Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes.
See raw diff
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_100.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10036.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10058.txt +8 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10063.txt +11 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10065.txt +8 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10066.txt +21 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1011.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10130.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10132.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10138.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10159.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10166.txt +6 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1017.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10181.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10201.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10205.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10208.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10216.txt +10 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10231.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10250.txt +6 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10256.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10278.txt +223 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10286.txt +6 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10305.txt +7 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10315.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10331.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1035.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10356.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10366.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10367.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10369.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10392.txt +5 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1040.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10436.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10440.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1046.txt +6 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10477.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10484.txt +13 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10532.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10546.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1056.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10569.txt +70 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10572.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10602.txt +3 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10609.txt +2 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10616.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10650.txt +1 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10653.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10656.txt +4 -0
- dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10673.txt +3 -0
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_100.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10036.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्तीसगढ विधानसभा ही भारतातील छत्तीसगढ राज्याची एकसदनीय राज्य विधानसभा आहे.
|
| 2 |
+
विधानसभेची जागा राज्याची राजधानी रायपूर येथे आहे. विधानसभेत ९० सदस्य (आमदार) आहे जे मतदारसंघातून थेट निवडून आलेले आहे. [१]
|
| 3 |
+
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10058.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 4 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 5 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
दुसरे राजाराम (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) हे १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० पर्यंत कोल्हापूर संस्थानचे राजा होते. तिसऱ्या शिवाजींना औरस पुत्र नसल्याने पाटणकरांकडील दुसऱ्या राजारामला दत्तक घेतले. हा मोठा देखणा, शहाणा आणि इंग्रजी बोलणारा होता. राजाराम महाराजांची यूरोप-यात्रा केली. परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे. इटलीतील मंत्र्यांच्या परवानगीने अरव नदीच्या काठावरच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे शिवाजी सहावा गादीवर आला.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10063.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 4 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 5 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
साताऱ्याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने साताऱ्याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने साताऱ्याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले.
|
| 10 |
+
तथापि छत्रपतींनी इंग्रजांशी संधान साधले म्हणून दुसऱ्या बाजीरावाने त्यांना आपल्यासोबतच ठेवले. तसेच छत्रपतींच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत बाजीरावाचा पराभव झाला. तेव्हा बाजीराव पळाला आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ला दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि, छत्रपतीच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्याने त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवले. सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी काही सुधारणा केल्या. त्या इग्रजांच्या डोळ्यात खुपल्या.
|
| 11 |
+
पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘र���ज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10065.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 4 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 5 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
छत्रपती राजाराम (तिसरे राजाराम) हे १९२२ ते १९४० पर्यंत कोल्हापूरचे महाराज होते. त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज होते. एक उदार शासक, आपल्या राज्यातील दलित आणि उदासीन जातींच्या उन्नतीसाठी ते महत्त्वाचे होते. त्यांनी कोल्हापूर उच्च न्यायालय, आधुनिक गृहनिर्माण विकास, अद्ययावत पाणीपुरवठा प्रणाली, मोफत प्राथमिक शिक्षण आणि उच्च दर्जाची स्त्री शिक्षण यांची स्थापना केली.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10066.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,21 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
|
| 6 |
+
छत्रपती राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.
|
| 7 |
+
राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अंमल खऱ्या अर्थाने संपला.[ संदर्भ हवा ] नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती.
|
| 8 |
+
शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचा कणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजाराम महाराज सिंहासनावर बसले. हा कालावधी राजाला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजाराम महाराजांच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली. काकरखान सारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली. १० जून ते १० ऑगस्ट १६८९ या काळात राजाराम महाराजांचे वास्तव्य प्रतापगडावर होते.
|
| 9 |
+
नंतर छत्रपती राजाराम व त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना[ संदर्भ हवा ], जिवंत ठेवले.
|
| 10 |
+
जन्मताना राजाराम पायाकडून जन्मले म्हणून सर्वजण चिंतीत झाले असताना, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले.[ संदर्भ हवा ] प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.[ संदर्भ हवा ] राजाराम महाराज हे शांत, धीरगंभीर प्रकृतीचे होते. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे (स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.
|
| 11 |
+
१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज पकडले गेले. गादीचे औरस वारस युवराज शाहू त्यावेळी ७ वर्षाचे पण नव्हते. त्यांना छत्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले.
|
| 12 |
+
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. संभाजी महाराज अटकेत होते, काही मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकत होते. चारीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण हे सर्व प्रश्न त्यांच्यापुढे होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिवंत तर ठेवायचे, पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती होती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजाराम महाराजांच्या मागेच लागले होते. ह्यामुळे महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना "पंत प्रतिनिधी"पद (जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पाहता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अंमलात आणला. स्वराज्याभोवती मोगलांचा वेढा घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजूस वळविण्यास बोलणी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होताहोईतो मराठी ��ोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजी महाराजांच्या शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.[ संदर्भ हवा ]
|
| 13 |
+
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा बराचसा भाग अगदी काहीच दिवसात मोगली अंमलाखाली आला होता.[ संदर्भ हवा ] स्वराज्य राहून राहून सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन-पाच किल्ल्यापर्यंत मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यासदेखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत, जे संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपनाह" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाच्या लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारून निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते तेव्हा राजांनी जिंजी हस्तगत केली.
|
| 14 |
+
जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ ह्यामुळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदार नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडीच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ] वतनाप्रमाणे सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे. त्यामुळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याच्या न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले.
|
| 15 |
+
अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित "भंगले स्वप्न महाराष्ट्रा" या नाटकात या धाडसी हल्ल्याचे व संताजी - धनाजी यांच्या पराक्रमाचे दर्शनचं घडवण्यात आले आहे.[१] लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली.
|
| 16 |
+
धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाणे अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपनाह, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. "स्वराज्य" ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली.
|
| 17 |
+
पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला फ्रेंच सैन्याची मदत होती. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण आणि लढवायला मजबूत होता. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचा��� करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर संताजी घोरपडे स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होते. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. औरंगजेबाकडे १,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. [ संदर्भ हवा ] मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते.
|
| 18 |
+
सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या होत होत्या. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा(?), पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे मत आहे. पण नंतर याचे भयंकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.
|
| 19 |
+
सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरे) आणि शिवाजी (तिसरे). ह्यांपैकी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायतकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरे हे राजसबाई आणि राजाराम महाराज ह्यांचे पुत्र होते.
|
| 20 |
+
राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगत��ीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहिला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याच्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला..
