंटा अधिक आहे. रहिवाशांनी बाहेर न पडण्याचा पोलिसांनी सल्ला दिला आहे. क्राइस्टचर्चच्या महापौर लियानेर डेलझीएल यांनी या घटनेवर म्हटलं आहे की, \"शाळेतील विद्यार्थी सुरक्षित आहेत. या परिस्थितीत लोकांनी शांत राहणं खूप गरजेचं आहे. ही खूपच वाईट घटना आहे. आपण सर्वांनी एकत्र येत या घटनेला सामोरं जाणं गरजेचं आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च येथील मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्यांची संख्या 49 झाली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाचे 6 नागरिक मारले गेल्याची शक्यता वर्तवली आहे. मृतांमध्ये पुण्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त संजीव कोहली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 2 भारतीय आणि भारतीय वंशाचे 4 लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्राइस्टचर्च हल्ल्यात आतापर्यंत ही माहिती अधिकृत नसून न्यूझीलंड सरकारनं अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं. संजीव कोहली म्हणाले, \"भारतीय उच्चायुक्तालयाच्या हेल्पलाइनवर लोकांचे फोन येत आहेत. ही माहिती त्याच चौकशीतून आणि ख्राइस्टचर्चमधील भारतीय समुदायाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.\" या सहा जणांमध्ये दोघेजण हैदराबादचे, एक गुजरातचा, एक नागरिक पुण्याचा असल्याचे कोहली यांनी सांगितले. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 30 हजार लोक राहातात. न्यूझीलंडसाठी हा एक काळा दिवस ठरला आहे. या प्रकारच्या हिंसाचाराला देशात कोणतंही स्थान नाही. या हल्ल्यातील पीडितांच्या पाठिशी आम्ही आहोत,\" असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडचे पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे की, \"याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यात 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पण यामुळे धोका टळला, असं म्हणता येणार नाही.\" या हल्लेखोरांमध्ये एक 28 वर्षांचा ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं आहे. हल्लोखोराचा उल्लेख त्यांनी 'अतिउजव्या विचारां'चा व्यक्ती असा केला आहे. \"ही घटना आपल्याला सांगते की, वाईट लोक आपल्यामध्येच उपस्थित असतात आणि ते कधीही असे हल्ले घडवून आणू शकतात,\" असं त्यांनी म्हटलं आहे. बांगलादेशची टीम बचावली या गोळीबारात बांगलादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली आहे. बांगलादेशची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. क्रिकेटपटू तामिम इक्बाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, हल्लेखोरांच्या गोळीबारातून आमची टीम सुखरुप बचावली आहे. बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते जलाल युनूस यांच्या मते, \"आमची जवळपास संपूर्ण टीम बसमध्ये होती आणि मशिदीच्या आत जाणार होती. पण तितक्यात आम्हाला मोठा आवाजा ऐकू आला आणि आम्ही आत जायचं टाळलं. सर्व खेळाडू सुखरुप आहेत. पण त्यांना याचा धक्का बसला आहे. आम्ही आमच्या संघाला हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला आहे.\" मशिदीच्या आत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर या क्षेत्रात प्रवेश न करण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. यामुळे परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी मोहान इब्राहिम यांनी New Zealand Heraldला सांगितलं की, \"सुरुवातीला हा एक इलेक्ट्रिक शॉक आहे, असं आम्हाला वाटलं. पण नंतर लोक धावायला लागले. माझे काही मित्र अजूनही आत आहेत. मी माझ्या मित्रांना आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण मला काही प्रतिसाद मिळाला नाही. मला माझ्या मित्रांची काळजी वाटते.\" याच भागातील दुसऱ्या मशिदीचा परिसरही रिकामा करण्यात आल्याची माहिती आहे. न्यूझीलंडची न्यूज वेबसाईट Stuff.nzनुसार, एका सरकारी प्रवक्त्यानं Canterbury District Health Board (CDHB)ला जखमींवर उपचारासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. हवामान बदलासंदर्भात कारवाईच्या मागणीसाठी Cathedral Square येथे हजारो विद्यार्थी एकत्र येत निदर्शन करणार होतो. आता हा परिसर रिकामा करण्यात आला आहे. क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. असं असंल तरी धोक्याची घंटा अधिक आहे. रहिवाशांनी बाहेर न पडण्याचा पोलिसांनी सल्ला दिला आहे. क्राइस्टचर्चच्या महापौर लियानेर डेलझीएल यांनी या घटनेवर म्हटलं आहे की, \"शाळेतील विद्यार्थी सुरक्षित आहेत. या परिस्थितीत लोकांनी शांत राहणं खूप गरजेचं आहे. ही खूपच वाईट घटना आहे. आपण सर्वांनी एकत्र येत या घटनेला सामोरं जाणं गरजेचं आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 778, "source_item_id": "778", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3405, "clean_index": 460, "clean_language_index": "mar_Deva:validation:460"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nम्यानमारमध्ये एक फेब्रुवारी रोजी झालेल्या उठावाला विरोध केला जात आहे. आंग सान सू ची तसेच इतर नेत्यांना मुक्त करावे अशी मागणी हे आंदोलक करत आहे. या सर्व नेत्यांना सत्तेतून पदच्युत करुन त्यांना कारागृहात डांबण्यात आलं आहे. थेट गोळीबाराला सुरुवात क्रिस्टिन श्रेनर यांच्या म्हणण्यानुसार सत्तापालट झाल्यापासून आतापर्यंत 50 लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले, \"एका व्हीडिओत पोलीस आरोग्य दलाच्या निःशस्त्र लोकांना मारताना दिसत आहेत. एका दृश्यात आंदोलकाला गोळी मारल्याचं दिसत आहे, हे सगळं भर रस्त्यात घडल्याचं दिसतं.\" ते पुढे म्हणाले, \"मी काही शस्त्रज्ज्ञांशी चर्चा करुन या शस्त्रांची ओळख पटवण्यास सांगितलं आहे. पोलिसांकडे असणारं हत्यारं 9 एमएम सबमशीन गन आहे की लाइव्ह बुलेट हे स्पष्ट झालेलं नाही.\" सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेच्या मते बुधवारी मारल्या गेलेल्या लोकांमध्ये 14 आणि 17 वर्षांचे दोन मुलगे आहेत आणि एक 19 वर्षांची मुलगी आहे. रॉयटर्सच्या स्थानिक पत्रकाराच्या माहितीनुसार म्यानमारच्या मोन्यवामध्ये झालेल्या आंदोलनात 6 लोकांचे प्राण गेले असून 30 लोक जखमी झाले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेला एका आरोग्य स्वयंसेवकाने सांगितले की, 'मयींग्यानमध्ये किमान 10 लोक जखमी झाले असावेत'. त्यांच्यामते, 'लष्कर अश्रूधुराचे गोळे, रबरी बुलेट्स, लाइव्ह बुलेट्सचा वापर करत आहे'. तसेच या शहरातल्या एका आंदोलकाने रॉयटर्सला सांगितले की' 'लष्कर पाण्याचा फवारा मारुन लोकांना हाकलत नाहीत किंवा सूचनाही देत नाहीत, थेट गोळ्या झाडत आहेत.' मंडाले इथं झालेल्या आंदोलनातील एका विद्यार्थ्याने बीबीसीला सांगितले, त्याच्याजवळच्या आंदोलकांच्या यात मृत्यू झाला आहे. तो म्हणाला, 'माझ्यामते 10 किंवा साडेदहाची वेळ असावी. तेव्हा पोलीस आणि सैनिक आले आणि त्यांनी हिंसक पद्धतीने लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली.' यावर लष्कराकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. क्रिस्टिन श्रेनर म्हणाले की संयुक्त राष्ट्राने लष्करी अधिकारांच्याविरोधात कडक निर्णय घेतला पाहिजे. पोप फ्रान्सिस यांनी हिंसेऐवजी संवादाचा मार्ग निवडला पाहिजे असं सुचवलं आहे. म्यानमारवर शेजारील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विशेष बैठक आयोजित केली आहे. सू ची यांच्या समर्थकांकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्यांची सुटका करण्याची मागणी होतेय. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी पार्टी या पक्षाने घवघवीत यश मिळवलं होतं. हा निकाल लष्करानेही मान्य करावा आणि सू ची यांची सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. नोंदणी न केलेला वॉकी-टॉकी बाळगणे आणि कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेले नियम तोडणे, या प्रकरणांमध्ये आँग सान सू ची यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरू आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "म्यानमारमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. बुधवारी घडलेल्या घटनांमुळे या दिवसाचं वर्णन संयुक्त राष्ट्रांनी ब्लडिएस्ट डे असं केलं आहे. संयुक्त राष्ट्राचे म्यानमारमधील राजदूत क्रिस्टिन श्रेनर म्हणाले, 'संपूर्ण देशातून हृदय हेलावून टाकणारी दृश्यं समोर येत आहे. सुरक्षा दलं थेट गोळीबार करत असल्याचं दिसत आहे.'", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nम्यानमारमध्ये एक फेब्रुवारी रोजी झालेल्या उठावाला विरोध केला जात आहे. आंग सान सू ची तसेच इतर नेत्यांना मुक्त करावे अशी मागणी हे आंदोलक करत आहे. या सर्व नेत्यांना सत्तेतून पदच्युत करुन त्यांना कारागृहात डांबण्यात आलं आहे. थेट गोळीबाराला सुरुवात क्रिस्टिन श्रेनर यांच्या म्हणण्यानुसार सत्तापालट झाल्यापासून आतापर्यंत 50 लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले, \"एका व्हीडिओत पोलीस आरोग्य दलाच्या निःशस्त्र लोकांना मारताना दिसत आहेत. एका दृश्यात आंदोलकाला गोळी मारल्याचं दिसत आहे, हे सगळं भर रस्त्यात घडल्याचं दिसतं.\" ते पुढे म्हणाले, \"मी काही शस्त्रज्ज्ञांशी चर्चा करुन या शस्त्रांची ओळख पटवण्यास सांगितलं आहे. पोलिसांकडे असणारं हत्यारं 9 एमएम सबमशीन गन आहे की लाइव्ह बुलेट हे स्पष्ट झालेलं नाही.\" सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेच्या मते बुधवारी मारल्या गेलेल्या लोकांमध्ये 14 आणि 17 वर्षांचे दोन मुलगे आहेत आणि एक 19 वर्षांची मुलगी आहे. रॉयटर्सच्या स्थानिक पत्रकाराच्या माहितीनुसार म्यानमारच्या मोन्यवामध्ये झालेल्या आंदोलनात 6 लोकांचे प्राण गेले असून 30 लोक जखमी झाले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेला एका आरोग्य स्वयंसेवकाने सांगितले की, 'मयींग्यानमध्ये किमान 10 लोक जखमी झाले असावेत'. त्यांच्यामते, 'लष्कर अश्रूधुराचे गोळे, रबरी बुलेट्स, लाइव्ह बुलेट्सचा वापर करत आहे'. तसेच या शहरातल्या एका आंदोलकाने रॉयटर्सला सांगितले की' 'लष्कर पाण्याचा फवारा मारुन लोकांना हाकलत नाहीत किंवा सूचनाही देत नाहीत, थेट गोळ्या झाडत आहेत.' मंडाले इथं झालेल्या आंदोलनातील एका विद्यार्थ्याने बीबीसीला सांगितले, त्याच्याजवळच्या आंदोलकांच्या यात मृत्यू झाला आहे. तो म्हणाला, 'माझ्यामते 10 किंवा साडेदहाची वेळ असावी. तेव्हा पोलीस आणि सैनिक आले आणि त्यांनी हिंसक पद्धतीने लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली.' यावर लष्कराकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. क्रिस्टिन श्रेनर म्हणाले की संयुक्त राष्ट्राने लष्करी अधिकारांच्याविरोधात कडक निर्णय घेतला पाहिजे. पोप फ्रान्सिस यांनी हिंसेऐवजी संवादाचा मार्ग निवडला पाहिजे असं सुचवलं आहे. म्यानमारवर शेजारील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विशेष बैठक आयोजित केली आहे. सू ची यांच्या समर्थकांकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्यांची सुटका करण्याची मागणी होतेय. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी पार्टी या पक्षाने घवघवीत यश मिळवलं होतं. हा निकाल लष्करानेही मान्य करावा आणि सू ची यांची सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. नोंदणी न केलेला वॉकी-टॉकी बाळगणे आणि कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेले नियम तोडणे, या प्रकरणांमध्ये आँग सान सू ची यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरू आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 779, "source_item_id": "779", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2805, "clean_index": 461, "clean_language_index": "mar_Deva:validation:461"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गांजाळे आणि त्यांचे सहकारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हे काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांपैकी केवळ एकालाच कोरोनाची लागण झाली मात्र तोही औषधोपचाराने बरा होऊन पुन्हा या कामाला लागलाय. कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार स्थानिक प्रशासनाने करायचे असा आदेश पहिल्या लाटेदरम्यान सरकारने काढला होता. मंचरमध्ये गेल्या वर्षी गावातील दोन कोरोनाबाधितांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. कोरोनाबाधितांवर कशाप्रकारे अंत्यसंस्कार करायचे याबाबत संभ्रम असल्याने त्यावेळी गांजाळे यांनीच दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. त्यांनंतर हे कार्य पुढे चालू राहिले. घरच्यांना यापासून संसर्ग होऊ नये म्हणून गांजळे हे गेल्या वर्षी काही महिने ग्रामपंचायत कार्यालयात राहिले होते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ते घरी परतले. दुसऱ्या लाटेत देखील ते घरच्यांपासून लांब राहून हे कार्य करत आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना गांजाळे म्हणाले, ''पहिल्या लाटेत जेव्हा गावात पहिल्यांदा दोन जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले तेव्हा त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. त्यावेळी गावाचे पालक या नात्याने आम्हीच त्यांचे अंत्यविधी केले. ''ज्यांची जवळची व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेली असते असे लोक गोंधळलेले असतात त्यामुळे त्यांना आधार देण्याची गरज असते. अनेक नातेवाईक मृतदेहाच्या जवळ जायला घाबरतात अशावेळी आम्हीच कोरोनाच्या रुग्णांचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. काही झालं तरी मानवता राहिली पाहिजे या विचाराने आम्ही काम करत आहोत.'' मंचरमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. तेथील बेड्सची संख्या देखील कमी आहे. अशावेळी कोणी कोरोनाने मृत्युमुखी पडल्यास तेथील इतर रुग्ण घाबरून जात असत. त्यामुळे लवकरात लवकर मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करावे, असं गांजाळे यांना सांगितलं जातं. मंचर तालुक्यातील काही भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना सावडण्याच्या विधीला (अस्थिविसर्जन) सुद्धा येणे शक्य होत नसे, तर काहींचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित होत असे. अशावेळी सावडण्याचे काम सुद्धा दत्ता आणि त्यांचे सहकारी करतात. केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम आणि लिंगायत समाजाच्या रुग्णांवर देखील त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. \"कोरोनाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर घाबरलेला असतो. त्याला आधाराची गरज असते. त्यामुळे अशा रुग्णाला धीर देण्यासाठी त्याला फोन करुन त्याची विचारपूस जरी केली तरी तो त्याच्यासाठी मोठा आधार ठरतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाची नियमित विचारपूस करायला हवी,\" गांजाळे सांगतात. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "''काही नातेवाईक रुग्णालयात सही करायचे आणि घरी निघून जायचे, तर काही स्मशानभूमीच्या गेटवरच थांबायचे. आम्हीच मग कोरोनाबाधित रुग्णाचा अंत्यविधी करायचो आणि अस्थी नातेवाईकांना द्यायचो,'' पुणे जिल्ह्यातील मंचर गावचे माजी सरपंच दत्ता गांजाळे सांगत होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गांजाळे आणि त्यांचे सहकारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हे काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांपैकी केवळ एकालाच कोरोनाची लागण झाली मात्र तोही औषधोपचाराने बरा होऊन पुन्हा या कामाला लागलाय. कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार स्थानिक प्रशासनाने करायचे असा आदेश पहिल्या लाटेदरम्यान सरकारने काढला होता. मंचरमध्ये गेल्या वर्षी गावातील दोन कोरोनाबाधितांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. कोरोनाबाधितांवर कशाप्रकारे अंत्यसंस्कार करायचे याबाबत संभ्रम असल्याने त्यावेळी गांजाळे यांनीच दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. त्यांनंतर हे कार्य पुढे चालू राहिले. घरच्यांना यापासून संसर्ग होऊ नये म्हणून गांजळे हे गेल्या वर्षी काही महिने ग्रामपंचायत कार्यालयात राहिले होते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ते घरी परतले. दुसऱ्या लाटेत देखील ते घरच्यांपासून लांब राहून हे कार्य करत आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना गांजाळे म्हणाले, ''पहिल्या लाटेत जेव्हा गावात पहिल्यांदा दोन जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले तेव्हा त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. त्यावेळी गावाचे पालक या नात्याने आम्हीच त्यांचे अंत्यविधी केले. ''ज्यांची जवळची व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेली असते असे लोक गोंधळलेले असतात त्यामुळे त्यांना आधार देण्याची गरज असते. अनेक नातेवाईक मृतदेहाच्या जवळ जायला घाबरतात अशावेळी आम्हीच कोरोनाच्या रुग्णांचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. काही झालं तरी मानवता राहिली पाहिजे या विचाराने आम्ही काम करत आहोत.'' मंचरमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. तेथील बेड्सची संख्या देखील कमी आहे. अशावेळी कोणी कोरोनाने मृत्युमुखी पडल्यास तेथील इतर रुग्ण घाबरून जात असत. त्यामुळे लवकरात लवकर मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करावे, असं गांजाळे यांना सांगितलं जातं. मंचर तालुक्यातील काही भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना सावडण्याच्या विधीला (अस्थिविसर्जन) सुद्धा येणे शक्य होत नसे, तर काहींचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित होत असे. अशावेळी सावडण्याचे काम सुद्धा दत्ता आणि त्यांचे सहकारी करतात. केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम आणि लिंगायत समाजाच्या रुग्णांवर देखील त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. \"कोरोनाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर घाबरलेला असतो. त्याला आधाराची गरज असते. त्यामुळे अशा रुग्णाला धीर देण्यासाठी त्याला फोन करुन त्याची विचारपूस जरी केली तरी तो त्याच्यासाठी मोठा आधार ठरतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाची नियमित विचारपूस करायला हवी,\" गांजाळे सांगतात. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 780, "source_item_id": "780", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2816, "clean_index": 462, "clean_language_index": "mar_Deva:validation:462"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबातम्यांमागील वास्तवाचा शोध घेणाऱ्या बीबीसी रिअॅलटी चेकच्या टीमने भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे अंतराळात किती कचरा होतो आणि जगाच्या तुलनेत त्याचं प्रमाण किती, हे शोधण्याचा प्रयत्न केला. भारताच्या अंतराळ मोहिमांवर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी वक्तव्य केलं. \"भारत अंतराळ कचऱ्याचा मोठा स्रोत\" असल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणजेच भारतामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अंतराळात पाठवलेल्या जुन्या रॉकेट्सचे किंवा निकामी झालेल्या उपग्रहांचे हजारो तुकडे अंतराळात विशेषतः पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात. यालाच अंतराळ कचरा म्हणतात. भारताने चंद्रयान-2 या मोहिमेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात चंद्रावर पाठवलेल्या उपग्रहाचे तुकडे म्हणजेत कचरा NASA या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला सापडला आहे. त्याचाच धागा पकडत पाकिस्तानचे ज्येष्ठ राजकीय नेते फवाद चौधरी यांनी हा आरोप केला आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि पंतप्रधान इम्रान खान मात्र, या आरोपाला काही आधार आहे का? भारतामुळे खरंच अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होतो आहे का? अंतराळात नेमका किती कचरा आहे? अंतराळात 10 सेंमीपेक्षा मोठे जवळपास 23,000 तुकडे आहेत आणि US Space Surveillance Network ही संस्था या कचऱ्याची नोंद ठेवते, अशी माहिती Orbit Debris Programme Office (ODPO) या नासाच्या विभागाने दिली आहे. दोन हजार मानवनिर्मित उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक यासोबतच हा सर्व कचरा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1,250 मैलाच्या परिघात फिरत आहे. अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी नवे मार्ग शोधले जातायत. अशा परिस्थितीत हा कचरा आदळण्याची शक्यता अधिक आहे आणि अंतराळातला बराच कचरा हा अशाच प्रकारच्या अपघातांमुळे तयार झाला आहे. चीनने 2007 साली अंतराळातील आपल्या एका हवामानविषयक उपग्रहावर मारा करत क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. त्यावेळी अंतराळ कचऱ्याचे जवळपास 3000 तुकडे तयार झाल्याचा अंदाज आहे. तर 2009 साली अमेरिका आणि रशिया यांच्या दोन उपग्रहांमध्ये धडक झाली होती. त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अंतराळ कचरा तयार झाल्याचं ODPO ने म्हटलं आहे. अंतराळ कचऱ्यासाठी भारत किती जबाबदार आहे? ODPO ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, रशिया आणि चीन ही तीन राष्ट्र सर्वाधिक अंतराळ कचरा करतात. भारताचा या पहिल्या तिघांमध्ये समावेश नाही. असं असलं तरी भारताकडून होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाणही वाढत आहे. 2018 साली भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे 117 तुकडे अंतराळात फेकले गेले तर 2019 साली ही संख्या वाढून 163 वर पोचली. यावर्षी मार्चमध्ये भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी (Anti-Satellite Missile Test - ASMT) घेतली. अशी चाचणी घेणारा भारत चौथा देश ठरला आहे. चाचणीमुळे होणारे तुकडे पृथ्वीच्या कक्षेत फेकले जाणार नाही, इतक्या उंचीवर चाचणी घेतल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, अमेरिकेने या चाचणीला विरोध केला आहे. या चाचणीच्या तीन महिन्यांनंतर यातून निर्माण झालेले 50 तुकडे सापडल्याचा दावाही नासाने केला होता. अमेरिका स्थित Secure Earth Foundation या संस्थेत अंतराळविषयक कायद्याचे सल्लागार असलेले ख्रिस्तोफर डी जॉन्सन यांच्या मते अंतराळ कचऱ्याच्या समस्येत भारतानेही भर घातली आहे. बीबीसीशी बोलताना जॉन्सन म्हणाले, \"दशकभरापूर्वी चीनने राबवलेले उपक्रम तांत्रिकदृष्ट्या वाईट होते किंवा गेल्या काही वर्षांत कचरा निर्माण करणाऱ्या भारताला हे माहिती असायला हवं होतं की याचा पृथ्वीवरील प्रत्येकावर परिणाम होणार आहे. हे मुळात मुद्देच नाहीत.\" \"आपण मागच्या घटनांपासून धडा घ्यायला हवा आणि आणि आपल्याला हे कळायला हवं की अंतराळ वापरण्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेला अंतराळ कचऱ्यामुळे बाधा पोचते आणि हा अंतराळ कचरा निर्माण करायला मान्यता मिळावी, असं कुठलंही ठोस आणि स्वीकार्य कारण नाही.\" अंतराळ कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत? कार्यान्वित असलेले हजारो उपग्रह आणि वेगवेगळ्या देशांच्या येऊ घातलेल्या अवकाश मोहिमा यामुळे आधीच अंतराळात खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे त्यांची आपापसात धडक होण्याची, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, अंतराळ पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या उपग्रहविरोधी चाचण्यांवर लगाम लावण्यासाठी कुठलेही नियम किंवा दिशानिर्देश नाहीत. अंतराळ कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक देश आणि काही खाजगी कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हार्पून, जायंट मॅगनेट, नेट्स, लेसर तंत्रज्ञान असे अनेक प्रयोग सुरू आहेत. दरम्यान, पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळ कचरा हटवण्यासाठी युरोपीय अंतराळ संस्था 2025 साली एक मोहीम राबवणार आहे. तर अंतराळ पर्यावरण स्वच्छ राखणं आणि तिथला कचरा काढणं \"तांत्रिक आणि आर्थिक आव्हान\" आहे, असं नासाचं म्हणणं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारताच्या \"बेजबाबदार\" अंतराळ मोहिमांमुळे अंतराळ कचरा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबातम्यांमागील वास्तवाचा शोध घेणाऱ्या बीबीसी रिअॅलटी चेकच्या टीमने भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे अंतराळात किती कचरा होतो आणि जगाच्या तुलनेत त्याचं प्रमाण किती, हे शोधण्याचा प्रयत्न केला. भारताच्या अंतराळ मोहिमांवर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी वक्तव्य केलं. \"भारत अंतराळ कचऱ्याचा मोठा स्रोत\" असल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणजेच भारतामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अंतराळात पाठवलेल्या जुन्या रॉकेट्सचे किंवा निकामी झालेल्या उपग्रहांचे हजारो तुकडे अंतराळात विशेषतः पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात. यालाच अंतराळ कचरा म्हणतात. भारताने चंद्रयान-2 या मोहिमेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात चंद्रावर पाठवलेल्या उपग्रहाचे तुकडे म्हणजेत कचरा NASA या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला सापडला आहे. त्याचाच धागा पकडत पाकिस्तानचे ज्येष्ठ राजकीय नेते फवाद चौधरी यांनी हा आरोप केला आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि पंतप्रधान इम्रान खान मात्र, या आरोपाला काही आधार आहे का? भारतामुळे खरंच अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होतो आहे का? अंतराळात नेमका किती कचरा आहे? अंतराळात 10 सेंमीपेक्षा मोठे जवळपास 23,000 तुकडे आहेत आणि US Space Surveillance Network ही संस्था या कचऱ्याची नोंद ठेवते, अशी माहिती Orbit Debris Programme Office (ODPO) या नासाच्या विभागाने दिली आहे. दोन हजार मानवनिर्मित उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक यासोबतच हा सर्व कचरा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1,250 मैलाच्या परिघात फिरत आहे. अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी नवे मार्ग शोधले जातायत. अशा परिस्थितीत हा कचरा आदळण्याची शक्यता अधिक आहे आणि अंतराळातला बराच कचरा हा अशाच प्रकारच्या अपघातांमुळे तयार झाला आहे. चीनने 2007 साली अंतराळातील आपल्या एका हवामानविषयक उपग्रहावर मारा करत क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. त्यावेळी अंतराळ कचऱ्याचे जवळपास 3000 तुकडे तयार झाल्याचा अंदाज आहे. तर 2009 साली अमेरिका आणि रशिया यांच्या दोन उपग्रहांमध्ये धडक झाली होती. त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अंतराळ कचरा तयार झाल्याचं ODPO ने म्हटलं आहे. अंतराळ कचऱ्यासाठी भारत किती जबाबदार आहे? ODPO ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, रशिया आणि चीन ही तीन राष्ट्र सर्वाधिक अंतराळ कचरा करतात. भारताचा या पहिल्या तिघांमध्ये समावेश नाही. असं असलं तरी भारताकडून होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाणही वाढत आहे. 2018 साली भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे 117 तुकडे अंतराळात फेकले गेले तर 2019 साली ही संख्या वाढून 163 वर पोचली. यावर्षी मार्चमध्ये भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी (Anti-Satellite Missile Test - ASMT) घेतली. अशी चाचणी घेणारा भारत चौथा देश ठरला आहे. चाचणीमुळे होणारे तुकडे पृथ्वीच्या कक्षेत फेकले जाणार नाही, इतक्या उंचीवर चाचणी घेतल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, अमेरिकेने या चाचणीला विरोध केला आहे. या चाचणीच्या तीन महिन्यांनंतर यातून निर्माण झालेले 50 तुकडे सापडल्याचा दावाही नासाने केला होता. अमेरिका स्थित Secure Earth Foundation या संस्थेत अंतराळविषयक कायद्याचे सल्लागार असलेले ख्रिस्तोफर डी जॉन्सन यांच्या मते अंतराळ कचऱ्याच्या समस्येत भारतानेही भर घातली आहे. बीबीसीशी बोलताना जॉन्सन म्हणाले, \"दशकभरापूर्वी चीनने राबवलेले उपक्रम तांत्रिकदृष्ट्या वाईट होते किंवा गेल्या काही वर्षांत कचरा निर्माण करणाऱ्या भारताला हे माहिती असायला हवं होतं की याचा पृथ्वीवरील प्रत्येकावर परिणाम होणार आहे. हे मुळात मुद्देच नाहीत.\" \"आपण मागच्या घटनांपासून धडा घ्यायला हवा आणि आणि आपल्याला हे कळायला हवं की अंतराळ वापरण्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेला अंतराळ कचऱ्यामुळे बाधा पोचते आणि हा अंतराळ कचरा निर्माण करायला मान्यता मिळावी, असं कुठलंही ठोस आणि स्वीकार्य कारण नाही.\" अंतराळ कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत? कार्यान्वित असलेले हजारो उपग्रह आणि वेगवेगळ्या देशांच्या येऊ घातलेल्या अवकाश मोहिमा यामुळे आधीच अंतराळात खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे त्यांची आपापसात धडक होण्याची, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, अंतराळ पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या उपग्रहविरोधी चाचण्यांवर लगाम लावण्यासाठी कुठलेही नियम किंवा दिशानिर्देश नाहीत. अंतराळ कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक देश आणि काही खाजगी कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हार्पून, जायंट मॅगनेट, नेट्स, लेसर तंत्रज्ञान असे अनेक प्रयोग सुरू आहेत. दरम्यान, पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळ कचरा हटवण्यासाठी युरोपीय अंतराळ संस्था 2025 साली एक मोहीम राबवणार आहे. तर अंतराळ पर्यावरण स्वच्छ राखणं आणि तिथला कचरा काढणं \"तांत्रिक आणि आर्थिक आव्हान\" आहे, असं नासाचं म्हणणं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 782, "source_item_id": "782", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4078, "clean_index": 463, "clean_language_index": "mar_Deva:validation:463"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेंद्र सरकारसोबत नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी प्रतिनिधींची सुरू असलेली पाचवी बैठक संपली. या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शेतकरी आंदोलनात गायक दिलजित दोसांजनेही उपस्थिती लावली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेंद्र सरकारसोबत नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी प्रतिनिधींची सुरू असलेली पाचवी बैठक संपली. या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 783, "source_item_id": "783", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 488, "clean_index": 464, "clean_language_index": "mar_Deva:validation:464"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n5 जूनला पर्यावरण दिन आहे त्याच्या दोन दिवस आधी एक मोठं पर्यायवरणीय संकट उभं राहण्याच्या शक्यतेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. सिंगापूरमध्ये नोंदणी झालेल्या एक्स-प्रेस पर्ल नावाच्या या जहाजाला गेल्या दोन आठवड्यांपासून आग लागलेली होती. आता यातून शेकडो टन इंजिन ऑईल बाहेर पडून ते समुद्राचं पाणी प्रदूषित करेल आणि सागरी जीवांना त्याचा धोका असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. श्रीलंका आणि भारताची नौदलं गेल्या काही दिवसांपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. आगीमुळे ते मोडून समुद्रात बुडू नये यासाठी हे प्रयत्न सुरू होते. मात्र समुद्रातील जोरदार लाटा आणि मान्सून वाऱ्यामुळे या प्रयत्नांमध्ये अनेकदा अडथळे आले. श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते इंडिका सिल्वा बीबीसीला म्हणाले, \"जहाज बुडत आहे. किनारवर्ती प्रदेशातील पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून बुडण्यापूर्वी त्याला खोल समुद्राच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.\" श्रीलंकेच्या नेगोम्बो शहराच्या जवळ या जहाजाचे तुटलेले काही भाग आणि तेल दिसून येत आहेत. मत्स्यपालन विभागाच्या राज्यमंत्र्यांनी नेगोम्बो खाडीमध्ये जहाजांना येण्यास मज्जाव केला आहे तसेच पानादुरा आणि नेगोम्बो या पट्ट्यामध्ये मासे पकडण्यास तात्काळ बंदी घातली आहे. हे जहाज सध्या ज्या ठिकाणी आहे तेथे ते बुडत असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. खाडीच्या आसपास जहाजाचे कोणत्याही प्रकारचे भग्नावशेष किंवा गळती झालेलं तेल यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंगापूरची एक्स-प्रेस शिपिंग कंपनीच्या मालकीचं हे जहाज आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांना या गळतीची माहिती होती असं या कंपनीने स्पष्ट केलं आहे. आग लागेपर्यंत त्यांना भारत आणि कतारने जहाज सोडण्याची परवानगी दिली नव्हती असं कंपनीने सांगितलं आहे. या दोन देशांनी परवानगी नाकारल्यावर श्रीलंकेनं त्याला आपल्या हद्दीत येण्यास परवानगी दिली. हे समजल्यावर श्रीलंकेतील सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी जहाजाच्या कप्तानाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कप्तान आणि जहाजाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यामध्ये वाचवण्यात आलं होतं. जहाजाच्या कप्तानाची आणि इंजिनियरची 14 तास चौकशी केल्याची माहिती श्रीलंका पोलिसांनी दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n5 जूनला पर्यावरण दिन आहे त्याच्या दोन दिवस आधी एक मोठं पर्यायवरणीय संकट उभं राहण्याच्या शक्यतेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. सिंगापूरमध्ये नोंदणी झालेल्या एक्स-प्रेस पर्ल नावाच्या या जहाजाला गेल्या दोन आठवड्यांपासून आग लागलेली होती. आता यातून शेकडो टन इंजिन ऑईल बाहेर पडून ते समुद्राचं पाणी प्रदूषित करेल आणि सागरी जीवांना त्याचा धोका असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. श्रीलंका आणि भारताची नौदलं गेल्या काही दिवसांपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. आगीमुळे ते मोडून समुद्रात बुडू नये यासाठी हे प्रयत्न सुरू होते. मात्र समुद्रातील जोरदार लाटा आणि मान्सून वाऱ्यामुळे या प्रयत्नांमध्ये अनेकदा अडथळे आले. श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते इंडिका सिल्वा बीबीसीला म्हणाले, \"जहाज बुडत आहे. किनारवर्ती प्रदेशातील पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून बुडण्यापूर्वी त्याला खोल समुद्राच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.\" श्रीलंकेच्या नेगोम्बो शहराच्या जवळ या जहाजाचे तुटलेले काही भाग आणि तेल दिसून येत आहेत. मत्स्यपालन विभागाच्या राज्यमंत्र्यांनी नेगोम्बो खाडीमध्ये जहाजांना येण्यास मज्जाव केला आहे तसेच पानादुरा आणि नेगोम्बो या पट्ट्यामध्ये मासे पकडण्यास तात्काळ बंदी घातली आहे. हे जहाज सध्या ज्या ठिकाणी आहे तेथे ते बुडत असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. खाडीच्या आसपास जहाजाचे कोणत्याही प्रकारचे भग्नावशेष किंवा गळती झालेलं तेल यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंगापूरची एक्स-प्रेस शिपिंग कंपनीच्या मालकीचं हे जहाज आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांना या गळतीची माहिती होती असं या कंपनीने स्पष्ट केलं आहे. आग लागेपर्यंत त्यांना भारत आणि कतारने जहाज सोडण्याची परवानगी दिली नव्हती असं कंपनीने सांगितलं आहे. या दोन देशांनी परवानगी नाकारल्यावर श्रीलंकेनं त्याला आपल्या हद्दीत येण्यास परवानगी दिली. हे समजल्यावर श्रीलंकेतील सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी जहाजाच्या कप्तानाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कप्तान आणि जहाजाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यामध्ये वाचवण्यात आलं होतं. जहाजाच्या कप्तानाची आणि इंजिनियरची 14 तास चौकशी केल्याची माहिती श्रीलंका पोलिसांनी दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 784, "source_item_id": "784", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2272, "clean_index": 465, "clean_language_index": "mar_Deva:validation:465"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआपल्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविकासआघाडीतील नेत्यांवर त्यांचे विशेष प्रेम आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. शरद पवार यांना याआधी ईडीची नोटीस आली होती. आता त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे असे त्यांनी सांगितले. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका सभागृहाचे अवमूल्यन करणारी होती असं मत पवार यांनी मांडलं. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभेतील घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं. Twitter पोस्ट समाप्त, 1 ते म्हणाले, उपाध्यक्षांनी सदस्यांचं ऐकायला हवं होतं, पण तसं न करता, आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं गेलं. त्यामुळे सदस्यांची नाराजी साहजिक आहे. सदस्यांनी संसदेच्या आवारात सदस्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मी नव्हतो ही गोष्ट खरी, पण बाकीचे आमचे सहकारी सभागृहात उपस्थित होते. राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार. राज्य सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी शक्यता वर्तवणाऱ्या गृहमंत्र्यांच्या विधानावर शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला. ते गृहमंत्री आहेत त्यांनाच विचारा असं उत्तर त्यांनी दिलं. परवा (20 सप्टेंबर) लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांमध्ये दोन कृषी विधेयकं मंजूर झाली. या दोन्ही विधेयकावर राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादीच्या खासदारांनी विधेयकांना स्पष्ट विरोध दर्शवला नाही. मात्र, नंतर राष्ट्रपतींना ज्या 15 विरोधी पक्षांनी पत्र लिहून विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली, त्या पत्रावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही स्वाक्षरी होती. तसंच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही व्हीडिओद्वारे याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. \"बाजार समित्यांचे अधिकार मर्यादित करण्याचे काम कृषी विधेयकामुळे होणार आहे. जे शेतकरी बाजार समितीबाहेर मालाची विक्री करत आहेत त्यांना विक्रीतून लाभ झाला तर त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र बाजार समित्यांमधून जे संरक्षण मिळत आहे ते शेतकऱ्यांना मिळत राहणार का?\" असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून एकामागोमाग एक स्पष्टीकरणं येत असतानाही, संभ्रम कायम आहे. त्यात शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असूनही, विधेयकावेली ते सभागृहात हजर नव्हते. शरद पवार स्वत: कृषी विधेयक आणि त्याबाबत पक्षाची भूमिका यावर आज पत्रकार परिषदेत भाष्य करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबतही शरद पवार काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मराठा आरक्षणासाठी वटहुकूमाचा उल्लेख शरद पवार यांनी केला होता. मात्र, त्यावर पुढे त्यांनी कोणते भाष्य केले नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत त्यावर काही बोलणार का, हेही पाहावे लागेल. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रम का निर्माण झाला? कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं संसदेत आता मंजूर करण्यात आली आहेत. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत असा दावा काँग्रेससहीत इतर विरोधी पक्षांचा आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांसह देशभरात विविध ठिकाणी कृषी विधेयकावरुन विरोधक भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला लोकसभेत अडचण आली नाही कारण लोकसभेत त्यांचे बहुमत आहे. पण राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने विरोधकांच्या प्रचंड गदारोळात हे विधेयक मंजूर करून घेण्याचे आव्हान सरकारसमोर होते. राज्यसभेत सर्वाधिक खासदार असलेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष काँग्रेस तसेच यूपीएतील इतर पक्ष, टीएमसी, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, बसपा यापक्षांनी सभागृहात विधेयकाला विरोध करत प्रचंड गोंधळ घातला. खरं तर या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचाही समावेश असणं अपेक्षित होते. पण राज्यसभेत शरद पवार अनुपस्थित राहिल्याने कृषी विधेयकाला विरोध न करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफूल्ल पटेल यांनी, 'असे विधेयक आणताना शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा व्हायला हवी होती,' असे मत व्यक्त केले. तर लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी नाराजीच्या सुरात एमएसपी आणि कांदा निर्यातीचा मुद्दा उपस्थित केला. पण दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीच्या खासदारांनी कृषी विधेयकाला स्पष्ट विरोध करण्याचे टाळले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (22 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआपल्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविकासआघाडीतील नेत्यांवर त्यांचे विशेष प्रेम आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. शरद पवार यांना याआधी ईडीची नोटीस आली होती. आता त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे असे त्यांनी सांगितले. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका सभागृहाचे अवमूल्यन करणारी होती असं मत पवार यांनी मांडलं. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभेतील घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं. Twitter पोस्ट समाप्त, 1 ते म्हणाले, उपाध्यक्षांनी सदस्यांचं ऐकायला हवं होतं, पण तसं न करता, आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं गेलं. त्यामुळे सदस्यांची नाराजी साहजिक आहे. सदस्यांनी संसदेच्या आवारात सदस्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मी नव्हतो ही गोष्ट खरी, पण बाकीचे आमचे सहकारी सभागृहात उपस्थित होते. राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार. राज्य सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी शक्यता वर्तवणाऱ्या गृहमंत्र्यांच्या विधानावर शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला. ते गृहमंत्री आहेत त्यांनाच विचारा असं उत्तर त्यांनी दिलं. परवा (20 सप्टेंबर) लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांमध्ये दोन कृषी विधेयकं मंजूर झाली. या दोन्ही विधेयकावर राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादीच्या खासदारांनी विधेयकांना स्पष्ट विरोध दर्शवला नाही. मात्र, नंतर राष्ट्रपतींना ज्या 15 विरोधी पक्षांनी पत्र लिहून विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली, त्या पत्रावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही स्वाक्षरी होती. तसंच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही व्हीडिओद्वारे याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. \"बाजार समित्यांचे अधिकार मर्यादित करण्याचे काम कृषी विधेयकामुळे होणार आहे. जे शेतकरी बाजार समितीबाहेर मालाची विक्री करत आहेत त्यांना विक्रीतून लाभ झाला तर त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र बाजार समित्यांमधून जे संरक्षण मिळत आहे ते शेतकऱ्यांना मिळत राहणार का?\" असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून एकामागोमाग एक स्पष्टीकरणं येत असतानाही, संभ्रम कायम आहे. त्यात शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असूनही, विधेयकावेली ते सभागृहात हजर नव्हते. शरद पवार स्वत: कृषी विधेयक आणि त्याबाबत पक्षाची भूमिका यावर आज पत्रकार परिषदेत भाष्य करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबतही शरद पवार काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मराठा आरक्षणासाठी वटहुकूमाचा उल्लेख शरद पवार यांनी केला होता. मात्र, त्यावर पुढे त्यांनी कोणते भाष्य केले नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत त्यावर काही बोलणार का, हेही पाहावे लागेल. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रम का निर्माण झाला? कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं संसदेत आता मंजूर करण्यात आली आहेत. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत असा दावा काँग्रेससहीत इतर विरोधी पक्षांचा आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांसह देशभरात विविध ठिकाणी कृषी विधेयकावरुन विरोधक भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला लोकसभेत अडचण आली नाही कारण लोकसभेत त्यांचे बहुमत आहे. पण राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने विरोधकांच्या प्रचंड गदारोळात हे विधेयक मंजूर करून घेण्याचे आव्हान सरकारसमोर होते. राज्यसभेत सर्वाधिक खासदार असलेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष काँग्रेस तसेच यूपीएतील इतर पक्ष, टीएमसी, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, बसपा यापक्षांनी सभागृहात विधेयकाला विरोध करत प्रचंड गोंधळ घातला. खरं तर या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचाही समावेश असणं अपेक्षित होते. पण राज्यसभेत शरद पवार अनुपस्थित राहिल्याने कृषी विधेयकाला विरोध न करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफूल्ल पटेल यांनी, 'असे विधेयक आणताना शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा व्हायला हवी होती,' असे मत व्यक्त केले. तर लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी नाराजीच्या सुरात एमएसपी आणि कांदा निर्यातीचा मुद्दा उपस्थित केला. पण दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीच्या खासदारांनी कृषी विधेयकाला स्पष्ट विरोध करण्याचे टाळले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 787, "source_item_id": "787", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3916, "clean_index": 466, "clean_language_index": "mar_Deva:validation:466"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर झालेली स्थिती. बालीच्या पूर्वेला 40 किलोमीटर अंतरावर हे बेट वसलं आहे. देखणे सागर किनारे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असल्यानं हे बेट जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. या भूकंपाच्या धक्क्यात 160 जण जखमी झाले असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इथल्या माऊंट रिनजानी या पर्वतावर ट्रेकिंगला गेलेल्या एका पर्यटकाचा या धक्क्यानंतर मृत्यू झाला. उत्तर लाँबॉकमधल्या मातारम शहराच्या उत्तर-पूर्वेला 50 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती US जिओलॉजीकल सर्व्हे या संस्थेनं दिली. या भूकंपाच्या धक्क्यानंतर 60 छोट्या-मोठ्या भूकंपाची मालिकाच या भागात झाली. यात 5.7 रिश्टर स्केल तिव्रतेचा एक मोठा भूकंपही झाला. इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेचे प्रवक्ते सुटोपो पुर्वो नुग्रोहो यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. ते सांगतात, \"घराच्या भींतीचे छत, विटा कोसळल्यानंतर काहींचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार अजूनही सुरू आहे. जखमींना ढिगाऱ्याखालून काढणे हे काम प्राधान्याने करत आहोत.\" इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसलेल्या ठिकाणांचा नकाशा नुग्रोहो यांनी या भूकंपानंतर झालेल्या परिस्थितीचे फोटो ट्विटरद्वारे प्रसिद्धही केले आहेत. \"या भूकंपाची तिव्रता अधिक होती. बेटावरचे सगळेच पर्यटक घाबरले आणि हॉटेलमधून बाहेर पडले,\" असं इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी लालू मोहम्मद इक्बाल यांनी बीबीसी इंडोनेशियासोबत बोलताना सांगितलं. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड हे लाँबॉक बेटापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गिली ट्रोवाँगन या बेटावर आहेत. विनायक यांनी माहिती देताना सांगितलं की, \"भूकंपाचे धक्के खूप जोरदार होते. हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमधल्या पाण्यावरही लाटांसारखे तरंग उठले. माझ्यासह इतर एक पर्यटकांचा गट लगेचच धावत हॉटेलबाहेर पडला. भूकंपाच्या अर्ध्या तासानंतर पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. स्थानिक नागरिक यावेळी सर्वाधिक घाबरले होते. कारण, त्यांच्या हॉटेलांचं बांधकाम लाकूड आणि बांबूंचं आहे. पण, त्याहूनही अधिक पर्यटक घाबरलेले दिसले.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इंडोनेशियात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या लाँबॉक या बेटाला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्थानिक वेळेनुसार, 7 वाजता या बेटाला 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nइंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर झालेली स्थिती. बालीच्या पूर्वेला 40 किलोमीटर अंतरावर हे बेट वसलं आहे. देखणे सागर किनारे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असल्यानं हे बेट जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. या भूकंपाच्या धक्क्यात 160 जण जखमी झाले असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इथल्या माऊंट रिनजानी या पर्वतावर ट्रेकिंगला गेलेल्या एका पर्यटकाचा या धक्क्यानंतर मृत्यू झाला. उत्तर लाँबॉकमधल्या मातारम शहराच्या उत्तर-पूर्वेला 50 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती US जिओलॉजीकल सर्व्हे या संस्थेनं दिली. या भूकंपाच्या धक्क्यानंतर 60 छोट्या-मोठ्या भूकंपाची मालिकाच या भागात झाली. यात 5.7 रिश्टर स्केल तिव्रतेचा एक मोठा भूकंपही झाला. इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेचे प्रवक्ते सुटोपो पुर्वो नुग्रोहो यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. ते सांगतात, \"घराच्या भींतीचे छत, विटा कोसळल्यानंतर काहींचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार अजूनही सुरू आहे. जखमींना ढिगाऱ्याखालून काढणे हे काम प्राधान्याने करत आहोत.\" इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसलेल्या ठिकाणांचा नकाशा नुग्रोहो यांनी या भूकंपानंतर झालेल्या परिस्थितीचे फोटो ट्विटरद्वारे प्रसिद्धही केले आहेत. \"या भूकंपाची तिव्रता अधिक होती. बेटावरचे सगळेच पर्यटक घाबरले आणि हॉटेलमधून बाहेर पडले,\" असं इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी लालू मोहम्मद इक्बाल यांनी बीबीसी इंडोनेशियासोबत बोलताना सांगितलं. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड हे लाँबॉक बेटापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गिली ट्रोवाँगन या बेटावर आहेत. विनायक यांनी माहिती देताना सांगितलं की, \"भूकंपाचे धक्के खूप जोरदार होते. हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमधल्या पाण्यावरही लाटांसारखे तरंग उठले. माझ्यासह इतर एक पर्यटकांचा गट लगेचच धावत हॉटेलबाहेर पडला. भूकंपाच्या अर्ध्या तासानंतर पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. स्थानिक नागरिक यावेळी सर्वाधिक घाबरले होते. कारण, त्यांच्या हॉटेलांचं बांधकाम लाकूड आणि बांबूंचं आहे. पण, त्याहूनही अधिक पर्यटक घाबरलेले दिसले.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 788, "source_item_id": "788", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2167, "clean_index": 467, "clean_language_index": "mar_Deva:validation:467"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलेनिन मोरेनो यांनी गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. \"असांज यांना दिलेला आश्रय रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही नेत्याने प्रभाव टाकलेला नाही. असांज यांनी नियमांचा भंग केल्याने हा निर्णय घेण्यात आला.\" इक्वेडोरच्या पूर्वीच्या सरकारने असांज यांनी इतर देशांत ढवळाढवळ करण्यासाठी दूतावासात साधनं उपलब्ध करून दिली, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र लेनिन मोरेनो 2017ला सत्तेत आले. इक्वाडोरने असांज यांना 7 वर्षं दूतावासातात आश्रय देण्याचा निर्णय मागे घेतला. त्याबद्दल ते बोलत होते. आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत, इतर देशांचं राजकारणाबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, असं ते म्हणाले. असांज यांच्या वकील जेनिफर रॉबिन्सन यांनी इक्वेडोरची कारवाई आततायी असल्याचं म्हटलं होतं. \"इक्वेडोरने ज्या प्रकारे ब्रिटिश पोलिसांना दूतावासात येऊ दिलं ते बेकायदेशीर होतं.\" असांज यांचं प्रत्यार्पण अमेरिकेकडं केलं जाईल, अशी भीती वाटते. ही भीती सत्यात येऊ शकेल, असं त्या म्हणाल्या. अमेरिकेने गेल्याच आठवड्यात असांज यांनी पेटांगॉनचं कॉम्प्युटर हॅक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. असांज 2012मध्ये इक्वाडोरच्या दूतावासात आले. त्यांनी जर नियमभंग केल्याचं सिद्ध झालं तर त्यांना 12 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. स्वीडनमध्ये असांज यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. त्यांचं प्रत्यार्पण स्वीडनकडे केलं जावं असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "ज्युलियन असांज यांनी हेरगिरी करण्यासाठी इक्वेडोर या देशाच्या लंडनमधील दूतावासाचा वापर केला होता, अशी माहिती इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलेनिन मोरेनो यांनी गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. \"असांज यांना दिलेला आश्रय रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही नेत्याने प्रभाव टाकलेला नाही. असांज यांनी नियमांचा भंग केल्याने हा निर्णय घेण्यात आला.\" इक्वेडोरच्या पूर्वीच्या सरकारने असांज यांनी इतर देशांत ढवळाढवळ करण्यासाठी दूतावासात साधनं उपलब्ध करून दिली, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र लेनिन मोरेनो 2017ला सत्तेत आले. इक्वाडोरने असांज यांना 7 वर्षं दूतावासातात आश्रय देण्याचा निर्णय मागे घेतला. त्याबद्दल ते बोलत होते. आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत, इतर देशांचं राजकारणाबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, असं ते म्हणाले. असांज यांच्या वकील जेनिफर रॉबिन्सन यांनी इक्वेडोरची कारवाई आततायी असल्याचं म्हटलं होतं. \"इक्वेडोरने ज्या प्रकारे ब्रिटिश पोलिसांना दूतावासात येऊ दिलं ते बेकायदेशीर होतं.\" असांज यांचं प्रत्यार्पण अमेरिकेकडं केलं जाईल, अशी भीती वाटते. ही भीती सत्यात येऊ शकेल, असं त्या म्हणाल्या. अमेरिकेने गेल्याच आठवड्यात असांज यांनी पेटांगॉनचं कॉम्प्युटर हॅक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. असांज 2012मध्ये इक्वाडोरच्या दूतावासात आले. त्यांनी जर नियमभंग केल्याचं सिद्ध झालं तर त्यांना 12 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. स्वीडनमध्ये असांज यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. त्यांचं प्रत्यार्पण स्वीडनकडे केलं जावं असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 791, "source_item_id": "791", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1564, "clean_index": 468, "clean_language_index": "mar_Deva:validation:468"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरशियाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं ट्रंप यांची साथ दिल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारात संगनमत केलं होतं का? याची चाचपणी विशेष वकील करत आहेत. काही पुरावा? ट्रंप यांच्या निवडणूक मोहिमेतील वरिष्ठ सदस्य रशियाच्या अधिकाऱ्यांना भेटले. या बैठकीचा तपशील सुरुवातीला जाहीर करण्यात आला नव्हता. या बैठकांत काय झालं? डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी रशियाचे राजदूत आणि त्यांची भेट झाली होती. या भेटीविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी एफबीआयला खोटी माहिती दिली. फ्लिन यांनी पुराव्याशी छेडछाड केली असल्याच्या आरोपांना यामुळे खतपाणी मिळालं. डोनाल्ड यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर आणि रशियाचे वकील यांची निवडणूक प्रचारादरम्यान भेट झाली. आपल्याकडे हिलरी क्लिंटन यांना अडचणीत आणेल, अशी माहिती होती असा त्या वकिलाचा दावा होता. रशियाशी असणाऱ्या तथाकथित संबंधाविषयी ट्रंप यांचे सल्लागार जॉर्ज पापाडोपौलुस यांनी एफबीआयला खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग? ट्रंप यांचे जावई जेराड कुश्नर हेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख पॉल मॅनफर्ट यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे. अर्थात, या आरोपांचा आणि निवडणुकांचा थेट संबंध नाही. आणि ट्रंप? याप्रकरणाचा तपास करणारे प्रमुख अधिकारी, एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोम्ये यांची ट्रंप यांनी पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे हा न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु विधितज्ज्ञांमध्ये याबाबत मतमतांतरं आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारकार्दीत रशिया नेहमीच अडचणीचं ठरलं. त्याचीच सर्वाधिक चर्चाही झाली आहे. थोडक्यात ,", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरशियाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं ट्रंप यांची साथ दिल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारात संगनमत केलं होतं का? याची चाचपणी विशेष वकील करत आहेत. काही पुरावा? ट्रंप यांच्या निवडणूक मोहिमेतील वरिष्ठ सदस्य रशियाच्या अधिकाऱ्यांना भेटले. या बैठकीचा तपशील सुरुवातीला जाहीर करण्यात आला नव्हता. या बैठकांत काय झालं? डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी रशियाचे राजदूत आणि त्यांची भेट झाली होती. या भेटीविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी एफबीआयला खोटी माहिती दिली. फ्लिन यांनी पुराव्याशी छेडछाड केली असल्याच्या आरोपांना यामुळे खतपाणी मिळालं. डोनाल्ड यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर आणि रशियाचे वकील यांची निवडणूक प्रचारादरम्यान भेट झाली. आपल्याकडे हिलरी क्लिंटन यांना अडचणीत आणेल, अशी माहिती होती असा त्या वकिलाचा दावा होता. रशियाशी असणाऱ्या तथाकथित संबंधाविषयी ट्रंप यांचे सल्लागार जॉर्ज पापाडोपौलुस यांनी एफबीआयला खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग? ट्रंप यांचे जावई जेराड कुश्नर हेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख पॉल मॅनफर्ट यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे. अर्थात, या आरोपांचा आणि निवडणुकांचा थेट संबंध नाही. आणि ट्रंप? याप्रकरणाचा तपास करणारे प्रमुख अधिकारी, एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोम्ये यांची ट्रंप यांनी पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे हा न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु विधितज्ज्ञांमध्ये याबाबत मतमतांतरं आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 793, "source_item_id": "793", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1738, "clean_index": 469, "clean_language_index": "mar_Deva:validation:469"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाय घटना आहे? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावरील शिरूर परिसरात घडली आहे. 37 वर्षांची महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीचा जोरदार विरोध केला तर, आरोपीने महिलेवर हल्ला केला. ज्यात तिच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे. याबाबत बीबीसीशी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, \"ही घटना बुधवारी रात्री घडली. ही महिला शौचालयासाठी घराबाहेर पडली असता एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.\" ही महिला अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. पोलीस या महिलेकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत या महिलेच्या डोळ्यांना इजा कशी झाली याची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीये का? शिरूरच्या घटनेनंतर राज्यातील ठाकरे सरकार विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेनंतर सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? असा सवाल उपस्थित केलाय. चित्रा वाघ म्हणाल्या, \"ही घटना अत्यंत कृर आहे. या महिलेने बळजबरीचा विरोध केला म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा एक डोळा पूर्णत: निकामी झालाय. तर, दुसऱ्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. या महिलेची दृष्टी गेलीये. याची जबाबदारी कोण घेणार?\" फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून तुमची जबाबदारी संपते का? असा खडा सवाल ठाकरे सरकारला भाजपकडून विचारण्यात आला आहे. \"दोन दिवसांपूर्वी नगरला मुलीवर बलात्कार झाला. पिंपरीला पेट्रोल पंपवर सामूहिक बलात्कार झाला. पुण्यात महिलांचे पाठलाग केले जातायत. याच जबाबदारी कोणाची? या सरकारमधील खूप मोठे नेते पुण्यात रहात आहेत. पण, एकानेही याची दखल घेतली नाही,\" असं त्या पुढे म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या 2019 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात साल 2019 मध्ये बलात्कार आणि खूनाच्या 47 घटना समोर आल्या. यातील सर्वांत जास्त लातूर जिल्ह्यात 13, नागपूर ग्रामीण भागात 10, अमरावती शहरात 8 तर रायगडमध्ये 7 घटना नोंदवण्यात आल्या. 2019 मध्ये महाराष्ट्रात बलात्काराचेया 2229 गुन्हे नोंदवण्यात आले. ज्यात मुंबई शहरात सर्वांत जास्त 394, पुणे शहरात 90, पालघरमध्ये 105, पुणे ग्रामीण भागात 109 आणि ठाणे शहरात 115 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, 2019 मध्ये महाराष्ट्रात छेडछाडीच्या 10,472 घटनांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक छेडछाडीच्या घटना (2019) मुंबई शहर - 2069 पुणे ग्रामीण - 425 ठाणे शहर - 426 नाशिक ग्रामीण - 187 नागपूर ग्रामीण - 167 हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पुण्यातील शिरूर परिसरात छेडछाडीचा विरोध करणाऱ्या महिलेवर हल्ला करून, तिचे डोळे फोडण्याची गंभीर घटना समोर आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाय घटना आहे? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावरील शिरूर परिसरात घडली आहे. 37 वर्षांची महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीचा जोरदार विरोध केला तर, आरोपीने महिलेवर हल्ला केला. ज्यात तिच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे. याबाबत बीबीसीशी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, \"ही घटना बुधवारी रात्री घडली. ही महिला शौचालयासाठी घराबाहेर पडली असता एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.\" ही महिला अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. पोलीस या महिलेकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत या महिलेच्या डोळ्यांना इजा कशी झाली याची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीये का? शिरूरच्या घटनेनंतर राज्यातील ठाकरे सरकार विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेनंतर सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? असा सवाल उपस्थित केलाय. चित्रा वाघ म्हणाल्या, \"ही घटना अत्यंत कृर आहे. या महिलेने बळजबरीचा विरोध केला म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा एक डोळा पूर्णत: निकामी झालाय. तर, दुसऱ्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. या महिलेची दृष्टी गेलीये. याची जबाबदारी कोण घेणार?\" फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून तुमची जबाबदारी संपते का? असा खडा सवाल ठाकरे सरकारला भाजपकडून विचारण्यात आला आहे. \"दोन दिवसांपूर्वी नगरला मुलीवर बलात्कार झाला. पिंपरीला पेट्रोल पंपवर सामूहिक बलात्कार झाला. पुण्यात महिलांचे पाठलाग केले जातायत. याच जबाबदारी कोणाची? या सरकारमधील खूप मोठे नेते पुण्यात रहात आहेत. पण, एकानेही याची दखल घेतली नाही,\" असं त्या पुढे म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या 2019 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात साल 2019 मध्ये बलात्कार आणि खूनाच्या 47 घटना समोर आल्या. यातील सर्वांत जास्त लातूर जिल्ह्यात 13, नागपूर ग्रामीण भागात 10, अमरावती शहरात 8 तर रायगडमध्ये 7 घटना नोंदवण्यात आल्या. 2019 मध्ये महाराष्ट्रात बलात्काराचेया 2229 गुन्हे नोंदवण्यात आले. ज्यात मुंबई शहरात सर्वांत जास्त 394, पुणे शहरात 90, पालघरमध्ये 105, पुणे ग्रामीण भागात 109 आणि ठाणे शहरात 115 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, 2019 मध्ये महाराष्ट्रात छेडछाडीच्या 10,472 घटनांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक छेडछाडीच्या घटना (2019) मुंबई शहर - 2069 पुणे ग्रामीण - 425 ठाणे शहर - 426 नाशिक ग्रामीण - 187 नागपूर ग्रामीण - 167 हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 794, "source_item_id": "794", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2851, "clean_index": 470, "clean_language_index": "mar_Deva:validation:470"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउद्धव ठाकरे व्यावहारिक, ते आघाडीसोबत जाणार नाहीत - चंद्रकांत पाटील शिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेईल का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, \"उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे ना, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत.\" झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, \"उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत.\" \"बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष झाले, पण कधीही काँग्रेसला मदत व्हावी, असं पाऊल त्यांनी उचललं नाही. बाळासाहेबांचा परखडपणा उद्धव ठाकरेंमध्ये आहे, तेच प्रेम उद्धव ठाकरेंमध्ये आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसशी संघर्ष केला, तो उद्धव ठाकरे सोडणार नाहीत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र आणि काँग्रेसमुक्त देश हा भाजपचा विचार शिवसेनेचाही आहे,\" असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 2) शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये, जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील - आठवले शिवसेना सध्या बार्गेनिंग पॉवरमध्ये असल्यानं त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील, असं आठवले म्हणालेत. शिवसेनेच्या योग्य त्या मागण्या भाजपनं मान्य करून महायुतीची सत्ता लवकरात लवकर स्थापन करावी आणि सत्तेत रिपाइंला वाटा मिळावा, अशी मागणीही यावेळी आठवलेंनी केली. दरम्यान, अरविंद सावंतांना केंद्रात आणखी चांगलं खातं बदलून मिळण्याची शक्यताही आठवलेंनी वर्तवलीय. 3) आदित्यजी, संधी पुन्हा दार ठोठावेल याची खात्री नाही - सत्यजित तांबे मुख्यमंत्रिपदासाठी सेनेच्या आग्रहाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उद्देशून फेसबुक पोस्ट लिहिलीय. ही फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झालीय. मुख्यमंत्रिपदाच्या संधीबाबत सत्यजित तांबे यांनी आदित्य यांना उद्देशून म्हटलंय, \"राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.\" हे सांगत असताना सत्यजित तांबे यांनी 2007 साली झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभवही कथन केला. त्यावेळी आपलं अध्यक्षपद कसं हुकलं, हे सांगताना सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत सल्ला दिलाय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय. 4) इकबाल मिर्ची कनेक्शन - शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना समन्स बजावलं आहे. इकबाल मिर्चीच्या मालमत्तांचा व्यवहार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रणजीतसिंग बिंद्रा यांच्याशी राज कुंद्रा यांचं कनेक्शन असल्याच्या संशयावरून ईडीनं हे पाऊल उचललंय. इकॉनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिलीय. राज कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं लागणार आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयातच राज कुंद्रांची चौकशी केली जाईल. इकबाल मिर्चीच्या 225 कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचा सौदा केल्याप्रकरणी रणजीतसिंग बिंद्राला अटक करण्यात आलीय. 5) मुंबईकरांची 15 वर्षांत पहिल्यांदाच दिवाळी कमी ध्वनीप्रदूषणाची गेल्या पंधरा वर्षांत यंदा पहिल्यांदाच मुंबईकरांची दिवाळी कमी ध्वनीप्रदूषणाची राहिलीय आहे. आवाज फाऊंडेशनच्या सर्वेक्षणातून ही सकारात्मक बाब समोर आलीय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. त्याला यंदा चांगलं यश मिळालं आहे, असं आवाजच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितलं. यंदा दिवळीत ध्वनी प्रदूषणाची 112.3 डेसिंबल इतकी नोंद झाली असून, रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानं त्यावर परिणाम झाल्याचं आढळलंय. 2017 च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची 117.8 डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउद्धव ठाकरे व्यावहारिक, ते आघाडीसोबत जाणार नाहीत - चंद्रकांत पाटील शिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेईल का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, \"उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे ना, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत.\" झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, \"उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत.\" \"बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष झाले, पण कधीही काँग्रेसला मदत व्हावी, असं पाऊल त्यांनी उचललं नाही. बाळासाहेबांचा परखडपणा उद्धव ठाकरेंमध्ये आहे, तेच प्रेम उद्धव ठाकरेंमध्ये आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसशी संघर्ष केला, तो उद्धव ठाकरे सोडणार नाहीत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र आणि काँग्रेसमुक्त देश हा भाजपचा विचार शिवसेनेचाही आहे,\" असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 2) शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये, जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील - आठवले शिवसेना सध्या बार्गेनिंग पॉवरमध्ये असल्यानं त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील, असं आठवले म्हणालेत. शिवसेनेच्या योग्य त्या मागण्या भाजपनं मान्य करून महायुतीची सत्ता लवकरात लवकर स्थापन करावी आणि सत्तेत रिपाइंला वाटा मिळावा, अशी मागणीही यावेळी आठवलेंनी केली. दरम्यान, अरविंद सावंतांना केंद्रात आणखी चांगलं खातं बदलून मिळण्याची शक्यताही आठवलेंनी वर्तवलीय. 3) आदित्यजी, संधी पुन्हा दार ठोठावेल याची खात्री नाही - सत्यजित तांबे मुख्यमंत्रिपदासाठी सेनेच्या आग्रहाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उद्देशून फेसबुक पोस्ट लिहिलीय. ही फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झालीय. मुख्यमंत्रिपदाच्या संधीबाबत सत्यजित तांबे यांनी आदित्य यांना उद्देशून म्हटलंय, \"राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.\" हे सांगत असताना सत्यजित तांबे यांनी 2007 साली झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभवही कथन केला. त्यावेळी आपलं अध्यक्षपद कसं हुकलं, हे सांगताना सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत सल्ला दिलाय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय. 4) इकबाल मिर्ची कनेक्शन - शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना समन्स बजावलं आहे. इकबाल मिर्चीच्या मालमत्तांचा व्यवहार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रणजीतसिंग बिंद्रा यांच्याशी राज कुंद्रा यांचं कनेक्शन असल्याच्या संशयावरून ईडीनं हे पाऊल उचललंय. इकॉनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिलीय. राज कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं लागणार आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयातच राज कुंद्रांची चौकशी केली जाईल. इकबाल मिर्चीच्या 225 कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचा सौदा केल्याप्रकरणी रणजीतसिंग बिंद्राला अटक करण्यात आलीय. 5) मुंबईकरांची 15 वर्षांत पहिल्यांदाच दिवाळी कमी ध्वनीप्रदूषणाची गेल्या पंधरा वर्षांत यंदा पहिल्यांदाच मुंबईकरांची दिवाळी कमी ध्वनीप्रदूषणाची राहिलीय आहे. आवाज फाऊंडेशनच्या सर्वेक्षणातून ही सकारात्मक बाब समोर आलीय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. त्याला यंदा चांगलं यश मिळालं आहे, असं आवाजच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितलं. यंदा दिवळीत ध्वनी प्रदूषणाची 112.3 डेसिंबल इतकी नोंद झाली असून, रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानं त्यावर परिणाम झाल्याचं आढळलंय. 2017 च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची 117.8 डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 796, "source_item_id": "796", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3968, "clean_index": 471, "clean_language_index": "mar_Deva:validation:471"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयपीएल 2021 हंगाम स्थगित करण्यात आला आहे. मंगळवारी (4 मे) मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत दिल्ली येथे होणार होती. मात्र त्याआधीच हैदराबाद संघातील वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली. दिल्ली संघातील अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचं वृत्त आहे. या निर्णयाविषयी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, \"बीसीसीआय आणि IPL गव्हर्निंग काऊन्सिलने 2021 चा आयपीएल सीझन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचं एकमताने ठरवलं आहे. आम्हाला खेळाडू, सामन्यांशी संबंधित इतर व्यक्ती, कर्मचारी, ग्राऊंड्समन, मॅच अधिकारी, आणि यात सहभागी असलेल्या इतर कोणाच्याही सुरक्षिततेशी तडजोड करायची नाही.\" सोमवारी कोलकाता संघातील दोन तसंच चेन्नई संघातील तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्लीच्या मैदानाची व्यवस्था पाहणाऱ्या ग्राऊंडस्टाफपैकी पाच जणांना कोरोना झाल्याने आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यंदाच्या हंगामातील उर्वरित मॅचेस मुंबईत खेळवण्याच्या पर्यायाचा विचार बीसीसीआय करत होतं. मात्र मंगळवारी आणखी दोन खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्याने यंदाचा हंगाम स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. देशभरात दररोज आढळणारे कोरोनाचे लाखो रुग्ण आणि लॉकडाऊनसदृश परिस्थिती असतानाही इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू होती. आयपीएलच्या वेळापत्रकानुसार सोमवारी कोलकाता आणि बेंगळुरू यांच्यात अहमदाबाद इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुकाबला होणार होता. मात्र कोलकाताचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बेंगळुरूचा संघ सामना खेळण्यास अनुत्सुक असल्याने आयपीएल प्रशासनाने ही लढत रद्द केली आहे. आता हा सामना नंतर खेळवण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. वरुण चक्रवर्ती कोलकाता संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. गेल्या वर्षी देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेरावा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदाचा हंगाम भारतातच होत आहे. देशभरात लाखो कोरोना रुग्ण आढळत असताना आणि हजारो देशवासीयांना ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी वणवण करावी लागत असताना ही स्पर्धा सुरू असल्याने जोरदार टीकाही करण्यात आली होती. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघातील अक्षर पटेलला कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच तीन निगेटिव्ह चाचण्यांनंतर तो मैदानात खेळायला उतरला. कोलकाता संघाच्या नितीश राणालाही कोरोना झाला होता. मात्र त्याने क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केली. निगेटिव्ह निकालानंतर तो सरावात सहभागी झाला. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये कार्यरत ग्राऊंडस्टाफपैकी दहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र तरीही मुंबईत दहा सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. दरम्यान घरात आणि नात्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने यंदाच्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, अडम झंपा आणि अँड्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफेल हेही परतणार होते मात्र ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा स्थगित असल्याने ते भारतातच आहेत. घरातील सदस्यांना कोरोना झाल्याने पंच नितीन मेमन स्वगृही परतले आहेत. देशातल्या कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या आणि भयावह परिस्थिती यामुळे काही परदेशी खेळाडूंनी भीती व्यक्त केली होती. मात्र बायोबबल अत्यंत सुरक्षित आहे अशी हमी बीसीसीआयने दिली होती. स्पर्धा संपेपर्यंत आणि तुम्हाला सुखरुप घरी सोडण्याची जबाबदारी आमची असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. यंदाच्या हंगामात सर्वच सामने तटस्थ ठिकाणी होत आहेत. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई याठिकाणी होत आहेत. यंदाच्या हंगामात 60 सामने होणार आहेत. आतापर्यंत 29 सामने झाले होते. मात्र बायोबबलमध्येही कोरोनाचा प्रवेश झाल्याने यंदाचा हंगाम स्थगित करण्याची वेळ ओढवली. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इंडियन प्रीमिअर लीगचा चौदावा हंगाम स्थगित करण्यातआला आहे. बीसीसीआयनं याबाबत पत्रक जारी करून माहिती दिली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआयपीएल 2021 हंगाम स्थगित करण्यात आला आहे. मंगळवारी (4 मे) मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत दिल्ली येथे होणार होती. मात्र त्याआधीच हैदराबाद संघातील वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली. दिल्ली संघातील अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचं वृत्त आहे. या निर्णयाविषयी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, \"बीसीसीआय आणि IPL गव्हर्निंग काऊन्सिलने 2021 चा आयपीएल सीझन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचं एकमताने ठरवलं आहे. आम्हाला खेळाडू, सामन्यांशी संबंधित इतर व्यक्ती, कर्मचारी, ग्राऊंड्समन, मॅच अधिकारी, आणि यात सहभागी असलेल्या इतर कोणाच्याही सुरक्षिततेशी तडजोड करायची नाही.\" सोमवारी कोलकाता संघातील दोन तसंच चेन्नई संघातील तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्लीच्या मैदानाची व्यवस्था पाहणाऱ्या ग्राऊंडस्टाफपैकी पाच जणांना कोरोना झाल्याने आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यंदाच्या हंगामातील उर्वरित मॅचेस मुंबईत खेळवण्याच्या पर्यायाचा विचार बीसीसीआय करत होतं. मात्र मंगळवारी आणखी दोन खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्याने यंदाचा हंगाम स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. देशभरात दररोज आढळणारे कोरोनाचे लाखो रुग्ण आणि लॉकडाऊनसदृश परिस्थिती असतानाही इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू होती. आयपीएलच्या वेळापत्रकानुसार सोमवारी कोलकाता आणि बेंगळुरू यांच्यात अहमदाबाद इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुकाबला होणार होता. मात्र कोलकाताचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बेंगळुरूचा संघ सामना खेळण्यास अनुत्सुक असल्याने आयपीएल प्रशासनाने ही लढत रद्द केली आहे. आता हा सामना नंतर खेळवण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. वरुण चक्रवर्ती कोलकाता संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. गेल्या वर्षी देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेरावा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदाचा हंगाम भारतातच होत आहे. देशभरात लाखो कोरोना रुग्ण आढळत असताना आणि हजारो देशवासीयांना ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी वणवण करावी लागत असताना ही स्पर्धा सुरू असल्याने जोरदार टीकाही करण्यात आली होती. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघातील अक्षर पटेलला कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच तीन निगेटिव्ह चाचण्यांनंतर तो मैदानात खेळायला उतरला. कोलकाता संघाच्या नितीश राणालाही कोरोना झाला होता. मात्र त्याने क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केली. निगेटिव्ह निकालानंतर तो सरावात सहभागी झाला. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये कार्यरत ग्राऊंडस्टाफपैकी दहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र तरीही मुंबईत दहा सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. दरम्यान घरात आणि नात्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने यंदाच्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, अडम झंपा आणि अँड्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफेल हेही परतणार होते मात्र ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा स्थगित असल्याने ते भारतातच आहेत. घरातील सदस्यांना कोरोना झाल्याने पंच नितीन मेमन स्वगृही परतले आहेत. देशातल्या कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या आणि भयावह परिस्थिती यामुळे काही परदेशी खेळाडूंनी भीती व्यक्त केली होती. मात्र बायोबबल अत्यंत सुरक्षित आहे अशी हमी बीसीसीआयने दिली होती. स्पर्धा संपेपर्यंत आणि तुम्हाला सुखरुप घरी सोडण्याची जबाबदारी आमची असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. यंदाच्या हंगामात सर्वच सामने तटस्थ ठिकाणी होत आहेत. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई याठिकाणी होत आहेत. यंदाच्या हंगामात 60 सामने होणार आहेत. आतापर्यंत 29 सामने झाले होते. मात्र बायोबबलमध्येही कोरोनाचा प्रवेश झाल्याने यंदाचा हंगाम स्थगित करण्याची वेळ ओढवली. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 798, "source_item_id": "798", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3618, "clean_index": 472, "clean_language_index": "mar_Deva:validation:472"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअझीज अन्सारी नेटफ्लिक्सवरील 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही सीरीजमधला तो प्रमुख कलाकार आहे. या मालिकेचा तो निर्माताही आहे. गोल्डन ग्लोबमध्ये अन्सारीच्या नावावर विक्रम. यंदाच्या गोल्डन ग्लोब सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरली ती म्हणजे त्यातली राजकीय आणि सामाजिक आशयाची भाषणं. एकापाठोपाठ एक लैंगिक छळवणुकीच्या अनेक आरोपांनी गेल्या वर्षात हॉलीवूडला हादरवून सोडलं होतं. पुरस्कार सोहळ्यात अनेक विजेत्यांनी आणि पाहुण्यांनी याबद्दल परखड मतं मांडली. व्हेरॉनिका फेरेस (डावीकडे), एमा स्टोन आणि बिली जीन किंग (मध्यभागी), शॅरन स्टोन (उजवीकडे). कार्यक्रमाचा सूत्रधार आणि टॉक शो होस्ट सेथ मायर्स याने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लैंगिक छळवणुकीच्या विषयाला हात घातला. उपस्थितांपैकी अनेकांनी काळे पोशाख घालून लैंगिक छळवणुकीविरुद्ध प्रतीकात्मक विरोध प्रकट केला. गेम ऑफ थ्रोन्सचे अभिनेते एमिलिया क्लार्क (डावीकडे) आणि किट हॅरिंग्टन. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य आणि स्त्रियांचा मोकळेपणाने बोलण्याचा हक्क याबद्दल टीव्ही शो होस्ट ओप्रा विन्फ्रेने केलेल्या भावपूर्ण भाषणाला उपस्थितांनी मनापासून दाद दिली. ओप्राला यंदाचा मनोरंजन क्षेत्राला अद्वितीय योगदान (outstanding contributions to the world of entertainment) हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ओप्रा पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला ठरली. ओप्रा विन्फ्रेच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'बिग लिटल लाईज' या टीव्ही सीरीजची निर्माती आणि हॉलिवूडची अभिनेत्री रीस विदरस्पून हिनेही लैंगिक छळवणुकीबद्दल मत मांडलं. \"ज्या लोकांनी लैंगिक छळवणुकीविरुद्ध आवाज उठवला त्या सगळ्यांची मी आभारी आहे. तुम्ही खूप शूर आहात. आम्ही तुमचं म्हणणं ऐकतोय, आम्ही तुमच्याकडे पाहतोय. आम्ही तुमचं म्हणणं जगापर्यंत पोचवू.\" रीस विदरस्पून. बिग लिटल लाईज या टीव्ही सीरीजला बेस्ट टेलिव्हिजन लिमिटेड सीरीज चा पुरस्कार मिळाला. त्यातल्या कामासाठी अभिनेत्री निकोल किडमनलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. टाईम्स अप आणि 50:50 ह्या दोन कँपेन्सच्या समर्थनार्थ अनेकांनी त्यांचे बिल्ले आणि लेपन पिन वापरल्या आणि आपली भूमिका मांडली. अनेकांनी काळा रंग घालून छळवणुकीचा प्रतिकात्मक विरोध केला. तुम्हाला हे ही वाचायला आवडेल (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "७५व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस् मध्ये 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही शो साठी अझीझ अन्सारी याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा तो पहिला आशियाई ठरला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअझीज अन्सारी नेटफ्लिक्सवरील 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही सीरीजमधला तो प्रमुख कलाकार आहे. या मालिकेचा तो निर्माताही आहे. गोल्डन ग्लोबमध्ये अन्सारीच्या नावावर विक्रम. यंदाच्या गोल्डन ग्लोब सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरली ती म्हणजे त्यातली राजकीय आणि सामाजिक आशयाची भाषणं. एकापाठोपाठ एक लैंगिक छळवणुकीच्या अनेक आरोपांनी गेल्या वर्षात हॉलीवूडला हादरवून सोडलं होतं. पुरस्कार सोहळ्यात अनेक विजेत्यांनी आणि पाहुण्यांनी याबद्दल परखड मतं मांडली. व्हेरॉनिका फेरेस (डावीकडे), एमा स्टोन आणि बिली जीन किंग (मध्यभागी), शॅरन स्टोन (उजवीकडे). कार्यक्रमाचा सूत्रधार आणि टॉक शो होस्ट सेथ मायर्स याने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लैंगिक छळवणुकीच्या विषयाला हात घातला. उपस्थितांपैकी अनेकांनी काळे पोशाख घालून लैंगिक छळवणुकीविरुद्ध प्रतीकात्मक विरोध प्रकट केला. गेम ऑफ थ्रोन्सचे अभिनेते एमिलिया क्लार्क (डावीकडे) आणि किट हॅरिंग्टन. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य आणि स्त्रियांचा मोकळेपणाने बोलण्याचा हक्क याबद्दल टीव्ही शो होस्ट ओप्रा विन्फ्रेने केलेल्या भावपूर्ण भाषणाला उपस्थितांनी मनापासून दाद दिली. ओप्राला यंदाचा मनोरंजन क्षेत्राला अद्वितीय योगदान (outstanding contributions to the world of entertainment) हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ओप्रा पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला ठरली. ओप्रा विन्फ्रेच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'बिग लिटल लाईज' या टीव्ही सीरीजची निर्माती आणि हॉलिवूडची अभिनेत्री रीस विदरस्पून हिनेही लैंगिक छळवणुकीबद्दल मत मांडलं. \"ज्या लोकांनी लैंगिक छळवणुकीविरुद्ध आवाज उठवला त्या सगळ्यांची मी आभारी आहे. तुम्ही खूप शूर आहात. आम्ही तुमचं म्हणणं ऐकतोय, आम्ही तुमच्याकडे पाहतोय. आम्ही तुमचं म्हणणं जगापर्यंत पोचवू.\" रीस विदरस्पून. बिग लिटल लाईज या टीव्ही सीरीजला बेस्ट टेलिव्हिजन लिमिटेड सीरीज चा पुरस्कार मिळाला. त्यातल्या कामासाठी अभिनेत्री निकोल किडमनलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. टाईम्स अप आणि 50:50 ह्या दोन कँपेन्सच्या समर्थनार्थ अनेकांनी त्यांचे बिल्ले आणि लेपन पिन वापरल्या आणि आपली भूमिका मांडली. अनेकांनी काळा रंग घालून छळवणुकीचा प्रतिकात्मक विरोध केला. तुम्हाला हे ही वाचायला आवडेल (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 801, "source_item_id": "801", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2127, "clean_index": 473, "clean_language_index": "mar_Deva:validation:473"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजमैकाची टोनी - अॅन सिंग ही 69 व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेची विजेती ठरली. 111 देशांतील स्पर्धकांना मागे टाकत जमैकाच्या या 23 वर्षीय विद्यार्थिनीने विजय मिळवला. 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळवणारी टोनी ही चौथी जमैकन तरुणी ठरली आहे. मानसशास्त्र आणि महिलाविषयक अभ्यासक्रमात पदवी मिळवलेल्या टोनीला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर बनायचं आहे. स्पर्धा जिंकल्यावर तिनं ट्वीट करुन म्हटलं, \"जमैकातल्या सेंट थॉमसमधल्या त्या लहान मुलीसाठी आणि जगभरातल्या सगळ्या लहान मुलींसाठी - स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात घ्या तुम्ही तुमची स्वप्न साकार करायला सक्षम आहात. तुमच्या आयुष्याला अर्थ आहे, ध्येय आहे.\" गेल्या आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेच्या झोझिबिनी टुन्झी हिनं 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकली. आपले नैसर्गिक केस मिरवतानाच या सौंदर्यवतीने इंडस्ट्रीमधील सौंदर्याच्या निकषांवर उघडपणे टीका केली होती. स्पर्धा जिंकल्यावर तिनं म्हटलं होतं, \"मी ज्या जगात लहानाची मोठी झाले तिथे माझ्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला - माझ्यासारखी कांती आणि केस असणाऱ्या मुलीला - कधीही सुंदर समजलं जायचं नाही.\" जगातील पाच महत्त्वाच्या सौंदर्य स्पर्धांच्या विजेत्या \"मला वाटतं आज याला पूर्णविराम मिळेल. लहान मुलींनी माझ्याकडे, माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसावं, अशी माझी इच्छा आहे.\" प्रसिद्ध टीव्ही मुलाखतकार ओप्रा विन्फ्री यांनी ट्वीट करत झोझिबिनीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं, \"अभिनंदन मिस साऊथ आफ्रिका, नवीन मिस युनिव्हर्स @zozutunzi ! मी तुझ्याशी सहमत आहे. आपण आपल्या तरुण मुलींना नेतृत्व कौशल्यं शिकवणं महत्त्वाचं आहे.\" त्याआधी याच वर्षात अमेरिकेमध्ये झालेल्या तीन सौंदर्यस्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय तरुणींना मिळाल्यामुळे भेदभावाचे आरोप झालेले होते. सप्टेंबरमध्ये निया फ्रँकलिनने 'मिस अमेरिका' हा किताब जिंकला. पाठोपाठ कलिआ गॅरिसने 'मिस टीन युएसए' आणि चेस्ली क्राईस्टने 'मिस युएसए' स्पर्धा जिंकली. 1940 च्या दशकापर्यंत 'व्हाईट रेसच्या' म्हणजे गौरवर्णीय नसलेल्या महिलांना 'मिस अमेरिका' स्पर्धेत भाग घेण्यास मनाई होती. त्यानंतर नियमांत बदल करण्यात आला. पण 1970 पर्यंत कृष्णवर्णीय महिला 'मिस अमेरिका' स्पर्धेत सहभागी झाल्या नाहीत. मिस वर्ल्ड टोनी अॅन सिंग 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत मिस जमैकाने बाजी मारली आणि सोशल मीडियावर ताबडतोब प्रतिक्रिया उमटल्या. अमेरिकेतल्या नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील कर्स्टन क्लार्क यांनीही ट्विटरवर याविषयीचं आपलं मत मांडलंय. या महिलांची निवड ही फक्त त्यांच्या सौंदर्यावरूनच नाही तर समाजासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या योजनांवरूनही करण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. त्यांनी लिहिलंय, \"मिस वर्ल्डला डॉक्टर व्हायचंय. मिस युएसए तुरुंगातल्या कैद्यांसाठी काम करते. मिस युनिव्हर्स लैंगिक भेदामुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करते. मिस अमेरिका ही कलेचा पुरस्कार करते. मिस टीन युएसने अपंगत्व असणाऱ्या लोकांसाठी संस्था सुरु केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कृष्णवर्णीय आहेत.\" अनेक सौंदर्यस्पर्धांनी गेल्या काही काळामध्ये आपल्या नियमांत बदल केले असून आता या स्पर्धांमध्ये शारीरिक सौंदर्यासोबतच स्पर्धकांनी आतापर्यंत साध्य केलेल्या गोष्टींचाही समावेश केला जातो. मिस अमेरिका स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या संस्थेने गेल्यावर्षी स्विमसूट कॉन्टेस्ट यापुढे बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना जमैकाच्या टोनी अॅन सिंगने आपण एका विशेष वर्गाचं, जग बदलण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या पिढीचं प्रतिनिधित्त्वं करत असल्याचं म्हटलं होतं. या सौदर्यंस्पर्धांच्या आयोजकांवर दीर्घकाळापासून वर्णभेद आणि पूर्वग्रह दूषित असल्याचे आरोप होत आले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाच सौंदर्यस्पर्धांसाठी यंदाचं वर्षं खूप खास ठरलं. कारण या पाचही स्पर्धांमध्ये कृष्णवर्णीय तरुणींनी बाजी मारली आहे. सौंदर्यस्पर्धांच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजमैकाची टोनी - अॅन सिंग ही 69 व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेची विजेती ठरली. 111 देशांतील स्पर्धकांना मागे टाकत जमैकाच्या या 23 वर्षीय विद्यार्थिनीने विजय मिळवला. 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळवणारी टोनी ही चौथी जमैकन तरुणी ठरली आहे. मानसशास्त्र आणि महिलाविषयक अभ्यासक्रमात पदवी मिळवलेल्या टोनीला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर बनायचं आहे. स्पर्धा जिंकल्यावर तिनं ट्वीट करुन म्हटलं, \"जमैकातल्या सेंट थॉमसमधल्या त्या लहान मुलीसाठी आणि जगभरातल्या सगळ्या लहान मुलींसाठी - स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात घ्या तुम्ही तुमची स्वप्न साकार करायला सक्षम आहात. तुमच्या आयुष्याला अर्थ आहे, ध्येय आहे.\" गेल्या आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेच्या झोझिबिनी टुन्झी हिनं 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकली. आपले नैसर्गिक केस मिरवतानाच या सौंदर्यवतीने इंडस्ट्रीमधील सौंदर्याच्या निकषांवर उघडपणे टीका केली होती. स्पर्धा जिंकल्यावर तिनं म्हटलं होतं, \"मी ज्या जगात लहानाची मोठी झाले तिथे माझ्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला - माझ्यासारखी कांती आणि केस असणाऱ्या मुलीला - कधीही सुंदर समजलं जायचं नाही.\" जगातील पाच महत्त्वाच्या सौंदर्य स्पर्धांच्या विजेत्या \"मला वाटतं आज याला पूर्णविराम मिळेल. लहान मुलींनी माझ्याकडे, माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसावं, अशी माझी इच्छा आहे.\" प्रसिद्ध टीव्ही मुलाखतकार ओप्रा विन्फ्री यांनी ट्वीट करत झोझिबिनीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं, \"अभिनंदन मिस साऊथ आफ्रिका, नवीन मिस युनिव्हर्स @zozutunzi ! मी तुझ्याशी सहमत आहे. आपण आपल्या तरुण मुलींना नेतृत्व कौशल्यं शिकवणं महत्त्वाचं आहे.\" त्याआधी याच वर्षात अमेरिकेमध्ये झालेल्या तीन सौंदर्यस्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय तरुणींना मिळाल्यामुळे भेदभावाचे आरोप झालेले होते. सप्टेंबरमध्ये निया फ्रँकलिनने 'मिस अमेरिका' हा किताब जिंकला. पाठोपाठ कलिआ गॅरिसने 'मिस टीन युएसए' आणि चेस्ली क्राईस्टने 'मिस युएसए' स्पर्धा जिंकली. 1940 च्या दशकापर्यंत 'व्हाईट रेसच्या' म्हणजे गौरवर्णीय नसलेल्या महिलांना 'मिस अमेरिका' स्पर्धेत भाग घेण्यास मनाई होती. त्यानंतर नियमांत बदल करण्यात आला. पण 1970 पर्यंत कृष्णवर्णीय महिला 'मिस अमेरिका' स्पर्धेत सहभागी झाल्या नाहीत. मिस वर्ल्ड टोनी अॅन सिंग 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत मिस जमैकाने बाजी मारली आणि सोशल मीडियावर ताबडतोब प्रतिक्रिया उमटल्या. अमेरिकेतल्या नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील कर्स्टन क्लार्क यांनीही ट्विटरवर याविषयीचं आपलं मत मांडलंय. या महिलांची निवड ही फक्त त्यांच्या सौंदर्यावरूनच नाही तर समाजासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या योजनांवरूनही करण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. त्यांनी लिहिलंय, \"मिस वर्ल्डला डॉक्टर व्हायचंय. मिस युएसए तुरुंगातल्या कैद्यांसाठी काम करते. मिस युनिव्हर्स लैंगिक भेदामुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करते. मिस अमेरिका ही कलेचा पुरस्कार करते. मिस टीन युएसने अपंगत्व असणाऱ्या लोकांसाठी संस्था सुरु केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कृष्णवर्णीय आहेत.\" अनेक सौंदर्यस्पर्धांनी गेल्या काही काळामध्ये आपल्या नियमांत बदल केले असून आता या स्पर्धांमध्ये शारीरिक सौंदर्यासोबतच स्पर्धकांनी आतापर्यंत साध्य केलेल्या गोष्टींचाही समावेश केला जातो. मिस अमेरिका स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या संस्थेने गेल्यावर्षी स्विमसूट कॉन्टेस्ट यापुढे बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना जमैकाच्या टोनी अॅन सिंगने आपण एका विशेष वर्गाचं, जग बदलण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या पिढीचं प्रतिनिधित्त्वं करत असल्याचं म्हटलं होतं. या सौदर्यंस्पर्धांच्या आयोजकांवर दीर्घकाळापासून वर्णभेद आणि पूर्वग्रह दूषित असल्याचे आरोप होत आले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 802, "source_item_id": "802", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3497, "clean_index": 474, "clean_language_index": "mar_Deva:validation:474"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेजरीवाल एकूण 70 जागांपैकी आम आदमी पार्टी (आप) या सत्ताधारी पक्षाला 2015 सालच्या निवडणुकीत 67 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र त्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळी 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या जागा वाढू शकतील, असं एक्झिट पोल्सचे आकडे सांगत आहेत. काँग्रेस पक्षाचा भोपळा गेल्या वेळी फुटला नव्हता. याही वेळी त्यांना एक जागा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो. आज तक- AXISच्या पोलने आम आदमी पार्टीला सगळ्यांत जास्त 59-68 एवढ्या जागा मिळू शकतील असं म्हटलंय. केजरीवालांनी भाजपचा धुव्वा उडवलाय, असं या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. 'एक्झिट पोल खोटे ठरतील' भाजपचे दिल्लीतले नेते मनोज तिवारी यांनी म्हटलंय की, \"हे एक्झिट पोल फेल होतील. आम्हाला 48 पेक्षा जास्त जागा मिळतील. आमचंच सरकार स्थापन होईल. आतापासून ईव्हीमला दोष देण्याचं वातावरण तयार करू नका.\" तर आपने दावा केलाय की विजय त्यांचाच होणार आहे. पक्षाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून म्हटलंय की \"आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार आहोत.\" निकाल 11 तारखेला येणार आहेत. त्यावेळी स्पष्ट होऊ शकेल की हे आकडे किती खरे आहेत. आतापर्यंत एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना साधारणतः हे ओळखता आलं आहे की कोणता पक्ष जिंकतोय, पण आकडे सांगण्याच्या बाबतीत अनेकांच्या चुका झाल्या आहेत. दिल्ली निवडणूक ही तीन पक्षांमध्ये झाली. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये हा सामना रंगला. आम आदमी पक्षाने ही निवडणूक अरविंद केजरीवाल आणि त्यांनी केलेल्या विकास कामांभोवती ठेवली. आपने आपलं रिपोर्ट कार्डच जनतेसमोर ठेवलं. शिक्षण आणि आरोग्य खात्यांमध्ये केलेल्या सुधारणा बघा असं म्हणत आपने मतं मागितली. कसा करतात एक्झिट पोल? सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे संचालक संजय कुमार सांगतात, \"कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते.\" \"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी हा अंदाज घेतलेला असतो.\" \"सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते.\" पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात. यावर ते सांगतात, \"भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही.\" \"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते.\" एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का? एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'द वर्डिक्ट…डिकोडिंग इंडियाज इलेक्शन' या पुस्तकात मिळतं. या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत. त्यात ते लिहितात, \"एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे.\" त्यामुळे अगदी तंतोतंत नाही पण एक्झिट पोलमुळे आपल्याला राजकीय परिस्थितीचा अंदाज समजतो.कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. सर्व एक्झिट पोल्समध्ये एक गोष्ट समान आहे की सत्ताधारी आम आदमी पार्टीला पुन्हा बहुमत मिळू शकतं, पण त्यांच्या जागा कमी होऊ शकतात.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेजरीवाल एकूण 70 जागांपैकी आम आदमी पार्टी (आप) या सत्ताधारी पक्षाला 2015 सालच्या निवडणुकीत 67 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र त्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळी 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या जागा वाढू शकतील, असं एक्झिट पोल्सचे आकडे सांगत आहेत. काँग्रेस पक्षाचा भोपळा गेल्या वेळी फुटला नव्हता. याही वेळी त्यांना एक जागा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो. आज तक- AXISच्या पोलने आम आदमी पार्टीला सगळ्यांत जास्त 59-68 एवढ्या जागा मिळू शकतील असं म्हटलंय. केजरीवालांनी भाजपचा धुव्वा उडवलाय, असं या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. 'एक्झिट पोल खोटे ठरतील' भाजपचे दिल्लीतले नेते मनोज तिवारी यांनी म्हटलंय की, \"हे एक्झिट पोल फेल होतील. आम्हाला 48 पेक्षा जास्त जागा मिळतील. आमचंच सरकार स्थापन होईल. आतापासून ईव्हीमला दोष देण्याचं वातावरण तयार करू नका.\" तर आपने दावा केलाय की विजय त्यांचाच होणार आहे. पक्षाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून म्हटलंय की \"आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार आहोत.\" निकाल 11 तारखेला येणार आहेत. त्यावेळी स्पष्ट होऊ शकेल की हे आकडे किती खरे आहेत. आतापर्यंत एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना साधारणतः हे ओळखता आलं आहे की कोणता पक्ष जिंकतोय, पण आकडे सांगण्याच्या बाबतीत अनेकांच्या चुका झाल्या आहेत. दिल्ली निवडणूक ही तीन पक्षांमध्ये झाली. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये हा सामना रंगला. आम आदमी पक्षाने ही निवडणूक अरविंद केजरीवाल आणि त्यांनी केलेल्या विकास कामांभोवती ठेवली. आपने आपलं रिपोर्ट कार्डच जनतेसमोर ठेवलं. शिक्षण आणि आरोग्य खात्यांमध्ये केलेल्या सुधारणा बघा असं म्हणत आपने मतं मागितली. कसा करतात एक्झिट पोल? सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे संचालक संजय कुमार सांगतात, \"कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते.\" \"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी हा अंदाज घेतलेला असतो.\" \"सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते.\" पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात. यावर ते सांगतात, \"भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही.\" \"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते.\" एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का? एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'द वर्डिक्ट…डिकोडिंग इंडियाज इलेक्शन' या पुस्तकात मिळतं. या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत. त्यात ते लिहितात, \"एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे.\" त्यामुळे अगदी तंतोतंत नाही पण एक्झिट पोलमुळे आपल्याला राजकीय परिस्थितीचा अंदाज समजतो.कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 803, "source_item_id": "803", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3370, "clean_index": 475, "clean_language_index": "mar_Deva:validation:475"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडीजिटल साक्षरता ही सिंगापूर सरकारच्या अजेंड्यावर आधीपासून होती. पण कोरोना काळात तातडीचे निर्णय घेताना देशातल्या गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल का? हे पाहणं सरकारसमोर मोठं आव्हान आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सिंगापूरमधील माध्यमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वस्तात कम्प्युटर मिळण्यासाठी सरकारने योजना बनवली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडीजिटल साक्षरता ही सिंगापूर सरकारच्या अजेंड्यावर आधीपासून होती. पण कोरोना काळात तातडीचे निर्णय घेताना देशातल्या गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल का? हे पाहणं सरकारसमोर मोठं आव्हान आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 804, "source_item_id": "804", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 520, "clean_index": 476, "clean_language_index": "mar_Deva:validation:476"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. पदवीधर निवडणूक : तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं - अनिल परब पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तीन पक्षांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री परब यांनी हे वक्तव्य केलं. पदवीधर निवडणुकीत भाजपच्या पराभवाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनेच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. यावर परब यांनी प्रतिक्रिया दिली. \"तीन पक्ष एकत्र आले तर काय निकाल लागू शकतो, हे महाविकास आघाडीने दाखवून दिलं आहे, ती जागा यापूर्वीही शिवसेनेची नव्हती. याआधीही तिथे अपक्ष उमेदवार निवडून यायचे. आताही तिथे अपक्षच निवडून आले आहेत,\" असं परब यांनी म्हटलं आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे. 2. मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन, 9 रोजी सुनावणी राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने विनंती अर्ज केला होता. याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (9 डिसेंबर) दुपारी 2 वाजता या अर्जावर सुनावणी होईल, अशी माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील मराठा समाजाच्या SEBC आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. या प्रकरणी राज्याने सर्वोच्च न्यायालयात चार विनंती अर्ज दाखल केले आहेत. यासाठी घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही अर्जात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. 3. अन्वय नाईक प्रकरणात आरोपपत्र दाखल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलीबाग न्यायालयात शुक्रवारी (4 डिसेंबर) आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध आरोप लावण्यात आले आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हे आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणात रायगड पोलिसांनी 65 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात नोंदवले आहेत. अलीबाग सत्र न्यायालयात हे प्रकरण जाईल. सुनावणीसाठी अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली. 4. एअर-इंडिया विकत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न एअर इंडिया ही भारताच्या सरकारी विमान कंपनी विकत घेण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कंपनीतील सुमारे 209 कर्मचारी एका खासगी कंपनीची मदत घेणार आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक-एक लाख रुपयांची वर्गणी काढली जाईल, तसंच इक्विटी फंडच्या माध्यमातून कंपनी विकत घेण्यासाठीची बोली लावली जाईल. एअर इंडियाच्या वाणिज्य संचालक मीनाक्षी मलिक या कर्मचाऱ्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहलं आहे. PIM नुसार (प्राथमिक सूचना निवेदन) एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीची मालकी मिळवता येऊ शकते. त्यासाठी काही अटी-शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, आपण सामूहिकपणे एअर इंडिया खरेदी करू शकतो, असं मीनाक्षी मलिक यांनी पत्रात म्हटले आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली. 5. शेतकरी संघटनांची 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केंद्र सरकार तीन कृषि विधेयक मागे घेत नसल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंघू बॉर्डर येथे पत्रकार परिषदेत आंदोलक शेतकऱ्यांनी ही घोषणा केली. या बंदमध्ये देशभरातील संघटनांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे. आज (5 डिसेंबर) शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या टप्प्यातील चर्चा होणार आहे. यामध्ये तोडगा न निघाल्यास दिल्लीतील भाजीपाला तसंच इतर सामग्री बंद करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे. दरम्यान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हटवण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. शेतकरी आंदोलकांना सीमेवरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ही बातमी झी 24 तासने दिली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. पदवीधर निवडणूक : तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं - अनिल परब पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तीन पक्षांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री परब यांनी हे वक्तव्य केलं. पदवीधर निवडणुकीत भाजपच्या पराभवाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनेच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. यावर परब यांनी प्रतिक्रिया दिली. \"तीन पक्ष एकत्र आले तर काय निकाल लागू शकतो, हे महाविकास आघाडीने दाखवून दिलं आहे, ती जागा यापूर्वीही शिवसेनेची नव्हती. याआधीही तिथे अपक्ष उमेदवार निवडून यायचे. आताही तिथे अपक्षच निवडून आले आहेत,\" असं परब यांनी म्हटलं आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे. 2. मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन, 9 रोजी सुनावणी राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने विनंती अर्ज केला होता. याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (9 डिसेंबर) दुपारी 2 वाजता या अर्जावर सुनावणी होईल, अशी माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील मराठा समाजाच्या SEBC आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. या प्रकरणी राज्याने सर्वोच्च न्यायालयात चार विनंती अर्ज दाखल केले आहेत. यासाठी घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही अर्जात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. 3. अन्वय नाईक प्रकरणात आरोपपत्र दाखल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलीबाग न्यायालयात शुक्रवारी (4 डिसेंबर) आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध आरोप लावण्यात आले आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हे आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणात रायगड पोलिसांनी 65 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात नोंदवले आहेत. अलीबाग सत्र न्यायालयात हे प्रकरण जाईल. सुनावणीसाठी अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली. 4. एअर-इंडिया विकत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न एअर इंडिया ही भारताच्या सरकारी विमान कंपनी विकत घेण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कंपनीतील सुमारे 209 कर्मचारी एका खासगी कंपनीची मदत घेणार आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक-एक लाख रुपयांची वर्गणी काढली जाईल, तसंच इक्विटी फंडच्या माध्यमातून कंपनी विकत घेण्यासाठीची बोली लावली जाईल. एअर इंडियाच्या वाणिज्य संचालक मीनाक्षी मलिक या कर्मचाऱ्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहलं आहे. PIM नुसार (प्राथमिक सूचना निवेदन) एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीची मालकी मिळवता येऊ शकते. त्यासाठी काही अटी-शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, आपण सामूहिकपणे एअर इंडिया खरेदी करू शकतो, असं मीनाक्षी मलिक यांनी पत्रात म्हटले आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली. 5. शेतकरी संघटनांची 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केंद्र सरकार तीन कृषि विधेयक मागे घेत नसल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंघू बॉर्डर येथे पत्रकार परिषदेत आंदोलक शेतकऱ्यांनी ही घोषणा केली. या बंदमध्ये देशभरातील संघटनांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे. आज (5 डिसेंबर) शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या टप्प्यातील चर्चा होणार आहे. यामध्ये तोडगा न निघाल्यास दिल्लीतील भाजीपाला तसंच इतर सामग्री बंद करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे. दरम्यान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हटवण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. शेतकरी आंदोलकांना सीमेवरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ही बातमी झी 24 तासने दिली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 805, "source_item_id": "805", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3723, "clean_index": 477, "clean_language_index": "mar_Deva:validation:477"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nव्हिसाचा निलंबनाचा निर्णयात कायदेशीर त्रुटी असल्याचा त्यांचा आरोप आहे. व्हिसा निलंबनाबरोबरच या लोकांना अमेरिकेत प्रवेश करायला मनाई केल्यामुळे त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशीही ताटतूट झाली आहे. तेव्हा स्टेट डिपार्टमेंटने तातडीने प्रक्रिया सुरू करून व्हिसा द्यायचा की नाही याचा कायदेशीर निर्णय घ्यावा अशी विनंती या लोकांनी कोर्टाला केली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी काही अमेरिकन भारतीयांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या शंभरच्या वर भारतीयांनी H1B व्हिसाच्या निलंबनाविरोधात अखेर कोर्टात धाव घेतली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nव्हिसाचा निलंबनाचा निर्णयात कायदेशीर त्रुटी असल्याचा त्यांचा आरोप आहे. व्हिसा निलंबनाबरोबरच या लोकांना अमेरिकेत प्रवेश करायला मनाई केल्यामुळे त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशीही ताटतूट झाली आहे. तेव्हा स्टेट डिपार्टमेंटने तातडीने प्रक्रिया सुरू करून व्हिसा द्यायचा की नाही याचा कायदेशीर निर्णय घ्यावा अशी विनंती या लोकांनी कोर्टाला केली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी काही अमेरिकन भारतीयांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 808, "source_item_id": "808", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 759, "clean_index": 478, "clean_language_index": "mar_Deva:validation:478"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदक्षिण इथियोपियात रविवारी सकाळी डोको इश्ते हे 80 लोकांचा बाप्तिस्मा समारंभ पार पाडत होते. अबाय तलावाजवळ हा कार्यक्रम सुरू होता. \"एका व्यक्तीला बाप्तिस्मा देऊन झाल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीकडे वळले. तितक्यात मगरीनं पाण्यातून बाहेर उडी घेत त्यांच्यावर हल्ला केला,\" असं स्थानिक रहिवासी केटेमी कैरो यांनी बीबीसीला सांगितलं. मगरीनं हात, पाय आणि पाठीवर केलेल्या हल्ल्यामुळे डोको यांचा मृत्यू झाला. \"मच्छिमार आणि स्थानिकांनी धर्मगुरू डोको यांना वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही,\" असं पोलीस अधिकारी इनेटू कान्को यांनी सांगितलं. \"डोको यांना मगर तलावात ओढून न्यायच्या प्रयत्नात होती, पण मासेमारीसाठीच्या जाळीचा वापर करून लोकांनी तिला रोखलं. यानंतर मगर पळून गेली,\" असं कान्को यांनी पुढे सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "इथिओपियातल्या एका तलावाजवळ अनुयायांना बाप्तिस्मा देणारे एक ख्रिश्चन धर्मगुरू मगरीच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदक्षिण इथियोपियात रविवारी सकाळी डोको इश्ते हे 80 लोकांचा बाप्तिस्मा समारंभ पार पाडत होते. अबाय तलावाजवळ हा कार्यक्रम सुरू होता. \"एका व्यक्तीला बाप्तिस्मा देऊन झाल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीकडे वळले. तितक्यात मगरीनं पाण्यातून बाहेर उडी घेत त्यांच्यावर हल्ला केला,\" असं स्थानिक रहिवासी केटेमी कैरो यांनी बीबीसीला सांगितलं. मगरीनं हात, पाय आणि पाठीवर केलेल्या हल्ल्यामुळे डोको यांचा मृत्यू झाला. \"मच्छिमार आणि स्थानिकांनी धर्मगुरू डोको यांना वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही,\" असं पोलीस अधिकारी इनेटू कान्को यांनी सांगितलं. \"डोको यांना मगर तलावात ओढून न्यायच्या प्रयत्नात होती, पण मासेमारीसाठीच्या जाळीचा वापर करून लोकांनी तिला रोखलं. यानंतर मगर पळून गेली,\" असं कान्को यांनी पुढे सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 810, "source_item_id": "810", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 944, "clean_index": 479, "clean_language_index": "mar_Deva:validation:479"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा फोटो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमदचा आहे असा दावा काही उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे. बीबीसी फॅक्ट चेकच्या टीमने यामागचं सत्य काय आहे याची पडताळणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी #MainBhiChowkidar या नावाने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. त्यानंतर नजीब अहमद यांच्या आई फातिमा नसीन यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला, की 'जर तुम्ही चौकीदार आहात तर माझा मुलगा कुठे गेला आहे त्याचं उत्तर द्या.' पुढं त्या विचारतात, 'अद्याप आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांना का अटक झाली नाही. माझ्या मुलाचा शोध लावण्यासाठी तीन एजन्सीजला अपयश का आलं.' त्यांच्या या ट्वीटनंतर उजव्या विचारसरणीच्या फेसबुक ग्रुप्समध्ये व्हॉट्सअॅपवर एक फोटो शेअर केला जात आहे. हाच फोटो 2018मध्ये देखील फिरवला होता. त्यातही हाच दावा केला होता की नजीब हे आयसिसमध्ये सहभागी झाले आहेत. अनेकांनी हा फोटो बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमला पाठवला आणि या फोटोमागचं सत्य काय आहे असं विचारलं आहे. बीबीसीच्या असं लक्षात आलं आहे की हा फोटो नजीब यांचा असू शकत नाही. कारण नजीब हे 14 ऑक्टोबर 2016च्या रात्री जेएनयूच्या हॉस्टेलमधून बेपत्ता झाले होते. तर जो फोटो व्हायरल होत आहे तो फोटो 7 मार्च 2015चा आहे. रॉयटर्सचे प्रतिनिधी ताहिर अल-सूडानी यांनी इराकमधलं शहर अल-अलमजवळ असलेल्या ताल कसीबा या ठिकाणी हा फोटो घेतला होता. या फोटोतले सैनिक हे आयसिसचे लढवय्ये नाहीत तर इराकी सिक्युरिटी फोर्सेसला मदत करणारे शिया लढवय्ये आहेत. इस्लामिक स्टेटचं नियंत्रण असलेल्या तिकरित शहराचा ताबा इराकी सेक्युरिटी फोर्सकडे आल्यानंतर हा फोटो घेण्यात आला आहे. इराकी सिक्युरिटी फोर्सेसनं 2 एप्रिल 2015 रोजी घोषित केलं होतं की तिकरित शहर हे आयसिसच्या ताब्यातून मुक्त झालं आहे. नजीब 29 महिन्यांपासून बेपत्ता नजीब हे बेपत्ता झाल्यानंतर 2 वर्षं विविध तपास संस्थांनी त्यांचा शोध घेतला पण त्यांना अपयश आलं. म्हणून शेवटी सीबीआयने नजीब यांची फाइल 2018 बंद केली. नजीब यांच्या आईने सीबीआयच्या कार्यप्रणाली टीका केली होती. वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावू असंही त्या म्हणाल्या होत्या. 14 ऑक्टोबर रोजी जेएनयूच्या माही मांडवी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर नजीब बेपत्ता आहेत. या घटनेची सीबीआयकडून चौकशी व्हावी असे आदेश दिल्ली हायकोर्टानं 2017मध्ये दिले होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कथित इस्लामिका स्टेट ( IS किंवा आयसिस) झेंड्याच्या पार्श्वभूमीवर काही शस्त्रास्त्रधारी उभे आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहा फोटो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमदचा आहे असा दावा काही उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे. बीबीसी फॅक्ट चेकच्या टीमने यामागचं सत्य काय आहे याची पडताळणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी #MainBhiChowkidar या नावाने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. त्यानंतर नजीब अहमद यांच्या आई फातिमा नसीन यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला, की 'जर तुम्ही चौकीदार आहात तर माझा मुलगा कुठे गेला आहे त्याचं उत्तर द्या.' पुढं त्या विचारतात, 'अद्याप आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांना का अटक झाली नाही. माझ्या मुलाचा शोध लावण्यासाठी तीन एजन्सीजला अपयश का आलं.' त्यांच्या या ट्वीटनंतर उजव्या विचारसरणीच्या फेसबुक ग्रुप्समध्ये व्हॉट्सअॅपवर एक फोटो शेअर केला जात आहे. हाच फोटो 2018मध्ये देखील फिरवला होता. त्यातही हाच दावा केला होता की नजीब हे आयसिसमध्ये सहभागी झाले आहेत. अनेकांनी हा फोटो बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमला पाठवला आणि या फोटोमागचं सत्य काय आहे असं विचारलं आहे. बीबीसीच्या असं लक्षात आलं आहे की हा फोटो नजीब यांचा असू शकत नाही. कारण नजीब हे 14 ऑक्टोबर 2016च्या रात्री जेएनयूच्या हॉस्टेलमधून बेपत्ता झाले होते. तर जो फोटो व्हायरल होत आहे तो फोटो 7 मार्च 2015चा आहे. रॉयटर्सचे प्रतिनिधी ताहिर अल-सूडानी यांनी इराकमधलं शहर अल-अलमजवळ असलेल्या ताल कसीबा या ठिकाणी हा फोटो घेतला होता. या फोटोतले सैनिक हे आयसिसचे लढवय्ये नाहीत तर इराकी सिक्युरिटी फोर्सेसला मदत करणारे शिया लढवय्ये आहेत. इस्लामिक स्टेटचं नियंत्रण असलेल्या तिकरित शहराचा ताबा इराकी सेक्युरिटी फोर्सकडे आल्यानंतर हा फोटो घेण्यात आला आहे. इराकी सिक्युरिटी फोर्सेसनं 2 एप्रिल 2015 रोजी घोषित केलं होतं की तिकरित शहर हे आयसिसच्या ताब्यातून मुक्त झालं आहे. नजीब 29 महिन्यांपासून बेपत्ता नजीब हे बेपत्ता झाल्यानंतर 2 वर्षं विविध तपास संस्थांनी त्यांचा शोध घेतला पण त्यांना अपयश आलं. म्हणून शेवटी सीबीआयने नजीब यांची फाइल 2018 बंद केली. नजीब यांच्या आईने सीबीआयच्या कार्यप्रणाली टीका केली होती. वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावू असंही त्या म्हणाल्या होत्या. 14 ऑक्टोबर रोजी जेएनयूच्या माही मांडवी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर नजीब बेपत्ता आहेत. या घटनेची सीबीआयकडून चौकशी व्हावी असे आदेश दिल्ली हायकोर्टानं 2017मध्ये दिले होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 812, "source_item_id": "812", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2268, "clean_index": 480, "clean_language_index": "mar_Deva:validation:480"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्ली पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडबाबत चर्चा झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला आता परवानगी दिली आहे. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिले आहे. स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडसाठी जी जागा निश्चित केली आहे त्याठिकाणी परेडसाठी शेतकरी तयार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'ही एक ऐतिहासिक परेड असून यावेळी शांततेचे पूर्ण पालन केले जाईल. तसंच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमुळे प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही,' असंही शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं आहे. 2. देशाला 'हिंदुस्थान' म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज - संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजप नेत्यांसमोर शिवसेनेचे कौतुक केले आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज आहे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं. लोकमतने हे वृत्त दिलं आहे. संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या धारेखाली आणून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रतिमा छापायची आहे आणि या गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं. ते सांगली येथे एका कार्यक्रमाच्या निमित्त बोलत होते. 3. कांगारुंच्या गोलंदाजीपेक्षा मुंबई लोकलमध्ये सीट मिळणं अवघड- शार्दुल ठाकूर 'एकवेळ कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करणं सोपं आहे पण लोकलमध्ये सीट मिळणं अवघड आहे. कारण तिथे चांगल्या टायमिंगच्या गरज असते.' ही प्रतिक्रिया दिलीय क्रिकेपटू शार्दुल ठाकूरनं. शार्दुल ठाकुर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीचा सामना कसा केला? या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्याने मिश्कीलपणे हे उत्तर दिले. लोकससत्ताने हे वृत्त दिले आहे. शार्दुल मुळचा पालघरमधील असल्याने क्रिकेट शिकण्यासाठी त्याला लोकलमधून मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागायचा. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला याबाबत विचारलं असता शार्दुल म्हणाला, \"2018 मध्ये सामन्यानंतर दुखापतग्रस्त झालो होतो. माझ्या समोर दोनच पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे संधीची प्रतीक्षा करणे आणि दुसरा म्हणजे मेहनत करून संघात पुन्हा स्थान मिळवणे. मी दुसरा पर्याय निवडला.\" माझे वडील शेतकरी आहेत. पीक वाया गेले म्हणून शेती करणं सोडायचे नसते. हे सूत्र क्रिकेटलाही लागू होतं, असंही शार्दुल म्हणाला. 4. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 95.22 टक्के, आरोग्य विभागाची माहिती महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.22 टक्के एवढे आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (23 जानेवारी) 3,694 रुग्ण बरे झाले असून 56 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून कोरोना मुक्त होण्याचा दर वाढला आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरणाची मोहिमही सुरू झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 50,740 जणांचा मृत्यू झालाय. आताचा मृत्यू दर 2.53 टक्के इतका आहे. तर राज्यात 43,870 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 5. देशातील तब्बल 70 टक्के महिला इंटरनेटपासून दूर ग्रामीण भागातील 70 टक्क्यांहून जास्त महिला इंटरनेटपासून दूर असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण फेज-1 मधून नोंदवण्यात आले आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार चीननंतर भारतात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक लोक आहेत. पण जगात आघाडीवर असलेल्या भारतात केवळ 30 टक्केच महिला इंटरनेट वापरतात. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील लोकसंख्या, आरोग्य आणि आहार या गोष्टींबाबत विविध निरीक्षण नोंदवली जातात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्ली पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडबाबत चर्चा झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला आता परवानगी दिली आहे. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिले आहे. स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडसाठी जी जागा निश्चित केली आहे त्याठिकाणी परेडसाठी शेतकरी तयार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'ही एक ऐतिहासिक परेड असून यावेळी शांततेचे पूर्ण पालन केले जाईल. तसंच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमुळे प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही,' असंही शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं आहे. 2. देशाला 'हिंदुस्थान' म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज - संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजप नेत्यांसमोर शिवसेनेचे कौतुक केले आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज आहे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं. लोकमतने हे वृत्त दिलं आहे. संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या धारेखाली आणून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रतिमा छापायची आहे आणि या गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं. ते सांगली येथे एका कार्यक्रमाच्या निमित्त बोलत होते. 3. कांगारुंच्या गोलंदाजीपेक्षा मुंबई लोकलमध्ये सीट मिळणं अवघड- शार्दुल ठाकूर 'एकवेळ कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करणं सोपं आहे पण लोकलमध्ये सीट मिळणं अवघड आहे. कारण तिथे चांगल्या टायमिंगच्या गरज असते.' ही प्रतिक्रिया दिलीय क्रिकेपटू शार्दुल ठाकूरनं. शार्दुल ठाकुर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीचा सामना कसा केला? या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्याने मिश्कीलपणे हे उत्तर दिले. लोकससत्ताने हे वृत्त दिले आहे. शार्दुल मुळचा पालघरमधील असल्याने क्रिकेट शिकण्यासाठी त्याला लोकलमधून मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागायचा. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला याबाबत विचारलं असता शार्दुल म्हणाला, \"2018 मध्ये सामन्यानंतर दुखापतग्रस्त झालो होतो. माझ्या समोर दोनच पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे संधीची प्रतीक्षा करणे आणि दुसरा म्हणजे मेहनत करून संघात पुन्हा स्थान मिळवणे. मी दुसरा पर्याय निवडला.\" माझे वडील शेतकरी आहेत. पीक वाया गेले म्हणून शेती करणं सोडायचे नसते. हे सूत्र क्रिकेटलाही लागू होतं, असंही शार्दुल म्हणाला. 4. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 95.22 टक्के, आरोग्य विभागाची माहिती महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.22 टक्के एवढे आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (23 जानेवारी) 3,694 रुग्ण बरे झाले असून 56 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून कोरोना मुक्त होण्याचा दर वाढला आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरणाची मोहिमही सुरू झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 50,740 जणांचा मृत्यू झालाय. आताचा मृत्यू दर 2.53 टक्के इतका आहे. तर राज्यात 43,870 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 5. देशातील तब्बल 70 टक्के महिला इंटरनेटपासून दूर ग्रामीण भागातील 70 टक्क्यांहून जास्त महिला इंटरनेटपासून दूर असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण फेज-1 मधून नोंदवण्यात आले आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार चीननंतर भारतात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक लोक आहेत. पण जगात आघाडीवर असलेल्या भारतात केवळ 30 टक्केच महिला इंटरनेट वापरतात. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील लोकसंख्या, आरोग्य आणि आहार या गोष्टींबाबत विविध निरीक्षण नोंदवली जातात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 817, "source_item_id": "817", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3462, "clean_index": 481, "clean_language_index": "mar_Deva:validation:481"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगिरिजा देवी घरचे, नातेवाईक आणि शिष्य परिवारात अप्पाजी या नावाने प्रसिद्ध होत्या. गिरिजा देवी म्हणजे उपशास्त्रीय संगीतातलं चालतं बोलतं विद्यापीठ. पूरब अंग गायनातला चौमुखी गायन गिरिजा देवींचा हातखंडा. ख्याल-टप ख्याल, ध्रुपद-धमार, ठुमरी-दादरा, चैती-होली अशा विविधांगी गायन प्रकारांत त्यांचा दमदार आवाज भारून राहत असे. प्रत्येक प्रकाराचं सौंदर्य समजून घेऊन त्याचा भावार्थ श्रोत्यांपर्यंत पोहचवण्यात त्या वाकबगार होत्या. सरजू प्रसाद मिश्र आणि श्रीचंद मिश्र हे गिरिजा देवींचे गुरू. बनारस घराण्याचे संस्कार पारंपरिक पद्धतीने शिकवणं ही या गुरुद्वयींची हातोटी. महान कलाकार गाणं हाच आत्मा झालेल्या गिरिजा देवींनी संगीत साधनेचा अनोखा वस्तुपाठ सादर केला आणि गुरूंकडून गाण्यातल्या दुर्लभ गोष्टीही आत्मसात केल्या. ठुमरी की रानी कही जाने वाली गिरीजा देवी की मौत पर बीबीसी विशेष यामध्ये गुल, बैत, नक्श, रुबाई, कौल कलवाना आणि इतर घटकांचा समावेश होता. बनारस घराण्याच्या ठुमरी गायकीतील सौंदर्यस्थळं इतक्या प्रभावीपणे रसिकांसमोर मांडणाऱ्या गिरिजादेवी एकमेव गायिका असाव्यात. आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी गायनाची वेगळीच वाट चोखाळली. शुद्ध स्वर, रागांमधील भाव उलगडून दाखवणं आणि ठुमरी गायनाचं गुणवैशिष्ट्य असलेल्या पुकार ताना घेताना गिरिजी देवी जणू ईश्वराला साद घालत असत आणि श्रोतृवृंद भक्तिरसात न्हाऊन निघत असे. गिरिजा देवी बुढवा मंगलमध्ये कोण गाऊ शकतं? पुस्तकाच्या लेखनादरम्यान बोलताना गिरिजा देवी म्हणाल्या होत्या, 'ठुमरीशिवाय मैफल रंगूच शकत नाही. अष्टनायिकांच्या भावविश्वाशी समरस झाल्याशिवाय ठुमरी किंवा दादरा खुलू शकत नाही. पूर्ण तयारीनिशी कौशल्यं घोटल्याशिवाय बुडवा मंगलच्या सोहळ्यात कोण गाऊ शकेल?' या सगळ्या दुर्लभ गोष्टी गिरिजा देवी आपल्या शिष्यांना आवश्यक वाटेल तेव्हा सोप्या भाषेत समजावून सांगत. दिग्गजांकडून मिळालेले बाळकडू त्यांनी सहजतेनं सुनंदा शर्मा, अजिता सिंह, रुपान सरकार या शिष्यांना शिकवलं. उत्कृष्ट बंदीश पील, कौशिक ध्वनी, पहाडी, झिंझोटी, खमाज आणि भैरवी यासारख्या रागांचा नवा पैलू गिरिजा देवींनी मांडला. या राग संगीतातलं काठिण्य बाजूला सारत सुलभ सादरीकरणावर त्यांचा भर असे. त्यांची कारकीर्द भारतीय संगीतातलं अद्भुत पर्व आहे. गिरिजा देवींची प्रसन्न मुद्रा गिरिजा देवींमुळेच साहित्यिक रचनांचा उपयोग कजरी आणि झूला गायनात होऊ लागला. भारतेंदू हरिश्चंद्र आणि चौधरी बद्रीनारायण उर्फ प्रेमघन यांच्या अनेक काव्यपंक्तींना गिरिजा देवींचा स्वर लाभला आणि लिखाणासह त्यांचा आवाज अजरामर झाला. अनोखा आवाज लाभलेल्या गिरिजा देवींनी स्वत: लिखाणही केलं. 'घिर आई है कारी बदरिया, राधे बिन लागे न मोरा जिया' ही उत्कृष्ट बंदीश त्यांच्याच लेखणीतून साकारली होती. उपशास्त्रीय संगीताच्या शिलेदार रसूलबाई, बडी मोतीबाई, सिद्धेश्वरी देवी आणि निर्मला देवी यांच्यासह गिरिजा देवी म्हणजे अद्भुत समीकरण होतं. या सगळ्यांच्या स्वरात बनारसच्या संस्कृतीचा गंध अनुभवता येतो. (लेखक यतींद्र मिश्र हे गिरिजा देवींच्या चरित्राचे लेखक असून, गिरिजा हे पुस्तक 2001 मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद 'गिरिजा: ए जर्नी थ्रू ठुमरी' 2005 मध्ये प्रकाशित झाला होता.) (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सेनिया बनारस घराण्याची पताका घेऊन कार्यरत गिरिजा देवी यांच्या निधनामुळे ठुमरी, दादरा, कजरी आणि चैती हे सगळे एकाचवेळी मुके झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगिरिजा देवी घरचे, नातेवाईक आणि शिष्य परिवारात अप्पाजी या नावाने प्रसिद्ध होत्या. गिरिजा देवी म्हणजे उपशास्त्रीय संगीतातलं चालतं बोलतं विद्यापीठ. पूरब अंग गायनातला चौमुखी गायन गिरिजा देवींचा हातखंडा. ख्याल-टप ख्याल, ध्रुपद-धमार, ठुमरी-दादरा, चैती-होली अशा विविधांगी गायन प्रकारांत त्यांचा दमदार आवाज भारून राहत असे. प्रत्येक प्रकाराचं सौंदर्य समजून घेऊन त्याचा भावार्थ श्रोत्यांपर्यंत पोहचवण्यात त्या वाकबगार होत्या. सरजू प्रसाद मिश्र आणि श्रीचंद मिश्र हे गिरिजा देवींचे गुरू. बनारस घराण्याचे संस्कार पारंपरिक पद्धतीने शिकवणं ही या गुरुद्वयींची हातोटी. महान कलाकार गाणं हाच आत्मा झालेल्या गिरिजा देवींनी संगीत साधनेचा अनोखा वस्तुपाठ सादर केला आणि गुरूंकडून गाण्यातल्या दुर्लभ गोष्टीही आत्मसात केल्या. ठुमरी की रानी कही जाने वाली गिरीजा देवी की मौत पर बीबीसी विशेष यामध्ये गुल, बैत, नक्श, रुबाई, कौल कलवाना आणि इतर घटकांचा समावेश होता. बनारस घराण्याच्या ठुमरी गायकीतील सौंदर्यस्थळं इतक्या प्रभावीपणे रसिकांसमोर मांडणाऱ्या गिरिजादेवी एकमेव गायिका असाव्यात. आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी गायनाची वेगळीच वाट चोखाळली. शुद्ध स्वर, रागांमधील भाव उलगडून दाखवणं आणि ठुमरी गायनाचं गुणवैशिष्ट्य असलेल्या पुकार ताना घेताना गिरिजी देवी जणू ईश्वराला साद घालत असत आणि श्रोतृवृंद भक्तिरसात न्हाऊन निघत असे. गिरिजा देवी बुढवा मंगलमध्ये कोण गाऊ शकतं? पुस्तकाच्या लेखनादरम्यान बोलताना गिरिजा देवी म्हणाल्या होत्या, 'ठुमरीशिवाय मैफल रंगूच शकत नाही. अष्टनायिकांच्या भावविश्वाशी समरस झाल्याशिवाय ठुमरी किंवा दादरा खुलू शकत नाही. पूर्ण तयारीनिशी कौशल्यं घोटल्याशिवाय बुडवा मंगलच्या सोहळ्यात कोण गाऊ शकेल?' या सगळ्या दुर्लभ गोष्टी गिरिजा देवी आपल्या शिष्यांना आवश्यक वाटेल तेव्हा सोप्या भाषेत समजावून सांगत. दिग्गजांकडून मिळालेले बाळकडू त्यांनी सहजतेनं सुनंदा शर्मा, अजिता सिंह, रुपान सरकार या शिष्यांना शिकवलं. उत्कृष्ट बंदीश पील, कौशिक ध्वनी, पहाडी, झिंझोटी, खमाज आणि भैरवी यासारख्या रागांचा नवा पैलू गिरिजा देवींनी मांडला. या राग संगीतातलं काठिण्य बाजूला सारत सुलभ सादरीकरणावर त्यांचा भर असे. त्यांची कारकीर्द भारतीय संगीतातलं अद्भुत पर्व आहे. गिरिजा देवींची प्रसन्न मुद्रा गिरिजा देवींमुळेच साहित्यिक रचनांचा उपयोग कजरी आणि झूला गायनात होऊ लागला. भारतेंदू हरिश्चंद्र आणि चौधरी बद्रीनारायण उर्फ प्रेमघन यांच्या अनेक काव्यपंक्तींना गिरिजा देवींचा स्वर लाभला आणि लिखाणासह त्यांचा आवाज अजरामर झाला. अनोखा आवाज लाभलेल्या गिरिजा देवींनी स्वत: लिखाणही केलं. 'घिर आई है कारी बदरिया, राधे बिन लागे न मोरा जिया' ही उत्कृष्ट बंदीश त्यांच्याच लेखणीतून साकारली होती. उपशास्त्रीय संगीताच्या शिलेदार रसूलबाई, बडी मोतीबाई, सिद्धेश्वरी देवी आणि निर्मला देवी यांच्यासह गिरिजा देवी म्हणजे अद्भुत समीकरण होतं. या सगळ्यांच्या स्वरात बनारसच्या संस्कृतीचा गंध अनुभवता येतो. (लेखक यतींद्र मिश्र हे गिरिजा देवींच्या चरित्राचे लेखक असून, गिरिजा हे पुस्तक 2001 मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद 'गिरिजा: ए जर्नी थ्रू ठुमरी' 2005 मध्ये प्रकाशित झाला होता.) (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 818, "source_item_id": "818", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2903, "clean_index": 482, "clean_language_index": "mar_Deva:validation:482"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसध्या २०१९मधलं पहिलं चॅलेंज जोरदार ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंजचं नाव आहे #10YearsChallenge. अर्थात बॉलिवुड सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या ट्रेंडची भुरळ पडली आहे. नेमकं काय आहे हे चॅलेंज? आता हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुक्ता असेलचं. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो हा हॅशटॅग वापरून शेअर करायचा आहे. हॉलिवुडपासून बॉलिवुडपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हे '10 Year Challenge' स्विकारलं आहे. डायना पेंटी, एकता कपूर, दिया मिर्झा यांनी स्वत:चे दहा वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सेलिब्रिटींनी स्वीकारलं चॅलेंज सोनम कपूरने आपला 23व्या वर्षांतला 'दिल्ली ६' या चित्रपटातला आणि काही दिवसात प्रदर्शित होणाऱ्या 'एक लडकी को देखा तो...' या चित्रपटातले दोन फोटो शेअर करत विचारलंय की, तुम्हाला वाटतं मी माझ्या वडलांचा वारसा चालवतेय? डायना पेंटीनेही आपला आताचा आणि १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत लिहिलंय, \"काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. जसंकी ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर. \" तर बिपाशा बासूनेही आपला २००८ आणि १८चा फोटो शेअर करत, \"गेल्या १० वर्षांत आयुष्य अतिशय सुंदर आहे. त्यात तक्रार करण्यासारखं काहीच नाही,\" असं म्हटलं आहे. तिने २००८मधला रेस आणि तिचा आगामी चित्रपट 'आदत'मधला फोटो शेअर केला आहे. तर दिया मिर्झाने देखील हे चॅलेंज स्वीकारलं आहे. गुल पनागने आपल्या तिशीतला फोटो शेअर करत. तेव्हा आणि आता... असं म्हटलं आहे. दरम्यान, ESPNने शाहिद आफ्रिदीचा फोटो शेअर करत यांच्यातला फरक ओळखा असं म्हटलं आहे. तर ATP टूर यांनी राफेल नडालचा २००७ आणि २०१७ मधला फोटो शेअर करत, आम्ही हे चॅलेंज योग्य रित्या करतोय ना? ;) असा मिश्किल प्रश्न विचाराला आहे. आता सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड होतेय आणि त्याचे मीम्स शेअर होणार नाहीत असं झालं तरच नवलच, नाही का? आता हे सगळं पाहाता, गेल्या १० वर्षांत तुमच्यात किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला याचा विचार करत बसू नका. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. किकी चॅलेंज, मोदींचा फिटनेस चॅलेंज, डेली ऐली चॅलेंज, मोमो चॅलेंज अशा अनेक प्रकारच्या चॅलेंजेसनं २०१८ गाजवलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसध्या २०१९मधलं पहिलं चॅलेंज जोरदार ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंजचं नाव आहे #10YearsChallenge. अर्थात बॉलिवुड सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या ट्रेंडची भुरळ पडली आहे. नेमकं काय आहे हे चॅलेंज? आता हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुक्ता असेलचं. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो हा हॅशटॅग वापरून शेअर करायचा आहे. हॉलिवुडपासून बॉलिवुडपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हे '10 Year Challenge' स्विकारलं आहे. डायना पेंटी, एकता कपूर, दिया मिर्झा यांनी स्वत:चे दहा वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सेलिब्रिटींनी स्वीकारलं चॅलेंज सोनम कपूरने आपला 23व्या वर्षांतला 'दिल्ली ६' या चित्रपटातला आणि काही दिवसात प्रदर्शित होणाऱ्या 'एक लडकी को देखा तो...' या चित्रपटातले दोन फोटो शेअर करत विचारलंय की, तुम्हाला वाटतं मी माझ्या वडलांचा वारसा चालवतेय? डायना पेंटीनेही आपला आताचा आणि १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत लिहिलंय, \"काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. जसंकी ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर. \" तर बिपाशा बासूनेही आपला २००८ आणि १८चा फोटो शेअर करत, \"गेल्या १० वर्षांत आयुष्य अतिशय सुंदर आहे. त्यात तक्रार करण्यासारखं काहीच नाही,\" असं म्हटलं आहे. तिने २००८मधला रेस आणि तिचा आगामी चित्रपट 'आदत'मधला फोटो शेअर केला आहे. तर दिया मिर्झाने देखील हे चॅलेंज स्वीकारलं आहे. गुल पनागने आपल्या तिशीतला फोटो शेअर करत. तेव्हा आणि आता... असं म्हटलं आहे. दरम्यान, ESPNने शाहिद आफ्रिदीचा फोटो शेअर करत यांच्यातला फरक ओळखा असं म्हटलं आहे. तर ATP टूर यांनी राफेल नडालचा २००७ आणि २०१७ मधला फोटो शेअर करत, आम्ही हे चॅलेंज योग्य रित्या करतोय ना? ;) असा मिश्किल प्रश्न विचाराला आहे. आता सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड होतेय आणि त्याचे मीम्स शेअर होणार नाहीत असं झालं तरच नवलच, नाही का? आता हे सगळं पाहाता, गेल्या १० वर्षांत तुमच्यात किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला याचा विचार करत बसू नका. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 819, "source_item_id": "819", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2006, "clean_index": 483, "clean_language_index": "mar_Deva:validation:483"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआपल्या वचनाला जागत गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 आणि 35A रद्द करण्याची घोषणा राज्यसभेत केली. पण कायद्याच्या कसोटीवर ही घोषणा टिकणार का, यावर कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. कलम 370 रद्द करण्याला घटनाबाह्य कृती म्हणत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील विकास सिंह म्हणतात की, या निर्णयाला कदाचित सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार नाही. बीबीसीचे सहयोगी प्रतिनिधी सुचित्रा मोहंती यांच्याशी बोलताना सिंह यांनी सांगितलं की, \"सरकारचा कलम 370 आणि कलम 35A रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचा आहे. त्याला कोर्टात आव्हान देण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. त्याला काही अर्थ नाही.\" त्यांनी हेही स्पष्ट केलं की, कलम 370 ही एक तात्पुरती व्यवस्था होती. सरकारने ती तात्पुरती व्यवस्था काढून टाकली आहे. आता जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनाही ते सगळे मुलभूत हक्क आणि इतर फायदे मिळतील जे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिले आहेत. \"समान फायदे आणि समान हक्क मिळणं महत्त्वाचं आहे,\" असं त्यांनी बीबीसीला सांगितलं. दुसऱ्या बाजूला, माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील के. सी. कौशिक मात्र म्हणतात की कलम 370 रद्द करण्याच्या प्रक्रियेला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. \"ज्यांचं हे कलम रद्द केल्याने नुकसान होणार आहे ते याला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार हे नक्की. मला हे माहीत नाही की असं आव्हान कोण देईल, कोणती संस्था कोर्टात जाईल, पण याला कोर्टात आव्हान दिलं जाणार हे नक्की,\" त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. त्यांनी हेही स्पष्ट केलं की घटनेने कोणत्याही नागरिकाला किंवा संस्थेला सरकारच्या निर्णयाला आक्षेप असला तर कोर्टात जायची मुभा दिलेली आहे. कौशिक असंही म्हणाले की भाजपने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. पण त्यांची अंमलबजावणी काळजीपूर्वक करावी लागेल. आणखी एक जेष्ठ वकील, ज्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हाताखाली काम केलं होतं, डॉ सुरत सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, हा ऐतिहासिक दिवस आहे. जी गोष्ट 1950 पासून होऊ शकली नाही, ती आज झालेली आहे. पण या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं की नाही यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी स्पष्ट केलं की ते फक्त या निर्णयाच्या सकारात्मक बाजूबद्दल बोलू शकतात. \"देशाच्या एकात्मतेसाठी अशी पावलं उचलणं गरजेचं होतं. असं करायला बाकी काही नाही, फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज होती. आणि ते आता झालेलं आहे. यात घटनाबाह्य असं काही नाही.\" कलम 370 चा इतिहास भारतीय राज्यघटनेच्या कलम 370नुसार जम्मू काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. 1947मध्ये भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरीसिंह यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. नंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली. जम्मू काश्मीरमध्ये पहिलं हंगामी सरकार स्थापन केल्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेत शेख अब्दुल्ला यांनी भारतीय संविधानाच्या कक्षेच्या बाहेर राहण्याची शिफारस केली. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या कलमाला विरोध होता. कारण या कलमामुळे भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. नंतर या कलमाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी नेहरूंनी गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावर सोपवली. 1951मध्ये राज्याला एक वेगळी घटना समिती स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. नोव्हेंबर 1956मध्ये ही घटना तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपाचा होता. मात्र अजूनही हा दर्जा कायम होता. हा दर्जा काढून घेण्याची मागणी वारंवार झाली होती. काश्मीरमध्ये काही मोठी समस्या उद्भवली की हा मुद्दा कायम चर्चेत येत असतो. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "2019 च्या निवडणुकीत मतं मागताना भाजपने सांगितलं होतं, आम्ही कलम 370 रद्द करणार. त्यांच्या जाहिरमान्यात तसं वचनच दिलं गेलं होतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआपल्या वचनाला जागत गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 आणि 35A रद्द करण्याची घोषणा राज्यसभेत केली. पण कायद्याच्या कसोटीवर ही घोषणा टिकणार का, यावर कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. कलम 370 रद्द करण्याला घटनाबाह्य कृती म्हणत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील विकास सिंह म्हणतात की, या निर्णयाला कदाचित सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार नाही. बीबीसीचे सहयोगी प्रतिनिधी सुचित्रा मोहंती यांच्याशी बोलताना सिंह यांनी सांगितलं की, \"सरकारचा कलम 370 आणि कलम 35A रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचा आहे. त्याला कोर्टात आव्हान देण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. त्याला काही अर्थ नाही.\" त्यांनी हेही स्पष्ट केलं की, कलम 370 ही एक तात्पुरती व्यवस्था होती. सरकारने ती तात्पुरती व्यवस्था काढून टाकली आहे. आता जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनाही ते सगळे मुलभूत हक्क आणि इतर फायदे मिळतील जे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिले आहेत. \"समान फायदे आणि समान हक्क मिळणं महत्त्वाचं आहे,\" असं त्यांनी बीबीसीला सांगितलं. दुसऱ्या बाजूला, माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील के. सी. कौशिक मात्र म्हणतात की कलम 370 रद्द करण्याच्या प्रक्रियेला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. \"ज्यांचं हे कलम रद्द केल्याने नुकसान होणार आहे ते याला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार हे नक्की. मला हे माहीत नाही की असं आव्हान कोण देईल, कोणती संस्था कोर्टात जाईल, पण याला कोर्टात आव्हान दिलं जाणार हे नक्की,\" त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. त्यांनी हेही स्पष्ट केलं की घटनेने कोणत्याही नागरिकाला किंवा संस्थेला सरकारच्या निर्णयाला आक्षेप असला तर कोर्टात जायची मुभा दिलेली आहे. कौशिक असंही म्हणाले की भाजपने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. पण त्यांची अंमलबजावणी काळजीपूर्वक करावी लागेल. आणखी एक जेष्ठ वकील, ज्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हाताखाली काम केलं होतं, डॉ सुरत सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, हा ऐतिहासिक दिवस आहे. जी गोष्ट 1950 पासून होऊ शकली नाही, ती आज झालेली आहे. पण या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं की नाही यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी स्पष्ट केलं की ते फक्त या निर्णयाच्या सकारात्मक बाजूबद्दल बोलू शकतात. \"देशाच्या एकात्मतेसाठी अशी पावलं उचलणं गरजेचं होतं. असं करायला बाकी काही नाही, फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज होती. आणि ते आता झालेलं आहे. यात घटनाबाह्य असं काही नाही.\" कलम 370 चा इतिहास भारतीय राज्यघटनेच्या कलम 370नुसार जम्मू काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. 1947मध्ये भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरीसिंह यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. नंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली. जम्मू काश्मीरमध्ये पहिलं हंगामी सरकार स्थापन केल्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेत शेख अब्दुल्ला यांनी भारतीय संविधानाच्या कक्षेच्या बाहेर राहण्याची शिफारस केली. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या कलमाला विरोध होता. कारण या कलमामुळे भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. नंतर या कलमाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी नेहरूंनी गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावर सोपवली. 1951मध्ये राज्याला एक वेगळी घटना समिती स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. नोव्हेंबर 1956मध्ये ही घटना तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपाचा होता. मात्र अजूनही हा दर्जा कायम होता. हा दर्जा काढून घेण्याची मागणी वारंवार झाली होती. काश्मीरमध्ये काही मोठी समस्या उद्भवली की हा मुद्दा कायम चर्चेत येत असतो. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 822, "source_item_id": "822", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3409, "clean_index": 484, "clean_language_index": "mar_Deva:validation:484"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे- 1. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेकदा अतिवृष्टी झाली होती. 2. सरकारनं आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपये विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना दिले आहेत, यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा समावेश आहे. 3. निसर्ग चक्रीवादाळासाठी 1,065 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली आहे, पण अद्याप पैसे आले नाहीत. पूर्व विदर्भात पूर आला त्यावेळचे 800 कोटी रुपये केंद्राकडे थकित आहे, एकूण 38 हजार कोटी केंद्राकडून येणं बाकी आहे. 4. केंद्राकडून आताच्या शेती नुकसान पाहणीसाठी पथक आलेलं नाही. आम्ही तीनदा मागणी करूनही पथकं आलेलं नाहीये. 5. शेतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवण्यात येईल. 6. केंद्र सरकार नुकसान भरपाई म्हणून जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 6,800 प्रती हेक्टर देतं, आम्ही 10 हजार रुपये प्रती हेक्टर 2 हेक्टरपर्यंत देण्याचं मान्य केलं आहे. फळपिकांसाठी केंद्र सरकार 18,000 मदत देतं ती 25,000 प्रतीहेक्टर आम्ही जाहीर करत आहोत. विरोधकांची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, \"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. \"यापूर्वी 25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.\" स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही ही मदत अपुरी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं, \"अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली याचे स्वागतच .पण ही मदत अपुरी आहे एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा व राज्यातील विरोधी पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे- 1. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेकदा अतिवृष्टी झाली होती. 2. सरकारनं आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपये विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना दिले आहेत, यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा समावेश आहे. 3. निसर्ग चक्रीवादाळासाठी 1,065 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली आहे, पण अद्याप पैसे आले नाहीत. पूर्व विदर्भात पूर आला त्यावेळचे 800 कोटी रुपये केंद्राकडे थकित आहे, एकूण 38 हजार कोटी केंद्राकडून येणं बाकी आहे. 4. केंद्राकडून आताच्या शेती नुकसान पाहणीसाठी पथक आलेलं नाही. आम्ही तीनदा मागणी करूनही पथकं आलेलं नाहीये. 5. शेतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवण्यात येईल. 6. केंद्र सरकार नुकसान भरपाई म्हणून जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 6,800 प्रती हेक्टर देतं, आम्ही 10 हजार रुपये प्रती हेक्टर 2 हेक्टरपर्यंत देण्याचं मान्य केलं आहे. फळपिकांसाठी केंद्र सरकार 18,000 मदत देतं ती 25,000 प्रतीहेक्टर आम्ही जाहीर करत आहोत. विरोधकांची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, \"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. \"यापूर्वी 25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.\" स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही ही मदत अपुरी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं, \"अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली याचे स्वागतच .पण ही मदत अपुरी आहे एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा व राज्यातील विरोधी पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 823, "source_item_id": "823", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2206, "clean_index": 485, "clean_language_index": "mar_Deva:validation:485"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनोंदणीकृत मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला ओटीपीच येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कोविन पोर्टलवरून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीची नोंदणी सुरू करण्यात आल्यानंतरही अनेकांना हीच अडचण आली होती. कोविन पोर्टलवर एका मोबाईल नंबरच्या लॉगिनवर चार जणांची नोंदणी करता येते. लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी या पोर्टलवरूनच स्लॉटची नोंदणी करावी लागते. \"भारतात रोज 50 लाख लोक कोविनच्या माध्यमातून नोंदणी करत आहेत. आज (28 एप्रिल) दुपटीपेक्षा जास्त लोक नोंदणी करण्याची अपेक्षा आहे. आपली नोंदणी करण्याची यंत्रण यासाठी समर्थ आहे, असं आम्हाला वाटतं,\" असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा म्हणाले आहेत. आरोग्य सेतू अॅपकडून स्पष्टीकरण पण 4 वाजता काही तांत्रिक कारणामुळे अडचण आली होती आणि ती आता सुधारण्यात आली असून वेबसाईट काम करत असून 18 वर्षांवरील व्यक्तींना आता कोविनवर नोंदणी करता येईल, असं आरोग्य सेतू अपकडून सांगण्यात आलंय. 18 वर्षांवरील नागरिकांसाठीची नोंदणी खुली करण्यात आल्याच्या काहीच मिनिटांमध्ये ही वेबसाईट क्रॅश झाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय. तर या वेबसाईटच्या क्रॅश होण्यावरून मीम्सही फिरू लागली आहेत. प्रयाग नामक युजरनं हेराफेरी सिनेमातील दृश्याच्या आधारे मीम तयार केलंय. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सगळ्यांना 1 मेपासून लस देण्यात येण्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यासाठी कोविन पोर्टल दुपारी 4 वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार होती. पण ही वेबसाईट चालत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर अनेकांनी केल्या आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनोंदणीकृत मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला ओटीपीच येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कोविन पोर्टलवरून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीची नोंदणी सुरू करण्यात आल्यानंतरही अनेकांना हीच अडचण आली होती. कोविन पोर्टलवर एका मोबाईल नंबरच्या लॉगिनवर चार जणांची नोंदणी करता येते. लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी या पोर्टलवरूनच स्लॉटची नोंदणी करावी लागते. \"भारतात रोज 50 लाख लोक कोविनच्या माध्यमातून नोंदणी करत आहेत. आज (28 एप्रिल) दुपटीपेक्षा जास्त लोक नोंदणी करण्याची अपेक्षा आहे. आपली नोंदणी करण्याची यंत्रण यासाठी समर्थ आहे, असं आम्हाला वाटतं,\" असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा म्हणाले आहेत. आरोग्य सेतू अॅपकडून स्पष्टीकरण पण 4 वाजता काही तांत्रिक कारणामुळे अडचण आली होती आणि ती आता सुधारण्यात आली असून वेबसाईट काम करत असून 18 वर्षांवरील व्यक्तींना आता कोविनवर नोंदणी करता येईल, असं आरोग्य सेतू अपकडून सांगण्यात आलंय. 18 वर्षांवरील नागरिकांसाठीची नोंदणी खुली करण्यात आल्याच्या काहीच मिनिटांमध्ये ही वेबसाईट क्रॅश झाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय. तर या वेबसाईटच्या क्रॅश होण्यावरून मीम्सही फिरू लागली आहेत. प्रयाग नामक युजरनं हेराफेरी सिनेमातील दृश्याच्या आधारे मीम तयार केलंय. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 826, "source_item_id": "826", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1629, "clean_index": 486, "clean_language_index": "mar_Deva:validation:486"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएबी डीव्हिलियर्स बेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 194 रन्स केल्या. कोलकाताला फक्त 112 रन्सचीच मजल मारता आली. बेंगळुरूच्या बॅटिंगवेळी बाराव्या ओव्हरमध्ये बेंगळुरूची स्थिती 2 बाद 94 अशी होती. आरोन फिंच आणि विराट कोहली यांना संथ खेळपट्टीमुळे एकेक रनसाठी झगडावं लागत होतं. फिंच आऊट झाल्यावर मैदानात अवतरलेल्या एबीने त्याच्या शैलीत फटकेबाजीला सुरुवात केली. मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत एबीने स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं. एबी-विराट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 46बॉलमध्ये 100 रन्स जोडल्या आणि विजयाचा पाया रचला. 100 पैकी डीव्हिलियर्सचं योगदान होतं 33बॉलमध्ये 73 रन्सचं. विराट-एबी जोडीने आयपीएल स्पर्धेत भागीदारीत 3000 रन्स पूर्ण केल्या. विराट-एबी एबीने 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. कोहलीला पहिला चौकार वसूल करण्यासाठी 25 बॉल प्रतीक्षा करावी लागली. कोहलीने नाबाद 33 रन्स केल्या. फिंचने 47 तर देवदत्त पड्डीकलने 32 रन्सची खेळी केली. या दोघांनी 67 रन्सची सलामी देत कोहली-एबीसाठी रुजवात केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेंगळुरूच्या शिस्तबद्ध बॉलिंगपुढे कोलकाताने शरणागती पत्करली. एकाही बॅट्समने खेळपट्टीवर स्थिरावत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला नाही. वॉशिंग्टन सुंदरने चार ओव्हरमध्ये 20 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने फक्त 12 रन्स देत एक विकेट मिळवली. छोट्या आकाराच्या मैदानावर कशी बॉलिंग करावी याचा वस्तुपाठ या दोघांनी सादर केला. पदार्पणवीर टॉम बॅन्टनने 8 रन्स केल्या. दिनेश कार्तिक 1 तर आयोन मॉर्गनने 8 रन्स केल्या. आंद्र रसेलकडून कोलकाताला मोठ्या अपेक्षा होत्या. तो 16 रन्सची खेळी करून तंबूत परतला. ख्रिस मॉरिसने सलग दुसऱ्या मॅचमध्ये किफायतशीर बॉलिंग करत बेंगळुरूच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने कोलकाताने सुनील नरिनला बेंगळुरूविरुद्धच्या लढतीसाठी वगळलं. इंग्लंडच्या टॉम बँटनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. कोलकाता-पंजाब लढतीत कोलकाताने अवघ्या दोन रन्सने विजय मिळवला होता. या मॅचमधली शेवटची ओव्हर सुनील नरिनेच टाकली होती. सुनील नरिन कोलकाताचा प्रमुख स्पिनर आहे. पहिल्या काही मॅचेसमध्ये नरिन ओपनिंगलाही आला होता. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. सुनील नरिन पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर अंपायर्सनी नरिनच्या अॅक्शनसंदर्भात इशारा दिला आहे. नरिनची अॅक्शन याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आणखी एकदा नरिनच्या अॅक्शनवर संशय घेतला गेल्यास हंगामात त्याच्या बॉलिंगवर बंदीची कारवाई होऊ शकते. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये नरिन अवैध अॅक्शनने बॉलिंग करत होता असं अंपायर्सनी म्हटलं आहे. पहिली वेळ असल्याने त्याला इशारा देण्यात आला. मात्र हे पुन्हा घडल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 2015 मध्येही नरिनची अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. नरिनच्या अॅक्शनसंदर्भात आम्ही योग्य कार्यवाही करत आहोत असं कोलकाता प्रशासनाने म्हटलं आहे. पंजाबविरुद्ध नरिनने दोन विकेट्स घेताना शेवटच्या ओव्हरमध्ये किफायतशीर बॉलिंग करत संघाला थरारक विजय मिळवून दिला होता. आयपीएल स्पर्धेतील यशस्वी बॉलर्समध्ये गणना होणाऱ्या नरिनच्या नावावर 127 विकेट्स आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.74 उत्तम मानला जातो. नरिनने डावात पाचवेळा विकेट्स घेण्याची किमया एकदा तर सहावेळा डावात चार विकेट्स घेतल्या आहेत. नरिनने बॅटिंग करताना 815 रन्स केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "क्रिकेटविश्वात एबी डीव्हिलियर्सला 360 डिग्री प्लेयर म्हणून ओळखलं जातं. ज्या खेळपट्टीवर बाकी बॅट्समन रन्ससाठी झगडत असताना डीव्हिलियर्सने चौकार-षटकारांची लयलूट करत बेंगळुरूला दणदणीत विजय मिळवून दिला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएबी डीव्हिलियर्स बेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 194 रन्स केल्या. कोलकाताला फक्त 112 रन्सचीच मजल मारता आली. बेंगळुरूच्या बॅटिंगवेळी बाराव्या ओव्हरमध्ये बेंगळुरूची स्थिती 2 बाद 94 अशी होती. आरोन फिंच आणि विराट कोहली यांना संथ खेळपट्टीमुळे एकेक रनसाठी झगडावं लागत होतं. फिंच आऊट झाल्यावर मैदानात अवतरलेल्या एबीने त्याच्या शैलीत फटकेबाजीला सुरुवात केली. मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत एबीने स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं. एबी-विराट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 46बॉलमध्ये 100 रन्स जोडल्या आणि विजयाचा पाया रचला. 100 पैकी डीव्हिलियर्सचं योगदान होतं 33बॉलमध्ये 73 रन्सचं. विराट-एबी जोडीने आयपीएल स्पर्धेत भागीदारीत 3000 रन्स पूर्ण केल्या. विराट-एबी एबीने 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. कोहलीला पहिला चौकार वसूल करण्यासाठी 25 बॉल प्रतीक्षा करावी लागली. कोहलीने नाबाद 33 रन्स केल्या. फिंचने 47 तर देवदत्त पड्डीकलने 32 रन्सची खेळी केली. या दोघांनी 67 रन्सची सलामी देत कोहली-एबीसाठी रुजवात केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेंगळुरूच्या शिस्तबद्ध बॉलिंगपुढे कोलकाताने शरणागती पत्करली. एकाही बॅट्समने खेळपट्टीवर स्थिरावत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला नाही. वॉशिंग्टन सुंदरने चार ओव्हरमध्ये 20 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने फक्त 12 रन्स देत एक विकेट मिळवली. छोट्या आकाराच्या मैदानावर कशी बॉलिंग करावी याचा वस्तुपाठ या दोघांनी सादर केला. पदार्पणवीर टॉम बॅन्टनने 8 रन्स केल्या. दिनेश कार्तिक 1 तर आयोन मॉर्गनने 8 रन्स केल्या. आंद्र रसेलकडून कोलकाताला मोठ्या अपेक्षा होत्या. तो 16 रन्सची खेळी करून तंबूत परतला. ख्रिस मॉरिसने सलग दुसऱ्या मॅचमध्ये किफायतशीर बॉलिंग करत बेंगळुरूच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने कोलकाताने सुनील नरिनला बेंगळुरूविरुद्धच्या लढतीसाठी वगळलं. इंग्लंडच्या टॉम बँटनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. कोलकाता-पंजाब लढतीत कोलकाताने अवघ्या दोन रन्सने विजय मिळवला होता. या मॅचमधली शेवटची ओव्हर सुनील नरिनेच टाकली होती. सुनील नरिन कोलकाताचा प्रमुख स्पिनर आहे. पहिल्या काही मॅचेसमध्ये नरिन ओपनिंगलाही आला होता. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. सुनील नरिन पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर अंपायर्सनी नरिनच्या अॅक्शनसंदर्भात इशारा दिला आहे. नरिनची अॅक्शन याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आणखी एकदा नरिनच्या अॅक्शनवर संशय घेतला गेल्यास हंगामात त्याच्या बॉलिंगवर बंदीची कारवाई होऊ शकते. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये नरिन अवैध अॅक्शनने बॉलिंग करत होता असं अंपायर्सनी म्हटलं आहे. पहिली वेळ असल्याने त्याला इशारा देण्यात आला. मात्र हे पुन्हा घडल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 2015 मध्येही नरिनची अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. नरिनच्या अॅक्शनसंदर्भात आम्ही योग्य कार्यवाही करत आहोत असं कोलकाता प्रशासनाने म्हटलं आहे. पंजाबविरुद्ध नरिनने दोन विकेट्स घेताना शेवटच्या ओव्हरमध्ये किफायतशीर बॉलिंग करत संघाला थरारक विजय मिळवून दिला होता. आयपीएल स्पर्धेतील यशस्वी बॉलर्समध्ये गणना होणाऱ्या नरिनच्या नावावर 127 विकेट्स आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.74 उत्तम मानला जातो. नरिनने डावात पाचवेळा विकेट्स घेण्याची किमया एकदा तर सहावेळा डावात चार विकेट्स घेतल्या आहेत. नरिनने बॅटिंग करताना 815 रन्स केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 827, "source_item_id": "827", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3269, "clean_index": 487, "clean_language_index": "mar_Deva:validation:487"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडोनाल्ड ट्रंप आणि मायकेल कोहेन मायकेल कोहेन आणि त्यांच्या अशील यांच्यातील व्यवहारांची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. पॉर्नस्टारला देण्यात आलेल्या पैशांसंदर्भातील कागदपत्रं एफबीआयनं ताब्यात घेतली आहेत. 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीदरम्यान आर्थिक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कोहेन यांची चौकशी सुरू आहे. कथित प्रेमसंबंधांची वाच्यता करू नये यासाठी पॉर्न चित्रपटातील अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल हिला आपल्या वकिलानं एक लाख 30 हजार डॉलर दिल्याबद्दल माहिती नाही, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. ट्रंप यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा स्टॉर्मी डॅनियलने केला आहे. या संबंधांची वाच्यता करू नये यासाठी ट्रंप यांचे वकील मायकेल कोहेन यांनी 2016च्या निवडणुकांपूर्वी डॅनियलला पैसे दिल्याचे समोर आलं होतं. ट्रंप यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. पॉर्न स्टारला पैसे दिल्याची कबुली कोहेन यांनी दिली होती. मात्र ट्रंप ऑर्गनायझेशन आणि ट्रंप प्रचार गटाचा याप्रकरणाशी संबंध नाही. Trump: FBI raid of my lawyer's office is \"a whole new level of unfairness\" निवडणुकीदरम्यान बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्रंप यांचे स्टॉर्मीसोबत संबंध असल्याचा गाजावाजा करण्यात आला. अफवांमुळे बदनामी टाळण्यासाठी प्रकरण वाढू नये याउद्देशाने पॉनस्टार स्टॉर्मी डॅनियलला पैसे दिले. याशिवाय तिच्यासोबत झालेला व्यवहार हा कायदेशीर होता असा दावाही कोहेन यांनी केला होता. दरम्यान डॅनियलसंदर्भातील वक्तव्यामुळे ट्रंप आणि त्यांच्या विधी टीमसमोरील अडचणी वाढल्या आहेत. प्रेमसंबंधांची माहिती उघड करू नये यासाठी स्टॉर्मी डॅनियल आणि ट्रंप यांच्या वकिलांत करार झाला होता. मात्र या करारात ट्रंप यांची स्वाक्षरी नसून ते पक्षकार नाहीत. त्यामुळे तो करार वैध नसल्याच्या मुद्यावर हा खटला उभा आहे. ट्रंप यांनी या कराराबद्दल माहिती नसल्याचं सांगितल्यानं वरील दाव्याला पुष्टी मिळाल्याचे मानले जात आहे. डॅनियल यांचे आरोप काय? 1) लेक टाहो येथे झालेल्या चॅरिटी गोल्फ स्पर्धेवेळी ट्रंप यांची भेट झाली. 2) त्यांनी डिनरसाठी निमंत्रण दिलं आणि हॉटेल रुममध्ये भेट झाली. 3) हॉटेल रुममध्ये पजामा पँट्समध्ये असलेले ट्रंप कोचावर पसरले होते. 4) त्यांच्यात संभोग झाला. 5) ट्रंप यांनी आमचं अफेअर जाहीर केलं नाही. 6) 2016 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोहेन यांच्याकडून 130, 000 डॉलर्स स्वीकारले. 7) 2016 अॅग्रीमेंट वैध नाही कारण ट्रंप यांची त्यावर स्वाक्षरी नाही. ट्रंप यांचे उत्तर काय? 8) अफेअर अजिबात नाही. 9) दोघांदरम्यान झालेल्या अॅग्रीमेंटची कलमं फॉलो न केल्याबद्दल डॅनियएलवर खटला. 10) डॅनियलला पैसे दिल्याची कोहन यांची कबुली 11) मात्र पैसे देण्यात वैयक्तिक किंवा कंपनीचा सहभाग नसल्याचा ट्रंप यांचा दावा हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयनं वैयक्तिक वकिलांच्या कार्यालयावर घातलेले छापे अशोभनीय आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी टीका केली आहे. असे छापे म्हणजे आपल्या देशावरचा हल्ला आहे, असंही ते पुढे म्हणाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडोनाल्ड ट्रंप आणि मायकेल कोहेन मायकेल कोहेन आणि त्यांच्या अशील यांच्यातील व्यवहारांची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. पॉर्नस्टारला देण्यात आलेल्या पैशांसंदर्भातील कागदपत्रं एफबीआयनं ताब्यात घेतली आहेत. 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीदरम्यान आर्थिक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कोहेन यांची चौकशी सुरू आहे. कथित प्रेमसंबंधांची वाच्यता करू नये यासाठी पॉर्न चित्रपटातील अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल हिला आपल्या वकिलानं एक लाख 30 हजार डॉलर दिल्याबद्दल माहिती नाही, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. ट्रंप यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा स्टॉर्मी डॅनियलने केला आहे. या संबंधांची वाच्यता करू नये यासाठी ट्रंप यांचे वकील मायकेल कोहेन यांनी 2016च्या निवडणुकांपूर्वी डॅनियलला पैसे दिल्याचे समोर आलं होतं. ट्रंप यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. पॉर्न स्टारला पैसे दिल्याची कबुली कोहेन यांनी दिली होती. मात्र ट्रंप ऑर्गनायझेशन आणि ट्रंप प्रचार गटाचा याप्रकरणाशी संबंध नाही. Trump: FBI raid of my lawyer's office is \"a whole new level of unfairness\" निवडणुकीदरम्यान बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्रंप यांचे स्टॉर्मीसोबत संबंध असल्याचा गाजावाजा करण्यात आला. अफवांमुळे बदनामी टाळण्यासाठी प्रकरण वाढू नये याउद्देशाने पॉनस्टार स्टॉर्मी डॅनियलला पैसे दिले. याशिवाय तिच्यासोबत झालेला व्यवहार हा कायदेशीर होता असा दावाही कोहेन यांनी केला होता. दरम्यान डॅनियलसंदर्भातील वक्तव्यामुळे ट्रंप आणि त्यांच्या विधी टीमसमोरील अडचणी वाढल्या आहेत. प्रेमसंबंधांची माहिती उघड करू नये यासाठी स्टॉर्मी डॅनियल आणि ट्रंप यांच्या वकिलांत करार झाला होता. मात्र या करारात ट्रंप यांची स्वाक्षरी नसून ते पक्षकार नाहीत. त्यामुळे तो करार वैध नसल्याच्या मुद्यावर हा खटला उभा आहे. ट्रंप यांनी या कराराबद्दल माहिती नसल्याचं सांगितल्यानं वरील दाव्याला पुष्टी मिळाल्याचे मानले जात आहे. डॅनियल यांचे आरोप काय? 1) लेक टाहो येथे झालेल्या चॅरिटी गोल्फ स्पर्धेवेळी ट्रंप यांची भेट झाली. 2) त्यांनी डिनरसाठी निमंत्रण दिलं आणि हॉटेल रुममध्ये भेट झाली. 3) हॉटेल रुममध्ये पजामा पँट्समध्ये असलेले ट्रंप कोचावर पसरले होते. 4) त्यांच्यात संभोग झाला. 5) ट्रंप यांनी आमचं अफेअर जाहीर केलं नाही. 6) 2016 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोहेन यांच्याकडून 130, 000 डॉलर्स स्वीकारले. 7) 2016 अॅग्रीमेंट वैध नाही कारण ट्रंप यांची त्यावर स्वाक्षरी नाही. ट्रंप यांचे उत्तर काय? 8) अफेअर अजिबात नाही. 9) दोघांदरम्यान झालेल्या अॅग्रीमेंटची कलमं फॉलो न केल्याबद्दल डॅनियएलवर खटला. 10) डॅनियलला पैसे दिल्याची कोहन यांची कबुली 11) मात्र पैसे देण्यात वैयक्तिक किंवा कंपनीचा सहभाग नसल्याचा ट्रंप यांचा दावा हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 828, "source_item_id": "828", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2625, "clean_index": 488, "clean_language_index": "mar_Deva:validation:488"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमार्गारेट कीनन या पुढच्या आठवड्यात त्यांचा 91वा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि ही आपल्याला मिळालेली वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. कॉव्हेंटरी मधल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये युकेतल्या वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना इंजेक्शन देण्यात आलं. येत्या काही आठवड्यांमध्ये आता युकेमध्ये फायझर - बायोएनटेकच्या लशीचे पहिल्या टप्प्यातले 8 लाख डोसेस देण्यात येणार आहेत. या महिनाअखेरपर्यंत आणखी 40 लाख डोसेस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कोरोना लस – युकेतील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात युकेमधल्या 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना - ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात येईल. लशीचा पहिला डोस घेणाऱ्या मार्गारेट कीनन म्हणाल्या, \"कोव्हिड 19 विरोधातली पहिली लस मला देण्यात आल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हे सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट आहे. वर्षातला बहुतेक काळ एकटीने घालवल्यानंतर आता या लशीमुळे नवीन वर्षात मी माझ्या कुटुंब आणि आप्तांसोबत वेळ घालवू शकेन. ज्यांना ही लस देऊ करण्यात येतेय, त्यांना मी एकच सांगिन - जर मी 90व्या वर्षी लस घेऊ शकते, तर तुम्हीही ती घेऊ शकता. \" नियामकांकडून फायझरच्या लशीला गेल्या आठवड्यात मान्यता मिळाल्यानंतर त्या लशीचा सार्वजनिक वापर सुरू करणारा युके हा जगातला पहिला देश आहे. युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितलं, \"आपल्याला खूप मोठा पल्ला अजून गाठायचा असला तरी यासाठीची सुरुवात आज झाली आहे.\" मार्गारेट कीनन यांना इंजेक्शन घेताना पाहणं आपल्यासाठी रोमांचक आणि आनंदाचं होतं, असं सांगत ते म्हणाले, \"हा विषाणू भीषण आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येत नियमांचं पालन करायला हवं.\" ही लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे आणि स्वयंसेवकांचे युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आभार मानले आहेत. नियमांचं पालन करत इतरांचंही संरक्षण करणाऱ्या सगळ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. युकेमध्ये सुरू झालेली ही लसीकरण मोहीम प्रत्येकासाठी बंधनकारक नाही. दुसरी लस या आजोबांना देण्यात आली. येत्या काही आठवड्यांत देण्यासाठी युके सरकारने फायझर - बायोएनटेककडून सुमारे 8 लाख डोसेस घेतले आहेत. आणि अजून 4 कोटी डोसेसची ऑर्डर देण्यात आलेली आहे. संपूर्ण रोग प्रतिकारशक्तीसाठी लशीचे 2 डोसेस घेणं गरजेचं असल्याने या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना लस देण्यात येईल. या एकूण ऑर्डरपैकी या महिनाअखेरपर्यंत 40 लाख डोसेस कंपनीकडून उपलब्ध होतील. तर येत्या काही आठवड्यात ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाच्या लशीलाही मान्यता मिळण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचं मॅट हॅनकॉक यांनी म्हटलंय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोव्हिड 19 साठीची लसीकरण मोहीम आजपासून युकेमध्ये सुरू झाली आणि 90 वर्षांच्या आजींना फायझरच्या लशीचा डोस सर्वांत पहिल्यांदा देण्यात आलाय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमार्गारेट कीनन या पुढच्या आठवड्यात त्यांचा 91वा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि ही आपल्याला मिळालेली वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. कॉव्हेंटरी मधल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये युकेतल्या वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना इंजेक्शन देण्यात आलं. येत्या काही आठवड्यांमध्ये आता युकेमध्ये फायझर - बायोएनटेकच्या लशीचे पहिल्या टप्प्यातले 8 लाख डोसेस देण्यात येणार आहेत. या महिनाअखेरपर्यंत आणखी 40 लाख डोसेस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कोरोना लस – युकेतील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात युकेमधल्या 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना - ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात येईल. लशीचा पहिला डोस घेणाऱ्या मार्गारेट कीनन म्हणाल्या, \"कोव्हिड 19 विरोधातली पहिली लस मला देण्यात आल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हे सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट आहे. वर्षातला बहुतेक काळ एकटीने घालवल्यानंतर आता या लशीमुळे नवीन वर्षात मी माझ्या कुटुंब आणि आप्तांसोबत वेळ घालवू शकेन. ज्यांना ही लस देऊ करण्यात येतेय, त्यांना मी एकच सांगिन - जर मी 90व्या वर्षी लस घेऊ शकते, तर तुम्हीही ती घेऊ शकता. \" नियामकांकडून फायझरच्या लशीला गेल्या आठवड्यात मान्यता मिळाल्यानंतर त्या लशीचा सार्वजनिक वापर सुरू करणारा युके हा जगातला पहिला देश आहे. युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितलं, \"आपल्याला खूप मोठा पल्ला अजून गाठायचा असला तरी यासाठीची सुरुवात आज झाली आहे.\" मार्गारेट कीनन यांना इंजेक्शन घेताना पाहणं आपल्यासाठी रोमांचक आणि आनंदाचं होतं, असं सांगत ते म्हणाले, \"हा विषाणू भीषण आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येत नियमांचं पालन करायला हवं.\" ही लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे आणि स्वयंसेवकांचे युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आभार मानले आहेत. नियमांचं पालन करत इतरांचंही संरक्षण करणाऱ्या सगळ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. युकेमध्ये सुरू झालेली ही लसीकरण मोहीम प्रत्येकासाठी बंधनकारक नाही. दुसरी लस या आजोबांना देण्यात आली. येत्या काही आठवड्यांत देण्यासाठी युके सरकारने फायझर - बायोएनटेककडून सुमारे 8 लाख डोसेस घेतले आहेत. आणि अजून 4 कोटी डोसेसची ऑर्डर देण्यात आलेली आहे. संपूर्ण रोग प्रतिकारशक्तीसाठी लशीचे 2 डोसेस घेणं गरजेचं असल्याने या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना लस देण्यात येईल. या एकूण ऑर्डरपैकी या महिनाअखेरपर्यंत 40 लाख डोसेस कंपनीकडून उपलब्ध होतील. तर येत्या काही आठवड्यात ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाच्या लशीलाही मान्यता मिळण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचं मॅट हॅनकॉक यांनी म्हटलंय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 829, "source_item_id": "829", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2596, "clean_index": 489, "clean_language_index": "mar_Deva:validation:489"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्येच लागणार कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. दहावी-बारावीची निकालही लांबलेत. निकाल कधी लागणार, ही परीक्षार्थींची चिंता आता दूर झालीय. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. दहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते, तर बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच संपली होती. दहावीचा भूगोल विषय वगळता इतर विषयांची परीक्षा झाली होती. जिओ टीव्ही आणि गूगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत घेण्यात आलाय. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या सुद्धा उपस्थित होत्या. ऑनलाईन शिक्षण, दहावी-बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. 2) कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक मुंबईत धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. अखेर धारावीतल्या रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय. त्यामुळे केंद्र सरकारनेही ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय. मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे. एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय. दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय. 3) IIT गांधीनगर: 'सांडपाण्याद्वारे कोरोनाबद्दल आधीच कळू शकतं' कुठल्या भागात कोरोनाची साथ पोहोचलीय, याची माहिती सांडपाण्याच्या माध्यमातून मिळू शकते. या अनुषंगाने गुजरातमधील आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ट्रिटमेंट प्लांटचा यासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्याद्वारे कोरोनाबद्दल आधीच आपल्याला माहिती मिळू शकते, अशाप्रकारचे हे संशोधन आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी केलंय. कुठल्या भागात कोरोनाची साथ पसरलीय, हे कळल्यास त्या भागातील नागरिकांना सतर्क करता येऊ शकतं. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते आहे. 4) पुरी रथयात्रेला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला अखेर सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली. मात्र, कोर्टानं काही अटी ठेवल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोठी गर्दी होणार नाही, आरोग्यासाठीची सर्व खबरदारी घेतली जाईल आणि सोशल डिस्टंन्सिंगचं पालन केलं जाईल, या अटींवर सुप्रीम कोर्टानं रथयात्रेस परवानगी दिलीय. द इंडियन एक्प्रेसनं ही बातमी दिलीय. सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश शरद बोबडे हे या खंडपीठाचे प्रमुख होते. 18 जूनच्या निकालात बदल करून नवा निर्णय देण्यात आला. या यात्रेला लाखो भाविक येतात. कोरोना व्हायरसची साथ वेगानं पसरत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक आल्यास घातक ठरू शकेल, असं मत कोर्टानं नोंदवलं होतं. मात्र, आता नव्या आदेशात अटींसह परवानगी दिलीय. 5) सप्टेंबरपर्यंत गरिबांना मोफत धान्य द्या - सोनिया गांधी कोरोना लॉकडाऊनमुळे भारतातील गरिबांचे, स्थलांतरित मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्यांचे मोठे हाल होत असल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातून सप्टेंबर 2020 पर्यंत गरिबांना मोफत धान्य देण्याची मागणी केलीय. एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय. \"मागील तीन महिन्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी देशभरात करण्यात आली. या काळात लाखो गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशात गरीबांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं. ते पुढे आणखी तीन महिने उपलब्ध करुन देण्यात आलं,\" अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केलीय. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत गरिबांना प्रतिमहिना पाच किलो धान्य उपलब्ध करुन द्यावं. ही तरतूद सप्टेंबरपर्यंत पुढे न्यावी, असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेबसाईट आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्येच लागणार कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. दहावी-बारावीची निकालही लांबलेत. निकाल कधी लागणार, ही परीक्षार्थींची चिंता आता दूर झालीय. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. दहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते, तर बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच संपली होती. दहावीचा भूगोल विषय वगळता इतर विषयांची परीक्षा झाली होती. जिओ टीव्ही आणि गूगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत घेण्यात आलाय. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या सुद्धा उपस्थित होत्या. ऑनलाईन शिक्षण, दहावी-बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. 2) कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक मुंबईत धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. अखेर धारावीतल्या रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय. त्यामुळे केंद्र सरकारनेही ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय. मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे. एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय. दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय. 3) IIT गांधीनगर: 'सांडपाण्याद्वारे कोरोनाबद्दल आधीच कळू शकतं' कुठल्या भागात कोरोनाची साथ पोहोचलीय, याची माहिती सांडपाण्याच्या माध्यमातून मिळू शकते. या अनुषंगाने गुजरातमधील आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ट्रिटमेंट प्लांटचा यासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्याद्वारे कोरोनाबद्दल आधीच आपल्याला माहिती मिळू शकते, अशाप्रकारचे हे संशोधन आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी केलंय. कुठल्या भागात कोरोनाची साथ पसरलीय, हे कळल्यास त्या भागातील नागरिकांना सतर्क करता येऊ शकतं. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते आहे. 4) पुरी रथयात्रेला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला अखेर सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली. मात्र, कोर्टानं काही अटी ठेवल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोठी गर्दी होणार नाही, आरोग्यासाठीची सर्व खबरदारी घेतली जाईल आणि सोशल डिस्टंन्सिंगचं पालन केलं जाईल, या अटींवर सुप्रीम कोर्टानं रथयात्रेस परवानगी दिलीय. द इंडियन एक्प्रेसनं ही बातमी दिलीय. सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश शरद बोबडे हे या खंडपीठाचे प्रमुख होते. 18 जूनच्या निकालात बदल करून नवा निर्णय देण्यात आला. या यात्रेला लाखो भाविक येतात. कोरोना व्हायरसची साथ वेगानं पसरत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक आल्यास घातक ठरू शकेल, असं मत कोर्टानं नोंदवलं होतं. मात्र, आता नव्या आदेशात अटींसह परवानगी दिलीय. 5) सप्टेंबरपर्यंत गरिबांना मोफत धान्य द्या - सोनिया गांधी कोरोना लॉकडाऊनमुळे भारतातील गरिबांचे, स्थलांतरित मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्यांचे मोठे हाल होत असल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातून सप्टेंबर 2020 पर्यंत गरिबांना मोफत धान्य देण्याची मागणी केलीय. एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय. \"मागील तीन महिन्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी देशभरात करण्यात आली. या काळात लाखो गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशात गरीबांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं. ते पुढे आणखी तीन महिने उपलब्ध करुन देण्यात आलं,\" अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केलीय. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत गरिबांना प्रतिमहिना पाच किलो धान्य उपलब्ध करुन द्यावं. ही तरतूद सप्टेंबरपर्यंत पुढे न्यावी, असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 834, "source_item_id": "834", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4042, "clean_index": 490, "clean_language_index": "mar_Deva:validation:490"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nव्लादिमीर पुतिन या बंदीमुळे पुढील वर्षी जपानची राजधानी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं तरच त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून खेळायला मान्यता मिळेल. या बंदीमुळे रशियाच्या खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही. वाडाच्या कार्यकारी समितीने यासंदर्भात घोषणा केली. रशियावर बंदी घालण्याचा निर्णय समितीच्या सदस्यांनी एकमताने घेतल्याचं वाडाच्या प्रवक्त्याने सांगितलं. रशियावर बंदी 2014 मध्ये रशियातील सोची इथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्यावेळीच सरकारपुरस्कृत डोपिंगची तक्रार व्हिसल ब्लोअर्सनी केली होती. रशिया सरकारने सोची ऑलिम्पिककरता 500 कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र, स्पर्धेदरम्यान रशियन उत्तेजकविरोधी संघटना रुसादाकडून उत्तेजकांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियमांचं पालन होत नसल्याचं वाडाने जाहीर केलं होतं. आमचे क्रीडापटू निर्दोष असून कामगिरी उंचावण्यासाठी ते उत्तेजकांचे सेवन करत नाहीत, असा दावा रशियातर्फे करण्यात आला आहे. या दरम्यान रुसादाचे तत्कालीन प्रमुख ग्रिगोरी रॉदचेन्को अमेरिकेला रवाना झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ग्रिगोरी यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे, असा आरोप केला. रुसादाच्या प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या आणि रासायनिक नमुने जप्त करण्यात आले. रशियावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. युरी गानुस यांच्या नेतृत्वाखाली रुसादाने नव्याने काम सुरू केलं. वाडाने गेल्या वर्षी रुसादाला मान्यता दिली. मात्र याकरता त्यांना एका अटीचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले. रुसादाने सर्व जुने दस्ताऐवज आणि नमुने वाडाला पुरवावेत अशी ही अट होती. रुसादाने वाडाला हा तपशील सादर केला. मात्र गेल्या दोन वर्षात या कागदपत्रांमध्ये, नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याचं वाडाच्या लक्षात आलं. सरकारपुरस्कृत डोपिंग होत असल्याचे पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आल्याचं उघड झालं. गानुस यांनी खरी माहिती देण्याविषयी आग्रह धरला होता. मात्र, पुरावे नष्ट करण्याच्या प्रकारामुळे ते तोंडघशी पडले. रशियन सरकारने हा बदनामी करण्याचा व्यापक कट असल्याचं म्हटलं होतं. बंदीच्या निर्णयामुळे रशियाच्या खेळाडूंना पुढील वर्षी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तसंच कतारमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होता येणार नाही. बंदीच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी रशियाला 21 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. रशियाने अपील केल्यास, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे म्हणजेच कॅसकडे वर्ग करण्यात येईल. ''रशियातील डोपिंग प्रकरणामुळे खेळभावनेला बट्टा लागत होता. रशियाच्या सरकारने रुसादाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने याप्रकरणी कठोर कारवाईची आवश्यकता होती. रशियाला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसी संधी देण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रात, जगभरातील देश उत्तेजकविरोधी मोहिमेचा भाग आहेत. रशियाला या मोहिमेशी संलग्न होता येऊ शकतं'', असं वाडाचे अध्यक्ष सर क्रेग रीडी यांनी सांगितलं. 2014 सोची हिवाळी ऑलिम्पिकनंतर वाडाने रशियावर बंदी घातली होती. गेल्या वर्षी प्योनचांग इथं झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियाचे 168 खेळाडू स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. या खेळाडूंपैकी 33जणांनी पदकावर नाव कोरलं. अथलेटिक्स या खेळात 2015 पासून रशियाच्या खेळाडूंवर सरसकट बंदी घालण्यात आली होती. बंदीच्या निर्णयानंतरही रशियाला युरो 2020 स्पर्धेत सहभागी होता येईल. युरोपियन फुटबॉलचं नियंत्रण करणाऱ्या युएफाला प्रमुख क्रीडा स्पर्धांचे आयोजक म्हणून गृहित धरण्यात आलेलं नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सरकारपुरस्कृत डोपिंग प्रकरणामुळे जागतिक उत्तेजकविरोधी संघटना अर्थात वाडाने रशियाच्या ऑलिम्पिक सहभागावर चार वर्षांची बंदी घातली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nव्लादिमीर पुतिन या बंदीमुळे पुढील वर्षी जपानची राजधानी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं तरच त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून खेळायला मान्यता मिळेल. या बंदीमुळे रशियाच्या खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही. वाडाच्या कार्यकारी समितीने यासंदर्भात घोषणा केली. रशियावर बंदी घालण्याचा निर्णय समितीच्या सदस्यांनी एकमताने घेतल्याचं वाडाच्या प्रवक्त्याने सांगितलं. रशियावर बंदी 2014 मध्ये रशियातील सोची इथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्यावेळीच सरकारपुरस्कृत डोपिंगची तक्रार व्हिसल ब्लोअर्सनी केली होती. रशिया सरकारने सोची ऑलिम्पिककरता 500 कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र, स्पर्धेदरम्यान रशियन उत्तेजकविरोधी संघटना रुसादाकडून उत्तेजकांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियमांचं पालन होत नसल्याचं वाडाने जाहीर केलं होतं. आमचे क्रीडापटू निर्दोष असून कामगिरी उंचावण्यासाठी ते उत्तेजकांचे सेवन करत नाहीत, असा दावा रशियातर्फे करण्यात आला आहे. या दरम्यान रुसादाचे तत्कालीन प्रमुख ग्रिगोरी रॉदचेन्को अमेरिकेला रवाना झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ग्रिगोरी यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे, असा आरोप केला. रुसादाच्या प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या आणि रासायनिक नमुने जप्त करण्यात आले. रशियावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. युरी गानुस यांच्या नेतृत्वाखाली रुसादाने नव्याने काम सुरू केलं. वाडाने गेल्या वर्षी रुसादाला मान्यता दिली. मात्र याकरता त्यांना एका अटीचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले. रुसादाने सर्व जुने दस्ताऐवज आणि नमुने वाडाला पुरवावेत अशी ही अट होती. रुसादाने वाडाला हा तपशील सादर केला. मात्र गेल्या दोन वर्षात या कागदपत्रांमध्ये, नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याचं वाडाच्या लक्षात आलं. सरकारपुरस्कृत डोपिंग होत असल्याचे पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आल्याचं उघड झालं. गानुस यांनी खरी माहिती देण्याविषयी आग्रह धरला होता. मात्र, पुरावे नष्ट करण्याच्या प्रकारामुळे ते तोंडघशी पडले. रशियन सरकारने हा बदनामी करण्याचा व्यापक कट असल्याचं म्हटलं होतं. बंदीच्या निर्णयामुळे रशियाच्या खेळाडूंना पुढील वर्षी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तसंच कतारमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होता येणार नाही. बंदीच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी रशियाला 21 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. रशियाने अपील केल्यास, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे म्हणजेच कॅसकडे वर्ग करण्यात येईल. ''रशियातील डोपिंग प्रकरणामुळे खेळभावनेला बट्टा लागत होता. रशियाच्या सरकारने रुसादाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने याप्रकरणी कठोर कारवाईची आवश्यकता होती. रशियाला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसी संधी देण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रात, जगभरातील देश उत्तेजकविरोधी मोहिमेचा भाग आहेत. रशियाला या मोहिमेशी संलग्न होता येऊ शकतं'', असं वाडाचे अध्यक्ष सर क्रेग रीडी यांनी सांगितलं. 2014 सोची हिवाळी ऑलिम्पिकनंतर वाडाने रशियावर बंदी घातली होती. गेल्या वर्षी प्योनचांग इथं झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियाचे 168 खेळाडू स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. या खेळाडूंपैकी 33जणांनी पदकावर नाव कोरलं. अथलेटिक्स या खेळात 2015 पासून रशियाच्या खेळाडूंवर सरसकट बंदी घालण्यात आली होती. बंदीच्या निर्णयानंतरही रशियाला युरो 2020 स्पर्धेत सहभागी होता येईल. युरोपियन फुटबॉलचं नियंत्रण करणाऱ्या युएफाला प्रमुख क्रीडा स्पर्धांचे आयोजक म्हणून गृहित धरण्यात आलेलं नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 836, "source_item_id": "836", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3304, "clean_index": 491, "clean_language_index": "mar_Deva:validation:491"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑक्सफर्ड लस विक्रमी वेळेत तयार झाली आहे. युकेमधील लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टिनं ही मान्यता निर्णायक ठरू शकते. लस उत्पादन करणाऱ्या अॅस्ट्राझेन्का या कंपनीला युकेनं 100 दशलक्ष लशींची ऑर्डर दिली आहे. 