|
| 21 |
+
राजाराम महाराज महाराष्ट्रात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1011.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गडदेवधरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10130.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती संभाजीनगर तालुका (पूर्वीचा औरंगाबाद तालुका) हा महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10132.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक (Chhatrapati Sambhajinagar Railway Station) हे छत्रपती संभाजीनगर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10138.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.
|
| 2 |
+
हे शहर गंजम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10159.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
५६-छप्पन्न ही एक संख्या आहे, ती ५५ नंतरची आणि ५७ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 56 - fifty-six.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10166.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छवि राजावत ( १९८०) ही जयपूरपासून ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर असलेल्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावाची सरपंच आहे. ती भारतामधील सगळ्यात कमी वयाची व एकमेव एमबीए झालेली सरपंच आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये स्थापन केलेल्या भारतीय महिला बँकेची ती संचालक देखील आहे.[१]
|
| 2 |
+
छवि हिचा जन्म राजस्थान मधील जयपूर इथे झाला. ती टोंक जिल्ह्यातील माल्पुरा तालुक्यात सोडा नावाच्या लहानशा गावातून आली आहे. तिचे आजोबा ब्रिगेडियर रघुबीर सिंग छवीच्या निवडणुकीपूर्वी २० वर्षांपूर्वी याच गावाचे सरपंच होते. तिने तिचे औपचारिक शिक्षण ऋषी व्हॅली विद्यालय, मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल आणि लेडी श्रीराम कॉलेजमधून पूर्ण केले. तिने पुण्यातील 'बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉर्डन मॅनेजमेंट'मधून एमबीए केले[२][३].
|
| 3 |
+
छवि आपले गाव सोडामध्ये आणि जयपूरमध्ये आपल्या आई वडिलांसोबत आपला बराच वेळ घालवत असे. ती शेतकऱ्यांच्या मुलांसोबत खेळत मोठी झाली आहे. ग्रामीण लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्यबरोबर ती तासन्तास असायची. सरपंच बनण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या गांवासाठी काय करता येईल हा होता.[४]
|
| 4 |
+
भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी छवि हिने तिची कॉर्पोरेटची नोकरी आणि शहरी जीवन सोडून दिले व ती गावाकडे आली. गावची सरपंच झाल्यानंतर तिने अनेक प्रकल्प यशस्वीपणे अंमलात आणले आहेत. उदाहरणार्थ, बहुतेक घरांमध्ये पावसाचे पाणी साठवणे, शौचालय सुविधा इत्यादी. भारतातील एक अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया हे तिला राजस्थानमधील ग्रामीण भागातील बदललेल्या भागाचा महत्त्वाचा हिस्सा मानतात.[५].
|
| 5 |
+
२५ मार्च २०११ रोजी राजावत हिने भेटीला आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ११ व्या इन्फो पायरेट वर्ल्ड कॉन्फरन्सच्या प्रतिनिधींना चांगला प्रतिसाद दिला.
|
| 6 |
+
६ जुलै २०१४ रोजी, छवी यांनी आपल्या वडिलांसोबत पंचायत सचिवावर जमिनीच्या वादावरून हल्ला केला. असे सांगितले जाते की छवी आणि तिचे वडील पोलिसांना सुरक्षा पुरविण्याची विनंती करीत होते परंतु त्यांना आलेल्या धमक्या आणि त्यांच्यावर झालेले हल्ल्याचे आधीचे प्रयत्त्न विचारात घेऊनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1017.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10181.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छाया दातार (जन्म १९४४) या एक भारतीय कार्यकर्त्या, लेखिका आणि स्त्रीवादी आहेत. छाया दातार मराठी आणि इंग्लिश भाषेत लिहितात.
|
| 2 |
+
छाया दातार या गृहिणी होत्या. परंतु गृहिणी पद्धतीच्या जीवनामुळे निराश झाल्या होत्या. त्यातून बाहेर पडून त्या लेखन करायला लागून आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्या.[१] त्यांचा मराठीतील पहिला लघुकथा संग्रह, गोष्ट साधी सरळ सोपी हा १९७२ मध्ये आणि दुसरा वर्तुळाचा अंत १९७७ मध्ये लिहिला.[१] स्त्री उवाच नावाच्या मुंबईतील प्रकाशन समूहाच्या संस्थापकांपैकी एक आहे.[१] त्यांच्या लघुकथांनंतर, त्यांनी स्त्रियांच्या समस्यांचा अभ्यास करण्याचे काम सुरू केले.[१] वेजिंग चेंज: निपाणीतील महिला तंबाखू कामगार संघटना (१९८९), दातार यांनी सिगारेट कामगारांच्या संदर्भात निपाणीतील राजकीय आणि आर्थिक न्यायासाठी महिलांच्या संघर्षांचे परीक्षण केले.[२] साइन्समध्ये, समीक्षक चंद्र तळपदे मोहंती, लिहितात की दातार यांचे वेजिंग चेंज हे "महिला बिडी" कामगारांच्या संघटनात्मक इतिहासाचे एक सुंदर रचलेले, तपशीलवार विश्लेषण आहे."[२]
|
| 3 |
+
त्यांच्या आत्मचरित्रात्मक कथेत, इन सर्च ऑफ मायसेल्फ, तिने स्वतःचे अनुभव लिहिले आहेत. स्वतःच्या आदिवासी जगाशी संवाद साधल्याने स्त्रियांना स्वातंत्र्याची भावना कशी प्राप्त होते याचे वर्णन केले आहे.[३] आदिवासी स्त्रिया स्वतःचे अनुभव सांगून स्वतःला कसे शोधतात याचेही त्यांनी या कथेत वर्णन केले आहे.[३] दातार त्यांच्या कामांमध्ये दलित स्त्रीवादाची चर्चा करतात.
|
| 4 |
+
दातार हे समकालीन समाजशास्त्र,[४] इंडियन जर्नल ऑफ जेंडर स्टडीज,[५] इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली,[६][७] मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मेन अगेन्स्ट व्हायोलेन्स अँड अब्यूज (मावा), पुरुष स्पंदन यांनी प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये योगदान दिले आहे.[८] त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१७ रोजी तरीही शेष पुस्तक प्रकाशित केले.[९]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10201.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
छिंग राजवंश हे चीन मधील शेवटचे राजेशाही साम्राज्य होते.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10205.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छिंगघाय–तिबेट रेल्वे (तिबेटी: མཚོ་བོད་ལྕགས་ལམ།; चीनी: 青藏铁路) ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी (१,२१५ मैल) लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी (५०६ मैल) लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ साली पूर्ण झाले होते. १,१४२ किमी (७१० मैल) गोलमुद ते ल्हासा या टप्प्याचे उद्घाटन १ जानेवारी २००६ रोजी चिनी राष्ट्राध्यक्ष हू चिंताओ यांनी केले.
|
| 2 |
+
एकूण १,९५६ किमी लांबीचा हा मार्ग २००६मध्ये बांधून पूर्ण झाला. हा मार्ग तांग्गुला घाटातून जाताना ५,०७२ मी (१६,६४० फूट) उंचीवरून जातो. तेथील तांग्गुला रेल्वे स्थानक ५,०६८ मी (१६,६२७ फूट) उंचीवर असून जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. ४,९०५ मी (१६,०९३ फूट) उंचीवरील फेंघुओशान बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गावरील बोगदा आहे. या मार्गावरील ६७५ पूलांची एकूण लांबी १५९.८८ किमी आहे. सुमारे ५५० किमी लांबीचा मार्ग पर्माफ्रॉस्ट[मराठी शब्द सुचवा]वर बांधलेला आहे. या मार्गावरील गाड्यांमधून ८०० ते १,०० प्रवासी रोज प्रवास करण्याची क्षमता आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10208.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छिंगहाय (देवनागरी लेखनभेद : छिंघाय; चिनी लिपी: 青海 ; फीनयिन: Qīnghǎi ; ) हा चीन देशाच्या पश्चिम भागातील प्रांत आहे. छिंगहाय सरोवरावरून या प्रांताचे नाव छिंगहाय ठेवले आहे. याच्या ईशान्येस कान्सू, वायव्येस शिंच्यांग स्वायत्त प्रदेश, आग्नेयेस सिच्वान व नैऋत्येस तिबेट स्वायत्त प्रदेश हे चिनी राजकीय विभाग वसले आहेत. शीनिंग येथे छिंगहायाची राजधानी आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10216.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छिछोरे हा एक २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोदी नाटक आहे .नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते साजिद नडियादवाला यांनी केले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाने जगभरात ₹२१५ कोटी कमावले.[१][२]
|
| 2 |
+
हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकने मिळाली - सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट संपादन.[३]
|
| 3 |
+
सध्या, अनिरुद्ध "अन्नी" पाठक हा एक घटस्फोटित मध्यमवयीन माणूस आहे, तो किशोरवयीन मुलगा राघव याच्याबरोबर राहत आहे, जो एक महत्त्वाकांक्षी अभियंता आहे, जो भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेश घेण्याच्या आशेने प्रवेश परीक्षा परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. [४]
|
| 4 |
+
निकालाच्या संध्याकाळी अँनी राघवला शॅपेनची बाटली गिफ्ट करते, असे आश्वासन देतात की ते एकत्र त्याचे यश साजरे करतील .अन्नीला त्याचा मुलगा राघव यांच्यावर तीव्र दबाव आहे याची जाणीव नव्हती. दुसऱ्याच दिवशी आपल्या अपार्टमेंटमधील निकाल तपासताना राघव यांना कळले की तो जेईई - प्रगत निकालात आयआयटीसाठी पात्र नाही आणि “पराभूत” म्हटल्याच्या भीतीने त्याने बाल्कनीतून उडी मारली. अंघी रुग्णालयात धाव घेते जेथे तो राघवची आई आपल्या माजी पत्नी मायाला सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो.
|
| 5 |
+
राघवची प्रकृती खालावत चालल्यामुळे राघव जगण्याची इच्छा नसल्याने डॉक्टर माया आणि अंनी यांना माहिती देते. हताश अन्नी राघवमध्ये आशा पुन्हा जागृत करण्याच्या प्रयत्नात महाविद्यालयात आपल्या काळाची कहाणी सांगू लागली. कथा सत्य असल्याबद्दल राघव यांना शंका होती. राणीला समजावण्याच्या आन्नीने कॉलेजमधून आपल्या सर्व मित्रांना राघवला भेटायला बोलावले आणि त्यांनी एकत्र त्यांची कहाणी सुरू केली.
|
| 6 |
+
१९९२ मध्ये, महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी, अँनीला एच 4 वसतिगृहात एक खोली देण्यात आली होती, जी "अपयशी" असलेल्या गृहनिर्माणसाठी कुप्रसिद्ध आहे. एच 4 ब्लॉकच्या रहिवाशांना हे नाव देण्यात आले कारण त्यांनी वार्षिक स्पोर्ट्स जनरल चॅम्पियनशिपमध्ये वारंवार खराब कामगिरी केली. जीसी). लिपिकाने त्याच्या अर���जाला वेळ लागू शकेल अशी माहिती दिली तरी असमाधानी अँनी आपला वसतिगृह ब्लॉक बदलण्यासाठी अर्ज करतो. या दरम्यान, अँनीने त्याच्या वसतिगृहातील पाच साथीदारांशी मैत्री केली, ज्यांनी त्याच्याशी जवळची मैत्री केली:
|
| 7 |
+
दोन महिन्यांत, अन्नी पाच साथीदारांशी घनिष्ट मैत्री करते आणि मायाला डेट करण्यासही सुरुवात करते. प्रेझेंट डे एनी त्याच्या महाविद्यालयीन मित्रांची एक एक करून मुलाशी ओळख करून देते. राघव कथेत रस दाखवतो आणि आपल्या वडिलांच्या कथेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो उत्साही होतो. "" लूझर्स "चा टॅग काढून टाकण्यासाठी त्याने आणि त्याच्या तळलेल्यांनी किती कठोर परिश्रम केले याबद्दल Anनी सांगते. त्यांनी जीसी चषक जिंकण्यासाठी सर्व योजना आखल्या. अँनीने अंतिम फेरी गमावली पण विजयी संघांनी त्यांना" चॅम्प्स "म्हटले.
|
| 8 |
+
आन्नी आणि त्याचे मित्र राघव यांना सांगतात की, स्पर्धा गमावल्यानंतरही, एच 4 वसतिगृहे पुन्हा कधीही "पराभूत" म्हणून ओळखल्या जात नाहीत कारण त्यांनी पराभवाच्या भीतीने स्पर्धेत न झुकता जिंकण्याऐवजी जिंकण्याचा प्रयत्न केला आणि बरेच काही केले प्रयत्न आणि लढा. अँनी आणि त्याचे मित्र राघव यांना एक सैनिक म्हणून, शस्त्रक्रिया आणि आगामी आयुष्याला सामोरे जाण्यास सांगतात. एक वर्षानंतर, पूर्णपणे बरे झालेले राघव कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हजर होतो आणि प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आयुष्यासाठी जे काही मिळत आहे याबद्दल समाधानी असल्याने आपल्या कॉलेजचे नाव काय आहे किंवा त्याचा क्रमांक काय आहे हे विचारू नका.