50 दशलक्ष लोकांचं लसीकरण करण्यासाठी हे डोस पुरेसे आहेत. औषध नियामकांकडून मान्यता मिळाल्यामुळे ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्कानं 2020 च्या सुरुवातीला लस तयार करायला घेतली. एप्रिल महिन्यात पहिल्या स्वयंसेवकावर लशीची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर या लशीच्या क्लिनिकल चाचण्यांना सुरूवात झाली. या चाचण्यांमध्ये हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. डिसेंबर महिन्यात फायझर-बायेNटेकच्या लशीला युकेमध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्काच्या लशीला मंजुरी देण्यात आलीये. क्लिनिकल चाचण्या झाल्यानंतर लशीचा पहिला डोस मार्गारेट किनन यांना देण्यात आला. कोरोनाची लस देण्यात आलेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत युकेमध्ये सहा लाख लोकांना लस दिली गेली आहे. आता ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का लशीला मिळालेल्या मान्यतेमुळे लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, कारण ही लस स्वस्त आहे आणि अधिक प्रमाणावर उत्पादन घ्यायला सोपी आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही लस सर्वसाधारण फ्रीजमध्ये साठवता येते. फायझर-बायोNटेकची लस साठवायला अल्ट्रा कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था लागते. म्हणजेच ही लस साठवायला उणे 70 अंश सेल्सिअस इतकं तापमान आवश्यक आहे. लसीकरणासाठी वृद्ध नागरिक, केअर होममधील रहिवासी, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना प्राधान्य दिलं जाईल. संसर्गाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंडकडून सांगण्यात आल्यानंतर तसंच वेल्स, स्कॉटलंड आणि दक्षिण इंग्लंडमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसवरील (NHS) वाढत्या दबावाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर लशीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस कसं काम करते? पारंपरिक लशीमध्ये- म्हणजे लहान मुलांना जन्मानंतर तसंच बालपणात ज्या लशी वेळोवेळी दिल्या जातात त्यामध्ये मूळ व्हायरस जो मृतावस्थेत आहे त्याचे काही भाग किंवा मूळ व्हायरस कमकुवत करून त्याचं शरीरात रोपण केलं जातं. या प्रक्रियेत व्हायरसचा बचाव करण्याची रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्यासाठी वेळ लागतो. याऐवजी ऑक्सफर्ड संधोधकांनी ChAdOx1- अर्थात चिंपाझी अॅडनोव्हायरस ऑक्सफर्ड तयार केलं. चिंपाझी प्राण्याला होणारा व्हायरस शास्त्रज्ञांनी घेतला. आता तयार झालेल्या लशीचा तो अविभाज्य घटक ठरला. कोणत्याही व्हायरसपासून बचावात हा घटक निर्णायक ठरेल. कोव्हिडपूर्वी 330 लोकांना ChAdOx1 लस देण्यात आली होती. कधी कारण होतं झिका व्हायरसचं तर कधी होतं फ्ल्यूचं. चिकन गुनियावर उतारा म्हणूनही ही लस देण्यात आली होती. चिंपाझींना होणाऱ्या व्हायरसपासून तयार झालेल्या या लशीत जनुकीयदृष्ट्या आवश्यक बदल करण्यात आले आहेत त्यामुळे ही लस दिल्यानंतर माणसांना तो संसर्ग होण्याची शक्यता नाही. त्यामध्ये कोरोना व्हायरसची ब्ल्यू प्रिंट अल्टर करण्यात आली आहे. जेव्हा ही ब्लू प्रिंट शरीरात जाते, तेव्हा ती कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन तयार करायला सुरूवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लशीच्या वापराला युकेमध्ये मान्यता देण्यात आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑक्सफर्ड लस विक्रमी वेळेत तयार झाली आहे. युकेमधील लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टिनं ही मान्यता निर्णायक ठरू शकते. लस उत्पादन करणाऱ्या अॅस्ट्राझेन्का या कंपनीला युकेनं 100 दशलक्ष लशींची ऑर्डर दिली आहे. 50 दशलक्ष लोकांचं लसीकरण करण्यासाठी हे डोस पुरेसे आहेत. औषध नियामकांकडून मान्यता मिळाल्यामुळे ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्कानं 2020 च्या सुरुवातीला लस तयार करायला घेतली. एप्रिल महिन्यात पहिल्या स्वयंसेवकावर लशीची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर या लशीच्या क्लिनिकल चाचण्यांना सुरूवात झाली. या चाचण्यांमध्ये हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. डिसेंबर महिन्यात फायझर-बायेNटेकच्या लशीला युकेमध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्काच्या लशीला मंजुरी देण्यात आलीये. क्लिनिकल चाचण्या झाल्यानंतर लशीचा पहिला डोस मार्गारेट किनन यांना देण्यात आला. कोरोनाची लस देण्यात आलेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत युकेमध्ये सहा लाख लोकांना लस दिली गेली आहे. आता ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का लशीला मिळालेल्या मान्यतेमुळे लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, कारण ही लस स्वस्त आहे आणि अधिक प्रमाणावर उत्पादन घ्यायला सोपी आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही लस सर्वसाधारण फ्रीजमध्ये साठवता येते. फायझर-बायोNटेकची लस साठवायला अल्ट्रा कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था लागते. म्हणजेच ही लस साठवायला उणे 70 अंश सेल्सिअस इतकं तापमान आवश्यक आहे. लसीकरणासाठी वृद्ध नागरिक, केअर होममधील रहिवासी, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना प्राधान्य दिलं जाईल. संसर्गाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंडकडून सांगण्यात आल्यानंतर तसंच वेल्स, स्कॉटलंड आणि दक्षिण इंग्लंडमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसवरील (NHS) वाढत्या दबावाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर लशीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस कसं काम करते? पारंपरिक लशीमध्ये- म्हणजे लहान मुलांना जन्मानंतर तसंच बालपणात ज्या लशी वेळोवेळी दिल्या जातात त्यामध्ये मूळ व्हायरस जो मृतावस्थेत आहे त्याचे काही भाग किंवा मूळ व्हायरस कमकुवत करून त्याचं शरीरात रोपण केलं जातं. या प्रक्रियेत व्हायरसचा बचाव करण्याची रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्यासाठी वेळ लागतो. याऐवजी ऑक्सफर्ड संधोधकांनी ChAdOx1- अर्थात चिंपाझी अॅडनोव्हायरस ऑक्सफर्ड तयार केलं. चिंपाझी प्राण्याला होणारा व्हायरस शास्त्रज्ञांनी घेतला. आता तयार झालेल्या लशीचा तो अविभाज्य घटक ठरला. कोणत्याही व्हायरसपासून बचावात हा घटक निर्णायक ठरेल. कोव्हिडपूर्वी 330 लोकांना ChAdOx1 लस देण्यात आली होती. कधी कारण होतं झिका व्हायरसचं तर कधी होतं फ्ल्यूचं. चिकन गुनियावर उतारा म्हणूनही ही लस देण्यात आली होती. चिंपाझींना होणाऱ्या व्हायरसपासून तयार झालेल्या या लशीत जनुकीयदृष्ट्या आवश्यक बदल करण्यात आले आहेत त्यामुळे ही लस दिल्यानंतर माणसांना तो संसर्ग होण्याची शक्यता नाही. त्यामध्ये कोरोना व्हायरसची ब्ल्यू प्रिंट अल्टर करण्यात आली आहे. जेव्हा ही ब्लू प्रिंट शरीरात जाते, तेव्हा ती कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन तयार करायला सुरूवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 839, "source_item_id": "839", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2988, "clean_index": 492, "clean_language_index": "mar_Deva:validation:492"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयुकेत हवाई वाहतुकीवर निर्बंध लागू झाले आहेत. विमानसेवावर स्थगिती, युकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणार बदललेल्या कोरोना विषाणूमुळे वाढत्या संसर्गाचा धोका युकेत निर्माण झाल्याने युरोपियन युनियन तसंच अनेक देश युकेशी वाहतूक संपर्क स्थगित करण्याचा विचार करत आहेत. काहींनी विमानसेवा स्थगित केली आहे. जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांनी युकेला जाणारी-येणारी विमान व्यवस्था स्थगित केली आहे. चॅनेल टनेल मार्गे जाणारी रेल्वे वाहतुकही रोखण्यात आली आहे. कॅनडानेही युकेला जाणारी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानंही 31 डिसेंबर 2020 पर्यंत युकेला जाणारी आणि येणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. 22 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तोपर्यंत आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचाणी केली जाणार आहे. कोरोना विषाणूचं बदललेलं स्वरुप संसर्गासाठी अधिक अनुरुप आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, या विषाणूची संक्रमित करण्याची क्षमता 70 टक्के एवढी आहे. लशींना हा बदललेल्या स्वरुपातीला विषाणू कसा प्रतिसाद देतो यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. कोरोना विषाणूचं हे बदललेलं स्वरुप हाताबाहेर जाणारं आहे, असं युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी सांगितलं. डेन्मार्क, नेदरलँड्स आणि इटलीमध्येही या बदललेल्या संरचनेच्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. ज्या पद्धतीने युकेतून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत ते पाहता विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे हे समजू शकतं, असं बीबीसीचे ब्रसेल्सहून वृत्तांकन करणारे प्रतिनिधी गॅव्हिन ली यांनी सांगितलं. युरोपियन युनियनचे औषध नियामक यंत्रणा फायझर बायोएन्टेक लशीच्या वापराला 27 राज्यांमध्ये परवानगी देण्याची शिफारस करण्याची चिन्हं आहेत. द युरोपियन मेडिसीन्स एजन्सीची बैठक आठवडाभरआधीच बोलावण्यात आली आहे. युकेत चाचण्या सुरू असलेल्या लशीसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते. या बैठकीत लशीच्या वापराला हिरवा कंदील मिळाला तर काही राज्यांमध्ये लस वितरणाला सुरुवात होऊ शकते. हवाई वाहतूक फ्रान्सने युकेशी असलेली वाहतूक व्यवस्था स्थगित केली आहे. यामध्ये लॉरी अर्थात मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे. युके आणि फ्रान्सदरम्यान दररोज हजारो लॉरी ये-जा करतात. डेन्मार्कने कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपाचा धोका लक्षात घेऊन युकेशी असलेली विमानसेवा बंद केली आहे. नेदरलँड्सने युकेतून होणारी सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपर्यंत ही वाहतूक बंद असेल. जलवाहतूकही थांबवण्यात आली आहे. मालवाहतुकीला तूर्तास परवानगी देण्यात आली आहे. आयर्लंडने युकेतून येणाऱ्या विमानांना किमान 48 तासांकरता बंदी घातली आहे. आयर्लंडला हवाई किंवा समुद्री मार्गाने जाऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. जर्मनीने युकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. मालवाहतूक तूर्तास सुरू आहे. इटलीने 6 जानेवारीपर्यंत युकेशी असलेला विमान संपर्क तोडला आहे. बेल्जियमने युकेशी असलेला हवाई संपर्क तसंच रेल्वेसेवा स्थगित केली आहे. तुर्कस्तान आणि स्वित्झर्लंड यांनीही युकेतून येणाऱ्या विमानांना प्रवेशबंदी केली आहे. ऑस्ट्रियाने सोमवारपासून युकेतून येणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी युकेतून ऑस्ट्रियात येणाऱ्या लोकांना दहा दिवस क्वारंटीनमध्ये राहावं लागेल. हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेंटिना, चिली, मेक्सिको, मोरोक्को यांच्यासह कुवेतने युकेशी असलेल्या विमानसेवांवर निर्बंध लागू केले आहेत. सौदी अरेबियाने आठवडाभरासाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद केली आहेत. कोरोनाचा सुधारित विषाणू सगळ्यांत आधी सप्टेंबरमध्ये आढळला होता. डिसेंबरच्या मध्यापर्यंत त्याने युकेतल्या दोन तृतीयांश लोकांना संक्रमित केलेलं आहे, असं बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे युरोपात चिंतेचं वातावरण आहे. पण या नव्या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही तसेच परिस्थिती नियंत्रणात आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयुकेत हवाई वाहतुकीवर निर्बंध लागू झाले आहेत. विमानसेवावर स्थगिती, युकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणार बदललेल्या कोरोना विषाणूमुळे वाढत्या संसर्गाचा धोका युकेत निर्माण झाल्याने युरोपियन युनियन तसंच अनेक देश युकेशी वाहतूक संपर्क स्थगित करण्याचा विचार करत आहेत. काहींनी विमानसेवा स्थगित केली आहे. जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांनी युकेला जाणारी-येणारी विमान व्यवस्था स्थगित केली आहे. चॅनेल टनेल मार्गे जाणारी रेल्वे वाहतुकही रोखण्यात आली आहे. कॅनडानेही युकेला जाणारी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानंही 31 डिसेंबर 2020 पर्यंत युकेला जाणारी आणि येणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. 22 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तोपर्यंत आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचाणी केली जाणार आहे. कोरोना विषाणूचं बदललेलं स्वरुप संसर्गासाठी अधिक अनुरुप आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, या विषाणूची संक्रमित करण्याची क्षमता 70 टक्के एवढी आहे. लशींना हा बदललेल्या स्वरुपातीला विषाणू कसा प्रतिसाद देतो यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. कोरोना विषाणूचं हे बदललेलं स्वरुप हाताबाहेर जाणारं आहे, असं युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी सांगितलं. डेन्मार्क, नेदरलँड्स आणि इटलीमध्येही या बदललेल्या संरचनेच्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. ज्या पद्धतीने युकेतून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत ते पाहता विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे हे समजू शकतं, असं बीबीसीचे ब्रसेल्सहून वृत्तांकन करणारे प्रतिनिधी गॅव्हिन ली यांनी सांगितलं. युरोपियन युनियनचे औषध नियामक यंत्रणा फायझर बायोएन्टेक लशीच्या वापराला 27 राज्यांमध्ये परवानगी देण्याची शिफारस करण्याची चिन्हं आहेत. द युरोपियन मेडिसीन्स एजन्सीची बैठक आठवडाभरआधीच बोलावण्यात आली आहे. युकेत चाचण्या सुरू असलेल्या लशीसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते. या बैठकीत लशीच्या वापराला हिरवा कंदील मिळाला तर काही राज्यांमध्ये लस वितरणाला सुरुवात होऊ शकते. हवाई वाहतूक फ्रान्सने युकेशी असलेली वाहतूक व्यवस्था स्थगित केली आहे. यामध्ये लॉरी अर्थात मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे. युके आणि फ्रान्सदरम्यान दररोज हजारो लॉरी ये-जा करतात. डेन्मार्कने कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपाचा धोका लक्षात घेऊन युकेशी असलेली विमानसेवा बंद केली आहे. नेदरलँड्सने युकेतून होणारी सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपर्यंत ही वाहतूक बंद असेल. जलवाहतूकही थांबवण्यात आली आहे. मालवाहतुकीला तूर्तास परवानगी देण्यात आली आहे. आयर्लंडने युकेतून येणाऱ्या विमानांना किमान 48 तासांकरता बंदी घातली आहे. आयर्लंडला हवाई किंवा समुद्री मार्गाने जाऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. जर्मनीने युकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. मालवाहतूक तूर्तास सुरू आहे. इटलीने 6 जानेवारीपर्यंत युकेशी असलेला विमान संपर्क तोडला आहे. बेल्जियमने युकेशी असलेला हवाई संपर्क तसंच रेल्वेसेवा स्थगित केली आहे. तुर्कस्तान आणि स्वित्झर्लंड यांनीही युकेतून येणाऱ्या विमानांना प्रवेशबंदी केली आहे. ऑस्ट्रियाने सोमवारपासून युकेतून येणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी युकेतून ऑस्ट्रियात येणाऱ्या लोकांना दहा दिवस क्वारंटीनमध्ये राहावं लागेल. हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेंटिना, चिली, मेक्सिको, मोरोक्को यांच्यासह कुवेतने युकेशी असलेल्या विमानसेवांवर निर्बंध लागू केले आहेत. सौदी अरेबियाने आठवडाभरासाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद केली आहेत. कोरोनाचा सुधारित विषाणू सगळ्यांत आधी सप्टेंबरमध्ये आढळला होता. डिसेंबरच्या मध्यापर्यंत त्याने युकेतल्या दोन तृतीयांश लोकांना संक्रमित केलेलं आहे, असं बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 840, "source_item_id": "840", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3576, "clean_index": 493, "clean_language_index": "mar_Deva:validation:493"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nYouTube पोस्ट समाप्त, 1 जालना येथे महाजनादेश यात्रेत बोलताना ते म्हणालेत, \"ही भारतीय जनता पार्टी आहे. आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे. आमच्यात आला की त्याच्यात टाकतो, स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लायनीत उभा करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातचं निरमा वॉशिंग पॉवडर टाकतो तेव्हा तो माणूस स्वच्छ होतो आणि मग आपल्या पार्टीत त्याला घेतो.\" 'ही तर दानवेंची कबुली' काँग्रेसनं रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की दानवेंनी कबूल केलं आहे की ते डागाळलेल्या नेत्यांना पक्षात घेत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी म्हटलंय की, \"सगळ्यांत पहिली गोष्ट की रावसाहेब दानवेंनी कबूल केलंय की त्यांच्या पक्षात आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्वच्छ होतात. याचा अर्थ असा की जे अस्वच्छ आहेत इतर पक्षातले, ज्यांच्यावर डाग आहेत, ज्यांना साम दाम दंडभेद घेऊन त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे ठरवले आहे. \"फक्त निवडून येण्याची क्षमता आणि त्यांनाव दाखवलेली दहशत याच्या जोरावर त्यांना घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यांना घ्यायचं, त्यांची पापं सगळी साफ करायची, त्यांच्या फाईल साफ करायच्या, त्यांच्यावर जे काही गुन्हे लादण्याचा प्रकार आहे तो नष्ट करायचा, त्यांना कर्ज वगैरे द्यायचं, ही एकप्रकारे स्वच्छताच झाली,\" वाघमारे सांगतात. ते पुढे म्हणाले की, \"ही स्वच्छता गुजरातच्या निरमा पॉवडरकडून करतात म्हणजे ते मोदी आणि अमित शाहांकडून करतात ती स्वच्छता. अमित शहांकडे गृह मंत्रालय आहे. त्यामुळे या लोकांची स्वच्छता करायची म्हणजे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे. कर्जबाजारी असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढायचे आणि त्यांना साफ करून पक्षात घेतात. दानवेंनी कबुली दिलेली आहे की काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्यांचं चारित्र्य आम्ही स्वच्छ करतो, त्यांच्यावर लागलेले कलंक दूर करतो आणि आमच्या पक्षात घेतो. आम्ही जे सांगत आलो आहोत की हे साम, दाम, दंड, भेद याचा वापर करतात त्याची त्यांनी दिलेली ही कबुली आहे.\" 'शब्दश: अर्थ घेऊ नका' भारतीय जनता पक्षानं याबाबत प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंनी जे वक्तव्य केलेलं आहे , त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलं की, \"आम्ही भाजपमध्ये जेव्हा प्रवेश देतो, तेव्हा आहे तसा घेतो आणि हवा तसा घडवतो हे आमच्या पक्षाचे धोरण आहे. आमच्या पक्षात आल्यानंतर आमची विचारधारा, आमची कार्यपद्धती त्यांना स्वीकारावी लागते. जे कार्यकर्ते आमची कार्यपद्धती, विचारधारा स्वीकारतात तेच आमच्या पक्षात राहतात. कोणी कितीही मोठा कार्यकर्ता आमच्या पक्षात आला तर त्यासाठी पक्षाच्या धोरणात आम्ही बदल करत नाही. ज्यांना कोणाला आमची विचारधारा पटत असेल, आमच्या नेत्यांचं नेतृत्व पटत असेल ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी वॉशिंग मशीन हा शब्द जो वापरला आहे त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये.\" लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, \"रावसाहेब दानवे हे अत्यंत फटकळ गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळामध्ये आपली अशीच प्रतिमा तयार केली होती. अनेकवेळा ते त्यामुळे अडचणीतही आले. पण त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. भाजप जर वॉशिंग मशीन असेल तर याच वॉशिंग मशीनमध्ये कितीही डाग असलेल्यांना धुवून घेतील असं दिसतंय. जे या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार होणार नाहीत, ते आपल्याला डागाळलेले दिसतील.\" भाजपमधील पक्षप्रवेश 2014 च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात राहिलेले बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, नारायण राणे, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून गणेश नाईकांच्या प्रवेशाचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर हे नेते भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसोबत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ या नेत्यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या अनेकांना महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं पक्षात प्रवेश दिला अशी टीकाही वेळोवेळी झालेली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काँग्रेस-राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात जे नेते येतात त्यांना आम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ करून घेतो असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nYouTube पोस्ट समाप्त, 1 जालना येथे महाजनादेश यात्रेत बोलताना ते म्हणालेत, \"ही भारतीय जनता पार्टी आहे. आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे. आमच्यात आला की त्याच्यात टाकतो, स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लायनीत उभा करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातचं निरमा वॉशिंग पॉवडर टाकतो तेव्हा तो माणूस स्वच्छ होतो आणि मग आपल्या पार्टीत त्याला घेतो.\" 'ही तर दानवेंची कबुली' काँग्रेसनं रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की दानवेंनी कबूल केलं आहे की ते डागाळलेल्या नेत्यांना पक्षात घेत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी म्हटलंय की, \"सगळ्यांत पहिली गोष्ट की रावसाहेब दानवेंनी कबूल केलंय की त्यांच्या पक्षात आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्वच्छ होतात. याचा अर्थ असा की जे अस्वच्छ आहेत इतर पक्षातले, ज्यांच्यावर डाग आहेत, ज्यांना साम दाम दंडभेद घेऊन त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे ठरवले आहे. \"फक्त निवडून येण्याची क्षमता आणि त्यांनाव दाखवलेली दहशत याच्या जोरावर त्यांना घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यांना घ्यायचं, त्यांची पापं सगळी साफ करायची, त्यांच्या फाईल साफ करायच्या, त्यांच्यावर जे काही गुन्हे लादण्याचा प्रकार आहे तो नष्ट करायचा, त्यांना कर्ज वगैरे द्यायचं, ही एकप्रकारे स्वच्छताच झाली,\" वाघमारे सांगतात. ते पुढे म्हणाले की, \"ही स्वच्छता गुजरातच्या निरमा पॉवडरकडून करतात म्हणजे ते मोदी आणि अमित शाहांकडून करतात ती स्वच्छता. अमित शहांकडे गृह मंत्रालय आहे. त्यामुळे या लोकांची स्वच्छता करायची म्हणजे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे. कर्जबाजारी असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढायचे आणि त्यांना साफ करून पक्षात घेतात. दानवेंनी कबुली दिलेली आहे की काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्यांचं चारित्र्य आम्ही स्वच्छ करतो, त्यांच्यावर लागलेले कलंक दूर करतो आणि आमच्या पक्षात घेतो. आम्ही जे सांगत आलो आहोत की हे साम, दाम, दंड, भेद याचा वापर करतात त्याची त्यांनी दिलेली ही कबुली आहे.\" 'शब्दश: अर्थ घेऊ नका' भारतीय जनता पक्षानं याबाबत प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंनी जे वक्तव्य केलेलं आहे , त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलं की, \"आम्ही भाजपमध्ये जेव्हा प्रवेश देतो, तेव्हा आहे तसा घेतो आणि हवा तसा घडवतो हे आमच्या पक्षाचे धोरण आहे. आमच्या पक्षात आल्यानंतर आमची विचारधारा, आमची कार्यपद्धती त्यांना स्वीकारावी लागते. जे कार्यकर्ते आमची कार्यपद्धती, विचारधारा स्वीकारतात तेच आमच्या पक्षात राहतात. कोणी कितीही मोठा कार्यकर्ता आमच्या पक्षात आला तर त्यासाठी पक्षाच्या धोरणात आम्ही बदल करत नाही. ज्यांना कोणाला आमची विचारधारा पटत असेल, आमच्या नेत्यांचं नेतृत्व पटत असेल ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी वॉशिंग मशीन हा शब्द जो वापरला आहे त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये.\" लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, \"रावसाहेब दानवे हे अत्यंत फटकळ गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळामध्ये आपली अशीच प्रतिमा तयार केली होती. अनेकवेळा ते त्यामुळे अडचणीतही आले. पण त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. भाजप जर वॉशिंग मशीन असेल तर याच वॉशिंग मशीनमध्ये कितीही डाग असलेल्यांना धुवून घेतील असं दिसतंय. जे या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार होणार नाहीत, ते आपल्याला डागाळलेले दिसतील.\" भाजपमधील पक्षप्रवेश 2014 च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात राहिलेले बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, नारायण राणे, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून गणेश नाईकांच्या प्रवेशाचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर हे नेते भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसोबत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ या नेत्यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या अनेकांना महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं पक्षात प्रवेश दिला अशी टीकाही वेळोवेळी झालेली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 841, "source_item_id": "841", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3978, "clean_index": 494, "clean_language_index": "mar_Deva:validation:494"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात वाढवण्यात आलीय. 2020-21 या आर्थिक वर्षात मोदींच्या सुरक्षेवर जवळपास 600 कोटी रुपये खर्च केले जातील. नरेंद्र मोदी यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG सुरक्षा आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय. गेल्यावर्षी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदींच्या सुरक्षेसाठी अंदाजे 540 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या SPG सुरक्षा काढण्यात आली, तर त्याहीआधी ऑगस्ट महिन्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची SPG सुरक्षा काढण्यात आली होती. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातील केवळ पंतप्रधानांसाठी असलेली ही सुरक्षा 1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीयांसाठी देणयात आली होती. 2) बजेटमधून मुंबईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - उद्धव ठाकरे मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलंय आणि याची खंत मुंबईकरांसह महाराष्ट्राला नेहमी राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सामनानं ही बातमी दिलीय. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नसल्याचं ते म्हणाले. देशातल्या पाच ऐतिहासिक ठिकाणांचा 'आयकॉनिक साईट' म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, \"या संकल्पात सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याच ठिकाणाचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबत हा दुजाभाव ठळकपणे दिसून येतो.\" 3) कर्जमाफी कायमस्वरुपी तोडगा नाही - शरद पवार \"कर्जमाफी हा कायमस्वरुपी तोडगा नाही. कर्जमाफीमुळं नियमित कर्ज फेडणाऱ्यांवर अन्याय होतो,\" असं मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. \"शेती हे हवामानावर अवलंबून असलेलं क्षेत्र आहे, त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना ताकद देणं आवश्यक आहेच. मात्र, शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक उत्पादन घेणं गरजेचं आहे,\" असं शरद पवार म्हणाले. सातारा जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे मत मांडलं. महाविकास आघाडीच्या सरकारवरही शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, \"राज्यात सध्या तीन लोकांचा संसार एकत्र बांधून चालवायचा आहे. यातल्या एकालाच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मात्र या सरकारमध्ये सगळे समन्वयानं काम करतायत आणि राज्याच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे.\" 4) भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला मुदतवाढ भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. चौकशीच्या कामासाठी लागणारा निधीही सरकार वितरित करेल, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय. भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाची मुदत 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपत आहे. त्यातच या आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2019 पासून पगार मिळालेला नाही. दैनंदिन खर्चासाठी निधीही उपलब्ध नाही. त्यामुळं चौकशी गुंडाळण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र आयोगानं सरकारला दिलं होतं. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आयोगाच्या मुदतवाढीसह निधी वितरित केल्याची माहिती दिली. तसंच, निधी वितरित करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले. 5. गाण्यातून बंदुकीचे उदात्तीकरण करणासाठी गायकावर गुन्हा दाखल पंजाबी गायक शुभदीप सिंग ( सिद्धू मूस वाला) मनकिरत औलख आणि सात अज्ञात व्यक्तींवर गाण्यांमधून हिंसेचं उदात्तीकरण करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. गाण्याचं नाव पंज गोलीयां म्हणजेच पाच बंदुकीच्या गोळ्या असं आहे. पंजाबमधील मनसा येथील पोलीस अधीक्षक नरेंद्र भार्गव यांनी सांगितलं की भारतीय दंडविधानाच्या कलम 509 नुसार शुभदीपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. 1 ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 600 कोटींचा तरतूद", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात वाढवण्यात आलीय. 2020-21 या आर्थिक वर्षात मोदींच्या सुरक्षेवर जवळपास 600 कोटी रुपये खर्च केले जातील. नरेंद्र मोदी यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG सुरक्षा आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय. गेल्यावर्षी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदींच्या सुरक्षेसाठी अंदाजे 540 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या SPG सुरक्षा काढण्यात आली, तर त्याहीआधी ऑगस्ट महिन्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची SPG सुरक्षा काढण्यात आली होती. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातील केवळ पंतप्रधानांसाठी असलेली ही सुरक्षा 1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीयांसाठी देणयात आली होती. 2) बजेटमधून मुंबईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - उद्धव ठाकरे मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलंय आणि याची खंत मुंबईकरांसह महाराष्ट्राला नेहमी राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सामनानं ही बातमी दिलीय. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नसल्याचं ते म्हणाले. देशातल्या पाच ऐतिहासिक ठिकाणांचा 'आयकॉनिक साईट' म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, \"या संकल्पात सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याच ठिकाणाचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबत हा दुजाभाव ठळकपणे दिसून येतो.\" 3) कर्जमाफी कायमस्वरुपी तोडगा नाही - शरद पवार \"कर्जमाफी हा कायमस्वरुपी तोडगा नाही. कर्जमाफीमुळं नियमित कर्ज फेडणाऱ्यांवर अन्याय होतो,\" असं मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. \"शेती हे हवामानावर अवलंबून असलेलं क्षेत्र आहे, त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना ताकद देणं आवश्यक आहेच. मात्र, शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक उत्पादन घेणं गरजेचं आहे,\" असं शरद पवार म्हणाले. सातारा जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे मत मांडलं. महाविकास आघाडीच्या सरकारवरही शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, \"राज्यात सध्या तीन लोकांचा संसार एकत्र बांधून चालवायचा आहे. यातल्या एकालाच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मात्र या सरकारमध्ये सगळे समन्वयानं काम करतायत आणि राज्याच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे.\" 4) भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला मुदतवाढ भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. चौकशीच्या कामासाठी लागणारा निधीही सरकार वितरित करेल, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय. भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाची मुदत 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपत आहे. त्यातच या आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2019 पासून पगार मिळालेला नाही. दैनंदिन खर्चासाठी निधीही उपलब्ध नाही. त्यामुळं चौकशी गुंडाळण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र आयोगानं सरकारला दिलं होतं. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आयोगाच्या मुदतवाढीसह निधी वितरित केल्याची माहिती दिली. तसंच, निधी वितरित करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले. 5. गाण्यातून बंदुकीचे उदात्तीकरण करणासाठी गायकावर गुन्हा दाखल पंजाबी गायक शुभदीप सिंग ( सिद्धू मूस वाला) मनकिरत औलख आणि सात अज्ञात व्यक्तींवर गाण्यांमधून हिंसेचं उदात्तीकरण करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. गाण्याचं नाव पंज गोलीयां म्हणजेच पाच बंदुकीच्या गोळ्या असं आहे. पंजाबमधील मनसा येथील पोलीस अधीक्षक नरेंद्र भार्गव यांनी सांगितलं की भारतीय दंडविधानाच्या कलम 509 नुसार शुभदीपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 842, "source_item_id": "842", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3876, "clean_index": 495, "clean_language_index": "mar_Deva:validation:495"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमधुमिता पांडे मूळची भारतीय असलेली 26 वर्षांची मधुमिता इंग्लंडमधील एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील क्रिमिनॉलॉजी विभागात पीएचडी करत आहे. जेव्हा मधुमिता 22 वर्षांची होती तेव्हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये जाऊन तिनं बालात्कारातील आरोपींच्या मुलखती घेतल्या होत्या. गेल्या तीन वर्षात तिने अशा 100 आरोपींच्या मुलाखती घेतल्या आहेत. मधुमितानं 2013 ला या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी काही महिने आधीच दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडलं होतं. बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना मधुमिता म्हणाली, '12 डिसेंबर 2016 ला दिल्लीत एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. या घटनेनंतर भारतात बलात्कारावर मोठी चर्चा झाली होती.' बलात्कारातील दोषी पुरुषांची मानसिकता समजून घेण्याचा मधुमिता प्रयत्न करत आहे. मधुमिता म्हणते, ''माझा जन्म दिल्लीतीलच आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात मी सहभागी होते. तेव्हा प्रत्येक जण विचारत होता की हे का होत आहे? बलात्कार करणाऱ्यांचं डोकं कसं काम करतं, हे सर्व प्रश्न माझ्या पीएचडीशी संबंधीत होते.'' 'बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्यांसमोर तुला असुरक्षित वाटलं नाही का? तुला त्यांचा राग आला नाही का?' या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली, \"खरंतर असं काहीच झालं नाही. त्यांनी जे केलं त्याबद्दल दुःख आणि वैषम्य वाटत होतं. मी तेच तपासतं होते की, त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप वाटतो आहे का? ते हे कृत्य पुन्हा करतील का? पण मला जाणवलं की, खरंतर आपण जे केलं ते चूक होतं हे त्यांना समजणं आवश्यक आहे. त्यांना याचीच जाणीव नसते की, नेमकी चूक कुठे आहे.\" एका बलात्काराच्या घटनेनंतर निदर्शनं करताना नागरिक काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. सर्वोच्च न्यायालायानं या मुलीला गर्भपाताची परवानगी दिली नव्हती. मधुमिताच्या मनात हे सर्व विषय आहेत. ती म्हणाली, \"माझा उद्देश हा होता की या बलात्कारी पुरुषांची पीडितांबद्दलची मानसिकता कशी आहे? लैंगिक गुन्ह्यांबद्दलची त्यांची समज कशी आहे?\" मधुमितानं 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये म्हटलं आहे की, \"मला असं वाटत होतं की, ही माणसं राक्षस आहेत. पण जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी लक्षात आले की, हे आरोपी कुणी असाधारण पुरूष नाहीत. ते त्याच मानसिकतेत वाढलेले असतात. यातील अनेकांना हेच माहीत नसतं की, शारिरीक संबंधांसाठी सहमती आवश्यक असते.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)\n\nSummary:", "target": "विदेशी माध्यमांमध्ये सध्या मधुमिता पांडे हे नाव चर्चेत आहे. तिच्या पीएचडी प्रबंधासाठी ती भारतातील बलात्काराचा आरोप असलेल्या 100 जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमधुमिता पांडे मूळची भारतीय असलेली 26 वर्षांची मधुमिता इंग्लंडमधील एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील क्रिमिनॉलॉजी विभागात पीएचडी करत आहे. जेव्हा मधुमिता 22 वर्षांची होती तेव्हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये जाऊन तिनं बालात्कारातील आरोपींच्या मुलखती घेतल्या होत्या. गेल्या तीन वर्षात तिने अशा 100 आरोपींच्या मुलाखती घेतल्या आहेत. मधुमितानं 2013 ला या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी काही महिने आधीच दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडलं होतं. बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना मधुमिता म्हणाली, '12 डिसेंबर 2016 ला दिल्लीत एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. या घटनेनंतर भारतात बलात्कारावर मोठी चर्चा झाली होती.' बलात्कारातील दोषी पुरुषांची मानसिकता समजून घेण्याचा मधुमिता प्रयत्न करत आहे. मधुमिता म्हणते, ''माझा जन्म दिल्लीतीलच आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात मी सहभागी होते. तेव्हा प्रत्येक जण विचारत होता की हे का होत आहे? बलात्कार करणाऱ्यांचं डोकं कसं काम करतं, हे सर्व प्रश्न माझ्या पीएचडीशी संबंधीत होते.'' 'बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्यांसमोर तुला असुरक्षित वाटलं नाही का? तुला त्यांचा राग आला नाही का?' या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली, \"खरंतर असं काहीच झालं नाही. त्यांनी जे केलं त्याबद्दल दुःख आणि वैषम्य वाटत होतं. मी तेच तपासतं होते की, त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप वाटतो आहे का? ते हे कृत्य पुन्हा करतील का? पण मला जाणवलं की, खरंतर आपण जे केलं ते चूक होतं हे त्यांना समजणं आवश्यक आहे. त्यांना याचीच जाणीव नसते की, नेमकी चूक कुठे आहे.\" एका बलात्काराच्या घटनेनंतर निदर्शनं करताना नागरिक काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. सर्वोच्च न्यायालायानं या मुलीला गर्भपाताची परवानगी दिली नव्हती. मधुमिताच्या मनात हे सर्व विषय आहेत. ती म्हणाली, \"माझा उद्देश हा होता की या बलात्कारी पुरुषांची पीडितांबद्दलची मानसिकता कशी आहे? लैंगिक गुन्ह्यांबद्दलची त्यांची समज कशी आहे?\" मधुमितानं 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये म्हटलं आहे की, \"मला असं वाटत होतं की, ही माणसं राक्षस आहेत. पण जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी लक्षात आले की, हे आरोपी कुणी असाधारण पुरूष नाहीत. ते त्याच मानसिकतेत वाढलेले असतात. यातील अनेकांना हेच माहीत नसतं की, शारिरीक संबंधांसाठी सहमती आवश्यक असते.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 843, "source_item_id": "843", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2207, "clean_index": 496, "clean_language_index": "mar_Deva:validation:496"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांनी तिला याच नाही तर पुढच्या चौदा वर्षांसाठीचे ख्रिसमस गिफ्ट दिले. मात्र ते मिळाल्यामुळे कॅडीला झालेला आनंद आजोबांना पाहता आला नाही. कारण त्यापूर्वीच या आजोबांनी जगाचा निरोप घेतला. बॅरीमधल्या व्हेल ऑफ ग्लॅमोर्गनमध्ये राहणाऱ्या ओवेन आणि कॅरोलिन विल्यम्स यांची दोन वर्षांची मुलगी. शेजारीच राहणाऱ्या 80 वर्षीय केन आजोबांना तिचा लळा होता. काही दिवसांपूर्वीच या आजोबांचं निधन झालं. भावी आयुष्यासाठीही भेटवस्तू सोमवारी केन यांची मुलगी विल्यम्स दाम्पत्याच्या घरी आली. आपल्या वडिलांनी कॅडीसाठी आणलेली ख्रिसमस गिफ्टस तिने त्यांना दिले. केन यांनी कॅडीला केवळ या ख्रिसमससाठीच नाही तर पुढच्या चौदा ख्रिसमससाठी भेटी दिल्या होत्या. ओवेन आणि कॅरोलिनसाठीही हे ख्रिसमस प्रेझेंट्स 'सुखद धक्का' होतं. \"केन यांची मुलगी मोठमोठ्या पिशव्या घेऊन दारात उभी राहिली, तेव्हा मला वाटलं की वडिलांच्या घरातला कचरा फेकून द्यायची विनंती करायला ती आली आहे,\" असं ओवेन विल्यम्सनी म्हटलं. \"पण तिनं सांगितलं की हे सगळं तिच्या बाबांनी कॅडीसाठी ठेवलं आहे. हे त्यांनी तिच्यासाठी आणलेली ख्रिसमस गिफ्ट आहेत.\" जगाचा निरोप घेण्यापूर्वी खरेदी केले गिफ्ट \"ती सगळी गिफ्ट पाहून आम्हाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. किती दिवसांपासून केन यासाठी प्रयत्न करत असतील असा विचार नीटनेटकी पॅक केलेली गिफ्ट बघितल्यावर आला. गेल्या दोन वर्षांपासून ते गिफ्ट खरेदी करत होते की आपलं आयुष्य संपत असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी हे सुरु केलं असा प्रश्न आम्हाला पडला होता,\" ओवेन विल्य़म्स केन यांच्या प्रेमामुळे भावूक झाले होते. विल्यम्स यांनी सध्या तरी एकच गिफ्ट उघडून पाहिले आहे. काही वर्षांपासून ओवेन यांच्या शेजारी राहणारे केन हे निवृत्त व्यावसायिक सी डायव्हर होते. ते एकदम 'वल्ली' होते, असं ओवेन सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ख्रिसमसच्या रात्री सँटा येऊन खूप साऱ्या भेटवतू देतो, ही गोष्ट लहान मुलांना नेहमी सांगितली जाते. पण ब्रिटनमधल्या बॅरी शहरात राहणाऱ्या दोन वर्षांच्या कॅडीच्या आयुष्यात शेजारी राहणाऱ्या आजोबांच्या रुपाने एक खराखुरा सँटा आला आणि तिचा ख्रिसमस अविस्मरणीय करून गेला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यांनी तिला याच नाही तर पुढच्या चौदा वर्षांसाठीचे ख्रिसमस गिफ्ट दिले. मात्र ते मिळाल्यामुळे कॅडीला झालेला आनंद आजोबांना पाहता आला नाही. कारण त्यापूर्वीच या आजोबांनी जगाचा निरोप घेतला. बॅरीमधल्या व्हेल ऑफ ग्लॅमोर्गनमध्ये राहणाऱ्या ओवेन आणि कॅरोलिन विल्यम्स यांची दोन वर्षांची मुलगी. शेजारीच राहणाऱ्या 80 वर्षीय केन आजोबांना तिचा लळा होता. काही दिवसांपूर्वीच या आजोबांचं निधन झालं. भावी आयुष्यासाठीही भेटवस्तू सोमवारी केन यांची मुलगी विल्यम्स दाम्पत्याच्या घरी आली. आपल्या वडिलांनी कॅडीसाठी आणलेली ख्रिसमस गिफ्टस तिने त्यांना दिले. केन यांनी कॅडीला केवळ या ख्रिसमससाठीच नाही तर पुढच्या चौदा ख्रिसमससाठी भेटी दिल्या होत्या. ओवेन आणि कॅरोलिनसाठीही हे ख्रिसमस प्रेझेंट्स 'सुखद धक्का' होतं. \"केन यांची मुलगी मोठमोठ्या पिशव्या घेऊन दारात उभी राहिली, तेव्हा मला वाटलं की वडिलांच्या घरातला कचरा फेकून द्यायची विनंती करायला ती आली आहे,\" असं ओवेन विल्यम्सनी म्हटलं. \"पण तिनं सांगितलं की हे सगळं तिच्या बाबांनी कॅडीसाठी ठेवलं आहे. हे त्यांनी तिच्यासाठी आणलेली ख्रिसमस गिफ्ट आहेत.\" जगाचा निरोप घेण्यापूर्वी खरेदी केले गिफ्ट \"ती सगळी गिफ्ट पाहून आम्हाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. किती दिवसांपासून केन यासाठी प्रयत्न करत असतील असा विचार नीटनेटकी पॅक केलेली गिफ्ट बघितल्यावर आला. गेल्या दोन वर्षांपासून ते गिफ्ट खरेदी करत होते की आपलं आयुष्य संपत असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी हे सुरु केलं असा प्रश्न आम्हाला पडला होता,\" ओवेन विल्य़म्स केन यांच्या प्रेमामुळे भावूक झाले होते. विल्यम्स यांनी सध्या तरी एकच गिफ्ट उघडून पाहिले आहे. काही वर्षांपासून ओवेन यांच्या शेजारी राहणारे केन हे निवृत्त व्यावसायिक सी डायव्हर होते. ते एकदम 'वल्ली' होते, असं ओवेन सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 844, "source_item_id": "844", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1899, "clean_index": 497, "clean_language_index": "mar_Deva:validation:497"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराही सरनोबत महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 2019 साली जर्मनीमधल्या म्युनिच शहरात झालेल्या ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 25 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आणि 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तिचं स्थान निश्चित झालं. नेमबाजी क्रीडा प्रकारात देशाचं नाव उंचावणाऱ्या राहीला 2018 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नेमबाजीची गोडी राही कोल्हापूरमध्ये शाळेत NCC कॅडेट होती. तिथेच तिची बंदुकीशी ओळख झाली. मी बंदूक चांगली हाताळायचे आणि बंदूक हातात असल्यावर एकप्रकारे सशक्त झाल्याची भावना जाणवायची, असं राही सांगते. मात्र, तिला नेमबाजीत करियर करण्याची खरी प्रेरणा मिळाली ती तेजस्विनी सावंतकडून. तेजस्विनी सावंत राहीच्याच शाळेत होती. 2006 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तेजस्विनीने सुवर्णपदक पटकावलं होतं. सावंतने सुवर्ण पदक पटकावल्याने राहीला या खेळाविषयी अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. तिने ताबडतोब तिच्या शहरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठीची चौकशी सुरू केली. अडचणींचा सामना काही दिवसातच कोल्हापुरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याचं तिच्या लक्षात आलं. सोयी-सुविधांविषयीची ही निराशा मी माझ्या प्रशिक्षकांकडे बोलून दाखवायचे, असं राही सांगते. मात्र, प्रशिक्षकांनी तिला सोयी-सुविधांकडे फार लक्ष न देता खेळ कसा उत्तम होईल, यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. तिच्या पालकांचाही तिला पूर्ण पाठिंबा होता. सुरुवातीला सोयी-सुविधांच्या अभावी येणाऱ्या निराशेमुळे तिचं स्वप्न भंगणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. नेमबाजीसाठी लागणाऱ्या उत्तम सुविधा असणाऱ्या मुंबईत ती आली आणि जास्तीत जास्त वेळ मुंबईत घालवू लागली. मात्र, अडचणी काही संपल्या नाही. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी लागणाऱ्या बंदुका आणि दारुगोळा मागवतानाही तिला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, ती खचली नाही आणि तिची मेहनत फळाला आली. नेमबाजीच्या राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये ती पदकं पटकावू लागली. लक्ष्यभेद देशांतर्गत स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 2008 साली पुण्यात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. पुढे ऑलिम्पिक्स गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीप्स अशा वेगवगेळ्या मानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. एक खेळाडू म्हणून राहीने अनेक चढ-उतार बघितले. मात्र, प्रत्येक कठीण प्रसंगातून ती तावून-सुलाखून बाहेर पडली. 2015 साली झालेल्या एका दुखापतीने तिच्या खेळावर मोठा परिणम झाला. खेळातून निवृत्ती घ्यायच्या निर्णयापर्यंत ती येऊन ठेपली. मात्र, आपल्या मनोनिग्रहाने तिने त्याही परिस्थितीवर मात केली आणि 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं. एशियन गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकवणारी ती भारताची पहिला महिला नेमबाज ठरली. पुढच्या वर्षी तिने ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावून 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जागा निश्चित केली. नेमबाजीतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2018 साली तिला भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा सन्मान असणाऱ्या अर्जुन पुरस्कारने गौरवण्यात आलं. अर्जुन पुरस्कार आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं ती सांगते. देशासाठी ऑलिम्पिक गोल्ड मेडल पटकावण्याचं राहीचं स्वप्न आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाची मजबूत दावेदार होण्याची आशा तिला आहे. (हा लेख ई-मेलच्या माध्यमातून राही सरनोबत यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राही सरनोबत - भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तुल नेमबाज. मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा दुखापतीमुळे ती नेमबााजीतून निवृत्त होण्याच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपली होती. मात्र, दुखापतीतून बरी होत तिने दमदार पुनरागमन केलं. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक्स स्पर्धेत ती भारताची मजबूत दावेदार आाहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराही सरनोबत महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 2019 साली जर्मनीमधल्या म्युनिच शहरात झालेल्या ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 25 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आणि 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तिचं स्थान निश्चित झालं. नेमबाजी क्रीडा प्रकारात देशाचं नाव उंचावणाऱ्या राहीला 2018 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नेमबाजीची गोडी राही कोल्हापूरमध्ये शाळेत NCC कॅडेट होती. तिथेच तिची बंदुकीशी ओळख झाली. मी बंदूक चांगली हाताळायचे आणि बंदूक हातात असल्यावर एकप्रकारे सशक्त झाल्याची भावना जाणवायची, असं राही सांगते. मात्र, तिला नेमबाजीत करियर करण्याची खरी प्रेरणा मिळाली ती तेजस्विनी सावंतकडून. तेजस्विनी सावंत राहीच्याच शाळेत होती. 2006 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तेजस्विनीने सुवर्णपदक पटकावलं होतं. सावंतने सुवर्ण पदक पटकावल्याने राहीला या खेळाविषयी अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. तिने ताबडतोब तिच्या शहरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठीची चौकशी सुरू केली. अडचणींचा सामना काही दिवसातच कोल्हापुरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याचं तिच्या लक्षात आलं. सोयी-सुविधांविषयीची ही निराशा मी माझ्या प्रशिक्षकांकडे बोलून दाखवायचे, असं राही सांगते. मात्र, प्रशिक्षकांनी तिला सोयी-सुविधांकडे फार लक्ष न देता खेळ कसा उत्तम होईल, यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. तिच्या पालकांचाही तिला पूर्ण पाठिंबा होता. सुरुवातीला सोयी-सुविधांच्या अभावी येणाऱ्या निराशेमुळे तिचं स्वप्न भंगणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. नेमबाजीसाठी लागणाऱ्या उत्तम सुविधा असणाऱ्या मुंबईत ती आली आणि जास्तीत जास्त वेळ मुंबईत घालवू लागली. मात्र, अडचणी काही संपल्या नाही. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी लागणाऱ्या बंदुका आणि दारुगोळा मागवतानाही तिला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, ती खचली नाही आणि तिची मेहनत फळाला आली. नेमबाजीच्या राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये ती पदकं पटकावू लागली. लक्ष्यभेद देशांतर्गत स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 2008 साली पुण्यात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. पुढे ऑलिम्पिक्स गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीप्स अशा वेगवगेळ्या मानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. एक खेळाडू म्हणून राहीने अनेक चढ-उतार बघितले. मात्र, प्रत्येक कठीण प्रसंगातून ती तावून-सुलाखून बाहेर पडली. 2015 साली झालेल्या एका दुखापतीने तिच्या खेळावर मोठा परिणम झाला. खेळातून निवृत्ती घ्यायच्या निर्णयापर्यंत ती येऊन ठेपली. मात्र, आपल्या मनोनिग्रहाने तिने त्याही परिस्थितीवर मात केली आणि 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं. एशियन गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकवणारी ती भारताची पहिला महिला नेमबाज ठरली. पुढच्या वर्षी तिने ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावून 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जागा निश्चित केली. नेमबाजीतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2018 साली तिला भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा सन्मान असणाऱ्या अर्जुन पुरस्कारने गौरवण्यात आलं. अर्जुन पुरस्कार आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं ती सांगते. देशासाठी ऑलिम्पिक गोल्ड मेडल पटकावण्याचं राहीचं स्वप्न आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाची मजबूत दावेदार होण्याची आशा तिला आहे. (हा लेख ई-मेलच्या माध्यमातून राही सरनोबत यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 846, "source_item_id": "846", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3638, "clean_index": 498, "clean_language_index": "mar_Deva:validation:498"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. लसीकरणासाठीची तयारी लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा 78 टक्के पूर्ण झाला आहे. लस टोचण्यासाठी 16 हजार 245 कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे दोन लाख 60 हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल. राज्यात शीतगृहांची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महामंडळांचे 27 अशी शीतगृह तयार असून 3 हजार 135 साखळी केंद्र उपलब्ध आहेत. कोरोना लसीकरणामुळे राज्यातील नियमित लसीकरण मोहिमेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मतदानासाठी ज्याप्रकारे बूथ असतो तसे बूथ लसीकरणासाठी करण्यात येतील आणि लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला त्या बूथमध्ये ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी 100 जणांना लसीकरणाची व्यवस्था होईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीमध्ये शासनाच्या विविध 18 विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सदस्य असून जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, युएनडीपी, जॉन स्नो इंटरनॅशनल, क्लिंटन हेल्थ ॲक्सेस इनिशिएटीव्ह, रोटरी इंटरनॅशनल, लायन्स क्लब, डिफेन्स इस्टॅबलिशमेंट आणि रेल्वे यांचा विकास भागीदार म्हणून समावेश करण्यात आला आहे. फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालये, शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी तर तिसऱ्या गटातील व्यक्तींना लसीकरणासाठी दवाखाने, शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाईल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक आज झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. लसीकरणासाठीची तयारी लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा 78 टक्के पूर्ण झाला आहे. लस टोचण्यासाठी 16 हजार 245 कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे दोन लाख 60 हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल. राज्यात शीतगृहांची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महामंडळांचे 27 अशी शीतगृह तयार असून 3 हजार 135 साखळी केंद्र उपलब्ध आहेत. कोरोना लसीकरणामुळे राज्यातील नियमित लसीकरण मोहिमेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मतदानासाठी ज्याप्रकारे बूथ असतो तसे बूथ लसीकरणासाठी करण्यात येतील आणि लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला त्या बूथमध्ये ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी 100 जणांना लसीकरणाची व्यवस्था होईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीमध्ये शासनाच्या विविध 18 विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सदस्य असून जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, युएनडीपी, जॉन स्नो इंटरनॅशनल, क्लिंटन हेल्थ ॲक्सेस इनिशिएटीव्ह, रोटरी इंटरनॅशनल, लायन्स क्लब, डिफेन्स इस्टॅबलिशमेंट आणि रेल्वे यांचा विकास भागीदार म्हणून समावेश करण्यात आला आहे. फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालये, शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी तर तिसऱ्या गटातील व्यक्तींना लसीकरणासाठी दवाखाने, शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाईल. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 847, "source_item_id": "847", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3023, "clean_index": 499, "clean_language_index": "mar_Deva:validation:499"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी IPPBच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये त्यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. ही बॅंक सामान्य माणसासाठी सुलभ, स्वस्त आणि विश्वसनीय बॅंक ठरेल, असा विश्वास सरकारनं प्रसिद्धिपत्रकात जाहीर केला आहे. पण कशी असेल IPPB? आणि इतर बॅंकांपेक्षा ही बॅंक वेगळी कशी आहे? 1. IPPB ही बॅंक भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या टपाल खात्याच्या अधिकार क्षेत्रात येते. केंद्र सरकारकडेच या बॅंकेची 100 टक्के मालकी असणार आहे. 2. 30 जानेवारी 2017ला प्रायोगिक तत्त्वावर या बॅंकेच्या शाखा रांची आणि रायपूरमध्ये उघडण्यात आल्या होत्या. 3. ग्रामीण भागात जिथं बॅंकेच्या सुविधा नसतात, त्या ठिकाणी टपाल खात्याच्या मदतीनं बॅंकिंग सुविधा देण्यात येणार आहे. टपाल खात्यात तीन लाखाहून अधिक कर्मचारी आहे. मोबाईल आणि बायोमेट्रिक उपकरणाच्या मदतीनं बॅंकिंगची सुविधा दिली जाणार आहे. 4. पोस्टात सध्या 17 कोटी बचत खाते आहेत. हे बचत खाते IPPB सोबत जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत देशातील 1 लाख 55 हजार पोस्ट ऑफिस IPPB सिस्टमसोबत जोडण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. 5. या बॅंकेतील बचत खात्यातील ठेवींवर चार टक्के व्याजदर मिळणार आहे. 6. नियमानुसार या बॅंकेत एक लाख रुपयांहून अधिक रक्कम ठेवता येणार नाही. तसंच या बॅंकांना कर्ज देता येणार नाही. पण इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सेवा IPPBच्या माध्यमातून मिळू शकतील. उदाहरणार्थ, IPPB पंजाब नॅशनल बॅंकेची एजंट बनून त्या सेवा देऊ शकते. 7. IPPB मध्ये उघडण्यात आलेल्या बचत आणि चालू खात्यामध्ये इतर बॅंकेप्रमाणेच सुविधा असतील. मनी ट्रान्सफर, सरकारी योजनांवरील अनुदान थेट खात्यात जमा होणं, बिल पेमेंट इत्यादी सुविधा मिळतील. 8. या सर्व सुविधा मायक्रो ATM, मोबाइल बॅंक अप्लिकेशन, SMS आणि IVRS द्वारे केल्या वापरता येऊ शकतील. 9. या क्षेत्रातल्या इतर स्पर्धकांसोबत टिकण्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं IPPBच्या खर्चाची मर्यादा वाढवली आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठ्या थाटामाटात इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचा (IPPB) राष्ट्रीय शुभारंभ केला. भारतात पसरलेल्या पोस्टाच्या विस्तीर्ण जाळ्याचा उपयोग देशातील लोकांना वित्तीय सेवा मिळण्यासाठी व्हावा या उद्देशानं या बॅंकेची स्थापना करण्यात आली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी IPPBच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये त्यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. ही बॅंक सामान्य माणसासाठी सुलभ, स्वस्त आणि विश्वसनीय बॅंक ठरेल, असा विश्वास सरकारनं प्रसिद्धिपत्रकात जाहीर केला आहे. पण कशी असेल IPPB? आणि इतर बॅंकांपेक्षा ही बॅंक वेगळी कशी आहे? 1. IPPB ही बॅंक भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या टपाल खात्याच्या अधिकार क्षेत्रात येते. केंद्र सरकारकडेच या बॅंकेची 100 टक्के मालकी असणार आहे. 2. 30 जानेवारी 2017ला प्रायोगिक तत्त्वावर या बॅंकेच्या शाखा रांची आणि रायपूरमध्ये उघडण्यात आल्या होत्या. 3. ग्रामीण भागात जिथं बॅंकेच्या सुविधा नसतात, त्या ठिकाणी टपाल खात्याच्या मदतीनं बॅंकिंग सुविधा देण्यात येणार आहे. टपाल खात्यात तीन लाखाहून अधिक कर्मचारी आहे. मोबाईल आणि बायोमेट्रिक उपकरणाच्या मदतीनं बॅंकिंगची सुविधा दिली जाणार आहे. 4. पोस्टात सध्या 17 कोटी बचत खाते आहेत. हे बचत खाते IPPB सोबत जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत देशातील 1 लाख 55 हजार पोस्ट ऑफिस IPPB सिस्टमसोबत जोडण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. 5. या बॅंकेतील बचत खात्यातील ठेवींवर चार टक्के व्याजदर मिळणार आहे. 6. नियमानुसार या बॅंकेत एक लाख रुपयांहून अधिक रक्कम ठेवता येणार नाही. तसंच या बॅंकांना कर्ज देता येणार नाही. पण इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सेवा IPPBच्या माध्यमातून मिळू शकतील. उदाहरणार्थ, IPPB पंजाब नॅशनल बॅंकेची एजंट बनून त्या सेवा देऊ शकते. 7. IPPB मध्ये उघडण्यात आलेल्या बचत आणि चालू खात्यामध्ये इतर बॅंकेप्रमाणेच सुविधा असतील. मनी ट्रान्सफर, सरकारी योजनांवरील अनुदान थेट खात्यात जमा होणं, बिल पेमेंट इत्यादी सुविधा मिळतील. 8. या सर्व सुविधा मायक्रो ATM, मोबाइल बॅंक अप्लिकेशन, SMS आणि IVRS द्वारे केल्या वापरता येऊ शकतील. 9. या क्षेत्रातल्या इतर स्पर्धकांसोबत टिकण्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं IPPBच्या खर्चाची मर्यादा वाढवली आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 849, "source_item_id": "849", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2005, "clean_index": 500, "clean_language_index": "mar_Deva:validation:500"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयूट्यूबवर या एका बोल्ड सीन्ससोबतच आणखी काही 10 सेकेंदाच्या छोट्या क्लिप अपलोड करण्यात आल्या आहेत. जे आतापर्यंत हजारो वेळा पाहिले गेले आहेत. एवढंच नाही तर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे, हे सांगण्यासाठी तिच्या ओळखीच्या लोकांनीही हा व्हीडिओ तिला पाठवला. हा कोणाताही पॉर्न व्हीडिओ नसून 'नेटफ्लिक्स ओरिजनल'वरील 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमधला. या सीरिजमध्ये राजश्री यांनी गँगस्टर गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकीने ही भूमिका साकारली आहे) पत्नीची भूमिका साकारली आहे. राजश्री यांनी नवाजुद्दीनसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत, यात काही न्यूड सीन्सचाही समावेश आहे. नवाजुद्दीन आणि राजश्री यांच्यातील संबंध सुरुवातीला चांगले नसतात. नवाजुद्दीनची भूमिका बायकोशी 'जबरदस्ती' करणाऱ्या नवऱ्याची दाखवण्यात आली आहे. नंतर परिस्थिती बदलते आणि दोघांत प्रेम खुलू लागतं. हा सीन खरंतर हा बदल दाखवणारा आहे. यामध्ये एकमेकांच्या जवळ येण्याची ओढ आणि त्यासाठीचे प्रयत्न अतिशय सुंदररीत्या दाखवण्यात आले आहेत. पण जर या सीनमधून ही गोष्टं काढून टाकलं, तर काय उरतं? उघडी छाती आणि सेक्स. राजश्री यांच्या फोनवर सर्व संदर्भ कापलेली ही क्लिप ओळखीतल्याच व्यक्तीने पाठवली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. \"मला वाईट वाटलं. पण मला लाज नाही वाटली. आणि मला लाज तरी का वाटावी?\" कथेची गरज लक्षात घेऊन मी ते सीन्स दिलेत, असं त्या सांगतात. त्यांचा या भूमिकेवर आणि कथेवर विश्वास होता. आणि आपण काही चुकीचं करत नाही, यावर ही त्यांचा विश्वास होता. कारण यात बाईला एका वस्तूसारखं दाखवलेलं नाही. बाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर कॅमेरा 'झूम' करून नाही दाखवलेल. द्विअर्थी अर्थी शब्द असलेली गाणीही यात नाहीत. निव्वळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी कोणतही असभ्य चित्रिकरण यात नाही. फक्त सरळ-सोप्या पद्धतीने नवरा-बायकोमधील प्रेमाचे प्रसंग दाखवले आहेत. \"मला महिती आहे की शरीरप्रदर्शन करताना खूप विचार केला पाहिजे. पण हे करण्यामागं माझा हेतू चांगला होता. मी काहीच चुकीचं केलेलं नाही.\" पण राजश्री यांना वाईट वाटलं. फक्त यासाठीच नाही की हा व्हीडिओ पॉर्नसारखा बघितला जातोय - कारण असं काही तरी होईल, असा अंदाज त्यांना होताच. पण तो व्हीडिओ शेअर केला जातोय, याचं त्यांना सगळ्यात जास्त वाईट वाटतं. तसं बघितलं तर व्हायरल खूप काही होत असतं. कुणी फक्त डोळा मारला तरी त्याचा व्हीडिओ व्हायरल होऊ लागला आहे. पण हा व्हीडिओ वेगळा आहे. तीस-चाळीस सेकंदाच्या सीनचा एक व्हीडिओ आणि काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. \"जर तुमच्याकडे असा कोणताही व्हीडिओ आला, तर त्या व्हीडिओचं काय करायचं याचा तुम्ही विचार करा. टेक्नॉलॉजी हे एक शस्त्र आहे. त्याचा वापर जीव घेण्यासाठीही होऊ शकतो आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा,\" असं त्या सांगतात. मुद्दा हाच आहे की हा व्हीडिओ शेअर केला जात आहे. चित्रपटात आणि टीव्हीवरच्या मालिकांत महिलांचं उघड शरीर दाखवलं जात आहे. कधी कथेची गरज म्हणून तर कधी कथेची गरज नसताना. पण नेहमी हे मात्र नेहमी जास्त पाहिलं जातं. पॉर्नसारखं कोणत्याही संदर्भाशिवाय. पण विरोधाभास आहे की हे पाहणाऱ्याला कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. जे पाहातात, याची मजा घेतात, तेही तिला पॉर्न स्टार म्हणायला मागे पुढे पाहात नाहीत. 'अँग्री इंडियन गॉडेसेस' आणि 'एस दुर्गा'मध्ये अभिनय केलेल्या राजश्री देशपांडे यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या या भूमिकांसारखंच आपल्या खऱ्या आयुष्यातही त्या शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत. \"यावर बोलणं गरजेचं आहे. तरच बदलाची अपेक्षा केली जाऊ शकते. पाच लोकांनी जरी त्यांचे विचार बदलले तरी चांगली गोष्ट असेल,\" असं त्या सांगतात. त्या बोलत आहेत, मीही लिहीत आहे. तुम्ही वाचत आहात. कदाचित व्हॉट्सअपवर हा व्हीडिओ शेअर करणारे आता जरा विचारही करतील. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "एका महिलेने आपल्या ब्लाऊजची बटन उघडली आणि तिची उघडी छाती दिसली. त्यानंतर तिने एका पुरुषासोबत सेक्स केला आणि तशीच त्याच्या बाजूला पहुडली. जवळपास 30 ते 40 सेकेंदाचा हा व्हीडिओ सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे. अनेकांनी तिला 'पॉर्न स्टार्स'च्या यादीत बसवलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयूट्यूबवर या एका बोल्ड सीन्ससोबतच आणखी काही 10 सेकेंदाच्या छोट्या क्लिप अपलोड करण्यात आल्या आहेत. जे आतापर्यंत हजारो वेळा पाहिले गेले आहेत. एवढंच नाही तर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे, हे सांगण्यासाठी तिच्या ओळखीच्या लोकांनीही हा व्हीडिओ तिला पाठवला. हा कोणाताही पॉर्न व्हीडिओ नसून 'नेटफ्लिक्स ओरिजनल'वरील 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमधला. या सीरिजमध्ये राजश्री यांनी गँगस्टर गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकीने ही भूमिका साकारली आहे) पत्नीची भूमिका साकारली आहे. राजश्री यांनी नवाजुद्दीनसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत, यात काही न्यूड सीन्सचाही समावेश आहे. नवाजुद्दीन आणि राजश्री यांच्यातील संबंध सुरुवातीला चांगले नसतात. नवाजुद्दीनची भूमिका बायकोशी 'जबरदस्ती' करणाऱ्या नवऱ्याची दाखवण्यात आली आहे. नंतर परिस्थिती बदलते आणि दोघांत प्रेम खुलू लागतं. हा सीन खरंतर हा बदल दाखवणारा आहे. यामध्ये एकमेकांच्या जवळ येण्याची ओढ आणि त्यासाठीचे प्रयत्न अतिशय सुंदररीत्या दाखवण्यात आले आहेत. पण जर या सीनमधून ही गोष्टं काढून टाकलं, तर काय उरतं? उघडी छाती आणि सेक्स. राजश्री यांच्या फोनवर सर्व संदर्भ कापलेली ही क्लिप ओळखीतल्याच व्यक्तीने पाठवली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. \"मला वाईट वाटलं. पण मला लाज नाही वाटली. आणि मला लाज तरी का वाटावी?\" कथेची गरज लक्षात घेऊन मी ते सीन्स दिलेत, असं त्या सांगतात. त्यांचा या भूमिकेवर आणि कथेवर विश्वास होता. आणि आपण काही चुकीचं करत नाही, यावर ही त्यांचा विश्वास होता. कारण यात बाईला एका वस्तूसारखं दाखवलेलं नाही. बाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर कॅमेरा 'झूम' करून नाही दाखवलेल. द्विअर्थी अर्थी शब्द असलेली गाणीही यात नाहीत. निव्वळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी कोणतही असभ्य चित्रिकरण यात नाही. फक्त सरळ-सोप्या पद्धतीने नवरा-बायकोमधील प्रेमाचे प्रसंग दाखवले आहेत. \"मला महिती आहे की शरीरप्रदर्शन करताना खूप विचार केला पाहिजे. पण हे करण्यामागं माझा हेतू चांगला होता. मी काहीच चुकीचं केलेलं नाही.\" पण राजश्री यांना वाईट वाटलं. फक्त यासाठीच नाही की हा व्हीडिओ पॉर्नसारखा बघितला जातोय - कारण असं काही तरी होईल, असा अंदाज त्यांना होताच. पण तो व्हीडिओ शेअर केला जातोय, याचं त्यांना सगळ्यात जास्त वाईट वाटतं. तसं बघितलं तर व्हायरल खूप काही होत असतं. कुणी फक्त डोळा मारला तरी त्याचा व्हीडिओ व्हायरल होऊ लागला आहे. पण हा व्हीडिओ वेगळा आहे. तीस-चाळीस सेकंदाच्या सीनचा एक व्हीडिओ आणि काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. \"जर तुमच्याकडे असा कोणताही व्हीडिओ आला, तर त्या व्हीडिओचं काय करायचं याचा तुम्ही विचार करा. टेक्नॉलॉजी हे एक शस्त्र आहे. त्याचा वापर जीव घेण्यासाठीही होऊ शकतो आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा,\" असं त्या सांगतात. मुद्दा हाच आहे की हा व्हीडिओ शेअर केला जात आहे. चित्रपटात आणि टीव्हीवरच्या मालिकांत महिलांचं उघड शरीर दाखवलं जात आहे. कधी कथेची गरज म्हणून तर कधी कथेची गरज नसताना. पण नेहमी हे मात्र नेहमी जास्त पाहिलं जातं. पॉर्नसारखं कोणत्याही संदर्भाशिवाय. पण विरोधाभास आहे की हे पाहणाऱ्याला कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. जे पाहातात, याची मजा घेतात, तेही तिला पॉर्न स्टार म्हणायला मागे पुढे पाहात नाहीत. 'अँग्री इंडियन गॉडेसेस' आणि 'एस दुर्गा'मध्ये अभिनय केलेल्या राजश्री देशपांडे यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या या भूमिकांसारखंच आपल्या खऱ्या आयुष्यातही त्या शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत. \"यावर बोलणं गरजेचं आहे. तरच बदलाची अपेक्षा केली जाऊ शकते. पाच लोकांनी जरी त्यांचे विचार बदलले तरी चांगली गोष्ट असेल,\" असं त्या सांगतात. त्या बोलत आहेत, मीही लिहीत आहे. तुम्ही वाचत आहात. कदाचित व्हॉट्सअपवर हा व्हीडिओ शेअर करणारे आता जरा विचारही करतील. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 850, "source_item_id": "850", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3466, "clean_index": 501, "clean_language_index": "mar_Deva:validation:501"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपक्षी स्थलांतरित होत असताना शास्त्रज्ञ SMSद्वारे त्यांचा मागोवा घेतात आणि पक्षी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सॅटेलाईट फोटोंचा वापर करतात. या सिमकार्ड्समधून वेळोवेळी SMS संशोधन केंद्रांना पाठवले जातात, ज्यामुळे पक्षांची ताजी माहिती मिळत असते. रशियन शास्त्रज्ञ सध्या 13 गरुडांचा मागोवा घेत आहेत. सायबेरिया आणि कझाकस्तानमध्ये गरूड प्रजनन करतात, मात्र हिवाळा सुरू झाला की दक्षिण आशियात स्थलांतरित होतात. या गरुडांनी दक्षिण रशिया आणि कझाकिस्तानमधून झेप घेतली होती. मात्र यापैकी एक मिन नावाच्या गरुडाचं उड्डाण खूपच महागात पडलं, कारण ते कझाकिस्तानातून इराणमध्ये उडत गेलं. कझाकिस्तानमध्ये उन्हाळ्यात मिननं काही मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मोबाईल नेटवर्क नसल्यानं शेकडो मेसेज गेले नाहीत आणि तिथेच तुंबून राहिले. मग हे गरूड उडत थेट इराणमध्ये गेल्यावर त्याच्या सिमकार्डला रेंज आली आणि अनेक मेसेज एकामागोमाग एक पोहोचले. मात्र हे पक्षी आंतरराष्ट्रीय रोमिंग क्षेत्राबाहेर गेल्यामुळे या रशियन संशोधकांना मोठ्या प्रमाणात रोमिंग शुल्क आकारण्यात आलंय. ही बाब जेव्हा संबंधित 'मेगाफोन' या रशियन टेलिकॉम कंपनीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या सर्व सिमकार्ड्सला स्वस्त स्कीममध्ये रूपांतरित केलं. तरीही या शास्त्रज्ञांच्या टीमनं आता मोबाईलचं हे बिल भरण्यासाठी सोशल मीडियावरून क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडलाय. कझाकिस्तानमध्ये एका SMSची किंमत 15 रुबल्स (म्हणजेच 16-17 रुपये) आहे, तर इराणमध्ये 49 रुबल्स (म्हणजे साधारण 54-55 रुपये) इतकी आहे. सर्व गरुडांच्या मागोव्यासाठी रशियन शास्त्रज्ञांना देण्यात आलेली रक्कम एकट्या मिन गरुडांनं संपवून टाकली. रशियन शास्त्रज्ञ वाईल्ड अॅनिमल रिहॅबिलेशन सेंटरशी जोडलेले आहेत. त्यांच्या \"Top up the eagle's mobile\" या लोकवर्गणीच्या आवाहनानं एक लाख रुबल्स देण्यात आले आहेत. स्टेप गरूड या प्रजातीला रशिया आण मध्य आशियामधील विजेच्या तारांचा विशेष धोका असतो. RIA नोवोस्ती न्यूजनुसार, मेगाफोन कंपनीनं रशियन शास्त्रज्ञांच्या टीमची बिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या शास्त्रज्ञांना गरुडांचा मागोवा घेण्याचं काम पुढे चालू ठेवता येणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "रशियन शास्त्रज्ञ स्थलांतर करणाऱ्या गरुडांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होते. पण काही गरुड इराण आणि पाकिस्तानमध्ये उडत गेल्यानं त्याचा मोठा आर्थिक फटका रशियाला बसला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपक्षी स्थलांतरित होत असताना शास्त्रज्ञ SMSद्वारे त्यांचा मागोवा घेतात आणि पक्षी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सॅटेलाईट फोटोंचा वापर करतात. या सिमकार्ड्समधून वेळोवेळी SMS संशोधन केंद्रांना पाठवले जातात, ज्यामुळे पक्षांची ताजी माहिती मिळत असते. रशियन शास्त्रज्ञ सध्या 13 गरुडांचा मागोवा घेत आहेत. सायबेरिया आणि कझाकस्तानमध्ये गरूड प्रजनन करतात, मात्र हिवाळा सुरू झाला की दक्षिण आशियात स्थलांतरित होतात. या गरुडांनी दक्षिण रशिया आणि कझाकिस्तानमधून झेप घेतली होती. मात्र यापैकी एक मिन नावाच्या गरुडाचं उड्डाण खूपच महागात पडलं, कारण ते कझाकिस्तानातून इराणमध्ये उडत गेलं. कझाकिस्तानमध्ये उन्हाळ्यात मिननं काही मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मोबाईल नेटवर्क नसल्यानं शेकडो मेसेज गेले नाहीत आणि तिथेच तुंबून राहिले. मग हे गरूड उडत थेट इराणमध्ये गेल्यावर त्याच्या सिमकार्डला रेंज आली आणि अनेक मेसेज एकामागोमाग एक पोहोचले. मात्र हे पक्षी आंतरराष्ट्रीय रोमिंग क्षेत्राबाहेर गेल्यामुळे या रशियन संशोधकांना मोठ्या प्रमाणात रोमिंग शुल्क आकारण्यात आलंय. ही बाब जेव्हा संबंधित 'मेगाफोन' या रशियन टेलिकॉम कंपनीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या सर्व सिमकार्ड्सला स्वस्त स्कीममध्ये रूपांतरित केलं. तरीही या शास्त्रज्ञांच्या टीमनं आता मोबाईलचं हे बिल भरण्यासाठी सोशल मीडियावरून क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडलाय. कझाकिस्तानमध्ये एका SMSची किंमत 15 रुबल्स (म्हणजेच 16-17 रुपये) आहे, तर इराणमध्ये 49 रुबल्स (म्हणजे साधारण 54-55 रुपये) इतकी आहे. सर्व गरुडांच्या मागोव्यासाठी रशियन शास्त्रज्ञांना देण्यात आलेली रक्कम एकट्या मिन गरुडांनं संपवून टाकली. रशियन शास्त्रज्ञ वाईल्ड अॅनिमल रिहॅबिलेशन सेंटरशी जोडलेले आहेत. त्यांच्या \"Top up the eagle's mobile\" या लोकवर्गणीच्या आवाहनानं एक लाख रुबल्स देण्यात आले आहेत. स्टेप गरूड या प्रजातीला रशिया आण मध्य आशियामधील विजेच्या तारांचा विशेष धोका असतो. RIA नोवोस्ती न्यूजनुसार, मेगाफोन कंपनीनं रशियन शास्त्रज्ञांच्या टीमची बिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या शास्त्रज्ञांना गरुडांचा मागोवा घेण्याचं काम पुढे चालू ठेवता येणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 851, "source_item_id": "851", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2150, "clean_index": 502, "clean_language_index": "mar_Deva:validation:502"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nते म्हणाले, \"काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी संपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे आणि आमचं पूर्ण एकमत झालं आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊन ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की युतीच्या एकूणच रचनेविषयी आम्ही माहिती देऊ.\" YouTube पोस्ट समाप्त, 1 काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीपूर्वी आज सकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी काल या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सहा तास झालेल्या या चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवर चर्चा सहमती झाली असल्याची माहिती काल पृथ्वीराज चव्हाणांनी प्रसारमाध्यमांना दिली. या आघाडीचे फायदे तोटे काय होतील? या नव्या सत्तासमीकरणाचे काय फायदे तोटे होतील याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले की, \"महाराष्ट्रात ही आघाडी होऊ घातली आहे त्याकडे राज्यपातळीवर बघता कामा नये. हे असं मॉडेल तयार होऊ शकतं हे भारतातील इतर पक्षांनीही लक्षात घ्यायला हवं. ज्या पक्षांनी एकमेकांना कधीही सहकार्य केलं नाही अशा भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा हा प्रयोग महाराष्ट्रातील या युतीतून सुरू होऊ शकतो. काँग्रेस एकट्याने भाजपचा मुकाबला करू शकत नसेल किंवा छोटे राजकीय पक्ष ते करू शकत नसतील तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल.\" ज्या स्थानिक पक्षांना भाजपाविरोधात जायची इच्छा आहे त्यांच्याशी काँग्रेस आघाडी करायची मानसिक तयारी करू शकेल. त्याचं कारण काँग्रेस पक्ष आघाडांच्या बाबतीत हातचं राखून असतो. त्यामुळे काँग्रेसच्या या प्रयोगामुळे एक अनुभव येऊ शकतो असंही ते पुढे म्हणाले. त्यामुळे आता या चर्चा कोणतं वळण घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील चर्चा संपली असून आता शिवसेनेशी मुंबईत चर्चा करणार आहेत. त्यानंतर हा संपूर्ण मसुदा आणि युतीच्या रचनेविषयी माहिती देणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nते म्हणाले, \"काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी संपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे आणि आमचं पूर्ण एकमत झालं आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊन ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की युतीच्या एकूणच रचनेविषयी आम्ही माहिती देऊ.\" YouTube पोस्ट समाप्त, 1 काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीपूर्वी आज सकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी काल या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सहा तास झालेल्या या चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवर चर्चा सहमती झाली असल्याची माहिती काल पृथ्वीराज चव्हाणांनी प्रसारमाध्यमांना दिली. या आघाडीचे फायदे तोटे काय होतील? या नव्या सत्तासमीकरणाचे काय फायदे तोटे होतील याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले की, \"महाराष्ट्रात ही आघाडी होऊ घातली आहे त्याकडे राज्यपातळीवर बघता कामा नये. हे असं मॉडेल तयार होऊ शकतं हे भारतातील इतर पक्षांनीही लक्षात घ्यायला हवं. ज्या पक्षांनी एकमेकांना कधीही सहकार्य केलं नाही अशा भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा हा प्रयोग महाराष्ट्रातील या युतीतून सुरू होऊ शकतो. काँग्रेस एकट्याने भाजपचा मुकाबला करू शकत नसेल किंवा छोटे राजकीय पक्ष ते करू शकत नसतील तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल.\" ज्या स्थानिक पक्षांना भाजपाविरोधात जायची इच्छा आहे त्यांच्याशी काँग्रेस आघाडी करायची मानसिक तयारी करू शकेल. त्याचं कारण काँग्रेस पक्ष आघाडांच्या बाबतीत हातचं राखून असतो. त्यामुळे काँग्रेसच्या या प्रयोगामुळे एक अनुभव येऊ शकतो असंही ते पुढे म्हणाले. त्यामुळे आता या चर्चा कोणतं वळण घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 852, "source_item_id": "852", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1872, "clean_index": 503, "clean_language_index": "mar_Deva:validation:503"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो या एन्काउंटरवर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. अनेकांनी या एन्काउंटरचं स्वागत केलं, तर काहींनी पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी. बीबीसी प्रतिनिधी बाला सतीश यांनी त्यांच्याशी बातचीत केली. ही चकमक कशी झाली हे कळू शकत नाही. ही सर्व कारवाई ज्या परिस्थितीत झाली त्यावरून संशय निर्माण होतो, असं मत रेड्डी यांनी व्यक्त केलं. आरोपींनी पोलिसांकडून बंदुका हिसकावून गोळीबार सुरू केला. प्रत्युतरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाले, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, पोलीस आणि संशयित आरोपी यांच्यात चकमक झाली असेल, असं वाटत नाही. उलट ज्या पद्धतीने संशयितांना घटनास्थळावर नेण्यात आलं त्यावरून संशयितांवर थेट गोळ्या झाडण्यात आल्या असं वाटत असल्याचं रेड्डींनी म्हटलं. सुदर्शन रेड्डी यांनी या एन्काउंटरबद्दल उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न- 'रेडिमेड स्क्रिप्ट' आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येदेखील पोलिसांनी अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं. अशावेळी स्क्रिप्ट तयार असतं. पोलिसांचं म्हणणं असतं, की आम्ही त्यांची चौकशी करत होतो किंवा त्यांना तुरुंगात नेत होतो. तेव्हा त्यांनी आमची शस्त्र हिसकावली आणि गोळीबार केला. यात काही पोलीस जखमी झाले. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही जुनीच कहाणी आहे आणि यात नवीन काहीच नाही. या प्रकरणात लवकरात लवकर न्याय व्हावा, अशी जनतेची इच्छा नक्कीच होती. मात्र, ही लोकांची मागणी नव्हती. संपूर्ण समाजाने ही मागणी केली असती तरीदेखील हे करता आलं नसतं. 'गुन्हा सिद्ध झाला नव्हता' ठार झालेले चौघेही संशयित होते. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. त्यांच्याविरोधात आरोपपत्रदेखील दाखल झालेलं नव्हतं. मात्र, ही घटना गंभीर होती. बलात्कार केल्यानंतर पीडितेला ठार करण्यात आलं. त्यामुळे कुठलीही सुबुद्ध व्यक्ती लवकरात लवकर न्याय व्हावा आणि दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षा व्हावी, अशीच मागणी करणार. मीडिया सादर करत असलेलं नॅरेटिव्ह असं आहे, की हे न्याय व्यवस्थेचं अपयश आहे. मात्र प्रकरण अजून न्यायालयात उभंही झालं नव्हतं. या प्रकरणात न्यायालयाने अशी एकतरी भूमिका घेतली का, ज्याआधारे न्याय व्यवस्था आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरली, असं म्हणता येईल. न्यायदानाची प्रक्रिया संथ आहे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. अनेक खटले वर्षानुवर्षे रखडतात. मात्र त्यामागे अनेक कारणं असतात. यात केवळ न्याय व्यवस्थेची चूक नाही. मात्र न्याय मिळण्यात उशीर व्हायला नको, हे मलाही मान्य आहे. यासाठी सर्वांनाच त्या दिशेने काम करावं लागेल. मात्र, त्यामुळे राज्याने कायदा हातात घेणं योग्य ठरवता येत नाही. 'आता आरोपीच पीडित आहेत' या प्रकरणात आता आरोपी पीडित झाले आहेत. कालपर्यंत ते आरोपी होते. मात्र, आज ते आणि त्यांचे कुटुंब पीडित आहेत. भारताची राज्यघटना सर्वांना समानतेचा, जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार देते. राज्यांनी या अधिकारांवर गदा आणू नये. एका आरोपीची पत्नी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कधीही कुठलीही मागणी केली तरी ती राज्यांविरोधात असते. कुठल्याही एका व्यक्तीविरोधात नाही. सर्व आरोपींसाठी निष्पक्ष खटला चालवण्याची मागणी करणं पीडितेविरोधातच असेल, असं मानायला नको. निष्पक्ष खटला आणि त्वरित न्याय एकप्रकारे मूलभूत अधिकार आहेत. स्वसंरक्षण स्वसंरक्षण म्हणजेच 'सेल्फ डिफेन्स'साठी पोलिसांकडे कुठलेही वेगळे अधिकार नाही. स्वसंरक्षण सामान्य नागरिक आणि पोलीस दोघांसाठीही सारखेच आहे. जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही, तोपर्यंत कोणाला ठार करणं स्वसंरक्षण नाही. उदाहरणार्थ- कुणी तुमच्या घरात बळजबरीने घुसला. मात्र, त्याच्याजवळ शस्त्र नाही. अशावेळी तुम्ही त्याला पकडू शकता, पण त्याला गोळी घालू शकत नाही. तुम्ही त्याला ठार केलं तर त्याला स्वसंरक्षण म्हणता येणार नाही. हैदराबाद प्रकरणातही जी परिस्थिती दिसते त्यावरून हा 'सेल्फ डिफेन्स' वाटत नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी एका पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी एन्काउंटमध्ये ठार केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो या एन्काउंटरवर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. अनेकांनी या एन्काउंटरचं स्वागत केलं, तर काहींनी पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी. बीबीसी प्रतिनिधी बाला सतीश यांनी त्यांच्याशी बातचीत केली. ही चकमक कशी झाली हे कळू शकत नाही. ही सर्व कारवाई ज्या परिस्थितीत झाली त्यावरून संशय निर्माण होतो, असं मत रेड्डी यांनी व्यक्त केलं. आरोपींनी पोलिसांकडून बंदुका हिसकावून गोळीबार सुरू केला. प्रत्युतरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाले, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, पोलीस आणि संशयित आरोपी यांच्यात चकमक झाली असेल, असं वाटत नाही. उलट ज्या पद्धतीने संशयितांना घटनास्थळावर नेण्यात आलं त्यावरून संशयितांवर थेट गोळ्या झाडण्यात आल्या असं वाटत असल्याचं रेड्डींनी म्हटलं. सुदर्शन रेड्डी यांनी या एन्काउंटरबद्दल उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न- 'रेडिमेड स्क्रिप्ट' आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येदेखील पोलिसांनी अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं. अशावेळी स्क्रिप्ट तयार असतं. पोलिसांचं म्हणणं असतं, की आम्ही त्यांची चौकशी करत होतो किंवा त्यांना तुरुंगात नेत होतो. तेव्हा त्यांनी आमची शस्त्र हिसकावली आणि गोळीबार केला. यात काही पोलीस जखमी झाले. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही जुनीच कहाणी आहे आणि यात नवीन काहीच नाही. या प्रकरणात लवकरात लवकर न्याय व्हावा, अशी जनतेची इच्छा नक्कीच होती. मात्र, ही लोकांची मागणी नव्हती. संपूर्ण समाजाने ही मागणी केली असती तरीदेखील हे करता आलं नसतं. 'गुन्हा सिद्ध झाला नव्हता' ठार झालेले चौघेही संशयित होते. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. त्यांच्याविरोधात आरोपपत्रदेखील दाखल झालेलं नव्हतं. मात्र, ही घटना गंभीर होती. बलात्कार केल्यानंतर पीडितेला ठार करण्यात आलं. त्यामुळे कुठलीही सुबुद्ध व्यक्ती लवकरात लवकर न्याय व्हावा आणि दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षा व्हावी, अशीच मागणी करणार. मीडिया सादर करत असलेलं नॅरेटिव्ह असं आहे, की हे न्याय व्यवस्थेचं अपयश आहे. मात्र प्रकरण अजून न्यायालयात उभंही झालं नव्हतं. या प्रकरणात न्यायालयाने अशी एकतरी भूमिका घेतली का, ज्याआधारे न्याय व्यवस्था आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरली, असं म्हणता येईल. न्यायदानाची प्रक्रिया संथ आहे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. अनेक खटले वर्षानुवर्षे रखडतात. मात्र त्यामागे अनेक कारणं असतात. यात केवळ न्याय व्यवस्थेची चूक नाही. मात्र न्याय मिळण्यात उशीर व्हायला नको, हे मलाही मान्य आहे. यासाठी सर्वांनाच त्या दिशेने काम करावं लागेल. मात्र, त्यामुळे राज्याने कायदा हातात घेणं योग्य ठरवता येत नाही. 'आता आरोपीच पीडित आहेत' या प्रकरणात आता आरोपी पीडित झाले आहेत. कालपर्यंत ते आरोपी होते. मात्र, आज ते आणि त्यांचे कुटुंब पीडित आहेत. भारताची राज्यघटना सर्वांना समानतेचा, जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार देते. राज्यांनी या अधिकारांवर गदा आणू नये. एका आरोपीची पत्नी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कधीही कुठलीही मागणी केली तरी ती राज्यांविरोधात असते. कुठल्याही एका व्यक्तीविरोधात नाही. सर्व आरोपींसाठी निष्पक्ष खटला चालवण्याची मागणी करणं पीडितेविरोधातच असेल, असं मानायला नको. निष्पक्ष खटला आणि त्वरित न्याय एकप्रकारे मूलभूत अधिकार आहेत. स्वसंरक्षण स्वसंरक्षण म्हणजेच 'सेल्फ डिफेन्स'साठी पोलिसांकडे कुठलेही वेगळे अधिकार नाही. स्वसंरक्षण सामान्य नागरिक आणि पोलीस दोघांसाठीही सारखेच आहे. जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही, तोपर्यंत कोणाला ठार करणं स्वसंरक्षण नाही. उदाहरणार्थ- कुणी तुमच्या घरात बळजबरीने घुसला. मात्र, त्याच्याजवळ शस्त्र नाही. अशावेळी तुम्ही त्याला पकडू शकता, पण त्याला गोळी घालू शकत नाही. तुम्ही त्याला ठार केलं तर त्याला स्वसंरक्षण म्हणता येणार नाही. हैदराबाद प्रकरणातही जी परिस्थिती दिसते त्यावरून हा 'सेल्फ डिफेन्स' वाटत नाही. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 853, "source_item_id": "853", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3681, "clean_index": 504, "clean_language_index": "mar_Deva:validation:504"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nही लस 95% पर्यंत संरक्षण देते आणि याचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नसल्याचं ही लस विकसित करणाऱ्या संशोधकांनी म्हटलं होतं. पण तरीही या लशीच्या अजूनही मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत. शनिवार-रविवारच्या दोन दिवसांमध्ये या लशीच्या दोन डोसपैकी पहिला डोस घेण्यासाठी हजारो लोकांनी नावं नोंदवली आहेत. पण रशिया या लशीचं नेमकं किती उत्पादन करू शकेल, हे अद्याप स्पष्ट नाही. या लशीचे निर्माते 2020च्या अखेरपर्यंत लशीचे फक्त 20 लाख डोस तयार करू शकतील अशी शक्यता आहे. रशियात काही आरोग्यसेवकांना ऑक्टोबरमध्येच लस देण्यात आलेली आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयनिन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ही लसीकरण मोहीम जाहीर केली. मॉस्को शहरातल्या शाळा आणि आरोग्य सेवांमध्ये काम करणाऱ्या आणि समाजकार्य करणाऱ्या 1.3 कोटी लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जसजशी लशीच्या डोसेसची उपलब्धता वाढेल तशी ही लस देण्यात येणाऱ्यांची यादी वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोव्हिडवरचे उपचार घेण्यासाठीची रांग रशियातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये पहायला मिळते. मॉस्कोमधील तीन पेशांमध्ये काम करणाऱ्या 18 ते 60 वयोगटातल्या लोकांना ऑनलाईन नोंदणी करून शहरातल्या 70 क्लिनिक्समध्ये ही लस घेता येणार आहे. मात्र ज्यांनी गेल्या 30 दिवसांत एखादं इंजेक्शन घेतलं असेल, वा ज्यांना श्वसनाचा विकार किंवा इतर व्याधी असणाऱ्या व्यक्तींना आणि गर्भवती, स्तनपान देणाऱ्या महिलांना ही लस दिली जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला या लशीचे दोन डोस 21 दिवसांच्या अंतराने दिले जातील. पण या लशीमध्ये लोकांच्या मनात संमिश्र भावना आहे. \"मला लस घ्यायला आवडेल. कारण त्यामुळे ही साथ आटोक्यात येत संसर्गाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे,\" असं मॉस्कोतले रहिवासी आयगॉर क्रिवोबोकोव्ह यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं. पण त्याचवेळी लस घेण्याचा आपला इरादा नसल्याचं दुसरे रहिवासी सर्गेई ग्रिशिन सांगतात. \"या प्रक्रियेला खूप वेळ लागेल. आतापर्यंत कमी प्रमाणत लस उत्पादन झालेलं आहे. बाकीच्यांना लस घेऊ देत, जर ते जगले, तर मीही जगेन,\" ते सांगतात. रशियामध्ये आतापर्यंत कोव्हिडचे 24 लाख 31 हजार 731 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर यामुळे 42 हजार 684 बळी गेले आहेत. शनिवारी रशियामध्ये 28,782 नवीन रुग्णांची नोंद झाली. मॉस्को शहरामध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे मॉस्कोतले बार आणि क्लब्सच्या वेळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण देण्यात येतंय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनावरील लस लोकांना द्यायला रशियाची राजधानी मॉस्को शहरातून सुरुवात करण्यात आलेली आहे. या रोगाचा धोका सर्वात जास्त असणाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यासाठी रशियामध्येच विकसित करण्यात आलेली स्पुटनिक-5 लस वापरण्यात येतेय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nही लस 95% पर्यंत संरक्षण देते आणि याचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नसल्याचं ही लस विकसित करणाऱ्या संशोधकांनी म्हटलं होतं. पण तरीही या लशीच्या अजूनही मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत. शनिवार-रविवारच्या दोन दिवसांमध्ये या लशीच्या दोन डोसपैकी पहिला डोस घेण्यासाठी हजारो लोकांनी नावं नोंदवली आहेत. पण रशिया या लशीचं नेमकं किती उत्पादन करू शकेल, हे अद्याप स्पष्ट नाही. या लशीचे निर्माते 2020च्या अखेरपर्यंत लशीचे फक्त 20 लाख डोस तयार करू शकतील अशी शक्यता आहे. रशियात काही आरोग्यसेवकांना ऑक्टोबरमध्येच लस देण्यात आलेली आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयनिन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ही लसीकरण मोहीम जाहीर केली. मॉस्को शहरातल्या शाळा आणि आरोग्य सेवांमध्ये काम करणाऱ्या आणि समाजकार्य करणाऱ्या 1.3 कोटी लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जसजशी लशीच्या डोसेसची उपलब्धता वाढेल तशी ही लस देण्यात येणाऱ्यांची यादी वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोव्हिडवरचे उपचार घेण्यासाठीची रांग रशियातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये पहायला मिळते. मॉस्कोमधील तीन पेशांमध्ये काम करणाऱ्या 18 ते 60 वयोगटातल्या लोकांना ऑनलाईन नोंदणी करून शहरातल्या 70 क्लिनिक्समध्ये ही लस घेता येणार आहे. मात्र ज्यांनी गेल्या 30 दिवसांत एखादं इंजेक्शन घेतलं असेल, वा ज्यांना श्वसनाचा विकार किंवा इतर व्याधी असणाऱ्या व्यक्तींना आणि गर्भवती, स्तनपान देणाऱ्या महिलांना ही लस दिली जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला या लशीचे दोन डोस 21 दिवसांच्या अंतराने दिले जातील. पण या लशीमध्ये लोकांच्या मनात संमिश्र भावना आहे. \"मला लस घ्यायला आवडेल. कारण त्यामुळे ही साथ आटोक्यात येत संसर्गाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे,\" असं मॉस्कोतले रहिवासी आयगॉर क्रिवोबोकोव्ह यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं. पण त्याचवेळी लस घेण्याचा आपला इरादा नसल्याचं दुसरे रहिवासी सर्गेई ग्रिशिन सांगतात. \"या प्रक्रियेला खूप वेळ लागेल. आतापर्यंत कमी प्रमाणत लस उत्पादन झालेलं आहे. बाकीच्यांना लस घेऊ देत, जर ते जगले, तर मीही जगेन,\" ते सांगतात. रशियामध्ये आतापर्यंत कोव्हिडचे 24 लाख 31 हजार 731 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर यामुळे 42 हजार 684 बळी गेले आहेत. शनिवारी रशियामध्ये 28,782 नवीन रुग्णांची नोंद झाली. मॉस्को शहरामध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे मॉस्कोतले बार आणि क्लब्सच्या वेळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण देण्यात येतंय. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 854, "source_item_id": "854", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2549, "clean_index": 505, "clean_language_index": "mar_Deva:validation:505"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nLGBTQ यांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला सप्तरंगी ध्वज मोठ्या शहरांत डौलानं फडकू लागला. हे सगळं सुरू असताना कोल्हापुरातल्या एका छोट्या ऑफीसमध्ये समलिंगींनी त्यांच्या आनंद साजरा केला. फरक इतकाच होता त्यांचा आनंद रस्त्यांवर ओसंडताना दिसला नाही. देशातल्या मोठ्या शहरांत समलैंगिक व्यक्ती, समलिंगी संबंध यांच्याबद्दल बरीच जागृती झाली असली तरी लहान शहरं आणि ग्रामीण भागांतली परिस्थिती दाखवणारं हे चित्र होतं. कोल्हापुरात 'मैत्री' नावाची संघटना गेली काही वर्षं LGBTQच्या हक्कांसाठी काम करते. कोणताही गाजावाजा न करता, पण कामात सातत्य ठेवत संस्थेचं काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने कलम ३७७ संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं या संस्थेच्या काही सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. भाड्याने घर मिळत नाही 24 वर्षांचा दीपक गे आहे. तर मयुरी आळवेकर ट्रांसजेंडर आहेत. कोल्हापुरातल्या एका उपनगरात भाड्यानं घेतलेल्या घरात एकत्र राहातात. दोघांनी हे घर सजवलं आहे आणि नीटनेटकं ठेवलं आहे. \"हे घर शोधताना फार वेळ लागला. लोक आम्हाला घरही भाड्यानं देत नाहीत. आम्ही इथं गेल्या ३ वर्षांपासून राहातो,\" दीपक सांगत होता. कायद्याने मान्यता दिली तरी समाजनं स्वीकारायला बराच वेळ लागेल, असं ते सांगतात. दीपकचं शिक्षण बी. ए.पर्यंत झालं आहे. सोशल मीडियावरून एका व्यक्तीशी त्याचं प्रेम जुळलं. \"प्रेम आहे, अगदी खरं प्रेम. समलिंगी व्यक्ती त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देऊ शकत नाहीत. उघडपणे प्रेम व्यक्त करावं, अशी परिस्थिती इथं तरी नाही,\" असं तो सांगतो प्रेमाची उघड कबुली देता येत नाही, ही काही दीपकची एकट्याची अडचण नाही. त्यामुळे LGBTQ व्यक्तींमध्ये एकतर्फी प्रेम आणि त्यातून येणार नैराश्य यांचं प्रमाण जास्त आहे, असं दीपक सांगतो. अनेकांच्या प्रेमाला निराशेची कडा असते, असं तो सांगतो. मयुरी आळवेकर ट्रान्सजेंडर आहेत. \"मोठ्या शहरातली परिस्थिती वेगळी आहे. लहान शहरात आणि खेडोपाडी आम्हाला देवाचा माणूस म्हणतात पण दूर लोटतात. समाज आमच्याकडे निकोपपणे न पाहाता विकृती म्हणून पाहतो. पण आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल,\" असं त्या आशेनं सांगतात. समाजात होत असलेल्या भेदभावाबद्दल त्या बोलतात. घर भाड्यानं घेताना अडचणी येतातच इतकंच काय तर बसमध्ये प्रवास करताना कुणी आमच्या शेजारीही बसत नाही, असं त्या सांगतात. \"धुळ्याहून मी एकदा कोल्हापूरला येत होते. बस पकडली आणि एका सीटवर जाऊन बसले. बाजूची सीट रिकामीच होती. पण प्रवासभर कुणीही माझ्या बाजूच्या सीटवर बसलं नाही. या प्रकाराने मनात कलवाकालव झाली. अजूनही हा प्रसंग आठवला तर नकोसं होतं,\" असं त्या सांगतात. मयुरी आणि दीपक या दोघांनी त्यांचं स्वतःचं घर सोडलं आहे. ज्या घरात जन्म घेतला, तिथंही परत जाता येत नाही. घरच्यांना दुरून पाहावं लागतं. घर सोडाच ज्या गल्लीत लहानाचे मोठे झालो तिथंही आम्ही जाऊ शकत नाही. मयुरी त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवतात. \"आमच्यामुळे आमच्या भावडांची लग्न जमताना अडचण येऊ नये म्हणून आम्हीच घरातून बाहेर पडलो,\" असं त्या सांगतात. मयुरी आणि दीपक यांच्या घरातून 'मैत्री'च काम चालतं. मैत्री या संघटनेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात हा मोठा आधार आहे, असं त्या म्हणाल्या. पॅन कार्ड काढणे, आधार कार्ड बनवणे, सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करणे, असे उपक्रम ही संघटना राबवते. या उपक्रमांपेक्षाही आम्हाला आमचं मन मोकळं करण्यासाठी लोक भेटतात, हे फार महत्त्वाचं वाटतं असं त्या सांगतात. तर बाजूच्या सांगली जिल्ह्यात संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या अंतर्गत काम करणारी 'मुस्कान' ही संस्था LGBTQसाठी काम करते. सुधीर या संघटनेचे सचिव आहेत. आरोग्याच्या अनुषंगानं या संस्थेचं काम चालतं. एचआयव्ही आणि एड्सच्या संदर्भात जनजागृती करणं, आरोग्य तपासणी शिबिरं घेणं अशी कामं ही संस्था करते. निर्णय ऐतिहासिक सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक आहे, असं ते म्हणतात. हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं सुधीर यांचं म्हणणं आहे. आता समाज आम्हाला स्वीकारेल याबाबत आशा वाढल्या आहेत. \"खरं सांगायच तर समलैंगिक व्यक्तींना घरातच स्वीकारलं जात नाही. घरात स्वीकारलं गेलं तर समाजही आम्हाला स्वीकारेल,\" असं ते सांगतात. सार्वजनिक स्वच्छतागृह सारख्या अगदी मूलभूत आणि महत्त्वाच्या सुविधांचीही अडचण असल्याचं ते सांगतात. दिल्लीत एक नाटक पाहाण्यासाठी ते गेले होतं. तिथं स्वच्छतागृह वापरण्यावरून झालेला वाद त्यांच्या चांगलाच लक्षात आहे. पण बदल होईल, असं ते आशेने सांगतात. आम्ही जे आहोत, त्यात आमचा काही दोष आहे का? आम्ही जे आहोत त्यात बदल होऊ शकतो का? समजाने आमच्याबद्दल चांगल्या भावननं पाहिलं पाहिजे, असं मयुरी सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "6 सप्टेंबर 2018 हा दिवस देशातल्या लैंगिक अल्पसंख्याकांसाठीचा स्वातंत्र्य दिवस ठरला. २ सज्ञान व्यक्तींमध्ये, संमतीनं होणारे समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं देताच देशभरातल्या समलिंगी व्यक्तींनी आनंद साजरा केला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nLGBTQ यांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला सप्तरंगी ध्वज मोठ्या शहरांत डौलानं फडकू लागला. हे सगळं सुरू असताना कोल्हापुरातल्या एका छोट्या ऑफीसमध्ये समलिंगींनी त्यांच्या आनंद साजरा केला. फरक इतकाच होता त्यांचा आनंद रस्त्यांवर ओसंडताना दिसला नाही. देशातल्या मोठ्या शहरांत समलैंगिक व्यक्ती, समलिंगी संबंध यांच्याबद्दल बरीच जागृती झाली असली तरी लहान शहरं आणि ग्रामीण भागांतली परिस्थिती दाखवणारं हे चित्र होतं. कोल्हापुरात 'मैत्री' नावाची संघटना गेली काही वर्षं LGBTQच्या हक्कांसाठी काम करते. कोणताही गाजावाजा न करता, पण कामात सातत्य ठेवत संस्थेचं काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने कलम ३७७ संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं या संस्थेच्या काही सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. भाड्याने घर मिळत नाही 24 वर्षांचा दीपक गे आहे. तर मयुरी आळवेकर ट्रांसजेंडर आहेत. कोल्हापुरातल्या एका उपनगरात भाड्यानं घेतलेल्या घरात एकत्र राहातात. दोघांनी हे घर सजवलं आहे आणि नीटनेटकं ठेवलं आहे. \"हे घर शोधताना फार वेळ लागला. लोक आम्हाला घरही भाड्यानं देत नाहीत. आम्ही इथं गेल्या ३ वर्षांपासून राहातो,\" दीपक सांगत होता. कायद्याने मान्यता दिली तरी समाजनं स्वीकारायला बराच वेळ लागेल, असं ते सांगतात. दीपकचं शिक्षण बी. ए.