|
| 9 |
+
आयडीडीबी वर छिचोरे
|
| 10 |
+
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10231.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छिरवे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10250.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छोटा खाटिक (इंग्लिश:Indian Baybacked Shrike) हा एक पक्षी आहे.
|
| 2 |
+
सर्वात लहान खाटिक पक्षी. सान्यासारखी बाकदार चोच.
|
| 3 |
+
पांढरे व राखी डोके. चोच, डोळा आणि कपाळाला जोडणारी काळी पट्टी.तांबूस किरमिजी पाठ. खालील भाग पांढरा. काळी-पांढरी शेपटी.पांढुरका पार्श्वभाग.पंखांवर पांढरा पट्टा किंवा आरसा. नर- मादी दिसायला सारखे.
|
| 4 |
+
निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. पाकिस्तान आणि भारत हिमालयाचा पायथा ते दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत व पूर्वेकडे बंगाल
|
| 5 |
+
फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात वीण.
|
| 6 |
+
पानगळीची शुष्क झुडपी जंगले.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10256.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
छोटा उदेपूर जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी वडोदरा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10278.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,223 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[१][२]
|
| 2 |
+
यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.
|
| 3 |
+
या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे.
|
| 4 |
+
इ.स. २०१४ चे सरासरी आकडे-
|
| 5 |
+
हा विमानतळ एर इंडिया यांचा मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय गो फर्स्ट,स्पाइसजेट, इंडिगो एरलाइन्स , विस्तारा व एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५ % उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात.
|
| 6 |
+
मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले. इ.स. १९४८ मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते.
|
| 7 |
+
प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे.
|
| 8 |
+
२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एरपोर्ट्स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला.
|
| 9 |
+
हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे.
|
| 10 |
+
एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशांहून आले-परदेशांस गेले. २००५-०६ पेक्षा हा आकडा २१.२८ % जास्त आहे.[३] विमानतळावरून ये-जा करण्यात उशीर झालेल्या विमानांच्या संख्येनुसार २००७ आणि २००८ मध्ये हा विमानतळ जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा होता. फक्त ४९.९५ % विमाने वेळेवर आली-गेली. उशीर झालेल्या विमानांपैकी ५८ % विमाने अर्ध्या तासापेक्षा जास्त खोळंबली.[४]
|
| 11 |
+
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे व काही राष्ट्रीय उड्डाणे-अवतरणांसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण १०-१५ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात.
|
| 12 |
+
|
| 13 |
+
गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे.
|
| 14 |
+
विमानतळावर प्रवाशांसाठी फुकट वायफाय सुविधा आहे.[६]
|
| 15 |
+
नविनच बांधलेल्या या टर्मिनलद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.यासाठी एक इंग्लिश अक्षर 'X' या आकाराची एक इमारत बनविण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीचे व या नव्या टर्मिनलचे बांधकाम, असलेल्या कोणत्याही सेवा,सुविधा बंद न करता,करण्यात आलेले आहे. असलेल्या सुविधा खालील प्रकारे आहेत:
|
| 16 |
+
मुंबईतील सांताक्रुझ, विलेपार्ले, व अंधेरी या स्थानकांवरून,तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरूनही, वाहतुकीच्या कोंडीमुळे या विमानतळावर येण्यास बराच कालापव्यय होत असे. त्यावर उपाय म्हणून १२ फेब्रुवारी २००१४ रोजी सहार उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. हा सहा मार्गिका (लेन) असलेला रस्ता आहे. २०२६ पर्यंत वाहतुकीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेऊन हा मार्ग बनविण्यात आलेला आहे.
|
| 17 |
+
भारतातील विविध संस्कृती व कला पर्यटकांची ओळख व्हावी म्हणून तेथे एक संग्रहालय उभे करण्यात आले आहे. त्यात अनेक चीजवस्तू आहेत.
|
| 18 |
+
यातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक तीन किलोमीटर. लांबीची एक आर्टवॉल आहे. यात सजावटीसाठी २७२ आकाशदिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मोरपिसांनी सजविलेल्या ३० मोठ्या खांबांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.[ चित्र हवे ]
|
| 19 |
+
यासाठी एकूण ४,३९,२०३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वापर करण्यात आला.यासाठी सुमारे ५,५०० कोटी इतका खर्च आला. याद्वारे वर्षाकाठी सुमारे ४० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. हे सध्या कार्यान्वयाधीन असून तेथील तयारी पूर्ण झाल्यावर दि. १२ फेब्रुवारी इ.स. २०१४ रोजी ते वापरासाठी खुले करण्यात येईल.
|
| 20 |
+
|
| 21 |
+
|
| 22 |
+
आग्रा •
|
| 23 |
+
अराक्कोणम •
|
| 24 |
+
अंबाला •
|
| 25 |
+
बागडोगरा •
|
| 26 |
+
भूज रुद्रमाता •
|
| 27 |
+
कार निकोबार •
|
| 28 |
+
चबुआ •
|
| 29 |
+
छत्तीसगढ •
|
| 30 |
+
दिमापूर •
|
| 31 |
+
दुंडिगुल •
|
| 32 |
+
गुवाहाटी •
|
| 33 |
+
हलवारा •
|
| 34 |
+
कानपूर •
|
| 35 |
+
लोहगांव •
|
| 36 |
+
कुंभिरग्राम •
|
| 37 |
+
पालम •
|
| 38 |
+
सफदरजंग •
|
| 39 |
+
तंजावर •
|
| 40 |
+
येलहंका
|
| 41 |
+
|
| 42 |
+
|
| 43 |
+
बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
|
| 44 |
+
|
| 45 |
+
|
| 46 |
+
जोगबनी विमानतळ •
|
| 47 |
+
मुझफ्फरपूर विमानतळ •
|
| 48 |
+
पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
|
| 49 |
+
पूर्णिया विमानतळ •
|
| 50 |
+
रक्सौल विमानतळ
|
| 51 |
+
|
| 52 |
+
|
| 53 |
+
बिलासपूर विमानतळ •
|
| 54 |
+
जगदलपूर विमानतळ •
|
| 55 |
+
Raipur: विमानतळ
|
| 56 |
+
|
| 57 |
+
|
| 58 |
+
चकुलिया विमानतळ •
|
| 59 |
+
जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
|
| 60 |
+
|
| 61 |
+
|
| 62 |
+
बारवानी विमानतळ •
|
| 63 |
+
भोपाळ: राजा भोज विमानतळ •
|
| 64 |
+
ग्वाल्हेर विमानतळ •
|
| 65 |
+
इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
|
| 66 |
+
जबलपूर विमानतळ •
|
| 67 |
+
खजुराहो विमानतळ •
|
| 68 |
+
ललितपूर विमानतळ •
|
| 69 |
+
पन्ना विमानतळ •
|
| 70 |
+
सतना विमानतळ
|
| 71 |
+
|
| 72 |
+
|
| 73 |
+
भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
|
| 74 |
+
हिराकुद विमानतळ •
|
| 75 |
+
झरसुगुडा विमानतळ •
|
| 76 |
+
रूरकेला विमानतळ
|
| 77 |
+
|
| 78 |
+
|
| 79 |
+
आग्रा: खेरीया विमानतळ •
|
| 80 |
+
अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
|
| 81 |
+
गोरखपूर विमानतळ •
|
| 82 |
+
झांसी विमानतळ •
|
| 83 |
+
कानपूर: चकेरी विमानतळ •
|
| 84 |
+
ललितपूर विमानतळ
|
| 85 |
+
|
| 86 |
+
|
| 87 |
+
अलाँग विमानतळ •
|
| 88 |
+
दापोरिजो विमानतळ •
|
| 89 |
+
पासीघाट विमानतळ •
|
| 90 |
+
तेझू विमानतळ •
|
| 91 |
+
झिरो विमानतळ
|
| 92 |
+
|
| 93 |
+
|
| 94 |
+
दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
|
| 95 |
+
जोरहाट: रौरिया विमानतळ •
|
| 96 |
+
उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
|
| 97 |
+
सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
|
| 98 |
+
तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
|
| 99 |
+
|
| 100 |
+
|
| 101 |
+
इंफाल: तुलिहाल विमानतळ
|
| 102 |
+
|
| 103 |
+
|
| 104 |
+
रुपसी विमानतळ •
|
| 105 |
+
शेला विमानतळ •
|
| 106 |
+
शिलाँग: उमरोई विमानतळ
|
| 107 |
+
|
| 108 |
+
|
| 109 |
+
ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
|
| 110 |
+
|
| 111 |
+
|
| 112 |
+
दिमापूर विमानतळ
|
| 113 |
+
|
| 114 |
+
|
| 115 |
+
पाकयाँग विमानतळ
|
| 116 |
+
|
| 117 |
+
|
| 118 |
+
अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
|
| 119 |
+
कैलाशहर विमानतळ •
|
| 120 |
+
कमलपूर विमानतळ •
|
| 121 |
+
खोवै विमानतळ
|
| 122 |
+
|
| 123 |
+
|
| 124 |
+
बालुरघाट विमानतळ •
|
| 125 |
+
बेहाला विमानतळ •
|
| 126 |
+
कूच बिहार विमानतळ •
|
| 127 |
+
इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
|
| 128 |
+
|
| 129 |
+
|
| 130 |
+
चंदिगढ विमानतळ
|
| 131 |
+
|
| 132 |
+
|
| 133 |
+
धरमशाला: गग्गल विमानतळ •
|
| 134 |
+
कुलू: भुंतार विमानतळ •
|
| 135 |
+
शिमला विमानतळ
|
| 136 |
+
|
| 137 |
+
|
| 138 |
+
जम्मू: सतवारी विमानतळ •
|
| 139 |
+
कारगिल विमानतळ •
|
| 140 |
+
लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
|
| 141 |
+
|
| 142 |
+
|
| 143 |
+
लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
|
| 144 |
+
पठाणकोट विमानतळ
|
| 145 |
+
|
| 146 |
+
|
| 147 |
+
अजमेर विमानतळ •
|
| 148 |
+
बिकानेर: नाल विमानतळ •
|
| 149 |
+
जेसलमेर विमानतळ •
|
| 150 |
+
जोधपूर विमानतळ •
|
| 151 |
+
कोटा विमानतळ •
|
| 152 |
+
उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
|
| 153 |
+
|
| 154 |
+
|
| 155 |
+
देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
|
| 156 |
+
पंतनगर विमानतळ
|
| 157 |
+
|
| 158 |
+
|
| 159 |
+
पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
|
| 160 |
+
|
| 161 |
+
|
| 162 |
+
कडप्पा विमानतळ •
|
| 163 |
+
दोनाकोंडा विमानतळ •
|
| 164 |
+
काकिनाडा विमानतळ •
|
| 165 |
+
नादिरगुल विमानतळ •
|
| 166 |
+
पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
|
| 167 |
+
राजमुंद्री विमानतळ •
|
| 168 |
+
तिरुपती विमानतळ •
|
| 169 |
+
विजयवाडा विमानतळ •
|
| 170 |
+
विशाखापट्टणम विमानतळ •
|
| 171 |
+
वारंगळ विमानतळ
|
| 172 |
+
|
| 173 |
+
|
| 174 |
+
बेळगाव: सांबरे विमानतळ •
|
| 175 |
+
बेळ्ळारी विमानतळ •
|
| 176 |
+
विजापूर विमानतळ •
|
| 177 |
+
हंपी विमानतळ •
|
| 178 |
+
हस्सन विमानतळ •
|
| 179 |
+
हुबळी विमानतळ •
|
| 180 |
+
मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
|
| 181 |
+
विद्यानगर विमानतळ
|
| 182 |
+
|
| 183 |
+
|
| 184 |
+
अगत्ती विमानतळ
|
| 185 |
+
|
| 186 |
+
|
| 187 |
+
पाँडिचेरी विमा���तळ
|
| 188 |
+
|
| 189 |
+
|
| 190 |
+
मदुरै विमानतळ •
|
| 191 |
+
सेलम विमानतळ •
|
| 192 |
+
तुतिकोरिन विमानतळ •
|
| 193 |
+
वेल्लोर विमानतळ
|
| 194 |
+
|
| 195 |
+
|
| 196 |
+
दमण विमानतळ •
|
| 197 |
+
दीव विमानतळ
|
| 198 |
+
|
| 199 |
+
|
| 200 |
+
भावनगर विमानतळ •
|
| 201 |
+
भूज: रुद्र माता विमानतळ •
|
| 202 |
+
जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
|
| 203 |
+
कंडला विमानतळ •
|
| 204 |
+
केशोद विमानतळ •
|
| 205 |
+
पालनपूर विमानतळ •
|
| 206 |
+
पोरबंदर विमानतळ •
|
| 207 |
+
राजकोट विमानतळ •
|
| 208 |
+
सुरत विमानतळ •
|
| 209 |
+
उत्तरलाई विमानतळ •
|
| 210 |
+
वडोदरा: हरणी विमानतळ
|
| 211 |
+
|
| 212 |
+
|
| 213 |
+
अकोला विमानतळ •
|
| 214 |
+
औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
|
| 215 |
+
हडपसर विमानतळ •
|
| 216 |
+
कोल्हापूर विमानतळ •
|
| 217 |
+
लातूर विमानतळ •
|
| 218 |
+
मुंबई: जुहू विमानतळ •
|
| 219 |
+
नांदेड विमानतळ •
|
| 220 |
+
नाशिक: गांधीनगर विमानतळ •
|
| 221 |
+
रत्नागिरी विमानतळ •
|
| 222 |
+
शिर्डी विमानतळ •
|
| 223 |
+
सोलापूर विमानतळ
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10286.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
महाराष्ट्र-भाषाभूषण ज.र. आजगावकर (जन्म : वराड (मालवण तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा), १६ ऑगस्ट, इ.स. १८७९, - मुंबई, ऑगस्ट २७, १९५५) हे मराठी चरित्रकार, लेखक, पत्रकार होते.