पर्यंत झालं आहे. सोशल मीडियावरून एका व्यक्तीशी त्याचं प्रेम जुळलं. \"प्रेम आहे, अगदी खरं प्रेम. समलिंगी व्यक्ती त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देऊ शकत नाहीत. उघडपणे प्रेम व्यक्त करावं, अशी परिस्थिती इथं तरी नाही,\" असं तो सांगतो प्रेमाची उघड कबुली देता येत नाही, ही काही दीपकची एकट्याची अडचण नाही. त्यामुळे LGBTQ व्यक्तींमध्ये एकतर्फी प्रेम आणि त्यातून येणार नैराश्य यांचं प्रमाण जास्त आहे, असं दीपक सांगतो. अनेकांच्या प्रेमाला निराशेची कडा असते, असं तो सांगतो. मयुरी आळवेकर ट्रान्सजेंडर आहेत. \"मोठ्या शहरातली परिस्थिती वेगळी आहे. लहान शहरात आणि खेडोपाडी आम्हाला देवाचा माणूस म्हणतात पण दूर लोटतात. समाज आमच्याकडे निकोपपणे न पाहाता विकृती म्हणून पाहतो. पण आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल,\" असं त्या आशेनं सांगतात. समाजात होत असलेल्या भेदभावाबद्दल त्या बोलतात. घर भाड्यानं घेताना अडचणी येतातच इतकंच काय तर बसमध्ये प्रवास करताना कुणी आमच्या शेजारीही बसत नाही, असं त्या सांगतात. \"धुळ्याहून मी एकदा कोल्हापूरला येत होते. बस पकडली आणि एका सीटवर जाऊन बसले. बाजूची सीट रिकामीच होती. पण प्रवासभर कुणीही माझ्या बाजूच्या सीटवर बसलं नाही. या प्रकाराने मनात कलवाकालव झाली. अजूनही हा प्रसंग आठवला तर नकोसं होतं,\" असं त्या सांगतात. मयुरी आणि दीपक या दोघांनी त्यांचं स्वतःचं घर सोडलं आहे. ज्या घरात जन्म घेतला, तिथंही परत जाता येत नाही. घरच्यांना दुरून पाहावं लागतं. घर सोडाच ज्या गल्लीत लहानाचे मोठे झालो तिथंही आम्ही जाऊ शकत नाही. मयुरी त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवतात. \"आमच्यामुळे आमच्या भावडांची लग्न जमताना अडचण येऊ नये म्हणून आम्हीच घरातून बाहेर पडलो,\" असं त्या सांगतात. मयुरी आणि दीपक यांच्या घरातून 'मैत्री'च काम चालतं. मैत्री या संघटनेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात हा मोठा आधार आहे, असं त्या म्हणाल्या. पॅन कार्ड काढणे, आधार कार्ड बनवणे, सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करणे, असे उपक्रम ही संघटना राबवते. या उपक्रमांपेक्षाही आम्हाला आमचं मन मोकळं करण्यासाठी लोक भेटतात, हे फार महत्त्वाचं वाटतं असं त्या सांगतात. तर बाजूच्या सांगली जिल्ह्यात संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या अंतर्गत काम करणारी 'मुस्कान' ही संस्था LGBTQसाठी काम करते. सुधीर या संघटनेचे सचिव आहेत. आरोग्याच्या अनुषंगानं या संस्थेचं काम चालतं. एचआयव्ही आणि एड्सच्या संदर्भात जनजागृती करणं, आरोग्य तपासणी शिबिरं घेणं अशी कामं ही संस्था करते. निर्णय ऐतिहासिक सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक आहे, असं ते म्हणतात. हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं सुधीर यांचं म्हणणं आहे. आता समाज आम्हाला स्वीकारेल याबाबत आशा वाढल्या आहेत. \"खरं सांगायच तर समलैंगिक व्यक्तींना घरातच स्वीकारलं जात नाही. घरात स्वीकारलं गेलं तर समाजही आम्हाला स्वीकारेल,\" असं ते सांगतात. सार्वजनिक स्वच्छतागृह सारख्या अगदी मूलभूत आणि महत्त्वाच्या सुविधांचीही अडचण असल्याचं ते सांगतात. दिल्लीत एक नाटक पाहाण्यासाठी ते गेले होतं. तिथं स्वच्छतागृह वापरण्यावरून झालेला वाद त्यांच्या चांगलाच लक्षात आहे. पण बदल होईल, असं ते आशेने सांगतात. आम्ही जे आहोत, त्यात आमचा काही दोष आहे का? आम्ही जे आहोत त्यात बदल होऊ शकतो का? समजाने आमच्याबद्दल चांगल्या भावननं पाहिलं पाहिजे, असं मयुरी सांगतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 855, "source_item_id": "855", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4073, "clean_index": 506, "clean_language_index": "mar_Deva:validation:506"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमानवी हक्कांचं उल्लंघन, चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला नवीन सुरक्षा कायदा, हेरगिरी अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत वाद होत आहेत. भविष्यात हे वाद वाढत राहिले तर जग दोन गटात विभागलं जाईल, असं सांगितलं जात आहे. दोन्ही देशांत नक्की काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिका आणि चीन यांच्यातला वाद हा केवळ व्यापारापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमानवी हक्कांचं उल्लंघन, चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला नवीन सुरक्षा कायदा, हेरगिरी अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत वाद होत आहेत. भविष्यात हे वाद वाढत राहिले तर जग दोन गटात विभागलं जाईल, असं सांगितलं जात आहे. दोन्ही देशांत नक्की काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 856, "source_item_id": "856", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 575, "clean_index": 507, "clean_language_index": "mar_Deva:validation:507"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्याचबरोबर रिलायन्स जिओ पुढच्या वर्षी 5G आणणार आहे असंही मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. भारत सरकार 5 G लिलावाची तयारी करत असताना गुगलने जिओमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं मानलं जात आहे. मागच्या तीन महिन्यांपासून मुकेश अंबानी यांच्या तंत्रज्ञानविषयक उपक्रमांमध्ये गुगलने गुंतवणूक केलेली आहे. जिओच्या गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेतील कंपनी फेसबुक, जनरल अटलांटीक, केकेआर, इंटेल कॉर्पोरेशन, अबुधाबी येथील मुबादला तसंच अबुधाबी इनव्हेस्टमेंट एजंसी यांच्यासह सौदी अरबमधील पब्लिक इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचा समावेश होतो. गुगलसोबतचा हा व्यवहार नियामक आणि इतर करारांच्या अंतर्गत करण्यात आलेला असल्याचं रिलायन्सने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सोमवारीच गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भारतात 10 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. याआधी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.99 टक्क्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे आता फेसबुक रिलायन्स जिओमधली सर्वांत मोठी शेअरहोल्डर बनली आहे. त्यानंतर गुगलने 7.7 टक्के घेणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओने 38.8 कोटी लोकांना इंटरनेटशी जोडलं आहे. याने नवीन उद्योगांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि लोकांना नव्या पद्धतीने जोडण्याचं काम केलं. त्यामुळेच फेसबुकने जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला होता. \"आम्ही (फेसबुक) भारतात जिओच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत,\" असं फेसबुकने म्हटलं होतं. पुढे असंही म्हटलं आहे, \"भारतात डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सामाजिक आणि आर्थिक पातळीवर वेगाने बदल घडत आहेत. गेल्या 5 वर्षात भारतात जवळपास 56 कोटी लोक इंटरनेट वापरू लागले आहेत.\" \"सर्व प्रकारच्या उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देणं, हा आमचा उद्देश आहे. विशेषतः संपूर्ण भारतात पसरलेल्या 6 कोटींहून जास्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणं हे आमचं लक्ष्य आहे. कारण, हेच लहान उद्योग देशात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध करून देतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. रिलायन्सच्या पहिल्या व्हर्च्युअल अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्यांनी ही घोषणा केली. गुगल जिओचे 7.7 टक्के समभाग घेणार आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्याचबरोबर रिलायन्स जिओ पुढच्या वर्षी 5G आणणार आहे असंही मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. भारत सरकार 5 G लिलावाची तयारी करत असताना गुगलने जिओमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं मानलं जात आहे. मागच्या तीन महिन्यांपासून मुकेश अंबानी यांच्या तंत्रज्ञानविषयक उपक्रमांमध्ये गुगलने गुंतवणूक केलेली आहे. जिओच्या गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेतील कंपनी फेसबुक, जनरल अटलांटीक, केकेआर, इंटेल कॉर्पोरेशन, अबुधाबी येथील मुबादला तसंच अबुधाबी इनव्हेस्टमेंट एजंसी यांच्यासह सौदी अरबमधील पब्लिक इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचा समावेश होतो. गुगलसोबतचा हा व्यवहार नियामक आणि इतर करारांच्या अंतर्गत करण्यात आलेला असल्याचं रिलायन्सने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सोमवारीच गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भारतात 10 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. याआधी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.99 टक्क्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे आता फेसबुक रिलायन्स जिओमधली सर्वांत मोठी शेअरहोल्डर बनली आहे. त्यानंतर गुगलने 7.7 टक्के घेणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओने 38.8 कोटी लोकांना इंटरनेटशी जोडलं आहे. याने नवीन उद्योगांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि लोकांना नव्या पद्धतीने जोडण्याचं काम केलं. त्यामुळेच फेसबुकने जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला होता. \"आम्ही (फेसबुक) भारतात जिओच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत,\" असं फेसबुकने म्हटलं होतं. पुढे असंही म्हटलं आहे, \"भारतात डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सामाजिक आणि आर्थिक पातळीवर वेगाने बदल घडत आहेत. गेल्या 5 वर्षात भारतात जवळपास 56 कोटी लोक इंटरनेट वापरू लागले आहेत.\" \"सर्व प्रकारच्या उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देणं, हा आमचा उद्देश आहे. विशेषतः संपूर्ण भारतात पसरलेल्या 6 कोटींहून जास्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणं हे आमचं लक्ष्य आहे. कारण, हेच लहान उद्योग देशात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध करून देतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 857, "source_item_id": "857", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2286, "clean_index": 508, "clean_language_index": "mar_Deva:validation:508"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी लोकसभेच्या चार जागा जिंकण्यासह चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मतं पक्षाला मिळणं गरजेचं असतं. यासह आणखी काही अटी असतात. सध्या भारतात भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे आठ राष्ट्रीय दर्ज असलेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकपचा दर्जा काढून घेतल्यास पाचच राष्ट्रीय पक्ष देशात उरतील. 2) भारत निर्वासितांची राजधानी बनू शकत नाही : केंद्र सरकार अवैध स्थलांतरितांसाठी देशात जागा नाही. भारत निर्वासितांची जगातील राजधानी बनू शकत नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (NRC) अंतिम यादी तयार करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकार आणि आसाम सरकारने सुप्रीम कोर्टात केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. आर. एफ. नरीमन यांच्या खंडपीठासमोर मांडली. 3) EVMच्या विरोधासाठी राज ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? EVM विरोधातील विरोधकांचा आवाज येत्या क्रांतिदिनी (9 ऑगस्ट) एकत्रितरीत्या घुमणार असल्याचे संकेत आहेत. EVMला विरोध करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही विरोधकांनी EVMवर शंका व्यक्त केली होती. EVM विरोधात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे दारही ठोठावले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हेही एकत्र येणार असल्याने मोर्चाची उत्सुकता वाढली आहे. 4) IMA घोटाळ्याचे आरोपी मन्सूर खान यांना EDकडून अटक आय मॉनेटरी अॅडव्हाझरी (IMA) ग्रुपचे संस्थापक मन्सूर खान यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) दिल्ली विमानतळावर अटक केली. द हिंदूने ही बातमी दिली आहे. गुंतवणूकदारांना 2,500 कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपांमुळे मन्सूर खान यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. मन्सूर खान यांनी दुबईतून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, ज्यात त्यांनी देश सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. 5) अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही, मात्र स्ट्रक्चरल ऑडिट होणार कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही. त्या दृष्टीने कोणता विचार किंवा हालचालीही नाहीत. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट करून मूर्तीचे आयुर्मान तपासणार, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केलं. लोकमतनं ही बातमी दिली. अंबाबाईची मूर्ती दुखावली आहे, तिचे दोनवेळा संवर्धन झाले आहे. त्यामुळे काही व्यक्ती, संस्था सातत्याने मूर्ती बदलण्याबाबत समितीकडे निवेदनं देत असतात. मात्र, मूर्ती बदलणं हा मोठा विषय असल्याचंही महेश जाधव म्हणाले. मूर्ती बदलण्याचा निर्णय एकटी देवस्थान समिती घेऊ शकत नसल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेया बातम्यांपैकी या आहेत पाच मोठ्या बातम्या :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी लोकसभेच्या चार जागा जिंकण्यासह चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मतं पक्षाला मिळणं गरजेचं असतं. यासह आणखी काही अटी असतात. सध्या भारतात भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे आठ राष्ट्रीय दर्ज असलेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकपचा दर्जा काढून घेतल्यास पाचच राष्ट्रीय पक्ष देशात उरतील. 2) भारत निर्वासितांची राजधानी बनू शकत नाही : केंद्र सरकार अवैध स्थलांतरितांसाठी देशात जागा नाही. भारत निर्वासितांची जगातील राजधानी बनू शकत नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (NRC) अंतिम यादी तयार करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकार आणि आसाम सरकारने सुप्रीम कोर्टात केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. आर. एफ. नरीमन यांच्या खंडपीठासमोर मांडली. 3) EVMच्या विरोधासाठी राज ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? EVM विरोधातील विरोधकांचा आवाज येत्या क्रांतिदिनी (9 ऑगस्ट) एकत्रितरीत्या घुमणार असल्याचे संकेत आहेत. EVMला विरोध करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही विरोधकांनी EVMवर शंका व्यक्त केली होती. EVM विरोधात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे दारही ठोठावले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हेही एकत्र येणार असल्याने मोर्चाची उत्सुकता वाढली आहे. 4) IMA घोटाळ्याचे आरोपी मन्सूर खान यांना EDकडून अटक आय मॉनेटरी अॅडव्हाझरी (IMA) ग्रुपचे संस्थापक मन्सूर खान यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) दिल्ली विमानतळावर अटक केली. द हिंदूने ही बातमी दिली आहे. गुंतवणूकदारांना 2,500 कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपांमुळे मन्सूर खान यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. मन्सूर खान यांनी दुबईतून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, ज्यात त्यांनी देश सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. 5) अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही, मात्र स्ट्रक्चरल ऑडिट होणार कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही. त्या दृष्टीने कोणता विचार किंवा हालचालीही नाहीत. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट करून मूर्तीचे आयुर्मान तपासणार, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केलं. लोकमतनं ही बातमी दिली. अंबाबाईची मूर्ती दुखावली आहे, तिचे दोनवेळा संवर्धन झाले आहे. त्यामुळे काही व्यक्ती, संस्था सातत्याने मूर्ती बदलण्याबाबत समितीकडे निवेदनं देत असतात. मात्र, मूर्ती बदलणं हा मोठा विषय असल्याचंही महेश जाधव म्हणाले. मूर्ती बदलण्याचा निर्णय एकटी देवस्थान समिती घेऊ शकत नसल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 858, "source_item_id": "858", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3217, "clean_index": 509, "clean_language_index": "mar_Deva:validation:509"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. मोदी आणि जिनपिंग हे चीनमधल्या वुहान शहराच्या इस्ट लेक इथं भेटले. दोन्ही नेत्यांनी यावेळी नौकाविहारसुद्धा केला. PTI वृत्तसंस्थेनं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या दाखल्यानं वृत्त दिलं आहे की, दोन्ही नेत्यांनी दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर कटीबद्धता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून जिनपिंग यांच्या भेटीची छायाचित्रं शेअर करत दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या छायाचित्राबरोबर लिहलयं की, \"राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि मी आज सकाळी देखील चर्चा पुढे सुरू ठेवली आहे. वुहानच्या इस्ट लेक परिसरात फिरत असतांनाची ही छायाचित्रं. आम्ही दोन्ही देशांच्या द्वीपक्षीय संबंधांसंर्दभात विविध मुद्द्यांवर चर्चा केली.\" पंतप्रधान मोदी पुढे लिहितात, \"चहावर यशस्वी चर्चा. भारत-चीनची मजबूत मैत्री आमच्या देशवासीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी फायद्याची ठरेल.\" या छायचित्राबरोबर मोदी लिहतात \"राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा फोकस हा भारत-चीन सहकार्याबरोबरच विविध क्षेत्रांवर होता. आम्ही आर्थिक सहकार्याला गती देण्याच्या पद्धतीविषयी तसंच परस्पर संबंधांविषयी चर्चा केली. इतर क्षेत्रांमध्ये कृषी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रावरही आम्ही चर्चा केली.\" पंतप्रधानांनी हे छायाचित्र शेअर करताना लिहलं की,\" अत्यंत सुंदर इस्ट लेकमध्ये अविस्मरणीय नौकाविहार.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "चीनच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधानांसाठी चीनच्या कलाकारांनी चक्क 'तू... तू है वही दिल ने जिसे अपना कहा...' हे गाणं वाजवलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. मोदी आणि जिनपिंग हे चीनमधल्या वुहान शहराच्या इस्ट लेक इथं भेटले. दोन्ही नेत्यांनी यावेळी नौकाविहारसुद्धा केला. PTI वृत्तसंस्थेनं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या दाखल्यानं वृत्त दिलं आहे की, दोन्ही नेत्यांनी दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर कटीबद्धता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून जिनपिंग यांच्या भेटीची छायाचित्रं शेअर करत दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या छायाचित्राबरोबर लिहलयं की, \"राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि मी आज सकाळी देखील चर्चा पुढे सुरू ठेवली आहे. वुहानच्या इस्ट लेक परिसरात फिरत असतांनाची ही छायाचित्रं. आम्ही दोन्ही देशांच्या द्वीपक्षीय संबंधांसंर्दभात विविध मुद्द्यांवर चर्चा केली.\" पंतप्रधान मोदी पुढे लिहितात, \"चहावर यशस्वी चर्चा. भारत-चीनची मजबूत मैत्री आमच्या देशवासीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी फायद्याची ठरेल.\" या छायचित्राबरोबर मोदी लिहतात \"राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा फोकस हा भारत-चीन सहकार्याबरोबरच विविध क्षेत्रांवर होता. आम्ही आर्थिक सहकार्याला गती देण्याच्या पद्धतीविषयी तसंच परस्पर संबंधांविषयी चर्चा केली. इतर क्षेत्रांमध्ये कृषी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रावरही आम्ही चर्चा केली.\" पंतप्रधानांनी हे छायाचित्र शेअर करताना लिहलं की,\" अत्यंत सुंदर इस्ट लेकमध्ये अविस्मरणीय नौकाविहार.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 859, "source_item_id": "859", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1615, "clean_index": 510, "clean_language_index": "mar_Deva:validation:510"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभाजपाचे खासदार उदित राज यांनी #Metto मोहिमेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महिला पैशांसाठी लैंगिक अत्याचाराचे आरोप करतात, असं ते म्हणाले आहेत. याविषयीची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत उदित राज म्हणाले, काही महिला जाणूनबुजून पुरुषांवर असे आरोप करतात. आरोप केल्यानंतर पुरूषाकडून या महिला 2-4 लाख रुपये घेतात आणि नंतर दुसऱ्या पुरूषाला लक्ष्य करतात असं उदित राज म्हणाले. कदाचित पुरूषांचा हा प्राकृतिक स्वभाव असेल, असंही मी मान्य करतो. पण महिलाही सभ्य आहेत काय? या गोष्टीचा त्या दुरूपयोग करत नाहीत का, अशाप्रकारच्या महिलांमुळे पुरूषांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, असंही ते पुढे म्हणाले. 2. नाना पाटेकर यांना महिला आयोगाची नोटीस अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर महिला आयोगानं अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस बजावली आहे. गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे आणि या चौघांवर केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. यासंबंधिची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप करतानाच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपानंतर महिला आयोगानं आज अखेर या प्रकरणाची दखल घेतली आहे. तनुश्री- नाना प्रकरणाची 'सिंटा'द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. 3.'सहा आठवड्यात शिर्डी संस्थानावर नवे विश्वस्त नेमा' येत्या सहा आठवड्यात शिर्डी संस्थानावर नवे विश्वस्त नेमा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. याविषयीची बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटनं दिली आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाला चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणात शिर्डी संस्थानवर विश्वस्त म्हणून नेमण्याच्या व्यक्तीची पात्रता वा अपात्रता कशी ठरवावी, हा वादाचा मुद्दा होता. ही नेमणूक करताना स्वच्छ चारित्र्याचे, कोणतेही गुन्हे दाखल नसलेले सदस्य नेमणं आवश्यक होतं, पण माहितीच्या अधिकारात समोर आलं की विश्वस्त मंडळात नेमणूक झालेल्या अनेक सदस्यांवर गुन्हे दाखल होते. 4. भारतातली पहिली कवटीबदलाची शस्त्रक्रिया पुण्यात भारतातली पहिलीवहिली कवटी बदलाची शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली. ही शस्त्रक्रिया चार वर्षांच्या मुलीवर करण्यात आली. ही मुलगी मागच्या वर्षी एका अपघातात जखमी झाली होती. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. प्रातिनिधिक फोटो या शस्त्रक्रियेनंतर तिची कवटी 60 टक्के बदलण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यांचा दावा आहे की या आधी अशा शस्त्रक्रिया इतर देशात व्हायच्या पण आता त्या भारतात करणं शक्य झालं आहे. एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिलीनचं हाड तिच्या डोक्यात बसवलं आहे. युवा ऑलिंपिक-मनू भाकेरचा सुवर्णवेध भारताची १६ वर्षीय नेमबाज मनू भाकेरनं युवा ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. मनूने २३६.५ अंकांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. भारताला युवा ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत मिळालेलं हे पहिलंवहिलं सुवर्णपदक आहे. मनू भाकेरनं याआधी वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आता युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकून तिने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यंदाच्या वर्षी विविध स्पर्धांमध्ये मिळून चार सुवर्णपदकांवर तिनं नाव कोरलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "विविध वृत्तपत्रांमध्ये आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत : 1. 'महिला पै शांसाठी करतात लैंगिक अत्याचाराचे आरोप'", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभाजपाचे खासदार उदित राज यांनी #Metto मोहिमेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महिला पैशांसाठी लैंगिक अत्याचाराचे आरोप करतात, असं ते म्हणाले आहेत. याविषयीची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत उदित राज म्हणाले, काही महिला जाणूनबुजून पुरुषांवर असे आरोप करतात. आरोप केल्यानंतर पुरूषाकडून या महिला 2-4 लाख रुपये घेतात आणि नंतर दुसऱ्या पुरूषाला लक्ष्य करतात असं उदित राज म्हणाले. कदाचित पुरूषांचा हा प्राकृतिक स्वभाव असेल, असंही मी मान्य करतो. पण महिलाही सभ्य आहेत काय? या गोष्टीचा त्या दुरूपयोग करत नाहीत का, अशाप्रकारच्या महिलांमुळे पुरूषांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, असंही ते पुढे म्हणाले. 2. नाना पाटेकर यांना महिला आयोगाची नोटीस अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर महिला आयोगानं अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस बजावली आहे. गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे आणि या चौघांवर केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. यासंबंधिची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप करतानाच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपानंतर महिला आयोगानं आज अखेर या प्रकरणाची दखल घेतली आहे. तनुश्री- नाना प्रकरणाची 'सिंटा'द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. 3.'सहा आठवड्यात शिर्डी संस्थानावर नवे विश्वस्त नेमा' येत्या सहा आठवड्यात शिर्डी संस्थानावर नवे विश्वस्त नेमा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. याविषयीची बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटनं दिली आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाला चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणात शिर्डी संस्थानवर विश्वस्त म्हणून नेमण्याच्या व्यक्तीची पात्रता वा अपात्रता कशी ठरवावी, हा वादाचा मुद्दा होता. ही नेमणूक करताना स्वच्छ चारित्र्याचे, कोणतेही गुन्हे दाखल नसलेले सदस्य नेमणं आवश्यक होतं, पण माहितीच्या अधिकारात समोर आलं की विश्वस्त मंडळात नेमणूक झालेल्या अनेक सदस्यांवर गुन्हे दाखल होते. 4. भारतातली पहिली कवटीबदलाची शस्त्रक्रिया पुण्यात भारतातली पहिलीवहिली कवटी बदलाची शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली. ही शस्त्रक्रिया चार वर्षांच्या मुलीवर करण्यात आली. ही मुलगी मागच्या वर्षी एका अपघातात जखमी झाली होती. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. प्रातिनिधिक फोटो या शस्त्रक्रियेनंतर तिची कवटी 60 टक्के बदलण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यांचा दावा आहे की या आधी अशा शस्त्रक्रिया इतर देशात व्हायच्या पण आता त्या भारतात करणं शक्य झालं आहे. एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिलीनचं हाड तिच्या डोक्यात बसवलं आहे. युवा ऑलिंपिक-मनू भाकेरचा सुवर्णवेध भारताची १६ वर्षीय नेमबाज मनू भाकेरनं युवा ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. मनूने २३६.५ अंकांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. भारताला युवा ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत मिळालेलं हे पहिलंवहिलं सुवर्णपदक आहे. मनू भाकेरनं याआधी वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आता युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकून तिने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यंदाच्या वर्षी विविध स्पर्धांमध्ये मिळून चार सुवर्णपदकांवर तिनं नाव कोरलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 860, "source_item_id": "860", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3147, "clean_index": 511, "clean_language_index": "mar_Deva:validation:511"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑस्ट्रेलियातले हे शिअरवॉटर पक्षी अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. टॅसमान समुद्राच्या बेटावर सुमारे ४० हजार शिअरवॉटर्सचं वास्तव्य आहे. पण प्लास्टिकनं त्यांचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे. शास्त्रज्ञांची एक टीम त्यांना वाचवण्यासाठी मेहनत करत आहे. त्याबद्दलचा हा व्हीडिओ आहे. BBC Oneची टीम जगभरात प्लास्टिकच्या दुष्परिणामांचं चित्रण करत आहे. त्यांच्याच एका डॉक्युमेंटरीमध्ये शिअरवॉटरवरच्या या आघाताचं आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं चित्रण केलं आहे. महाराष्ट्रातल्या प्लास्टिक बंदीची सर्वत्र चर्चा असताना ऑस्ट्रेलियातही तशाच स्वरुपाचा निर्णय झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर नांदणाऱ्या शिअरवॉटरना उपकारक ठरेल का? हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "शिअरवॉटर हे समुद्र पक्षी आहेत. त्यांची संख्या गेल्या 50 वर्षांत 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचं कारण प्लास्टिक!", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऑस्ट्रेलियातले हे शिअरवॉटर पक्षी अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. टॅसमान समुद्राच्या बेटावर सुमारे ४० हजार शिअरवॉटर्सचं वास्तव्य आहे. पण प्लास्टिकनं त्यांचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे. शास्त्रज्ञांची एक टीम त्यांना वाचवण्यासाठी मेहनत करत आहे. त्याबद्दलचा हा व्हीडिओ आहे. BBC Oneची टीम जगभरात प्लास्टिकच्या दुष्परिणामांचं चित्रण करत आहे. त्यांच्याच एका डॉक्युमेंटरीमध्ये शिअरवॉटरवरच्या या आघाताचं आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं चित्रण केलं आहे. महाराष्ट्रातल्या प्लास्टिक बंदीची सर्वत्र चर्चा असताना ऑस्ट्रेलियातही तशाच स्वरुपाचा निर्णय झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर नांदणाऱ्या शिअरवॉटरना उपकारक ठरेल का? हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 863, "source_item_id": "863", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 848, "clean_index": 512, "clean_language_index": "mar_Deva:validation:512"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमराठवाडा आणि विदर्भाचे लोक हे भीक मागत नाहीयेत हा आमचा अधिकार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मराठवाडा आणि विदर्भासहित कोकण विकास महामंडळाची देखील स्थापना केली जाईल. राज्यपालांचे अभिभाषण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अभिभाषण मराठीतून केले. याआधी देखील त्यांनी मराठीतूनच अभिभाषण केले आहे. गेल्या वर्षभरात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यपालांनी मांडला. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने उत्तम काम केल्याचे त्यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, आर्थिक स्थितीची माहिती दिली. यावेळी राज्यापालांनी अभिभाषणात वस्तू आणि सेवा कराच्या भरपाई रकमेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, 29 हजार 290 कोटी रुपयांची GST ची भरपाई केंद्राकडून येणं बाकी आहे. \"महाराष्ट्रात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोरोना काळात जम्बो हॉस्पिटल सुरू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. कोरोनामुक्तीसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजना राबवली,\" असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या कर्जमाफी योजनेचा 30 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचंही राज्यपाल म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे : हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मराठवाडा आणि विदर्भ विकास महामंडळाची स्थापना करण्याचा मुद्दा विरोधी पक्षातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमराठवाडा आणि विदर्भाचे लोक हे भीक मागत नाहीयेत हा आमचा अधिकार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मराठवाडा आणि विदर्भासहित कोकण विकास महामंडळाची देखील स्थापना केली जाईल. राज्यपालांचे अभिभाषण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अभिभाषण मराठीतून केले. याआधी देखील त्यांनी मराठीतूनच अभिभाषण केले आहे. गेल्या वर्षभरात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यपालांनी मांडला. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने उत्तम काम केल्याचे त्यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, आर्थिक स्थितीची माहिती दिली. यावेळी राज्यापालांनी अभिभाषणात वस्तू आणि सेवा कराच्या भरपाई रकमेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, 29 हजार 290 कोटी रुपयांची GST ची भरपाई केंद्राकडून येणं बाकी आहे. \"महाराष्ट्रात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोरोना काळात जम्बो हॉस्पिटल सुरू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. कोरोनामुक्तीसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजना राबवली,\" असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या कर्जमाफी योजनेचा 30 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचंही राज्यपाल म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे : हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 867, "source_item_id": "867", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1549, "clean_index": 513, "clean_language_index": "mar_Deva:validation:513"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबग आढळल्यानंतर कंपनीनं चौकशी केली. युजर्सचा डेटा लीक झाला नाही असं चौकशी अहवालाच्या आधारे कंपनीनं म्हटलं आहे. \"युजर्सचे पासवर्ड आणि माहिती सुरक्षित आहे पण भविष्यात डेटा लीक होऊ नये म्हणून युजर्सनी आपले पासवर्ड बदलावेत,\" असं ट्विटरनं म्हटलं आहे. एकूण किती पासवर्डमध्ये हा बग आढळला याबद्दल ट्विटरनं काही सांगितलं नाही. काही आठवड्यांपूर्वी ट्विटरला बग आढळला होता. ज्यावेळी कंपनीनं अंतर्गत चौकशी सुरू केली त्याचवेळी ही माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेची हाती लागली होती. ट्विटरच्या पहिल्या पेजवर ही सूचना देण्यात येत आहे. जेव्हा ट्विटरचा पासवर्ड लिहिला जातो तेव्हा तो पासवर्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिसू नये म्हणून त्यावर 'मास्क' लावलं जातं. पण काही पासवर्ड तांत्रिक अडचणींमुळे इंटरनल कॉम्प्युटर लॉगवर सेव्ह होत होता. आम्ही ही त्रुटी दूर केली आहे, असं कंपनीचे मुख्य अधिकारी जॅक डोर्से यांनी ट्वीट करून सांगितलं. ट्विटरनं या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. \"कंपनीनं आपली चूक दुरुस्त केली आहे,\" असं ट्विटरचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पराग अगरवाल यांनी म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "कंपनीच्या नेटवर्कमध्ये अंतर्गत त्रुटी आढळल्यानंतर ट्विटरनं आपल्या 3.3 कोटी युजर्सला पासवर्ड बदलण्याची सूचना केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबग आढळल्यानंतर कंपनीनं चौकशी केली. युजर्सचा डेटा लीक झाला नाही असं चौकशी अहवालाच्या आधारे कंपनीनं म्हटलं आहे. \"युजर्सचे पासवर्ड आणि माहिती सुरक्षित आहे पण भविष्यात डेटा लीक होऊ नये म्हणून युजर्सनी आपले पासवर्ड बदलावेत,\" असं ट्विटरनं म्हटलं आहे. एकूण किती पासवर्डमध्ये हा बग आढळला याबद्दल ट्विटरनं काही सांगितलं नाही. काही आठवड्यांपूर्वी ट्विटरला बग आढळला होता. ज्यावेळी कंपनीनं अंतर्गत चौकशी सुरू केली त्याचवेळी ही माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेची हाती लागली होती. ट्विटरच्या पहिल्या पेजवर ही सूचना देण्यात येत आहे. जेव्हा ट्विटरचा पासवर्ड लिहिला जातो तेव्हा तो पासवर्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिसू नये म्हणून त्यावर 'मास्क' लावलं जातं. पण काही पासवर्ड तांत्रिक अडचणींमुळे इंटरनल कॉम्प्युटर लॉगवर सेव्ह होत होता. आम्ही ही त्रुटी दूर केली आहे, असं कंपनीचे मुख्य अधिकारी जॅक डोर्से यांनी ट्वीट करून सांगितलं. ट्विटरनं या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. \"कंपनीनं आपली चूक दुरुस्त केली आहे,\" असं ट्विटरचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पराग अगरवाल यांनी म्हटलं आहे. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 869, "source_item_id": "869", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1184, "clean_index": 514, "clean_language_index": "mar_Deva:validation:514"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला. दोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला. \"ही माझी वैयक्तिक पत्रकार परिषद आहे, कोणत्याही पक्षाकडून नाही,\" असं भोसले यांनी अधोरेखित केलं आणि लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या EVM विषयी शंका परिषदेत उपस्थित केल्या. \"या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जशी राष्ट्रभक्ती आहे तशीच मला देशभक्ती आहे. मी रडीचा डाव कधी खेळत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी खासदार आहे. प्रामाणिकपणे निवडून आलोय. हरलो असतो आणि बोललो असतो तर तुम्ही म्हणाला असता हरला म्हणून बोलतोय. पण मी निवडून आलोय. \"माझं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना चॅलेंज आहे. माझ्या मतदारसंघात जेवढे बुथ आहेत तिथे मी स्वखर्चाने बॅलेट बॉक्स ठेवतो. नाही फरक दिसला तर मिश्या काय भुवया काढून टाकेन,\" असं आव्हान त्यांनी दिलं. परिषदेत पुढे बोलताना भोसले म्हणाले, \"EVM हे फुलप्रुफ आहे म्हणतात. कसलं फुलप्रुफ? एप्रिल फूल असतं ते. कुठलंही मशीन माणूसच बनवतो. EVM फूल प्रुफ आहे, असं म्हणताहेत. कसं शक्य आहे? इथे आपल्यालाच आपली गॅरंटी देता येत नाही.\" बॅलेट पेपरचा खर्च EVMपेक्षा कमी आहे. EVMला 5 हजार कोटी खर्च झाला, अशी माहिती त्यांनी दिली. सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात झालेल्या मतदानात आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या आकड्यांमध्ये फरक आहे, असा दावा त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की EVM द्वारे झालेले मतदानातल्या मतांची संख्या 12,45,797 एवढी होती तर EVM मधून 12,46,256 मतं मोजण्यात आली होती. शनिवारी त्यांनी एका ट्वीटद्वारे या कथित गफलतीबद्दल शंका उपस्थित केली होती. \"या निवडणुकीत EVMव्दारे झालेले मतदान आणि मतमोजणीत आढळलेले मतदान यात मोठी तफावत आढळून आली, तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलायला तयार नाही. हा लोकशाहीचा घात असून काय व्हायचे ते होऊ द्या, मी खासदारकीचा राजीनामा देतो, त्यानंतर सातारा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या,\" असं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कॉम्प्युटर हॅक होऊ शकतो, मग EVM हॅक होईल अशी जर शंका व्यक्त केली तर यात गैर काय, असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nदोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला. दोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला. \"ही माझी वैयक्तिक पत्रकार परिषद आहे, कोणत्याही पक्षाकडून नाही,\" असं भोसले यांनी अधोरेखित केलं आणि लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या EVM विषयी शंका परिषदेत उपस्थित केल्या. \"या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जशी राष्ट्रभक्ती आहे तशीच मला देशभक्ती आहे. मी रडीचा डाव कधी खेळत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी खासदार आहे. प्रामाणिकपणे निवडून आलोय. हरलो असतो आणि बोललो असतो तर तुम्ही म्हणाला असता हरला म्हणून बोलतोय. पण मी निवडून आलोय. \"माझं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना चॅलेंज आहे. माझ्या मतदारसंघात जेवढे बुथ आहेत तिथे मी स्वखर्चाने बॅलेट बॉक्स ठेवतो. नाही फरक दिसला तर मिश्या काय भुवया काढून टाकेन,\" असं आव्हान त्यांनी दिलं. परिषदेत पुढे बोलताना भोसले म्हणाले, \"EVM हे फुलप्रुफ आहे म्हणतात. कसलं फुलप्रुफ? एप्रिल फूल असतं ते. कुठलंही मशीन माणूसच बनवतो. EVM फूल प्रुफ आहे, असं म्हणताहेत. कसं शक्य आहे? इथे आपल्यालाच आपली गॅरंटी देता येत नाही.\" बॅलेट पेपरचा खर्च EVMपेक्षा कमी आहे. EVMला 5 हजार कोटी खर्च झाला, अशी माहिती त्यांनी दिली. सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात झालेल्या मतदानात आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या आकड्यांमध्ये फरक आहे, असा दावा त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की EVM द्वारे झालेले मतदानातल्या मतांची संख्या 12,45,797 एवढी होती तर EVM मधून 12,46,256 मतं मोजण्यात आली होती. शनिवारी त्यांनी एका ट्वीटद्वारे या कथित गफलतीबद्दल शंका उपस्थित केली होती. \"या निवडणुकीत EVMव्दारे झालेले मतदान आणि मतमोजणीत आढळलेले मतदान यात मोठी तफावत आढळून आली, तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलायला तयार नाही. हा लोकशाहीचा घात असून काय व्हायचे ते होऊ द्या, मी खासदारकीचा राजीनामा देतो, त्यानंतर सातारा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या,\" असं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिले. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 870, "source_item_id": "870", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2185, "clean_index": 515, "clean_language_index": "mar_Deva:validation:515"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतीन महिन्यांपूर्वीच 'ओखी' वादळामुळं समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसून प्रचंड नुकसान झालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती याही वेळी झाली. दक्षिण तसंच उत्तर गोव्यातील किनाऱ्यावरील शॅक्सचं पुन्हा एकदा नुकसान झालं. ऐन पर्यटनाच्या हंगामात अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. 'इंडियन सेंटर फॉर ओशन'नं पाण्याची पातळी वाढणार आहे, असा सतर्कतेचा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. पण तो कुणीही फारशा गांभीर्यानं घेतला नाही, हे झालेल्या नुकसानीतून दिसतं. \"हवामान खात्याकडून आणि समुद्र विज्ञान संस्थेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. जर तो पाळला गेला असता तर हे नुकसान टाळता आलं असतं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली,\" असं गोवा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सांगितलं. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यामुळे पूर्ण कुटुंबासहित गोव्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. त्यातही समुद्र किनाऱ्यावरील शॅक्समध्ये राहण्याला पर्यटकांची अधिक पसंती असल्यामुळे गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांनी भरून गेलेत. तीव्र उष्णता असलेल्या काळात स्थानिक गोवेकर मंडळीही सहकुटुंब किनाऱ्यावर गेली होती. वर्षांतून एकदा या काळात गोवेकर कुटुंबासोबत जेवणाचे डबे घेऊन मुद्दाम समुद्र किनारी जातात. सगळा दिवस किनाऱ्यावर घालवतात. पण मुख्य हेतू या काळात समुद्र स्नान करणं हाच असतो. सोमवारी दुपारी 3 नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली, तेव्हा अनेक पर्यटक स्नानासाठी पाण्यात उतरले होते. पण पाण्याची पातळी वाढतेय हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. जेव्हा अचानक लाटा शॅक्समध्ये घुसू लागल्या तेव्हा मात्र सर्वांची धावपळ सुरू झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण पुन्हा एकदा शॅक्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शॅक्समधील खुर्च्या पाण्यात वाहून गेल्या. किनाऱ्यावरील रेस्टॉरंटमध्ये पाणी घुसल्यानं तिथल्या अन्नधान्याची नासाडी झाली. केरी-तेरेखोल, मांद्रे-मोरजी, आश्वे, हरमल, कलंगुट-कांदोळी, कोलवा या भागातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. समुद्रात होणाऱ्या या बदलांविषयी डॉ. नंदकुमार कामत सांगतात, \"ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचं तापमान वाढू लागलंय. जे हजारो वर्षांत काही अंशांनी वाढायचं ते आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे झपाट्यानं वाढू लागलंय. समुद्राच्या या वाढत्या तापमानामुळे समुद्रात उष्ण वारे तयार होण्याचंही प्रमाण अलीकडे वाढलं आहे आणि या जोरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागलीय.\" पण एका दिवसात समुद्रपातळी अशी अचानक कशी काय वाढू शकते? डॉ. बबन इंगोले यांनी हवामानात वारंवार होणार्‍या बदलांबाबत आणखी माहिती देताना सांगितलं, \"हवामानात सतत चढउतार होत आहेत आणि याचे परिणाम फक्त भारतातच नाही तर जगभर दिसत आहेत. या बदलांमुळे ऋतुचक्र देखील हललं आहे. काही बदल आपल्याला पटकन दिसून येत नाहीत. पण काही बदल थेट आपल्यावर परिणाम करणारे असतात. महाराष्ट्रात अवकाळी होणारा पाऊस किंवा गारपीट, हेही याचेच परिणाम आहेत.\" इथल्या शॅक्सचंही भरपूर नुकसान झालं. किनाऱ्यावरील पर्यटकांच्या आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "गोव्यात समुद्राच्या पाण्याची पातळी सोमवारी-मंगळवारी अचानक वाढलेली दिसली. नेहमीची रेषा ओलांडून समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसल्या.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nतीन महिन्यांपूर्वीच 'ओखी' वादळामुळं समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसून प्रचंड नुकसान झालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती याही वेळी झाली. दक्षिण तसंच उत्तर गोव्यातील किनाऱ्यावरील शॅक्सचं पुन्हा एकदा नुकसान झालं. ऐन पर्यटनाच्या हंगामात अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. 'इंडियन सेंटर फॉर ओशन'नं पाण्याची पातळी वाढणार आहे, असा सतर्कतेचा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. पण तो कुणीही फारशा गांभीर्यानं घेतला नाही, हे झालेल्या नुकसानीतून दिसतं. \"हवामान खात्याकडून आणि समुद्र विज्ञान संस्थेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. जर तो पाळला गेला असता तर हे नुकसान टाळता आलं असतं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली,\" असं गोवा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सांगितलं. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यामुळे पूर्ण कुटुंबासहित गोव्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. त्यातही समुद्र किनाऱ्यावरील शॅक्समध्ये राहण्याला पर्यटकांची अधिक पसंती असल्यामुळे गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांनी भरून गेलेत. तीव्र उष्णता असलेल्या काळात स्थानिक गोवेकर मंडळीही सहकुटुंब किनाऱ्यावर गेली होती. वर्षांतून एकदा या काळात गोवेकर कुटुंबासोबत जेवणाचे डबे घेऊन मुद्दाम समुद्र किनारी जातात. सगळा दिवस किनाऱ्यावर घालवतात. पण मुख्य हेतू या काळात समुद्र स्नान करणं हाच असतो. सोमवारी दुपारी 3 नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली, तेव्हा अनेक पर्यटक स्नानासाठी पाण्यात उतरले होते. पण पाण्याची पातळी वाढतेय हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. जेव्हा अचानक लाटा शॅक्समध्ये घुसू लागल्या तेव्हा मात्र सर्वांची धावपळ सुरू झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण पुन्हा एकदा शॅक्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शॅक्समधील खुर्च्या पाण्यात वाहून गेल्या. किनाऱ्यावरील रेस्टॉरंटमध्ये पाणी घुसल्यानं तिथल्या अन्नधान्याची नासाडी झाली. केरी-तेरेखोल, मांद्रे-मोरजी, आश्वे, हरमल, कलंगुट-कांदोळी, कोलवा या भागातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. समुद्रात होणाऱ्या या बदलांविषयी डॉ. नंदकुमार कामत सांगतात, \"ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचं तापमान वाढू लागलंय. जे हजारो वर्षांत काही अंशांनी वाढायचं ते आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे झपाट्यानं वाढू लागलंय. समुद्राच्या या वाढत्या तापमानामुळे समुद्रात उष्ण वारे तयार होण्याचंही प्रमाण अलीकडे वाढलं आहे आणि या जोरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागलीय.\" पण एका दिवसात समुद्रपातळी अशी अचानक कशी काय वाढू शकते? डॉ. बबन इंगोले यांनी हवामानात वारंवार होणार्‍या बदलांबाबत आणखी माहिती देताना सांगितलं, \"हवामानात सतत चढउतार होत आहेत आणि याचे परिणाम फक्त भारतातच नाही तर जगभर दिसत आहेत. या बदलांमुळे ऋतुचक्र देखील हललं आहे. काही बदल आपल्याला पटकन दिसून येत नाहीत. पण काही बदल थेट आपल्यावर परिणाम करणारे असतात. महाराष्ट्रात अवकाळी होणारा पाऊस किंवा गारपीट, हेही याचेच परिणाम आहेत.\" इथल्या शॅक्सचंही भरपूर नुकसान झालं. किनाऱ्यावरील पर्यटकांच्या आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 871, "source_item_id": "871", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2893, "clean_index": 516, "clean_language_index": "mar_Deva:validation:516"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवानी कटारिया टोकिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा सराव करण्यासाठी शिवानी सध्या थायलंडमधल्या फुकेट इथे आहे. 2016 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवानीने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम शिवानीच्या नाववर आहे. हरियाणातल्या गुरुग्राम इथे उन्हाळी सुट्यांमधील जलतरण शिबिरात तिच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. शिवानी सहा वर्षांची असताना तिचे बाबा तिला जलतरण शिबिरासाठी घेऊन गेले. जलतरणाचा कारकीर्द म्हणून तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा विचारही तिच्या गावी नव्हता. शिवानी कटारिया गुरुग्राम इथल्या शिवानीच्या घराजवळ असणाऱ्या बाबा गंगनाथ स्विमिंग सेंटर इथे समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून शिवानीला तिथे पाठवण्यात आलं. शिवानीच्या कारकीर्दीला त्या कॅम्पने योग्य दिशा दिली. शिवानी स्थानिक जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लाली. काही महिन्यातच जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने पदक पटकावलं. तिने जलतरणाचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तिने दिवसातून दोनदा सरावाला सुरुवात केली. जलतरणातील वाटचालीत घरच्यांची साथ मोलाची असल्याचं शिवानी सांगते. घरच्यांनी शिवानीला आर्थिक आणि मानसिक आधार दिला. तिचा भाऊ ट्रेनिंग पार्टनर म्हणून तरणतलावात उतरला. भावाच्या रुपात दमदार सहकारी मिळाल्याने शिवानीचा सराव सोपा झाला. तिच्या सरावाची फळं राष्ट्रीय स्पर्धांमधील पदकांच्या रुपात दिसू लागली. वयोगट स्पर्धांमध्ये तिचं नाव चमकू लागलं. कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमधील कामगिरीचा फायदा वरिष्ठ गटात खेळताना झाल्याचं शिवानी सांगते. खेळांमध्ये यशस्वी कारकीर्द घडवल्याची उदाहरणं फार कमी असतात. त्यासाठी त्याग आणि निष्ठा लागते. आव्हानांचा सामना करायची ताकद लागते. गुरुग्राममध्ये सरावादरम्यान शिवानीने अशी अनेक आव्हानं पार केली. हरियाणात थंडीच्या हंगामातही सराव करता येईल असे स्वीमिंग पूल नव्हते नव्हते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सराव बंद होऊन जायचा. जलतरणासाठी आवश्यक स्टॅमिना सरावाविना वाया जात असे. त्यामुळे शिवानीने 2013मध्ये बेंगळुरूला रवाना होण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून तिला वर्षभर सराव करता येईल आणि चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळतील. घरापासून, घरच्यांपासून दूर राहण्याचा हा निर्णय सोपा नव्हता मात्र शिवानीच्या कारकीर्दीसाठी तो फलदायी ठरला. बेंगळुरूला स्थायिक झाल्यानंतर आशियाई वयोगट अजिंक्यपद स्पर्धेत शिवानीचा सहावा क्रमांक आला. आंतरराष्ट्रीय पातळीसाठी या स्पर्धेने कणखर केल्याचं शिवानी सांगते. शिवानी कटारिया शिवानीने 2014 युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2016मध्ये गुवाहाटी इथं झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरलं. रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या स्पर्धांमधील कामगिरीने प्रेरित केलं असं शिवानी सांगते. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत शिवानीची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. मात्र तिला खूप काही शिकायला मिळालं. 2017मध्ये हरियाणा सरकारने शिवानीला भीम पुरस्काराने सन्मानित केलं. भारतासाठी पदकं जिंकण्याची आणि अर्जुन पुरस्कार पटकावण्याची इच्छा असल्याचं शिवानी सांगते. देशात खेळांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाली आहे असं शिवानी सांगते मात्र महिला प्रशिक्षकांची संख्या वाढावी जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देऊ शकतील अशा मुली घडू शकतील असं तिला वाटतं. (हे प्रोफाईल बीबीसीने शिवानीला इमेलच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रश्नांवर आधारित आहे.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "2016मध्ये शिवानी कटारियाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल एक तपाच्या कालावधीनंतर स्विमिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणारी ती भारतीय जलतरणपटू ठरली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nशिवानी कटारिया टोकिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा सराव करण्यासाठी शिवानी सध्या थायलंडमधल्या फुकेट इथे आहे. 2016 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवानीने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम शिवानीच्या नाववर आहे. हरियाणातल्या गुरुग्राम इथे उन्हाळी सुट्यांमधील जलतरण शिबिरात तिच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. शिवानी सहा वर्षांची असताना तिचे बाबा तिला जलतरण शिबिरासाठी घेऊन गेले. जलतरणाचा कारकीर्द म्हणून तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा विचारही तिच्या गावी नव्हता. शिवानी कटारिया गुरुग्राम इथल्या शिवानीच्या घराजवळ असणाऱ्या बाबा गंगनाथ स्विमिंग सेंटर इथे समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून शिवानीला तिथे पाठवण्यात आलं. शिवानीच्या कारकीर्दीला त्या कॅम्पने योग्य दिशा दिली. शिवानी स्थानिक जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लाली. काही महिन्यातच जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने पदक पटकावलं. तिने जलतरणाचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तिने दिवसातून दोनदा सरावाला सुरुवात केली. जलतरणातील वाटचालीत घरच्यांची साथ मोलाची असल्याचं शिवानी सांगते. घरच्यांनी शिवानीला आर्थिक आणि मानसिक आधार दिला. तिचा भाऊ ट्रेनिंग पार्टनर म्हणून तरणतलावात उतरला. भावाच्या रुपात दमदार सहकारी मिळाल्याने शिवानीचा सराव सोपा झाला. तिच्या सरावाची फळं राष्ट्रीय स्पर्धांमधील पदकांच्या रुपात दिसू लागली. वयोगट स्पर्धांमध्ये तिचं नाव चमकू लागलं. कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमधील कामगिरीचा फायदा वरिष्ठ गटात खेळताना झाल्याचं शिवानी सांगते. खेळांमध्ये यशस्वी कारकीर्द घडवल्याची उदाहरणं फार कमी असतात. त्यासाठी त्याग आणि निष्ठा लागते. आव्हानांचा सामना करायची ताकद लागते. गुरुग्राममध्ये सरावादरम्यान शिवानीने अशी अनेक आव्हानं पार केली. हरियाणात थंडीच्या हंगामातही सराव करता येईल असे स्वीमिंग पूल नव्हते नव्हते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सराव बंद होऊन जायचा. जलतरणासाठी आवश्यक स्टॅमिना सरावाविना वाया जात असे. त्यामुळे शिवानीने 2013मध्ये बेंगळुरूला रवाना होण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून तिला वर्षभर सराव करता येईल आणि चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळतील. घरापासून, घरच्यांपासून दूर राहण्याचा हा निर्णय सोपा नव्हता मात्र शिवानीच्या कारकीर्दीसाठी तो फलदायी ठरला. बेंगळुरूला स्थायिक झाल्यानंतर आशियाई वयोगट अजिंक्यपद स्पर्धेत शिवानीचा सहावा क्रमांक आला. आंतरराष्ट्रीय पातळीसाठी या स्पर्धेने कणखर केल्याचं शिवानी सांगते. शिवानी कटारिया शिवानीने 2014 युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2016मध्ये गुवाहाटी इथं झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरलं. रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या स्पर्धांमधील कामगिरीने प्रेरित केलं असं शिवानी सांगते. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत शिवानीची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. मात्र तिला खूप काही शिकायला मिळालं. 2017मध्ये हरियाणा सरकारने शिवानीला भीम पुरस्काराने सन्मानित केलं. भारतासाठी पदकं जिंकण्याची आणि अर्जुन पुरस्कार पटकावण्याची इच्छा असल्याचं शिवानी सांगते. देशात खेळांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाली आहे असं शिवानी सांगते मात्र महिला प्रशिक्षकांची संख्या वाढावी जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देऊ शकतील अशा मुली घडू शकतील असं तिला वाटतं. (हे प्रोफाईल बीबीसीने शिवानीला इमेलच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रश्नांवर आधारित आहे.) हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 872, "source_item_id": "872", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3303, "clean_index": 517, "clean_language_index": "mar_Deva:validation:517"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सर्व घडामोडींवर ठाकरे यांनी भाष्य केलं की, \"मला कुणाचं वाईट झाल्यावर आनंद होत नाही. मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही. बाळासाहेब म्हणायचे जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका. गेल्या 50 वर्षांत जे जे आपल्याशी जसेजसे वागले, तीच परिस्थिती त्यांच्यावर ओढावली.\" काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं होतं की अजित पवारांनी आपल्या मुलांना शेती आणि व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं \"मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.\" शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 10 वर्षं जुनं प्रकरण काढून गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची आठवण उद्धव यांनी शिवसैनिकांना करून दिली. हा महाराष्ट्र कधीही सुडाचं राजकारण सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडानं वागणार नाही, असंही उद्धव यांनी म्हटलं. शिवसेनाप्रमुखांना मी वचन दिलं आहे, की एकेदिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. मी हे वचन पूर्ण करेनच, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. रंगशारदामध्ये जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव यांनी युतीबद्दलही भाष्य केलं. मी 288 मतदारसंघातील इच्छुकांना बोलावलं आहे. याचा अर्थ युती तुटणार असा नाही, असं उद्धव यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढं म्हटलं, की युतीबाबतची घोषणा एक दोन दिवसांत होईल. युती झाल्यानंतर आपली ताकद भाजपच्या मदतीला आली पाहिजे. भाजपशी मनापासून दोस्ती केली आहे. जिथं भाजप असेल तिथं मदत करू. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबई येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चिमटा काढला. शरद पवार यांचं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी आल्यामुळे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया सर्व घडामोडींवर ठाकरे यांनी भाष्य केलं की, \"मला कुणाचं वाईट झाल्यावर आनंद होत नाही. मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही. बाळासाहेब म्हणायचे जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका. गेल्या 50 वर्षांत जे जे आपल्याशी जसेजसे वागले, तीच परिस्थिती त्यांच्यावर ओढावली.\" काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं होतं की अजित पवारांनी आपल्या मुलांना शेती आणि व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं \"मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.\" शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 10 वर्षं जुनं प्रकरण काढून गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची आठवण उद्धव यांनी शिवसैनिकांना करून दिली. हा महाराष्ट्र कधीही सुडाचं राजकारण सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडानं वागणार नाही, असंही उद्धव यांनी म्हटलं. शिवसेनाप्रमुखांना मी वचन दिलं आहे, की एकेदिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. मी हे वचन पूर्ण करेनच, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. रंगशारदामध्ये जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव यांनी युतीबद्दलही भाष्य केलं. मी 288 मतदारसंघातील इच्छुकांना बोलावलं आहे. याचा अर्थ युती तुटणार असा नाही, असं उद्धव यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढं म्हटलं, की युतीबाबतची घोषणा एक दोन दिवसांत होईल. युती झाल्यानंतर आपली ताकद भाजपच्या मदतीला आली पाहिजे. भाजपशी मनापासून दोस्ती केली आहे. जिथं भाजप असेल तिथं मदत करू. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 875, "source_item_id": "875", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1726, "clean_index": 518, "clean_language_index": "mar_Deva:validation:518"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटॅश नावाच्या तरुणीची कॅन्सर विरोधात लढाई चालू होती. तिची दुसऱ्यांदा किमोथेरपी झाली होती. पण डॉक्टरांनी शेवटी एक दु:खद बातमी त्यांना सांगितली. मृत्यू दारावर येऊन ठेपला होता. तेव्हा तिने तिचं शेवटचं स्वप्न सांगितलं. तिला लग्न करायचं होतं. ते पुर्णही झालं. पण कसं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका जोडप्याची ही एक गोष्ट आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nटॅश नावाच्या तरुणीची कॅन्सर विरोधात लढाई चालू होती. तिची दुसऱ्यांदा किमोथेरपी झाली होती. पण डॉक्टरांनी शेवटी एक दु:खद बातमी त्यांना सांगितली. मृत्यू दारावर येऊन ठेपला होता. तेव्हा तिने तिचं शेवटचं स्वप्न सांगितलं. तिला लग्न करायचं होतं. ते पुर्णही झालं. पण कसं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 876, "source_item_id": "876", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 572, "clean_index": 519, "clean_language_index": "mar_Deva:validation:519"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांचं एक पथक नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कुपोषित माता आणि बालकांची तपासणी करण्यासाठी गेलं होतं. दुपारी 12 च्या दरम्यान गावातील महिलांची तपासणी करत हे पथक फिरत होतं. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. हे पथक सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडसदृष्य पदार्थ फेकला. पण प्रसंगावधान राखत या डॉक्टर महिलेनं चेहरा बाजूला केल्याने या अ‍ॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर आणि अन्य एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. यात या दोघींनाही जखमा झाल्या आहेत. त्यांना सावनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा प्रकार बघणाऱ्या नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. माथेफिरू तरुणाने शौचालय साफ करण्यासाठी ग्रामीण भागात अॅसिडसदृष्य जे द्रव्य वापरले जातं ते महिलेच्या अंगावर फेकलं असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपी माथेफिरु तरुण आणि हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या महिला डॉक्टर किंवा त्यांच्या पथकाची ओळख नव्हती. महिला डॉक्टर तपासणीसाठी आल्या असतांना त्याचा राग आरोपी तरुणाला आला असावा त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस उपनिरीक्षक मोनिका राऊत यांनी सांगितलं आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. कुठून आलं हे अॅसिड? ग्रामिण भागात शौचालय साफ करण्यासाठी घातक केमिकल सर्रास विकलं जातं आणि ते वापरलंसुद्धा जातं. या पूर्वीही अशा घातक अॅसिडमुळे अपघात होऊन अनेकांना ग्रामिण भागात दुखापतही झाल्या आहेत शिवाय काही आत्महत्या प्रकरणांमध्येही असे अॅसिड वापरल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्याच दोन तरुणांनी एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला केला होता. त्यात ती जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दोन महिन्यापासून उपचार सुरु आहेत. तर अलीकडेच वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरुणीचा आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात सर्वेक्षणासाठी आलेल्या डॉक्टर महिलेवर माथेफिरू तरुणाने अॅसिडसदृष्य पदार्थाचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं प्रसंगावधान राखल्याने ती या हल्ल्यातून बचावली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतीकात्मक फोटो नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांचं एक पथक नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कुपोषित माता आणि बालकांची तपासणी करण्यासाठी गेलं होतं. दुपारी 12 च्या दरम्यान गावातील महिलांची तपासणी करत हे पथक फिरत होतं. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. हे पथक सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडसदृष्य पदार्थ फेकला. पण प्रसंगावधान राखत या डॉक्टर महिलेनं चेहरा बाजूला केल्याने या अ‍ॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर आणि अन्य एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. यात या दोघींनाही जखमा झाल्या आहेत. त्यांना सावनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा प्रकार बघणाऱ्या नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. माथेफिरू तरुणाने शौचालय साफ करण्यासाठी ग्रामीण भागात अॅसिडसदृष्य जे द्रव्य वापरले जातं ते महिलेच्या अंगावर फेकलं असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपी माथेफिरु तरुण आणि हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या महिला डॉक्टर किंवा त्यांच्या पथकाची ओळख नव्हती. महिला डॉक्टर तपासणीसाठी आल्या असतांना त्याचा राग आरोपी तरुणाला आला असावा त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस उपनिरीक्षक मोनिका राऊत यांनी सांगितलं आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. कुठून आलं हे अॅसिड? ग्रामिण भागात शौचालय साफ करण्यासाठी घातक केमिकल सर्रास विकलं जातं आणि ते वापरलंसुद्धा जातं. या पूर्वीही अशा घातक अॅसिडमुळे अपघात होऊन अनेकांना ग्रामिण भागात दुखापतही झाल्या आहेत शिवाय काही आत्महत्या प्रकरणांमध्येही असे अॅसिड वापरल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्याच दोन तरुणांनी एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला केला होता. त्यात ती जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दोन महिन्यापासून उपचार सुरु आहेत. तर अलीकडेच वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरुणीचा आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 877, "source_item_id": "877", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2345, "clean_index": 520, "clean_language_index": "mar_Deva:validation:520"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. कोकणात जायला ट्रेन सुटणार? गणपतीसाठी कोकणात जायला चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरू केल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिली आहे. या बातमीनुसार, राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना या मागणीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राला रेल्वेकडून होकार मिळाला असून येत्या दोन दिवसांत विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आरक्षण असेल आणि तुमचं रेल्वेचं तिकीट हेच ई-पास मानलं जाईल. तसंच कोरोना काळात अपेक्षित सर्व स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आधीच सुमारे तीन हजार बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात 22 प्रवाशांना ग्रुप बुकिंगचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी आधीच कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. वाचा संपूर्ण बातमी इथे 2. 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास क्वारंटाईन' अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करायले मुंबईत आलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना एअरपोर्टवरूनच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरूनही मोठा वाद निर्माण झाला. आता या वादात प्रथमच बोलताना तिवारी यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. \"महाराष्ट्र सरकारने मला नव्हे तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा तपासच क्वारंटाइन केला आहे,\" असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाच्या तपासावर महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे विपरीत परिणाम झाला, असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईनमधून सोडल्यानंतर ते शुक्रवारी पाटण्याला परतले, त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे. 3. राहुल गांधींचा अंदाज तीन दिवस आधीच खरा ठरला कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे. देशात 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख रुग्णसंख्या ओलांडली जाईल, असा अंदाज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला होता. तो अंदाज तीन दिवस आधीच खरा ठरला आहे. शुक्रवारी अर्थात 7 ऑगस्ट रोजीच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दोन दशलक्षच्या पार गेला आहे. तेव्हा राहुल गांधींनी ट्वीट करून म्हटलं, \"20 लाख का आँकड़ा पार, ग़ायब है मोदी सरकार।\" 17 जुलैला ट्वीट गांधींनी केलं होतं की या गतीने कोरोनाचा प्रसार होत राहिला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील. सरकारने हे संकट रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. 4. शेतीमालासाठी विशेष 'किसान रेल' सुरू देशातली पहिली किसान रेल्वे देवळाली कॅम्पवरून बिहारच्या दानापूरला शुक्रवारी रवाना झाली. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हीडिओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखवला. 2020-21च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी या विशेष किसान रेल्वेची घोषणा केली होती. किसान रेल्वे ही स्पेशल पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये धान्य, फळ आणि भाजीपाला पाठवण्याची व्यवस्था असेल. नाशिकजवळच्या देवळाली रेल्वे स्टेशनपासून बिहारच्या दानापूर रेल्वे स्टेशनपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. या दोन स्टेशनमधलं 1, 519 किमीचं अंतर 32 तासांमध्ये पूर्ण केलं जाईल. NDTVने ही बातमी दिली आहे. 5. अविनाश जाधव यांना जामीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे, अशी बातमी TV9 मराठीने दिली आहे. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरमी त्यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने त्यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. नंतर ठाणे दिवाणी न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सात दिवसांनंतर जामीन मंजूर केला आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. जाधवांना पुढच्या दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गेल्या 24 तासात देशातील वृत्तपत्र आणि न्यूज वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत 5 मोठ्या बातम्या", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. कोकणात जायला ट्रेन सुटणार? गणपतीसाठी कोकणात जायला चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरू केल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिली आहे. या बातमीनुसार, राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना या मागणीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राला रेल्वेकडून होकार मिळाला असून येत्या दोन दिवसांत विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आरक्षण असेल आणि तुमचं रेल्वेचं तिकीट हेच ई-पास मानलं जाईल. तसंच कोरोना काळात अपेक्षित सर्व स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आधीच सुमारे तीन हजार बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात 22 प्रवाशांना ग्रुप बुकिंगचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी आधीच कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. वाचा संपूर्ण बातमी इथे 2. 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास क्वारंटाईन' अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करायले मुंबईत आलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना एअरपोर्टवरूनच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरूनही मोठा वाद निर्माण झाला. आता या वादात प्रथमच बोलताना तिवारी यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. \"महाराष्ट्र सरकारने मला नव्हे तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा तपासच क्वारंटाइन केला आहे,\" असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाच्या तपासावर महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे विपरीत परिणाम झाला, असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईनमधून सोडल्यानंतर ते शुक्रवारी पाटण्याला परतले, त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे. 3. राहुल गांधींचा अंदाज तीन दिवस आधीच खरा ठरला कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे. देशात 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख रुग्णसंख्या ओलांडली जाईल, असा अंदाज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला होता. तो अंदाज तीन दिवस आधीच खरा ठरला आहे. शुक्रवारी अर्थात 7 ऑगस्ट रोजीच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दोन दशलक्षच्या पार गेला आहे. तेव्हा राहुल गांधींनी ट्वीट करून म्हटलं, \"20 लाख का आँकड़ा पार, ग़ायब है मोदी सरकार।\" 17 जुलैला ट्वीट गांधींनी केलं होतं की या गतीने कोरोनाचा प्रसार होत राहिला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील. सरकारने हे संकट रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. 4. शेतीमालासाठी विशेष 'किसान रेल' सुरू देशातली पहिली किसान रेल्वे देवळाली कॅम्पवरून बिहारच्या दानापूरला शुक्रवारी रवाना झाली. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हीडिओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखवला. 2020-21च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी या विशेष किसान रेल्वेची घोषणा केली होती. किसान रेल्वे ही स्पेशल पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये धान्य, फळ आणि भाजीपाला पाठवण्याची व्यवस्था असेल. नाशिकजवळच्या देवळाली रेल्वे स्टेशनपासून बिहारच्या दानापूर रेल्वे स्टेशनपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. या दोन स्टेशनमधलं 1, 519 किमीचं अंतर 32 तासांमध्ये पूर्ण केलं जाईल. NDTVने ही बातमी दिली आहे. 5. अविनाश जाधव यांना जामीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे, अशी बातमी TV9 मराठीने दिली आहे. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरमी त्यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने त्यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. नंतर ठाणे दिवाणी न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सात दिवसांनंतर जामीन मंजूर केला आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. जाधवांना पुढच्या दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 878, "source_item_id": "878", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3928, "clean_index": 521, "clean_language_index": "mar_Deva:validation:521"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरोहिणीमधील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाला तर ऑक्सिजनच्या दाब कमी झाल्यामुळे 20 रुग्ण दगावले. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nरोहिणीमधील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाला तर ऑक्सिजनच्या दाब कमी झाल्यामुळे 20 रुग्ण दगावले. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 879, "source_item_id": "879", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 478, "clean_index": 522, "clean_language_index": "mar_Deva:validation:522"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांनी खडसेंना म्हटले एकनाथ खडसे, तुम्ही राष्ट्रवादीचे 3 आमदार पाडले, आता 5 निवडणून आणा त्यानंतर सभागृहात हशा पिकला. एकनाथ खडसे यांच्या वाट्याला कटुता आली असं देखील ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले एकनाथ खडसे यांना भाजपकडून जाणीवपूर्वक पहिल्या रांगेतून शेवटच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न झाले. \"सभागृहात विचारलं होतं कटप्पाने बाहुबली को क्युं मारा? सगळे त्यावेळी हसले होते. पण आजही ते (फडणवीस) टीव्ही बघत असतील. आता त्यांना कळलं असेल टायगर अभी जिंदा है आणि पिक्चर अभी बाकी है..\" \"केंद्र सरकारच्या शेती कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हक्काला बाधा निर्माण होत असेल तर त्याविरोधात भक्कम उभं राहायला हवं,\" असं जयंत पाटील यांनी म्हटलं. एकनाथ खडसे यांच्या भाषणातील मुद्दे 1. मला विधानसभा निवडणुकीवेळी खूप त्रास देण्यात आला. मी काय गुन्हा केला म्हणून मला छळण्यात आलं, हे मी विचारत होतो, पण ते मला आतापर्यंत सांगण्यात आलं नाही. 2. तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, असं जयंत पाटील मला म्हणाले. तर मी जयंत पाटील यांना म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सीडी काय प्रकरण आहे ते. 3. ज्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करेल. भाजप ज्या वेगानं वाढलं, त्याच्या दुप्पट वेगानं मी राष्ट्रवादी वाढवून दाखवेल 4. मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर होती. पण, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादीमध्ये जा म्हणून सांगितलं. 5. जळगावमध्ये पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल. आतापर्यंतच सगळ्यांत मोठा कार्यक्रम होईल. जळगावमधील सगळ्यात मोठं ग्राऊंड ओतप्रोत भरून दाखवेल. 6. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी तुम्हाला सांगतो. 7. जर शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असती. शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे 1. जळगाव जिल्हा हा गांधी-नेहरूंच्या विचारांचा जिल्हा होता. या जिल्ह्यावर काँग्रेसची सत्ता होती. पण नव्या पिढीच्या लोक एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे गेले. संपूर्ण जिल्ह्यातला सर्वांत प्रभावी नेता ते ठरले. 2. एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद वाढेल. 3. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. 4. अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या टीव्हीवर येत आहेत पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ते काही दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. 5. एकनाथ खडसे यांनी कोणतेही पद मागितले नाही. ते म्हणाले माझी कसलीही अपेक्षा नाही. 'बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा हे विधान भोवलं' याआधी, \"बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे या माझ्या वक्तव्यानंतर जे घडले ते सगळ्यांनी पाहिलं,\" अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. आपल्या राजीनाम्यासाठी सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही खडसे यांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, \"एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो...अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं.\" दरम्यान, गेल्या काही काळात एकनाथ खडसेंनी सातत्याने जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका करत होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. मी संघर्ष केला पण पाठीत खंजीर खुपसून राजकारण केलं नाही असं खडसे म्हणाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांनी खडसेंना म्हटले एकनाथ खडसे, तुम्ही राष्ट्रवादीचे 3 आमदार पाडले, आता 5 निवडणून आणा त्यानंतर सभागृहात हशा पिकला. एकनाथ खडसे यांच्या वाट्याला कटुता आली असं देखील ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले एकनाथ खडसे यांना भाजपकडून जाणीवपूर्वक पहिल्या रांगेतून शेवटच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न झाले. \"सभागृहात विचारलं होतं कटप्पाने बाहुबली को क्युं मारा? सगळे त्यावेळी हसले होते. पण आजही ते (फडणवीस) टीव्ही बघत असतील. आता त्यांना कळलं असेल टायगर अभी जिंदा है आणि पिक्चर अभी बाकी है..\" \"केंद्र सरकारच्या शेती कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हक्काला बाधा निर्माण होत असेल तर त्याविरोधात भक्कम उभं राहायला हवं,\" असं जयंत पाटील यांनी म्हटलं. एकनाथ खडसे यांच्या भाषणातील मुद्दे 1. मला विधानसभा निवडणुकीवेळी खूप त्रास देण्यात आला. मी काय गुन्हा केला म्हणून मला छळण्यात आलं, हे मी विचारत होतो, पण ते मला आतापर्यंत सांगण्यात आलं नाही. 2. तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, असं जयंत पाटील मला म्हणाले. तर मी जयंत पाटील यांना म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सीडी काय प्रकरण आहे ते. 3. ज्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करेल. भाजप ज्या वेगानं वाढलं, त्याच्या दुप्पट वेगानं मी राष्ट्रवादी वाढवून दाखवेल 4. मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर होती. पण, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादीमध्ये जा म्हणून सांगितलं. 5. जळगावमध्ये पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल. आतापर्यंतच सगळ्यांत मोठा कार्यक्रम होईल. जळगावमधील सगळ्यात मोठं ग्राऊंड ओतप्रोत भरून दाखवेल. 6. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी तुम्हाला सांगतो. 7. जर शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असती. शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे 1. जळगाव जिल्हा हा गांधी-नेहरूंच्या विचारांचा जिल्हा होता. या जिल्ह्यावर काँग्रेसची सत्ता होती. पण नव्या पिढीच्या लोक एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे गेले. संपूर्ण जिल्ह्यातला सर्वांत प्रभावी नेता ते ठरले. 2. एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद वाढेल. 3. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. 4. अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या टीव्हीवर येत आहेत पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ते काही दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. 5. एकनाथ खडसे यांनी कोणतेही पद मागितले नाही. ते म्हणाले माझी कसलीही अपेक्षा नाही. 'बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा हे विधान भोवलं' याआधी, \"बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे या माझ्या वक्तव्यानंतर जे घडले ते सगळ्यांनी पाहिलं,\" अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. आपल्या राजीनाम्यासाठी सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही खडसे यांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, \"एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो...अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं.\" दरम्यान, गेल्या काही काळात एकनाथ खडसेंनी सातत्याने जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका करत होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 880, "source_item_id": "880", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3515, "clean_index": 523, "clean_language_index": "mar_Deva:validation:523"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहे ट्वीट होतं नितीन गडकरींच्याच पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं. आरोग्य खात्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावी, असं त्यांनी यात म्हटलंय. स्वामींनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"ज्याप्रमाणे मुस्लिम आक्रमण आणि साम्राज्यवादी ब्रिटीशांपासून भारत बचावला, त्याचप्रमाणे तो कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटातूनही वर येईल. कठोर पावलं उचलली नाही तर कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल ज्याचा प्रादुर्भाव लहान मुलांनाही होईल. म्हणूनच मोदींनी या लढ्याचं नेतृत्त्व गडकरींकडे द्यावं. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहता येणार नाही.\" नितीन गडकरींची प्रतिक्रिया आरोग्य मंत्रीपदी नेमणुकीच्या चर्चेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, \"मी काही उत्कृष्ट काम वगैरे करत नाहीये, माझ्यापेक्षा जास्त काम करणारे खूप जण आहेत. आपले पोलिस, सफाई कर्मचारी, कंपाऊंडर, डॉक्टर्स, पॅरामेडिकल फोर्सेस, आपले सरकारी कर्मचारी जीव जोखमीत घालून रात्रंदिवस काम करत आहेत. मी देखील सामाजिक बांधिलकीने हे करतोय. हे सगळ्यांनी करायला हवं. अशा वेळी जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग, पक्ष यापैकी काहीही मध्ये न आणता, मानवतेच्या दृष्टीकोनातून सेवा करायला हवी.\" नितीन गडकरीच का? पण नितीन गडकरीच का, असा प्रश्न एका डॉक्टरांनी स्वामींना विचारला आणि त्यांनी याला उत्तरही दिलं. स्वामी म्हणतात, \"कारण कोव्हिड-19चा मुकाबला करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि नितीन गडकरींनी या क्षेत्रातली त्यांची क्षमता सिद्ध केलेली आहे.\" यानंतर कोणीतरी त्यांना विचारलं, मग पंतप्रधान सक्षम नाहीत असं समजायचं का? उत्तर देताना स्वामी म्हणाले, \"जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे देणं म्हणजे सक्षम नसणं असा अर्थ होत नाही.\" पंतप्रधान कार्यालय (PMO) हा एक विभाग असून पंतप्रधान स्वतः पीएमओ नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. स्वामींच्या सूचनेचं लोकांकडून समर्थन सुब्रमण्यम स्वामींच्या या सूचनेशी आपण सहमत असलयाचं म्हणत अनेकांनी आरोग्य खात्याचा कारभार नितीन गडकरींकडे देण्याची मागणी केली आहे. या सूचनेचं समर्थन करणाऱ्यांमध्ये अनेक डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्याचे आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मुक्तहस्ताने काम करता येत नसून ते त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याबाबत काहीसे भिडस्त असल्याचंही स्वामींनी म्हटलंय. गडकरींची साथ मिळाल्यास हर्ष वर्धन अधिक चांगलं काम करू शकतील असं त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारवर टीका मार्च महिन्यापासून भारतातली कोव्हिडची रुग्णसंख्या आणि यामुळे होणारे मृत्यू या दोन्हींचं प्रमाण झपाट्याने वाढलंय. यासोबतच देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हीरसारख्या औषधांचा तुटवडाही आहे. देशातल्या लसीकरणाचा वेग बराच मंदावला असून लशींचा तुटवडा असल्याची तक्रार अनेक राज्यांनी केली आहे. या परिस्थिती देशातले विरोध पक्ष केंद्रातल्या मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सातत्याने ट्वीट करून आणि पत्राद्वारे देशात लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत. कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं फक्त विरोधी पक्षच नाही तर विविध कोर्टांनीही सरकारला फटकारलं आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयापासून ते दिल्ली हायकोर्टापर्यंत सगळ्यांनी अनेकदा केंद्राला खडे बोल सुनावले आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत दिल्ली हायकोर्टाने केंद्रातल्या मोदी सरकारवर ताशेरे ओढले. \"तुम्ही शहामृगासारखे वाळूत डोकं खुपसून राहू शकता, पण आम्ही असं करणार नाही. लोकं मरत असताना आम्ही गप्प बसून पाहत रहायचं का?\" असं दिल्ली हायकोर्ट म्हणालं. कोरोना संसर्गाची भीषणता माहिती असूनही सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगालसह इतर राज्यांमधला निवडणूक प्रचार सुरूच ठेवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. देशात ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरसारख्या अत्यावश्यक गोष्टींच्या अभावामुळे लोकांचा जीव जात असल्याने याकडे परदेशी माध्यमांचंही लक्ष आहे आणि याविषयीच्या बातम्या सातत्याने दाखवण्यात येत आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "सोशल मीडियावर 5 मे रोजी एक ट्वीट व्हायरल झालं आणि #NitinGadkari हा हॅशटॅग सगळ्यात जास्त ट्रेंड होऊ लागला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहे ट्वीट होतं नितीन गडकरींच्याच पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं. आरोग्य खात्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावी, असं त्यांनी यात म्हटलंय. स्वामींनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"ज्याप्रमाणे मुस्लिम आक्रमण आणि साम्राज्यवादी ब्रिटीशांपासून भारत बचावला, त्याचप्रमाणे तो कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटातूनही वर येईल. कठोर पावलं उचलली नाही तर कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल ज्याचा प्रादुर्भाव लहान मुलांनाही होईल. म्हणूनच मोदींनी या लढ्याचं नेतृत्त्व गडकरींकडे द्यावं. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहता येणार नाही.\" नितीन गडकरींची प्रतिक्रिया आरोग्य मंत्रीपदी नेमणुकीच्या चर्चेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, \"मी काही उत्कृष्ट काम वगैरे करत नाहीये, माझ्यापेक्षा जास्त काम करणारे खूप जण आहेत. आपले पोलिस, सफाई कर्मचारी, कंपाऊंडर, डॉक्टर्स, पॅरामेडिकल फोर्सेस, आपले सरकारी कर्मचारी जीव जोखमीत घालून रात्रंदिवस काम करत आहेत. मी देखील सामाजिक बांधिलकीने हे करतोय. हे सगळ्यांनी करायला हवं. अशा वेळी जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग, पक्ष यापैकी काहीही मध्ये न आणता, मानवतेच्या दृष्टीकोनातून सेवा करायला हवी.\" नितीन गडकरीच का? पण नितीन गडकरीच का, असा प्रश्न एका डॉक्टरांनी स्वामींना विचारला आणि त्यांनी याला उत्तरही दिलं. स्वामी म्हणतात, \"कारण कोव्हिड-19चा मुकाबला करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि नितीन गडकरींनी या क्षेत्रातली त्यांची क्षमता सिद्ध केलेली आहे.\" यानंतर कोणीतरी त्यांना विचारलं, मग पंतप्रधान सक्षम नाहीत असं समजायचं का? उत्तर देताना स्वामी म्हणाले, \"जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे देणं म्हणजे सक्षम नसणं असा अर्थ होत नाही.\" पंतप्रधान कार्यालय (PMO) हा एक विभाग असून पंतप्रधान स्वतः पीएमओ नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. स्वामींच्या सूचनेचं लोकांकडून समर्थन सुब्रमण्यम स्वामींच्या या सूचनेशी आपण सहमत असलयाचं म्हणत अनेकांनी आरोग्य खात्याचा कारभार नितीन गडकरींकडे देण्याची मागणी केली आहे. या सूचनेचं समर्थन करणाऱ्यांमध्ये अनेक डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्याचे आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मुक्तहस्ताने काम करता येत नसून ते त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याबाबत काहीसे भिडस्त असल्याचंही स्वामींनी म्हटलंय. गडकरींची साथ मिळाल्यास हर्ष वर्धन अधिक चांगलं काम करू शकतील असं त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारवर टीका मार्च महिन्यापासून भारतातली कोव्हिडची रुग्णसंख्या आणि यामुळे होणारे मृत्यू या दोन्हींचं प्रमाण झपाट्याने वाढलंय. यासोबतच देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हीरसारख्या औषधांचा तुटवडाही आहे. देशातल्या लसीकरणाचा वेग बराच मंदावला असून लशींचा तुटवडा असल्याची तक्रार अनेक राज्यांनी केली आहे. या परिस्थिती देशातले विरोध पक्ष केंद्रातल्या मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सातत्याने ट्वीट करून आणि पत्राद्वारे देशात लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत. कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं फक्त विरोधी पक्षच नाही तर विविध कोर्टांनीही सरकारला फटकारलं आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयापासून ते दिल्ली हायकोर्टापर्यंत सगळ्यांनी अनेकदा केंद्राला खडे बोल सुनावले आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत दिल्ली हायकोर्टाने केंद्रातल्या मोदी सरकारवर ताशेरे ओढले. \"तुम्ही शहामृगासारखे वाळूत डोकं खुपसून राहू शकता, पण आम्ही असं करणार नाही. लोकं मरत असताना आम्ही गप्प बसून पाहत रहायचं का?\" असं दिल्ली हायकोर्ट म्हणालं. कोरोना संसर्गाची भीषणता माहिती असूनही सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगालसह इतर राज्यांमधला निवडणूक प्रचार सुरूच ठेवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. देशात ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरसारख्या अत्यावश्यक गोष्टींच्या अभावामुळे लोकांचा जीव जात असल्याने याकडे परदेशी माध्यमांचंही लक्ष आहे आणि याविषयीच्या बातम्या सातत्याने दाखवण्यात येत आहेत. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 881, "source_item_id": "881", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3590, "clean_index": 524, "clean_language_index": "mar_Deva:validation:524"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबेळगावजवळच्या गोकाक तालुक्यातल्या तवगमध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमास पाटील यांना हजेरी लावली होती. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हेसुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कन्नडमधून 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे' (हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचं गीत गायलं. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मराठी युवा मंच एकीकरण समितीनं पाटील यांचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांनी मराठी जनतेची माफी मागावी, असं म्हटलं आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरून झालेल्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. \"बेळगावमधल्या गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी घडलेला प्रकार सहज जाणिवेतून घडलेला प्रकार आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता.\" \"यल्लाप्पा म्हणून माझ्या घरातीलच एक कुटुंबातील कार्यकर्ता गोकाक तालुक्यातील तवग येथे राहतो. त्याने गावात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी तिथे गेलो होतो.\" तेथील वातावरण पाहून तसंच गावकर्‍यांनी कन्नड भाषेतून संवाद आणि गाणं म्हणण्याची विनंती केली. त्यानुसार मी त्या ठिकाणी दुर्गा देवीवर सुमारे दोन मिनिटं कन्नड भाषेतून संवाद साधला आणि गाण्याच्या दोन ओळी गायल्या. तसेच ग्रामविकास या विषयावर सुमारे वीस मिनिटं मी हिंदी भाषेतून भाषण केले. तेथील वातावरणानुसार घडलेला हा एक सहज प्रकार आहे. यामागे अन्य कुठलाही राजकीय हेतू नाही.\" असं त्यांनी आपल्या पोस्ट म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकचं गर्वगीत गाण्याबद्दल तुमचं काय मतं आहे? वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक. श्रीकांत कदम यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, \"कर्नाटकात विधानसभेच्या तोंडावर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांतदादांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत गायलं. मात्र सीमाभागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराची जाणीव त्यांना राहिली नाही.\" \"पाटलांच्या या राजकीय स्वार्थाला पाहून 'भाजपने केवळ राजकीय स्वार्थ पाहू नये, मराठीचा आणि मराठी बांधवांचा विचार करावा अन्यथा सीमावासीय भडकले तर महाराष्ट्रात विधानसभेत याची किंमत मोजावी लागेल', असा इशारा सीमावासीयांनी दिला आहे,\" असंही ते पुढे म्हणतात. गणेश पुरी लिहितात, \"कर्नाटक भारतातच आहे. पाकिस्तानात नाही. राजकारणासाठी दोन्ही बाजूने एवढा तिरस्कार बरा नव्हे.\" किशोर बोमानेही हेच लिहितात. \"देशाला जर एकसंध ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासायची असेल तर आपल्याला राजकारण्यापासून दूर राहावे लागेल. हे राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे सर्व व्होट बँकेसाठी चाललं आहे. याचा कर्नाटकातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला काही फायदा नाही,\" असं मत मांडलं आहे गुरू बल्की यांनी. तर प्रदीप मसकर यांना वाटतं की, \"सीमावर्ती भागातले अत्याचार पाहता, चंद्रकांत पाटील यांचं वर्तन असभ्य आणि महाराष्ट्र विरोधी म्हणावं लागेल. \"कर्नाटक हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे ढोंगी महाराष्ट्र प्रेमींनी समजून घ्या,\" असं परखड मत व्यक्त केलं आहे भाऊसाहेब पवार यांनी. कोहम कोहम या अकाउंटवरून कमेंट केली आहे की, \"चंद्रकांत पाटील हे सामान्य व्यक्ती नाहीत. ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, अशा पदावर असलेल्या व्यक्तींनी थोडे तारतम्य बाळगायचे असते.\" \"आज सीमाभागात कर्नाटक राज्य मराठी भाषा व मराठी माणसांची गळचेप करत असताना महाराष्ट्राच्या मंत्र्यानी कर्नाटक गौरव गीत गाणे महाराष्ट्राचा अपमान आहे,\" असंही ते पुढे लिहितात. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.) हे वाचलंत का?\n\nSummary:", "target": "सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच' हे कन्नड अभिमान गीत गायल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबेळगावजवळच्या गोकाक तालुक्यातल्या तवगमध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमास पाटील यांना हजेरी लावली होती. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हेसुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कन्नडमधून 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे' (हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचं गीत गायलं. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मराठी युवा मंच एकीकरण समितीनं पाटील यांचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांनी मराठी जनतेची माफी मागावी, असं म्हटलं आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरून झालेल्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. \"बेळगावमधल्या गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी घडलेला प्रकार सहज जाणिवेतून घडलेला प्रकार आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता.\" \"यल्लाप्पा म्हणून माझ्या घरातीलच एक कुटुंबातील कार्यकर्ता गोकाक तालुक्यातील तवग येथे राहतो. त्याने गावात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी तिथे गेलो होतो.\" तेथील वातावरण पाहून तसंच गावकर्‍यांनी कन्नड भाषेतून संवाद आणि गाणं म्हणण्याची विनंती केली. त्यानुसार मी त्या ठिकाणी दुर्गा देवीवर सुमारे दोन मिनिटं कन्नड भाषेतून संवाद साधला आणि गाण्याच्या दोन ओळी गायल्या. तसेच ग्रामविकास या विषयावर सुमारे वीस मिनिटं मी हिंदी भाषेतून भाषण केले. तेथील वातावरणानुसार घडलेला हा एक सहज प्रकार आहे. यामागे अन्य कुठलाही राजकीय हेतू नाही.