|
| 2 |
+
आजगावकरांचे मूळ गाव महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानातले आजगांव. तेथेच त्यांचे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. चरितार्थासाठी त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी लहानमोठ्या नोकऱ्या केल्या.
|
| 3 |
+
आजगावकरांनी पुढे पत्रकारितेस आरंभ केला. पुण्याच्या 'ज्ञानप्रकाशात' उपसंपादक म्हणून व मुंबईच्या 'इंदुप्रकाशात' संपादकीय विभागात काम केले. डिसेंबर २८, १९२८ रोजी आजगावकरांनी व रामकृष्ण विठ्ठल मतकरी यांनी 'सुदर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू केले. आजगावकरांनी 'ज्ञानांजन' नावाचे मासिकही चालवले. अच्युतराव कोल्हटकरांचे ’संदेश’ हे पत्र, तसेच ’सुधाकर’ व ’रणगर्जना’ या पत्रांचे अप्रकट संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
|
| 4 |
+
पत्रकारितेखेरीज आजगावकरांनी साहित्यनिर्मितीही केली. १९०१ साली त्यांनी 'कवनकुतूहल' नावाचे दीर्घकाव्य रचले. 'प्रणयविकसन' व 'प्रणयानंद' अशी दोन नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु ज्या कार्याकरता आजगावकरांना ओळखले जाते, अशी त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्र कविचरित्रमाला'. १९०८ साली पहिला खंड प्रकाशित झालेल्या या चरित्रमालेचे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. १९३९ साली 'महाराष्ट्र संत कवयित्री' हा चरित्रपर ग्रंथही त्यांनी लिहिला. संत कवींची चरित्रे लिहिताना आजगावकरांनी परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली. ज्ञानेश्वर-तुकारामांबरोबरच हरी नारायण, लिंगनाथ योगी, चिदंबरदास राजाराम, रघुपती महाजन, गणपतराव साधू, ठाकुरदास बावा, दादा नाईक भिडे, नगाजी महाराज, पांडुरंग दाढी, नाथभुजंग यांसारख्या सर्वस्वी अप्रसिद्ध व उपे्क्षित कवींना ज.र. आजगावकरांनी प्रकाशात आणले. संतचरित्रकार महिपतीनंतर प्राचीन कवींची चरित्रे एवढ्या परिश्रमाने व एवढ्या मोठ्या संख्येने लिहिणारे लेखक म्हणून आजगावकरांचे नाव महत्त्वाचे आहे.
|
| 5 |
+
ऑगस्ट २७, १९५५ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
|
| 6 |
+
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10305.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जंगलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 3 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 4 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 5 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 6 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 7 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10315.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जंगली महाराज रस्ता पुण्यातील हमरस्ता आहे. हा रस्ता डेक्कन जिमखान्यापासून शिवाजीनगर पर्यंत पूर्व-पश्चिम जातो. या रस्त्यावर अनेक उपहारगृहे आहेत.या रस्त्यावर मॉडर्न प्रशाला व महाविद्यालय ही आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10331.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जंजिरा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील कुलाबा एजन्सीतील एक संस्थान होते. काठियावाड मधील जाफराबाद हा देखील याच संस्थानाचा एक भाग आहे. संस्थानाचे आठ महाल आहेत.
|
| 2 |
+
या संस्थानाची राजधानी जंजिरा येथे आहे. जंजिरा हे नाव मूळ अरबी शब्द जझीराड म्हणजे बेट या शब्दाचा अपभ्रंश आहे.
|
| 3 |
+
जंजिरा संस्थानाचे क्षेत्रफळ ८३९ चौरस किमी इतके होते.
|
| 4 |
+
या संस्थानाचे संस्थानिक सिद्दी वंशाचे होते. ते सुन्नी पंथाचे मुसलमान होते. येथील संस्थानिक नवाब ही पदवी लावत असत.
|
| 5 |
+
भारत स्वतंत्र झाल्यावर जंजिराच्या नवाबाने हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. हे संस्थान सध्याच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1035.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10356.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
झकेरिया शेम (२२ नोव्हेंबर, १९९४:व्हानुआतू - ) हा व्हानुआतूकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10366.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बाबू जगजीवन राम (एप्रिल ५, इ.स. १९०८ - जुलै ६, इ.स. १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री,कृषीमंत्री,रेल्वेमंत्री,संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. ते बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10367.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगत प्रकाश नड्डा (२ डिसेंबर, १९६०) - हे एक भारतीय राजकारणी व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10369.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
महाराजा जगत सिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे एक राजा होते.
|
| 2 |
+
महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा जन्म १७८६ या वर्षी झाला. ते महाराजा प्रताप सिंह यांचे पुत्र होते.
|
| 3 |
+
महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांनी १८०३ ते १८१८ या कालखंडात जयपूर राज्यात शासन केले.
|
| 4 |
+
महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १८१८ या दिवशी झाला.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10392.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्त्वाच्या हैदराबाद - नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरून भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते.
|
| 2 |
+
१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत.
|
| 3 |
+
२ ऑक्टो १९८२ रोजी म. शिवाजीराव मोघे उपमंत्री म. रा. यांचे शुभहस्ते, श्री. अण्णासाहेब पारवेकर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोद्धाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोद्धार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रूपात वर्गणी गोळा करून जीर्णोद्धाराचे कार्य करण्यात आले. समीतीने या कामावर साडे चार लक्ष रु. खर्च केला.
|
| 4 |
+
डॉ. या. मा. काळे लिखित "वऱ्हाडचा इतिहास" या पुस्तकामध्ये केळापुरच्या देवीचा उल्लेख केला आहे. "केळापूर - पांढरकवडा ही गावे जवळ जवळ आहे. केळापूरात देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. केळापूरात एकाच शिळेस चारही बाजूस गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे येथे किल्ला आहे. यास कुंतलपूर हे जुने नाव असून प्राचीन चंद्रहास राजाने नगर अशी आख्यायीका आहे. इ.स. १८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा पळत असता येथे ऍडम्स व स्मिथ या ब्रिटिश सरदरांशी त्याचे सैन्याने लढा दिला. पण त्यात बाजीरावाचे सैन्याचा पराभव होऊन त्यास उत्तरेकडे पळावे लागले व अप्पासाहेब भोसल्यांना जाउन मिळण्याचा त्याचा बेत फसला."
|
| 5 |
+
देवगीरीचा राजा रामदेवराव यावे दरबारात हेमाद्रीपंत नावाचा प्रधान होता. तो वास्तूशिल्पज्ञ होता. त्याचेच काळात हेमाडपंथी मंदीराची बांधणीची पद्धत सुरू झाली. त्यानुसार हे मंदिर १४ व्या शतकातील असावे असे वाटते. प्राचीन इतिहासाचा संदर्भ लक्षात घेता येथील देवीचे मंदिर पांडवकालीन असावे असे वाटते. धर्मराजाने अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला शामकर्ण नावाचा अश्व कुंतलपूरात चंद्रहास राजाने अडविला असा उल्लेख कवी श्रीधर रचित ’जैमिनी अश्वमेध’ या ग्रंथात अध्याय ५१ ते ६१ मध्ये आढळतो. केळापूर येथील देवीमंदीरात परंपरेने गोंधळ करणारे गोंधळी कुंतलपूरचा राजा चंद्रहास, राजकुमारी विषया, यांचा इतिहास पोवाड्याद्वारे आजही सांगतात तेव्हा पौराणिक कालीन कुंतलापूर ते आजचे केळापूर होय याबाबत शंका वाटत नाही.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1040.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गड्डीगोदाम चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] पाचवे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10436.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांगविश्वविद्यालय (संस्कृतभाषा: जगद्गुरूरामभद्राचार्यविकलाङ्गविश्वविद्यालयः), हे भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यात चित्रकूट धाम येथे असलेले अपंगांसाठीचे विद्यापीठ आहे. हे अपंगांसाठीचे जगातील सर्वप्रथम विद्यापीठ आहे. [१][२] [३][४] या विदयापीठात संस्कृतभाषा, हिन्दीभाषा, आङ्ग्लभाषा, समाजशास्त्र, मनोविज्ञान, गानविद्या, चित्रकला, ललितकला, विशिष्टशिक्षण, शिक्षण, इतिवृत्त, संस्कृति एवं पुरातत्त्व, अभिकलित्र व सूचना विज्ञान, व्यावसायिकशिक्षा, विधि, अर्थशास्त्र, प्रोस्थेटिक्स व ओर्थोटिक्स सहित अनेक शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट डिग्री प्रदान केली जाते. प्रवेश फक्त चार प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे – अंध , मूकबधिर, अस्थिविकलांग (पंगु अथवा भुजाहीन), व मानसिक विकलांग, ( भारत सरकारच्या विकलांगता अधिनियम १९९५ अनुसार) . या विदयापीठाचा उद्देश्य अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र नागरिक व सक्षम मानव-संसाधन म्हणुन तयार करणे हा आहे. या विदयापीठातील सर्व सुविधा - म्हणजे वर्ग, विद्यार्थीवास, क्रीड़ासुविधा व् प्रयोगशाला इ. अत्यंत अपंग-अनुकूल आहेत.
|
| 2 |
+
सीमित गतिशीलता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विदयापीठ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम ऑनलाइन प्रदान करतो, जो दूरस्थ शिक्षा परिषद, इन्दिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विदयापीठ, नवी दिल्ली द्वारे मान्यता प्राप्त आहे. [५]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10440.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगन्नाथ कौशल (२३ एप्रिल १९१५ - ३१ मे २००१) एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आणि १९८२ पासून ते १९८५ पर्यंत भारत सरकारमधील कायदा मंत्री होते. १९३६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठ, लाहोर येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९३७ साली पटियाला येथे legal practice केली. १९४७ मध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी १९४९ साली राज्य पेप्सू (PEPSU) मधे विलीन झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कायदेशीर कार्यात (legal practice) परतले.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1046.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गढवालचा विभाग पंजाबच्या टेकड्यांच्या आग्नेयीस आहे. त्याची ही अलग अवस्थाच त्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि लघुचित्रणातील त्याची किरकोळ परंतु महत्त्वाची सिद्धी विशद करते.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
१६५८ मध्ये औरंगजेबापासून त्याचा पुतण्या सुलैमान गढवालला पळून जात असता त्याने दोन कलावंत बरोबर नेले. त्यांनी प्रवर्तित केलेली शैली जुजबी असून ती मोलारामच्या (१७५०–१८३३) काळापर्यंत तशीच अनाकर्षक राहिली. चित्रकार म्हणून मोलाराम हा ओबडधोबड आणि अकल्पक होता. गढवाल संस्थानात बाहेरून येणाऱ्या लोकांविषयी त्याच्या मनात अढी होती, हे त्याच्या लेखनावरून दिसून येते. या नव्यांच्या या प्रांतात झालेल्या आगमनामुळे नव्या शैलीचा आविष्कार घडला, हे स्पष्ट दिसून येते. कदाचित हा बदल घडण्यास शेजारचा कांग्रा संप्रदायही कारणीभूत झाला असावा किंवा राजा प्रद्युमनाचा गुलेर संस्थानच्या राजकन्येबरोबर विवाह झाला, त्यामुळेदेखील हे परिवर्तन घडले असावे. एक गोष्ट मात्र खरी, की या नव्या घटकामुळे या प्रांतात एक वैशिष्ट्यपूर्ण नवी शैली घडली गेली हे एका अनामिक कलाप्रभूच्या कृतींत दिसते. त्याची विसांहून कमीच चित्रे उपलब्ध आहेत. त्याच्या कृतीतली पहिली अवस्था काव्यात्म भाववृत्तीची आहे. उत्क नायिकांच्या त्याच्या चित्रणात त्याने निळे, तांबडे रंग काळ्याशार व हिरव्या रंगांत आलटून पालटून वापरले आहेत.