\" असं त्यांनी आपल्या पोस्ट म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकचं गर्वगीत गाण्याबद्दल तुमचं काय मतं आहे? वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक. श्रीकांत कदम यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, \"कर्नाटकात विधानसभेच्या तोंडावर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांतदादांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत गायलं. मात्र सीमाभागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराची जाणीव त्यांना राहिली नाही.\" \"पाटलांच्या या राजकीय स्वार्थाला पाहून 'भाजपने केवळ राजकीय स्वार्थ पाहू नये, मराठीचा आणि मराठी बांधवांचा विचार करावा अन्यथा सीमावासीय भडकले तर महाराष्ट्रात विधानसभेत याची किंमत मोजावी लागेल', असा इशारा सीमावासीयांनी दिला आहे,\" असंही ते पुढे म्हणतात. गणेश पुरी लिहितात, \"कर्नाटक भारतातच आहे. पाकिस्तानात नाही. राजकारणासाठी दोन्ही बाजूने एवढा तिरस्कार बरा नव्हे.\" किशोर बोमानेही हेच लिहितात. \"देशाला जर एकसंध ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासायची असेल तर आपल्याला राजकारण्यापासून दूर राहावे लागेल. हे राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे सर्व व्होट बँकेसाठी चाललं आहे. याचा कर्नाटकातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला काही फायदा नाही,\" असं मत मांडलं आहे गुरू बल्की यांनी. तर प्रदीप मसकर यांना वाटतं की, \"सीमावर्ती भागातले अत्याचार पाहता, चंद्रकांत पाटील यांचं वर्तन असभ्य आणि महाराष्ट्र विरोधी म्हणावं लागेल. \"कर्नाटक हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे ढोंगी महाराष्ट्र प्रेमींनी समजून घ्या,\" असं परखड मत व्यक्त केलं आहे भाऊसाहेब पवार यांनी. कोहम कोहम या अकाउंटवरून कमेंट केली आहे की, \"चंद्रकांत पाटील हे सामान्य व्यक्ती नाहीत. ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, अशा पदावर असलेल्या व्यक्तींनी थोडे तारतम्य बाळगायचे असते.\" \"आज सीमाभागात कर्नाटक राज्य मराठी भाषा व मराठी माणसांची गळचेप करत असताना महाराष्ट्राच्या मंत्र्यानी कर्नाटक गौरव गीत गाणे महाराष्ट्राचा अपमान आहे,\" असंही ते पुढे लिहितात. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.) हे वाचलंत का?\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 888, "source_item_id": "888", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3438, "clean_index": 525, "clean_language_index": "mar_Deva:validation:525"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुंबईतल्या नेस्को कोविड सेंडरमध्ये रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी गरबा खेळताना दिसत आहेत. पण या गरब्यासाठी रुग्णांना परवानगी देण्यात आली नव्हती असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबईतल्या नेस्को कोव्हिड सेंटरमधला गरब्याच्या व्हीडिओ व्हायरल झालाय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुंबईतल्या नेस्को कोविड सेंडरमध्ये रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी गरबा खेळताना दिसत आहेत. पण या गरब्यासाठी रुग्णांना परवानगी देण्यात आली नव्हती असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 889, "source_item_id": "889", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 477, "clean_index": 526, "clean_language_index": "mar_Deva:validation:526"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) ठाकरे सरकारचा कारभार आणीबाणीसारखा - स्मृती इराणी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केलीय. ठाकरे सरकार आणीबाणीसारखा असल्याचं इराणी म्हणाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. \"महाराष्ट्र सरकार म्हणतं, सोशल मीडियावरून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या, सरकारचा विरोध करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू. यावरून काँग्रेसची जी संस्कृती आणीबाणीच्या काळात दिसली, तशीच संस्कृती महाराष्ट्रातील जनतेला आता दिसतेय,\" असं स्मृती इराणी म्हणाल्या. भाजपनं व्हर्च्युअल जनसंवाद रॅली आयोजित केली होती. या रॅलीतून काल (29 जून) स्मृती इराणींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली. \"महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. कोरोनाच्या लढाईत आणि खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरचं मालक आहे,\" असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, फडणवीसांच्या या आरोपावर महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाहीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय. 2) तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणं शक्य - भगतसिंह कोश्यारी परीक्षा न घेता विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर त्याचे त्यांनाही समाधान मिळणार नाही. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणं शक्य आहे, असं मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचं काम करणाऱ्या संस्थेनं रविवारी (29 जून) 'ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने' या विषयावर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेचं उद्घाटन राज्यपालांनी केलं. महाविद्यालयं आणि उच्च शिक्षणसंस्थांनी आधुनिक डिजिटल साधनांचा स्वीकार करावा. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य असावे आहे का, याचादेखील विचार करणं आवश्यक आहे, असंही राज्यपाल म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या. मात्र, या परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल आग्रही होते. याचाच अप्रत्यक्ष पुनरुच्चार राज्यपालांनी या चर्चेदरम्यान केला. 3) जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन कट्टरतावाद्यांचा मृत्यू जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पहाटे भारतीय जवान आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन कट्टरतावाद्यांचा मृत्यू झाला. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय. प्रातिनिधिक फोटो दक्षिण काश्मीरमधील खुलचोहरमध्ये कट्टरतावादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याच दरम्यान कट्टरतावाद्यांनी सर्च ऑपरेशन करणाऱ्या टीमवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि मग याचं चकमकीत रुपांतर झालं. या कट्टरतावाद्यांकडून एके-47 रायफल आणि दोन पिस्तुल जप्त केल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली. 4) आसाममधील पुराचा 9 लाखांहून अधिक लोकांना फटका, दोघांचा मृत्यू आसाममधील पुरानं भयंकर रूप धारण केलंय. जवळपास 9 लाख 30 हजार लोकांना या पुराचा फटका बसलाय. आतापर्यंत दोघांचा मृत्यूही झालाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय. आसाममधील 23 जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (ASDMA) दिली. बारपेटा जिल्ह्यात जवळपास दीड लाख, धेमाजी आणि नलबारी जिल्ह्यात जवळपास एक लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ASDMA च्या माहितीनुसार, 2 हजार 71 गाव अजूनही पुराच्या पाण्यात आहेत, तर 68 हजार 806 हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली गेलीय. 5) यशवंत सिन्हा बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरले काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे माजी नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा उतरले आहेत. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय. 'इस बार बदलें बिहार' म्हणत यशवंत सिन्हा यांनी 'राष्ट्र मंच' या नव्या संघटनेची घोषणा केलीय. या संघटनेद्वारे ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दोनच वर्षांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी भाजपला राम राम ठोकला होता. त्यानंतर देशभर फिरून त्यांनी मोदी सरकारविरोधात प्रचार केला. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) ठाकरे सरकारचा कारभार आणीबाणीसारखा - स्मृती इराणी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केलीय. ठाकरे सरकार आणीबाणीसारखा असल्याचं इराणी म्हणाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. \"महाराष्ट्र सरकार म्हणतं, सोशल मीडियावरून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या, सरकारचा विरोध करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू. यावरून काँग्रेसची जी संस्कृती आणीबाणीच्या काळात दिसली, तशीच संस्कृती महाराष्ट्रातील जनतेला आता दिसतेय,\" असं स्मृती इराणी म्हणाल्या. भाजपनं व्हर्च्युअल जनसंवाद रॅली आयोजित केली होती. या रॅलीतून काल (29 जून) स्मृती इराणींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली. \"महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. कोरोनाच्या लढाईत आणि खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरचं मालक आहे,\" असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, फडणवीसांच्या या आरोपावर महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाहीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय. 2) तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणं शक्य - भगतसिंह कोश्यारी परीक्षा न घेता विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर त्याचे त्यांनाही समाधान मिळणार नाही. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणं शक्य आहे, असं मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचं काम करणाऱ्या संस्थेनं रविवारी (29 जून) 'ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने' या विषयावर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेचं उद्घाटन राज्यपालांनी केलं. महाविद्यालयं आणि उच्च शिक्षणसंस्थांनी आधुनिक डिजिटल साधनांचा स्वीकार करावा. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य असावे आहे का, याचादेखील विचार करणं आवश्यक आहे, असंही राज्यपाल म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या. मात्र, या परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल आग्रही होते. याचाच अप्रत्यक्ष पुनरुच्चार राज्यपालांनी या चर्चेदरम्यान केला. 3) जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन कट्टरतावाद्यांचा मृत्यू जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पहाटे भारतीय जवान आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन कट्टरतावाद्यांचा मृत्यू झाला. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय. प्रातिनिधिक फोटो दक्षिण काश्मीरमधील खुलचोहरमध्ये कट्टरतावादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याच दरम्यान कट्टरतावाद्यांनी सर्च ऑपरेशन करणाऱ्या टीमवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि मग याचं चकमकीत रुपांतर झालं. या कट्टरतावाद्यांकडून एके-47 रायफल आणि दोन पिस्तुल जप्त केल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली. 4) आसाममधील पुराचा 9 लाखांहून अधिक लोकांना फटका, दोघांचा मृत्यू आसाममधील पुरानं भयंकर रूप धारण केलंय. जवळपास 9 लाख 30 हजार लोकांना या पुराचा फटका बसलाय. आतापर्यंत दोघांचा मृत्यूही झालाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय. आसाममधील 23 जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (ASDMA) दिली. बारपेटा जिल्ह्यात जवळपास दीड लाख, धेमाजी आणि नलबारी जिल्ह्यात जवळपास एक लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ASDMA च्या माहितीनुसार, 2 हजार 71 गाव अजूनही पुराच्या पाण्यात आहेत, तर 68 हजार 806 हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली गेलीय. 5) यशवंत सिन्हा बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरले काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे माजी नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा उतरले आहेत. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय. 'इस बार बदलें बिहार' म्हणत यशवंत सिन्हा यांनी 'राष्ट्र मंच' या नव्या संघटनेची घोषणा केलीय. या संघटनेद्वारे ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दोनच वर्षांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी भाजपला राम राम ठोकला होता. त्यानंतर देशभर फिरून त्यांनी मोदी सरकारविरोधात प्रचार केला. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 890, "source_item_id": "890", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3780, "clean_index": 527, "clean_language_index": "mar_Deva:validation:527"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबालभारती या शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन संस्थेनं इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात संख्या वाचनात नवीन पद्धत आणली आहे. संख्या लिहिणं आणि वाचणं यात गल्लत होऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं गणित विषय समितीच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं, \"ग्रामीण भागात जिथे पालक अशिक्षित आहेत, अशा घरातील मुलांना 52 ही संख्या बावन्न अशी कळत नाही. ती मुलं 25 लिहितात. त्याचबरोबर एकतीस म्हटलं तर 31 असं लिहिण्या ऐवजी 13 लिहिलं जातं. म्हणजेच लिखाणाप्रमाणे वाचन होत नाही. अनेक भागात व्यवहारात 50 आणि 3 म्हणतात.\" गणितातील संख्यावाचन सदोष असल्याचं गणिताचे शिक्षक नागेश मोनेही सांगतात. त्यांच्या मते, \"नवीन पद्धत यायला हवी. पण ती ऐच्छिक ठेऊ नये. ही पद्धत 21 ते 99 या संख्येपर्यंत आहे.\" नवीन पद्धतीनुसार गणिताच्या पुस्तकात 21 = वीस आणि एक, एकवीस असं लिहिलेलं आहे. यामुळे गोंधळ होणार नाही, असं तज्ज्ञ समितीचं म्हणणं आहे. वाचनाच्या जुन्या पद्धतीत संस्कृतप्रमाणे वाचन आणि इंग्रजीप्रमाणे लिखाण होत असे. \"अंकानां वामतो गति : l \" म्हणजे संख्या वाचताना डावीकडून वाचायची. उदाहरणार्थ : 31 = एक त्रिंशत. मराठीमध्ये आपण 'एकतीस' वाचतो. संस्कृतमध्ये इसवी सन संदर्भात येणारे ऐतिहासिक संदर्भ वाचनाची पद्धत 1857 = सप्त पंच अष्ट एक संस्कृत भाषेच्या संख्यावाचनाचा परिणाम सगळ्या भाषांवर असल्याचं संस्कृतच्या शिक्षिका सुवर्णा बोरकर सांगतात. 'बदल त्रासदायक असतो' बालभारतीच्या गणित समितीचे माजी सदस्य मनोहर राईलकर यांच्या मते \" संख्या वाचन बदल खूप गरजेचा आहे. लहान मूल आधी संख्येकडे पाहतं, आकलन करतं आणि मगच संख्या म्हणतं किंवा लिहितं. मात्र जर लिहिणं आणि वाचनं यात फरक असेल तर मुलं गोंधळतात. त्यामुळे 21 ही संख्या वीस आणि एक अशी लिहिणं त्यांच्यासाठी सोपं आहे. मात्र ही मुलं जेव्हा व्यवहार करतील तेव्हा त्यांचा गोंधळ उडेल. त्यावेळेस हा बदल त्रासदायक ठरेल.\" पुण्यातील सदाशिव गोळवलकर शाळेत गणिताच्या शिक्षिका राजश्री औटी मुलांना तीन पद्धतीनं गणित शिकवतात. त्याची प्रात्यक्षिकं घेतात. मुलांना एकक, दशक, शतक या संकल्पना समजावण्यासाठी तिन्ही पद्धती वापरल्या जातात. नवीन पद्धत आली तरी आम्हाला त्रास होणार नाही, असं त्या म्हणतात. \"21 ही संख्या एकवीस , वीस एक, दोन दशक एक या सगळ्या पद्धतीने शिकवली जाते. केवळ नवी पद्धतच शिकलेली मुल व्यवहारासाठी बाहेर पडली, तर त्यांचा गोंधळ होऊ शकेल,\" असं राजश्री यांना वाटतं. 'जुनी पद्धत योग्य' अनेक पालकांना नवीन पद्धत अडचणीची वाटतेय. अर्चना शाळिग्राम सांगतात, की जुन्या पद्धतीनं असलेली वाचनाची पद्धत योग्य आहे. मुलांना मराठी माध्यमात शिक्षण घेता यावं, यासाठी आम्ही परदेशातून पुण्यात आलो. नव्या पद्धतीनं मुलांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी भीती वाटते. जोडाक्षरं हा भाषेचा महत्वाचा भाग आहे आणि तो असायला हवाच, असंही त्या म्हणतात. जोडाक्षरांची भीती कमी व्हावी हा देखील या समितीचा उद्देश होता. आता 67 (सदुसष्ट) ऐवजी साठ सात असं वाचलं जाईल. ही पद्धत पहिलीत देखील होती. आता हीच मुलं दुसरीत आहेत, पुढे तिसरीत देखील बदल करण्याचा विचार समिती करत आहे. \"नवीन पद्धतीत जोडाक्षर न येणं हा त्या पद्धतीमुळे होणारा अतिरिक्त फायदा आहे. पण जोडाक्षरे नको म्हणून ही पद्धत नाही,\" असं मत मनोहर राईलकर मांडतात. 'नवीन पद्धत नकोच' आखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी वाचनाच्या नवीन पद्धतीला विरोध केला आहे. त्यांनी सांगितलं, \"मराठीची परंपरा मोडीत काढत, तिचे अकारणच इंग्रजीकरण करत, जोडाक्षरे कठीण असल्याच्या आणि सोपेपणाच्या नावाखाली मराठीशी खेळण्याचा हा उद्योग शिक्षणमंत्र्यांनीच हस्तक्षेप करून त्वरीत थांबवायला हवा. \"भाषा आणि गणित यांच्या नात्याबद्दल जगभरात अनेक संशोधनं उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या निव्वळ प्रयोगशाळा करण्याआधी त्यातल्या कोणत्या संशोधनाच्या आधारे हे निर्णय लादले जात आहेत, ते स्पष्ट व्हावं. हा विषय गणिताचा कमी संख्यावाचन कौशल्याचा अधिक आहे. ती कौशल्ये गणितीय नंतर व भाषिक अगोदर आहेत. कारण विषय कोणताही असो विचार स्वभाषेतच चालतो.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गेल्या तीन दिवसांपासून आपण संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीबद्दल वाचत आहोत, बोलत आहोत. सोशल मीडियावरही अनेक गंमतीशीर मेसेज फिरत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबालभारती या शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन संस्थेनं इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात संख्या वाचनात नवीन पद्धत आणली आहे. संख्या लिहिणं आणि वाचणं यात गल्लत होऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं गणित विषय समितीच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं, \"ग्रामीण भागात जिथे पालक अशिक्षित आहेत, अशा घरातील मुलांना 52 ही संख्या बावन्न अशी कळत नाही. ती मुलं 25 लिहितात. त्याचबरोबर एकतीस म्हटलं तर 31 असं लिहिण्या ऐवजी 13 लिहिलं जातं. म्हणजेच लिखाणाप्रमाणे वाचन होत नाही. अनेक भागात व्यवहारात 50 आणि 3 म्हणतात.\" गणितातील संख्यावाचन सदोष असल्याचं गणिताचे शिक्षक नागेश मोनेही सांगतात. त्यांच्या मते, \"नवीन पद्धत यायला हवी. पण ती ऐच्छिक ठेऊ नये. ही पद्धत 21 ते 99 या संख्येपर्यंत आहे.\" नवीन पद्धतीनुसार गणिताच्या पुस्तकात 21 = वीस आणि एक, एकवीस असं लिहिलेलं आहे. यामुळे गोंधळ होणार नाही, असं तज्ज्ञ समितीचं म्हणणं आहे. वाचनाच्या जुन्या पद्धतीत संस्कृतप्रमाणे वाचन आणि इंग्रजीप्रमाणे लिखाण होत असे. \"अंकानां वामतो गति : l \" म्हणजे संख्या वाचताना डावीकडून वाचायची. उदाहरणार्थ : 31 = एक त्रिंशत. मराठीमध्ये आपण 'एकतीस' वाचतो. संस्कृतमध्ये इसवी सन संदर्भात येणारे ऐतिहासिक संदर्भ वाचनाची पद्धत 1857 = सप्त पंच अष्ट एक संस्कृत भाषेच्या संख्यावाचनाचा परिणाम सगळ्या भाषांवर असल्याचं संस्कृतच्या शिक्षिका सुवर्णा बोरकर सांगतात. 'बदल त्रासदायक असतो' बालभारतीच्या गणित समितीचे माजी सदस्य मनोहर राईलकर यांच्या मते \" संख्या वाचन बदल खूप गरजेचा आहे. लहान मूल आधी संख्येकडे पाहतं, आकलन करतं आणि मगच संख्या म्हणतं किंवा लिहितं. मात्र जर लिहिणं आणि वाचनं यात फरक असेल तर मुलं गोंधळतात. त्यामुळे 21 ही संख्या वीस आणि एक अशी लिहिणं त्यांच्यासाठी सोपं आहे. मात्र ही मुलं जेव्हा व्यवहार करतील तेव्हा त्यांचा गोंधळ उडेल. त्यावेळेस हा बदल त्रासदायक ठरेल.\" पुण्यातील सदाशिव गोळवलकर शाळेत गणिताच्या शिक्षिका राजश्री औटी मुलांना तीन पद्धतीनं गणित शिकवतात. त्याची प्रात्यक्षिकं घेतात. मुलांना एकक, दशक, शतक या संकल्पना समजावण्यासाठी तिन्ही पद्धती वापरल्या जातात. नवीन पद्धत आली तरी आम्हाला त्रास होणार नाही, असं त्या म्हणतात. \"21 ही संख्या एकवीस , वीस एक, दोन दशक एक या सगळ्या पद्धतीने शिकवली जाते. केवळ नवी पद्धतच शिकलेली मुल व्यवहारासाठी बाहेर पडली, तर त्यांचा गोंधळ होऊ शकेल,\" असं राजश्री यांना वाटतं. 'जुनी पद्धत योग्य' अनेक पालकांना नवीन पद्धत अडचणीची वाटतेय. अर्चना शाळिग्राम सांगतात, की जुन्या पद्धतीनं असलेली वाचनाची पद्धत योग्य आहे. मुलांना मराठी माध्यमात शिक्षण घेता यावं, यासाठी आम्ही परदेशातून पुण्यात आलो. नव्या पद्धतीनं मुलांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी भीती वाटते. जोडाक्षरं हा भाषेचा महत्वाचा भाग आहे आणि तो असायला हवाच, असंही त्या म्हणतात. जोडाक्षरांची भीती कमी व्हावी हा देखील या समितीचा उद्देश होता. आता 67 (सदुसष्ट) ऐवजी साठ सात असं वाचलं जाईल. ही पद्धत पहिलीत देखील होती. आता हीच मुलं दुसरीत आहेत, पुढे तिसरीत देखील बदल करण्याचा विचार समिती करत आहे. \"नवीन पद्धतीत जोडाक्षर न येणं हा त्या पद्धतीमुळे होणारा अतिरिक्त फायदा आहे. पण जोडाक्षरे नको म्हणून ही पद्धत नाही,\" असं मत मनोहर राईलकर मांडतात. 'नवीन पद्धत नकोच' आखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी वाचनाच्या नवीन पद्धतीला विरोध केला आहे. त्यांनी सांगितलं, \"मराठीची परंपरा मोडीत काढत, तिचे अकारणच इंग्रजीकरण करत, जोडाक्षरे कठीण असल्याच्या आणि सोपेपणाच्या नावाखाली मराठीशी खेळण्याचा हा उद्योग शिक्षणमंत्र्यांनीच हस्तक्षेप करून त्वरीत थांबवायला हवा. \"भाषा आणि गणित यांच्या नात्याबद्दल जगभरात अनेक संशोधनं उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या निव्वळ प्रयोगशाळा करण्याआधी त्यातल्या कोणत्या संशोधनाच्या आधारे हे निर्णय लादले जात आहेत, ते स्पष्ट व्हावं. हा विषय गणिताचा कमी संख्यावाचन कौशल्याचा अधिक आहे. ती कौशल्ये गणितीय नंतर व भाषिक अगोदर आहेत. कारण विषय कोणताही असो विचार स्वभाषेतच चालतो.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 893, "source_item_id": "893", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3640, "clean_index": 528, "clean_language_index": "mar_Deva:validation:528"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. राज्यातील मतदारांना EVM सह मतपत्रिकेचाही पर्याय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभा निवडणुकीत मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली. नागपूर येथील प्रदीप उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन तसंच याचिका सादर केली होती. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (2 फेब्रुवारी) मुंबई येथील विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील मतदानांना EVM द्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध होणे, हा मतदाराचा अधिकार असल्याचं उके यांचे वकील अॅड. सतीश उके यांनी म्हटलं. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही EVM ला अनेक प्रगत देशांनी नाकारलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कायदा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. 2. शेतकरी आंदोलकांप्रमाणे मराठा आंदोलकांना का भेटला नाहीत - निलेश राणे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. या भेटीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले, तसे ते मराठा आंदोलकांना कधीच का भेटले नाहीत, असा सवाल निलेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातील आंदोलनकारी नको, फक्त महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे, असं म्हणत राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केलीय. ही बातमी लोकमतने दिली आहे. 3. हा देशाचा अर्थसंकल्प की OLX ची जाहिरात - भाई जगताप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पातील तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे. मोदी सरकारच्या खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या निर्णयावर विरोधक मोठ्या प्रमाणात आक्षेप घेताना दिसत आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही यावरून मोदी सरकारवर घणाघात केला. हा देशाचा अर्थसंकल्प आहे की OLX वरची जाहिरात अशी टीका जगताप यांनी ट्विटवरून केली आहे. सरकारच्या मनात आलं तर ते संसदही विकून टाकतील, 65 वर्षांत 65 रुपयांना मिळणारं पेट्रोल 65 महिन्यांत शंभरीजवळ गेलं. एकीकडे पेट्रोलवरचा अधिभार कमी केला, पण तेवढाच कृषि अधिभार लावण्यात आला, अशी टीका भाई जगताप यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. 4. हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषदच सडक्या मेंदूची - ब्राह्मण महासंघ पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरजील यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना ब्राह्मण महासंघानेही त्यांच्यावर कडाडून टीका केली. शरजील उस्मानी हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषद हीच सडक्या मेंदूच्या लोकांनी भरली आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. मंगळवारी (2 फेब्रुवारी) पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दवे म्हणाले, \"शरजील उस्मानी या व्यक्तीने एल्गार परिषदेत केलेली वक्तव्ये अनपेक्षित नव्हती. शरजील किंवा अरुंधती रॉय हे सडकी, कुजलेली विधाने करण्याची शक्यता आहे, अशी शंका आम्ही पोलिसांकडे व्यक्त केलीच होती, दुर्दैवाने ती शंका खरी ठरली.\" ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. 5. मागच्या सरकारने नव्हे तर माजी मंत्र्याने त्रास दिला होता - डॉ. तात्याराव लहाने मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आपल्याला खूप त्रास झाल्याचं वक्तव्य ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतंच केलं होतं. पण या वक्यव्यावर लहाने यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लहाने यांनी आपल्या वाक्यात थोडीशी दुरुस्ती केली. मागील सरकारने नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्याने आपल्याला खूप त्रास दिला होता, असं डॉ. लहाने यांनी आता म्हटलं आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला सहकार्य केल्याचंही डॉ. लहाने यांनी आता म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. राज्यातील मतदारांना EVM सह मतपत्रिकेचाही पर्याय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभा निवडणुकीत मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली. नागपूर येथील प्रदीप उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन तसंच याचिका सादर केली होती. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (2 फेब्रुवारी) मुंबई येथील विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील मतदानांना EVM द्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध होणे, हा मतदाराचा अधिकार असल्याचं उके यांचे वकील अॅड. सतीश उके यांनी म्हटलं. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही EVM ला अनेक प्रगत देशांनी नाकारलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कायदा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. 2. शेतकरी आंदोलकांप्रमाणे मराठा आंदोलकांना का भेटला नाहीत - निलेश राणे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. या भेटीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले, तसे ते मराठा आंदोलकांना कधीच का भेटले नाहीत, असा सवाल निलेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातील आंदोलनकारी नको, फक्त महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे, असं म्हणत राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केलीय. ही बातमी लोकमतने दिली आहे. 3. हा देशाचा अर्थसंकल्प की OLX ची जाहिरात - भाई जगताप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पातील तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे. मोदी सरकारच्या खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या निर्णयावर विरोधक मोठ्या प्रमाणात आक्षेप घेताना दिसत आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही यावरून मोदी सरकारवर घणाघात केला. हा देशाचा अर्थसंकल्प आहे की OLX वरची जाहिरात अशी टीका जगताप यांनी ट्विटवरून केली आहे. सरकारच्या मनात आलं तर ते संसदही विकून टाकतील, 65 वर्षांत 65 रुपयांना मिळणारं पेट्रोल 65 महिन्यांत शंभरीजवळ गेलं. एकीकडे पेट्रोलवरचा अधिभार कमी केला, पण तेवढाच कृषि अधिभार लावण्यात आला, अशी टीका भाई जगताप यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. 4. हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषदच सडक्या मेंदूची - ब्राह्मण महासंघ पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरजील यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना ब्राह्मण महासंघानेही त्यांच्यावर कडाडून टीका केली. शरजील उस्मानी हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषद हीच सडक्या मेंदूच्या लोकांनी भरली आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. मंगळवारी (2 फेब्रुवारी) पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दवे म्हणाले, \"शरजील उस्मानी या व्यक्तीने एल्गार परिषदेत केलेली वक्तव्ये अनपेक्षित नव्हती. शरजील किंवा अरुंधती रॉय हे सडकी, कुजलेली विधाने करण्याची शक्यता आहे, अशी शंका आम्ही पोलिसांकडे व्यक्त केलीच होती, दुर्दैवाने ती शंका खरी ठरली.\" ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. 5. मागच्या सरकारने नव्हे तर माजी मंत्र्याने त्रास दिला होता - डॉ. तात्याराव लहाने मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आपल्याला खूप त्रास झाल्याचं वक्तव्य ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतंच केलं होतं. पण या वक्यव्यावर लहाने यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लहाने यांनी आपल्या वाक्यात थोडीशी दुरुस्ती केली. मागील सरकारने नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्याने आपल्याला खूप त्रास दिला होता, असं डॉ. लहाने यांनी आता म्हटलं आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला सहकार्य केल्याचंही डॉ. लहाने यांनी आता म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 894, "source_item_id": "894", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3981, "clean_index": 529, "clean_language_index": "mar_Deva:validation:529"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे, असं मॅकेन्झी बेझोस यांनी म्हटलं. त्यांच्या पोटगीच्या रकमेवर शिक्कामोर्तब झालं असून ही घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांना 35 अब्ज डॉलर्स, म्हणजे जवळजवळ 2.41 लाख कोटी रुपयांची पोटगी मिळेल. या व्यतिरिक्त मॅकेन्झी यांच्याकडे अमेझॉनमधले 4 टक्के शेअर्स राहतील, पण त्यांनी 'वॉशिग्टन पोस्ट' आणि जेफ यांची स्पेस फर्म ब्लू ओरिजिनमधला हक्क सोडून दिला आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मॅकेन्झी यांनी ट्वीट करून याची माहिती सगळ्यांना दिली. \"जेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे,\" असं त्यांनी लिहिलं. जानेवारी महिन्यात जेफ आणि मॅकेन्झी यांनी आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी दोघांनीही यासंदर्भात ट्वीटरवर सविस्तरपणे लिहिलं होतं. \"अनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात राहिल्यानंतर तसंच काही महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच असू,\" अशा आशयाचं ट्वीट दोघांनी केलं होतं. गेल्या अनेक महिन्यापासून जेफ आणि फॉक्स टीव्हीच्या माजी होस्ट लॉरेन सँचेस यांच्या नात्याची चर्चा आहे. जेफ यांचे सँचेस यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची भरपूर चर्चा अमेरिकेतल्या टॅब्लॉईड मासिकांमधून झाली. 54 वर्षीय जेफ यांनी 25 वर्षांपूर्वी अॅमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्लूमबर्गने तयार केलेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ अव्वल स्थानी आहेत. जेफ यांची एकूण संपत्ती 137 अब्ज डॉलर्स एवढी आहे. काही महिन्यांपुर्वीच अॅमेझॉन कंपनीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सगळ्यांत श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवला होता. जेफ यांच्या पत्नी 48 वर्षीय मॅकेन्झी साहित्यिक आहेत. त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. 2005 मध्ये 'The Testing of Luther Albright' तर 2013 मध्ये 'Traps' ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. \"आम्ही दोघं अतिशय नशीबवान आहोत. आम्ही एकमेकांचे जोडीदार झालो, एकमेकांना साथ दिली. इतकी वर्ष संसार केला. आम्ही एकमेकांचे आभारी आहोत. आम्ही एकत्र उत्तम आयुष्य जगलो. आम्ही भविष्याची काही स्वप्नं पाहिली. आईवडील, मित्र, जोडीदार म्हणून अनेक भूमिका निभावल्या. अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र कामही केलं. खूप मजा आली. आमच्या नात्याचं नाव आता वेगळं असेल, पण आम्ही एक कुटुंबच असू. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू,\" असं दोघांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं होतं. गेल्याच वर्षी या जोडीने एक चॅरिटी कार्यक्रम सुरू केला होता. 'द डे वन' असं या कार्यक्रमाचं नाव होतं. बेघर नागरिकांना घरं मिळवून देणं आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत - त्यांना झालेली 3 मुलं तर एका मुलीला त्यांनी आहे. जेफ यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान ओळख झाल्याचं मॅकेन्झी यांनी 2013 मध्ये व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जेफ यांनीच मॅकेन्झी यांची मुलाखत घेतली होती. तीन महिने एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका वर्षात जेफ यांनी अॅमेझॉन कंपनी सुरू केली. त्यावेळी अॅमेझॉनवर केवळ पुस्तकांचीच विक्री व्हायची. हळूहळू अॅमेझॉनचा विस्तार वाढत गेला आणि काही वर्षांतच अॅमेझॉन ई-कॉमर्स क्षेत्रातली अव्वल कंपनी ठरली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि त्यांच्या पत्नी मॅकेन्झी गुरुवारी 25 वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे, असं मॅकेन्झी बेझोस यांनी म्हटलं. त्यांच्या पोटगीच्या रकमेवर शिक्कामोर्तब झालं असून ही घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांना 35 अब्ज डॉलर्स, म्हणजे जवळजवळ 2.41 लाख कोटी रुपयांची पोटगी मिळेल. या व्यतिरिक्त मॅकेन्झी यांच्याकडे अमेझॉनमधले 4 टक्के शेअर्स राहतील, पण त्यांनी 'वॉशिग्टन पोस्ट' आणि जेफ यांची स्पेस फर्म ब्लू ओरिजिनमधला हक्क सोडून दिला आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मॅकेन्झी यांनी ट्वीट करून याची माहिती सगळ्यांना दिली. \"जेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे,\" असं त्यांनी लिहिलं. जानेवारी महिन्यात जेफ आणि मॅकेन्झी यांनी आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी दोघांनीही यासंदर्भात ट्वीटरवर सविस्तरपणे लिहिलं होतं. \"अनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात राहिल्यानंतर तसंच काही महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच असू,\" अशा आशयाचं ट्वीट दोघांनी केलं होतं. गेल्या अनेक महिन्यापासून जेफ आणि फॉक्स टीव्हीच्या माजी होस्ट लॉरेन सँचेस यांच्या नात्याची चर्चा आहे. जेफ यांचे सँचेस यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची भरपूर चर्चा अमेरिकेतल्या टॅब्लॉईड मासिकांमधून झाली. 54 वर्षीय जेफ यांनी 25 वर्षांपूर्वी अॅमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्लूमबर्गने तयार केलेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ अव्वल स्थानी आहेत. जेफ यांची एकूण संपत्ती 137 अब्ज डॉलर्स एवढी आहे. काही महिन्यांपुर्वीच अॅमेझॉन कंपनीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सगळ्यांत श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवला होता. जेफ यांच्या पत्नी 48 वर्षीय मॅकेन्झी साहित्यिक आहेत. त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. 2005 मध्ये 'The Testing of Luther Albright' तर 2013 मध्ये 'Traps' ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. \"आम्ही दोघं अतिशय नशीबवान आहोत. आम्ही एकमेकांचे जोडीदार झालो, एकमेकांना साथ दिली. इतकी वर्ष संसार केला. आम्ही एकमेकांचे आभारी आहोत. आम्ही एकत्र उत्तम आयुष्य जगलो. आम्ही भविष्याची काही स्वप्नं पाहिली. आईवडील, मित्र, जोडीदार म्हणून अनेक भूमिका निभावल्या. अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र कामही केलं. खूप मजा आली. आमच्या नात्याचं नाव आता वेगळं असेल, पण आम्ही एक कुटुंबच असू. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू,\" असं दोघांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं होतं. गेल्याच वर्षी या जोडीने एक चॅरिटी कार्यक्रम सुरू केला होता. 'द डे वन' असं या कार्यक्रमाचं नाव होतं. बेघर नागरिकांना घरं मिळवून देणं आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत - त्यांना झालेली 3 मुलं तर एका मुलीला त्यांनी आहे. जेफ यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान ओळख झाल्याचं मॅकेन्झी यांनी 2013 मध्ये व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जेफ यांनीच मॅकेन्झी यांची मुलाखत घेतली होती. तीन महिने एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका वर्षात जेफ यांनी अॅमेझॉन कंपनी सुरू केली. त्यावेळी अॅमेझॉनवर केवळ पुस्तकांचीच विक्री व्हायची. हळूहळू अॅमेझॉनचा विस्तार वाढत गेला आणि काही वर्षांतच अॅमेझॉन ई-कॉमर्स क्षेत्रातली अव्वल कंपनी ठरली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 895, "source_item_id": "895", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3114, "clean_index": 530, "clean_language_index": "mar_Deva:validation:530"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतात या चळवळीनं जोर धरल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक तपास समिती नेमण्याची घोषणा केली आहे. हे स्वागतार्ह असलं तरी मोदी सरकारसाठी एक नाव सध्या चिंतेचं कारण बनलं आहे - परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर. त्यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. दुसरीकडे मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक महिला मंत्री या विषयावर मात्र गुळमुळीत भूमिका घेताना दिसून येत आहेत. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वराज यांनी याबद्दल अद्याप एखादं ट्वीटही केलेलं नाही. स्वराज यांना #MeToo किंवा अकबर यांच्यावरील आरोपांविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि त्या निघून गेल्या. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी कुणाचंही नाव न घेता बोलणं पसंत केलं. \"या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप लागले आहेत, तेच याच्यावर उत्तर देऊ शकतात, एवढं मी सांगू शकते,\" असं इराणी यांसंबंधी म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, \"मीडियातल्या महिला यासंबंधी बोलत आहेत, याचा मला आनंद आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. यावर मी बोलू शकत नाही कारण मी घटनास्थळी उपस्थित नव्हते.\" #MeToo मोहिमेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, \"ज्या महिला त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट वर्तणुकीविषयी बोलत आहेत त्यांना याबद्दल वाईट वाटता कामा नये.\" एका टीव्ही चॅनेलशी बोलताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी #MeToo मोहिमेला पाठिंबा दिला. असं असलं तरी त्यांनी एम. जे अकबर यांच्यावरील आरोपांबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही. \"आपले अनुभव सांगणाऱ्या महिलांचा मी आदर करते. या महिलांना वाईट प्रसंगातून जावं लागलं असेल आणि असं समोर येण्यासाठी खूप ताकद लागते,\" असं त्या म्हणाल्या. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी \"राजकीय व्यक्तींवरील आरोपांसहित सर्वांची चौकशी झाली पाहिजे,\" अशी मागणी केली. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी #MeToo बद्दल ट्वीट केलं आहे. \"या मोहिमेअंतर्गत महिलांबद्दलच्या ज्या घटना समोर येत आहेत, त्यांच्याबद्दल विचार केल्यास खूप वाईट वाटतं. समाजातल्या वाईट गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत मी आहे,\" असं त्या म्हणाल्या. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनीही #MeToo बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्सप्रेसनुसार त्या म्हणाल्या, \"#MeToo एक चांगली चळवळ आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी चांगले बदल घडून येतील. महिलांना वाईट वागणूक देण्याचा पुरुष विचार करणार नाही. यामुळे महिला न भीता काम करू शकतील आणि फक्त महिला असल्यामुळे कुणी त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्या शांत बसणार नाही. पुरुषांनी आता सजग राहायला हवं.\" कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी ट्वीट करत महिलेला शक्तीचं रूप म्हटलं आहे. पण #MeTooबद्दल त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुरुष मंत्र्यांचंही मौन एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मोदी सरकारमधील पुरुष मंत्र्यांनीसुद्धा काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्रकार परिषदेत #MeTooबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पत्रकार परिषदेशी संबंधित मुद्द्यावरच प्रश्न विचारण्यात यावे, असं त्यांनी म्हटलं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही #MeToo मोहिमेवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "देशात सध्या सर्वाधिक चर्चिला जाणार विषय म्हणजे #MeToo. दररोज या मोहिमेत नवनवीन लोकांची नावं समोर येत आहेत. अनेक नेते, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते तसंच पत्रकार आणि संपादकांचं नाव यात समोर आलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतात या चळवळीनं जोर धरल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक तपास समिती नेमण्याची घोषणा केली आहे. हे स्वागतार्ह असलं तरी मोदी सरकारसाठी एक नाव सध्या चिंतेचं कारण बनलं आहे - परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर. त्यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. दुसरीकडे मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक महिला मंत्री या विषयावर मात्र गुळमुळीत भूमिका घेताना दिसून येत आहेत. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वराज यांनी याबद्दल अद्याप एखादं ट्वीटही केलेलं नाही. स्वराज यांना #MeToo किंवा अकबर यांच्यावरील आरोपांविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि त्या निघून गेल्या. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी कुणाचंही नाव न घेता बोलणं पसंत केलं. \"या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप लागले आहेत, तेच याच्यावर उत्तर देऊ शकतात, एवढं मी सांगू शकते,\" असं इराणी यांसंबंधी म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, \"मीडियातल्या महिला यासंबंधी बोलत आहेत, याचा मला आनंद आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. यावर मी बोलू शकत नाही कारण मी घटनास्थळी उपस्थित नव्हते.\" #MeToo मोहिमेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, \"ज्या महिला त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट वर्तणुकीविषयी बोलत आहेत त्यांना याबद्दल वाईट वाटता कामा नये.\" एका टीव्ही चॅनेलशी बोलताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी #MeToo मोहिमेला पाठिंबा दिला. असं असलं तरी त्यांनी एम. जे अकबर यांच्यावरील आरोपांबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही. \"आपले अनुभव सांगणाऱ्या महिलांचा मी आदर करते. या महिलांना वाईट प्रसंगातून जावं लागलं असेल आणि असं समोर येण्यासाठी खूप ताकद लागते,\" असं त्या म्हणाल्या. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी \"राजकीय व्यक्तींवरील आरोपांसहित सर्वांची चौकशी झाली पाहिजे,\" अशी मागणी केली. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी #MeToo बद्दल ट्वीट केलं आहे. \"या मोहिमेअंतर्गत महिलांबद्दलच्या ज्या घटना समोर येत आहेत, त्यांच्याबद्दल विचार केल्यास खूप वाईट वाटतं. समाजातल्या वाईट गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत मी आहे,\" असं त्या म्हणाल्या. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनीही #MeToo बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्सप्रेसनुसार त्या म्हणाल्या, \"#MeToo एक चांगली चळवळ आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी चांगले बदल घडून येतील. महिलांना वाईट वागणूक देण्याचा पुरुष विचार करणार नाही. यामुळे महिला न भीता काम करू शकतील आणि फक्त महिला असल्यामुळे कुणी त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्या शांत बसणार नाही. पुरुषांनी आता सजग राहायला हवं.\" कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी ट्वीट करत महिलेला शक्तीचं रूप म्हटलं आहे. पण #MeTooबद्दल त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुरुष मंत्र्यांचंही मौन एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मोदी सरकारमधील पुरुष मंत्र्यांनीसुद्धा काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्रकार परिषदेत #MeTooबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पत्रकार परिषदेशी संबंधित मुद्द्यावरच प्रश्न विचारण्यात यावे, असं त्यांनी म्हटलं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही #MeToo मोहिमेवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 896, "source_item_id": "896", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3155, "clean_index": 531, "clean_language_index": "mar_Deva:validation:531"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफखर झमान बाद झाला तो क्षण दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्यांदा बॅटिंग करताना 341 रन्सची मजल मारली. कर्णधार तेंबा बावूमाने सर्वाधिक 92 रन्सची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 80, रॅसी व्हॅन डर डुसेने 60 तर डेव्हिड मिलरने 50 रन्स केल्या. जिंकण्यासाठी डोंगराएवढं लक्ष्य मिळालेल्या पाकिस्तानने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या मात्र सलामीवीर फखर झमानने एका बाजूने जिगरबाज खेळी केली. आफ्रिकेच्या प्रत्येक बॉलरला चोपून काढत झमानने अविश्वसनीय विजयाची शक्यता निर्माण केली. द्विशतकाच्या दिशेने झमान पाकिस्तानला थरारक विजय मिळवून देणार असं चित्र होतं. एका बाजूने साथीदार बाद होत असल्याने मॅचचं पारडं आफ्रिकेच्या दिशेने झुकलं. मात्र झमानला बाद करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटनने केलेली क्लृप्ती स्पिरीट ऑफ द गेम अर्थात खेळभावनेला साजेसी आहे का? यावर चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानने 324 रन्स केल्या आणि दक्षिण आफ्रिकेने 17 रन्सने हा मुकाबला जिंकला. तीन सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत आहे. फखर झमान झमानने 18 चौकार आणि 10 षटकारांची लयलूट करत पाकिस्तानला जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. झमानने याआधी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. रविवारी तो दुसऱ्या द्विशतकासह पाकिस्तानला अशक्य वाटणारा विजय मिळवून देणार अशी खेळी त्याने साकारली. मात्र एका बाजूने सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने विजयाने हुलकावणी दिली. झमानने या खेळीदरम्यान अनेक विक्रम नावावर केले. शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानला जिंकण्यासाठी 31 रन्सची आवश्यकता होती. झमानने बॉल तटवून काढला, एक रन पूर्ण केली. दुसऱ्या रनसाठी झमान पुन्हा स्ट्राईकवर येत असताना आफ्रिकेच्या क्विंटनने फिल्डर एडन मारक्रमला थ्रो नॉन स्ट्रायकरच्या दिशेने कर असं सांगितलं. क्विंटनने हाताने खूण करून सांगत असल्याने झमानचं चित्त विचलित झाला. त्याचा वेग मंदावला. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने पाहण्याच्या नादात मारक्रमचा थ्रो क्विंटनच्या इथल्या स्टंप्सवर येऊन आदळला. झमान क्रीझच्या बाहेर असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं. झमानला बाद करण्यासाठी क्विंटनने केलेल्या कृतीला फेक फिल्डिंग असं म्हटलं जातं. आयसीसीच्या नियमानुसार फिल्डर आपल्या शरीराच्या अवयवाचा उपयोग करून बॅट्समनचं लक्ष विचलित करत असेल तर त्याला फेक फिल्डिंग म्हटलं जातं. क्विंटनच्या फेक फिल्डिंगवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी तसंच जगभरातील तज्ज्ञांनी टीका केली आहे. अफलातून खेळीसाठी झमानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या वनडेत पाकिस्तानच्या फखर झमानने 193 रन्सची अद्भुत खेळी साकारली. मात्र फखरच्या खेळीपेक्षाही दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या फेक फिल्डिंगची चर्चा क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर रंगली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nफखर झमान बाद झाला तो क्षण दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्यांदा बॅटिंग करताना 341 रन्सची मजल मारली. कर्णधार तेंबा बावूमाने सर्वाधिक 92 रन्सची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 80, रॅसी व्हॅन डर डुसेने 60 तर डेव्हिड मिलरने 50 रन्स केल्या. जिंकण्यासाठी डोंगराएवढं लक्ष्य मिळालेल्या पाकिस्तानने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या मात्र सलामीवीर फखर झमानने एका बाजूने जिगरबाज खेळी केली. आफ्रिकेच्या प्रत्येक बॉलरला चोपून काढत झमानने अविश्वसनीय विजयाची शक्यता निर्माण केली. द्विशतकाच्या दिशेने झमान पाकिस्तानला थरारक विजय मिळवून देणार असं चित्र होतं. एका बाजूने साथीदार बाद होत असल्याने मॅचचं पारडं आफ्रिकेच्या दिशेने झुकलं. मात्र झमानला बाद करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटनने केलेली क्लृप्ती स्पिरीट ऑफ द गेम अर्थात खेळभावनेला साजेसी आहे का? यावर चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानने 324 रन्स केल्या आणि दक्षिण आफ्रिकेने 17 रन्सने हा मुकाबला जिंकला. तीन सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत आहे. फखर झमान झमानने 18 चौकार आणि 10 षटकारांची लयलूट करत पाकिस्तानला जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. झमानने याआधी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. रविवारी तो दुसऱ्या द्विशतकासह पाकिस्तानला अशक्य वाटणारा विजय मिळवून देणार अशी खेळी त्याने साकारली. मात्र एका बाजूने सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने विजयाने हुलकावणी दिली. झमानने या खेळीदरम्यान अनेक विक्रम नावावर केले. शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानला जिंकण्यासाठी 31 रन्सची आवश्यकता होती. झमानने बॉल तटवून काढला, एक रन पूर्ण केली. दुसऱ्या रनसाठी झमान पुन्हा स्ट्राईकवर येत असताना आफ्रिकेच्या क्विंटनने फिल्डर एडन मारक्रमला थ्रो नॉन स्ट्रायकरच्या दिशेने कर असं सांगितलं. क्विंटनने हाताने खूण करून सांगत असल्याने झमानचं चित्त विचलित झाला. त्याचा वेग मंदावला. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने पाहण्याच्या नादात मारक्रमचा थ्रो क्विंटनच्या इथल्या स्टंप्सवर येऊन आदळला. झमान क्रीझच्या बाहेर असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं. झमानला बाद करण्यासाठी क्विंटनने केलेल्या कृतीला फेक फिल्डिंग असं म्हटलं जातं. आयसीसीच्या नियमानुसार फिल्डर आपल्या शरीराच्या अवयवाचा उपयोग करून बॅट्समनचं लक्ष विचलित करत असेल तर त्याला फेक फिल्डिंग म्हटलं जातं. क्विंटनच्या फेक फिल्डिंगवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी तसंच जगभरातील तज्ज्ञांनी टीका केली आहे. अफलातून खेळीसाठी झमानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 898, "source_item_id": "898", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2525, "clean_index": 532, "clean_language_index": "mar_Deva:validation:532"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेरसलमधील दृश्य तामिळ अभिनेता विजय यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST वर प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवण्यात आली आहे. तसंच कॅशलेस इकॉनॉमीची सुद्धा चेष्टा करण्यात आली आहे. \"सिंगापूरमध्ये फक्त 7 टक्के GST आहे तरीसुद्धा वैद्यकीय सेवा मोफत आहेत. आपल्याकडं 28 टक्के GST देऊनही वैद्यकीय सेवा मोफत मिळत नाही\" असं एक वाक्य मरसलमध्ये आहे. तामिळनाडूतील भाजप नेत्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आहे. मरसल या तामिळ शब्दाचा अर्थ 'भीतीदायक' असा होतो. तामिळ अभिनेता विजय भाजपच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तमिलिसाई सौंदरराजन यांनी या चित्रपटातील या संवादावर टीका केली आहे. \"तुम्ही लोक कायदा धाब्यावर बसवून सिनेमा बनवता आणि नंतर कायदा, टॅक्स आणि सरकारची थट्टा करता,\" असं त्या म्हणाल्या आहेत. हे अभिनेते प्रामाणिकपणे त्यांचे मानधन सांगत नाहीत किंवा प्रामाणिकपणे टॅक्सही भरत नाहीत, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. 'या लोकांकडे टीकेला मुद्दा नाही' 24 तास काम करणाऱ्या पंतप्रधानांच्या योजनांमध्ये या लोकांना कोणतीही त्रुटी सापडत नाही असं म्हणत त्यांनी हे वाक्य सिनेमामधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तामिलिसाई यांनी अभिनेता विजयच्या चाहत्यांना चुकीच्या गोष्टींना पाठिंबा न देण्याचं आवाहन केलं आहे. \"तुम्हाला GST बद्दल काय माहीत आहे?\" असा सवाल सुद्धा त्यांनी विजयच्या चाहत्यांना केला आहे. तमिलिसाई सौंदरराजन, भाजपा अध्यक्ष, तामिळनाडू प्रदेश याच सिनेमातील आणखी एक गमतीशीर प्रसंग तामिळनाडूतील भाजपनं खूपच मनाला लावून घेतला आहे. यात, परदेशामध्ये एक चोर एका भारतीयाच पाकिट मारतो त्यावेळी, तो भारतीय म्हणतो \"मी भारतीय आहे. यात फक्त डिजीटल मनी आहे. कॅश नाही.\" वाद-संवादामध्येच भारताची शान आहे दरम्यान, तामिळ फिल्म इंडस्ट्री मरसलच्या पाठिशी उभी राहिली आहे. कमल हसननं याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. कमल हसन \"मरसलला सेन्सॉर बोर्डाच प्रमाणपत्र मिळालं आहे, आता परत त्याला सेन्सॉर करू नका. टीकेला तार्किक उत्तर द्या. टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी करू नका. वाद-संवादामध्येच भारताची शान आहे,\" असं कमल हसन यांनी ट्विट केलं आहे. 'सिनेमा ही तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती' मरसलमध्ये कोणत्याही प्रकारचं सेन्सॉर केलं जाऊ नये अशी मागणी होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनीही मरसलला पाठिंबा दिला आहे. \"मिस्टर मोदी, सिनेमा हे तामिळ संकृती आणि भाषेच्या अभिव्यक्तीचं मुख्य साधन आहे. त्यात हस्तक्षेप करून तामिळ अभिमानाला बदनाम करू नका,\" अस ट्वीट त्यांनी केलं आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तामिळ सिनेमा 'मरसल' वर भाजपनं जोरदार आक्षेप घेतला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमेरसलमधील दृश्य तामिळ अभिनेता विजय यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST वर प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवण्यात आली आहे. तसंच कॅशलेस इकॉनॉमीची सुद्धा चेष्टा करण्यात आली आहे. \"सिंगापूरमध्ये फक्त 7 टक्के GST आहे तरीसुद्धा वैद्यकीय सेवा मोफत आहेत. आपल्याकडं 28 टक्के GST देऊनही वैद्यकीय सेवा मोफत मिळत नाही\" असं एक वाक्य मरसलमध्ये आहे. तामिळनाडूतील भाजप नेत्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आहे. मरसल या तामिळ शब्दाचा अर्थ 'भीतीदायक' असा होतो. तामिळ अभिनेता विजय भाजपच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तमिलिसाई सौंदरराजन यांनी या चित्रपटातील या संवादावर टीका केली आहे. \"तुम्ही लोक कायदा धाब्यावर बसवून सिनेमा बनवता आणि नंतर कायदा, टॅक्स आणि सरकारची थट्टा करता,\" असं त्या म्हणाल्या आहेत. हे अभिनेते प्रामाणिकपणे त्यांचे मानधन सांगत नाहीत किंवा प्रामाणिकपणे टॅक्सही भरत नाहीत, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. 'या लोकांकडे टीकेला मुद्दा नाही' 24 तास काम करणाऱ्या पंतप्रधानांच्या योजनांमध्ये या लोकांना कोणतीही त्रुटी सापडत नाही असं म्हणत त्यांनी हे वाक्य सिनेमामधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तामिलिसाई यांनी अभिनेता विजयच्या चाहत्यांना चुकीच्या गोष्टींना पाठिंबा न देण्याचं आवाहन केलं आहे. \"तुम्हाला GST बद्दल काय माहीत आहे?\" असा सवाल सुद्धा त्यांनी विजयच्या चाहत्यांना केला आहे. तमिलिसाई सौंदरराजन, भाजपा अध्यक्ष, तामिळनाडू प्रदेश याच सिनेमातील आणखी एक गमतीशीर प्रसंग तामिळनाडूतील भाजपनं खूपच मनाला लावून घेतला आहे. यात, परदेशामध्ये एक चोर एका भारतीयाच पाकिट मारतो त्यावेळी, तो भारतीय म्हणतो \"मी भारतीय आहे. यात फक्त डिजीटल मनी आहे. कॅश नाही.\" वाद-संवादामध्येच भारताची शान आहे दरम्यान, तामिळ फिल्म इंडस्ट्री मरसलच्या पाठिशी उभी राहिली आहे. कमल हसननं याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. कमल हसन \"मरसलला सेन्सॉर बोर्डाच प्रमाणपत्र मिळालं आहे, आता परत त्याला सेन्सॉर करू नका. टीकेला तार्किक उत्तर द्या. टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी करू नका. वाद-संवादामध्येच भारताची शान आहे,\" असं कमल हसन यांनी ट्विट केलं आहे. 'सिनेमा ही तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती' मरसलमध्ये कोणत्याही प्रकारचं सेन्सॉर केलं जाऊ नये अशी मागणी होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनीही मरसलला पाठिंबा दिला आहे. \"मिस्टर मोदी, सिनेमा हे तामिळ संकृती आणि भाषेच्या अभिव्यक्तीचं मुख्य साधन आहे. त्यात हस्तक्षेप करून तामिळ अभिमानाला बदनाम करू नका,\" अस ट्वीट त्यांनी केलं आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 901, "source_item_id": "901", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2283, "clean_index": 533, "clean_language_index": "mar_Deva:validation:533"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेशुभाई पटेल त्यांच्यावर अहमदाबादमधील एका दवाखान्यात उपचार सुरू होते. केशुभाई यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं, \"जनसंघ आणि भाजपला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातभर प्रवास केला. त्यांनी आणीबाणीचा प्रखर विरोध केला. शेतकरी कल्याणाचे प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचे होते. ते आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री कुठल्याही पदावर असले तरी ते शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवत असत.\" Twitter पोस्ट समाप्त, 1 \"केशुभाईंनी माझ्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं. प्रत्येकालाच त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला. त्यांच्या निधनानं एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानं आपण सर्वजण दु: खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे,\" असंही मोदींनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं की, \"केशुभाई पटेल हे सार्वजनिक जीवनात अमिट छाप सोडणारे एक प्रभावी प्रशासक होते. ते जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रतिबद्धतेबद्दल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकेशुभाई पटेल त्यांच्यावर अहमदाबादमधील एका दवाखान्यात उपचार सुरू होते. केशुभाई यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं, \"जनसंघ आणि भाजपला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातभर प्रवास केला. त्यांनी आणीबाणीचा प्रखर विरोध केला. शेतकरी कल्याणाचे प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचे होते. ते आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री कुठल्याही पदावर असले तरी ते शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवत असत.\" Twitter पोस्ट समाप्त, 1 \"केशुभाईंनी माझ्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं. प्रत्येकालाच त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला. त्यांच्या निधनानं एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानं आपण सर्वजण दु: खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे,\" असंही मोदींनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं की, \"केशुभाई पटेल हे सार्वजनिक जीवनात अमिट छाप सोडणारे एक प्रभावी प्रशासक होते. ते जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रतिबद्धतेबद्दल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं आहे.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 903, "source_item_id": "903", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1267, "clean_index": 534, "clean_language_index": "mar_Deva:validation:534"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन मोजक्या शब्दांत हनुमा विहारीने दिलेल्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सही तयार करण्यात आली आहेत. सिडनी कसोटीत चौथ्या डावात खेळताना हनुमा विहारीने 161 बॉल्समध्ये 23 रन्स काढल्या. यावरच टीका करणारं ट्वीट गायक आणि भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलं. विहारीच्या लो स्ट्राईक रेटबद्दल त्यांनी ट्वीट केलं. यात त्यांनी म्हटलं होतं, \"7 धावा काढण्यासाठी 109 बॉल्स! हनुमा बिहारीने जिंकण्याची एक ऐतिहासिक संधी तर घालवलीच पण क्रिकेटचाही खून केला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही...जिंकण्याची थोडी तरी शक्यता असू शकते असा विचारही न करणं गुन्हा आहे. ता. क. : मला क्रिकेटविषयी काही कळत नाही, हे मला माहिती आहे. बाबुल सुप्रियोंच्या या ट्वीटला हनुमा विहारीने दोन शब्दांत उत्तर दिलं : * हनुमा विहारी बाबुल सुप्रियोंच्या मूळ ट्वीटमध्ये हनुमा विहारीचं नाव चुकलं होतं. विहारीने बाबुल सुप्रियोंना ज्या पद्धतीनं उत्तर दिलं त्यावरून ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका ट्विटर युजरने म्हटलंय - \"एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसण्यात काही गैर नाही, पण ते असं उघडपणे जगाला जाहीर करणं भयानक आहे.\" अशा प्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं असं काहींनी म्हटलंय, तर काहींनी हनुमा विहारीचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय. हनुमा विहारीने मोजक्या शब्दांत घेतलेल्या समाचाराचंही अनेकांनी कौतुक केलंय. तर या ट्वीटमुळे आपण हनुमाचे फॅन झाल्याचं काहींनी म्हटलंय. अनेकांनी मीम्स पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हनुमा विहारीची 'ती' खेळी बॉर्डर - गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्टमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर मेलबर्न कसोटी जिंकत भारतीय संघाने पुनरागमन केलं होतं. तिसऱ्या सिडनी कसोटीत भारतीय संघाला जिंकण्यासाठी चौथ्या डावात 407 धावांचं टार्गेट होतं. ऋषभ पंतच्या 97 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजयाच्या दिशेने कूच केली होती. मात्र ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा ठराविक अंतराने बाद झाल्याने भारतीय संघाला कसोटी वाचवणंच क्रमप्राप्त होतं. टेस्ट मॅच वाचवण्यासाठी एका संयमी खेळीची आवश्यकता होती. हनुमा विहारीने हॅमस्ट्रिंग म्हणजेच मांडीचे स्नायू दुखावलेले असतानाही 161 बॉल्समध्ये 23 रन्सची खेळी केली. पराभव समोर दिसत असताना मॅच अनिर्णित करण्याचं लक्ष्य होतं त्यामुळे धावांपेक्षाही खेळपट्टीवर ठाण मांडून टिकून राहणं गरजेचं होतं. हनुमा विहारी हनुमा विहारीने दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तासांपेक्षा जास्त काळ टिच्चून खेळत भारतीय संघाचा पराभव टाळला. विहारीने रविचंद्रन अश्विनच्या साथीने 259 बॉल्समध्ये 62 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला पुरून उरत पराभव टाळला. यामुळे बॉर्डर - गावसकर मालिका सध्या 1 -1 अशी बरोबरीत आहे आणि शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारीच्या खेळीवर टीका करणाऱ्या बाबुल सुप्रियो यांच्या ट्वीटला विहारीने दिलेलं उत्तर ट्विटरवर सध्या गाजतंय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nहनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन मोजक्या शब्दांत हनुमा विहारीने दिलेल्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सही तयार करण्यात आली आहेत. सिडनी कसोटीत चौथ्या डावात खेळताना हनुमा विहारीने 161 बॉल्समध्ये 23 रन्स काढल्या. यावरच टीका करणारं ट्वीट गायक आणि भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलं. विहारीच्या लो स्ट्राईक रेटबद्दल त्यांनी ट्वीट केलं. यात त्यांनी म्हटलं होतं, \"7 धावा काढण्यासाठी 109 बॉल्स! हनुमा बिहारीने जिंकण्याची एक ऐतिहासिक संधी तर घालवलीच पण क्रिकेटचाही खून केला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही...जिंकण्याची थोडी तरी शक्यता असू शकते असा विचारही न करणं गुन्हा आहे. ता. क. : मला क्रिकेटविषयी काही कळत नाही, हे मला माहिती आहे. बाबुल सुप्रियोंच्या या ट्वीटला हनुमा विहारीने दोन शब्दांत उत्तर दिलं : * हनुमा विहारी बाबुल सुप्रियोंच्या मूळ ट्वीटमध्ये हनुमा विहारीचं नाव चुकलं होतं. विहारीने बाबुल सुप्रियोंना ज्या पद्धतीनं उत्तर दिलं त्यावरून ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका ट्विटर युजरने म्हटलंय - \"एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसण्यात काही गैर नाही, पण ते असं उघडपणे जगाला जाहीर करणं भयानक आहे.\" अशा प्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं असं काहींनी म्हटलंय, तर काहींनी हनुमा विहारीचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय. हनुमा विहारीने मोजक्या शब्दांत घेतलेल्या समाचाराचंही अनेकांनी कौतुक केलंय. तर या ट्वीटमुळे आपण हनुमाचे फॅन झाल्याचं काहींनी म्हटलंय. अनेकांनी मीम्स पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हनुमा विहारीची 'ती' खेळी बॉर्डर - गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्टमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर मेलबर्न कसोटी जिंकत भारतीय संघाने पुनरागमन केलं होतं. तिसऱ्या सिडनी कसोटीत भारतीय संघाला जिंकण्यासाठी चौथ्या डावात 407 धावांचं टार्गेट होतं. ऋषभ पंतच्या 97 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजयाच्या दिशेने कूच केली होती. मात्र ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा ठराविक अंतराने बाद झाल्याने भारतीय संघाला कसोटी वाचवणंच क्रमप्राप्त होतं. टेस्ट मॅच वाचवण्यासाठी एका संयमी खेळीची आवश्यकता होती. हनुमा विहारीने हॅमस्ट्रिंग म्हणजेच मांडीचे स्नायू दुखावलेले असतानाही 161 बॉल्समध्ये 23 रन्सची खेळी केली. पराभव समोर दिसत असताना मॅच अनिर्णित करण्याचं लक्ष्य होतं त्यामुळे धावांपेक्षाही खेळपट्टीवर ठाण मांडून टिकून राहणं गरजेचं होतं. हनुमा विहारी हनुमा विहारीने दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तासांपेक्षा जास्त काळ टिच्चून खेळत भारतीय संघाचा पराभव टाळला. विहारीने रविचंद्रन अश्विनच्या साथीने 259 बॉल्समध्ये 62 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला पुरून उरत पराभव टाळला. यामुळे बॉर्डर - गावसकर मालिका सध्या 1 -1 अशी बरोबरीत आहे आणि शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 906, "source_item_id": "906", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2611, "clean_index": 535, "clean_language_index": "mar_Deva:validation:535"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअलीबाबा समूहाचे संस्थापक असणारे जॅक मा आणि चीन सरकार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. तसंच, जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय. ट्विटरवर याची चर्चा आहे, #WhereIsJackMa हॅशटॅग ट्रेंड होतोय. पण चीनमध्ये ट्विटर नसल्याने जगातल्या इतर भागात हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. जॅक मा बेपत्ता आहेत किंवा कुठे आहेत याबद्दलच्या बातम्यांची आणि दाव्यांची बीबीसीने अजून स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. जॅक मा यांच्याविषयी चर्चा का होतेय? जॅक मा यांचा स्वतःचा 'आफ्रिकाज बिझनेस हिरोज' नावाचा एक टॅलेंट शो आहे. या शोच्या सुरुवातीच्या राऊंडसना ते हजर होते, पण नोव्हेंबर नंतर मात्र त्यांची जागा अलिबाबा कंपनीच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने घेतली. आणि चर्चांना सुरुवात झाली. ऑक्टोबर 2020 मध्ये जॅक मा यांनी एका भाषणादरम्यान चीनमधल्या सरकारी बँका आणि चिनी नियामकांवर टीका केली होती. अलिबाबासोबतच जॅक मा यांची आणखी एक कंपनी आहे - Ant Group. ही एक FinTech कंपनी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा यांची सांगड घालणाऱ्या कंपन्यांना फिनटेक कंपनी म्हणतात. Ant Group चा 37 अब्ज डॉलर्सचा जगातला सगळ्यात मोठा IPO येणार होता. शांघाय आणि हाँगकाँगच्या शेअरबाजारमध्ये एकाचवेळी या कंपनीचं लिस्टिंग होणार होतं. या IPO नंतर जॅक मा चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते. पण जॅक मा यांनी सरकारवर टीका केल्यानंतर चिनी नियामकांनी अँट ग्रूपचा हा IPO खुला होण्य़ाच्या 48 तास आधी तडकाफडकी थांबवला. जॅक मा यांची अलिबाबा ही कंपनी जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी मानली जाते. अॅमेझॉनची सगळ्यात मोठी स्पर्धक मानली जाते. त्यासोबत जॅक मा यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारतामधल्या पेटीएम, पेटीएम मॉल, झोमॅटो, बिग बास्केट, स्नॅपडील या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. या सगळ्यामुळेच चीनमध्ये आणि चीनच्या बाहेरही जॅक मा यांचा दबदबा आहे. लाखो युजर्स आणि कोट्यावधी डॉलर्सचा टर्नओव्हर असणाऱ्या अलिबाबाच्या विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून जॅक मा असंख्य चिनी माणसांच्या आय़ुष्यावर प्रभाव पाडतात. चिनी नियामकांकडून एकीकडे अँट ग्रूपचा आयपीओ थांबवण्यात आला तर दुसरीकडे अलिबाबा होल्डिंग कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली. अँट ग्रूपच्या कर्जविषयक आणि इतर फायनान्स सेवांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही चीन सरकारने दिल्यायत. जॅक मा आणि त्यांच्या कंपनीने आपल्या मूळ व्यवसाय म्हणजे पेमेंट सर्व्हिसपर्यंतच मर्यादित रहावं असं नियामकांनी सांगितलंय. कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात जॅक मा यांनी फेसमास्कपासून व्हेंटिलेटर्सपर्यंतची मदत जगभरातल्या गरजू देशांना पाठवली. चीननेही जगात काही ठिकाणी मदतीचं सामान पाठवलं होतं, पण काहीवेळा या मालाच्या दर्जावरून चीन आणि शी जिनपिंग यांच्यावर टीका करण्यात आली. उलट जॅक मा यांनी पाठवलेल्या मदतीचं कौतुक झालं होतं. ही गोष्टही चिनी राज्यकर्त्यांना खुपत असल्याचं म्हटलं जातंय. टीकाकारांवर कारवाई मीडिया सॅव्ही असणारे जॅक मा गेले दोन महिने समोर न आल्याने या चर्चा होतायत. पण या चर्चांचं आणखी एक कारण म्हणजे इतर काही चिनी उद्योगपतींसोबत हे यापूर्वीही घडलेलं आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात सरकारवर टीका करणारे रिअल इस्टेट उद्योगपती रेन झिकीयांग मार्च 2020पासून बेपत्ता असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं होतं. नंतर त्यांना 18 वर्षं कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. चीन सरकारने कोरोनाची परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली, त्यावर टीका करणाऱ्या अनेकांवर अशी कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. चीन मधली एक लोकप्रिय अभिनेत्री, एक लोकप्रिय न्यूज अँकरही अशाच प्रकारे दीर्घकाळ गायब झाले होते. जानेवारी 2017मध्ये चिनी उद्योगपती शाओ जिआनहुआ यांचं हाँगकाँगमधून अपहरण करण्यात आलं, आणि नंतर ते तुरुंगातून गायब झाले, त्यांच्या कंपनीतला काही हिस्सा सरकारने ताब्यात घेतला, असं रॉयटर्सने म्हटलंय. गेले दोन महिने जॅक मा दिसलेले नाहीत, ते त्यांच्याच टॅलेंट शोच्या फायनललाही गैरहजर राहिले आणि त्यांनी या काळात काही ट्वीटही केलेलं नाही. जॅक मा यांच्या संपत्तीत घट या दोन महिन्यांच्या काळात त्यांच्या संपत्तीतही मोठी घसरण झालीय. ब्लूमबर्ग बिलयनेयर्स इंडेक्सनुसार ऑक्टोबर 2020च्या 61 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून जॅक मा यांची संपत्ती 11 अब्जांनी घटत 50.1 अब्ज डॉलर्सवर सध्या आलेली आहे. अलिबाबा कंपनीच्या शेअर्सची सोमवारी हाँगकाँग एक्स्चेंजमध्ये 2.15टक्क्यांची घसरण झाली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "जॅक मा हे नाव जगात सुपरिचित आहे. जॅक मा आणि त्यांची अलिबाबा कंपनी यांना चीनमध्ये तर एक महत्त्वाचं स्थान आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जॅक मा सध्या चर्चेत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nअलीबाबा समूहाचे संस्थापक असणारे जॅक मा आणि चीन सरकार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. तसंच, जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय. ट्विटरवर याची चर्चा आहे, #WhereIsJackMa हॅशटॅग ट्रेंड होतोय. पण चीनमध्ये ट्विटर नसल्याने जगातल्या इतर भागात हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. जॅक मा बेपत्ता आहेत किंवा कुठे आहेत याबद्दलच्या बातम्यांची आणि दाव्यांची बीबीसीने अजून स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. जॅक मा यांच्याविषयी चर्चा का होतेय? जॅक मा यांचा स्वतःचा 'आफ्रिकाज बिझनेस हिरोज' नावाचा एक टॅलेंट शो आहे. या शोच्या सुरुवातीच्या राऊंडसना ते हजर होते, पण नोव्हेंबर नंतर मात्र त्यांची जागा अलिबाबा कंपनीच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने घेतली. आणि चर्चांना सुरुवात झाली. ऑक्टोबर 2020 मध्ये जॅक मा यांनी एका भाषणादरम्यान चीनमधल्या सरकारी बँका आणि चिनी नियामकांवर टीका केली होती. अलिबाबासोबतच जॅक मा यांची आणखी एक कंपनी आहे - Ant Group. ही एक FinTech कंपनी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा यांची सांगड घालणाऱ्या कंपन्यांना फिनटेक कंपनी म्हणतात. Ant Group चा 37 अब्ज डॉलर्सचा जगातला सगळ्यात मोठा IPO येणार होता. शांघाय आणि हाँगकाँगच्या शेअरबाजारमध्ये एकाचवेळी या कंपनीचं लिस्टिंग होणार होतं. या IPO नंतर जॅक मा चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते. पण जॅक मा यांनी सरकारवर टीका केल्यानंतर चिनी नियामकांनी अँट ग्रूपचा हा IPO खुला होण्य़ाच्या 48 तास आधी तडकाफडकी थांबवला. जॅक मा यांची अलिबाबा ही कंपनी जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी मानली जाते. अॅमेझॉनची सगळ्यात मोठी स्पर्धक मानली जाते. त्यासोबत जॅक मा यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारतामधल्या पेटीएम, पेटीएम मॉल, झोमॅटो, बिग बास्केट, स्नॅपडील या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. या सगळ्यामुळेच चीनमध्ये आणि चीनच्या बाहेरही जॅक मा यांचा दबदबा आहे. लाखो युजर्स आणि कोट्यावधी डॉलर्सचा टर्नओव्हर असणाऱ्या अलिबाबाच्या विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून जॅक मा असंख्य चिनी माणसांच्या आय़ुष्यावर प्रभाव पाडतात. चिनी नियामकांकडून एकीकडे अँट ग्रूपचा आयपीओ थांबवण्यात आला तर दुसरीकडे अलिबाबा होल्डिंग कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली. अँट ग्रूपच्या कर्जविषयक आणि इतर फायनान्स सेवांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही चीन सरकारने दिल्यायत. जॅक मा आणि त्यांच्या कंपनीने आपल्या मूळ व्यवसाय म्हणजे पेमेंट सर्व्हिसपर्यंतच मर्यादित रहावं असं नियामकांनी सांगितलंय. कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात जॅक मा यांनी फेसमास्कपासून व्हेंटिलेटर्सपर्यंतची मदत जगभरातल्या गरजू देशांना पाठवली. चीननेही जगात काही ठिकाणी मदतीचं सामान पाठवलं होतं, पण काहीवेळा या मालाच्या दर्जावरून चीन आणि शी जिनपिंग यांच्यावर टीका करण्यात आली. उलट जॅक मा यांनी पाठवलेल्या मदतीचं कौतुक झालं होतं. ही गोष्टही चिनी राज्यकर्त्यांना खुपत असल्याचं म्हटलं जातंय. टीकाकारांवर कारवाई मीडिया सॅव्ही असणारे जॅक मा गेले दोन महिने समोर न आल्याने या चर्चा होतायत. पण या चर्चांचं आणखी एक कारण म्हणजे इतर काही चिनी उद्योगपतींसोबत हे यापूर्वीही घडलेलं आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात सरकारवर टीका करणारे रिअल इस्टेट उद्योगपती रेन झिकीयांग मार्च 2020पासून बेपत्ता असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं होतं. नंतर त्यांना 18 वर्षं कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. चीन सरकारने कोरोनाची परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली, त्यावर टीका करणाऱ्या अनेकांवर अशी कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. चीन मधली एक लोकप्रिय अभिनेत्री, एक लोकप्रिय न्यूज अँकरही अशाच प्रकारे दीर्घकाळ गायब झाले होते. जानेवारी 2017मध्ये चिनी उद्योगपती शाओ जिआनहुआ यांचं हाँगकाँगमधून अपहरण करण्यात आलं, आणि नंतर ते तुरुंगातून गायब झाले, त्यांच्या कंपनीतला काही हिस्सा सरकारने ताब्यात घेतला, असं रॉयटर्सने म्हटलंय. गेले दोन महिने जॅक मा दिसलेले नाहीत, ते त्यांच्याच टॅलेंट शोच्या फायनललाही गैरहजर राहिले आणि त्यांनी या काळात काही ट्वीटही केलेलं नाही. जॅक मा यांच्या संपत्तीत घट या दोन महिन्यांच्या काळात त्यांच्या संपत्तीतही मोठी घसरण झालीय. ब्लूमबर्ग बिलयनेयर्स इंडेक्सनुसार ऑक्टोबर 2020च्या 61 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून जॅक मा यांची संपत्ती 11 अब्जांनी घटत 50.1 अब्ज डॉलर्सवर सध्या आलेली आहे. अलिबाबा कंपनीच्या शेअर्सची सोमवारी हाँगकाँग एक्स्चेंजमध्ये 2.15टक्क्यांची घसरण झाली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 907, "source_item_id": "907", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 4035, "clean_index": 536, "clean_language_index": "mar_Deva:validation:536"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुण्यामध्ये राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक वितरण समारंभात बोलताना ते म्हणाले की, \"शेवटी या देशामध्ये बहुसंख्येने राहणारा जो हिंदू आहे, त्याला जे वाटतं त्याप्रमाणे देश चालणार. समजा आपल्या सगळ्यांना वाटत असेल की आपल्याला रात्री बारापर्यंत देखावे पाहायला मिळाले पाहिजेत. यामध्ये काही ना काही मार्ग काढता येईल. त्यामुळे ही भूमिका मनामध्ये नको की प्रशासन आपल्याला त्रासच द्यायला बसलंय. प्रशासन त्रास द्यायला बसलेलं नाही. तेही हिंदू मंडळी आहेत. तेही गणपती बघतायेत. सगळ्यांना हे हवं असतं.\" 'हे वक्तव्य बेकायदेशीर' सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी म्हटलंय की हे चंद्रकात पाटील यांचे वक्तव्य बेकायदेशीर आहे. तसंच हे त्यांचं राजकीय अज्ञान असल्याचंही सावंत यांनी म्हटलंय. बीबीसीशी बोलताना पी. बी. सावंत म्हणाले की, \"चंद्रकांत पाटलांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांचे राजकीय अज्ञान आहे. कारण राजकारणामध्ये राजकीय बहुसंख्या ही महत्वाची असते. धार्मिक किंवा जातीय बहुसंख्येला महत्त्व नसतं. घटनात्मकदृष्टीनं जर पाहिलं तर असं म्हणणं हे बेकायदेशीर आहे.\" कायदेतज्ज्ञ अडव्होकेट असीम सरोदे यांनीही चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचं ठरवलं आहे. \"विविधता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. विविधता जोपासल्यामुळेच आपली अवस्था पाकिस्तानसारखी झालेली नाही. विविधता हे भारताचं वैशिष्ट्य नाही तर ती भारतीयत्वाची ताकद आहे,\" असं सरोदे म्हणाले. पुढे ते म्हणतात, \"दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. पण धर्मस्वातंत्र्य किंवा कोणत्याही प्रकारचे मुलभूत हक्क हे निरंकुश नाहीत. त्यामुळे धर्माचं पालन करणे, उत्सव साजरा करणे हे कायद्याचं पालन करूनच केलं पाहिजे. ध्वनीप्रदूषणाचा कायदा आहे आणि त्याचं सगळ्यांनी पालन केलंच पाहिजे.\" उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांचं म्हणणं आहे की, \"बहुसंख्यांच्या इच्छेने होणार असा काही लोकशाहीचा अर्थ नाहीये. लोकशाहीचं सार हे आहे की अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करणं आणि त्यांचा मताचा आदर करणं. केवळ बहुमताच्या जोरावर सर्व गोष्टी करता येत नाहीत. काही गोष्टींना संरक्षण दिलेलं असतं कारण त्यात अल्पसंख्याकांच्या हक्काचा प्रश्न येतो. बहुसंख्य अल्पसंख्याकांचे हक्क हिरावून घेऊ शकत नाहीत. लोकशाहीचा अर्थ हा असून घटनेतही अशीच तरतूद आहे.\" 'संविधानाचे पालन करण्याची मंत्र्यांनी शपथ घेतली आहे' पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. नितीश नवसागरे यांनी म्हटलं की, \"लोकशाही म्हणजे काही नंबर गेम नाही. काय योग्य आहे हे संविधान ठरवतं. आपलं संविधान म्हणते की देश धर्मनिरपेक्ष आहे. भारतात राहणारे बहुसंख्य लोक हिंदू आहेत, म्हणून भारत हिंदूराष्ट्र आहे, असं संविधान म्हणत नाहीये. म्हणून मंत्र्यांनी केलेले जे वक्तव्य आहे ते संविधानाच्या विरोधात आहे. जेव्हा की त्यांनी संविधानाचं पालन करण्याची शपथ घेतलेली आहे. संविधानात अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्षतेचं संरक्षण करणं हे मंत्री म्हणून त्यांचे कर्तव्य आहे.\" \"दुसरा मुद्दा म्हणजे लोकशाहीत सहमतीला विशेष महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा उदाहरण देताना म्हटलं होतं की संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य आहेत, त्याच्यामध्ये एका जरी व्यक्तीने नकाराधिकार वापरला तरी तो निर्णय पुढे जात नाही. याचा अर्थ असा आहे की केवळ बहुमत नाही चालणार तर सर्वानुमत होणं महत्त्वाचं आहे. सर्वानुमत होणं ही लोकशाहीची खरी कसोटी असते. ते आपल्या राज्यकर्त्यांना कळणं गरजेचं आहे.\" भाजपचं काय म्हणणं आहे? भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की \"हे खरं आहे की या देशामधील बहुसंख्य हिंदू आहेत, यामध्ये हिंदूंच्या चालीरिती परंपरा याप्रमाणे देश चालेल. या देशाची जगण्याची एकूण जी शैली आहे, किंवा इथल्या रितीरिवाज परंपरा आहेत, या हिंदू संस्कृतीप्रमाणे आहेत. शेवटी कायदे सुद्धा लोकांच्या हितासाठीच असतात. त्यामुळे लोकांच्या या रुढी, परंपरा, संस्कृतीचं जतन करणं हे कर्तव्यच आहे. अशाप्रकारे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे पाहावं आणि त्याला वेगळा धार्मिक रंग देऊ नये.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "हिंदूंना ज्याप्रमाणे वाटतं त्याप्रमाणेच देश चालणार असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुण्यामध्ये राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक वितरण समारंभात बोलताना ते म्हणाले की, \"शेवटी या देशामध्ये बहुसंख्येने राहणारा जो हिंदू आहे, त्याला जे वाटतं त्याप्रमाणे देश चालणार. समजा आपल्या सगळ्यांना वाटत असेल की आपल्याला रात्री बारापर्यंत देखावे पाहायला मिळाले पाहिजेत. यामध्ये काही ना काही मार्ग काढता येईल. त्यामुळे ही भूमिका मनामध्ये नको की प्रशासन आपल्याला त्रासच द्यायला बसलंय. प्रशासन त्रास द्यायला बसलेलं नाही. तेही हिंदू मंडळी आहेत. तेही गणपती बघतायेत. सगळ्यांना हे हवं असतं.\" 'हे वक्तव्य बेकायदेशीर' सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी म्हटलंय की हे चंद्रकात पाटील यांचे वक्तव्य बेकायदेशीर आहे. तसंच हे त्यांचं राजकीय अज्ञान असल्याचंही सावंत यांनी म्हटलंय. बीबीसीशी बोलताना पी. बी. सावंत म्हणाले की, \"चंद्रकांत पाटलांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांचे राजकीय अज्ञान आहे. कारण राजकारणामध्ये राजकीय बहुसंख्या ही महत्वाची असते. धार्मिक किंवा जातीय बहुसंख्येला महत्त्व नसतं. घटनात्मकदृष्टीनं जर पाहिलं तर असं म्हणणं हे बेकायदेशीर आहे.\" कायदेतज्ज्ञ अडव्होकेट असीम सरोदे यांनीही चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचं ठरवलं आहे. \"विविधता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. विविधता जोपासल्यामुळेच आपली अवस्था पाकिस्तानसारखी झालेली नाही. विविधता हे भारताचं वैशिष्ट्य नाही तर ती भारतीयत्वाची ताकद आहे,\" असं सरोदे म्हणाले. पुढे ते म्हणतात, \"दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. पण धर्मस्वातंत्र्य किंवा कोणत्याही प्रकारचे मुलभूत हक्क हे निरंकुश नाहीत. त्यामुळे धर्माचं पालन करणे, उत्सव साजरा करणे हे कायद्याचं पालन करूनच केलं पाहिजे. ध्वनीप्रदूषणाचा कायदा आहे आणि त्याचं सगळ्यांनी पालन केलंच पाहिजे.\" उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांचं म्हणणं आहे की, \"बहुसंख्यांच्या इच्छेने होणार असा काही लोकशाहीचा अर्थ नाहीये. लोकशाहीचं सार हे आहे की अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करणं आणि त्यांचा मताचा आदर करणं. केवळ बहुमताच्या जोरावर सर्व गोष्टी करता येत नाहीत. काही गोष्टींना संरक्षण दिलेलं असतं कारण त्यात अल्पसंख्याकांच्या हक्काचा प्रश्न येतो. बहुसंख्य अल्पसंख्याकांचे हक्क हिरावून घेऊ शकत नाहीत. लोकशाहीचा अर्थ हा असून घटनेतही अशीच तरतूद आहे.\" 'संविधानाचे पालन करण्याची मंत्र्यांनी शपथ घेतली आहे' पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. नितीश नवसागरे यांनी म्हटलं की, \"लोकशाही म्हणजे काही नंबर गेम नाही. काय योग्य आहे हे संविधान ठरवतं. आपलं संविधान म्हणते की देश धर्मनिरपेक्ष आहे. भारतात राहणारे बहुसंख्य लोक हिंदू आहेत, म्हणून भारत हिंदूराष्ट्र आहे, असं संविधान म्हणत नाहीये. म्हणून मंत्र्यांनी केलेले जे वक्तव्य आहे ते संविधानाच्या विरोधात आहे. जेव्हा की त्यांनी संविधानाचं पालन करण्याची शपथ घेतलेली आहे. संविधानात अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्षतेचं संरक्षण करणं हे मंत्री म्हणून त्यांचे कर्तव्य आहे.\" \"दुसरा मुद्दा म्हणजे लोकशाहीत सहमतीला विशेष महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा उदाहरण देताना म्हटलं होतं की संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य आहेत, त्याच्यामध्ये एका जरी व्यक्तीने नकाराधिकार वापरला तरी तो निर्णय पुढे जात नाही. याचा अर्थ असा आहे की केवळ बहुमत नाही चालणार तर सर्वानुमत होणं महत्त्वाचं आहे. सर्वानुमत होणं ही लोकशाहीची खरी कसोटी असते. ते आपल्या राज्यकर्त्यांना कळणं गरजेचं आहे.\" भाजपचं काय म्हणणं आहे? भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की \"हे खरं आहे की या देशामधील बहुसंख्य हिंदू आहेत, यामध्ये हिंदूंच्या चालीरिती परंपरा याप्रमाणे देश चालेल. या देशाची जगण्याची एकूण जी शैली आहे, किंवा इथल्या रितीरिवाज परंपरा आहेत, या हिंदू संस्कृतीप्रमाणे आहेत. शेवटी कायदे सुद्धा लोकांच्या हितासाठीच असतात. त्यामुळे लोकांच्या या रुढी, परंपरा, संस्कृतीचं जतन करणं हे कर्तव्यच आहे. अशाप्रकारे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे पाहावं आणि त्याला वेगळा धार्मिक रंग देऊ नये.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 913, "source_item_id": "913", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3656, "clean_index": 537, "clean_language_index": "mar_Deva:validation:537"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"हा आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयाने रद्द केला आहे.आमच्या सरकारमध्ये, म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अतिशय चांगला समन्वय, कुठलाही मतभेद नाही,\" असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. Twitter पोस्ट समाप्त, 1 मात्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाआघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय की काय, असे प्रश्न मुंबईत विचारले जात आहेत. तसंच एका श्वासात गृहमंत्र्यांनी आदेश परत घेत, लगेचच पुढे \"कुठलाही मतभेद नाही\" असं सांगून टाकल्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा होते आहे. या प्रकरणी रविवारी संध्याकाळी मुंबई पोलीस आयुक्तांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय. गृहमंत्री अनिल देशमुख सध्या नागपुरात असून, ते सोमवारी मुंबईला परतण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मुंबई पोलीस विभागातील डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी काढण्यात आला. त्यानुसार एकूण 10 अधिकाऱ्यांच्या मुंबईत अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. बदलीचा आदेश मात्र अवघ्या तीन दिवसांत तो आदेश रद्द करण्यात आलाय. मुख्यमंत्री कार्यालय तसंच गृह मंत्रालयाकडून हा बदलीचा आदेश रद्द करण्यात येत आहे, असं सांगण्यात आलं. मुंबई पोलीस आयुक्तांनी बदल्यांचा आदेश जारी केला होता, मात्र तो का रद्द करण्यात आलाय, याविषयी देशमुख यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नव्या जागी कार्यभार स्वीकारला होता. मात्र या नव्या आदेशाप्रमाणे, डीसीपींना ते होते त्याच ठिकाणी कार्यरत राहण्यास सांगण्यात आलं आहे. नव्या आदेशाप्रमाणे प्रणय अशोक यांच्याकडे मध्य मुंबईतील झोन 4चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. एन.अंबिका यांच्याकडे झोन 3चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन आदेशावर सहपोलीस आयुक्त नवल बजाज यांची स्वाक्षरी आहे. मात्र गृहखात्यातील काही सूत्रांच्या हवाल्याने PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या बदल्या बऱ्याच काळापासून होणे अपेक्षित होत्या. मात्र कोरोनाचं संकट असताना त्या व्हायला नको, असा विचार करून तो आदेश मागे घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं? यापूर्वी लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचारात न घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. घरापासून दोन किलोमीटर अंतरातच प्रवासाची मुभा काढण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी काढला होता. घराबाहेर केवळ दोन किलोमीटर फिरण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत आक्षेप नोंदवला होता. या निर्णयावर तीव्र टीका होऊ लागल्याने मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला होता. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्याकडे आहे. काँग्रेस नेत्यांनी याआधीही काही मुद्यांवरून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता या बदल्यांच्या आदेशाच्या यूटर्नमुळे महाआघाडीत सगळं आलबेल नाही, असं म्हटलं जात आहे. वारंवार असं घडत असल्यामुळे सरकारच्याच विभागांमध्ये ताळमेळ नसल्याची टीका यानिमित्ताने सोशल मीडियावर होते आहे. पोलीस खात्यातील बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी नव्हती. त्यामुळे गुरुवारी निघालेला आदेश रद्द करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वय असल्याचं स्पष्ट होत आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "मुंबई पोलीस दलातील 10 डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश गृह खात्याने तीन दिवसांपूर्वी जारी केला होता. मात्र रविवारी बदल्यांचा तोच आदेश रद्द करण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"हा आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयाने रद्द केला आहे.आमच्या सरकारमध्ये, म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अतिशय चांगला समन्वय, कुठलाही मतभेद नाही,\" असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. Twitter पोस्ट समाप्त, 1 मात्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाआघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय की काय, असे प्रश्न मुंबईत विचारले जात आहेत. तसंच एका श्वासात गृहमंत्र्यांनी आदेश परत घेत, लगेचच पुढे \"कुठलाही मतभेद नाही\" असं सांगून टाकल्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा होते आहे. या प्रकरणी रविवारी संध्याकाळी मुंबई पोलीस आयुक्तांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय. गृहमंत्री अनिल देशमुख सध्या नागपुरात असून, ते सोमवारी मुंबईला परतण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मुंबई पोलीस विभागातील डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी काढण्यात आला. त्यानुसार एकूण 10 अधिकाऱ्यांच्या मुंबईत अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. बदलीचा आदेश मात्र अवघ्या तीन दिवसांत तो आदेश रद्द करण्यात आलाय. मुख्यमंत्री कार्यालय तसंच गृह मंत्रालयाकडून हा बदलीचा आदेश रद्द करण्यात येत आहे, असं सांगण्यात आलं. मुंबई पोलीस आयुक्तांनी बदल्यांचा आदेश जारी केला होता, मात्र तो का रद्द करण्यात आलाय, याविषयी देशमुख यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नव्या जागी कार्यभार स्वीकारला होता. मात्र या नव्या आदेशाप्रमाणे, डीसीपींना ते होते त्याच ठिकाणी कार्यरत राहण्यास सांगण्यात आलं आहे. नव्या आदेशाप्रमाणे प्रणय अशोक यांच्याकडे मध्य मुंबईतील झोन 4चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. एन.अंबिका यांच्याकडे झोन 3चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन आदेशावर सहपोलीस आयुक्त नवल बजाज यांची स्वाक्षरी आहे. मात्र गृहखात्यातील काही सूत्रांच्या हवाल्याने PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या बदल्या बऱ्याच काळापासून होणे अपेक्षित होत्या. मात्र कोरोनाचं संकट असताना त्या व्हायला नको, असा विचार करून तो आदेश मागे घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं? यापूर्वी लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचारात न घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. घरापासून दोन किलोमीटर अंतरातच प्रवासाची मुभा काढण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी काढला होता. घराबाहेर केवळ दोन किलोमीटर फिरण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत आक्षेप नोंदवला होता. या निर्णयावर तीव्र टीका होऊ लागल्याने मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला होता. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्याकडे आहे. काँग्रेस नेत्यांनी याआधीही काही मुद्यांवरून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता या बदल्यांच्या आदेशाच्या यूटर्नमुळे महाआघाडीत सगळं आलबेल नाही, असं म्हटलं जात आहे. वारंवार असं घडत असल्यामुळे सरकारच्याच विभागांमध्ये ताळमेळ नसल्याची टीका यानिमित्ताने सोशल मीडियावर होते आहे. पोलीस खात्यातील बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी नव्हती. त्यामुळे गुरुवारी निघालेला आदेश रद्द करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वय असल्याचं स्पष्ट होत आहे. (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 916, "source_item_id": "916", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3211, "clean_index": 538, "clean_language_index": "mar_Deva:validation:538"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडॉ. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप या दोन तरुण उमेदवारांमध्ये इथं काटे की टक्कर आहे. त्यात नाराज असलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि त्यांचा मुलगा शिवेंद्र गांधी यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं जरी जाहीर केलं असलं तरी मुलासाठी मतांची जुळवाजुळव करताना दिसतायेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिणचे विद्यामान खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. संग्राम जगताप त्यामुळे कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा नगरमध्ये तरी भाजपला पाठिंबा असल्याचं दिलीप गांधींनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपच्या व्यासपीठावर जाऊन डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असले तरी जावयाला पराभूत कसं करणार हा पेच त्यांच्यासमोर आहे. घराणेशाहीची प्रतिष्ठा पणाला सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवरून पवार आणि विखे-पाटील घराण्याचे जुने वाद समोर आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सुजय विखे हा डोक्यात हवा गेलेला उमेदवार असल्याचं शरद पवार यांनी नगरच्या सभेत बोलताना म्हटलं. तर त्याला प्रत्युत्तर देताना माझ्या डोक्यात हवा नाही तर माझी हवा जनतेत असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पडद्यामागून भाजपलाच मदत करत असल्याचा आरोप केलाय. सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. पण शिवाजी कर्डिलेंना जावई संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करावा लागत आहे. पण यामुळे सर्व घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतांचं गणित अहमदनगरवर सहकार क्षेत्राचा तितकासा प्रभाव नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेना भाजपचं वर्चस्व आहे. या मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्र आहेत. त्यातील ३ आमदार हे भाजपचे, १ आमदार हा शिवसेनेचा आहे तर दोन आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. स्थानिक नेतृत्व आणि जातीय मतांची किनार इकडच्या राजकारणाला आहे. नगरमध्ये संमिश्र जातीचे मतदार आहेत. पाथर्डी, श्रीगोंदा भागात जवळपास दीड लाख मतदार हे वंजारी समाजाचे आहेत. गोपीनाथ मुंडेंना मानणारा हा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच भाजपला होतो. माळी समाजाची मतं विभागली जातात. तर नगर शहरात मुस्लिम समाजाचाही प्रभाव आहे. पण यावेळी कुठलीही लाट नाही. त्यात युतीचा उमेदवार हा कॉंग्रेसमधून आयात केलेला आहे. त्याचबरोबर पवार विरूध्द विखे पाटील अशी ही निवडणूक रंगतेय. त्यामुळे या निवडणुकीत मतांची गणितं वेगळी दिसू शकतात, असं जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांना वाटतं. त्यामुळे आता नगर दक्षिणच्या खासदारकीसाठी कुणाची वर्णी लागतेय हे बघणं उत्सुकतेचं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी देण्यापासूनच गाजतोय. जितकं नगर दक्षिणची उमेदवारी गाजली तितकीच इथली राजकीय समिकरणंही गुंतागुंतीची झाली आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nडॉ. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप या दोन तरुण उमेदवारांमध्ये इथं काटे की टक्कर आहे. त्यात नाराज असलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि त्यांचा मुलगा शिवेंद्र गांधी यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं जरी जाहीर केलं असलं तरी मुलासाठी मतांची जुळवाजुळव करताना दिसतायेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिणचे विद्यामान खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. संग्राम जगताप त्यामुळे कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा नगरमध्ये तरी भाजपला पाठिंबा असल्याचं दिलीप गांधींनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपच्या व्यासपीठावर जाऊन डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असले तरी जावयाला पराभूत कसं करणार हा पेच त्यांच्यासमोर आहे. घराणेशाहीची प्रतिष्ठा पणाला सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवरून पवार आणि विखे-पाटील घराण्याचे जुने वाद समोर आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सुजय विखे हा डोक्यात हवा गेलेला उमेदवार असल्याचं शरद पवार यांनी नगरच्या सभेत बोलताना म्हटलं. तर त्याला प्रत्युत्तर देताना माझ्या डोक्यात हवा नाही तर माझी हवा जनतेत असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पडद्यामागून भाजपलाच मदत करत असल्याचा आरोप केलाय. सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. पण शिवाजी कर्डिलेंना जावई संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करावा लागत आहे. पण यामुळे सर्व घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतांचं गणित अहमदनगरवर सहकार क्षेत्राचा तितकासा प्रभाव नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेना भाजपचं वर्चस्व आहे. या मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्र आहेत. त्यातील ३ आमदार हे भाजपचे, १ आमदार हा शिवसेनेचा आहे तर दोन आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. स्थानिक नेतृत्व आणि जातीय मतांची किनार इकडच्या राजकारणाला आहे. नगरमध्ये संमिश्र जातीचे मतदार आहेत. पाथर्डी, श्रीगोंदा भागात जवळपास दीड लाख मतदार हे वंजारी समाजाचे आहेत. गोपीनाथ मुंडेंना मानणारा हा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच भाजपला होतो. माळी समाजाची मतं विभागली जातात. तर नगर शहरात मुस्लिम समाजाचाही प्रभाव आहे. पण यावेळी कुठलीही लाट नाही. त्यात युतीचा उमेदवार हा कॉंग्रेसमधून आयात केलेला आहे. त्याचबरोबर पवार विरूध्द विखे पाटील अशी ही निवडणूक रंगतेय. त्यामुळे या निवडणुकीत मतांची गणितं वेगळी दिसू शकतात, असं जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांना वाटतं. त्यामुळे आता नगर दक्षिणच्या खासदारकीसाठी कुणाची वर्णी लागतेय हे बघणं उत्सुकतेचं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 919, "source_item_id": "919", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2661, "clean_index": 539, "clean_language_index": "mar_Deva:validation:539"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहम्मद शेहझाद क्रिकेट खेळायचं म्हणजे वजन कमी असावं, सडपातळ बांधा असावा असं सगळ्यांनाच वाटतं. वजनामुळे शरीराच्या हालचालींवर मर्यादा येतात. बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझाद या सगळ्या साचेबद्ध विचारांना अपवाद आहे. शेहझादचं वजन नव्वदीच्या घरात आहे. शेहझाद अफगाणिस्तानचा विकेटकीपर आहे आणि ओपनरही आहे. दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये प्रचंड शारीरिक कसरतीचं काम आहे. पण शेहझाद आपल्या वजनासह ते सहज पेलतो. 5 फूट 8 इंच उंचीच्या शेहझादला पाहिल्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकची आठवण येते. इंझमाम अनेक वर्ष पाकिस्तान क्रिकेट संघाचा तारणहार होता. 30 वर्षीय शेहझाद अफगाणिस्तान संघासाठी हुकूमी एक्का ठरतो आहे. क्रिकेटविश्वात विराट कोहली अद्भुत फिटनेससाठी ओळखला जातो. विराट कोहलीसारखं फिट असावं असं सगळ्यांनाच वाटतं पण मला ते शक्य नाही. मी फिट आहे, पण मी खाण्याची हौस सोडणार नाही असं शेहझाद आवर्जून सांगतो. कोहलीइतका फिट नसेनही पण माझ्याकडे ताकद आहे. मी पल्लेदार षटकार लगावू शकतो, असं शेहझाद आत्मविश्वासाने सांगतो. महेंद्रसिंग धोनीशी शेहझादचे खास ऋणानुबंध आहेत. धोनीचं व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. 2010 मध्ये शेहझादची पहिल्यांदा धोनीशी भेट झाली होती. धोनीचा सल्ला मोलाचा ठरतो असं शेहझाद आठवणीने सांगतो. धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर फटका लगावण्याचं कौशल्य शेहझादने आत्मसात केलं आहे. भारतीय संघातले शिखर धवन आणि सुरेश रैनाशी शेहझादची खास दोस्ती आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहझाद अजय देवगण, शाहरूख खान, विद्या बालन, जॅकलिन फर्नांडिझ हे तारेतारका शेहझादला आवडतात. 'देवदास' आवडीचा चित्रपट आहे. झोपणं आणि खाणं हे शेहझादचे वीक पॉइंट. त्याबाबत तडजोड नाही असं तो दरवेळी सांगतो. तडाखेबंद शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावणाऱ्या वजनदार शेहझादचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावर शहरातल्या निर्वासितांच्या छावणीत झाला. शेहझादच्या घरचे मूळचे आताच्या अफगाणिस्तानमधल्या जलालाबाद खोऱ्यातल्या नानग्रहरचे आहेत. शेतीवाडीसाठी सुपीक असा हा प्रदेश. सोव्हिएत युद्ध पेटलं आणि शेहझादच्या घरच्यांना पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळच्या खैबर पासच्या पेशावरमधल्या निर्वासितांच्या छावणीत आश्रय घ्यावा लागला. शेहझादचा जन्म तिथलाच. साहजिक अस्थिरता नेहमीचीच. मात्र क्रिकेटची आवड पाचव्या-सहाव्या वर्षीपासूनची. कुचंबणासदृश वातावरणात क्रिकेटनेच त्या मुलांना भरकटण्यापासून तारलं. प्लॅस्टिकची बॅट, टेपचा चेंडू यांच्या साह्याने शेहझादने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. इम्रान खान, जावेद मियाँदाद या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहत शेहझाद लहानाचा मोठा झाला. जर्सीवर रशीद लतिफ, मोईन खान असंही त्याने लिहून ठेवलं होतं. मोहम्मद शेहझादचा चाहतावर्ग प्रचंड आहे. परिस्थिती निवळल्यानंतर शेहझाद कुटुंब अफगाणिस्तानात परतलं. क्रिकेट ही फक्त आवड न राहता शेहझादसाठी उदरनिर्वाहाचं साधन झालं. ICC ने अफगाणिस्तानला असोसिएट संघाचा दर्जा दिलेला असल्याने अफगाणिस्तानला मिळणाऱ्या खेळण्याच्या संधी मर्यादित होत्या. पण दिलखुलास स्वभाव आणि स्फोटक बॅटिंग यांच्या बळावर शेहझादने अफगाणिस्तानमधील मैदानं जिंकली. शेहझादच्या नावावर ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये शतक आहे. अफगाणिस्तानसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिलीवहिली द्विशतकी खेळी करण्याचा विक्रम शेहझादच्या नावावर आहे. शारजा येथे खेळताना शेहझादने कॅनडाविरुद्ध 214 धावांची खेळी साकारली होती. अफगाणिस्तानतर्फे पहिलं वनडे शतक झळकावण्याचा पराक्रमही शेहझादच्या नावावर आहे. ट्वेन्टी-20 प्रकारात 200 चौकार लगावणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील तो केवळ दुसरा खेळाडू आहे. मोहम्मद शेहझादकडे विकेटकीपिंगचीही जबाबदारी आहे. सलामीला येऊन बॉलर्सच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम शेहझाद नेमाने करतो. मंगळवारी भारताविरुद्धची शतकी खेळी याचाच प्रत्यय देणारी होती. गेल्या वर्षी शेहझादला डोपिंग प्रकरणात दोषी आढळला. शेहझादच्या नमुन्यांमध्ये क्लेनब्युटेरॉल हा प्रतिबंधित घटक आढळल्याने ICCने शेहझादवर वर्षभराची बंदी घातली. वजन कमी करण्यासाठीच्या उपचारांचा भाग म्हणून घेतलेल्या औषधात हा घटक असल्याचं शेहझादने सांगितलं. मात्र त्याने आपली चूक मान्य करत शिक्षेला आव्हान दिलं नाही. तिशीतल्या शेहझादच्या करिअरला ही बंदी खीळ घालणार अशी चिन्हं होती. मात्र बंदीकाळात बॅटिंग आणि विकेटकीपिंगची कौशल्यं आणखी पक्की करणाऱ्या शेहझादने नव्या दमाने पुनरागमन केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "भारताविरुद्धची आशिया कपची मॅच टाय करून देण्यात शतकी खेळी साकारणाऱ्या मोहम्मद शेहझादचा वाटा सिंहाचा होता. क्रिकेटविश्वातला हा 'वजनदार' हिरो आपल्या मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमोहम्मद शेहझाद क्रिकेट खेळायचं म्हणजे वजन कमी असावं, सडपातळ बांधा असावा असं सगळ्यांनाच वाटतं. वजनामुळे शरीराच्या हालचालींवर मर्यादा येतात. बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझाद या सगळ्या साचेबद्ध विचारांना अपवाद आहे. शेहझादचं वजन नव्वदीच्या घरात आहे. शेहझाद अफगाणिस्तानचा विकेटकीपर आहे आणि ओपनरही आहे. दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये प्रचंड शारीरिक कसरतीचं काम आहे. पण शेहझाद आपल्या वजनासह ते सहज पेलतो. 5 फूट 8 इंच उंचीच्या शेहझादला पाहिल्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकची आठवण येते. इंझमाम अनेक वर्ष पाकिस्तान क्रिकेट संघाचा तारणहार होता. 30 वर्षीय शेहझाद अफगाणिस्तान संघासाठी हुकूमी एक्का ठरतो आहे. क्रिकेटविश्वात विराट कोहली अद्भुत फिटनेससाठी ओळखला जातो. विराट कोहलीसारखं फिट असावं असं सगळ्यांनाच वाटतं पण मला ते शक्य नाही. मी फिट आहे, पण मी खाण्याची हौस सोडणार नाही असं शेहझाद आवर्जून सांगतो. कोहलीइतका फिट नसेनही पण माझ्याकडे ताकद आहे. मी पल्लेदार षटकार लगावू शकतो, असं शेहझाद आत्मविश्वासाने सांगतो. महेंद्रसिंग धोनीशी शेहझादचे खास ऋणानुबंध आहेत. धोनीचं व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. 2010 मध्ये शेहझादची पहिल्यांदा धोनीशी भेट झाली होती. धोनीचा सल्ला मोलाचा ठरतो असं शेहझाद आठवणीने सांगतो. धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर फटका लगावण्याचं कौशल्य शेहझादने आत्मसात केलं आहे. भारतीय संघातले शिखर धवन आणि सुरेश रैनाशी शेहझादची खास दोस्ती आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहझाद अजय देवगण, शाहरूख खान, विद्या बालन, जॅकलिन फर्नांडिझ हे तारेतारका शेहझादला आवडतात. 'देवदास' आवडीचा चित्रपट आहे. झोपणं आणि खाणं हे शेहझादचे वीक पॉइंट. त्याबाबत तडजोड नाही असं तो दरवेळी सांगतो. तडाखेबंद शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावणाऱ्या वजनदार शेहझादचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावर शहरातल्या निर्वासितांच्या छावणीत झाला. शेहझादच्या घरचे मूळचे आताच्या अफगाणिस्तानमधल्या जलालाबाद खोऱ्यातल्या नानग्रहरचे आहेत. शेतीवाडीसाठी सुपीक असा हा प्रदेश. सोव्हिएत युद्ध पेटलं आणि शेहझादच्या घरच्यांना पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळच्या खैबर पासच्या पेशावरमधल्या निर्वासितांच्या छावणीत आश्रय घ्यावा लागला. शेहझादचा जन्म तिथलाच. साहजिक अस्थिरता नेहमीचीच. मात्र क्रिकेटची आवड पाचव्या-सहाव्या वर्षीपासूनची. कुचंबणासदृश वातावरणात क्रिकेटनेच त्या मुलांना भरकटण्यापासून तारलं. प्लॅस्टिकची बॅट, टेपचा चेंडू यांच्या साह्याने शेहझादने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. इम्रान खान, जावेद मियाँदाद या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहत शेहझाद लहानाचा मोठा झाला. जर्सीवर रशीद लतिफ, मोईन खान असंही त्याने लिहून ठेवलं होतं. मोहम्मद शेहझादचा चाहतावर्ग प्रचंड आहे. परिस्थिती निवळल्यानंतर शेहझाद कुटुंब अफगाणिस्तानात परतलं. क्रिकेट ही फक्त आवड न राहता शेहझादसाठी उदरनिर्वाहाचं साधन झालं. ICC ने अफगाणिस्तानला असोसिएट संघाचा दर्जा दिलेला असल्याने अफगाणिस्तानला मिळणाऱ्या खेळण्याच्या संधी मर्यादित होत्या. पण दिलखुलास स्वभाव आणि स्फोटक बॅटिंग यांच्या बळावर शेहझादने अफगाणिस्तानमधील मैदानं जिंकली. शेहझादच्या नावावर ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये शतक आहे. अफगाणिस्तानसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिलीवहिली द्विशतकी खेळी करण्याचा विक्रम शेहझादच्या नावावर आहे. शारजा येथे खेळताना शेहझादने कॅनडाविरुद्ध 214 धावांची खेळी साकारली होती. अफगाणिस्तानतर्फे पहिलं वनडे शतक झळकावण्याचा पराक्रमही शेहझादच्या नावावर आहे. ट्वेन्टी-20 प्रकारात 200 चौकार लगावणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील तो केवळ दुसरा खेळाडू आहे. मोहम्मद शेहझादकडे विकेटकीपिंगचीही जबाबदारी आहे. सलामीला येऊन बॉलर्सच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम शेहझाद नेमाने करतो. मंगळवारी भारताविरुद्धची शतकी खेळी याचाच प्रत्यय देणारी होती. गेल्या वर्षी शेहझादला डोपिंग प्रकरणात दोषी आढळला. शेहझादच्या नमुन्यांमध्ये क्लेनब्युटेरॉल हा प्रतिबंधित घटक आढळल्याने ICCने शेहझादवर वर्षभराची बंदी घातली. वजन कमी करण्यासाठीच्या उपचारांचा भाग म्हणून घेतलेल्या औषधात हा घटक असल्याचं शेहझादने सांगितलं. मात्र त्याने आपली चूक मान्य करत शिक्षेला आव्हान दिलं नाही. तिशीतल्या शेहझादच्या करिअरला ही बंदी खीळ घालणार अशी चिन्हं होती. मात्र बंदीकाळात बॅटिंग आणि विकेटकीपिंगची कौशल्यं आणखी पक्की करणाऱ्या शेहझादने नव्या दमाने पुनरागमन केलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 920, "source_item_id": "920", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3947, "clean_index": 540, "clean_language_index": "mar_Deva:validation:540"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस उत्तर प्रदेशमधले दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात ऐतिहासिक आघाडी झाली ज्याला महागठबंधन असंही म्हटलं गेलं. उत्तर प्रदेशातली जातीची समीकरणं पाहाता राजकीय विश्लेषकांचा कयास होता की जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ कुठे अडवला जाऊ शकत असेल तर तो फक्त उत्तर प्रदेशमध्ये. 2014 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकांमध्ये सपा-बसपाच्या महागठबंधनने भाजपसमोर तगडं आव्हानं उभं केलंय, असं वाटत होतं. त्यामुळे भाजपच्या जागा कमी होतील असाही अंदाज होता. याबाबत भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले की ते म्हणायचे की \"आम्ही यावेळेस पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करणार आहोत.\" पण झालं भलतंच. सध्याच्या निकालांचे कल पाहाता भाजप उत्तर प्रदेशमध्ये 60 जागा तरी जिंकेल असं दिसतं आहे. त्यांना एकूण 49 टक्के मतं मिळाल्याचंही दिसतंय. असं काय झालं, कुठे कळ फिरली की भाजपच्या हातातून उत्तर प्रदेश जाणार, असं वाटत असताना मतदारांनी भाजपच्या पारड्यात एवढी भरभरून मतं टाकली? महागठबंधन अयशस्वी ठरलं का? याबद्दल आम्ही तज्ज्ञांशी बोललो. जेष्ठ पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, \"असं नाहीये की महागठबंधन फेल ठरलं. तुम्ही बघा, त्यांच्या जागा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्या आहेत. पण असं म्हणता येऊ शकेल की त्यांच्या अपेक्षाएवढ्या जागा त्यांना मिळाल्या नाहीयेत. \"आणि दुसरं म्हणजे मोदी फॅक्टर. मोदींच्या नावावर भरघोस मतदान झालेलं आहे. काल (बुधवारी) रामविलास पासवान म्हणाले की ही मोदींची लाट नाही तर त्सुनामी आहे. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळालं आहे.\" उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांदरम्यान फिरलेले आणि त्या भागाचा अभ्यास असणारे पत्रकार पार्थ MN सांगतात, \"ही निवडणूक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लढली गेली. पुलवामा हल्ला, बालाकोट हल्ला, असे मुद्दे या निवडणुकीत आले आणि जातीपातीच्या समीकरणापेक्षा हे मुद्दे अधिक प्रभावी ठरले.\" मोदींचा कल्ट, त्यांच्यामागे ठामपणे उभे असलेले लोक हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असं पार्थ सांगतात. \"लोक सरळ सांगतात, 'स्टेट का चुनाव अलग होता है, देश का अलग'. त्यामुळे अखिलेशसाठी मनात सॉफ्ट कॉर्नर असूनही लोकांनी लोकसभेला मात्र मोदींना मत दिलं.\" उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान घरकुल योजना, उज्ज्वला योजना यासारख्या योजनांबद्दल आकर्षण आहे, असंही पार्थ MN सांगतात. \"गावागावात फिरताना जाणवतं की लोकांना या योजनांचा लाभ हवा आहे. सगळ्यांनाच याचा फायदा मिळाला नसेल पण भाजपने या योजनांचं मार्केटिंग चांगलं केलेलं आहे. त्यामुळे लोक म्हणतात आज ना उद्या आम्हाला फायदा मिळेल. म्हणूनच भाजपला मतदान झालेलं आहे.\" पण गठबंधनचं कुठे चुकलं? महागठबंधनचे जे कोअर मतदार होते, म्हणजे मुस्लीम, जातव आणि यादव यांच्या पलीकडे महागठबंधन जाऊ शकलं नाही, असं पार्थ MN सांगतात. \"या तिघांचा मिळून 40-42 टक्के व्होट शेअर आहे. पण जे बिगर जाटव दलित आणि ओबीसी आहेत ते सगळे भाजपच्या बाजूने आहेत. भाजपने जातीपातीची समीकरणंही व्यवस्थित जमवली होती. मायावतींच्या पक्षांत असलेले ओबीसी नेते आपल्याकडे खेचून आपली व्होट बँक पक्की केली होती. या सगळ्याचा फायदा भाजपला झाला,\" असंही ते सांगतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "असं म्हणतात की दिल्लीतल्या खुर्चीचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो. हे वाक्य अनेकदा आपल्या कानी पडलंही असेल पण प्रत्येक वेळेस ते खरंच ठरतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमहागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस उत्तर प्रदेशमधले दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात ऐतिहासिक आघाडी झाली ज्याला महागठबंधन असंही म्हटलं गेलं. उत्तर प्रदेशातली जातीची समीकरणं पाहाता राजकीय विश्लेषकांचा कयास होता की जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ कुठे अडवला जाऊ शकत असेल तर तो फक्त उत्तर प्रदेशमध्ये. 2014 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकांमध्ये सपा-बसपाच्या महागठबंधनने भाजपसमोर तगडं आव्हानं उभं केलंय, असं वाटत होतं. त्यामुळे भाजपच्या जागा कमी होतील असाही अंदाज होता. याबाबत भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले की ते म्हणायचे की \"आम्ही यावेळेस पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करणार आहोत.\" पण झालं भलतंच. सध्याच्या निकालांचे कल पाहाता भाजप उत्तर प्रदेशमध्ये 60 जागा तरी जिंकेल असं दिसतं आहे. त्यांना एकूण 49 टक्के मतं मिळाल्याचंही दिसतंय. असं काय झालं, कुठे कळ फिरली की भाजपच्या हातातून उत्तर प्रदेश जाणार, असं वाटत असताना मतदारांनी भाजपच्या पारड्यात एवढी भरभरून मतं टाकली? महागठबंधन अयशस्वी ठरलं का? याबद्दल आम्ही तज्ज्ञांशी बोललो. जेष्ठ पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, \"असं नाहीये की महागठबंधन फेल ठरलं. तुम्ही बघा, त्यांच्या जागा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्या आहेत. पण असं म्हणता येऊ शकेल की त्यांच्या अपेक्षाएवढ्या जागा त्यांना मिळाल्या नाहीयेत. \"आणि दुसरं म्हणजे मोदी फॅक्टर. मोदींच्या नावावर भरघोस मतदान झालेलं आहे. काल (बुधवारी) रामविलास पासवान म्हणाले की ही मोदींची लाट नाही तर त्सुनामी आहे. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळालं आहे.\" उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांदरम्यान फिरलेले आणि त्या भागाचा अभ्यास असणारे पत्रकार पार्थ MN सांगतात, \"ही निवडणूक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लढली गेली. पुलवामा हल्ला, बालाकोट हल्ला, असे मुद्दे या निवडणुकीत आले आणि जातीपातीच्या समीकरणापेक्षा हे मुद्दे अधिक प्रभावी ठरले.\" मोदींचा कल्ट, त्यांच्यामागे ठामपणे उभे असलेले लोक हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असं पार्थ सांगतात. \"लोक सरळ सांगतात, 'स्टेट का चुनाव अलग होता है, देश का अलग'. त्यामुळे अखिलेशसाठी मनात सॉफ्ट कॉर्नर असूनही लोकांनी लोकसभेला मात्र मोदींना मत दिलं.\" उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान घरकुल योजना, उज्ज्वला योजना यासारख्या योजनांबद्दल आकर्षण आहे, असंही पार्थ MN सांगतात. \"गावागावात फिरताना जाणवतं की लोकांना या योजनांचा लाभ हवा आहे. सगळ्यांनाच याचा फायदा मिळाला नसेल पण भाजपने या योजनांचं मार्केटिंग चांगलं केलेलं आहे. त्यामुळे लोक म्हणतात आज ना उद्या आम्हाला फायदा मिळेल. म्हणूनच भाजपला मतदान झालेलं आहे.\" पण गठबंधनचं कुठे चुकलं? महागठबंधनचे जे कोअर मतदार होते, म्हणजे मुस्लीम, जातव आणि यादव यांच्या पलीकडे महागठबंधन जाऊ शकलं नाही, असं पार्थ MN सांगतात. \"या तिघांचा मिळून 40-42 टक्के व्होट शेअर आहे. पण जे बिगर जाटव दलित आणि ओबीसी आहेत ते सगळे भाजपच्या बाजूने आहेत. भाजपने जातीपातीची समीकरणंही व्यवस्थित जमवली होती. मायावतींच्या पक्षांत असलेले ओबीसी नेते आपल्याकडे खेचून आपली व्होट बँक पक्की केली होती. या सगळ्याचा फायदा भाजपला झाला,\" असंही ते सांगतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 922, "source_item_id": "922", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2968, "clean_index": 541, "clean_language_index": "mar_Deva:validation:541"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यामुळेच 31 मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरंनी महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरं - मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण हे सगळं सुरू असताना जयपूरमधल्या डॉक्टरांनी दावा केला की त्यांनी HIVची औषधं देऊन कोरोनाची बाधा झालेले पेशंट्स बरे केले. या औषधाला माध्यमांनी 'जयपूर कॉकटेल'असं नाव दिलं आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हेच औषध महाराष्ट्रातल्याही काही पेशंट्सना दिलं जातंय. HIVचं औषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी वापरण्यात येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण या औषधामुळे प्रश्न सुटतील का? कोरोनाच्या रुग्णांना HIVचं औषध? कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 आजारावर अजून कोणतंही औषध नाही. त्यामुळेच जगभरात मृतांचा आकडा आता 10,000ला टेकू लागला आहे, तर बाधितांची संख्या 2 लाख 34 हजारच्या पुढे गेली आहे. पण ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यातल्या फक्त 2-3 टक्के लोकांचाच मृत्यू झालाय. म्हणजे हजारो लोक बरे होऊन घरी जातायत. महाराष्ट्रातल्या रुग्णांवर उपचार कसे होत आहे, असं विचारला असता आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात, की कोरोनाची लस अद्याप उपलब्ध नाही त्यामुळे सध्या फक्त रुग्णांची लक्षणं तपासून त्यांच्यावर इलाज केला जात आहे. याच पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांना जयपूरच्या प्रयोगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की \"महाराष्ट्रातल्या 3 कोरोना रुग्णांवर अॅंटी-रेट्रोव्हायरल ड्रग्स म्हणजेच देण्यात आल्या आहेत.\" यालाच 'जयपूर कॉकटेल' असं म्हणतात. जयपूर कॉकटेल काय आहे? जयपूरमधल्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये 4 कोरोना बाधित रुग्णांना HIVसाठी देण्यात येणारी औषधी दिली गेली. लोपिनाविर आणि रिटोनाविर ही औषधं एकाच वेळी HIV पॉझिटिव्ह रुग्णाला दिली जातात. रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता अबाधित राहावी म्हणून हे औषध कामी येतं. याच औषधाचा वापर कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी करण्यात आला. पण एका आजाराची, म्हणजेच HIVची औषधं अशी दुसऱ्या आजारावरील उपचारासाठी देता येतात का? तर नाही, असं औषध सरसकट देता येत नाही. यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चची (ICMR) परवानगी लागते. या औषधीचा वापर कसा करावा, हे सांगण्यासाठी ICMR ने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी काही अटी घालून दिल्या आहेत. काय आहेत या अटी? जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भंडारी यांनी बीबीसी हिंदीला माहिती देताना सांगितलं की ज्या रुग्णाची स्थिती अतिगंभीर असेल त्यालाच ही औषधं देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. SARS च्या वेळी देखील हीच औषधं देण्यात आली होती असं भंडारी सांगतात. जयपूरमध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या राबवण्यात आल्यानंतर देशभरातून फोन येत असल्याचंही डॉ. भंडारी म्हणाले. पण या उपचार पद्धतीवर मर्यादा आहेत, असं ICMRने स्पष्ट केलंय. कोरोनाच्या औषधाचं काम कुठवर? कोरोना विषाणूच्या रुग्णांवर इलाज व्हावा, यासाठी औषध शोधलं जात आहे तसंच त्याची लसही शोधली जात आहे. औषधांसाठी जे संशोधन होतं त्याला कोट्यवधी डॉलर्सचा खर्च येतो आणि हा खर्च अनेकदा औषधी कंपन्या करतात. एखाद्या नवीन रोगावर नवं औषध कंपनीला सापडलं तर ते त्यातून बक्कळ पैसे कमावतात. पण औषध शोधायला वेळ लागतो आणि तोवर साथ निघून गेलेली असते. त्यानंतर औषध सापडलं तरी ते विकत घेणारे लोक नसतात. त्यामुळे कोव्हिड-19सारखे साथीचे रोग या कंपन्यांना फारसा पैसा कमावून देत नाहीत. अमेरिकेतले बायोटेक्नोलोजीले गुंतवणूकदार ब्रॅड लॉनकार सांगतात की \"सार्वजनिक आरोग्यावर संकट आणणारे जे रोग असतात, त्यांच्याविरोधात लस किंवा उपचार विकसित करणं कठीण असतं. त्यासाठी खूप पैसा आणि वेळ लागतो.\" 13 वर्षांपूर्वी सार्सची साथ आली होती, पण अजूनही त्यावर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडेलेलं नाही. म्हणूनच कोविड-19च्या उपचारांवर काम करण्यासाठी आता CEPI नावाची स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे. यात नॉर्वे सरकार, भारत सरकार, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि वेलकम ट्रस्ट यांनी यासाठीचा निधी उभारला आहे. GSK नावाची फार्मा कंपनी CEPIसोबत काम करून कोविडचं औषध जेव्हा तयार होईल तेव्हा बाजारात आणेल. पण त्यासाठी अनेक महिने किंवा वर्षं लागू शकतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोना व्हायरसचा भारतात झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 200च्या वर गेली आहे तर महाराष्ट्रात हा आकडा 52च्यावर आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nत्यामुळेच 31 मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरंनी महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरं - मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण हे सगळं सुरू असताना जयपूरमधल्या डॉक्टरांनी दावा केला की त्यांनी HIVची औषधं देऊन कोरोनाची बाधा झालेले पेशंट्स बरे केले. या औषधाला माध्यमांनी 'जयपूर कॉकटेल'असं नाव दिलं आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हेच औषध महाराष्ट्रातल्याही काही पेशंट्सना दिलं जातंय. HIVचं औषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी वापरण्यात येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण या औषधामुळे प्रश्न सुटतील का? कोरोनाच्या रुग्णांना HIVचं औषध? कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 आजारावर अजून कोणतंही औषध नाही. त्यामुळेच जगभरात मृतांचा आकडा आता 10,000ला टेकू लागला आहे, तर बाधितांची संख्या 2 लाख 34 हजारच्या पुढे गेली आहे. पण ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यातल्या फक्त 2-3 टक्के लोकांचाच मृत्यू झालाय. म्हणजे हजारो लोक बरे होऊन घरी जातायत. महाराष्ट्रातल्या रुग्णांवर उपचार कसे होत आहे, असं विचारला असता आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात, की कोरोनाची लस अद्याप उपलब्ध नाही त्यामुळे सध्या फक्त रुग्णांची लक्षणं तपासून त्यांच्यावर इलाज केला जात आहे. याच पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांना जयपूरच्या प्रयोगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की \"महाराष्ट्रातल्या 3 कोरोना रुग्णांवर अॅंटी-रेट्रोव्हायरल ड्रग्स म्हणजेच देण्यात आल्या आहेत.\" यालाच 'जयपूर कॉकटेल' असं म्हणतात. जयपूर कॉकटेल काय आहे? जयपूरमधल्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये 4 कोरोना बाधित रुग्णांना HIVसाठी देण्यात येणारी औषधी दिली गेली. लोपिनाविर आणि रिटोनाविर ही औषधं एकाच वेळी HIV पॉझिटिव्ह रुग्णाला दिली जातात. रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता अबाधित राहावी म्हणून हे औषध कामी येतं. याच औषधाचा वापर कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी करण्यात आला. पण एका आजाराची, म्हणजेच HIVची औषधं अशी दुसऱ्या आजारावरील उपचारासाठी देता येतात का? तर नाही, असं औषध सरसकट देता येत नाही. यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चची (ICMR) परवानगी लागते. या औषधीचा वापर कसा करावा, हे सांगण्यासाठी ICMR ने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी काही अटी घालून दिल्या आहेत. काय आहेत या अटी? जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भंडारी यांनी बीबीसी हिंदीला माहिती देताना सांगितलं की ज्या रुग्णाची स्थिती अतिगंभीर असेल त्यालाच ही औषधं देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. SARS च्या वेळी देखील हीच औषधं देण्यात आली होती असं भंडारी सांगतात. जयपूरमध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या राबवण्यात आल्यानंतर देशभरातून फोन येत असल्याचंही डॉ. भंडारी म्हणाले. पण या उपचार पद्धतीवर मर्यादा आहेत, असं ICMRने स्पष्ट केलंय. कोरोनाच्या औषधाचं काम कुठवर? कोरोना विषाणूच्या रुग्णांवर इलाज व्हावा, यासाठी औषध शोधलं जात आहे तसंच त्याची लसही शोधली जात आहे. औषधांसाठी जे संशोधन होतं त्याला कोट्यवधी डॉलर्सचा खर्च येतो आणि हा खर्च अनेकदा औषधी कंपन्या करतात. एखाद्या नवीन रोगावर नवं औषध कंपनीला सापडलं तर ते त्यातून बक्कळ पैसे कमावतात. पण औषध शोधायला वेळ लागतो आणि तोवर साथ निघून गेलेली असते. त्यानंतर औषध सापडलं तरी ते विकत घेणारे लोक नसतात. त्यामुळे कोव्हिड-19सारखे साथीचे रोग या कंपन्यांना फारसा पैसा कमावून देत नाहीत. अमेरिकेतले बायोटेक्नोलोजीले गुंतवणूकदार ब्रॅड लॉनकार सांगतात की \"सार्वजनिक आरोग्यावर संकट आणणारे जे रोग असतात, त्यांच्याविरोधात लस किंवा उपचार विकसित करणं कठीण असतं. त्यासाठी खूप पैसा आणि वेळ लागतो.\" 13 वर्षांपूर्वी सार्सची साथ आली होती, पण अजूनही त्यावर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडेलेलं नाही. म्हणूनच कोविड-19च्या उपचारांवर काम करण्यासाठी आता CEPI नावाची स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे. यात नॉर्वे सरकार, भारत सरकार, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि वेलकम ट्रस्ट यांनी यासाठीचा निधी उभारला आहे. GSK नावाची फार्मा कंपनी CEPIसोबत काम करून कोविडचं औषध जेव्हा तयार होईल तेव्हा बाजारात आणेल. पण त्यासाठी अनेक महिने किंवा वर्षं लागू शकतात. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 925, "source_item_id": "925", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3842, "clean_index": 542, "clean_language_index": "mar_Deva:validation:542"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिटकनाशकातून विषबाधा होण्याच्या सर्वाधिक घटना कापूस उत्पादक भागात घडल्या आहेत. सोयामवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संशय आहे की सोयामसुद्धा कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेचा बळी असावा. दोन दिवसांपूर्वी कपाशीच्या शेतात कीटकनाशक फवारल्यानंतर तो आजारी पडला. दोन कीटकनाशकांच्या मिश्रणातून हे घातक कीटकनाशक बनवण्यातं आलं होतं. जुलै महिन्यांपासून या किटकनाशकांच्या विषबाधेमुळं 50 शेतकऱ्यांनी जीव गमावला असल्याचं काही शासकीय अधिकारी आणि माध्यमांचं मत आहे. मृतांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे 19 मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. हा जिल्हा महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे हा जिल्हा नेहमी बातम्यांत असतो. \"या कालावधीत 800पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं,\" असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. कीटकनाशकातून विषबाधा झाल्यानं प्रवीण सोयमचा (23) मृत्यू झाला. कापूस, सोयाबीन आणि डाळी ही यवतमाळमधली महत्त्वाची पिकं आहेत. इथल्या काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचं घातक मिश्रण वापरत असल्याचं सांगितलं. हे मिश्रण बनवण्यासाठी पावडर आणि द्रव्य रूपातील कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचं काही शेतकऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. GM बियाणांवरही कीड पडल्याची तक्रार इथले शेतकरी जनुकीय बदल केलेलं (GM) कापसाचं बियाणं वापरतात. हे बियाणं बोंड अळीला प्रतिकारक असल्याचं सांगितलं जातं. पण अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की या वर्षी त्यांच्या पिकांवर बोंड अळीनं हल्ला केला. म्हणून त्यांना कीटकनाशकांचा वापर वाढवावा लागला. 21 वर्षांचा निकेश काठणे सांगतो की या कीटकनाशकांची फवारणी करताना तो सलग सात दिवस शेतात कोसळत होता. निकेश एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. 800हून जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं आहे. तो म्हणाला, \"माझं डोकं फार दुखत होतं आणि मला काहीही दिसत नव्हतं.\" निकेश सध्या संकटातून बाहेर आला आहे. हे कीटकनाशक पुन्हा कधीही वापरणार नाही, असं तो म्हणतो. अनेक शेतकऱ्यांनी भीतीने कीटकनाशक वापरण बंद केलं असल्याचं सांगितलं. इथल्या सरकारी हॉस्पिटलचे डीन डॉ. अशोक राठोड बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"या घटना आमच्यासाठीही नव्या आहेत.\" इथल्या डॉक्टरांकडे आलेले रुग्ण हे अनेकदा आत्महत्या करण्यासाठी विष पिऊन आलेले असतात. विष प्यायलेल्या रुग्ण्याच्या पोटातून विष काढणं जितकं कठीण तितकंच श्वसनसंस्थेत गेलेले विशाचे अंश बाहेर काढणं कठीण. जुलैपासून सुरू आहेत तक्रारी या परिसरातल्या डॉक्टरांच्या मते जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना विषबाधेचा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला. उलट्या, श्वसनाच्या तक्रारी, दृष्टिदोष, चक्कर येणं अशा तक्रारी असलेल्या 41 पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं हे डॉक्टर सांगतात. ही संख्या ऑगस्टमध्ये 111 आणि सप्टेंबरमध्ये 300 एवढी झाली. कीटकनाशकाचं मिश्रण वापरलं जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या शेतकऱ्यांपैकी 10 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. तर 25 जणांना डोळ्यांचे आजार झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतीतील संशोधकांना फील्ड सर्व्हे करून या घटनांचा शोध घ्यायला सांगितलं. ठपका शेतकऱ्यांवरच या अहवालात शेतकऱ्यांनाच जबाबदार धरण्यातं आलं आहे. कीटकनाशकं फवारताना काळजी न घेतल्याचा ठपका यात ठेवण्यात आला होता. सुरक्षा किट, गॉगल आणि हातमोजे वापरले नसल्याचं यात म्हटलं आहे. \"माझ्या मुलाने सुरक्षेची काळजी घेतली नव्हती,\" अशी कबुली सोयामचे वडील भाऊराव यांनी दिली. पण यापूर्वीही त्यांनी कोणतीही काळजी न घेता अनेकदा फवारणी केली होती. मग याच वेळी असं का घडलं? शेतकऱ्यांनी बनावट कीटकनाशक तर वापरलं नसेल? त्यांना माहीत नसलेल्या कीटकनाशकांचं मिश्रण ते वापरत होते का? त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सोयामच्या घरात त्याचा भाऊ नामदेवने शेतात फवारलेल्या कीटकनाशकाचं पाकीट काढून दाखवलं. भावाच्या फोटोकडे पाहात तो म्हणाला, \"त्याच्या जागी मीही तिथे असू शकलो असतो.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "23 वर्षांच्या प्रवीण सोयामची प्रकृती ठणठणीत होती. पण अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. पुढं 27 सप्टेंबरला सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनं अखेरचा श्वास घेतला.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकिटकनाशकातून विषबाधा होण्याच्या सर्वाधिक घटना कापूस उत्पादक भागात घडल्या आहेत. सोयामवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संशय आहे की सोयामसुद्धा कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेचा बळी असावा. दोन दिवसांपूर्वी कपाशीच्या शेतात कीटकनाशक फवारल्यानंतर तो आजारी पडला. दोन कीटकनाशकांच्या मिश्रणातून हे घातक कीटकनाशक बनवण्यातं आलं होतं. जुलै महिन्यांपासून या किटकनाशकांच्या विषबाधेमुळं 50 शेतकऱ्यांनी जीव गमावला असल्याचं काही शासकीय अधिकारी आणि माध्यमांचं मत आहे. मृतांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे 19 मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. हा जिल्हा महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे हा जिल्हा नेहमी बातम्यांत असतो. \"या कालावधीत 800पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं,\" असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. कीटकनाशकातून विषबाधा झाल्यानं प्रवीण सोयमचा (23) मृत्यू झाला. कापूस, सोयाबीन आणि डाळी ही यवतमाळमधली महत्त्वाची पिकं आहेत. इथल्या काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचं घातक मिश्रण वापरत असल्याचं सांगितलं. हे मिश्रण बनवण्यासाठी पावडर आणि द्रव्य रूपातील कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचं काही शेतकऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. GM बियाणांवरही कीड पडल्याची तक्रार इथले शेतकरी जनुकीय बदल केलेलं (GM) कापसाचं बियाणं वापरतात. हे बियाणं बोंड अळीला प्रतिकारक असल्याचं सांगितलं जातं. पण अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की या वर्षी त्यांच्या पिकांवर बोंड अळीनं हल्ला केला. म्हणून त्यांना कीटकनाशकांचा वापर वाढवावा लागला. 21 वर्षांचा निकेश काठणे सांगतो की या कीटकनाशकांची फवारणी करताना तो सलग सात दिवस शेतात कोसळत होता. निकेश एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. 800हून जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं आहे. तो म्हणाला, \"माझं डोकं फार दुखत होतं आणि मला काहीही दिसत नव्हतं.\" निकेश सध्या संकटातून बाहेर आला आहे. हे कीटकनाशक पुन्हा कधीही वापरणार नाही, असं तो म्हणतो. अनेक शेतकऱ्यांनी भीतीने कीटकनाशक वापरण बंद केलं असल्याचं सांगितलं. इथल्या सरकारी हॉस्पिटलचे डीन डॉ. अशोक राठोड बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"या घटना आमच्यासाठीही नव्या आहेत.\" इथल्या डॉक्टरांकडे आलेले रुग्ण हे अनेकदा आत्महत्या करण्यासाठी विष पिऊन आलेले असतात. विष प्यायलेल्या रुग्ण्याच्या पोटातून विष काढणं जितकं कठीण तितकंच श्वसनसंस्थेत गेलेले विशाचे अंश बाहेर काढणं कठीण. जुलैपासून सुरू आहेत तक्रारी या परिसरातल्या डॉक्टरांच्या मते जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना विषबाधेचा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला. उलट्या, श्वसनाच्या तक्रारी, दृष्टिदोष, चक्कर येणं अशा तक्रारी असलेल्या 41 पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं हे डॉक्टर सांगतात. ही संख्या ऑगस्टमध्ये 111 आणि सप्टेंबरमध्ये 300 एवढी झाली. कीटकनाशकाचं मिश्रण वापरलं जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या शेतकऱ्यांपैकी 10 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. तर 25 जणांना डोळ्यांचे आजार झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतीतील संशोधकांना फील्ड सर्व्हे करून या घटनांचा शोध घ्यायला सांगितलं. ठपका शेतकऱ्यांवरच या अहवालात शेतकऱ्यांनाच जबाबदार धरण्यातं आलं आहे. कीटकनाशकं फवारताना काळजी न घेतल्याचा ठपका यात ठेवण्यात आला होता. सुरक्षा किट, गॉगल आणि हातमोजे वापरले नसल्याचं यात म्हटलं आहे. \"माझ्या मुलाने सुरक्षेची काळजी घेतली नव्हती,\" अशी कबुली सोयामचे वडील भाऊराव यांनी दिली. पण यापूर्वीही त्यांनी कोणतीही काळजी न घेता अनेकदा फवारणी केली होती. मग याच वेळी असं का घडलं? शेतकऱ्यांनी बनावट कीटकनाशक तर वापरलं नसेल? त्यांना माहीत नसलेल्या कीटकनाशकांचं मिश्रण ते वापरत होते का? त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सोयामच्या घरात त्याचा भाऊ नामदेवने शेतात फवारलेल्या कीटकनाशकाचं पाकीट काढून दाखवलं. भावाच्या फोटोकडे पाहात तो म्हणाला, \"त्याच्या जागी मीही तिथे असू शकलो असतो.\" (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 926, "source_item_id": "926", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3703, "clean_index": 543, "clean_language_index": "mar_Deva:validation:543"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगेल्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटला राजस्थान रॉयल्सनेच 11.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठीही भरभक्कम बोली लावण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शिवम दुबेसाठी पाच कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. अक्षर पटेललाही दिल्ली कॅपिटलने पाच कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. कॅन्सरवर विजय मिळवून मैदानात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंहवर शेवटपर्यंत कुणीही बोली लावली नव्हती. अगदी शेवटी मुंबई इंडियन्सने युवराजला बेस प्राईजला अर्थात 1 कोटी रुपयाला खरेदी केलं. चेतेश्वर पुजारा आणि मनोज तिवारीलाही आतापर्यंत कोणत्याही संघाने खरेदी केलं नाहीए. मार्टिन गप्टिल आणि ब्रेंडन मॅक्क्लुम सारख्या खेळाडूंचीही बोली लागलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने 50 लाख रुपयांची ब्रेस प्राईस असलेल्या वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हॅटमेयरसाठी तब्बल 4.2 कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. दिल्ली कॅपिटलनेही 50 लाख बेस प्राईस असलेल्या हनुमा विहारीला दोन कोटी रुपयांना खरेदी केलंय. कोणत्या खेळाडूंसाठी किती किंमत? किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहम्मद शामीला 4.8 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. शामीची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती. श्रीलंकन खेळाडू लसिथ मलिंगाला मुंबई इंडियन्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मलिंगाची बेस प्राईस 2 कोटी रुपयेच होती. चेन्नई सुपर किंग्जने मोहित शर्माला पाच कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे तर राजस्थान रॉयल्सने वरुण एरोनसाठी 2.4 कोटी रुपये किंमत मोजली. किंग्ज इलेव्हन पंजाबने 75 लाख रुपये बेस प्राईस असलेल्या निकोलस पूरनला 4.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. जॉनी बेयरस्टोला सनरायझर्स हैदराबादने 2.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. बेयरस्टोची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने 1 कोटी बेस प्राईस असलेल्या ईशांत शर्माला 1.1 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. मोइजेज हॅनरिक्सला किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्या बेस प्राईसला म्हणजेच 1 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. पंजाबचा युवा खेळाडू गुरकीरत सिंहला किंग्ज इलेव्हन पंजाबने पन्नास लाख रुपयांच्या बेस प्राईसलाच खरेदी केलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आयपीएलच्या 12 व्या सीझनसाठी जयपूर येथे सुरु असलेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटसाठी सर्वाधिक बोली लागली असून राजस्थान रॉयल्सने जयदेवला 8.40 कोटींना खरेदी केलं आहे. अर्थात, त्याच्यासाठी सर्वाधिक बोली लागण्याची ही पहिलीच वेळ नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगेल्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटला राजस्थान रॉयल्सनेच 11.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठीही भरभक्कम बोली लावण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शिवम दुबेसाठी पाच कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. अक्षर पटेललाही दिल्ली कॅपिटलने पाच कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. कॅन्सरवर विजय मिळवून मैदानात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंहवर शेवटपर्यंत कुणीही बोली लावली नव्हती. अगदी शेवटी मुंबई इंडियन्सने युवराजला बेस प्राईजला अर्थात 1 कोटी रुपयाला खरेदी केलं. चेतेश्वर पुजारा आणि मनोज तिवारीलाही आतापर्यंत कोणत्याही संघाने खरेदी केलं नाहीए. मार्टिन गप्टिल आणि ब्रेंडन मॅक्क्लुम सारख्या खेळाडूंचीही बोली लागलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने 50 लाख रुपयांची ब्रेस प्राईस असलेल्या वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हॅटमेयरसाठी तब्बल 4.2 कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. दिल्ली कॅपिटलनेही 50 लाख बेस प्राईस असलेल्या हनुमा विहारीला दोन कोटी रुपयांना खरेदी केलंय. कोणत्या खेळाडूंसाठी किती किंमत? किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहम्मद शामीला 4.8 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. शामीची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती. श्रीलंकन खेळाडू लसिथ मलिंगाला मुंबई इंडियन्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मलिंगाची बेस प्राईस 2 कोटी रुपयेच होती. चेन्नई सुपर किंग्जने मोहित शर्माला पाच कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे तर राजस्थान रॉयल्सने वरुण एरोनसाठी 2.4 कोटी रुपये किंमत मोजली. किंग्ज इलेव्हन पंजाबने 75 लाख रुपये बेस प्राईस असलेल्या निकोलस पूरनला 4.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. जॉनी बेयरस्टोला सनरायझर्स हैदराबादने 2.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. बेयरस्टोची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने 1 कोटी बेस प्राईस असलेल्या ईशांत शर्माला 1.1 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. मोइजेज हॅनरिक्सला किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्या बेस प्राईसला म्हणजेच 1 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. पंजाबचा युवा खेळाडू गुरकीरत सिंहला किंग्ज इलेव्हन पंजाबने पन्नास लाख रुपयांच्या बेस प्राईसलाच खरेदी केलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 927, "source_item_id": "927", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2089, "clean_index": 544, "clean_language_index": "mar_Deva:validation:544"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजेर बोलसोनारो सोशल मीडियावर ब्राझीलचे हजारो नागरिक बोलसोनारो यांना फॉलो करतात. अनेकांना ते 'ब्राझीलचे ट्रंप' वाटतात. माजी लष्करी अधिकारी असलेले जेर बोलसोनारो हे अनेक पोल्सनुसार माजी अध्यक्ष ल्युईझ इनासिओ लुला डीसिल्व्हा यांच्या मागे आहेत. लुला हे भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात आहेत, त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. वर्णभेदी आणि समलिंगी व्यक्तींसंदर्भात बोलसोनारो यांच्या वक्तव्यांनी ब्राझीलमध्ये खळबळ उडाली होती. मात्र गुन्हेगारीने वेढलेल्या देशाला वाचवण्यासाठी बोलसोनारो यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता असल्याचं त्यांचे पाठीराखे सांगतात. रिओ दी जानेरो शहरात झालेल्या एका सभेत 3,000 समर्थकांच्या साक्षीने बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आपली दावेदारी जाहीर केली. पण बोलसोनारो यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकता येणार नाही असं काही लोकांना वाटतं. त्यांच्या काही वर्णद्वेषी आणि समलैंगिकांविरोधी विधानांनी लोक चिडले आहेत. बोलसोनारो निवडणुकीत सोशल लिबरल पार्टीचे उमेदवार असतील. यामुळे टीव्हीवर निवडणूक प्रचारासाठी त्यांना फक्त 10 सेकंद मिळतील. \"आमचा पक्ष मोठा नाही. आमच्या पक्षाला निवडणूक निधी मिळत नाही. आम्हाला टीव्हीवर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र आमच्याकडे ब्राझीलच्या लोकांचा पाठिंबा आहे, जो अन्य पक्षांकडे नाही,\" असं बोलसोनारो यांनी सांगितलं. गुन्हेगारी रोखण्यासाठी देशातला बंदुकींसंदर्भातला कायदा शिथिल करण्याचा बोलसोनारो यांचा मानस आहे. गर्भपातविरोधी कायद्यासंदर्भात त्यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना कट्टर ख्रिश्चनांचाही पाठिंबा आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ब्राझीलमध्ये कडव्या उजव्या विचारसरणीचे वादग्रस्त नेते जेर बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं जाहीर केलं. ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nजेर बोलसोनारो सोशल मीडियावर ब्राझीलचे हजारो नागरिक बोलसोनारो यांना फॉलो करतात. अनेकांना ते 'ब्राझीलचे ट्रंप' वाटतात. माजी लष्करी अधिकारी असलेले जेर बोलसोनारो हे अनेक पोल्सनुसार माजी अध्यक्ष ल्युईझ इनासिओ लुला डीसिल्व्हा यांच्या मागे आहेत. लुला हे भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात आहेत, त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. वर्णभेदी आणि समलिंगी व्यक्तींसंदर्भात बोलसोनारो यांच्या वक्तव्यांनी ब्राझीलमध्ये खळबळ उडाली होती. मात्र गुन्हेगारीने वेढलेल्या देशाला वाचवण्यासाठी बोलसोनारो यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता असल्याचं त्यांचे पाठीराखे सांगतात. रिओ दी जानेरो शहरात झालेल्या एका सभेत 3,000 समर्थकांच्या साक्षीने बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आपली दावेदारी जाहीर केली. पण बोलसोनारो यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकता येणार नाही असं काही लोकांना वाटतं. त्यांच्या काही वर्णद्वेषी आणि समलैंगिकांविरोधी विधानांनी लोक चिडले आहेत. बोलसोनारो निवडणुकीत सोशल लिबरल पार्टीचे उमेदवार असतील. यामुळे टीव्हीवर निवडणूक प्रचारासाठी त्यांना फक्त 10 सेकंद मिळतील. \"आमचा पक्ष मोठा नाही. आमच्या पक्षाला निवडणूक निधी मिळत नाही. आम्हाला टीव्हीवर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र आमच्याकडे ब्राझीलच्या लोकांचा पाठिंबा आहे, जो अन्य पक्षांकडे नाही,\" असं बोलसोनारो यांनी सांगितलं. गुन्हेगारी रोखण्यासाठी देशातला बंदुकींसंदर्भातला कायदा शिथिल करण्याचा बोलसोनारो यांचा मानस आहे. गर्भपातविरोधी कायद्यासंदर्भात त्यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना कट्टर ख्रिश्चनांचाही पाठिंबा आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 929, "source_item_id": "929", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1696, "clean_index": 545, "clean_language_index": "mar_Deva:validation:545"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुगाबे यांनी स्वेच्छेनं हा निर्णय घेतल्याचं चिठ्ठी लिहून स्पष्ट केलं आहे असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हंटलं आहे. त्यांच्या या धक्कादायक घोषणेमुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या महाभियोगाच्या सुनावणीला खीळ बसली आहे. झिंबाब्वेच्या संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मुगाबे यांच्या महाभियोगावर चर्चा सुरू होती. MPs cheered and celebrated as the resignation was announced या निर्णयामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण आहे आणि लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करायला सुरूवात केली. गेल्या आठवड्यात लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर आणि लोकांच्या आंदोलनानंतरही मुगाबे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. उपराष्ट्रपती इमर्सन म्नानगाग्वा यांना दोन आठवड्यापूर्वी पदावरून काढल्यानंतर मुगाबे यांना हटवण्याच्या हालचाली तीव्र झाल्या होत्या. ते स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1980 पासून सतत सत्तेत आहेत. निवडणुकांमध्ये होणाऱ्या हिंसाचारामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. There were scenes of celebration on the streets of the capital, Harare मुगाबे यांच्या कार्यकाळात झिंबाब्वेची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. 1980 च्या तुलनेत आता 15 टक्के लोक आणखी गरीब झाले आहेत. या निर्णयामुळे मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांच्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे लष्करात असंतोष निर्माण झाला आहे. लष्करानं सत्ता काबीज करून मुगाबे यांना नजरकैदेत ठेवलं होतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी राजीनामा दिला आहे. झिंबाब्वेच्या संसदेचे स्पीकर जेकब मुडेंडा ही माहिती दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुगाबे यांनी स्वेच्छेनं हा निर्णय घेतल्याचं चिठ्ठी लिहून स्पष्ट केलं आहे असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हंटलं आहे. त्यांच्या या धक्कादायक घोषणेमुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या महाभियोगाच्या सुनावणीला खीळ बसली आहे. झिंबाब्वेच्या संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मुगाबे यांच्या महाभियोगावर चर्चा सुरू होती. MPs cheered and celebrated as the resignation was announced या निर्णयामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण आहे आणि लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करायला सुरूवात केली. गेल्या आठवड्यात लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर आणि लोकांच्या आंदोलनानंतरही मुगाबे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. उपराष्ट्रपती इमर्सन म्नानगाग्वा यांना दोन आठवड्यापूर्वी पदावरून काढल्यानंतर मुगाबे यांना हटवण्याच्या हालचाली तीव्र झाल्या होत्या. ते स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1980 पासून सतत सत्तेत आहेत. निवडणुकांमध्ये होणाऱ्या हिंसाचारामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. There were scenes of celebration on the streets of the capital, Harare मुगाबे यांच्या कार्यकाळात झिंबाब्वेची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. 1980 च्या तुलनेत आता 15 टक्के लोक आणखी गरीब झाले आहेत. या निर्णयामुळे मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांच्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे लष्करात असंतोष निर्माण झाला आहे. लष्करानं सत्ता काबीज करून मुगाबे यांना नजरकैदेत ठेवलं होतं. हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 930, "source_item_id": "930", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1371, "clean_index": 546, "clean_language_index": "mar_Deva:validation:546"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआरएसएसशी संबंधित शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्यांचा मुलगा अंगन आणि त्यांची पत्नी ब्युटी पाल भाजप आणि संघाच्या नेत्यांनी या खूनावरून पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी थेट ममता बॅनर्जी सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विजयदशमीच्या दिवशी काही अज्ञात हल्लेखोरांनी शालेय शिक्षक बंधू प्रकाश पाल (वय 35), त्यांची पत्नी ब्युटी पाल (वय 28) आणि मुलगा अंगन पाल (वय 8) यांची धारदार शस्त्राने हत्या केली. पाल यांची पत्नी गरोदर होती. या प्रकरणी वेगवेगळ्या बाजूने तपास करणाऱ्या पोलिसांना आतापर्यंत खून्यांबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. तथापि, पोलिसांनी राजकीय द्वेषातून हा खून करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेसुद्धा या प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. या घटनेच्या विरोधात भाजप आणि आरएसएसने गुरूवारी एक निषेध मोर्चाही काढला. शिक्षकांच्या स्थानिक संघटनेनेसुद्धा आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या झियागंज परिसरात राहणाऱ्या पाल कुटुंबाच्या तीन सदस्यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. परिचयातील व्यक्तीवर पोलिसांचा संशय बंधू प्रकाश शेवटच्या वेळी सकाळी 11 वाजता बाजारातून येताना दिसले होते. पण पुढच्या एका तासातच त्यांच्या घरात कुटुंबातील तिघांचा खून करण्यात आला. मारेकरी हे पाल कुटुंबीयांच्या परिचयातले असावेत असा पोलिसांचा संशय आहे. सर्वप्रथम तिघांना एखादं अमली द्रव पाजण्यात आलं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं. बंधू प्रकाश यांचे नातेवाईक राजेश घोष सांगतात, \"माझ्या घरातील एका सदस्याने दुपारी पावणेबारा वाजता बंधू प्रकाश आणि त्यांच्या मुलासोबत फोनवर संवाद साधला होता. बहुतेक त्यावेळी खूनी त्यांच्या घरातच उपस्थित असावेत.\" बंधू प्रकाश यांची हत्या त्यांच्या संघ परिवाराशी संबंधित असल्यामुळे झाली का? पोलिसांनी यापूर्वीच अशी शक्यता फेटाळून लावल्या आहेत. मुर्शिदाबाद (दक्षिण) चे भाजप अध्यक्ष हुमांयू कबीर सांगतात, \"बंधू प्रकाश पाल आरएसएसचे सदस्य होते. पण त्यांच्या या राजकीय ओळखीचा कसलाही संबंध त्यांच्या हत्येशी नाही.\" सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात गुन्हेगार उघडपणे बिनधास्त होऊन फिरत असल्याचा भाजप आणि संघाचा आरोप आहे. पाल कुटुंबाची हत्या हा त्याचाच परिणाम असल्याचं ते सांगतात. पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष दोन्ही संघटनांनी ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक ट्वीट करून या हत्याकांडाबाबत राज्य सरकार आणि तथाकथित बुद्धिजीवींना सवाल विचारला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सांगतात, \"मुर्शिदाबादमध्ये झालेली ही काही पहिली घटना नाही. राज्यात यापूर्वीपासूनच भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आल्या आहेत. यामुळे बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा दिसून येतो. राज्यातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.\" दुसरीकडे, तृणमूल काँग्रेस जिल्हा समितीतील एक नेते सुब्रत साहा सांगतात, \"पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. खून वैयक्तिक कारणामुळे झालेला असू शकतो. पोलीस तपासात सगळं समोर येईल.\" घरात सामान अस्ताव्यस्त लालबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी बरूण वैद्या सांगतात, \"या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पण अजूनपर्यंत खूनाचं कारण कळू शकलेलं नाही. आम्ही पाल यांच्या नातेवाईकांशी तसंच शेजाऱ्यांशी बोललो आहोत.\" \"पाल यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आढळलं. हल्लेखोरांसोबत त्यांची झटापट झाल्याचं यातून स्पष्ट होतं,\" असं वैद्या यांनी सांगितलं. सध्या पोलीस प्रकाश पाल यांच्या मोबाईलची कॉल लिस्ट तपासत आहेत. पाल कुटुंबाच्या परिचयाच्या व्यक्तीनेच हे खून केल्याचा अंदाज आहे. या हत्याकांडामुळे परिसरात अवकळा पसरली आहे. प्रकाश यांच्या शेजारी राहणारे विपुर सरदार सांगतात, \"हे कुटुंब अत्यंत सभ्य आणि सुशिक्षित होतं. आजपर्यंत त्यांचा कोणत्याच शेजाऱ्यासोबत कसलाच वाद झाला नव्हता.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (RSS) एक शालेय शिक्षक, त्यांची गरोदर पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाच्या खूनाची घटना घडली. त्यानंतर पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआरएसएसशी संबंधित शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्यांचा मुलगा अंगन आणि त्यांची पत्नी ब्युटी पाल भाजप आणि संघाच्या नेत्यांनी या खूनावरून पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी थेट ममता बॅनर्जी सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विजयदशमीच्या दिवशी काही अज्ञात हल्लेखोरांनी शालेय शिक्षक बंधू प्रकाश पाल (वय 35), त्यांची पत्नी ब्युटी पाल (वय 28) आणि मुलगा अंगन पाल (वय 8) यांची धारदार शस्त्राने हत्या केली. पाल यांची पत्नी गरोदर होती. या प्रकरणी वेगवेगळ्या बाजूने तपास करणाऱ्या पोलिसांना आतापर्यंत खून्यांबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. तथापि, पोलिसांनी राजकीय द्वेषातून हा खून करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेसुद्धा या प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. या घटनेच्या विरोधात भाजप आणि आरएसएसने गुरूवारी एक निषेध मोर्चाही काढला. शिक्षकांच्या स्थानिक संघटनेनेसुद्धा आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या झियागंज परिसरात राहणाऱ्या पाल कुटुंबाच्या तीन सदस्यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. परिचयातील व्यक्तीवर पोलिसांचा संशय बंधू प्रकाश शेवटच्या वेळी सकाळी 11 वाजता बाजारातून येताना दिसले होते. पण पुढच्या एका तासातच त्यांच्या घरात कुटुंबातील तिघांचा खून करण्यात आला. मारेकरी हे पाल कुटुंबीयांच्या परिचयातले असावेत असा पोलिसांचा संशय आहे. सर्वप्रथम तिघांना एखादं अमली द्रव पाजण्यात आलं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं. बंधू प्रकाश यांचे नातेवाईक राजेश घोष सांगतात, \"माझ्या घरातील एका सदस्याने दुपारी पावणेबारा वाजता बंधू प्रकाश आणि त्यांच्या मुलासोबत फोनवर संवाद साधला होता. बहुतेक त्यावेळी खूनी त्यांच्या घरातच उपस्थित असावेत.\" बंधू प्रकाश यांची हत्या त्यांच्या संघ परिवाराशी संबंधित असल्यामुळे झाली का? पोलिसांनी यापूर्वीच अशी शक्यता फेटाळून लावल्या आहेत. मुर्शिदाबाद (दक्षिण) चे भाजप अध्यक्ष हुमांयू कबीर सांगतात, \"बंधू प्रकाश पाल आरएसएसचे सदस्य होते. पण त्यांच्या या राजकीय ओळखीचा कसलाही संबंध त्यांच्या हत्येशी नाही.\" सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात गुन्हेगार उघडपणे बिनधास्त होऊन फिरत असल्याचा भाजप आणि संघाचा आरोप आहे. पाल कुटुंबाची हत्या हा त्याचाच परिणाम असल्याचं ते सांगतात. पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष दोन्ही संघटनांनी ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक ट्वीट करून या हत्याकांडाबाबत राज्य सरकार आणि तथाकथित बुद्धिजीवींना सवाल विचारला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सांगतात, \"मुर्शिदाबादमध्ये झालेली ही काही पहिली घटना नाही. राज्यात यापूर्वीपासूनच भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आल्या आहेत. यामुळे बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा दिसून येतो. राज्यातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.\" दुसरीकडे, तृणमूल काँग्रेस जिल्हा समितीतील एक नेते सुब्रत साहा सांगतात, \"पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. खून वैयक्तिक कारणामुळे झालेला असू शकतो. पोलीस तपासात सगळं समोर येईल.\" घरात सामान अस्ताव्यस्त लालबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी बरूण वैद्या सांगतात, \"या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पण अजूनपर्यंत खूनाचं कारण कळू शकलेलं नाही. आम्ही पाल यांच्या नातेवाईकांशी तसंच शेजाऱ्यांशी बोललो आहोत.\" \"पाल यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आढळलं. हल्लेखोरांसोबत त्यांची झटापट झाल्याचं यातून स्पष्ट होतं,\" असं वैद्या यांनी सांगितलं. सध्या पोलीस प्रकाश पाल यांच्या मोबाईलची कॉल लिस्ट तपासत आहेत. पाल कुटुंबाच्या परिचयाच्या व्यक्तीनेच हे खून केल्याचा अंदाज आहे. या हत्याकांडामुळे परिसरात अवकळा पसरली आहे. प्रकाश यांच्या शेजारी राहणारे विपुर सरदार सांगतात, \"हे कुटुंब अत्यंत सभ्य आणि सुशिक्षित होतं. आजपर्यंत त्यांचा कोणत्याच शेजाऱ्यासोबत कसलाच वाद झाला नव्हता.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 932, "source_item_id": "932", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3996, "clean_index": 547, "clean_language_index": "mar_Deva:validation:547"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरियाला अण्वस्त्र मुक्त करण्याच्या दृष्टीनं योग्य ती प्रगती झालेली नाही, असं ट्रंप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधांवरून तणाव सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियावर पुरेसा दबाव आणता आलेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात, जून महिन्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रंप यांनी उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा धोका नसल्याची भूमिका घेतली होती. त्यापाठोपाठ, उत्तर कोरियानं अजूनही अणुचाचणी केंद्र बंद केलेली नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या. दरम्यान, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यानं वॉशिंग्टन पोस्टला माहिती दिली की, उत्तर कोरया आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करत असल्याची शक्यता आहे. माइक पोम्पिओ आणि उत्तर कोरियासाठी नेमलेले विशेष दूत स्टीफन बेगन हे दोघेही पुढल्या आठवड्यात उत्तर कोरियात जाणार होते. हा पोम्पिओ यांचा उत्तर कोरियाचा चौथा दौरा होता. पण आता तो रद्द झाला आहे. त्यासंदर्भात केलेल्या तीन ट्वीटमध्ये ट्रंप यांनी चीनवरही टीका केली आहे. काय म्हणाले ट्रंप हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ हे सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार नाहीत. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांना प्रस्तावित दौरा रद्द करण्यास सांगितले आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोरियाला अण्वस्त्र मुक्त करण्याच्या दृष्टीनं योग्य ती प्रगती झालेली नाही, असं ट्रंप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधांवरून तणाव सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियावर पुरेसा दबाव आणता आलेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात, जून महिन्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रंप यांनी उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा धोका नसल्याची भूमिका घेतली होती. त्यापाठोपाठ, उत्तर कोरियानं अजूनही अणुचाचणी केंद्र बंद केलेली नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या. दरम्यान, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यानं वॉशिंग्टन पोस्टला माहिती दिली की, उत्तर कोरया आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करत असल्याची शक्यता आहे. माइक पोम्पिओ आणि उत्तर कोरियासाठी नेमलेले विशेष दूत स्टीफन बेगन हे दोघेही पुढल्या आठवड्यात उत्तर कोरियात जाणार होते. हा पोम्पिओ यांचा उत्तर कोरियाचा चौथा दौरा होता. पण आता तो रद्द झाला आहे. त्यासंदर्भात केलेल्या तीन ट्वीटमध्ये ट्रंप यांनी चीनवरही टीका केली आहे. काय म्हणाले ट्रंप हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 933, "source_item_id": "933", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1228, "clean_index": 548, "clean_language_index": "mar_Deva:validation:548"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे गुगल हे पाऊल उचलत आहे, असं पत्र गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्ताला उत्तर देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. अँड्रॉइडचे निर्माते अँडी रुबिन यांना त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या बदल्यात 90 मिलियन डॉलरची भरपाई देऊन कामावरून काढून टाकण्यात आलं असं या वृत्तात म्हटलं होतं. या वृत्तातील दावा रुबीन यांच्या प्रवक्त्याने फेटाळला आहे. रुबिन यांनी 2014मध्ये Playground हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कंपनी सोडली होती. त्यावेळी त्यांना जबरदस्त फेअरवेल पार्टी देण्यात आली होती, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. \"न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट वाचणं त्रासदायक आहे आणि याप्रकारच्या प्रकरणांबाबत गुगल खूपच गंभीर आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित असं कामाचं ठिकाण देण्यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे,\" असं पिचई यांनी म्हटलं आहे. \"लैंगिक शोषणाशी संबंधित प्रत्येक आरोपाची आम्ही चौकशी केली आहे आणि चौकशीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे,\" असं पिचई यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. अँडी रुबिन 2013मध्ये एका महिलेनं रुबिन यांनी हॉटेलात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची निश्चिती केल्यानंतर गुगलचे तत्कालीन सीईओ लॅरी पेज यांनी रुबिन यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितलं होतं, असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे. गुगलने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. \"मी कोणतंही गैरवर्तन केलेलं नाही आणि मी स्वत:हून गुगल सोडत आहे,\" असं रुबिन यांनी म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुगलमध्ये कारवाई करण्यात आली आहे. 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 48 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती गुगलने दिली आहे. यांच्यावर गेल्या 2 वर्षांत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nगैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे गुगल हे पाऊल उचलत आहे, असं पत्र गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्ताला उत्तर देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. अँड्रॉइडचे निर्माते अँडी रुबिन यांना त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या बदल्यात 90 मिलियन डॉलरची भरपाई देऊन कामावरून काढून टाकण्यात आलं असं या वृत्तात म्हटलं होतं. या वृत्तातील दावा रुबीन यांच्या प्रवक्त्याने फेटाळला आहे. रुबिन यांनी 2014मध्ये Playground हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कंपनी सोडली होती. त्यावेळी त्यांना जबरदस्त फेअरवेल पार्टी देण्यात आली होती, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. \"न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट वाचणं त्रासदायक आहे आणि याप्रकारच्या प्रकरणांबाबत गुगल खूपच गंभीर आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित असं कामाचं ठिकाण देण्यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे,\" असं पिचई यांनी म्हटलं आहे. \"लैंगिक शोषणाशी संबंधित प्रत्येक आरोपाची आम्ही चौकशी केली आहे आणि चौकशीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे,\" असं पिचई यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. अँडी रुबिन 2013मध्ये एका महिलेनं रुबिन यांनी हॉटेलात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची निश्चिती केल्यानंतर गुगलचे तत्कालीन सीईओ लॅरी पेज यांनी रुबिन यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितलं होतं, असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे. गुगलने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. \"मी कोणतंही गैरवर्तन केलेलं नाही आणि मी स्वत:हून गुगल सोडत आहे,\" असं रुबिन यांनी म्हटलं होतं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 934, "source_item_id": "934", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1696, "clean_index": 549, "clean_language_index": "mar_Deva:validation:549"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाही जण एका तरुणाला पकडून त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत असल्याचं या व्हीडिओत दिसतं. बीबीसीच्या अनेक वाचकांनी हा व्हीडिओ व्हॉट्सअप करून सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या व्हीडिओसोबत एक मेसेज आहे, \"भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्या या कृतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतील? दलित, मागास महागड्या गाडीतून फिरूही शकत नाहीत का?\" हा व्हीडिओ 29 एप्रिलनंतर फेसबुकवरच्या काही मोठ्या ग्रुप्समध्येही शेअर झाल्याचं आम्हाला आढळलं. ज्यांनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केलाय, त्यांनीही दावा केलाय की हा दलित तरुण महागड्या गाडीतून फिरत असल्याने भाजप नेते अनिल उपाध्याय यांनी आपल्या गुंडांसह त्याला मारहाण केली. मात्र, हा दावा साफ चुकीचा असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं. व्हीडिओमागचं सत्य हा व्हीडिओ दोन वर्षं जुना असल्याचं आम्हाला रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आढळलं. 4 एप्रिल 2017 रोजी काही प्रसार माध्यमांनी आपल्या बातमीत हा व्हीडिओ दाखवला आहे. या बातम्यांनुसार व्हीडिओत ज्या तरुणाला मारहाण होतेय तो गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहणारा हार्दिक भरवाड आहे. काही कौटुंबिक वादातून त्याला त्याच्या सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. त्याच्या गाडीचंही नुकसान केलं होतं. या घटनेचा सर्व तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही गुजरात पोलिसांशी संपर्क साधला. गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की हा व्हिडियो गांधीनगरमधल्या सेक्टर 7चा आहे. त्यांनी सांगितलं, \"हे संपूर्ण प्रकरण घरगुती हिंसाचाराचं आहे. एका मुलीने तिचा पती हार्दिक भरवाड याच्यावर घरगुती हिंसाचार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला होता.\" मुलीने माहेरी जाऊन तिला मारझोड होत असल्याच सांगितलं तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी हार्दिक भरवाडला मारहाण केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रार केली होती. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. पोलिसांनी स्पष्ट केलंय की तरुणाला घरगुती कारणांवरून मारहाण करण्यात आली होती आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "सोशल मीडियावर सध्या एका तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. एका भाजप नेत्याने दलित तरुणाला खुलेआम मारहाण केल्याचा दावा या व्हीडियोसोबत करण्यात येतोय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकाही जण एका तरुणाला पकडून त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत असल्याचं या व्हीडिओत दिसतं. बीबीसीच्या अनेक वाचकांनी हा व्हीडिओ व्हॉट्सअप करून सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या व्हीडिओसोबत एक मेसेज आहे, \"भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्या या कृतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतील? दलित, मागास महागड्या गाडीतून फिरूही शकत नाहीत का?\" हा व्हीडिओ 29 एप्रिलनंतर फेसबुकवरच्या काही मोठ्या ग्रुप्समध्येही शेअर झाल्याचं आम्हाला आढळलं. ज्यांनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केलाय, त्यांनीही दावा केलाय की हा दलित तरुण महागड्या गाडीतून फिरत असल्याने भाजप नेते अनिल उपाध्याय यांनी आपल्या गुंडांसह त्याला मारहाण केली. मात्र, हा दावा साफ चुकीचा असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं. व्हीडिओमागचं सत्य हा व्हीडिओ दोन वर्षं जुना असल्याचं आम्हाला रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आढळलं. 4 एप्रिल 2017 रोजी काही प्रसार माध्यमांनी आपल्या बातमीत हा व्हीडिओ दाखवला आहे. या बातम्यांनुसार व्हीडिओत ज्या तरुणाला मारहाण होतेय तो गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहणारा हार्दिक भरवाड आहे. काही कौटुंबिक वादातून त्याला त्याच्या सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. त्याच्या गाडीचंही नुकसान केलं होतं. या घटनेचा सर्व तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही गुजरात पोलिसांशी संपर्क साधला. गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की हा व्हिडियो गांधीनगरमधल्या सेक्टर 7चा आहे. त्यांनी सांगितलं, \"हे संपूर्ण प्रकरण घरगुती हिंसाचाराचं आहे. एका मुलीने तिचा पती हार्दिक भरवाड याच्यावर घरगुती हिंसाचार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला होता.\" मुलीने माहेरी जाऊन तिला मारझोड होत असल्याच सांगितलं तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी हार्दिक भरवाडला मारहाण केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रार केली होती. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. पोलिसांनी स्पष्ट केलंय की तरुणाला घरगुती कारणांवरून मारहाण करण्यात आली होती आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 935, "source_item_id": "935", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2077, "clean_index": 550, "clean_language_index": "mar_Deva:validation:550"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभाई जगताप पुणे भेटीदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते. जागावाटप नेहमीच अडचणीचा विषय होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं मला 227 जागा लढायला आवडेल आणि माझा तो प्रयत्न राहिल, असंही जगताप यांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जगताप यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद शनिवारी (19 डिसेंबर) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं . नवीन नियुक्त्यांमध्ये मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मुंबईचे प्रभारी पद, प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची कमान भाई जगताप यांच्या खांद्यावर असणार आहे. कोण आहेत भाई जगताप? अशोक जगताप यांना भाई जगताप या नावाने ओळखलं जातं. ते सध्या काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषदेत आमदार आहेत. जगताप यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)\n\nSummary:", "target": "आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं 227 जागा स्वबळावर लढवाव्यात, असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभाई जगताप पुणे भेटीदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते. जागावाटप नेहमीच अडचणीचा विषय होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं मला 227 जागा लढायला आवडेल आणि माझा तो प्रयत्न राहिल, असंही जगताप यांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जगताप यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद शनिवारी (19 डिसेंबर) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं . नवीन नियुक्त्यांमध्ये मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मुंबईचे प्रभारी पद, प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची कमान भाई जगताप यांच्या खांद्यावर असणार आहे. कोण आहेत भाई जगताप? अशोक जगताप यांना भाई जगताप या नावाने ओळखलं जातं. ते सध्या काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषदेत आमदार आहेत. जगताप यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 939, "source_item_id": "939", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1514, "clean_index": 551, "clean_language_index": "mar_Deva:validation:551"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआमिर खानच्या उपस्थितीत ही मुलगी हे गाणं गात आहे. आमिर खान सध्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये आहे. प्रेक्षागृहात बसलेल्या मुलीचं गाणं ऐकून आमिरनं तिची प्रशंसा केली. \"तू हे गाणं खूपच छान गायली आहेस. हे गाणं अवघड आहे,\" असं तो म्हणाला. यानंतर या मुलीनं आमिर खानला शिनजियांग क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असलेली एक पारंपरिक टोपी भेट दिली. शियान शहरातल्या शिडियन विद्यापीठात 18 डिसेंबरला हा व्हीडिओ शूट करण्यात आला होता. तेव्हापासून जवळपास 70 हजार लोकांनी हा व्हीडिओ बघितला आहे तर जवळपास 1,500 जणांनी हा व्हीडिओ शेयर केला आहे. चीनमध्ये आमिरचा रोड-शो ठग्स ऑफ हिंदुस्तान हा चित्रपट 28 डिसेंबरला चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान तिथं 10 दिवस रोड शो करणार आहे. चीनच्या संस्कृतीशी संबंधित टोपी घातल्यामुळे वीबो युजर्स आमिरची प्रशंसा करत आहेत. शिनजियांगच्या एका वापरकर्त्यानं लिहिलंय की, \"ही टोपी मैत्रीचं प्रतीक आहे.\" आमिर खाननं जिहू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनमधील त्याच्या चाहत्यांना धन्यवाद म्हटलं आहे. \"चीनच्या लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे माझं मन भरून आलं आहे. मला नेहमीच इथल्या लोकांचं प्रेम लाभलं आहे,\" असं आमिरनं म्हटलं आहे. आमिर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैनान, ग्वांगझू आदी शहरांत जाऊन आला आहे. चीनच्या कोणकोणत्या शहरांत जायला हवं, अशी त्यानं चीनमधील युवकांकडे विचारणाही केली आहे. चीनमध्ये आमिरची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. 3 इडियट्स, दंगल, सीक्रेट सुपरस्टारनंतर आता त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "चीनच्या शिनजियांगमधील एका मुलीच्या गायनाचा व्हीडिओ तेथील सोशल मीडिया साईट वीबोवर लोकप्रिय ठरला आहे. या व्हीडिओ त संबंधित मुलगी अभिनेता आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टार चित्रपटातील 'नचदी फिरा' हे गाणं गाताना दिसून येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआमिर खानच्या उपस्थितीत ही मुलगी हे गाणं गात आहे. आमिर खान सध्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये आहे. प्रेक्षागृहात बसलेल्या मुलीचं गाणं ऐकून आमिरनं तिची प्रशंसा केली. \"तू हे गाणं खूपच छान गायली आहेस. हे गाणं अवघड आहे,\" असं तो म्हणाला. यानंतर या मुलीनं आमिर खानला शिनजियांग क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असलेली एक पारंपरिक टोपी भेट दिली. शियान शहरातल्या शिडियन विद्यापीठात 18 डिसेंबरला हा व्हीडिओ शूट करण्यात आला होता. तेव्हापासून जवळपास 70 हजार लोकांनी हा व्हीडिओ बघितला आहे तर जवळपास 1,500 जणांनी हा व्हीडिओ शेयर केला आहे. चीनमध्ये आमिरचा रोड-शो ठग्स ऑफ हिंदुस्तान हा चित्रपट 28 डिसेंबरला चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान तिथं 10 दिवस रोड शो करणार आहे. चीनच्या संस्कृतीशी संबंधित टोपी घातल्यामुळे वीबो युजर्स आमिरची प्रशंसा करत आहेत. शिनजियांगच्या एका वापरकर्त्यानं लिहिलंय की, \"ही टोपी मैत्रीचं प्रतीक आहे.\" आमिर खाननं जिहू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनमधील त्याच्या चाहत्यांना धन्यवाद म्हटलं आहे. \"चीनच्या लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे माझं मन भरून आलं आहे. मला नेहमीच इथल्या लोकांचं प्रेम लाभलं आहे,\" असं आमिरनं म्हटलं आहे. आमिर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैनान, ग्वांगझू आदी शहरांत जाऊन आला आहे. चीनच्या कोणकोणत्या शहरांत जायला हवं, अशी त्यानं चीनमधील युवकांकडे विचारणाही केली आहे. चीनमध्ये आमिरची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. 3 इडियट्स, दंगल, सीक्रेट सुपरस्टारनंतर आता त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 940, "source_item_id": "940", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1700, "clean_index": 552, "clean_language_index": "mar_Deva:validation:552"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलेखक वि. एस. नायपॉल नायपॉल यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या 85 व्यावर्षी लंडनमधल्या त्यांच्या घरीच अखेरचा श्वास घेतला. लेखक म्हणून जगात नावारूपाला येण्याआधी त्यांनी बीबीसीमध्येही काम केलं होतं. त्यांच्या पत्नीने नायपॉल यांच्या निधनानंतर सांगितलं की, \"त्यांनी रचनात्मकता आणि आनंदी जीवन जगलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण त्यांच्यासोबत होता.\" लेखक नायपॉल यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या 5 मुद्द्यांत - 1. भारतीय वंशाचे नायपॉल यांचा जन्म 1932मध्ये त्रिनिदादमध्ये झाला होता. त्रिनिदादमध्ये लहानाचे मोठे झाल्यानंतर नायपॉ़ल यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीतून शिक्षण घेतलं होतं. 2. 1950मध्ये त्यांनी एक सरकारी स्कॉलरशिप जिंकली होती. ज्यामुळे त्यांना कॉमनवेल्थ युनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश मिळणार होता. पण त्यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश घेतला. 3. 1951मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक 'The Mystic Masseur' प्रकाशित झालं. त्यानंतर A Bend in the River' आणि 'A House of Mr Biswas' ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली. 'A House of Mr Biswas' हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना तीन वर्षांहून अधिक काळ गेला. आपली दुसरी पत्नी नादिरा यांच्याबरोबर नायपॉल 4. विद्यार्थी दशेत असताना डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. 5.नायपॉल यांना 1971मध्ये बुकर पुरस्कार आणि 2001मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "साहित्यातले नोबेल पुरस्कार विजेते आणि सुप्रसिद्ध लेखक V.S. नायपॉल यांचं लंडनमध्ये निधन झालं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nलेखक वि. एस. नायपॉल नायपॉल यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या 85 व्यावर्षी लंडनमधल्या त्यांच्या घरीच अखेरचा श्वास घेतला. लेखक म्हणून जगात नावारूपाला येण्याआधी त्यांनी बीबीसीमध्येही काम केलं होतं. त्यांच्या पत्नीने नायपॉल यांच्या निधनानंतर सांगितलं की, \"त्यांनी रचनात्मकता आणि आनंदी जीवन जगलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण त्यांच्यासोबत होता.\" लेखक नायपॉल यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या 5 मुद्द्यांत - 1. भारतीय वंशाचे नायपॉल यांचा जन्म 1932मध्ये त्रिनिदादमध्ये झाला होता. त्रिनिदादमध्ये लहानाचे मोठे झाल्यानंतर नायपॉ़ल यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीतून शिक्षण घेतलं होतं. 2. 1950मध्ये त्यांनी एक सरकारी स्कॉलरशिप जिंकली होती. ज्यामुळे त्यांना कॉमनवेल्थ युनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश मिळणार होता. पण त्यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश घेतला. 3. 1951मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक 'The Mystic Masseur' प्रकाशित झालं. त्यानंतर A Bend in the River' आणि 'A House of Mr Biswas' ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली. 'A House of Mr Biswas' हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना तीन वर्षांहून अधिक काळ गेला. आपली दुसरी पत्नी नादिरा यांच्याबरोबर नायपॉल 4. विद्यार्थी दशेत असताना डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. 5.नायपॉल यांना 1971मध्ये बुकर पुरस्कार आणि 2001मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 941, "source_item_id": "941", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1417, "clean_index": 553, "clean_language_index": "mar_Deva:validation:553"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबांद्रा परिसरात लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेकडून केली जात असणारी गर्दी आणि बॅनरबाजी, शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण न देणे या सगळ्या गोष्टींवर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आहे. आज म्हणजेच गुरुवारी (13 मे) संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सिद्दीकी यांनी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. या ट्वीटमध्ये झिशान सिद्दीकी म्हणतात, \"शिवसेनेकडून बांद्रा पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत. याठिकाणी लसींपेक्षाही जास्त बॅनर्स तुम्हाला दिसून येतील. येथील बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, इथं आणल्या जाणाऱ्या लसी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून पक्षनिधीतून आणल्या जात आहेत का? लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचं गवगवा करणं कृपया थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे.\" तत्पूर्वी, गुरुवारीच दुपारी 3 वाजून 56 मिनिटांनी सिद्दीकी यांनी असंच एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये सिद्दीकी यांनी म्हटलं, \"महाराष्ट्रात कलम 144 लागू आहे. पण शिवसेना नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनासाठी गर्दी करू शकतात. नियम फक्त सामान्य नागरिकांना लागू आहेत. शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का? इथं एक व्यक्ती लस घेत असताना दहा-बारा जण फोटो काढत आहेत.\" झिशान यांनी आज केलेल्या दोन्ही ट्वीट्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई महापालिका यांना टॅग केलेलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांचं ट्विटर अकाऊंट पाहिल्यास अशा प्रकारच्या ट्वीट्सची मालिकाच आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्दीकी सोशल मीडियावरून आपल्या मनातील खदखद बाहेर काढत असल्याचं दिसून येईल. त्यातही शिवसेना नेते अनिल परब आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्दीकी यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर सिद्दीकी यांची विशेष नाराजी असल्याचं दिसून येतं. अनिल परब यांच्यावर टीका झिशान सिद्दीकी यांनी सर्वप्रथम 7 मे रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली होती. 7 मे रोजी सिद्दीकी यांनी परब यांचा एक फोटो ट्वीट करत लिहिलं, \"माझ्या बांद्रा पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून कोव्हिड-19 लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार असूनसुद्धा मला प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. मला या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. आपण लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणार आहात का?\" या ट्विटनंतर काही वेळानेच सिद्दीकी यांनी एक व्हीडिओही ट्वीट केला. या व्हीडिओमध्ये त्यांनी ही सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणाले, \"लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण नव्हतं. प्रोटोकॉलचं उल्लंघन झालं आहे. मंत्री अनिल परब हे आधीपासूनच असं करत आले आहेत. मी याठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असताना नेहमी हस्तक्षेप केला जातो. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला या दबावाची सवय आहे. \"मी आधीपासून काम करत आलो आहे आणि यापुढेही करतच राहणार. बांद्रा पूर्व मतदारसंघातील लोकांना माझ्या कामाबाबत माहिती आहे. येथील कामाच्या भ्रष्टाचाराबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना, महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिलं होतं. त्याचा तपासही सुरू झालेला नाही. याचा तपास करण्याबाबत कुणाला भीती आहे? अनिल परब यांनी समजून घेतलं पाहिजे. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. लोकांचा पाठिंबा मला आहे. मी काम करण्यासाठी आलो आहे. मला काम करू द्या.\" शिवसेनेची प्रतिक्रिया झिशान सिद्दीकी एकामागून एक टीकेचे बाण सोडत असताना शिवसेना नेत्यांनी मात्र मौन बाळगलं होतं. त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणं सुरुवातीपासूनच टाळल्याचं दिसून आलं. मात्र आज सिद्दीकी यांनी पुन्हा अशा प्रकारे शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. \"शिवसेनेचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर काम करतायेत. महापालिकेच्या काही कार्यक्रमांना प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींनी बोलवलं जातं. लोकप्रतिनिधी गेल्यानंतर त्या सुविधा लोकांपर्यंत पोहचतात. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक स्थानिक ठिकाणी हजेरी लावतात. पण सध्याच्या परिस्थितीत सर्वांनीच गर्दी होऊ नये याचं भान ठेवलं पाहीजे असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. त्याचं पालन सर्वांनीच केलं पाहीजे,\" असं कायंदे म्हणाल्या आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "target": "मुंबईतील बांद्रा पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी शिवसेनेवर चांगलेच नाराज झाले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबांद्रा परिसरात लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेकडून केली जात असणारी गर्दी आणि बॅनरबाजी, शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण न देणे या सगळ्या गोष्टींवर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आहे. आज म्हणजेच गुरुवारी (13 मे) संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सिद्दीकी यांनी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. या ट्वीटमध्ये झिशान सिद्दीकी म्हणतात, \"शिवसेनेकडून बांद्रा पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत. याठिकाणी लसींपेक्षाही जास्त बॅनर्स तुम्हाला दिसून येतील. येथील बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, इथं आणल्या जाणाऱ्या लसी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून पक्षनिधीतून आणल्या जात आहेत का? लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचं गवगवा करणं कृपया थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे.\" तत्पूर्वी, गुरुवारीच दुपारी 3 वाजून 56 मिनिटांनी सिद्दीकी यांनी असंच एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये सिद्दीकी यांनी म्हटलं, \"महाराष्ट्रात कलम 144 लागू आहे. पण शिवसेना नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनासाठी गर्दी करू शकतात. नियम फक्त सामान्य नागरिकांना लागू आहेत. शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का? इथं एक व्यक्ती लस घेत असताना दहा-बारा जण फोटो काढत आहेत.\" झिशान यांनी आज केलेल्या दोन्ही ट्वीट्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई महापालिका यांना टॅग केलेलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांचं ट्विटर अकाऊंट पाहिल्यास अशा प्रकारच्या ट्वीट्सची मालिकाच आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्दीकी सोशल मीडियावरून आपल्या मनातील खदखद बाहेर काढत असल्याचं दिसून येईल. त्यातही शिवसेना नेते अनिल परब आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्दीकी यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर सिद्दीकी यांची विशेष नाराजी असल्याचं दिसून येतं. अनिल परब यांच्यावर टीका झिशान सिद्दीकी यांनी सर्वप्रथम 7 मे रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली होती. 7 मे रोजी सिद्दीकी यांनी परब यांचा एक फोटो ट्वीट करत लिहिलं, \"माझ्या बांद्रा पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून कोव्हिड-19 लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार असूनसुद्धा मला प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. मला या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. आपण लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणार आहात का?\" या ट्विटनंतर काही वेळानेच सिद्दीकी यांनी एक व्हीडिओही ट्वीट केला. या व्हीडिओमध्ये त्यांनी ही सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणाले, \"लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण नव्हतं. प्रोटोकॉलचं उल्लंघन झालं आहे. मंत्री अनिल परब हे आधीपासूनच असं करत आले आहेत. मी याठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असताना नेहमी हस्तक्षेप केला जातो. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला या दबावाची सवय आहे. \"मी आधीपासून काम करत आलो आहे आणि यापुढेही करतच राहणार. बांद्रा पूर्व मतदारसंघातील लोकांना माझ्या कामाबाबत माहिती आहे. येथील कामाच्या भ्रष्टाचाराबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना, महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिलं होतं. त्याचा तपासही सुरू झालेला नाही. याचा तपास करण्याबाबत कुणाला भीती आहे? अनिल परब यांनी समजून घेतलं पाहिजे. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. लोकांचा पाठिंबा मला आहे. मी काम करण्यासाठी आलो आहे. मला काम करू द्या.\" शिवसेनेची प्रतिक्रिया झिशान सिद्दीकी एकामागून एक टीकेचे बाण सोडत असताना शिवसेना नेत्यांनी मात्र मौन बाळगलं होतं. त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणं सुरुवातीपासूनच टाळल्याचं दिसून आलं. मात्र आज सिद्दीकी यांनी पुन्हा अशा प्रकारे शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. \"शिवसेनेचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर काम करतायेत. महापालिकेच्या काही कार्यक्रमांना प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींनी बोलवलं जातं. लोकप्रतिनिधी गेल्यानंतर त्या सुविधा लोकांपर्यंत पोहचतात. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक स्थानिक ठिकाणी हजेरी लावतात. पण सध्याच्या परिस्थितीत सर्वांनीच गर्दी होऊ नये याचं भान ठेवलं पाहीजे असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. त्याचं पालन सर्वांनीच केलं पाहीजे,\" असं कायंदे म्हणाल्या आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 942, "source_item_id": "942", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3895, "clean_index": 554, "clean_language_index": "mar_Deva:validation:554"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतिकात्मक फोटो वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर पंढरपुरात रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं. पण सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करणं योग्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 'मिशन बिगीन अगेन' च्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सरकारकडून लॉकडाऊनला शिथिलता देण्यात येत आहे. 5 ऑक्टोबरपासून सरकारने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा एकदा मंदीरं उघडण्याची मागणी पुढे आली आहे. 'बार सुरू झाले पण मंदीरं कधी सुरू होणार'? असा प्रश्न राजकीय पक्षांकडून उपस्थित केला गेला. पण मंदीरं उघडणं खरंच शक्य आहे का? या निर्णयामागे राज्य सरकारचा काय हेतू आहे? नेत्यांचं काय म्हणणं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट... 'पब्ज अ‍ॅण्ड पार्टी गँगचे सरकार?' राज्यात बार सुरू केले आणि मंदीरं नाही हा मुद्दा उपस्थित करत भाजपने काळी वस्त्र ओढून सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले म्हणाले \"आजचा दिवस महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण आजपासून राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद आहेत.\" मंदीर \"ठाकरे सरकार \"पब्ज अ‍ॅण्ड पार्टी गँग\" चे सरकार आहे. हा काळा दिवस ज्या काळ्या सरकारने आणला त्या सरकारचा आम्ही काळे वस्त्र ओढून निषेध व्यक्त करतो\". भाजपबरोबर इतर विरोधी पक्षांकडूनही धार्मिक स्थळं कधी सुरू होणार हा प्रश्न विचारला जातोय. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले \"मुख्यमंत्री विविध धार्मिक संघटनांशी चर्चा करत आहेत. सरकारने 50% पर्यंत रेस्टॉरंट आणि बार सुरू करायला परवानगी दिली. 50% ची अट घालून धार्मिक स्थळं उघडणॆ कठीण आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील.\" बार सुरू करण्याचं आर्थिक गणित काय? मे महिन्याच्या कडक लॉकडाऊनमध्ये सरकारचा महसूल बंद झाला. त्याची झळ सरकारी तिजोरीला बसली. आरोग्य सोडून इतर विभागांच्या बजेटला चाप लावावा लागला. याकाळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला महसूल मिळण्यासाठी दारू विक्रीची दुकानं सुरू करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला. त्यावर टीकाही झाली. पण राज्य सरकारने आर्थिक गणितं सुरळीत होण्यासाठी घरपोच सेवेची अट घालून ही दुकानं सुरू केली. मंदिर राज्यात दरवर्षी दारू विक्रीमधून 15 हजार कोटींहून अधिक महसूल सरकारला मिळतो. बार सुरू करण्यामागेही हेच आर्थिक गणित आहे का? याबाबत जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, \" उत्पादन शुल्क विभागातून मोठा महसूल सरकारला मिळतो. मोठं अर्थकारण बार सुरू करण्यामागे आहे. तेच अर्थकारण हे धार्मिक स्थळांबाबतही आहे. धार्मिक स्थळं ही बंद ठेवून सरकारला कोणताही फायदा नाही. याउलट या निर्णयातून लोक दुखावले जात आहेत.\" \"पण बारसाठी 50% ची मर्यादा घालून दिलेली आहे. धार्मिक स्थळांसाठी ही मर्यादा घालणं शक्य नाही. जर ही धार्मिक स्थळं सुरू केली आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली तर त्याचा ताण पोलीस यंत्रणा, प्रशासन यावर येऊ शकतो. त्यामुळे मंदीरांचा मुद्दा भावनिक न करता विचार करून निर्णय झाला पाहीजे.\" मंदिरांच्या मुद्यावर राजकारण? कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरलं हे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अनेक मुद्यांवरून टीका केली. पण या महामारीत मोठे मुद्दे विरोधी पक्षाला मिळाले नाहीत. जेष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर याबाबत सांगतात,\"विरोधी पक्षाला रोज एक मुद्दा लागतो. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आता काही प्रमाणात निवळलं तर दुसरा मुद्दा समोर येतो असचं हे मंदिरांच आहे. हा राजकीय मुद्दा आहे. तरीही उद्या मंदीरं सुरू केली तर लोकांचा प्रवास वाढेल आणि महामारीत हे धोकादायक आहे. याची कल्पना लोकांनासुध्दा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने राजकारण केलं तरी सरकारला याचा फार फटका पडेल असं वाटत नाही.\" 'बार आणि मंदिर तुलना योग्य नाही' बार आणि मंदिर यांची तुलना करणं योग्य नाही, असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"इतर अत्यावश्यक सेवा सुरू करणं गरजेचं आहे. धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत सरकार विचार करतंय. पण मूळ मुद्दा हा श्रध्देचा आहे. प्रार्थनेसाठी प्रत्येकाच्या घरात मंदिर असतं. श्रध्दा असल्यास घरातल्या मंदिरात प्रार्थना करूनही समाधान मिळतं. त्यामुळे बार आणि रेस्टॉरंट सुरू केले म्हणून त्याच्याशी तुलना करत धार्मिक स्थळं सुरू करा हे म्हणणं योग्य नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "राज्यात काही महिन्यांपासून धार्मिक स्थळं उघडण्यात यावीत ही मागणी वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसे यांच्याकडून करण्यात येत आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रतिकात्मक फोटो वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर पंढरपुरात रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं. पण सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करणं योग्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 'मिशन बिगीन अगेन' च्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सरकारकडून लॉकडाऊनला शिथिलता देण्यात येत आहे. 5 ऑक्टोबरपासून सरकारने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा एकदा मंदीरं उघडण्याची मागणी पुढे आली आहे. 'बार सुरू झाले पण मंदीरं कधी सुरू होणार'? असा प्रश्न राजकीय पक्षांकडून उपस्थित केला गेला. पण मंदीरं उघडणं खरंच शक्य आहे का? या निर्णयामागे राज्य सरकारचा काय हेतू आहे? नेत्यांचं काय म्हणणं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट... 'पब्ज अ‍ॅण्ड पार्टी गँगचे सरकार?' राज्यात बार सुरू केले आणि मंदीरं नाही हा मुद्दा उपस्थित करत भाजपने काळी वस्त्र ओढून सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले म्हणाले \"आजचा दिवस महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण आजपासून राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद आहेत.\" मंदीर \"ठाकरे सरकार \"पब्ज अ‍ॅण्ड पार्टी गँग\" चे सरकार आहे. हा काळा दिवस ज्या काळ्या सरकारने आणला त्या सरकारचा आम्ही काळे वस्त्र ओढून निषेध व्यक्त करतो\". भाजपबरोबर इतर विरोधी पक्षांकडूनही धार्मिक स्थळं कधी सुरू होणार हा प्रश्न विचारला जातोय. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले \"मुख्यमंत्री विविध धार्मिक संघटनांशी चर्चा करत आहेत. सरकारने 50% पर्यंत रेस्टॉरंट आणि बार सुरू करायला परवानगी दिली. 50% ची अट घालून धार्मिक स्थळं उघडणॆ कठीण आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील.\" बार सुरू करण्याचं आर्थिक गणित काय? मे महिन्याच्या कडक लॉकडाऊनमध्ये सरकारचा महसूल बंद झाला. त्याची झळ सरकारी तिजोरीला बसली. आरोग्य सोडून इतर विभागांच्या बजेटला चाप लावावा लागला. याकाळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला महसूल मिळण्यासाठी दारू विक्रीची दुकानं सुरू करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला. त्यावर टीकाही झाली. पण राज्य सरकारने आर्थिक गणितं सुरळीत होण्यासाठी घरपोच सेवेची अट घालून ही दुकानं सुरू केली. मंदिर राज्यात दरवर्षी दारू विक्रीमधून 15 हजार कोटींहून अधिक महसूल सरकारला मिळतो. बार सुरू करण्यामागेही हेच आर्थिक गणित आहे का? याबाबत जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, \" उत्पादन शुल्क विभागातून मोठा महसूल सरकारला मिळतो. मोठं अर्थकारण बार सुरू करण्यामागे आहे. तेच अर्थकारण हे धार्मिक स्थळांबाबतही आहे. धार्मिक स्थळं ही बंद ठेवून सरकारला कोणताही फायदा नाही. याउलट या निर्णयातून लोक दुखावले जात आहेत.\" \"पण बारसाठी 50% ची मर्यादा घालून दिलेली आहे. धार्मिक स्थळांसाठी ही मर्यादा घालणं शक्य नाही. जर ही धार्मिक स्थळं सुरू केली आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली तर त्याचा ताण पोलीस यंत्रणा, प्रशासन यावर येऊ शकतो. त्यामुळे मंदीरांचा मुद्दा भावनिक न करता विचार करून निर्णय झाला पाहीजे.\" मंदिरांच्या मुद्यावर राजकारण? कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरलं हे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अनेक मुद्यांवरून टीका केली. पण या महामारीत मोठे मुद्दे विरोधी पक्षाला मिळाले नाहीत. जेष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर याबाबत सांगतात,\"विरोधी पक्षाला रोज एक मुद्दा लागतो. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आता काही प्रमाणात निवळलं तर दुसरा मुद्दा समोर येतो असचं हे मंदिरांच आहे. हा राजकीय मुद्दा आहे. तरीही उद्या मंदीरं सुरू केली तर लोकांचा प्रवास वाढेल आणि महामारीत हे धोकादायक आहे. याची कल्पना लोकांनासुध्दा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने राजकारण केलं तरी सरकारला याचा फार फटका पडेल असं वाटत नाही.\" 'बार आणि मंदिर तुलना योग्य नाही' बार आणि मंदिर यांची तुलना करणं योग्य नाही, असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"इतर अत्यावश्यक सेवा सुरू करणं गरजेचं आहे. धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत सरकार विचार करतंय. पण मूळ मुद्दा हा श्रध्देचा आहे. प्रार्थनेसाठी प्रत्येकाच्या घरात मंदिर असतं. श्रध्दा असल्यास घरातल्या मंदिरात प्रार्थना करूनही समाधान मिळतं. त्यामुळे बार आणि रेस्टॉरंट सुरू केले म्हणून त्याच्याशी तुलना करत धार्मिक स्थळं सुरू करा हे म्हणणं योग्य नाही.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 943, "source_item_id": "943", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3867, "clean_index": 555, "clean_language_index": "mar_Deva:validation:555"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनिवडणुकांसाठी फेसबुक होणार सज्ज येत्या लोकसभा निवडणुकांत फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी फेसबूकने एक टास्क फोर्स तयार केला आहे. \"2019च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसोबत काम समन्वय साधण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांची टीम तयार स्थापन केली आहे,\" अशी माहिती फेसबुक जागतिक धोरणांचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांनी दिली. बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यापुढं राजकीय जाहिरातीला पैसे देणऱ्यांचं नाव संबंधित जाहिरातीत दिसणार आहे. 2. तनुश्री दत्ताची पोलिसांकडे तक्रार बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणारी एक तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची बातमी NDTV ने दिली आहे. 2008 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झालेल्या या प्रकरणात तिने तक्रार करताना नाना पाटेकर यांच्यासह कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. \"तनुश्री यांनी तक्रार नोंदवली असून अद्याप या प्रकरणात FIR नोंदवलेला नाही,\" अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोज कुमार शर्मा यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली आहे. नाना पाटेकर यांनी याआधीच हे आरोप फेटाळले असून तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 3. मान्सूनचा राज्याला रामराम राज्यातून परतीच्या पावसाने निरोप घेतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केलं. महाराष्ट्र टाइम्सने अशी बातमी दिली आहे. जेमतेम चार महिने राज्यात मुक्काम करत मान्सूनने आता राज्यातून माघार घेतली आहे. राज्याच्या उर्वरित भागात काही ठिकाणी परतीच्या पावसाने उपस्थिती लावली तरी त्या मानाने मुंबईतून मात्र नैऋत्य मौसमी वारे शांतपणे माघारी फिरले. गोव्यामधूनही येत्या एक ते दोन दिवसात मान्सून माघार घेईल. महाराष्ट्रातून सर्वसाधारणपणे 1 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परततो, असं या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान, मंत्रोच्चाराने पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे कृषी विद्यापीठात हा प्रयोग घेण्यात येत आहे, असं विधान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी युवा महोत्सवात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याची बातमी लोकमतने दिली आहे. 4. राज्यात औषधांचा तुतवडा महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषधाचा तीव्र तुटवडा असून रुग्णांनाच बाहेरून औषध खरेदी करावी लागत असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. या परिस्थितीत बदल केव्हा होणार, असा प्रश्न केवळ रुग्णच नव्हे, तर डॉक्टरही उपस्थित करत आहेत असंही या बातमीत पुढे म्हटलं आहे. रायगड, नांदेड, नागपूर, सातारा, सांगली, जळगाव आणि औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये औषधांची तीव्र टंचाई आहे. अन्य जिल्ह्यातही औषधं नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही औषधांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने त्यांचे नातलग आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तर असे प्रकार वारंवार घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 5. तिसऱ्याच दिवशी भारताचा विजय राजकोट कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर एक डाव राखून 272 धावांनी मात केली. सकाळसह सगळ्याच माध्यमांनी याविषयीची बातमी दिली आहे. पहिल्या डावात धावडोंगर उभारल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 रन्समध्ये गुंडाळला. वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की ओढवली, पण त्यांचा दुसरा डावही 196 रन्समध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. तिसऱ्या दिवशी इंडिजच्या 14 विकेट पडल्या होत्या. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीत पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली. तर आश्विनने तीन आणि जडेजाने दोन बळी मिळविले. विंडीजकडून किरॉन पॉवेलने सर्वाधिक 83 धावा केल्या. पुढची कसोटी 12 ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या : 1. निवडणुकां साठी फेसबुकने कसली कंबर", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nनिवडणुकांसाठी फेसबुक होणार सज्ज येत्या लोकसभा निवडणुकांत फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी फेसबूकने एक टास्क फोर्स तयार केला आहे. \"2019च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसोबत काम समन्वय साधण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांची टीम तयार स्थापन केली आहे,\" अशी माहिती फेसबुक जागतिक धोरणांचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांनी दिली. बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यापुढं राजकीय जाहिरातीला पैसे देणऱ्यांचं नाव संबंधित जाहिरातीत दिसणार आहे. 2. तनुश्री दत्ताची पोलिसांकडे तक्रार बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणारी एक तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची बातमी NDTV ने दिली आहे. 2008 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झालेल्या या प्रकरणात तिने तक्रार करताना नाना पाटेकर यांच्यासह कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. \"तनुश्री यांनी तक्रार नोंदवली असून अद्याप या प्रकरणात FIR नोंदवलेला नाही,\" अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोज कुमार शर्मा यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली आहे. नाना पाटेकर यांनी याआधीच हे आरोप फेटाळले असून तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 3. मान्सूनचा राज्याला रामराम राज्यातून परतीच्या पावसाने निरोप घेतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केलं. महाराष्ट्र टाइम्सने अशी बातमी दिली आहे. जेमतेम चार महिने राज्यात मुक्काम करत मान्सूनने आता राज्यातून माघार घेतली आहे. राज्याच्या उर्वरित भागात काही ठिकाणी परतीच्या पावसाने उपस्थिती लावली तरी त्या मानाने मुंबईतून मात्र नैऋत्य मौसमी वारे शांतपणे माघारी फिरले. गोव्यामधूनही येत्या एक ते दोन दिवसात मान्सून माघार घेईल. महाराष्ट्रातून सर्वसाधारणपणे 1 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परततो, असं या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान, मंत्रोच्चाराने पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे कृषी विद्यापीठात हा प्रयोग घेण्यात येत आहे, असं विधान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी युवा महोत्सवात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याची बातमी लोकमतने दिली आहे. 4. राज्यात औषधांचा तुतवडा महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषधाचा तीव्र तुटवडा असून रुग्णांनाच बाहेरून औषध खरेदी करावी लागत असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. या परिस्थितीत बदल केव्हा होणार, असा प्रश्न केवळ रुग्णच नव्हे, तर डॉक्टरही उपस्थित करत आहेत असंही या बातमीत पुढे म्हटलं आहे. रायगड, नांदेड, नागपूर, सातारा, सांगली, जळगाव आणि औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये औषधांची तीव्र टंचाई आहे. अन्य जिल्ह्यातही औषधं नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही औषधांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने त्यांचे नातलग आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तर असे प्रकार वारंवार घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 5. तिसऱ्याच दिवशी भारताचा विजय राजकोट कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर एक डाव राखून 272 धावांनी मात केली. सकाळसह सगळ्याच माध्यमांनी याविषयीची बातमी दिली आहे. पहिल्या डावात धावडोंगर उभारल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 रन्समध्ये गुंडाळला. वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की ओढवली, पण त्यांचा दुसरा डावही 196 रन्समध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. तिसऱ्या दिवशी इंडिजच्या 14 विकेट पडल्या होत्या. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीत पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली. तर आश्विनने तीन आणि जडेजाने दोन बळी मिळविले. विंडीजकडून किरॉन पॉवेलने सर्वाधिक 83 धावा केल्या. पुढची कसोटी 12 ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 945, "source_item_id": "945", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3565, "clean_index": 556, "clean_language_index": "mar_Deva:validation:556"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऋतुराज गायकवाड पंजाबसाठी करो या मरो असले्या लढतीत चेन्नईने 9 विकेट्सनी विजय मिळवला. ऋतुराजने नाबाद 62 रन्सची खेळी केली. प्रत्येक हंगामात प्लेऑफ्स गाठणारा संघ अशी ओळख असलेल्या चेन्नईला यंदा प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ऋतुराजची बॅटिंग हा चेन्नईच्या मोहिमेचा आशादायी क्षण होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले. तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले. 0, 5, 0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र सलग तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही. ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे. मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या. इंडिया ए साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये 207 रन्स केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही 470 रन्स केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 63.42च्या सरासरीने 444 रन्स केल्या होत्या. गेल्या वर्षीच्या लिलावात चेन्नईने ऋतुराजला संघात समाविष्ट केलं मात्र त्याला अंतिम अकरात संधी मिळू शकली. सुरेश रैनाने माघार घेतल्यामुळे ऋतुराजला संधी मिळेल अशी चर्चा होती. कोरोनातून बरं झाल्यानंतर क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण करत असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मॅचमध्ये काय घडलं? पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी या मॅचमध्ये जिंकणे क्रमप्राप्त होतं. चेन्नईने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. चेन्नईच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर पंजाबला केवळ 153 रन्सचीच मजल मारता आली. दीपक हुडाने 62 रन्सची शानदार खेळी केली मात्र त्याला अन्य बॅट्समनकडून साथ मिळाली नाही. चेन्नईतर्फे लुंगी एन्गिडीने तीन विकेट्स घेतल्या. फॅफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड प्रत्युत्तरादाखल खेळताना ऋतुराज-फॅफ डू प्लेसिस जोडीने दमदार सुरुवात केली. फॅफ आऊट झाल्यानंतर ऋतुराजने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली. ऋतुराजने 6चौकार आणि एका षटकारासह 49 बॉलमध्ये 62 रन्सची खेळी केली. 0, 5,0 अशा सुरुवातीनंतर ऋतुराजने 65, 72, 62 अशा दमदार खेळी साकारल्या. ऋतुराजमध्ये विराट कोहलीचा भास होतो असं चेन्नईचा अनुभवी खेळाडू फॅफ डू प्लेसिसने सांगितलं. कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर क्वारंटीन राहावं लागलं. मात्र संघातील प्रत्येकाने मला सकारात्मक राहायला मदत केली. महेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, डॅरेन ब्राव्हो, इम्रान ताहीर अशा मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायचा अनुभव संस्मरणीय होता असं ऋतुराजने सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सलग तीन अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या आयपीएल मोहिमेचा शेवट विजयाने केला. दमदार खेळासह ऋतुराजने तो चेन्नईचा भावी शिलेदार असल्याचं सिद्ध केलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nऋतुराज गायकवाड पंजाबसाठी करो या मरो असले्या लढतीत चेन्नईने 9 विकेट्सनी विजय मिळवला. ऋतुराजने नाबाद 62 रन्सची खेळी केली. प्रत्येक हंगामात प्लेऑफ्स गाठणारा संघ अशी ओळख असलेल्या चेन्नईला यंदा प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ऋतुराजची बॅटिंग हा चेन्नईच्या मोहिमेचा आशादायी क्षण होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले. तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले. 0, 5, 0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र सलग तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही. ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे. मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या. इंडिया ए साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये 207 रन्स केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही 470 रन्स केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 63.42च्या सरासरीने 444 रन्स केल्या होत्या. गेल्या वर्षीच्या लिलावात चेन्नईने ऋतुराजला संघात समाविष्ट केलं मात्र त्याला अंतिम अकरात संधी मिळू शकली. सुरेश रैनाने माघार घेतल्यामुळे ऋतुराजला संधी मिळेल अशी चर्चा होती. कोरोनातून बरं झाल्यानंतर क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण करत असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मॅचमध्ये काय घडलं? पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी या मॅचमध्ये जिंकणे क्रमप्राप्त होतं. चेन्नईने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. चेन्नईच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर पंजाबला केवळ 153 रन्सचीच मजल मारता आली. दीपक हुडाने 62 रन्सची शानदार खेळी केली मात्र त्याला अन्य बॅट्समनकडून साथ मिळाली नाही. चेन्नईतर्फे लुंगी एन्गिडीने तीन विकेट्स घेतल्या. फॅफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड प्रत्युत्तरादाखल खेळताना ऋतुराज-फॅफ डू प्लेसिस जोडीने दमदार सुरुवात केली. फॅफ आऊट झाल्यानंतर ऋतुराजने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली. ऋतुराजने 6चौकार आणि एका षटकारासह 49 बॉलमध्ये 62 रन्सची खेळी केली. 0, 5,0 अशा सुरुवातीनंतर ऋतुराजने 65, 72, 62 अशा दमदार खेळी साकारल्या. ऋतुराजमध्ये विराट कोहलीचा भास होतो असं चेन्नईचा अनुभवी खेळाडू फॅफ डू प्लेसिसने सांगितलं. कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर क्वारंटीन राहावं लागलं. मात्र संघातील प्रत्येकाने मला सकारात्मक राहायला मदत केली. महेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, डॅरेन ब्राव्हो, इम्रान ताहीर अशा मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायचा अनुभव संस्मरणीय होता असं ऋतुराजने सांगितलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 946, "source_item_id": "946", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3144, "clean_index": 557, "clean_language_index": "mar_Deva:validation:557"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या पुण्यात सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत. आगामी काळात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य सुविधाही वाढवली जाईल. बेडची संख्याही वाढवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक बेड वाढवण्यात येणार आहेत. 5 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सौरभ राव यांनी सांगितलं. रुग्णांचं प्रमाण वाढल्या तर काही रुग्णालये केवळ कोव्हिड उपचारासाठी ठेवण्यात येतील. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. गेल्या 10 दिवसात राज्यात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. याला अधिक गती दिली जाईल. प्रतिदिन 75 हजार नागरिकांना लस देण्याचं उद्दीष्ट प्रशासनाने ठेवलं आहे. पुढील 100 दिवसांत 18 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण करण्याबाबत विचार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असंही राव म्हणाले. काय सुरू, काय बंद राहणार? गिरीश बापट यांच्या सूचना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी यावेळी प्रशासनाला काही सूचना केल्या. सामान्य नागरिकांवर कारवाई करताना पोलिसांनी काळजी घ्यावी. ग्रुपने बसणाऱ्या लोकांनी कायदेशीर कारवाई करावी. पण त्यांनी मारहाण करू नये, अशी सूचना बापट यांनी दिली. पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था, दक्षता समिती असेल. बेडसची संख्या वाढवण्यासाठी एमबीबीएस, रिटायर्ड डॉक्टर यांना मदतीला घ्यावे. केंद्र सरकार जेवढी लागेल तेवढी लस देईल. असंही बापट म्हणाले. पीएमपीएल बंद करू नये, ती 40 टक्क्यांनी सुरू राहावी. कामगारांसाठी पीएमपीएमएल ची व्यवस्था करायला हवी. हॉटेल्स बंद न करता उभे राहून खाण्याची व्यवस्था करावी. हातगाड्यांवर पाच पेक्षा जास्त लोक एकावेळी नको. संचारबंदी 8 नंतर सुरू ठेवायला हवी होती. दिवसभर जमावबंदी असावी, असं मत बापट यांनी मांडलं आहे. यावर काय निर्णय होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पुणे जिल्ह्यात आजपासून (3 मार्च 2021 पासून) पुढच्या 7 दिवसांसाठी दिवसभर जमावबंदी तसंच संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nपुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या पुण्यात सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत. आगामी काळात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य सुविधाही वाढवली जाईल. बेडची संख्याही वाढवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक बेड वाढवण्यात येणार आहेत. 5 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सौरभ राव यांनी सांगितलं. रुग्णांचं प्रमाण वाढल्या तर काही रुग्णालये केवळ कोव्हिड उपचारासाठी ठेवण्यात येतील. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. गेल्या 10 दिवसात राज्यात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. याला अधिक गती दिली जाईल. प्रतिदिन 75 हजार नागरिकांना लस देण्याचं उद्दीष्ट प्रशासनाने ठेवलं आहे. पुढील 100 दिवसांत 18 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण करण्याबाबत विचार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असंही राव म्हणाले. काय सुरू, काय बंद राहणार? गिरीश बापट यांच्या सूचना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी यावेळी प्रशासनाला काही सूचना केल्या. सामान्य नागरिकांवर कारवाई करताना पोलिसांनी काळजी घ्यावी. ग्रुपने बसणाऱ्या लोकांनी कायदेशीर कारवाई करावी. पण त्यांनी मारहाण करू नये, अशी सूचना बापट यांनी दिली. पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था, दक्षता समिती असेल. बेडसची संख्या वाढवण्यासाठी एमबीबीएस, रिटायर्ड डॉक्टर यांना मदतीला घ्यावे. केंद्र सरकार जेवढी लागेल तेवढी लस देईल. असंही बापट म्हणाले. पीएमपीएल बंद करू नये, ती 40 टक्क्यांनी सुरू राहावी. कामगारांसाठी पीएमपीएमएल ची व्यवस्था करायला हवी. हॉटेल्स बंद न करता उभे राहून खाण्याची व्यवस्था करावी. हातगाड्यांवर पाच पेक्षा जास्त लोक एकावेळी नको. संचारबंदी 8 नंतर सुरू ठेवायला हवी होती. दिवसभर जमावबंदी असावी, असं मत बापट यांनी मांडलं आहे. यावर काय निर्णय होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 947, "source_item_id": "947", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1987, "clean_index": 558, "clean_language_index": "mar_Deva:validation:558"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसद्य स्थितीत या कंपन्यांच्या कोरोना विरोधातील लशीच्या ट्रायल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या महानगरात कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या चाचण्या सुरू आहेत. कोरोना व्हायरविरोधात औषध उपलब्ध नसल्याने प्रभावी लस हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी एकमेव पर्याय आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. मृतांचा आकडाही वाढत चाललाय. त्यामुळे सामान्यांसाठी कोव्हिड-19 विरोधातील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. केंद्रीय औषध महानियंत्रकांनी सोमवारी (21 सप्टेंबर) लस निर्मितीबाबत मान्यता मिळण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. केंद्रीय औषध महानियंत्रकांच्या सूचना केंद्रीय औषध महानियंत्रकांनी देशभरात कोव्हिड-19 विरोधी लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी 39 पानांची मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. याबाबत बीबीसी मराठाशी बोलताना मुंबईतील फोर्टीस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि राज्याच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनी सांगितलं, \"लशीचा प्रभाव 50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेला आधीच चांगला ठरेल. त्यामुळे लस जास्तीत जास्त प्रभावी असेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लशीमुळे कोणालाही धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात आली पाहिजे.\" \"पहिल्या टप्प्यात ही लस सुरक्षित आहे याबाबत माहिती मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यात लस दिल्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते का नाही याची माहिती मिळेल,\" असं डॉ. पंडीत पुढे म्हणाले. लशीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचं मत कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या ट्रायल संदर्भात जिनिव्हामधील पत्रकार परिषदेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ आणि इंडियन कांउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) माजी प्रमुख डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं, \"कोरोना व्हायरस विरोधातील विविध लशींची चाचणी करण्यासाठी भारत एक चांगला पर्याय आहे. भारतात मोठ्या संख्येने लोकांना या आजाराचा धोका आहे. भारतात चाचणीसाठी चांगल्या संस्था उपलब्ध आहेत.\" \"सामान्यत: एखादी लस जर 70 टक्के किंवा त्यापेक्षी जास्त प्रभावी असेल तर त्याला लस म्हणू शकतो. पण, सध्याच्या परिस्थितीत लशीचा परिणाम 50 टक्के चांगला असेल, तर त्याला प्रभावी लस म्हणावं लागेल. यासाठी क्लिनिकल ट्रायल दरम्यान समोर येणाऱ्या परिणामांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.\" \"मात्र, एखादी लस 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी असेल, तर या लशीचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगला परिणाम दिसून येणार नाही. 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी लशीच्या मदतीने लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येणार नाही,\" असंही डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं. तज्ज्ञांचं मत सामान्यत: 100 टक्के सुरक्षित आणि चांगले परिणाम दिसून आल्यानंतरच लशीला मान्यता दिली जाते. मग, कोव्हिड-19 विरोधातील लशीबाबत 50 टक्के प्रभावी असल्याचा निर्णय का? हा प्रश्न बीबीसीने तज्ज्ञांना विचारला. याबाबत बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश तांदळे म्हणाले, \"कोणतीही लस बाजारात आणण्याआधी त्याचा धोका आणि फायदा याचं प्रमाण तपासलं जातं. पण, कोरोना विरोधातील लढाईत औषध नसताना सरकारला सामान्यांपर्यंत ही लस लवकरात लवकर पोहोचवायची आहे. त्यासाठी सरकारने लस देण्यात येणाऱ्यांमधील 50 टक्के लोकांच्या शरीरात या आजाराविरोधात अँटीबॉडी निर्माण झालेल्या दिसून आल्या, तर लशीला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे.\" \"सामान्यत: लस 100 टक्के प्रभावी असल्याशिवाय मान्यता दिली जात नाही. पण, देशातील आताची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे सरकारने देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी 50 टक्क्यांमध्ये याची उपयुक्तता हा आधार ठेवला आहे,\" असं कैलाश तांदळे पुढे म्हणाले. याच विषयावर बीबीसीशी बोलताना पुण्याच्या जंबो कोव्हिड-19 सेंटरचे प्रमुख डॉ. श्रेयांश कपाले म्हणाले, \"जगभरात कोव्हिड-19 वर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विरोधातील लस लवकरात लवकर यावी यासाठी केंद्रीय औषध महानियंत्रकांनी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या निर्देशांनुसार, लस देण्यात आलेल्यांपैकी कमीत कमी 50 टक्के लोकांच्या शरीरात, कोरोना विरोधात अॅंटीबॉडी निर्माण झाल्या. तर ही लस प्रभावी आहे असं मानण्यात येईल.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोव्हिड-19 विरोधातील प्रभावी लसनिर्मितीसाठी जगभरात आणि देशात विविध ट्रायल सुरू आहेत. भारतात औषध निर्मिती करणाऱ्या सात कंपन्यांना केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी ट्रायलची परवानगी दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसद्य स्थितीत या कंपन्यांच्या कोरोना विरोधातील लशीच्या ट्रायल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या महानगरात कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या चाचण्या सुरू आहेत. कोरोना व्हायरविरोधात औषध उपलब्ध नसल्याने प्रभावी लस हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी एकमेव पर्याय आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. मृतांचा आकडाही वाढत चाललाय. त्यामुळे सामान्यांसाठी कोव्हिड-19 विरोधातील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. केंद्रीय औषध महानियंत्रकांनी सोमवारी (21 सप्टेंबर) लस निर्मितीबाबत मान्यता मिळण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. केंद्रीय औषध महानियंत्रकांच्या सूचना केंद्रीय औषध महानियंत्रकांनी देशभरात कोव्हिड-19 विरोधी लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी 39 पानांची मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. याबाबत बीबीसी मराठाशी बोलताना मुंबईतील फोर्टीस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि राज्याच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनी सांगितलं, \"लशीचा प्रभाव 50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेला आधीच चांगला ठरेल. त्यामुळे लस जास्तीत जास्त प्रभावी असेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लशीमुळे कोणालाही धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात आली पाहिजे.\" \"पहिल्या टप्प्यात ही लस सुरक्षित आहे याबाबत माहिती मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यात लस दिल्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते का नाही याची माहिती मिळेल,\" असं डॉ. पंडीत पुढे म्हणाले. लशीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचं मत कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या ट्रायल संदर्भात जिनिव्हामधील पत्रकार परिषदेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ आणि इंडियन कांउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) माजी प्रमुख डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं, \"कोरोना व्हायरस विरोधातील विविध लशींची चाचणी करण्यासाठी भारत एक चांगला पर्याय आहे. भारतात मोठ्या संख्येने लोकांना या आजाराचा धोका आहे. भारतात चाचणीसाठी चांगल्या संस्था उपलब्ध आहेत.\" \"सामान्यत: एखादी लस जर 70 टक्के किंवा त्यापेक्षी जास्त प्रभावी असेल तर त्याला लस म्हणू शकतो. पण, सध्याच्या परिस्थितीत लशीचा परिणाम 50 टक्के चांगला असेल, तर त्याला प्रभावी लस म्हणावं लागेल. यासाठी क्लिनिकल ट्रायल दरम्यान समोर येणाऱ्या परिणामांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.\" \"मात्र, एखादी लस 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी असेल, तर या लशीचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगला परिणाम दिसून येणार नाही. 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी लशीच्या मदतीने लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येणार नाही,\" असंही डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं. तज्ज्ञांचं मत सामान्यत: 100 टक्के सुरक्षित आणि चांगले परिणाम दिसून आल्यानंतरच लशीला मान्यता दिली जाते. मग, कोव्हिड-19 विरोधातील लशीबाबत 50 टक्के प्रभावी असल्याचा निर्णय का? हा प्रश्न बीबीसीने तज्ज्ञांना विचारला. याबाबत बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश तांदळे म्हणाले, \"कोणतीही लस बाजारात आणण्याआधी त्याचा धोका आणि फायदा याचं प्रमाण तपासलं जातं. पण, कोरोना विरोधातील लढाईत औषध नसताना सरकारला सामान्यांपर्यंत ही लस लवकरात लवकर पोहोचवायची आहे. त्यासाठी सरकारने लस देण्यात येणाऱ्यांमधील 50 टक्के लोकांच्या शरीरात या आजाराविरोधात अँटीबॉडी निर्माण झालेल्या दिसून आल्या, तर लशीला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे.\" \"सामान्यत: लस 100 टक्के प्रभावी असल्याशिवाय मान्यता दिली जात नाही. पण, देशातील आताची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे सरकारने देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी 50 टक्क्यांमध्ये याची उपयुक्तता हा आधार ठेवला आहे,\" असं कैलाश तांदळे पुढे म्हणाले. याच विषयावर बीबीसीशी बोलताना पुण्याच्या जंबो कोव्हिड-19 सेंटरचे प्रमुख डॉ. श्रेयांश कपाले म्हणाले, \"जगभरात कोव्हिड-19 वर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विरोधातील लस लवकरात लवकर यावी यासाठी केंद्रीय औषध महानियंत्रकांनी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या निर्देशांनुसार, लस देण्यात आलेल्यांपैकी कमीत कमी 50 टक्के लोकांच्या शरीरात, कोरोना विरोधात अॅंटीबॉडी निर्माण झाल्या. तर ही लस प्रभावी आहे असं मानण्यात येईल.\" हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 948, "source_item_id": "948", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3882, "clean_index": 559, "clean_language_index": "mar_Deva:validation:559"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्पेनमध्ये ड्रग्ज तस्करीसाठी एकाने चक्क कारखान्याच्या गोडाऊनमध्येच पाणबुडी तयार केली. एक-दोन किलो नाही तर तब्बल 2 टन ड्रग्ज वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी अखेर पोलिसांनी जप्त केली आणि चोरही गजाआड गेला. ही पाणबुडी 9 मीटर लांब आहे. स्पेनच्या दक्षिणेकडच्या मालागा शहरात एका वेअरहाऊसमध्ये ही पाणबुडी सापडली. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला उद्ध्वस्त करण्यासाठी युरोपीय महासंघाची क्राईम एजंसी असणाऱ्या युरोपोल आणि इतर पाच देशांच्या पोलिसांनी मिळून ही मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण स्पेनमध्ये छापे टाकण्यात आले. यात 52 जणांना ताब्यात घेण्यात आलं तर मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि हशीश जप्त करण्यात आलं. अंमली पदार्थांची एक प्रयोगशाळाही बंद करण्यात आली आहे. फायबर ग्लास आणि प्लायवुडपासून बनवलेल्या या पाणबुडीतून मोठ्या ड्रगसाठ्याची तस्करी करण्याची योजना होती. मात्र, पोलिसांनी ती आधीच उधळून लावली, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, स्पेनमध्ये तस्करीसाठी पाणबुडीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी दोनच वर्षांपूर्वी 2019 सालीसुद्धा स्पेनच्या वायव्येकडच्या भागात दोन हजार टन कोकेन भरलेली एक पाणबुडी रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी जप्त केली होती. त्यावेळी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ती पाणबुडी कोलंबियाची असावी, असा त्यावेळी संशय व्यक्त करण्यात आला होता. तिथूनच हा कोकेनचा साठा स्पेनमध्ये आणण्यात आला आहे का, या दिशेने पोलिसांनी तपासही केला होता. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणबुडीला 'नार्के-सब्ज' (नार्को-सबमरीन) असं म्हणतात. लॅटिन अमेरिकेहून अमेरिकेत ड्रग्जच्या तस्करीसाठीदेखील अशा नार्को-सब्जचा वापर होतो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "चोरीसाठी कोण काय करेल आणि कोणती क्लृप्ती लढवेल, सांगता येत नाही. असाच प्रकार पहायला मिळाला स्पेनमध्ये.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्पेनमध्ये ड्रग्ज तस्करीसाठी एकाने चक्क कारखान्याच्या गोडाऊनमध्येच पाणबुडी तयार केली. एक-दोन किलो नाही तर तब्बल 2 टन ड्रग्ज वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी अखेर पोलिसांनी जप्त केली आणि चोरही गजाआड गेला. ही पाणबुडी 9 मीटर लांब आहे. स्पेनच्या दक्षिणेकडच्या मालागा शहरात एका वेअरहाऊसमध्ये ही पाणबुडी सापडली. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला उद्ध्वस्त करण्यासाठी युरोपीय महासंघाची क्राईम एजंसी असणाऱ्या युरोपोल आणि इतर पाच देशांच्या पोलिसांनी मिळून ही मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण स्पेनमध्ये छापे टाकण्यात आले. यात 52 जणांना ताब्यात घेण्यात आलं तर मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि हशीश जप्त करण्यात आलं. अंमली पदार्थांची एक प्रयोगशाळाही बंद करण्यात आली आहे. फायबर ग्लास आणि प्लायवुडपासून बनवलेल्या या पाणबुडीतून मोठ्या ड्रगसाठ्याची तस्करी करण्याची योजना होती. मात्र, पोलिसांनी ती आधीच उधळून लावली, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, स्पेनमध्ये तस्करीसाठी पाणबुडीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी दोनच वर्षांपूर्वी 2019 सालीसुद्धा स्पेनच्या वायव्येकडच्या भागात दोन हजार टन कोकेन भरलेली एक पाणबुडी रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी जप्त केली होती. त्यावेळी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ती पाणबुडी कोलंबियाची असावी, असा त्यावेळी संशय व्यक्त करण्यात आला होता. तिथूनच हा कोकेनचा साठा स्पेनमध्ये आणण्यात आला आहे का, या दिशेने पोलिसांनी तपासही केला होता. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणबुडीला 'नार्के-सब्ज' (नार्को-सबमरीन) असं म्हणतात. लॅटिन अमेरिकेहून अमेरिकेत ड्रग्जच्या तस्करीसाठीदेखील अशा नार्को-सब्जचा वापर होतो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 950, "source_item_id": "950", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1704, "clean_index": 560, "clean_language_index": "mar_Deva:validation:560"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुनील देवधर त्रिपुरामध्ये 43 जागा मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. इथे गेल्या वेळी भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. अशा परिस्थितीत पक्षाची बांधणी करत कम्युनिस्टांना टक्कर देणं हे अतिशय कठीण आव्हान होतं. मूळ गुहागरचे आणि सध्या अंधेरीत घर असलेल्या देवधरांनी खऱ्या अर्थाने ईशान्य भारतालाच आपलं घर मानलं आहे. 52 वर्षांचे देवधर अविवाहित असून अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ईशान्य भारतात काम करत होते. ''सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत देवधर यांनी ईशान्य भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेथून त्यांचं या भागातलं काम सुरू झालं,\" असं देवधरांचे सहकारी दिनेश कानजी सांगतात. 'मोदी दूत' भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर पहिली मोठी जबाबदारी सोपवण्यात आली ती वाराणसीची. त्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि दिल्लीमध्ये विधानसभेच्या काही मतदारसंघांमध्ये काम केलं होतं. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लढले होते. त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देवधरांच्या खांद्यांवर होती. वाराणसीत मोदींचा विश्वास कमावल्यानंतर त्यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. त्यांना शुन्यातून पक्षाची मांडणी करायची होती. त्यांनी अगदी बूथ लेव्हलपासून पक्षबांधणीचं काम सुरू केलं होतं. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव नव्हता, पण वाराणसीत अमित शहांची निवडणूक यंत्रणा त्यांनी जवळून पाहिली होती. देवधर प्रसारमाध्यमांमध्ये फारसे झळकले नाहीत, पण मोदींप्रमाणेच ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते दररोज फेसबुकवर स्वतः क्रिएटिव्ह तयार करून प्रसिद्ध करतात. \"रस्त्यावर खड्डा दिसला, तर ते तिथून थेट फेसबुक लाईव्ह करायचे. ट्रेनमध्ये लोकांशी बोलायचे. त्यांनी मोठ्या सभांपेक्षा गावोगाव फिरण्यावर भर दिला,\" असं बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी सांगतात. त्यांनी 'मोदी दूत' नावाची योजना आखली. ते रोज 24 कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनवर पाठवायचे आणि मोदींनी केलेल्या कामाची माहिती सांगायचे. असा थेट प्रचार एक वर्ष आधीपासून सुरू झाला होता. साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर देवधर थेट हल्ला करायचे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले होते, \"लोकांना गरीब मुख्यमंत्री नको. गरिबी दूर करणारा मुख्यमंत्री हवा.\" '...तर त्रिपुरातील चिटफंड कंपन्यांची CBI चौकशी करू' स्थानिक भाषा शिकले देवधरांनी त्रिपुराच्या आधी मेघालयातसुद्धा भाजपसाठी काम केलं. यावेळी मेघालयातही भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. सुनील देवधर 'माय होम इंडिया' नावाची संस्था चालवतात आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मेघालयच्या खासी आणि गारो समाजाच्या लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच प्रमाणे ते अस्खलित बंगालीही बोलतात. लोकांशी संवाद साधत असताना देवधरांनी मोडतोडीचं राजकारणही केलं. त्रिपुरामध्ये डावे पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्याचं कामसुद्धा त्यांनी केल्याचं म्हटलं जातं. नेमकं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षांचे अनेक नेते आणि आमदार भाजपात सामील झाले. ईशान्य भारताचा दौरा करताना अनेक चांगल्या काँग्रेस नेत्यांची भेट झाल्याचं ते सांगतात. तेव्हापासूनच त्यांनी अशा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायला सुरुवात केली. पण यामुळे भाजपच्या जुन्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी त्यांनी ओढावून घेतल्याचं बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी सांगतात. ज्येष्ठ पत्रकार संदीप फुकन बीबीसीला सांगतात, \"मी या यशाचं श्रेय सुनील देवधर यांना देतो. त्यांनी पाच वर्षें खूप काम केलं. RSSनंही या भागात काम केलं.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "सुनील देवधर हे मराठमोळं नाव महाराष्ट्रात फारसं कुणाला माहीत नाही. पण ईशान्य भारतातल्या त्रिपुरा राज्यात हे नाव वृत्तपत्रांच्या मथळ्यांवर झळकतंय. कारण ते फक्त राज्य भाजपचे प्रभारीच नाहीयेत, तर डाव्यांचा हा 25 वर्षांपासूनचा बालेकिल्ला सर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसुनील देवधर त्रिपुरामध्ये 43 जागा मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. इथे गेल्या वेळी भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. अशा परिस्थितीत पक्षाची बांधणी करत कम्युनिस्टांना टक्कर देणं हे अतिशय कठीण आव्हान होतं. मूळ गुहागरचे आणि सध्या अंधेरीत घर असलेल्या देवधरांनी खऱ्या अर्थाने ईशान्य भारतालाच आपलं घर मानलं आहे. 52 वर्षांचे देवधर अविवाहित असून अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ईशान्य भारतात काम करत होते. ''सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत देवधर यांनी ईशान्य भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेथून त्यांचं या भागातलं काम सुरू झालं,\" असं देवधरांचे सहकारी दिनेश कानजी सांगतात. 'मोदी दूत' भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर पहिली मोठी जबाबदारी सोपवण्यात आली ती वाराणसीची. त्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि दिल्लीमध्ये विधानसभेच्या काही मतदारसंघांमध्ये काम केलं होतं. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लढले होते. त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देवधरांच्या खांद्यांवर होती. वाराणसीत मोदींचा विश्वास कमावल्यानंतर त्यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. त्यांना शुन्यातून पक्षाची मांडणी करायची होती. त्यांनी अगदी बूथ लेव्हलपासून पक्षबांधणीचं काम सुरू केलं होतं. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव नव्हता, पण वाराणसीत अमित शहांची निवडणूक यंत्रणा त्यांनी जवळून पाहिली होती. देवधर प्रसारमाध्यमांमध्ये फारसे झळकले नाहीत, पण मोदींप्रमाणेच ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते दररोज फेसबुकवर स्वतः क्रिएटिव्ह तयार करून प्रसिद्ध करतात. \"रस्त्यावर खड्डा दिसला, तर ते तिथून थेट फेसबुक लाईव्ह करायचे. ट्रेनमध्ये लोकांशी बोलायचे. त्यांनी मोठ्या सभांपेक्षा गावोगाव फिरण्यावर भर दिला,\" असं बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी सांगतात. त्यांनी 'मोदी दूत' नावाची योजना आखली. ते रोज 24 कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनवर पाठवायचे आणि मोदींनी केलेल्या कामाची माहिती सांगायचे. असा थेट प्रचार एक वर्ष आधीपासून सुरू झाला होता. साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर देवधर थेट हल्ला करायचे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले होते, \"लोकांना गरीब मुख्यमंत्री नको. गरिबी दूर करणारा मुख्यमंत्री हवा.\" '...तर त्रिपुरातील चिटफंड कंपन्यांची CBI चौकशी करू' स्थानिक भाषा शिकले देवधरांनी त्रिपुराच्या आधी मेघालयातसुद्धा भाजपसाठी काम केलं. यावेळी मेघालयातही भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. सुनील देवधर 'माय होम इंडिया' नावाची संस्था चालवतात आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मेघालयच्या खासी आणि गारो समाजाच्या लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच प्रमाणे ते अस्खलित बंगालीही बोलतात. लोकांशी संवाद साधत असताना देवधरांनी मोडतोडीचं राजकारणही केलं. त्रिपुरामध्ये डावे पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्याचं कामसुद्धा त्यांनी केल्याचं म्हटलं जातं. नेमकं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षांचे अनेक नेते आणि आमदार भाजपात सामील झाले. ईशान्य भारताचा दौरा करताना अनेक चांगल्या काँग्रेस नेत्यांची भेट झाल्याचं ते सांगतात. तेव्हापासूनच त्यांनी अशा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायला सुरुवात केली. पण यामुळे भाजपच्या जुन्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी त्यांनी ओढावून घेतल्याचं बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी सांगतात. ज्येष्ठ पत्रकार संदीप फुकन बीबीसीला सांगतात, \"मी या यशाचं श्रेय सुनील देवधर यांना देतो. त्यांनी पाच वर्षें खूप काम केलं. RSSनंही या भागात काम केलं.\" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 952, "source_item_id": "952", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3497, "clean_index": 561, "clean_language_index": "mar_Deva:validation:561"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'स्पोर्ट्स इल्सट्रेटेड'च्या वार्षिक स्विमसूट शोच्या वेळी मारा मार्टिन या मॉडेलने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला स्तनपान दिलं. \"बाळाला स्तनपान करणं अगदीच नैसर्गिक गोष्ट आहे. कॅटवॉक करताना स्तनपान दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांत माझी बातमी पाहून धक्का बसला. हे मी रोजच करते,\" असं त्यांनी आपल्या इन्स्टा हँडलवर म्हटलं आहे. अनेक नेटिझन्सनी मारा यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. मारा यांनी अतिशय प्रेरणादायी भूमिका घेतली असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र लक्ष वेधून घेण्यासाठी मारा यांनी असं केल्याचं काहींचं म्हणणं आहे. ओपन कास्टिंगद्वारे मारा यांची या शोसाठी निवड झाली होती. फायनलसाठी 16जणींची निवड झाली होती. गोल्ड कलरच्या बिकिनीमध्ये त्या कॅटवॉकसाठी अवतरल्या. त्यावेळी त्या बाळाला स्तनपान देत होत्या. कॅटवॉकवेळी सुरू असलेला संगीताचा मोठा आवाज आणि प्रेक्षकांची गडबड याचा त्रास होऊ नये, म्हणून बाळाच्या कानाला हेडफोन लावण्यात आले होते. आईने बाळाला स्तनपान करण्यात बातमी होण्यासारखं काय आहे, असं प्रश्न त्यांनी विचारला आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. हे किती प्रेरणादायी आहे, प्रचंड आवडलं अशा शब्दांत काहींनी भावना व्यक्त केल्या आहेत. हे धाडस केल्याबद्दल धन्यवाद, स्तनपानात सहजपणा आणल्याबद्दल आभारी आहे असंही काहींनी म्हटलं आहे. मात्र काही नेटिझन्सला हे आवडलेलं नाही. तुम्हाला जगाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही असं वागला नसतात असं काहींनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेतील मियामी येथे सुरू असलेल्या एका फॅशन शोमध्ये एका मॉडेलने रॅंपवर कॅटवॉक करताना बाळाला स्तनपान दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'स्पोर्ट्स इल्सट्रेटेड'च्या वार्षिक स्विमसूट शोच्या वेळी मारा मार्टिन या मॉडेलने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला स्तनपान दिलं. \"बाळाला स्तनपान करणं अगदीच नैसर्गिक गोष्ट आहे. कॅटवॉक करताना स्तनपान दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांत माझी बातमी पाहून धक्का बसला. हे मी रोजच करते,\" असं त्यांनी आपल्या इन्स्टा हँडलवर म्हटलं आहे. अनेक नेटिझन्सनी मारा यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. मारा यांनी अतिशय प्रेरणादायी भूमिका घेतली असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र लक्ष वेधून घेण्यासाठी मारा यांनी असं केल्याचं काहींचं म्हणणं आहे. ओपन कास्टिंगद्वारे मारा यांची या शोसाठी निवड झाली होती. फायनलसाठी 16जणींची निवड झाली होती. गोल्ड कलरच्या बिकिनीमध्ये त्या कॅटवॉकसाठी अवतरल्या. त्यावेळी त्या बाळाला स्तनपान देत होत्या. कॅटवॉकवेळी सुरू असलेला संगीताचा मोठा आवाज आणि प्रेक्षकांची गडबड याचा त्रास होऊ नये, म्हणून बाळाच्या कानाला हेडफोन लावण्यात आले होते. आईने बाळाला स्तनपान करण्यात बातमी होण्यासारखं काय आहे, असं प्रश्न त्यांनी विचारला आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. हे किती प्रेरणादायी आहे, प्रचंड आवडलं अशा शब्दांत काहींनी भावना व्यक्त केल्या आहेत. हे धाडस केल्याबद्दल धन्यवाद, स्तनपानात सहजपणा आणल्याबद्दल आभारी आहे असंही काहींनी म्हटलं आहे. मात्र काही नेटिझन्सला हे आवडलेलं नाही. तुम्हाला जगाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही असं वागला नसतात असं काहींनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 954, "source_item_id": "954", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1529, "clean_index": 562, "clean_language_index": "mar_Deva:validation:562"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाआधी निष्ठा यांनी टेनिसमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. \"टेनिस खेळणं बंद करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितल्यावर मी काहीतरी नवं करायचं ठरवलं. माझी एक मैत्रीण Miss Blind India झाली होती. मग मला वाटलं Miss Deaf असंही काही असू शकेल. मी इंटरनेटवर सर्च केलं तर Miss Deaf India अशी स्पर्धा खरंच आहे हे समजलं, असं त्या सांगतात. निष्ठा सध्या दिल्लीत राहतात. 5.5 इंचाच्या हील्स घालून रँपवॉक करणं खूप अवघड होतं. कारण आयुष्यभर त्या आतापर्यंत स्पोर्ट्स शूज घालून खेळल्या होत्या. \"माझ्या आई-बाबांचं खरंच कौतुक आहे. त्यांनी माझ्याबाबत कधी हार नाही मानली. त्यांनीच मला बोलायला शिकवलं. मी बहिरी आहे म्हणून कधी वेगळं वागवलं नाही. इतर आई-बाबांसारखे प्रसंगी ते माझ्यावर रागावले आणि चांगलं काम केलं तर शाबासकीही दिली,\" असं त्या आवर्जून सांगतात. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "23 वर्षांच्या निष्ठा बहिऱ्या आहेत आणि त्यांनी Miss Deaf Asia 2018चा किताब जिंकला आहे. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयाआधी निष्ठा यांनी टेनिसमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. \"टेनिस खेळणं बंद करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितल्यावर मी काहीतरी नवं करायचं ठरवलं. माझी एक मैत्रीण Miss Blind India झाली होती. मग मला वाटलं Miss Deaf असंही काही असू शकेल. मी इंटरनेटवर सर्च केलं तर Miss Deaf India अशी स्पर्धा खरंच आहे हे समजलं, असं त्या सांगतात. निष्ठा सध्या दिल्लीत राहतात. 5.5 इंचाच्या हील्स घालून रँपवॉक करणं खूप अवघड होतं. कारण आयुष्यभर त्या आतापर्यंत स्पोर्ट्स शूज घालून खेळल्या होत्या. \"माझ्या आई-बाबांचं खरंच कौतुक आहे. त्यांनी माझ्याबाबत कधी हार नाही मानली. त्यांनीच मला बोलायला शिकवलं. मी बहिरी आहे म्हणून कधी वेगळं वागवलं नाही. इतर आई-बाबांसारखे प्रसंगी ते माझ्यावर रागावले आणि चांगलं काम केलं तर शाबासकीही दिली,\" असं त्या आवर्जून सांगतात. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 955, "source_item_id": "955", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 941, "clean_index": 563, "clean_language_index": "mar_Deva:validation:563"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. विधानसभा 28 फेब्रुवारीला विसर्जित होणार, कामाला लागा - अशोक चव्हाण \"लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, त्यामुळे कामाला लागा,\" असं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. औरंबादमधील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, \"वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असं काही करू नका. केवळ 30 टक्के मतांवर भाजपचं सरकार आलेलं आहे. उर्वरित 70 टक्के मतं आता एकसंध राहिली पाहिजेत.\" यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, \"काँग्रेस संघाच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची संघविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची संघाच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचं कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व संघविरोधी शक्तींनी एकत्र येत लढा उभा करण्याची गरज आहे. \"प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे.\" 2. 80 टक्के शेतकरी 6,000 रुपयांसाठी पात्र केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांनी होईल, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. TV9मराठीनं ही बातमी दिली आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून 7,200 कोटी रुपये जमा होणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत, असं पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2015-16च्या कृषी गणनेनुसार, राज्यात एक कोटी 52 लाख 85 हजार 439 शेतकरी आहेत. 3. कौमार्य चाचणी यापुढे लैंगिक अत्याचार कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अशी माहिती दिली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. प्रातिनिधिक फोटो \"याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. संबंधित पोलीस ठाण्यांना तसा आदेश दिला जाईल. दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाईल,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \"कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट रुढीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. जातपंचायत कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल,\" असं ते पुढे म्हणाले. 4. अण्णा हजारेंचं आता मौन व्रत \"सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या, पण केंद्रीय कृषी कार्यालयाकडून अजूनही अधिकृत पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आणि दोन दिवसानंतर मौन आंदोलन सुरू करणार आहे,\" असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. \"सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अण्णांनी सात दिवसांचं उपोषण मंगळवारी थांबवलं होतं. 5. सोनिया गांधींकडून गडकरींच्या कामाचं कौतुक काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत बाक वाजवत नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. लोकसभेत गडकरी म्हणाले की, \"मी खूप भाग्यवान आहे. कारण, मला माझ्या पक्षासह सर्वच विरोधी पक्षाचे खासदारदेखील सांगतात की, त्यांच्या मतदार संघात खूप वेगाने विकासकामं सुरू आहेत. विरोधकही माझ्या कामाने समाधानी आहेत हे ऐकूण मला आनंद होतो.\" नितीन गडकरींचं बोलणं आटोपल्यावर भाजप, शिवसेनेसह भाजपच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी बाक वाजवून कौतुक केलं. यावेळी सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोध पक्षातील अनेक खासदारांनी बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामांची प्रशंसा केली. दरम्यान, \"केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फार स्वच्छ स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही इच्छा असेल, तर सर्वांत आधी ते मला बोलले असते किंवा बोलतीलही. षड‌्यंत्र करणाऱ्यांपैकी ते नाहीत,\" असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1. विधानसभा 28 फेब्रुवारीला विसर्जित होणार, कामाला लागा - अशोक चव्हाण \"लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, त्यामुळे कामाला लागा,\" असं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. औरंबादमधील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, \"वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असं काही करू नका. केवळ 30 टक्के मतांवर भाजपचं सरकार आलेलं आहे. उर्वरित 70 टक्के मतं आता एकसंध राहिली पाहिजेत.\" यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, \"काँग्रेस संघाच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची संघविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची संघाच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचं कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व संघविरोधी शक्तींनी एकत्र येत लढा उभा करण्याची गरज आहे. \"प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे.\" 2. 80 टक्के शेतकरी 6,000 रुपयांसाठी पात्र केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांनी होईल, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. TV9मराठीनं ही बातमी दिली आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून 7,200 कोटी रुपये जमा होणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत, असं पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2015-16च्या कृषी गणनेनुसार, राज्यात एक कोटी 52 लाख 85 हजार 439 शेतकरी आहेत. 3. कौमार्य चाचणी यापुढे लैंगिक अत्याचार कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अशी माहिती दिली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. प्रातिनिधिक फोटो \"याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. संबंधित पोलीस ठाण्यांना तसा आदेश दिला जाईल. दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाईल,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \"कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट रुढीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. जातपंचायत कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल,\" असं ते पुढे म्हणाले. 4. अण्णा हजारेंचं आता मौन व्रत \"सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या, पण केंद्रीय कृषी कार्यालयाकडून अजूनही अधिकृत पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आणि दोन दिवसानंतर मौन आंदोलन सुरू करणार आहे,\" असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. \"सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अण्णांनी सात दिवसांचं उपोषण मंगळवारी थांबवलं होतं. 5. सोनिया गांधींकडून गडकरींच्या कामाचं कौतुक काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत बाक वाजवत नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. लोकसभेत गडकरी म्हणाले की, \"मी खूप भाग्यवान आहे. कारण, मला माझ्या पक्षासह सर्वच विरोधी पक्षाचे खासदारदेखील सांगतात की, त्यांच्या मतदार संघात खूप वेगाने विकासकामं सुरू आहेत. विरोधकही माझ्या कामाने समाधानी आहेत हे ऐकूण मला आनंद होतो.\" नितीन गडकरींचं बोलणं आटोपल्यावर भाजप, शिवसेनेसह भाजपच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी बाक वाजवून कौतुक केलं. यावेळी सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोध पक्षातील अनेक खासदारांनी बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामांची प्रशंसा केली. दरम्यान, \"केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फार स्वच्छ स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही इच्छा असेल, तर सर्वांत आधी ते मला बोलले असते किंवा बोलतीलही. षड‌्यंत्र करणाऱ्यांपैकी ते नाहीत,\" असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 956, "source_item_id": "956", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3887, "clean_index": 564, "clean_language_index": "mar_Deva:validation:564"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुखलीस बिन मोहम्मद शिक्षा भोगताना इंडोनेशियातल्या आचे प्रांतात ही घटना घडली. मुखलीस बिन मोहम्मद असं या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव. मुखलीस यांचे विवाहित महिलेशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर कायद्यान्वये मुखलीस यांना चाबकाचे 28 फटके मारण्यात आले. मुखलीस बिन मोहम्मद हे आचे उलेमा काउन्सिलशी (MPU) जोडलेले आहेत. इंडोनेशियातील आचे हा प्रांत इस्लाममधील शरिया कायद्याचं कठोर पालन करणारा प्रांत म्हणून ओळखला जातो. समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरीत्या चाबकाचे फटके मारले जातात. \"शरिया देवाचा कायदा आहे. यात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा केली जाते, मग तो आचे उलेमा काउन्सिलचा सदस्य असला तरीही,\" असं आचे बेसर जिल्ह्याचे उपमहौपार हुसैनी वहाब यांनी बीबीसी न्यूज इंडोनेशियाशी बोलताना सांगितलं. सप्टेंबरमध्ये पर्यटकांच्या चौपाटीजवळच्या पार्किंगमध्ये मुखलीस आणि विवाहित महिला एका कारमध्ये पकडले गेले होते. त्यानंतर ते दोषी आढळल्यानं गुरुवारी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी मुखलीस यांना चाबकाचे फटके मारण्यात आले. मुखलीस यांना आता आचे उलेमा काउन्सिलमधून काढून टाकण्यात येईल. मुखलीस हे इस्लामिक धार्मिक नेतेही आहेत. 2005 साली आचेमध्ये शरिया कायदा लागू झाल्यापासून सार्वजनिकरीत्या शिक्षा झालेले ते पहिले धार्मिक नेते आहेत. विशेष म्हणजे, मुखलीस हे ज्या आचे उलेमा काउन्सिलचे (MPU) सदस्य आहेत, त्याच संघटनेनं स्थानिक सरकार आणि विधिमंडळाला शरिया कायद्याचा मसुदा तयार करून दिला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितलं होतं. इस्लामिक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आचेला विशेष अधिकार देण्यात आला होता. समलैंगिकतेविरोधात 2014 साली आचेमध्ये कायदा करण्यात आला. तसंच, विवाहबाह्य लैंगिक संबंध, जुगार, मद्य प्राशन आणि विक्री हेही शरिया कायद्यांन्वये चूक मानलं जातं. 2017 साली दोन पुरुषांना लैंगिक संबंध ठेवल्यावरून प्रत्येकी 83 चाबकाचे फटके देण्यात आले होते. चाबकाचे फटके देणाऱ्या व्यक्तीचं अंग पूर्णपणे झाकलेलं असतं. फक्त डोळ्यांचा भाग उघडा असतो, जेणेकरून ती व्यक्ती कुणालाही ओळखू येऊ नये. शिवाय, हे फटके सार्वजनिक ठिकाणी दिले जातात. लहान मुलांना मात्र हा सर्व प्रकार पाहण्यास मज्जाव केला जातो. मुस्लीम असो वा नसो, आचेमध्ये सर्वांना शरिया कायदा लागू आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अडल्ट्री किंवा व्याभिचारासंदर्भात कठोर कायदा बनवण्यासाठी ज्या व्यक्तीनं मदत केली, तीच व्यक्ती व्याभिचाराप्रकरणी दोषी आढळली. मग काय? ज्या शिक्षेची तरतूद त्यांनं केली होती, तीच शिक्षा त्याला भोगावी लागली.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nमुखलीस बिन मोहम्मद शिक्षा भोगताना इंडोनेशियातल्या आचे प्रांतात ही घटना घडली. मुखलीस बिन मोहम्मद असं या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव. मुखलीस यांचे विवाहित महिलेशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर कायद्यान्वये मुखलीस यांना चाबकाचे 28 फटके मारण्यात आले. मुखलीस बिन मोहम्मद हे आचे उलेमा काउन्सिलशी (MPU) जोडलेले आहेत. इंडोनेशियातील आचे हा प्रांत इस्लाममधील शरिया कायद्याचं कठोर पालन करणारा प्रांत म्हणून ओळखला जातो. समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरीत्या चाबकाचे फटके मारले जातात. \"शरिया देवाचा कायदा आहे. यात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा केली जाते, मग तो आचे उलेमा काउन्सिलचा सदस्य असला तरीही,\" असं आचे बेसर जिल्ह्याचे उपमहौपार हुसैनी वहाब यांनी बीबीसी न्यूज इंडोनेशियाशी बोलताना सांगितलं. सप्टेंबरमध्ये पर्यटकांच्या चौपाटीजवळच्या पार्किंगमध्ये मुखलीस आणि विवाहित महिला एका कारमध्ये पकडले गेले होते. त्यानंतर ते दोषी आढळल्यानं गुरुवारी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी मुखलीस यांना चाबकाचे फटके मारण्यात आले. मुखलीस यांना आता आचे उलेमा काउन्सिलमधून काढून टाकण्यात येईल. मुखलीस हे इस्लामिक धार्मिक नेतेही आहेत. 2005 साली आचेमध्ये शरिया कायदा लागू झाल्यापासून सार्वजनिकरीत्या शिक्षा झालेले ते पहिले धार्मिक नेते आहेत. विशेष म्हणजे, मुखलीस हे ज्या आचे उलेमा काउन्सिलचे (MPU) सदस्य आहेत, त्याच संघटनेनं स्थानिक सरकार आणि विधिमंडळाला शरिया कायद्याचा मसुदा तयार करून दिला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितलं होतं. इस्लामिक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आचेला विशेष अधिकार देण्यात आला होता. समलैंगिकतेविरोधात 2014 साली आचेमध्ये कायदा करण्यात आला. तसंच, विवाहबाह्य लैंगिक संबंध, जुगार, मद्य प्राशन आणि विक्री हेही शरिया कायद्यांन्वये चूक मानलं जातं. 2017 साली दोन पुरुषांना लैंगिक संबंध ठेवल्यावरून प्रत्येकी 83 चाबकाचे फटके देण्यात आले होते. चाबकाचे फटके देणाऱ्या व्यक्तीचं अंग पूर्णपणे झाकलेलं असतं. फक्त डोळ्यांचा भाग उघडा असतो, जेणेकरून ती व्यक्ती कुणालाही ओळखू येऊ नये. शिवाय, हे फटके सार्वजनिक ठिकाणी दिले जातात. लहान मुलांना मात्र हा सर्व प्रकार पाहण्यास मज्जाव केला जातो. मुस्लीम असो वा नसो, आचेमध्ये सर्वांना शरिया कायदा लागू आहे. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 960, "source_item_id": "960", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2305, "clean_index": 565, "clean_language_index": "mar_Deva:validation:565"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. कुठे आहे मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. हवामान खात्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर त्याच्या नेमकं उलटं होतं. हवामान खात्यानं चुकीचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचंही शेट्टी म्हणतात. याच पार्श्वभूमीवर आम्ही बीबीसीच्या वाचकांना हवामानाच्या खात्याच्या अंदाजांविषयी काय वाटतं असं विचारलं. त्यावर अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत. त्यापैकी ही निवडक आणि संपादित मतं. काही जणांनी हवामान खात्यावर टीकास्त्र सोडले, तर काहींनी राजू शेट्टी यातसुद्धा राजकारण शोधत असावेत, असा आरोपही केला. सौरभ सुरेश म्हाळस म्हणतात, हवामान खातेवाले काही देव नाहीत भविष्यवाणी करायला. ती सुद्धा माणसंच आहेत, त्यांचेही अंदाज असतात... एवढा त्यांचा त्रास होत असेल तर शेट्टींनी स्वतः अंदाज वर्तवावेत. कशाला खात्यावर विश्वास ठेवता साहेब? तर हवामान खातं हे बियाणं, औषधं तसंच खत कंपनी यांची दलाली करणारं खातं असल्याचं आरोप विकास शिंदे यांनी केला आहे. तसंच, पावसाची खोटी आशा दाखवून शेतकऱ्याला आणि देशाला फसवले आहे. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. हवामान खात्यानं तंत्रज्ञान अधिक प्रगत करायला पाहिजे, असा सल्लाह राजेंद्र नऱ्हाली यांनी दिला आहे. कैलास मोहोरे म्हणतात, \"छापा आला की सरासरीपेक्षा जास्त आणि काटा आला की सरासरीपेक्षा कमी, असं आहे आपलं हवामान खातं!\" हवामान खातं चांगलं काम करत आहे. राजू शेट्टी यांना यातही राजकारण दिसत असावं, असं मत पंढरीनाथ प्रभू राजीवाडेकर यांनी व्यक्त केलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "हवामान खात्याच्या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. त्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nयावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. कुठे आहे मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. हवामान खात्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर त्याच्या नेमकं उलटं होतं. हवामान खात्यानं चुकीचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचंही शेट्टी म्हणतात. याच पार्श्वभूमीवर आम्ही बीबीसीच्या वाचकांना हवामानाच्या खात्याच्या अंदाजांविषयी काय वाटतं असं विचारलं. त्यावर अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत. त्यापैकी ही निवडक आणि संपादित मतं. काही जणांनी हवामान खात्यावर टीकास्त्र सोडले, तर काहींनी राजू शेट्टी यातसुद्धा राजकारण शोधत असावेत, असा आरोपही केला. सौरभ सुरेश म्हाळस म्हणतात, हवामान खातेवाले काही देव नाहीत भविष्यवाणी करायला. ती सुद्धा माणसंच आहेत, त्यांचेही अंदाज असतात... एवढा त्यांचा त्रास होत असेल तर शेट्टींनी स्वतः अंदाज वर्तवावेत. कशाला खात्यावर विश्वास ठेवता साहेब? तर हवामान खातं हे बियाणं, औषधं तसंच खत कंपनी यांची दलाली करणारं खातं असल्याचं आरोप विकास शिंदे यांनी केला आहे. तसंच, पावसाची खोटी आशा दाखवून शेतकऱ्याला आणि देशाला फसवले आहे. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. हवामान खात्यानं तंत्रज्ञान अधिक प्रगत करायला पाहिजे, असा सल्लाह राजेंद्र नऱ्हाली यांनी दिला आहे. कैलास मोहोरे म्हणतात, \"छापा आला की सरासरीपेक्षा जास्त आणि काटा आला की सरासरीपेक्षा कमी, असं आहे आपलं हवामान खातं!\" हवामान खातं चांगलं काम करत आहे. राजू शेट्टी यांना यातही राजकारण दिसत असावं, असं मत पंढरीनाथ प्रभू राजीवाडेकर यांनी व्यक्त केलं आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 962, "source_item_id": "962", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1750, "clean_index": 566, "clean_language_index": "mar_Deva:validation:566"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो देशामध्ये सध्या 4 लाख 35 हजार 603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी (1 डिसेंबर) कोरोनाची लागण झालेले 4,930 नवीन रुग्ण आढळले, तर 6,290 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात मंगळवारी 95 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 92.49 % आहे. सध्या राज्यात 89 हजार 098 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 47 हजार 246 वर पोहोचला आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव इंग्रजीत सर्च करा : महाराष्ट्रातील आकडेवारी (18 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी) जगभरातील आकडेवारी - नकाशा जगभरात आढळलेले रुग्ण संपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग आकडे - अंतिम अपडेट ४ डिसेंबर, २०२०, २:५७ म.उ. IST कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- सविस्तर माहिती *1,00,000 लोकसंख्येच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण संपूर्ण मजकूर व्यवस्थित पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा ही माहिती सातत्याने अपडेट केली जात आहे. पण काही देशांची ताजी आकडेवारी उपलब्ध नसू शकते. **नवीन रुग्णांचं प्रमाण हे तीन दिवसांची सरासरीमधून काढलं जातंय. काही ठिकाणी कोरोनाच्या केसेसची स्थिती बदलत असल्यामुळे या तारखेसाठी सरासरी काढणं शक्य नाही. स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग आकडे - अंतिम अपडेट ४ डिसेंबर, २०२०, २:५७ म.उ. IST (हे आकडे सतत अपडेट होत आहेत.) (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 17 लाख 57 हजार 520 एवढी झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक फोटो देशामध्ये सध्या 4 लाख 35 हजार 603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी (1 डिसेंबर) कोरोनाची लागण झालेले 4,930 नवीन रुग्ण आढळले, तर 6,290 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात मंगळवारी 95 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 92.49 % आहे. सध्या राज्यात 89 हजार 098 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 47 हजार 246 वर पोहोचला आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव इंग्रजीत सर्च करा : महाराष्ट्रातील आकडेवारी (18 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी) जगभरातील आकडेवारी - नकाशा जगभरात आढळलेले रुग्ण संपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग आकडे - अंतिम अपडेट ४ डिसेंबर, २०२०, २:५७ म.उ. IST कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- सविस्तर माहिती *1,00,000 लोकसंख्येच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण संपूर्ण मजकूर व्यवस्थित पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा ही माहिती सातत्याने अपडेट केली जात आहे. पण काही देशांची ताजी आकडेवारी उपलब्ध नसू शकते. **नवीन रुग्णांचं प्रमाण हे तीन दिवसांची सरासरीमधून काढलं जातंय. काही ठिकाणी कोरोनाच्या केसेसची स्थिती बदलत असल्यामुळे या तारखेसाठी सरासरी काढणं शक्य नाही. स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग आकडे - अंतिम अपडेट ४ डिसेंबर, २०२०, २:५७ म.उ. IST (हे आकडे सतत अपडेट होत आहेत.) (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 963, "source_item_id": "963", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1569, "clean_index": 567, "clean_language_index": "mar_Deva:validation:567"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोव्हिड झाल्यावर तुमच्या शरीरात जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते किंवा लस टोचल्यावर जी रोगप्रतिकारक शक्ती ती कितपत टिकून राहते? याविषयी सध्या तज्ज्ञांना काहीच कल्पना नाहीये. काही वर्षं तर नाही पण निदान काही महिने त्याचा फायदा नक्कीच होईल, असं ते सांगत आहेत. मग लशीचा उपयोग कशासाठी होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "तुम्ही कोव्हिडची लस घेतली तरी तुमच्या नाकात आणि घशात कोरोनाचं वास्तव्य राहू शकतं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nकोव्हिड झाल्यावर तुमच्या शरीरात जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते किंवा लस टोचल्यावर जी रोगप्रतिकारक शक्ती ती कितपत टिकून राहते? याविषयी सध्या तज्ज्ञांना काहीच कल्पना नाहीये. काही वर्षं तर नाही पण निदान काही महिने त्याचा फायदा नक्कीच होईल, असं ते सांगत आहेत. मग लशीचा उपयोग कशासाठी होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 964, "source_item_id": "964", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 643, "clean_index": 568, "clean_language_index": "mar_Deva:validation:568"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार संपर्कात : गिरीश महाजन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 हून अधिक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, आठवडाभरातच निर्णय अपेक्षित आहे, असं भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली. रविवारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केले की भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून, इतर पक्षातील नेत्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना भाजपममध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडत आहेत. त्यानंतर गिरीश महाजन यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. \"आम्हाला कुणावरही दबाव आणण्याची गरज नाही. उलट नेतेच भाजपमध्ये येण्यास मागे लागले आहेत. त्यापैकी निवडक नेत्यांनाच प्रवेश देऊ,\" असंही महाजन म्हणाले. 2) काश्मिरात अतिरिक्त सैन्य दाखल, कारण... जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने 10 हजार सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात केल्यानंतर वाढलेल्या तणावावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं 'कलम 35A' आणि 'कलम 370' काढून टाकलं जाणार आहे, अशा अफवा काश्मीर खोऱ्यात पसरली आहे. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या आसपास पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIकडून घातपात घडवण्याची शक्यता पाहता सुरक्षाव्यवस्थेतील ही वाढ करण्यात आली असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर मोदी सरकारने काश्मिरात 10 हजार सैनिक पाठवले आहेत. तर बडगाममधील रेल्वे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आवाहन केलंय की, \"काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा शिधा जमा करून ठेवा,\" अशी बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. बडगाममधील RPFचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुदेश नुग्याल यांनी सोशल मीडियावरून हे पत्र सर्वांसमोर आणलं. त्यानंतर या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू झाली. 3) नेत्यान्याहूंच्या प्रचारात 'मोदी' इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या निवडणूक प्रचारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात येत आहे. भारतीय नेत्यांच्या भेटीगाठी आपल्या यशाचं भाग असल्याचं म्हणत हा प्रचार केला जात आहे. डीएनएने ही बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली इस्रायलला भेट दिली होती. या भेटीचा व्हीडिओ नेत्यान्याहू यांनी प्रचार अभियानात वापरला आहे. पश्चिम आशियातील देशात भारतीय पंतप्रधानांच्या फोटोंचा पहिल्यांदाच अशाप्रकारे वापर करण्यात आला आहे. मोदींसह रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीचेही फोटो, व्हीडिओ नेत्यान्याहू यांनी प्रचारात वापरले आहेत. 4) राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर राज्यातील कृत्रिम पावसाचा 30 जुलै रोजीचा नियोजित प्रयोग पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. आता येत्या 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. DGCAच्या तपासणीला वेळ लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादमधील रडारच्या 200 किमी परिक्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. 5) अमेठीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची हत्या उत्तर प्रदेशातील अमेठीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. अज्ञात टोळक्याने 64 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकारी अमनुल्लाह यांची हत्या केली. इकॉनॉमिक्स टाइम्सने ही बातमी दिली. लाकडी दांडक्याने अमानुल्लाह यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अमानुल्लाह यांच्यावर टोळक्याने घरात घुसून हल्ला केला, त्यावेळी त्यांची पत्नी घरात होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक दयाराम यांनी दिली. निवृत्त होण्यापूर्वी अमानुल्लाह हे लष्करात कॅप्टन पदावर होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n1) काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार संपर्कात : गिरीश महाजन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 हून अधिक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, आठवडाभरातच निर्णय अपेक्षित आहे, असं भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली. रविवारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केले की भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून, इतर पक्षातील नेत्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना भाजपममध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडत आहेत. त्यानंतर गिरीश महाजन यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. \"आम्हाला कुणावरही दबाव आणण्याची गरज नाही. उलट नेतेच भाजपमध्ये येण्यास मागे लागले आहेत. त्यापैकी निवडक नेत्यांनाच प्रवेश देऊ,\" असंही महाजन म्हणाले. 2) काश्मिरात अतिरिक्त सैन्य दाखल, कारण... जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने 10 हजार सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात केल्यानंतर वाढलेल्या तणावावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं 'कलम 35A' आणि 'कलम 370' काढून टाकलं जाणार आहे, अशा अफवा काश्मीर खोऱ्यात पसरली आहे. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या आसपास पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIकडून घातपात घडवण्याची शक्यता पाहता सुरक्षाव्यवस्थेतील ही वाढ करण्यात आली असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर मोदी सरकारने काश्मिरात 10 हजार सैनिक पाठवले आहेत. तर बडगाममधील रेल्वे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आवाहन केलंय की, \"काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा शिधा जमा करून ठेवा,\" अशी बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. बडगाममधील RPFचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुदेश नुग्याल यांनी सोशल मीडियावरून हे पत्र सर्वांसमोर आणलं. त्यानंतर या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू झाली. 3) नेत्यान्याहूंच्या प्रचारात 'मोदी' इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या निवडणूक प्रचारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात येत आहे. भारतीय नेत्यांच्या भेटीगाठी आपल्या यशाचं भाग असल्याचं म्हणत हा प्रचार केला जात आहे. डीएनएने ही बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली इस्रायलला भेट दिली होती. या भेटीचा व्हीडिओ नेत्यान्याहू यांनी प्रचार अभियानात वापरला आहे. पश्चिम आशियातील देशात भारतीय पंतप्रधानांच्या फोटोंचा पहिल्यांदाच अशाप्रकारे वापर करण्यात आला आहे. मोदींसह रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीचेही फोटो, व्हीडिओ नेत्यान्याहू यांनी प्रचारात वापरले आहेत. 4) राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर राज्यातील कृत्रिम पावसाचा 30 जुलै रोजीचा नियोजित प्रयोग पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. आता येत्या 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. DGCAच्या तपासणीला वेळ लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादमधील रडारच्या 200 किमी परिक्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. 5) अमेठीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची हत्या उत्तर प्रदेशातील अमेठीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. अज्ञात टोळक्याने 64 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकारी अमनुल्लाह यांची हत्या केली. इकॉनॉमिक्स टाइम्सने ही बातमी दिली. लाकडी दांडक्याने अमानुल्लाह यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अमानुल्लाह यांच्यावर टोळक्याने घरात घुसून हल्ला केला, त्यावेळी त्यांची पत्नी घरात होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक दयाराम यांनी दिली. निवृत्त होण्यापूर्वी अमानुल्लाह हे लष्करात कॅप्टन पदावर होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 967, "source_item_id": "967", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3423, "clean_index": 569, "clean_language_index": "mar_Deva:validation:569"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"भारत आणि इस्राईल यांचे संबंध जणू स्वर्गात जमलेलं लग्न, असे आहेत. त्यामुळे यात कधी बाधा येणार नाही,\" असं नेतान्याहू 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाले. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी घोषित केलं होतं. भारतानं ट्रंप आणि एकंदरच इस्राईलच्या विरोधात UN मध्ये मत दिलं होतं. त्यानं इस्राईल काहीसा नाराज असला तरी या विरोधी मतामुळे आमच्या संबंधांवर कोणताही फरक पडणार नाही असंही नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं. 'परिस्थिती लवकरच सामान्य होईल' \"सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींचे माझ्याशी असलेले मतभेद लवकरच सनदशीर मार्गानं आणि सकारात्मकरीत्या निवळतील,\" असं आश्वासन सरन्यायाधीशांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यानं दिलं. द हिंदू मधील वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आपले सरन्यायाधीशांशी असलेले मतभेद माध्यमांसमोर जाहीर केल्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सात सदस्यांनी सरन्यायाधीशांची भेट घेतली होती. तेव्हा सरन्यायाधीशांनी असं बोलल्याचं बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सांगितलं. या भेटीआधी मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आजी-माजी न्यायाधीशांची तसंच अन्य न्यायालयांच्या न्यायाधीशांशी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी सरन्यायाधीशांकडे आपली चिंता व्यक्त केली. कबरीवर कबर दिल्लीतल्या बाटला हाऊस कब्रस्तानात नव्या कबरींसाठी जागाच शिल्लक न राहिल्यानं इथे आता एका कबरीवरच दुसरी कबर खणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकदा वापरलेली जागा पाच वर्षांनी पुन्हा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत जागा अपुरी पडू लागल्यानं या कब्रस्तानाला असा निर्णय घ्यावा लागला आहे. जुन्या कबरीवर आता नवी कबर खणावी लागत आहे, कारण नवी जागा कब्रस्तानात शिल्लकच नाही, असं बाटला हाऊस कब्रस्तानातले मोहम्मद रशीद यांनी सांगितलं. एबीवीपी विरोधात कॅथलिक शाळांची हाय कोर्टात धाव मध्य प्रदेशातल्या विदिशामध्ये सेंट मेरी पिजी कॉलेजनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) विरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे. ABVPच्या काही कार्यकर्त्यांनी या कॉलेजमध्ये भारत माताची आरती करण्यासाठी जबरदस्ती प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असं इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात सांगितलं आहे. अखेर मध्यप्रदेशातल्या कॅथलिक शाळांच्या संस्थेनं ABVPच्या कार्यकर्त्यांकडून शाळेला संरक्षण मिळावं तसंच धार्मिक एकात्मता टिकून राहावी यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, अशी माहिती कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाचे सेक्रेटरी-जनरल थिओडोर मॅस्करहेन्स यांनी दिली. ट्रॅक्टर आणि टँकरच्या अपघातात 5 जण ठार पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात पिंपरे गावाजवळ रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 'सामना'मधल्या वृत्तानुसार, रात्री साडे आठच्या सुमारास एका ट्रॅक्टर आणि टँकरमध्ये ही धडक झाली. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील काही जणांचा प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना जेजुरीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "\"भारतानं आमच्या विरोधात दिलेल्या एका मतामुळे भारत-इस्राईल संबंधांमध्ये काही फरक पडणार नाही,\" असं इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी दिल्लीत आगमनानंतर म्हणाले.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n\"भारत आणि इस्राईल यांचे संबंध जणू स्वर्गात जमलेलं लग्न, असे आहेत. त्यामुळे यात कधी बाधा येणार नाही,\" असं नेतान्याहू 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाले. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी घोषित केलं होतं. भारतानं ट्रंप आणि एकंदरच इस्राईलच्या विरोधात UN मध्ये मत दिलं होतं. त्यानं इस्राईल काहीसा नाराज असला तरी या विरोधी मतामुळे आमच्या संबंधांवर कोणताही फरक पडणार नाही असंही नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं. 'परिस्थिती लवकरच सामान्य होईल' \"सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींचे माझ्याशी असलेले मतभेद लवकरच सनदशीर मार्गानं आणि सकारात्मकरीत्या निवळतील,\" असं आश्वासन सरन्यायाधीशांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यानं दिलं. द हिंदू मधील वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आपले सरन्यायाधीशांशी असलेले मतभेद माध्यमांसमोर जाहीर केल्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सात सदस्यांनी सरन्यायाधीशांची भेट घेतली होती. तेव्हा सरन्यायाधीशांनी असं बोलल्याचं बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सांगितलं. या भेटीआधी मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आजी-माजी न्यायाधीशांची तसंच अन्य न्यायालयांच्या न्यायाधीशांशी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी सरन्यायाधीशांकडे आपली चिंता व्यक्त केली. कबरीवर कबर दिल्लीतल्या बाटला हाऊस कब्रस्तानात नव्या कबरींसाठी जागाच शिल्लक न राहिल्यानं इथे आता एका कबरीवरच दुसरी कबर खणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकदा वापरलेली जागा पाच वर्षांनी पुन्हा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत जागा अपुरी पडू लागल्यानं या कब्रस्तानाला असा निर्णय घ्यावा लागला आहे. जुन्या कबरीवर आता नवी कबर खणावी लागत आहे, कारण नवी जागा कब्रस्तानात शिल्लकच नाही, असं बाटला हाऊस कब्रस्तानातले मोहम्मद रशीद यांनी सांगितलं. एबीवीपी विरोधात कॅथलिक शाळांची हाय कोर्टात धाव मध्य प्रदेशातल्या विदिशामध्ये सेंट मेरी पिजी कॉलेजनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) विरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे. ABVPच्या काही कार्यकर्त्यांनी या कॉलेजमध्ये भारत माताची आरती करण्यासाठी जबरदस्ती प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असं इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात सांगितलं आहे. अखेर मध्यप्रदेशातल्या कॅथलिक शाळांच्या संस्थेनं ABVPच्या कार्यकर्त्यांकडून शाळेला संरक्षण मिळावं तसंच धार्मिक एकात्मता टिकून राहावी यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, अशी माहिती कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाचे सेक्रेटरी-जनरल थिओडोर मॅस्करहेन्स यांनी दिली. ट्रॅक्टर आणि टँकरच्या अपघातात 5 जण ठार पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात पिंपरे गावाजवळ रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 'सामना'मधल्या वृत्तानुसार, रात्री साडे आठच्या सुमारास एका ट्रॅक्टर आणि टँकरमध्ये ही धडक झाली. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील काही जणांचा प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना जेजुरीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 972, "source_item_id": "972", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2892, "clean_index": 570, "clean_language_index": "mar_Deva:validation:570"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nव्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. आतापर्यंत 23 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, पण आयलंड किती लोक अजून शिल्लक आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. व्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. तरीही त्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज इथे गर्दी करतात. या ज्वालामुखीवरून पर्यटकांसाठी विशेष हवाई सफरीसुद्धा उपलब्ध आहेत. एका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक होतो आणि सर्वत्र काळोख होतो. \"सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की साधारण शंभर लोक तिथे होते, मग आता असं वाटतं की 50हून कमी आहेत,\" पोलिसांनी सांगितलं. \"यापैकी काही लोकांना आतून किनाऱ्यावर हलवण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.\" एका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक होतो आणि सर्वत्र काळोख होतो. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार \"व्हाईट आयलंडच्या या उद्रेकाला भोवतालच्या परिसराला मोठा धोका आहे.\" अशा प्रकारच्या धोक्यांची पूर्वसूचना देणाऱ्या जिओनेट (GeoNet) या वेबसाईटनुसार, घटनास्थळी असलेल्या यंत्रांनी हा धोका आणखी मोठा होईल, अशी कुठलीही शक्यता वर्तवलेली नाही. मात्र यामुळे होणाऱ्या धुरापासून बचावासाठी लोकांनी या परिसरापासून दूर राहावे, शक्यतो घरांमध्येच, अशी सूचना प्रशासनाने जारी केली आहे. पाहा व्हीडियो: फोटोग्राफर उल्ला लोमन गेली दहा वर्षं जगभरातल्या जिवंत ज्वालामुखीचा अभ्यास करत आहेत. हेही नक्की वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "न्यूझीलंडमध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. उद्रेक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अनेक पर्यटक व्हाईट आयलंड किंवा व्हाकारी नावाच्या या ज्वालामुखीच्या कडावर चालताना दिसले होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nव्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. आतापर्यंत 23 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, पण आयलंड किती लोक अजून शिल्लक आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. व्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. तरीही त्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज इथे गर्दी करतात. या ज्वालामुखीवरून पर्यटकांसाठी विशेष हवाई सफरीसुद्धा उपलब्ध आहेत. एका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक होतो आणि सर्वत्र काळोख होतो. \"सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की साधारण शंभर लोक तिथे होते, मग आता असं वाटतं की 50हून कमी आहेत,\" पोलिसांनी सांगितलं. \"यापैकी काही लोकांना आतून किनाऱ्यावर हलवण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.\" एका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक होतो आणि सर्वत्र काळोख होतो. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार \"व्हाईट आयलंडच्या या उद्रेकाला भोवतालच्या परिसराला मोठा धोका आहे.\" अशा प्रकारच्या धोक्यांची पूर्वसूचना देणाऱ्या जिओनेट (GeoNet) या वेबसाईटनुसार, घटनास्थळी असलेल्या यंत्रांनी हा धोका आणखी मोठा होईल, अशी कुठलीही शक्यता वर्तवलेली नाही. मात्र यामुळे होणाऱ्या धुरापासून बचावासाठी लोकांनी या परिसरापासून दूर राहावे, शक्यतो घरांमध्येच, अशी सूचना प्रशासनाने जारी केली आहे. पाहा व्हीडियो: फोटोग्राफर उल्ला लोमन गेली दहा वर्षं जगभरातल्या जिवंत ज्वालामुखीचा अभ्यास करत आहेत. हेही नक्की वाचा - (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 974, "source_item_id": "974", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1827, "clean_index": 571, "clean_language_index": "mar_Deva:validation:571"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया निदर्शनांना 'मार्च फॉर अवर लाइव्हस्' असं म्हटलं जात आहे. अमेरिकेत 800हून अधिक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. अमेरिकेतला सर्वांत मोठा मोर्चा वॉशिंग्टनमध्ये होत आहे. या मोर्चामध्ये 5 लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्यात फ्लोरिडामध्ये एका शाळेत गोळीबारीची घटना झाली होती. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. कठोर नियंत्रणाची मागणी या आंदोलनाला जगभरात प्रतिसाद मिळत आहे. लंडन, एडिनबरा, जिनिव्हा, सिडनी आणि टोकिओ या ठिकाणी देखील निदर्शनं झाली. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या मोर्चात तर गर्दी इतकी आहे की या ठिकाणी फक्त उभं राहण्यास जागा आहे, असं आयोजकांचं म्हणणं आहे. या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून बंदूक खरेदी विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. असॉल्ट हत्यारांवर देखील निर्बंध असावेत अशी मागणी लोक करत आहेत. शिक्षक आणि स्टाफला प्रशिक्षण बंदूक खरेदी विक्रीवर नियंत्रणासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची यादी व्हाइट हाऊसनं सादर केली आहे. सरकारनं एक प्रसिद्धिपत्रक छापलं आहे, त्यात त्यांनी आतापर्यंत कोणते कायदे तयार केले याबद्दल सांगितलं आहे. अमेरिकेत स्टॉप स्कूल व्हायलन्स कायदा आणण्यात येणार आहे, असं त्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. या कायद्यानुसार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. शाळांमधली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासंबंधी पावलं उचलली जातील अशी तरतूद या कायद्यात असेल. बंदूक खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यात येईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. या निदर्शनांमध्ये लोकांनी हाती फलक घेऊन आपला विरोध नोंदवला. गोळीबारीच्या घटनांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो देखील काही लोकांनी हातात घेतले होते, असं या मोर्चाला उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सोपेल यांनी म्हटलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "बंदूक खरेदी-विक्रीवर सरकारचं काटेकोर नियंत्रण असावं, या मागणीसाठी पूर्ण अमेरिकेत निदर्शनं होत आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nया निदर्शनांना 'मार्च फॉर अवर लाइव्हस्' असं म्हटलं जात आहे. अमेरिकेत 800हून अधिक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. अमेरिकेतला सर्वांत मोठा मोर्चा वॉशिंग्टनमध्ये होत आहे. या मोर्चामध्ये 5 लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्यात फ्लोरिडामध्ये एका शाळेत गोळीबारीची घटना झाली होती. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. कठोर नियंत्रणाची मागणी या आंदोलनाला जगभरात प्रतिसाद मिळत आहे. लंडन, एडिनबरा, जिनिव्हा, सिडनी आणि टोकिओ या ठिकाणी देखील निदर्शनं झाली. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या मोर्चात तर गर्दी इतकी आहे की या ठिकाणी फक्त उभं राहण्यास जागा आहे, असं आयोजकांचं म्हणणं आहे. या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून बंदूक खरेदी विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. असॉल्ट हत्यारांवर देखील निर्बंध असावेत अशी मागणी लोक करत आहेत. शिक्षक आणि स्टाफला प्रशिक्षण बंदूक खरेदी विक्रीवर नियंत्रणासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची यादी व्हाइट हाऊसनं सादर केली आहे. सरकारनं एक प्रसिद्धिपत्रक छापलं आहे, त्यात त्यांनी आतापर्यंत कोणते कायदे तयार केले याबद्दल सांगितलं आहे. अमेरिकेत स्टॉप स्कूल व्हायलन्स कायदा आणण्यात येणार आहे, असं त्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. या कायद्यानुसार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. शाळांमधली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासंबंधी पावलं उचलली जातील अशी तरतूद या कायद्यात असेल. बंदूक खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यात येईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. या निदर्शनांमध्ये लोकांनी हाती फलक घेऊन आपला विरोध नोंदवला. गोळीबारीच्या घटनांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो देखील काही लोकांनी हातात घेतले होते, असं या मोर्चाला उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सोपेल यांनी म्हटलं. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 976, "source_item_id": "976", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1819, "clean_index": 572, "clean_language_index": "mar_Deva:validation:572"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्टीफन हॉकिंग स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 1942 रोजी झाला होता. त्यांनी आधी ऑक्सफोर्ड आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात विश्वविज्ञानाचं (Cosmology) शिक्षण घेतलं. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना मोटर न्युरॉन हा दुर्धर आजार झाला. त्याच वेळी त्यांची पहिली बायको जेन (वरील छायाचित्रात) यांच्याशी लग्न करण्याची तयारी करत होते. स्टीफन जास्त काळ जगणार नाही, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. ते 26 वर्षं एकत्र राहिले आणि त्यादरम्यान त्यांना तीन मुलंही झाली. ते व्हीलचेअरचा वापर करायचे आणि व्हॉइस सिंथेसायझर शिवाय त्यांना बोलता येत नव्हतं. स्टीफन यांनी लिहिलेल्या A Brief History of Time या पुस्तकामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या पुस्तकाच्या एक कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या. हे थोर शास्त्रज्ञ 'डेझर्ट आयलंड डिस्क्स' या बीबीसी 4 च्या रेडिओच्या शोमध्ये सू लॉले यांच्याबरोबर 1992 झळकले होते. त्यांना कस्टर्ड खूप आवडायचं. हॉकिंग यांनी पुढे चालून एलेन मेसन या त्यांच्या नर्सशी लग्न केलं. 11 वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 2004 साली बेनेडिक्ट कंबरबॅश यांनी स्टीफन हॉकिंग यांची भूमिका पहिल्यांदा साकारली. बीबीसीतर्फे सादर करण्यात आलेल्या 'हॉकिंग' चित्रपट प्रचंड नावाजला गेला. 2007 साली झीरो ग्रॅविटीचा अनुभव देणाऱ्या विमानातून त्यांनी प्रवास केला. असा अनुभव घेणारे ते पहिले दिव्यांग व्यक्ती ठरले. \"जर माणूस अवकाशात गेला नाही तर त्याचं भविष्य अंधारात असेल,\" असं वक्तव्य त्यांनी तेव्हा केलं होतं. स्टीफन हॉकिंग यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानं द्यायचे. वरील चित्रात 2008 साली ते जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात व्याख्यान देताना. 2008 साली हॉकिंग यांनी नेल्सन मंडेलांची जोहान्सबर्गमध्ये भेट घेतली. आपल्या कामासाठी ते एवढे प्रसिद्ध होते की त्यांनी जागतिक नेत्यांची भेट घेतली होती. त्यांना गणित आणि विज्ञान क्षेत्रांतले अनेक पुरस्कार मिळाले होते. 2009 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कारानं सन्मानित केलं. मग 2014 साली त्यांनी इंग्लंडच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यावर 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. त्यात एडी रेडमन यांची त्यांची मुख्य भूमिका साकारली होती. 2017 साली त्यांनी त्यांच्या हाँगकाँगस्थित चाहत्यांशी होलोग्रामच्या माध्यमातून संवाद साधला. हा होलोग्राम त्यांच्या केंब्रिजच्या कार्यालयातून थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर 'त्यांचा गौरवशाली वारसा अनेक वर्षं राहील', असं वक्तव्य त्यांच्या मुलांनी केलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "जगद्विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मोटर न्युरॉन या दुर्धर आजाराशी लढा देत 76व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आधुनिक आणि 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ लोकांमध्ये त्यांची गणना होते.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nस्टीफन हॉकिंग स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 1942 रोजी झाला होता. त्यांनी आधी ऑक्सफोर्ड आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात विश्वविज्ञानाचं (Cosmology) शिक्षण घेतलं. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना मोटर न्युरॉन हा दुर्धर आजार झाला. त्याच वेळी त्यांची पहिली बायको जेन (वरील छायाचित्रात) यांच्याशी लग्न करण्याची तयारी करत होते. स्टीफन जास्त काळ जगणार नाही, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. ते 26 वर्षं एकत्र राहिले आणि त्यादरम्यान त्यांना तीन मुलंही झाली. ते व्हीलचेअरचा वापर करायचे आणि व्हॉइस सिंथेसायझर शिवाय त्यांना बोलता येत नव्हतं. स्टीफन यांनी लिहिलेल्या A Brief History of Time या पुस्तकामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या पुस्तकाच्या एक कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या. हे थोर शास्त्रज्ञ 'डेझर्ट आयलंड डिस्क्स' या बीबीसी 4 च्या रेडिओच्या शोमध्ये सू लॉले यांच्याबरोबर 1992 झळकले होते. त्यांना कस्टर्ड खूप आवडायचं. हॉकिंग यांनी पुढे चालून एलेन मेसन या त्यांच्या नर्सशी लग्न केलं. 11 वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 2004 साली बेनेडिक्ट कंबरबॅश यांनी स्टीफन हॉकिंग यांची भूमिका पहिल्यांदा साकारली. बीबीसीतर्फे सादर करण्यात आलेल्या 'हॉकिंग' चित्रपट प्रचंड नावाजला गेला. 2007 साली झीरो ग्रॅविटीचा अनुभव देणाऱ्या विमानातून त्यांनी प्रवास केला. असा अनुभव घेणारे ते पहिले दिव्यांग व्यक्ती ठरले. \"जर माणूस अवकाशात गेला नाही तर त्याचं भविष्य अंधारात असेल,\" असं वक्तव्य त्यांनी तेव्हा केलं होतं. स्टीफन हॉकिंग यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानं द्यायचे. वरील चित्रात 2008 साली ते जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात व्याख्यान देताना. 2008 साली हॉकिंग यांनी नेल्सन मंडेलांची जोहान्सबर्गमध्ये भेट घेतली. आपल्या कामासाठी ते एवढे प्रसिद्ध होते की त्यांनी जागतिक नेत्यांची भेट घेतली होती. त्यांना गणित आणि विज्ञान क्षेत्रांतले अनेक पुरस्कार मिळाले होते. 2009 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कारानं सन्मानित केलं. मग 2014 साली त्यांनी इंग्लंडच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यावर 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. त्यात एडी रेडमन यांची त्यांची मुख्य भूमिका साकारली होती. 2017 साली त्यांनी त्यांच्या हाँगकाँगस्थित चाहत्यांशी होलोग्रामच्या माध्यमातून संवाद साधला. हा होलोग्राम त्यांच्या केंब्रिजच्या कार्यालयातून थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर 'त्यांचा गौरवशाली वारसा अनेक वर्षं राहील', असं वक्तव्य त्यांच्या मुलांनी केलं. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 977, "source_item_id": "977", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2521, "clean_index": 573, "clean_language_index": "mar_Deva:validation:573"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआतापर्यंत केवळ 44 जागांचे निकाल हाती आले असून इतर ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजप-जेडीयूप्रणित एनडीए 93 जागांवर आघाडीवर असूनन महागठबंधन 90 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम देखील चार ठिकाणी आघाडीवर आहे. अजूनही निकालाचं चित्र स्पष्ट झालं नाहीये. हे असं का झालं आहे? निवडणूक निकाल यायला उशीर का होत आहे? मात्र कोरोना काळातली ही पहिलीच निवडणूक असल्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सर्व निकाल सर्व मतदारसंघ बिहार निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू असताना, दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि कोरोना काळात करण्यात आलेल्या काही नवीन उपाय योजनांबद्दल माहिती दिली. आतापर्यंत सगळीकडे मतमोजणी आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आकडे अपडेट करण्याचं काम अगदीच सुरळीतपणे सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 1 कोटी मतं मोजली गेलेली आहेत, असं बिहार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या अधिकाऱ्यांनी ही सुद्धा माहिती दिली की यंदा कोरोनाची साथ बघता सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, म्हणून मतदान केंद्रं 63 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती. 2015 मध्ये 65 हजार मतदान केंद्रं होती तर यंदा जवळपास 1 लाख 6 हजार केंद्रांवर मतदान झालं. त्यामुळे साहजिकच मतदान यंत्र अर्थात EVMची संख्यासुद्धा तितक्याच प्रमाणात वाढली आहे. मात्र यासाठी पुरेशी सोय करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. मतमोजणीला उशीर होण्याचं कारण, मोजणी संथीगतीने सुरू आहे का, असं विचाल्यावर ते म्हणाले, \"मतमोजणी संथगतीने सुरू आहे, असं नाही. मजमोजणीची गती तीच आहे, मात्र मतदान केंद्रांची संख्या वाढलीय, मतपेट्यांची संख्या वाढलीय, पोस्टल बॅलट्सची संख्या वाढलीय, त्यामुळे वेळ लागणार आहेत. \"मतमोजणी वेळेत व्हावी, यासाठी आम्ही जास्तीची मतमोजणी केंद्रंही उभारली आहेत. मात्र एका मतमोजणी केंद्रावर पूर्वी 1500 लोक असायचे, आता मात्र तीच संख्या 1000 वर आली आहे,\" असं हे अधिकारी म्हणाले. बिहारमध्ये सुमारे 7.3 कोटी मतदार आहेत, आणि यंदा 57 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद झाली तेव्हा दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुमारे एक कोटी मतं मोजण्यात आली होती. म्हणजेच 5.30 तासात फक्त एक कोटी मतमोजणी झाली आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण व्हायला उशीर होणार, याचीच शक्यता जास्त आहे. या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की \"यंदा सुमारे 50 हजारपेक्षा जास्त टपाल मतं रिटर्निंग ऑफिसरकडे आली आहेत. टपाल मतं किंवा पोस्टल बॅलट ही फक्त लष्करी तसंच क्लास-1 अधिकाऱ्यांसाठी केलेली सोय असते.\" निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की \"आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजेपर्यंत जी टपाल मतं रिटर्निंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती, तीच मतं ग्राह्य धरली जाणार.\" तुम्हाला आठवत असेल याच टपाल मतांवरून अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तिथल्या निवडणूक निकालांना आव्हान दिलं आहे. अर्थात तिथे टपाल मतांचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि त्यामुळे निकालांवर परिणाम होऊ शकतो. बिहारमध्ये तसं होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग पाळताना मतमोजणीची गती कमी होणारच, त्यामुळे अंतिम निकाल यायला उशीर लागू शकतो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "बिहार निवडणुकीचा निकाल अजूनही स्पष्ट झाला नाहीये. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. गेल्या निवडणुकांमध्ये आपण हे पाहिलं आहे की संध्याकाळपर्यंत मतमोजणी पूर्ण होते. पण अद्यापही मतमोजणी पूर्ण झालेली नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nआतापर्यंत केवळ 44 जागांचे निकाल हाती आले असून इतर ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजप-जेडीयूप्रणित एनडीए 93 जागांवर आघाडीवर असूनन महागठबंधन 90 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम देखील चार ठिकाणी आघाडीवर आहे. अजूनही निकालाचं चित्र स्पष्ट झालं नाहीये. हे असं का झालं आहे? निवडणूक निकाल यायला उशीर का होत आहे? मात्र कोरोना काळातली ही पहिलीच निवडणूक असल्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सर्व निकाल सर्व मतदारसंघ बिहार निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू असताना, दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि कोरोना काळात करण्यात आलेल्या काही नवीन उपाय योजनांबद्दल माहिती दिली. आतापर्यंत सगळीकडे मतमोजणी आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आकडे अपडेट करण्याचं काम अगदीच सुरळीतपणे सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 1 कोटी मतं मोजली गेलेली आहेत, असं बिहार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या अधिकाऱ्यांनी ही सुद्धा माहिती दिली की यंदा कोरोनाची साथ बघता सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, म्हणून मतदान केंद्रं 63 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती. 2015 मध्ये 65 हजार मतदान केंद्रं होती तर यंदा जवळपास 1 लाख 6 हजार केंद्रांवर मतदान झालं. त्यामुळे साहजिकच मतदान यंत्र अर्थात EVMची संख्यासुद्धा तितक्याच प्रमाणात वाढली आहे. मात्र यासाठी पुरेशी सोय करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. मतमोजणीला उशीर होण्याचं कारण, मोजणी संथीगतीने सुरू आहे का, असं विचाल्यावर ते म्हणाले, \"मतमोजणी संथगतीने सुरू आहे, असं नाही. मजमोजणीची गती तीच आहे, मात्र मतदान केंद्रांची संख्या वाढलीय, मतपेट्यांची संख्या वाढलीय, पोस्टल बॅलट्सची संख्या वाढलीय, त्यामुळे वेळ लागणार आहेत. \"मतमोजणी वेळेत व्हावी, यासाठी आम्ही जास्तीची मतमोजणी केंद्रंही उभारली आहेत. मात्र एका मतमोजणी केंद्रावर पूर्वी 1500 लोक असायचे, आता मात्र तीच संख्या 1000 वर आली आहे,\" असं हे अधिकारी म्हणाले. बिहारमध्ये सुमारे 7.3 कोटी मतदार आहेत, आणि यंदा 57 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद झाली तेव्हा दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुमारे एक कोटी मतं मोजण्यात आली होती. म्हणजेच 5.30 तासात फक्त एक कोटी मतमोजणी झाली आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण व्हायला उशीर होणार, याचीच शक्यता जास्त आहे. या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की \"यंदा सुमारे 50 हजारपेक्षा जास्त टपाल मतं रिटर्निंग ऑफिसरकडे आली आहेत. टपाल मतं किंवा पोस्टल बॅलट ही फक्त लष्करी तसंच क्लास-1 अधिकाऱ्यांसाठी केलेली सोय असते.\" निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की \"आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजेपर्यंत जी टपाल मतं रिटर्निंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती, तीच मतं ग्राह्य धरली जाणार.\" तुम्हाला आठवत असेल याच टपाल मतांवरून अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तिथल्या निवडणूक निकालांना आव्हान दिलं आहे. अर्थात तिथे टपाल मतांचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि त्यामुळे निकालांवर परिणाम होऊ शकतो. बिहारमध्ये तसं होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग पाळताना मतमोजणीची गती कमी होणारच, त्यामुळे अंतिम निकाल यायला उशीर लागू शकतो. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 979, "source_item_id": "979", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2957, "clean_index": 574, "clean_language_index": "mar_Deva:validation:574"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसानिया मिर्झाने आई झाल्यानंतरचं पहिलं जेतेपद पटकावलं. आई बनल्यानंतर सानियाचं हे पहिलंच जेतेपद आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर सानियाने कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला होता. होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत सानिया आणि नाडिआ किचोनेक जोडीने अंतिम लढतीत शुआई पेंग आणि शुआई झांग जोडीवर 6-4, 6-4 असा विजय मिळवत जेतेपदाची कमाई केली. सानिया-नाडिआ जोडीला या स्पर्धेसाठी मानांकनही देण्यात आलं नव्हतं. इझानच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरलेल्या 33 वर्षीय सानियाने एक तास 21 मिनिटात विजय मिळवला. सानियावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. #mummahustles म्हणजेच मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही करिअरमध्ये दमदार वाटचाल करणाऱ्या स्त्रिया. कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचं ठरवल्याने सानिया 2018 आणि 2019 वर्षांमध्ये एकाही स्पर्धेत सहभाग झाली नाही. दोन वर्षांनंतर जेतेपदासह सानियाने दिमाखात पुनरागमन केलं. सानियाच्या करिअरमधलं हे 42वं जेतेपद आहे. सानियाने 14 जानेवारीला ट्वीटरवर आपल्या मुलासह फोटो पोस्ट केला होता. ''आज माझ्या जीवनातला सगळ्यांत गोड आणि खास क्षण आहे. प्रदीर्घ काळानंतर मी कोर्टवर उतरले आहे आणि माझ्या गोंडुल्याने मला खेळताना पाहिलं. माझे आईबाबाही याक्षणी उपस्थित होते. मी पहिली फेरी पार केली आहे. माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार\", असं सानियाने म्हटलं होतं. सानिया मिर्झा आपल्या मुलासमवेत सानियाप्रमाणेच सेरेना विल्यम्सनेही आई झाल्यानंतर जेतेपदावर नाव कोरलं होतं. अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोमनेही मातृत्वाच्या जबाबदारीनंतर शानदार पुनरागमन केलं होतं. नव्वदीच्या दशकात पी.टी.उषा यांनीही अशा प्रकारे जबरदस्त कामगिरी केली होती. अनेक महिला खेळाडू मातृत्वाच्या जबाबदारीनंतर खेळणं कमी करतात किंवा निवृत्तीच पत्करतात. मात्र सानिया तसंच सेरेनाने अनोखा मापदंड प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी 32 वर्षीय शेली एन प्रिसीने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. पदकाचा आनंद तिने मुलाबरोबर साजरा केला होता. मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही करिअर सुरू ठेवता येतं हा संदेश मला द्यायचा होता असं शेलीने सांगितलं. हे सांगितलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "गोंडस चिमुरड्याच्या मातृत्वाची जबाबदारी पेलत सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदावर नाव कोरलं.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nसानिया मिर्झाने आई झाल्यानंतरचं पहिलं जेतेपद पटकावलं. आई बनल्यानंतर सानियाचं हे पहिलंच जेतेपद आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर सानियाने कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला होता. होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत सानिया आणि नाडिआ किचोनेक जोडीने अंतिम लढतीत शुआई पेंग आणि शुआई झांग जोडीवर 6-4, 6-4 असा विजय मिळवत जेतेपदाची कमाई केली. सानिया-नाडिआ जोडीला या स्पर्धेसाठी मानांकनही देण्यात आलं नव्हतं. इझानच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरलेल्या 33 वर्षीय सानियाने एक तास 21 मिनिटात विजय मिळवला. सानियावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. #mummahustles म्हणजेच मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही करिअरमध्ये दमदार वाटचाल करणाऱ्या स्त्रिया. कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचं ठरवल्याने सानिया 2018 आणि 2019 वर्षांमध्ये एकाही स्पर्धेत सहभाग झाली नाही. दोन वर्षांनंतर जेतेपदासह सानियाने दिमाखात पुनरागमन केलं. सानियाच्या करिअरमधलं हे 42वं जेतेपद आहे. सानियाने 14 जानेवारीला ट्वीटरवर आपल्या मुलासह फोटो पोस्ट केला होता. ''आज माझ्या जीवनातला सगळ्यांत गोड आणि खास क्षण आहे. प्रदीर्घ काळानंतर मी कोर्टवर उतरले आहे आणि माझ्या गोंडुल्याने मला खेळताना पाहिलं. माझे आईबाबाही याक्षणी उपस्थित होते. मी पहिली फेरी पार केली आहे. माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार\", असं सानियाने म्हटलं होतं. सानिया मिर्झा आपल्या मुलासमवेत सानियाप्रमाणेच सेरेना विल्यम्सनेही आई झाल्यानंतर जेतेपदावर नाव कोरलं होतं. अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोमनेही मातृत्वाच्या जबाबदारीनंतर शानदार पुनरागमन केलं होतं. नव्वदीच्या दशकात पी.टी.उषा यांनीही अशा प्रकारे जबरदस्त कामगिरी केली होती. अनेक महिला खेळाडू मातृत्वाच्या जबाबदारीनंतर खेळणं कमी करतात किंवा निवृत्तीच पत्करतात. मात्र सानिया तसंच सेरेनाने अनोखा मापदंड प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी 32 वर्षीय शेली एन प्रिसीने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. पदकाचा आनंद तिने मुलाबरोबर साजरा केला होता. मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही करिअर सुरू ठेवता येतं हा संदेश मला द्यायचा होता असं शेलीने सांगितलं. हे सांगितलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 980, "source_item_id": "980", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2055, "clean_index": 575, "clean_language_index": "mar_Deva:validation:575"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.त्यांच्या या विधानाला फेसबुकच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत, वॉल स्ट्रिटम जर्नलमधली बातमी, त्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये रंगलेलं राजकीय द्वंद्व याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nभारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.त्यांच्या या विधानाला फेसबुकच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत, वॉल स्ट्रिटम जर्नलमधली बातमी, त्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये रंगलेलं राजकीय द्वंद्व याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 981, "source_item_id": "981", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 769, "clean_index": 576, "clean_language_index": "mar_Deva:validation:576"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराज्यसभेत काश्मीरबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य या बॅनर्सवर छापले होते. इस्लामाबादच्या रेड झोन नावाच्या भागात लागलेले हे बॅनर्स अर्थातच हटवले असून त्याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर सोमवारी हे बॅनर्स काही ठिकाणी लावले गेले होते. \"आज जम्मू-काश्मीर घेतलंय, उद्या बलुचिस्तान असेल आणि मला विश्वास आहे की पंतप्रधान त्यांचे अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पूर्ण करतील.\" ज्या भागात हे बॅनर्स लागले होते तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असजाद मोहम्मद यांनी म्हटलंय की, \"आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीशिवाय इतर दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हे बॅनर्स लावले होते. कोहसार पोलीस ठाणे आणि आबपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे बॅनर्स लावले होते.\" याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी हे बॅनर्स उतरवले अशी माहिती असजाद मोहम्मद यांनी दिली. सेक्रेटरियट पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनुसार, बॅनर्स ज्या ठिकाणी लावले गेले होते त्याठिकाणी लगतच्या इमारतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात असून त्याआधारे हे बॅनर्स कोणी लावले याचा शोध घेतला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे हे बॅनर्स ज्या भागात लावले गेले होते तेथून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. माजी पोलीस अधिकारी अकबर हयात यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला आहे. \"रेड झोन नावाच्या ज्या भागात हे बॅनर्स लावले गेले, त्या भागात अनेक देशांचे दूतावास आहेत तशीच अनेक महत्वाची कार्यालयं आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्न उपस्थित झाला आहे.\" इस्लामाबादमध्ये बॅनर्स लावण्यासाठी नियमावली असून कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या संस्थेची परवानगी घेऊनच बॅनर्स लावता येतात. या संस्थेशी संपर्क साधला असता अशा बॅनर्सला परवानगी दिली नसल्याचे सांगितले. इस्लामाबादमध्ये सेक्शन 144 लागून असून त्यानुसार सरकारविरोधी भावना पसरवणारे किंवा धार्मिक सलोखा बिघडवणारे बॅनर्स लावण्यास बंदी आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी यावर 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं, \"मलाही याचे आश्चर्य वाटेल. पाकिस्तानात गोंधळ निर्माण झालाय, अस्वस्थता. शिवसेनेची पोस्टर्स इस्लामाबादमध्ये लागणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे. याचा अर्थ असा आहे की इस्लामाबादमध्ये शिवसेना पोहोचली असून शिवसेनेचे फॅन्स तिथे आहेत हे नक्की.\" या मुद्द्यावरून आता इस्लामाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. हे पोस्टर्स काढण्यासाठी 5 तास उशीर झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून 24 तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "शिवसेनेचे खासदार संजय राऊत चक्क पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॅनर्सवर झळकले आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराज्यसभेत काश्मीरबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य या बॅनर्सवर छापले होते. इस्लामाबादच्या रेड झोन नावाच्या भागात लागलेले हे बॅनर्स अर्थातच हटवले असून त्याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर सोमवारी हे बॅनर्स काही ठिकाणी लावले गेले होते. \"आज जम्मू-काश्मीर घेतलंय, उद्या बलुचिस्तान असेल आणि मला विश्वास आहे की पंतप्रधान त्यांचे अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पूर्ण करतील.\" ज्या भागात हे बॅनर्स लागले होते तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असजाद मोहम्मद यांनी म्हटलंय की, \"आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीशिवाय इतर दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हे बॅनर्स लावले होते. कोहसार पोलीस ठाणे आणि आबपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे बॅनर्स लावले होते.\" याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी हे बॅनर्स उतरवले अशी माहिती असजाद मोहम्मद यांनी दिली. सेक्रेटरियट पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनुसार, बॅनर्स ज्या ठिकाणी लावले गेले होते त्याठिकाणी लगतच्या इमारतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात असून त्याआधारे हे बॅनर्स कोणी लावले याचा शोध घेतला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे हे बॅनर्स ज्या भागात लावले गेले होते तेथून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. माजी पोलीस अधिकारी अकबर हयात यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला आहे. \"रेड झोन नावाच्या ज्या भागात हे बॅनर्स लावले गेले, त्या भागात अनेक देशांचे दूतावास आहेत तशीच अनेक महत्वाची कार्यालयं आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्न उपस्थित झाला आहे.\" इस्लामाबादमध्ये बॅनर्स लावण्यासाठी नियमावली असून कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या संस्थेची परवानगी घेऊनच बॅनर्स लावता येतात. या संस्थेशी संपर्क साधला असता अशा बॅनर्सला परवानगी दिली नसल्याचे सांगितले. इस्लामाबादमध्ये सेक्शन 144 लागून असून त्यानुसार सरकारविरोधी भावना पसरवणारे किंवा धार्मिक सलोखा बिघडवणारे बॅनर्स लावण्यास बंदी आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी यावर 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं, \"मलाही याचे आश्चर्य वाटेल. पाकिस्तानात गोंधळ निर्माण झालाय, अस्वस्थता. शिवसेनेची पोस्टर्स इस्लामाबादमध्ये लागणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे. याचा अर्थ असा आहे की इस्लामाबादमध्ये शिवसेना पोहोचली असून शिवसेनेचे फॅन्स तिथे आहेत हे नक्की.\" या मुद्द्यावरून आता इस्लामाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. हे पोस्टर्स काढण्यासाठी 5 तास उशीर झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून 24 तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 982, "source_item_id": "982", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2533, "clean_index": 577, "clean_language_index": "mar_Deva:validation:577"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबुलडाणा पाणी रेशनींग यात कोणाचा अपघात व्हायची किंवा कोणाला तरी इजा व्हायची शक्यता होती म्हणूनच आता बुलडाण्यातल्या चिंचोली गावात रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी दिलं जातं. बुलडाणा जिल्ह्यातल्या सगळ्याच धरणांनी तळ गाठलाय. मोठी, मध्यम, लघु अशा 70 टक्के धरणांमध्ये पाणीसाठा शून्यावर गेला आहे. याच भागात अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसणारं चिंचोली गाव आहे. या गावात पाण्याची स्थिती इतकी गंभीर झाली आहे की तिथे आता रेशन कार्डानुसार पाणीवाटप केलं जातं. गावात पहाटे 5 वाजता पाण्याचा टँकर येतो. तेव्हापासून चिंचोली गावच्या मीरा दाबेराव पाण्यासाठी बाहेर पडतात. हातात मावतील तेवढी भांडी आणि डोक्यावर कळशी घेऊन लांबलचक रांगेत त्या पाण्याची वाट पाहत बसतात. पण अनेकदा त्यांचा नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं आणि त्यांना रिकाम्या हात परतावं लागतं. चिंचोली गावच्या मीरा दाबेराव पाण्यासाठी दररोज पहाटे 5 वाजता बाहेर पडतात. मीरा सांगतात, \"दुष्काळामुळे आमची काही जनावरं आम्ही विकली आहेत तर काहींना आमच्या नातेवाईकांकडे पाठवलं आहे. गावातल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावात दिवसाला दोन टँकर येतात, त्यांच्यावरच सगळी भिस्त असते. कधी कधी रेशनचा नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं.\" पुढे बोलताना त्या म्हणतात \"काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी या भागात दुष्काळ दौरा केला होता. त्यांनी पाणी मिळेल अशी आश्वासनं दिली पण इथला पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आमच्या गावामध्ये पाणी देण्याचं आश्वासन देणाऱ्यांना आम्ही मतदान करतो. पण प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनच पदरी पडत असेल तर पाणी मागायचं तरी कोणाकडे असा प्रश्न आम्हाला पडलाय.\" 'पुरेसे टँकर नाहीत' चिंचोली गावाची लोकसंख्या 3560 आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी दिवसातून 2 टँकर अपुरे पडतात. सकाळी साडेपाच आणि दुपारी बारा वाजता गावामध्ये पाण्याचा टँकर येतो. शेतकऱ्यांना दुपारी कामाची लगबग असते. पण तरीही त्यांना सगळी कामं सोडून टँकरची वाट बघावी लागते. ठरल्या वेळेवर टँकर येत नाही म्हणून गावकऱ्यांना तासनतास ताटकळावं लागतं. ग्रामस्थ रमेश वानखडे त्यापैकीच एक आहे. पाण्याचा टँकर आला की त्यांना शेतातलं काम सोडून यावं लागतं. ते म्हणतात, \"सलग पाच वर्षांपासून गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. गावाला टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी दिवसाला किमान 4 ते 5 टँकरची आवश्यकता आहे. पण आमच्या नशिबी दोनच टँकर आहेत. एका कुटुंबाला मिळणारं पाणी त्यांच्या गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यात गुरंढोरं कशी जगवायाची हा प्रश्न आहे.\" रमेश वानखडे यांनीही त्यांची गुरढोर नातेवाईकांकडे सोपवली आहेत. पण त्यांच्याजवळ असणारी जनावरं जगवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागतेय. ते सांगतात, \"पाणी नसल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झालाय. तर अनेक जनावरं मरणाच्या दारात आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी टँकर गावामध्ये शिरताच पाण्यासाठी भांडण व्हायची. हाणामाऱ्याही झाल्या. म्हणून सरपंचांनी रेशनकार्डावर पाणीवाटप करण्याचा निर्णय घेतला. आता भांडण कमी झालीत पण नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं.\" चिंचोली गावाचे रहिवासी सखाराम भांजवधेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"दोन वर्षांपासून टँकर सुरू झालेत. गावापासून 4 किलोमीटर अंतरावर धरणातल्या पाण्याची पाईपलाईन आलेली आहे. तीच पाईपलाईन गावापर्यंत आली तर पाण्याची समस्या दूर होईल.\" सरपंच संजय इंगळे यांनी रेशनकार्डावर पाणीवाटपाची संकल्पना अमलात आणली आहे. \"गावामध्ये खूप दुष्काळ असल्याने शासनाने टँकर मंजूर केले. पण तीन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिक चालत्या टँकरवर चढत होते. पाण्यामुळे कुणाचा अपघात होऊ नये म्हणून रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी देण्याचं आम्ही ठरवलं,\" इंगळे सांगतात. गावात 11 हातपंप आणि 5 सरकारी विहिरी आहे. पण हे सगळे कोरडेठाक पडलेत असंही इंगळे सांगतात. गावापासून जवळच वाण धानोडी धरणप्रकल्प आहे. या प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी गावकरी आग्रही आहोत. त्यासाठी त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सरपंच संजय इंगळे यांनी गावाला धानोडी धरणाचं पाणी मिळावं यासाठी 'संवादसेतू' या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "पाण्यासाठी गावकरी धावत्या टँकरवर चढायचे. कधी हाणामारीही व्हायची.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nबुलडाणा पाणी रेशनींग यात कोणाचा अपघात व्हायची किंवा कोणाला तरी इजा व्हायची शक्यता होती म्हणूनच आता बुलडाण्यातल्या चिंचोली गावात रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी दिलं जातं. बुलडाणा जिल्ह्यातल्या सगळ्याच धरणांनी तळ गाठलाय. मोठी, मध्यम, लघु अशा 70 टक्के धरणांमध्ये पाणीसाठा शून्यावर गेला आहे. याच भागात अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसणारं चिंचोली गाव आहे. या गावात पाण्याची स्थिती इतकी गंभीर झाली आहे की तिथे आता रेशन कार्डानुसार पाणीवाटप केलं जातं. गावात पहाटे 5 वाजता पाण्याचा टँकर येतो. तेव्हापासून चिंचोली गावच्या मीरा दाबेराव पाण्यासाठी बाहेर पडतात. हातात मावतील तेवढी भांडी आणि डोक्यावर कळशी घेऊन लांबलचक रांगेत त्या पाण्याची वाट पाहत बसतात. पण अनेकदा त्यांचा नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं आणि त्यांना रिकाम्या हात परतावं लागतं. चिंचोली गावच्या मीरा दाबेराव पाण्यासाठी दररोज पहाटे 5 वाजता बाहेर पडतात. मीरा सांगतात, \"दुष्काळामुळे आमची काही जनावरं आम्ही विकली आहेत तर काहींना आमच्या नातेवाईकांकडे पाठवलं आहे. गावातल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावात दिवसाला दोन टँकर येतात, त्यांच्यावरच सगळी भिस्त असते. कधी कधी रेशनचा नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं.\" पुढे बोलताना त्या म्हणतात \"काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी या भागात दुष्काळ दौरा केला होता. त्यांनी पाणी मिळेल अशी आश्वासनं दिली पण इथला पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आमच्या गावामध्ये पाणी देण्याचं आश्वासन देणाऱ्यांना आम्ही मतदान करतो. पण प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनच पदरी पडत असेल तर पाणी मागायचं तरी कोणाकडे असा प्रश्न आम्हाला पडलाय.\" 'पुरेसे टँकर नाहीत' चिंचोली गावाची लोकसंख्या 3560 आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी दिवसातून 2 टँकर अपुरे पडतात. सकाळी साडेपाच आणि दुपारी बारा वाजता गावामध्ये पाण्याचा टँकर येतो. शेतकऱ्यांना दुपारी कामाची लगबग असते. पण तरीही त्यांना सगळी कामं सोडून टँकरची वाट बघावी लागते. ठरल्या वेळेवर टँकर येत नाही म्हणून गावकऱ्यांना तासनतास ताटकळावं लागतं. ग्रामस्थ रमेश वानखडे त्यापैकीच एक आहे. पाण्याचा टँकर आला की त्यांना शेतातलं काम सोडून यावं लागतं. ते म्हणतात, \"सलग पाच वर्षांपासून गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. गावाला टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी दिवसाला किमान 4 ते 5 टँकरची आवश्यकता आहे. पण आमच्या नशिबी दोनच टँकर आहेत. एका कुटुंबाला मिळणारं पाणी त्यांच्या गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यात गुरंढोरं कशी जगवायाची हा प्रश्न आहे.\" रमेश वानखडे यांनीही त्यांची गुरढोर नातेवाईकांकडे सोपवली आहेत. पण त्यांच्याजवळ असणारी जनावरं जगवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागतेय. ते सांगतात, \"पाणी नसल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झालाय. तर अनेक जनावरं मरणाच्या दारात आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी टँकर गावामध्ये शिरताच पाण्यासाठी भांडण व्हायची. हाणामाऱ्याही झाल्या. म्हणून सरपंचांनी रेशनकार्डावर पाणीवाटप करण्याचा निर्णय घेतला. आता भांडण कमी झालीत पण नंबर येईपर्यंत पाणी संपून जातं.\" चिंचोली गावाचे रहिवासी सखाराम भांजवधेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"दोन वर्षांपासून टँकर सुरू झालेत. गावापासून 4 किलोमीटर अंतरावर धरणातल्या पाण्याची पाईपलाईन आलेली आहे. तीच पाईपलाईन गावापर्यंत आली तर पाण्याची समस्या दूर होईल.\" सरपंच संजय इंगळे यांनी रेशनकार्डावर पाणीवाटपाची संकल्पना अमलात आणली आहे. \"गावामध्ये खूप दुष्काळ असल्याने शासनाने टँकर मंजूर केले. पण तीन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिक चालत्या टँकरवर चढत होते. पाण्यामुळे कुणाचा अपघात होऊ नये म्हणून रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी देण्याचं आम्ही ठरवलं,\" इंगळे सांगतात. गावात 11 हातपंप आणि 5 सरकारी विहिरी आहे. पण हे सगळे कोरडेठाक पडलेत असंही इंगळे सांगतात. गावापासून जवळच वाण धानोडी धरणप्रकल्प आहे. या प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी गावकरी आग्रही आहोत. त्यासाठी त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सरपंच संजय इंगळे यांनी गावाला धानोडी धरणाचं पाणी मिळावं यासाठी 'संवादसेतू' या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 983, "source_item_id": "983", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3709, "clean_index": 578, "clean_language_index": "mar_Deva:validation:578"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nट्रंप यांनी अमेरिकेत आर्यात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर 25 % तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे. ट्रंप यांनी स्टील उत्पादनांवर 25% तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे. ट्रंप यांच्या निर्णयावर अमेरिका, युरोप, कॅनडा आणि मॅक्सिकोसह अनेक देशांनी टीका केली आहे. ट्रंप यांच्या या निर्णयाचा ज्या देशांवर परिणाम होणार आहेत, ते देशही जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतून आयात होणाऱ्या स्लीपिंग बॅग्ज, बॉल पॉइंट पेनसारख्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा हे देश आता विचार करत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ट्रंप यांना फोन करून त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. \"युरोपियन महासंघ या निर्णयाचं तितकंच जोरदार प्रत्युत्तर देईल,\" असं मॅक्रॉन म्हणाले आहेत. यावर ट्रंप यांचं मत आहे की \"अमेरिकेत स्टील आणि अॅल्युमिनिअमचं उत्पादन होणं, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. विदेशातून होणाऱ्या स्टील पुरवठ्यामुळे अमेरिकेला धोका आहे.\" भारताला तोटा PTI वृत्तसंस्थेनुसार स्टील आणि अॅल्युमिनिअमवर आयात कर लागला तर भारतीय कंपन्यांना तोटा तर होईल, पण हा तोटा चीन आणि ब्राझीलच्या तुलनेत अतिशय कमी असेल. अमेरिकेत अॅल्युमिनिअम आणि स्टीलच्या एकूण निर्यातीत भारताची अंदाजे तीन टक्के भागीदारी आहे. भारत अमेरिकेत करत असलेल्या स्टीलच्या निर्यातीत कायम उतार चढाव आहेत. पण अॅल्युमिनिअम क्षेत्रावर त्याचा निश्चित प्रभाव पडेल. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अॅल्युमिनिअमचं प्रमाण सातत्याने वाढलं आहे. अॅल्युमिनिअमवर अमेरिकेत 10 टक्के आयात शुल्क च्या घोषणेमुळे निर्यातीत सुद्धा घट झाली आहे. कॅनडा आणि ब्रिटिश पण विरोधात ट्रंप यांच्या या तर्कात कॅनडाला कोणतंही तथ्य दिसत नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, \"कॅनडाकडून अमेरिकेला कोणत्याही प्रकारचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, ही गोष्ट माझ्या गळी उतरत नाही.\" कॅनडाने सांगितलं की अमेरिकेतून आयात होणाऱ्या जवळजवळ 1,300 कोटी डॉलरच्या उत्पादनांवर ते 1 जुलैपासून 25 टक्के आयात कर लावतील. या उत्पादनात अमेरिकेतल्या स्टीलबरोबरच व्हिस्की, कॉफी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. कॅनडा, मेक्सिको आणि युरोपमधून अमेरिकेला स्टीलचा सर्वाधिक पुरवठा होतो. 2017 साली अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या एकूण 4,800 कोटी डॉलरच्या निर्यातीत या देशांची 50 टक्के भागीदारी होती. ट्रंप यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनच्या स्टील क्षेत्रावर तर फरक पडेलच पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरदेखील त्याचा परिणाम होईल, असं ब्रिटनला वाटतं. ब्रिटनच्या स्टील उत्पादकांनुसार सध्या त्यांच्या एकूण स्टीलच्या निर्यातीपैकी 7 टक्के निर्यात अमेरिकेला होते. पण ट्रंप यांच्या निर्णयानंतर हे प्रमाण घटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लोकांच्या नोकऱ्यांवरही गाज येईल. युरोपियन कंपन्यांच्या मते जर अमेरिकेकडून स्टीलची मागणी कमी झाली तर सगळे व्यवहार युरोपकडे वळतील. IHS Markit या संस्थेनुसार या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल आणि अमेरिकेबाहेर स्टीलच्या किमतीवर परिणाम होईल. या निर्णयामुळे 4.7 लाख नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि किमती वाढतील. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम भोगण्यावाचून अमेरिकेला पर्याय नाही. अनिश्चिततेमुळे अमेरिकेत स्टीलचे दर वाढले आहेत आणि आयातीवर फरक पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यापार युद्धात पुन्हा एक नवा वार केला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवरील कर वाढवण्याचा ट्रंप यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकन कंपन्या विदेशातल्या स्वस्त स्टील उत्पादनांचा फायदा घेऊ शकणार नाही.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nट्रंप यांनी अमेरिकेत आर्यात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर 25 % तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे. ट्रंप यांनी स्टील उत्पादनांवर 25% तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे. ट्रंप यांच्या निर्णयावर अमेरिका, युरोप, कॅनडा आणि मॅक्सिकोसह अनेक देशांनी टीका केली आहे. ट्रंप यांच्या या निर्णयाचा ज्या देशांवर परिणाम होणार आहेत, ते देशही जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतून आयात होणाऱ्या स्लीपिंग बॅग्ज, बॉल पॉइंट पेनसारख्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा हे देश आता विचार करत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ट्रंप यांना फोन करून त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. \"युरोपियन महासंघ या निर्णयाचं तितकंच जोरदार प्रत्युत्तर देईल,\" असं मॅक्रॉन म्हणाले आहेत. यावर ट्रंप यांचं मत आहे की \"अमेरिकेत स्टील आणि अॅल्युमिनिअमचं उत्पादन होणं, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. विदेशातून होणाऱ्या स्टील पुरवठ्यामुळे अमेरिकेला धोका आहे.\" भारताला तोटा PTI वृत्तसंस्थेनुसार स्टील आणि अॅल्युमिनिअमवर आयात कर लागला तर भारतीय कंपन्यांना तोटा तर होईल, पण हा तोटा चीन आणि ब्राझीलच्या तुलनेत अतिशय कमी असेल. अमेरिकेत अॅल्युमिनिअम आणि स्टीलच्या एकूण निर्यातीत भारताची अंदाजे तीन टक्के भागीदारी आहे. भारत अमेरिकेत करत असलेल्या स्टीलच्या निर्यातीत कायम उतार चढाव आहेत. पण अॅल्युमिनिअम क्षेत्रावर त्याचा निश्चित प्रभाव पडेल. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अॅल्युमिनिअमचं प्रमाण सातत्याने वाढलं आहे. अॅल्युमिनिअमवर अमेरिकेत 10 टक्के आयात शुल्क च्या घोषणेमुळे निर्यातीत सुद्धा घट झाली आहे. कॅनडा आणि ब्रिटिश पण विरोधात ट्रंप यांच्या या तर्कात कॅनडाला कोणतंही तथ्य दिसत नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, \"कॅनडाकडून अमेरिकेला कोणत्याही प्रकारचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, ही गोष्ट माझ्या गळी उतरत नाही.\" कॅनडाने सांगितलं की अमेरिकेतून आयात होणाऱ्या जवळजवळ 1,300 कोटी डॉलरच्या उत्पादनांवर ते 1 जुलैपासून 25 टक्के आयात कर लावतील. या उत्पादनात अमेरिकेतल्या स्टीलबरोबरच व्हिस्की, कॉफी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. कॅनडा, मेक्सिको आणि युरोपमधून अमेरिकेला स्टीलचा सर्वाधिक पुरवठा होतो. 2017 साली अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या एकूण 4,800 कोटी डॉलरच्या निर्यातीत या देशांची 50 टक्के भागीदारी होती. ट्रंप यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनच्या स्टील क्षेत्रावर तर फरक पडेलच पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरदेखील त्याचा परिणाम होईल, असं ब्रिटनला वाटतं. ब्रिटनच्या स्टील उत्पादकांनुसार सध्या त्यांच्या एकूण स्टीलच्या निर्यातीपैकी 7 टक्के निर्यात अमेरिकेला होते. पण ट्रंप यांच्या निर्णयानंतर हे प्रमाण घटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लोकांच्या नोकऱ्यांवरही गाज येईल. युरोपियन कंपन्यांच्या मते जर अमेरिकेकडून स्टीलची मागणी कमी झाली तर सगळे व्यवहार युरोपकडे वळतील. IHS Markit या संस्थेनुसार या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल आणि अमेरिकेबाहेर स्टीलच्या किमतीवर परिणाम होईल. या निर्णयामुळे 4.7 लाख नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि किमती वाढतील. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम भोगण्यावाचून अमेरिकेला पर्याय नाही. अनिश्चिततेमुळे अमेरिकेत स्टीलचे दर वाढले आहेत आणि आयातीवर फरक पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 986, "source_item_id": "986", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3217, "clean_index": 579, "clean_language_index": "mar_Deva:validation:579"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nज्येष्ठ अभिनेते रजनीकांत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चा रजनीकांत यांनी फेटाळल्या आहेत. \"भाजपनं मला पक्षात येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही. मात्र काही माध्यमं आणि ठराविक लोक माझं भगवणीकरण करण्याचा प्रयत्न करतायत,\" असं रजनीकांत म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आणि रजनीकांत यांची नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाली. मात्र, भाजपनंही रजनीकांत पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा केला नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. 2) यंदा ऑक्टोबरपर्यंत तब्बल 725 शेतकरी आत्महत्यांची नोंद महाराष्ट्रात यंदा 725 शेतकरी आत्महत्या नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील 525 आत्महत्या शेतीच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे झाल्या असल्याचे प्रशासकीय पडताळणीतही समोर आलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. जानेवारी ते मार्च या कालावधीत 60 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होती. एप्रिलमध्ये 71 आत्महत्या झाल्या होत्या. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत हा आकडा वाढत गेला. जुलैमध्ये सर्वाधिक 85 आत्महत्यांची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये 59 आत्महत्या झाल्या. म्हणजेच, ऑक्टोबरमध्ये हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. चार वर्षांचा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं शेतकरी त्रस्त झालाय. आता पाऊस पडल्यामुळे आशा वाढली आहे. नुकसान झाले असले तरी पाणी असल्यामुळे रब्बी हंगामात अधिक चांगले पीक घेता येईल किंवा भाजीपालासह आणखी एक नगदी पीक घेता येईल, असं शेतकरी ठरवताना दिसतंय. मात्र, त्यासाठी विजेची उपलब्धता हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळं येत्या काळात पाणी उपसा करण्यासाठी विनाअडथळा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. 3) भाजप-सेनेत केवळ मंत्रिपदासाठी वाद सुरू - सुभाष देशमुख भाजप आणि शिवसेनेत केवळ मंत्रिपदावरून वाद सुरू आहे. जास्त जागा असणाऱ्याचा मुख्यमंत्री आणि त्या जागांच्या तुलनेत मंत्रिपदं, हा युतीचा जुना फॉर्म्युला आहे, असं माजी सहकार मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुभाष देशमुख म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय. भाजप-शिवसेनेतला सध्याचा वाद मंत्रिपदावरून असून, वरिष्ठ नेत्यांनी यात लक्षही घातलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर तोडगा निघून सत्ता महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा दावाही सुभाष देशमुखांनी केला. शिवसेना जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली, तर जनतेचा घोर अपमान होईल, असंही देशमुख म्हणाले. 4) अनिल अंबानींविरोधात तीन चिनी बँकांनी कोर्टाचं दार ठोठावलं चीनमधील तीन मोठ्या बँकांनी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनमधील कोर्टाचं दार ठोठावलं आहे. 680 मिलियन डॉलर (म्हणजेच, सुमारे 47,600 कोटी) न चुकवल्यानं खटला दाखल करण्यात आलाय. आज तकनं ही बातमी दिलीय. इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन बँकांनी अनिल अंबानींविरोधात कोर्टात धाव घेतलीय. या आधीही अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीविरोधातील तक्रार कोर्टापर्यंत पोहोचली होती. एरिक्सन प्रकरणात अनिल अंबानींविरोधात खटला चलला होता. यात एरिक्सनला 550 कोटी देण्याचे आदेश अनिल अंबानींना देण्यात आले होते. त्यावेळी भाऊ मुकेश अंबानी हे अनिल अंबानींच्या मदतीला धावून आले होते. 5) सीबीआयच्या अधिकऱ्याविरोधात सीबीआयकडूनच खंडणीचा गुन्हा दाखल गुजरातमधील व्यापाऱ्याकडून पाच कोटींची खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली सीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा सीबीआयनेच दाखल केलाय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय. ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची धमकी देत या अधिकाऱ्यानं व्यापाऱ्याकडून खंडणीची वसुली केल्याचा आरोप आहे. सुनील नायर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे पोलीस निरीक्षक म्हणून असलेल्या नायर यांनी शैलेश भट्ट या व्यापाऱ्याकडून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खंडणी वसुली केली. या कटात किरीट मधुभाई पलाडिया यांचीही साथ मिळाली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : 1) माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न - रजनीकांत", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nज्येष्ठ अभिनेते रजनीकांत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चा रजनीकांत यांनी फेटाळल्या आहेत. \"भाजपनं मला पक्षात येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही. मात्र काही माध्यमं आणि ठराविक लोक माझं भगवणीकरण करण्याचा प्रयत्न करतायत,\" असं रजनीकांत म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आणि रजनीकांत यांची नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाली. मात्र, भाजपनंही रजनीकांत पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा केला नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. 2) यंदा ऑक्टोबरपर्यंत तब्बल 725 शेतकरी आत्महत्यांची नोंद महाराष्ट्रात यंदा 725 शेतकरी आत्महत्या नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील 525 आत्महत्या शेतीच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे झाल्या असल्याचे प्रशासकीय पडताळणीतही समोर आलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. जानेवारी ते मार्च या कालावधीत 60 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होती. एप्रिलमध्ये 71 आत्महत्या झाल्या होत्या. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत हा आकडा वाढत गेला. जुलैमध्ये सर्वाधिक 85 आत्महत्यांची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये 59 आत्महत्या झाल्या. म्हणजेच, ऑक्टोबरमध्ये हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. चार वर्षांचा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं शेतकरी त्रस्त झालाय. आता पाऊस पडल्यामुळे आशा वाढली आहे. नुकसान झाले असले तरी पाणी असल्यामुळे रब्बी हंगामात अधिक चांगले पीक घेता येईल किंवा भाजीपालासह आणखी एक नगदी पीक घेता येईल, असं शेतकरी ठरवताना दिसतंय. मात्र, त्यासाठी विजेची उपलब्धता हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळं येत्या काळात पाणी उपसा करण्यासाठी विनाअडथळा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. 3) भाजप-सेनेत केवळ मंत्रिपदासाठी वाद सुरू - सुभाष देशमुख भाजप आणि शिवसेनेत केवळ मंत्रिपदावरून वाद सुरू आहे. जास्त जागा असणाऱ्याचा मुख्यमंत्री आणि त्या जागांच्या तुलनेत मंत्रिपदं, हा युतीचा जुना फॉर्म्युला आहे, असं माजी सहकार मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुभाष देशमुख म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय. भाजप-शिवसेनेतला सध्याचा वाद मंत्रिपदावरून असून, वरिष्ठ नेत्यांनी यात लक्षही घातलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर तोडगा निघून सत्ता महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा दावाही सुभाष देशमुखांनी केला. शिवसेना जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली, तर जनतेचा घोर अपमान होईल, असंही देशमुख म्हणाले. 4) अनिल अंबानींविरोधात तीन चिनी बँकांनी कोर्टाचं दार ठोठावलं चीनमधील तीन मोठ्या बँकांनी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनमधील कोर्टाचं दार ठोठावलं आहे. 680 मिलियन डॉलर (म्हणजेच, सुमारे 47,600 कोटी) न चुकवल्यानं खटला दाखल करण्यात आलाय. आज तकनं ही बातमी दिलीय. इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन बँकांनी अनिल अंबानींविरोधात कोर्टात धाव घेतलीय. या आधीही अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीविरोधातील तक्रार कोर्टापर्यंत पोहोचली होती. एरिक्सन प्रकरणात अनिल अंबानींविरोधात खटला चलला होता. यात एरिक्सनला 550 कोटी देण्याचे आदेश अनिल अंबानींना देण्यात आले होते. त्यावेळी भाऊ मुकेश अंबानी हे अनिल अंबानींच्या मदतीला धावून आले होते. 5) सीबीआयच्या अधिकऱ्याविरोधात सीबीआयकडूनच खंडणीचा गुन्हा दाखल गुजरातमधील व्यापाऱ्याकडून पाच कोटींची खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली सीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा सीबीआयनेच दाखल केलाय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय. ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची धमकी देत या अधिकाऱ्यानं व्यापाऱ्याकडून खंडणीची वसुली केल्याचा आरोप आहे. सुनील नायर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे पोलीस निरीक्षक म्हणून असलेल्या नायर यांनी शैलेश भट्ट या व्यापाऱ्याकडून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खंडणी वसुली केली. या कटात किरीट मधुभाई पलाडिया यांचीही साथ मिळाली. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 988, "source_item_id": "988", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 3667, "clean_index": 580, "clean_language_index": "mar_Deva:validation:580"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे. फुटीरतावाद्यांनी सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पंतप्रधान अहमद बिन दागर यांनी केला आहे. आतापर्यंतच्या संघर्षामध्ये किमान दहा लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. येमेन सरकारनं सध्या एडनमध्ये तात्पुरता लष्करी तळ तयार केला आहे. कारण येमेनची राजधानी सना सध्या हौदी बंडखोरांच्या ताब्यात आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून युद्धा थांबवण्यात आलं असून सैन्याला शस्त्रसंधीचे आदेश देण्यात आले आहेत. येमेनच्या शेजारील अरबी देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती सरकारनं केली आहे. येमेनमधल्या नागरिकांना आधीपासूनच हालाखीच्या परिस्थितींचा सामना करावा लागत असून त्यांना मदतीची गरज आहे. त्यात पुन्हा नव्यानं निर्माण झालेल्या युद्धसदृष्य परिस्थितीमुळे जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. एडनमध्ये नेमकं काय सुरू आहे? 1990 मध्ये दक्षिण आणि उत्तर येमेनच्या विलीनीकरणानंतर सध्याच्या येमेनची स्थापना झाली. पण अद्यापही दक्षिण येमेनमधल्या फुटीरतावाद्यांच्या भावना शांत झालेल्या नाहीत. फुटीरतावादी आतापर्यंत हौदी बंडखोरांच्याविरोधात सरकारचं समर्थन करत होतं. पण काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि भेदभावाचा आरोप केला. ज्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे. पंतप्रधान दागर यांना हटवण्यासाठी फुटीरतावाद्यांनी राष्ट्रपती हादी यांना काही दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत संपताच रविवारी युद्धाला सुरूवात झाली. या दक्षिणी फुटीरतावाद्यांना संयुक्त अरब अमिरातचं (UAE) समर्थन मिळालेलं आहे. हौदी बंडखोरांच्याविरोधात लढणाऱ्या सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये त्यांचा सहभाग आहे. UAE नं तातडीनं पावलं उचलावीत अशी विनंती पंतप्रधान दागर यांनी केली आहे. या यंघर्षामुळे हौदी बंडखोरांनाच फायदा होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सौदी अरेबियामध्ये वास्तव्याला असणारे राष्ट्रपती हादी यांनी संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्या त्यांच्या सरकारनं आपल्या समर्थक तुकड्यांना परत फिरण्याचे आदेश दिले आहेत. ज्यावेळी एडनमध्ये संघर्ष सुरू झाला होता, त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या सौदी अरेबिया आणि UAEच्या सैन्यानं त्यात हस्तक्षेप केला नाही, असं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. इतर भागात काय आहे परिस्थिती? राजधानी सनाबरोबरच उत्तर आणि पश्चिम भागावर हौदी बंडखोरांचं नियंत्रण आहे. 2014 मध्ये बंडखोरांनी राजधानीवर ताबा मिळवला होता. त्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीनं सरकारला समर्थन दिलं होतं. पाहा व्हीडिओ : येमेनमधला संघर्ष निर्माण करतंय मानवी संकट कित्येक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आणि आघाडीनं केल्या गेलेल्या नाकाबंदीमुळे येमेनमध्ये निर्माण झालेली परिस्थिती ही सध्याच्या काळातलं सर्वांत वाईट मानव निर्मित संकट असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. येमेनमधल्या तीन चतुर्थांश जनतेला मदतीची गरज आहे. यातले तर अनेकजण फक्त अन्न मिळत नसल्यानं भूकबळीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "दक्षिण येमेनच्या एडन शहरात फुटीरतावाद्यांनी सरकारी इमारतींचा ताबा घेतला आहे. इथं राष्ट्रपती अबेदरब्बू मंसूर हादी यांच्या सैन्यात आणि फुटीरतावाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे. फुटीरतावाद्यांनी सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पंतप्रधान अहमद बिन दागर यांनी केला आहे. आतापर्यंतच्या संघर्षामध्ये किमान दहा लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. येमेन सरकारनं सध्या एडनमध्ये तात्पुरता लष्करी तळ तयार केला आहे. कारण येमेनची राजधानी सना सध्या हौदी बंडखोरांच्या ताब्यात आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून युद्धा थांबवण्यात आलं असून सैन्याला शस्त्रसंधीचे आदेश देण्यात आले आहेत. येमेनच्या शेजारील अरबी देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती सरकारनं केली आहे. येमेनमधल्या नागरिकांना आधीपासूनच हालाखीच्या परिस्थितींचा सामना करावा लागत असून त्यांना मदतीची गरज आहे. त्यात पुन्हा नव्यानं निर्माण झालेल्या युद्धसदृष्य परिस्थितीमुळे जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. एडनमध्ये नेमकं काय सुरू आहे? 1990 मध्ये दक्षिण आणि उत्तर येमेनच्या विलीनीकरणानंतर सध्याच्या येमेनची स्थापना झाली. पण अद्यापही दक्षिण येमेनमधल्या फुटीरतावाद्यांच्या भावना शांत झालेल्या नाहीत. फुटीरतावादी आतापर्यंत हौदी बंडखोरांच्याविरोधात सरकारचं समर्थन करत होतं. पण काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि भेदभावाचा आरोप केला. ज्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे. पंतप्रधान दागर यांना हटवण्यासाठी फुटीरतावाद्यांनी राष्ट्रपती हादी यांना काही दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत संपताच रविवारी युद्धाला सुरूवात झाली. या दक्षिणी फुटीरतावाद्यांना संयुक्त अरब अमिरातचं (UAE) समर्थन मिळालेलं आहे. हौदी बंडखोरांच्याविरोधात लढणाऱ्या सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये त्यांचा सहभाग आहे. UAE नं तातडीनं पावलं उचलावीत अशी विनंती पंतप्रधान दागर यांनी केली आहे. या यंघर्षामुळे हौदी बंडखोरांनाच फायदा होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सौदी अरेबियामध्ये वास्तव्याला असणारे राष्ट्रपती हादी यांनी संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्या त्यांच्या सरकारनं आपल्या समर्थक तुकड्यांना परत फिरण्याचे आदेश दिले आहेत. ज्यावेळी एडनमध्ये संघर्ष सुरू झाला होता, त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या सौदी अरेबिया आणि UAEच्या सैन्यानं त्यात हस्तक्षेप केला नाही, असं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. इतर भागात काय आहे परिस्थिती? राजधानी सनाबरोबरच उत्तर आणि पश्चिम भागावर हौदी बंडखोरांचं नियंत्रण आहे. 2014 मध्ये बंडखोरांनी राजधानीवर ताबा मिळवला होता. त्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीनं सरकारला समर्थन दिलं होतं. पाहा व्हीडिओ : येमेनमधला संघर्ष निर्माण करतंय मानवी संकट कित्येक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आणि आघाडीनं केल्या गेलेल्या नाकाबंदीमुळे येमेनमध्ये निर्माण झालेली परिस्थिती ही सध्याच्या काळातलं सर्वांत वाईट मानव निर्मित संकट असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. येमेनमधल्या तीन चतुर्थांश जनतेला मदतीची गरज आहे. यातले तर अनेकजण फक्त अन्न मिळत नसल्यानं भूकबळीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तुम्ही हे वाचलं का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 990, "source_item_id": "990", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2788, "clean_index": 581, "clean_language_index": "mar_Deva:validation:581"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'हाऊडी, मोदी!' ( Howdy, Modi!) नावाच्या या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सामील होणार असल्याचं व्हाईट हाऊसने रविवारी सांगितलं. अमेरिकेत एकमेकांना खेळकरपणे वा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. 'हाऊडी, मोदी!' नावाचा हा कार्यक्रम ह्यूस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये होणार असून यामध्ये पन्नास हजार भारतीय वंशाचे अमेरिकन सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकेमध्ये होणाऱ्या कोणत्याही परदेशी नेत्याच्या कार्यक्रमासाठी येणारी ही सर्वांत मोठी प्रेक्षक संख्या असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. ट्रंप यांच्या सहभागाविषयी जाहीर करताना व्हाइट हाऊसने म्हटलं, \"दोन्ही देशांतल्या लोकांदरम्यानचे संबंध मजबूत करण्यावर भर देण्यासाठी, जगातल्या सर्वांत जुन्या लोकशाहीसोबत धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी आणि ऊर्जा आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठीच्या पर्यायांचा विचार करण्यासाठी ही चांगली संधी असेल.\" अमेरिकेत पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे आणि भारतीय - अमेरिकन लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न ट्रंप करतील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे पाऊल म्हणजे अमेरिका आणि भारतामधल्या विशेष मैत्रीचं प्रतीक असल्याचं नरेंद्र मोदींनी ट्वीट केलंय. या कार्यक्रमासाठी ट्रंप येणार असल्याने आपण खुश असून भारतीय वंशाच्या लोकांसोबत त्यांचं स्वागत करण्याची आपल्याला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारतीय समाजाचं अमेरिकन समाज आणि अर्थव्यवस्थेतलं योगदान यावरून दिसून येत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. सोमवार सकाळपासून ट्विटरवर #HowdyModi आणि Houston हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. मे महिन्यामध्ये पंतप्रधानपदी परत निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा अमेरिकेतला अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम आहे. याआधी 2014मध्ये न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये दोन कार्यक्रम झाले होते. तर 2016मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक कार्यक्रम झाला होता. मोदी आणि ट्रंप यांची या वर्षातली तिसरी भेट असेल. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये जी-7 परिषदेदरम्यानही या दोन नेत्यांची भेट झाली होती. अमेरिकेतल्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड आणि लोकप्रतिनिधी राजा कृष्णमूर्ती यांच्यासोबत गव्हर्नर्सचं एक प्रतिनिधी मंडळ, अमेरिकन काँग्रेसचे काही सदस्य, मेयर आणि इतर अधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय. यादरम्यान एखाद्या मोठ्या व्यापारी कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ट्रेड टॅरिफमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन देशांमध्ये आलेली कटुता यामुळे संपुष्टात येईल असं काही भारतीय वृत्त संस्थांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या गॅस उत्पादकांचं लक्षही या कार्यक्रमाकडे असून भारत अमेरिकेकडून गॅस विकत घेण्यास तयार होईल असा अंदाज ब्लूमबर्गमध्ये छापण्यात आलेल्या एका लेखात व्यक्त करण्यात आलाय. अमेरिकेतल्या द्रव नॅचरल गॅसचा भारत हा सहावा मोठ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप हे अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये 22 सप्टेंबरला होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात एकत्र सहभागी होणार आहेत.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\n'हाऊडी, मोदी!' ( Howdy, Modi!) नावाच्या या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सामील होणार असल्याचं व्हाईट हाऊसने रविवारी सांगितलं. अमेरिकेत एकमेकांना खेळकरपणे वा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. 'हाऊडी, मोदी!' नावाचा हा कार्यक्रम ह्यूस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये होणार असून यामध्ये पन्नास हजार भारतीय वंशाचे अमेरिकन सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकेमध्ये होणाऱ्या कोणत्याही परदेशी नेत्याच्या कार्यक्रमासाठी येणारी ही सर्वांत मोठी प्रेक्षक संख्या असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. ट्रंप यांच्या सहभागाविषयी जाहीर करताना व्हाइट हाऊसने म्हटलं, \"दोन्ही देशांतल्या लोकांदरम्यानचे संबंध मजबूत करण्यावर भर देण्यासाठी, जगातल्या सर्वांत जुन्या लोकशाहीसोबत धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी आणि ऊर्जा आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठीच्या पर्यायांचा विचार करण्यासाठी ही चांगली संधी असेल.\" अमेरिकेत पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे आणि भारतीय - अमेरिकन लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न ट्रंप करतील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे पाऊल म्हणजे अमेरिका आणि भारतामधल्या विशेष मैत्रीचं प्रतीक असल्याचं नरेंद्र मोदींनी ट्वीट केलंय. या कार्यक्रमासाठी ट्रंप येणार असल्याने आपण खुश असून भारतीय वंशाच्या लोकांसोबत त्यांचं स्वागत करण्याची आपल्याला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारतीय समाजाचं अमेरिकन समाज आणि अर्थव्यवस्थेतलं योगदान यावरून दिसून येत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. सोमवार सकाळपासून ट्विटरवर #HowdyModi आणि Houston हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. मे महिन्यामध्ये पंतप्रधानपदी परत निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा अमेरिकेतला अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम आहे. याआधी 2014मध्ये न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये दोन कार्यक्रम झाले होते. तर 2016मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक कार्यक्रम झाला होता. मोदी आणि ट्रंप यांची या वर्षातली तिसरी भेट असेल. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये जी-7 परिषदेदरम्यानही या दोन नेत्यांची भेट झाली होती. अमेरिकेतल्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड आणि लोकप्रतिनिधी राजा कृष्णमूर्ती यांच्यासोबत गव्हर्नर्सचं एक प्रतिनिधी मंडळ, अमेरिकन काँग्रेसचे काही सदस्य, मेयर आणि इतर अधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय. यादरम्यान एखाद्या मोठ्या व्यापारी कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ट्रेड टॅरिफमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन देशांमध्ये आलेली कटुता यामुळे संपुष्टात येईल असं काही भारतीय वृत्त संस्थांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या गॅस उत्पादकांचं लक्षही या कार्यक्रमाकडे असून भारत अमेरिकेकडून गॅस विकत घेण्यास तयार होईल असा अंदाज ब्लूमबर्गमध्ये छापण्यात आलेल्या एका लेखात व्यक्त करण्यात आलाय. अमेरिकेतल्या द्रव नॅचरल गॅसचा भारत हा सहावा मोठ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 991, "source_item_id": "991", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2715, "clean_index": 582, "clean_language_index": "mar_Deva:validation:582"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. \"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी भारताला पत्र पाठवून उभय देशातील संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी दोन्ही देशातल्या प्रतिनिधींची बैठक व्हावी असाही प्रस्ताव मांडला होता. या पत्राला सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून दोन्ही देशातच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कमध्ये आयोजित केली होती,\" रवीश कुमार म्हणाले. \"दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच दोन्ही देशातील संबंधात सकारात्मक बदल व्हावेत आणि दहशदवादाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी असं त्या पत्रात म्हटलं होतं. पण, पाकिस्तानच्या या प्रस्तावामागे असलेला कुटील हेतू समोर आलेला आहे,\"असं रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं. \"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा आता जगासमोर आलेला आहे. अशा वातावरणात पाकिस्तानी सैन्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायला काहीही अर्थ नाही. त्यामुळे आता भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आता कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही,\" असंही त्यांनी पुढे सांगितलं. शोपियातून अपहरण झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची शुक्रवारी पहाटे गोळी मारून हत्या करण्यात आली. PTI या वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोलीस कर्मचाऱ्यांचं जिथून अपहरण झालं होतं त्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे मृतदेह सापडले. पोलीस कॉन्स्टेबल निसार अहमद, पोलिस ऑफिसर फिरदौस अहमद आणि कुलवंत सिंह अशी हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं अशी आहेत. अधिकाऱ्यांच्या मते निसार अहमद सशस्त्र पोलीस दलासोबत काम करत होते. फिरदौस अहमद आधी रेल्वेत काम करत होते आणि आता कॉन्स्टेबल बनण्याच्या मार्गावर होते. कुलवंत सिंह कुलगाम पोलीसांसोबत काम करत होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "जम्मू काश्मीरमधल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबर होणारी चर्चा रद्द केली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nप्रातिनिधिक छायाचित्र परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. \"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी भारताला पत्र पाठवून उभय देशातील संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी दोन्ही देशातल्या प्रतिनिधींची बैठक व्हावी असाही प्रस्ताव मांडला होता. या पत्राला सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून दोन्ही देशातच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कमध्ये आयोजित केली होती,\" रवीश कुमार म्हणाले. \"दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच दोन्ही देशातील संबंधात सकारात्मक बदल व्हावेत आणि दहशदवादाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी असं त्या पत्रात म्हटलं होतं. पण, पाकिस्तानच्या या प्रस्तावामागे असलेला कुटील हेतू समोर आलेला आहे,\"असं रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं. \"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा आता जगासमोर आलेला आहे. अशा वातावरणात पाकिस्तानी सैन्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायला काहीही अर्थ नाही. त्यामुळे आता भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आता कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही,\" असंही त्यांनी पुढे सांगितलं. शोपियातून अपहरण झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची शुक्रवारी पहाटे गोळी मारून हत्या करण्यात आली. PTI या वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोलीस कर्मचाऱ्यांचं जिथून अपहरण झालं होतं त्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे मृतदेह सापडले. पोलीस कॉन्स्टेबल निसार अहमद, पोलिस ऑफिसर फिरदौस अहमद आणि कुलवंत सिंह अशी हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं अशी आहेत. अधिकाऱ्यांच्या मते निसार अहमद सशस्त्र पोलीस दलासोबत काम करत होते. फिरदौस अहमद आधी रेल्वेत काम करत होते आणि आता कॉन्स्टेबल बनण्याच्या मार्गावर होते. कुलवंत सिंह कुलगाम पोलीसांसोबत काम करत होते. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 993, "source_item_id": "993", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 1755, "clean_index": 583, "clean_language_index": "mar_Deva:validation:583"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउत्तर कोरियाचे जहाज द व्हाइस ऑनेस्ट आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं पहिल्यांदाच उत्तर कोरियाचं जहाज जप्त केलं आहे. यामुळे दोन्ही देशातला तणाव आणखी वाढू शकतो, असं जाणकार सागत आहेत. 'द व्हाइस ऑनेस्ट' हे उत्तर कोरियाचं मालवाहू जहाज आता अमेरिकेच्या ताब्यात आहे. उत्तर कोरिया कोळशाचा मोठा निर्यातदार आहे. पण संयुक्त राष्ट्रानं त्यावर बंदी घातली आहे. याआधी एप्रिल 2018मध्ये तेच जहाज इंडोनेशियात जप्त केलं होतं. \"उत्तर कोरियाच्या योजनेविषयी आम्हाला माहिती मिळाली आहे. उत्तर कोरिया परदेशी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कोळसा विकत आहे,\" असं अमेरिकेचे अटर्नी ज्यॉफ्री एस. बर्मन यांनी सांगितलं. उत्तर कोरिया फक्त त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधच तोडत नाहीये तर 'द व्हाइस ऑनेस्ट' या जहाजातून ते मोठ्या मशीनीही आयात करत आहे, असंही त्यांनी सांगिंतलं. उत्तर कोरियानं त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावेत, अशी अमेरिकेनं मागणी केली आहे. पण त्याआधी उत्तर कोरियावरची बंधनं हटवावीत, असं किम जाँग-उन यांचं म्हणणं आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यात व्हिएतनाममध्ये चर्चा झाली होती. तेव्हा दोन्ही देशांमध्ये या विषयावर काही तोडगा निघाला नव्हता. अण्वस्त्रासंबंधी वाटाघाटीतली कोंडी कशी फोडायची, याची चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे वरिष्ठ राजदूत दक्षिण कोरियात असतानाच उत्तर कोरियानं एक अण्वस्त्र चाचणी घेतली आहे. अण्वस्त्र कोंडी उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधली फेब्रुवारीतली चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेतले उत्तर कोरियाचे विशेष प्रतिनिधी स्टिफन बिगन अण्वस्त्राविषयीची चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दाखल झाले आहेत. उत्तर कोरियामध्ये सध्या मोठा धान्य तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून उत्तर कोरियाला कोणत्या मार्गाने धान्य पुरवठा करता येईल, यावरही ते चर्चा करणार आहेत. आपण अण्वस्त्र चाचणी करणार नाही आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागणार नसल्याचं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं. मात्र उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच असल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होतं. त्यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात बसू शकतील, असे छोटे अणूबाँब आणि अमेरिकेच्या भूमीपर्यंत मारा करू शकतील, असे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दरम्यान, अमेरिकेने 1950-53च्या कोरियन युद्धात मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या जवानांचे पार्थिव अमेरिकेत परत आणण्याचा कार्यक्रमही फेब्रुवारीमधली चर्चा फिस्कटल्यानंतर स्थगित केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "अमेरिकेनं उत्तर कोरियाचं कोळसा घेऊन जाणारं एक मालवाहू जहाज जप्त केलं आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nउत्तर कोरियाचे जहाज द व्हाइस ऑनेस्ट आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं पहिल्यांदाच उत्तर कोरियाचं जहाज जप्त केलं आहे. यामुळे दोन्ही देशातला तणाव आणखी वाढू शकतो, असं जाणकार सागत आहेत. 'द व्हाइस ऑनेस्ट' हे उत्तर कोरियाचं मालवाहू जहाज आता अमेरिकेच्या ताब्यात आहे. उत्तर कोरिया कोळशाचा मोठा निर्यातदार आहे. पण संयुक्त राष्ट्रानं त्यावर बंदी घातली आहे. याआधी एप्रिल 2018मध्ये तेच जहाज इंडोनेशियात जप्त केलं होतं. \"उत्तर कोरियाच्या योजनेविषयी आम्हाला माहिती मिळाली आहे. उत्तर कोरिया परदेशी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कोळसा विकत आहे,\" असं अमेरिकेचे अटर्नी ज्यॉफ्री एस. बर्मन यांनी सांगितलं. उत्तर कोरिया फक्त त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधच तोडत नाहीये तर 'द व्हाइस ऑनेस्ट' या जहाजातून ते मोठ्या मशीनीही आयात करत आहे, असंही त्यांनी सांगिंतलं. उत्तर कोरियानं त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावेत, अशी अमेरिकेनं मागणी केली आहे. पण त्याआधी उत्तर कोरियावरची बंधनं हटवावीत, असं किम जाँग-उन यांचं म्हणणं आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यात व्हिएतनाममध्ये चर्चा झाली होती. तेव्हा दोन्ही देशांमध्ये या विषयावर काही तोडगा निघाला नव्हता. अण्वस्त्रासंबंधी वाटाघाटीतली कोंडी कशी फोडायची, याची चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे वरिष्ठ राजदूत दक्षिण कोरियात असतानाच उत्तर कोरियानं एक अण्वस्त्र चाचणी घेतली आहे. अण्वस्त्र कोंडी उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधली फेब्रुवारीतली चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेतले उत्तर कोरियाचे विशेष प्रतिनिधी स्टिफन बिगन अण्वस्त्राविषयीची चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दाखल झाले आहेत. उत्तर कोरियामध्ये सध्या मोठा धान्य तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून उत्तर कोरियाला कोणत्या मार्गाने धान्य पुरवठा करता येईल, यावरही ते चर्चा करणार आहेत. आपण अण्वस्त्र चाचणी करणार नाही आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागणार नसल्याचं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं. मात्र उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच असल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होतं. त्यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात बसू शकतील, असे छोटे अणूबाँब आणि अमेरिकेच्या भूमीपर्यंत मारा करू शकतील, असे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दरम्यान, अमेरिकेने 1950-53च्या कोरियन युद्धात मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या जवानांचे पार्थिव अमेरिकेत परत आणण्याचा कार्यक्रमही फेब्रुवारीमधली चर्चा फिस्कटल्यानंतर स्थगित केला आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 995, "source_item_id": "995", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2500, "clean_index": 584, "clean_language_index": "mar_Deva:validation:584"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर पोस्ट लिहून ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं, \"काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती.\" यापूर्वी राज्याचे महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोनाची लागण झाली. बच्चू कडू यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय, \"माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.\" भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुनगंटीवार यांनी फेसबुकवर माहिती दिली की, \"माझी कोव्हिड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉलचे पालन करून स्वत:ची चाचणी करून घ्यावी ही विनंती.\" राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. 18 सप्टेंबरला त्यांनी ट्वीट केलं की, \"माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.\" राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीटरवरून सांगितले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनीही योग्य उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. नितीन गडकरी यांनाही कोरोनाचा संसर्ग केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जल वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. \"मला अशक्तपणा जाणवत होता. त्यासाठी मी तपासणीसाठी गेलो असता कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी आपल्याला कळले आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत,\" अशी माहिती गडकरींनी दिली. काल तपासणीसाठी गेल्यावर कोरोनाची चाचणी झाली आणि मी स्वतःला आयसोलेट केले आहे असं गडकरींनी म्हटले आहे. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने मी सध्या बरा आहे असं गडकरी यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून सेल्फ आयसोलेट करुन घ्यावे असे गडकरींनी म्हटले आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. महाराष्ट्रात खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )\n\nSummary:", "target": "महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर पोस्ट लिहून ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं, \"काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती.\" यापूर्वी राज्याचे महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोनाची लागण झाली. बच्चू कडू यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय, \"माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.\" भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुनगंटीवार यांनी फेसबुकवर माहिती दिली की, \"माझी कोव्हिड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉलचे पालन करून स्वत:ची चाचणी करून घ्यावी ही विनंती.\" राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. 18 सप्टेंबरला त्यांनी ट्वीट केलं की, \"माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.\" राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीटरवरून सांगितले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनीही योग्य उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. नितीन गडकरी यांनाही कोरोनाचा संसर्ग केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जल वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. \"मला अशक्तपणा जाणवत होता. त्यासाठी मी तपासणीसाठी गेलो असता कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी आपल्याला कळले आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत,\" अशी माहिती गडकरींनी दिली. काल तपासणीसाठी गेल्यावर कोरोनाची चाचणी झाली आणि मी स्वतःला आयसोलेट केले आहे असं गडकरींनी म्हटले आहे. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने मी सध्या बरा आहे असं गडकरी यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून सेल्फ आयसोलेट करुन घ्यावे असे गडकरींनी म्हटले आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. महाराष्ट्रात खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 996, "source_item_id": "996", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2411, "clean_index": 585, "clean_language_index": "mar_Deva:validation:585"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकीकडे या स्थलांतरितांच्या पोटापाण्याच्या प्रश्न उभा राहिलाय तर दुसरीकडे उद्योगधंदे पुन्हा सुरु करून त्यांना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसारख्या काही राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. कामगार कायद्यात बदल केल्यानं नेमकं काय साध्य होणार आहे? केलेले हे बदल खरंच सुधारणा किंवा reforms आहेत, की मालकांसाठी मजुरांच्या छळवणुकीचा मार्ग खुला झालाय? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही सोपी गोष्ट आहे कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविषयी. संशोधन – गुलशनकुमार वनकर निवेदन – विनायक गायकवाड एडिटिंग – शरद बढे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "कोरोनाच्या व्हायरसमुळे एकीकडे जगासमोर आरोग्य संकट उभं राहिलं असतानाच आता जगाला आर्थिक महामंदीचाही सामना करावा लागतोय.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nएकीकडे या स्थलांतरितांच्या पोटापाण्याच्या प्रश्न उभा राहिलाय तर दुसरीकडे उद्योगधंदे पुन्हा सुरु करून त्यांना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसारख्या काही राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. कामगार कायद्यात बदल केल्यानं नेमकं काय साध्य होणार आहे? केलेले हे बदल खरंच सुधारणा किंवा reforms आहेत, की मालकांसाठी मजुरांच्या छळवणुकीचा मार्ग खुला झालाय? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही सोपी गोष्ट आहे कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविषयी. संशोधन – गुलशनकुमार वनकर निवेदन – विनायक गायकवाड एडिटिंग – शरद बढे (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 997, "source_item_id": "997", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 879, "clean_index": 586, "clean_language_index": "mar_Deva:validation:586"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्राध्यक्ष रेचैप यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली. 2023 पर्यंत याचा वापर सुरू करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचंही रेचैप यांनी म्हटलं. वायूसाठ्याबाबत घोषणा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी इस्तांबूलमध्ये एक ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती. अर्दोआन यांनी म्हटलं, \"तुर्कस्तानच्या 'फतेह' या जहाजाला काळ्या समुद्रातील टूना-1 या विहिरीत 320 अब्ज क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूसाठा आढळून आला. हा तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा वायूसाठा आहे.\" याशिवाय पूर्व भूमध्य समुद्रातही तुर्कस्तान नैसर्गिक वायूचा शोध घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. भूमध्य तसंच काळ्या समुद्रात फतेह आणि यावूज जहाजांनी नऊ वेळा खोलवर खोदकाम केलं. आपल्या देशाला उर्जेच्या क्षेत्रात परिपूर्ण बनवण्याचा आमचा संकल्प आहे, असं अर्दोआन यांनी म्हटलं. 'इतर देशांवर अवलंबून राहणार नाही' या शोधामुळे तुर्कस्तान नैसर्गिक वायूसाठी रशिया, इराण आणि अझरबैझान या देशांवर अवलंबून राहणार नाही. नैसर्गिक वायूचा साठा समुद्राच्या पोटात 2100 मीटर खोल ठिकाणी सापडला आहे. आमचा शोध इथंच थांबलेला नसून आपण खोदकाम सुरूच ठेवणार आहोत. आणखी 1400 मीटर खाली गेल्यास त्याठिकाणीही वायूसाठा मिळू शकतो, असं तुर्कस्तानचे उर्जामंत्री फतेह दोनमेज यांनी सांगितलं. फतेह जहाजावर राष्ट्राध्यक्ष रेचैप अर्दोआन आणि उर्जामंत्री फतेह दोनमेज फतेह जहाज कसं आहे? AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फतेह जहाजाचं नाव उस्मानिया साम्राज्याचे सुलतान राहिलेल्या फतेह सुलतान मेहमत यांच्यावरून ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1453 मध्ये कॉन्स्टँटीनोपलवर कब्जा केला होता. पू्र्वेकडील राज्य जाँगुलदकमधील इरिगिल शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ टूना-1 विहिरीतील खोदकाम 20 जुलैला जोमाने सुरू करण्यात आलं होतं. इथं काहीतरी सापडेल असा अंदाज पूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. याच महिन्यात पूर्व भूमध्य समुद्रातील खोदकामाच्या मुद्द्यावर युरोपीय महासंघ आणि तुर्कस्तान आमनेसामने आले होते. युरोपीय महासंघाने तुर्कस्तानला समुद्रातील खोदकाम थांबवण्यास सांगितलं होतं. पण अर्दोआन याला जुमानले नाहीत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भूमध्य समुद्रातील काम वाढवण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "target": "तुर्कस्तानने काळ्या समुद्रात जगातला सर्वात मोठा वायूसाठा शोधला आहे, अशा माहिती तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचैप तैय्यप अर्दोआन यांनी दिली आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nराष्ट्राध्यक्ष रेचैप यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली. 2023 पर्यंत याचा वापर सुरू करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचंही रेचैप यांनी म्हटलं. वायूसाठ्याबाबत घोषणा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी इस्तांबूलमध्ये एक ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती. अर्दोआन यांनी म्हटलं, \"तुर्कस्तानच्या 'फतेह' या जहाजाला काळ्या समुद्रातील टूना-1 या विहिरीत 320 अब्ज क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूसाठा आढळून आला. हा तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा वायूसाठा आहे.\" याशिवाय पूर्व भूमध्य समुद्रातही तुर्कस्तान नैसर्गिक वायूचा शोध घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. भूमध्य तसंच काळ्या समुद्रात फतेह आणि यावूज जहाजांनी नऊ वेळा खोलवर खोदकाम केलं. आपल्या देशाला उर्जेच्या क्षेत्रात परिपूर्ण बनवण्याचा आमचा संकल्प आहे, असं अर्दोआन यांनी म्हटलं. 'इतर देशांवर अवलंबून राहणार नाही' या शोधामुळे तुर्कस्तान नैसर्गिक वायूसाठी रशिया, इराण आणि अझरबैझान या देशांवर अवलंबून राहणार नाही. नैसर्गिक वायूचा साठा समुद्राच्या पोटात 2100 मीटर खोल ठिकाणी सापडला आहे. आमचा शोध इथंच थांबलेला नसून आपण खोदकाम सुरूच ठेवणार आहोत. आणखी 1400 मीटर खाली गेल्यास त्याठिकाणीही वायूसाठा मिळू शकतो, असं तुर्कस्तानचे उर्जामंत्री फतेह दोनमेज यांनी सांगितलं. फतेह जहाजावर राष्ट्राध्यक्ष रेचैप अर्दोआन आणि उर्जामंत्री फतेह दोनमेज फतेह जहाज कसं आहे? AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फतेह जहाजाचं नाव उस्मानिया साम्राज्याचे सुलतान राहिलेल्या फतेह सुलतान मेहमत यांच्यावरून ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1453 मध्ये कॉन्स्टँटीनोपलवर कब्जा केला होता. पू्र्वेकडील राज्य जाँगुलदकमधील इरिगिल शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ टूना-1 विहिरीतील खोदकाम 20 जुलैला जोमाने सुरू करण्यात आलं होतं. इथं काहीतरी सापडेल असा अंदाज पूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. याच महिन्यात पूर्व भूमध्य समुद्रातील खोदकामाच्या मुद्द्यावर युरोपीय महासंघ आणि तुर्कस्तान आमनेसामने आले होते. युरोपीय महासंघाने तुर्कस्तानला समुद्रातील खोदकाम थांबवण्यास सांगितलं होतं. पण अर्दोआन याला जुमानले नाहीत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भूमध्य समुद्रातील काम वाढवण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 998, "source_item_id": "998", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2213, "clean_index": 587, "clean_language_index": "mar_Deva:validation:587"} {"prompt": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nब्रिटनचं मोठं चलन असलेल्या 50 पाऊंडच्या नोटेवर या महिलेचा फोटो असावा, अशी मोहीम ब्रिटनमध्ये सुरू आहे. या महिलेचं नाव आहे नूर इनायत खान. नूर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या गुप्तहेर होत्या ब्रिटिश चलनात 50 पाऊंडची नोट सर्वांत मोठे चलन आहे. २०२०मध्ये प्लास्टिक फॉर्ममध्ये ही नोट उपलब्ध होणार आहे. बँक ऑफ इंग्लंडने या नोटेवर कोणाची प्रतिमा असावी हे सूचवण्याचं आवाहन केलं आहे. ब्रिटनमधील काही इतिहासकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी नूर इनायत खान यांचा फोटो चलनावर असावा, यासाठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय वंशाच्या नूर इनायत खान नूर इनायत खान या टिपू सुलतानच्या वंशातील होत्या. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिशांसाठी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं. नूर यांचा जन्म जानेवारी १९१४मध्ये मॉस्कोत झाला. त्यांचे वडील हजरत इनायत खान भारतीय तर आई ओरा रे बेकर अमेरिकेच्या नागरिक होत्या. अमेरिकेत रामकृष्ण मिशनच्या आश्रमात त्या दोघांची भेट झाली होती. हजरत इनायत खान सुफी पंथाचे प्रचारक व संगीतकार होते. ते टिपू सुलतानच्या वंशातले होते. नूरचं बालपण पॅरिसमध्ये गेलं. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने पॅरिसचा ताबा घेतला, तेव्हा नूरचं कुटुंब लंडनला स्थलांतरित झालं. त्यानंतर लंडनमध्ये नूर महिलांसाठीच्या हवाई दलात दाखल झाल्या आणि नंतर विशेष मोहिमेवरील अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ही संस्था सुरू केली होती. राजकन्या ते गुप्तहेर त्या लंडनहून पॅरिसला जाणाऱ्या पहिल्या महिला रेडिओ ऑपरेटर होत्या. तिथं त्यांनी मॅडेलेइन या गुप्त नावानं तीन महिने काम केलं. नूर यांनी फ्रान्समध्ये त्यांचं गुप्तहेराचं काम सुरूच ठेवलं होतं. ही अटक धोक्याने झाली होती. त्यांच्या एका सहकारी मित्राच्या बहिणीने त्यांची माहिती जर्मन पोलिसांना दिली होती. त्यातून त्यांना अटक झाली. नूर यांचा जर्मन पोलिसांनी फार छळ केला. पण ब्रिटनच्या गुप्त मोहिमेची कसलीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही. एक वर्ष त्या जर्मनीच्या कैदेत होत्या. त्यानंतर त्यांना दक्षिण जर्मनीतील छळछावणीत पाठवण्यात आलं. तिथंही त्यांचा छळ करण्यात आला. पण त्याचं खरं नावही पोलिसांना कळू शकलं नाही. ज्या वेळी त्यांना गोळी घालण्यात आली, तेव्हाचे त्यांचे अखेरचे शब्द होते, लिबर्ते (मुक्ती)! मृत्यूच्या वेळी नूर यांचं वय 30 वर्षांची होतं. नूर यांचा ब्रिटनने 'जॉर्ज क्रॉस' या सर्वोच्च सन्मानने गौरव केला आहे. तर 'क्रॉइक्स दे गुएरे' हा सन्मान देऊन फ्रान्सनंही त्यांना गौरवलं आहे. तसंच, २०१४मध्ये ब्रिटनच्या 'रॉयल मेल'ने नूर इनायत खान यांच्यावर टपाल तिकीट जारी केलं होतं. नूर यांच्या आयुष्यावर लेखिका श्रावणी बासू यांनी 'द स्पाई प्रिसेंस : द लाइफ़ ऑफ़ नूर इनायत खान' हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच, लवकरच राधिका आपटे या गुप्तहेर राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "target": "ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुस्लीम महिलेचं नाव चर्चेत आलं आहे. ज्या टिपू सुलतानने भारतातील ब्रिटिश सत्तेला विरोध केला, त्याची वंशज असलेल्या या महिलेचं नाव चर्चेत येण्याच कारणही खास आहे.", "probe_text": "Summarize the following text in Marathi.\n\nText:\nब्रिटनचं मोठं चलन असलेल्या 50 पाऊंडच्या नोटेवर या महिलेचा फोटो असावा, अशी मोहीम ब्रिटनमध्ये सुरू आहे. या महिलेचं नाव आहे नूर इनायत खान. नूर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या गुप्तहेर होत्या ब्रिटिश चलनात 50 पाऊंडची नोट सर्वांत मोठे चलन आहे. २०२०मध्ये प्लास्टिक फॉर्ममध्ये ही नोट उपलब्ध होणार आहे. बँक ऑफ इंग्लंडने या नोटेवर कोणाची प्रतिमा असावी हे सूचवण्याचं आवाहन केलं आहे. ब्रिटनमधील काही इतिहासकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी नूर इनायत खान यांचा फोटो चलनावर असावा, यासाठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय वंशाच्या नूर इनायत खान नूर इनायत खान या टिपू सुलतानच्या वंशातील होत्या. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिशांसाठी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं. नूर यांचा जन्म जानेवारी १९१४मध्ये मॉस्कोत झाला. त्यांचे वडील हजरत इनायत खान भारतीय तर आई ओरा रे बेकर अमेरिकेच्या नागरिक होत्या. अमेरिकेत रामकृष्ण मिशनच्या आश्रमात त्या दोघांची भेट झाली होती. हजरत इनायत खान सुफी पंथाचे प्रचारक व संगीतकार होते. ते टिपू सुलतानच्या वंशातले होते. नूरचं बालपण पॅरिसमध्ये गेलं. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने पॅरिसचा ताबा घेतला, तेव्हा नूरचं कुटुंब लंडनला स्थलांतरित झालं. त्यानंतर लंडनमध्ये नूर महिलांसाठीच्या हवाई दलात दाखल झाल्या आणि नंतर विशेष मोहिमेवरील अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ही संस्था सुरू केली होती. राजकन्या ते गुप्तहेर त्या लंडनहून पॅरिसला जाणाऱ्या पहिल्या महिला रेडिओ ऑपरेटर होत्या. तिथं त्यांनी मॅडेलेइन या गुप्त नावानं तीन महिने काम केलं. नूर यांनी फ्रान्समध्ये त्यांचं गुप्तहेराचं काम सुरूच ठेवलं होतं. ही अटक धोक्याने झाली होती. त्यांच्या एका सहकारी मित्राच्या बहिणीने त्यांची माहिती जर्मन पोलिसांना दिली होती. त्यातून त्यांना अटक झाली. नूर यांचा जर्मन पोलिसांनी फार छळ केला. पण ब्रिटनच्या गुप्त मोहिमेची कसलीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही. एक वर्ष त्या जर्मनीच्या कैदेत होत्या. त्यानंतर त्यांना दक्षिण जर्मनीतील छळछावणीत पाठवण्यात आलं. तिथंही त्यांचा छळ करण्यात आला. पण त्याचं खरं नावही पोलिसांना कळू शकलं नाही. ज्या वेळी त्यांना गोळी घालण्यात आली, तेव्हाचे त्यांचे अखेरचे शब्द होते, लिबर्ते (मुक्ती)! मृत्यूच्या वेळी नूर यांचं वय 30 वर्षांची होतं. नूर यांचा ब्रिटनने 'जॉर्ज क्रॉस' या सर्वोच्च सन्मानने गौरव केला आहे. तर 'क्रॉइक्स दे गुएरे' हा सन्मान देऊन फ्रान्सनंही त्यांना गौरवलं आहे. तसंच, २०१४मध्ये ब्रिटनच्या 'रॉयल मेल'ने नूर इनायत खान यांच्यावर टपाल तिकीट जारी केलं होतं. नूर यांच्या आयुष्यावर लेखिका श्रावणी बासू यांनी 'द स्पाई प्रिसेंस : द लाइफ़ ऑफ़ नूर इनायत खान' हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच, लवकरच राधिका आपटे या गुप्तहेर राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nSummary:", "lang": "mar_Deva", "language": "Marathi", "task": "summarization", "source_dataset": "xlsum_tar::csebuetnlp/xlsum", "source_id": "manifest_mar_Deva", "source_split": "manifest_eval", "source_row": 999, "source_item_id": "999", "source_lang": "mar_Deva", "full_chat_token_length": 2684, "clean_index": 588, "clean_language_index": "mar_Deva:validation:588"}