|
| 4 |
+
त्यानंतरच्या त्याच्या कृतींच्या दुसऱ्या अवस्थेत निसर्गदृश्यांबद्दलचे भान प्रकट झालेले दिसते. झाडाच्या निष्पर्ण फांद्या सडपातळ नारीप्रमाणे कमनीयतेने खाली वाकलेल्या दिसतात. दोन प्रियजन बाझबहादूर व रूपमती चांदण्यारात्रीच्या एकांतवासात आहेत, हे चित्र या दुसऱ्या अवस्थेचे निदर्शक आहे. गढवाल अभिव्यक्तीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य तिसऱ्या अवस्थेत आढळते. कालियादमन या चित्रात दिसणाऱ्या जललहरी. त्यातील कुरळ व बाकदार आकृत्या गढवाल संप्रदायाची गुंफित लय अभिव्यक्त करतात.
|
| 5 |
+
त्यानंतरचे कलावंत पहिल्या कलाप्रभूच्याच कृतींचे अनुकरण करण्यात संतुष्ट होते. हे अनुकरण त्याच त्या नारीसदृश असणाऱ्या निष्पर्ण शाखा, तारकाकार फुलाची टोके, उसळत्या पाण्याचे वातावरण इत्यादींतून दिसते. नवे अगर वैशिष्ट्यपूर्ण असे काही देण्याजोगे त्यांच्याजवळ नव्हतेच. १८०३ मध्ये या भागावर आक्रमण झाले व तेथील कलावंत राजधानी सोडून निघून गेले.
|
| 6 |
+
गढवाल संप्रदायाचा एकमेव वारसदार चैतूशहा (टेहरीमध्ये काम करणारा) याने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात निष्पर्ण तेच ते वृक्षांचे वातावरण निर्माण केले फक्त त्याने झाडे अधिक उजाड पार्श्वभूमीवर काढली.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10477.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगलूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10484.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,13 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जगाच्या पाठीवर (१९६०) -
|
| 2 |
+
हा राजा परांजपे दिग्दर्शित आणि (श्रीपाद चित्र) निर्मित चित्रपट आहे. ह्यातील गाणी अतिशय गाजली. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
|
| 3 |
+
निर्माती संस्था : श्रीपाद चित्र
|
| 4 |
+
निर्माता : राजा परांजपे
|
| 5 |
+
दिग्दर्शक : राजा परांजपे
|
| 6 |
+
कथा : राजा परांजपे
|
| 7 |
+
पटकथा : ग. दि. माडगूळकर
|
| 8 |
+
संवाद : ग. दि. माडगूळकर
|
| 9 |
+
गीतलेखन : ग. दि. माडगूळकर
|
| 10 |
+
कलाकार : राजा परांजपे, सीमा देव, धुमाळ, ग. दि. माडगूळकर (छोटी भूमिका), बालनट राजा, राजा गोसावी, रमेश देव, राजा पटवर्धन, शरद तळवलकर, ग्रामोपाध्ये, दत्ता मायाळू (राजदत्त), सुरेखा जोशी, वसंत ठेंगडी, कुसुम देशपांडे, सुधीर फडके, रेखा
|
| 11 |
+
संगीत : सुधीर फडके
|
| 12 |
+
पार्श्वगायक : सुधीर फडके, आशा भोसले
|
| 13 |
+
ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी [२] :
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10532.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जठर (English-Stomach,हिंदी-आमाशय) मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अॅसिड करत असते.
|
| 2 |
+
जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात. या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10546.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जतिंदरपाल मथारु (६ सप्टेंबर, १९९२:कॅनडा - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1056.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गढ़वाल रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
|
| 2 |
+
भारतीय सैन्याच्या गढ़वाल रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
|
| 3 |
+
गढ़वाल रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
|
| 4 |
+
ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10569.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,70 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जन शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार आहे. भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या लोकप्रिय झाल्यानंतर त्याच प्रकारच्या रेल्वेगाड्या काहीशा कमी सुविधांसह, मात्र अधिक किफायतशीर दरात जन शताब्दी एक्सप्रेस या नावाने सुरू केल्या. यातील जन हा शब्द सामान्यजन (किंवा जनता) अशा अर्थाने आहे. शताब्दी रेल्वेगाड्या पूर्णपणे वातानुकूलित असतात तर जनशताब्दी गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारचे डबे असतात्त.लवकरच पुणे बेळगाव मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होणार आहे
|
| 2 |
+
जन शताब्दी एक्सप्रेस रेल्वेगाड्या सध्या पुढील मार्गावर धावत आहेत. :
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
| 5 |
+
रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
|
| 6 |
+
|
| 7 |
+
उत्तर •
|
| 8 |
+
उत्तर पश्चिम •
|
| 9 |
+
उत्तर पूर्व •
|
| 10 |
+
उत्तर पूर्व सीमा •
|
| 11 |
+
उत्तर मध्य •
|
| 12 |
+
दक्षिण •
|
| 13 |
+
दक्षिण पश्चिम •
|
| 14 |
+
दक्षिण पूर्व •
|
| 15 |
+
दक्षिण पूर्व मध्य •
|
| 16 |
+
दक्षिण मध्य •
|
| 17 |
+
पश्चिम •
|
| 18 |
+
पश्चिम मध्य •
|
| 19 |
+
पूर्व •
|
| 20 |
+
पूर्व तटीय •
|
| 21 |
+
पूर्व मध्य •
|
| 22 |
+
मध्य •
|
| 23 |
+
कोकण
|
| 24 |
+
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
|
| 25 |
+
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
|
| 26 |
+
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
|
| 27 |
+
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
|
| 28 |
+
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
|
| 29 |
+
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
|
| 30 |
+
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
|
| 31 |
+
रेल विकास निगम लिमिटेड •
|
| 32 |
+
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
|
| 33 |
+
राइट्स लिमिटेड
|
| 34 |
+
बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
|
| 35 |
+
चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
|
| 36 |
+
डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
|
| 37 |
+
इंटिग्रल कोच कारखाना •
|
| 38 |
+
रेल डबा कारखाना •
|
| 39 |
+
रेल चाक कारखाना •
|
| 40 |
+
रेल स्प्रिंग कारखाना
|
| 41 |
+
दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
|
| 42 |
+
दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
|
| 43 |
+
दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
|
| 44 |
+
दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 45 |
+
हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 46 |
+
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 47 |
+
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
|
| 48 |
+
मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
|
| 49 |
+
चेन्नई उपनगरी रेल्वे •
|
| 50 |
+
दिल्ली उपनगरी रेल्वे •
|
| 51 |
+
हैदराबाद एम.एम.टी.एस. •
|
| 52 |
+
कोलकाता उपनगरी रेल्वे •
|
| 53 |
+
कोलकाता मेट्रो •
|
| 54 |
+
मुंबई उपनगरी रेल्वे
|
| 55 |
+
वंदे भारत एक्सप्रेस •
|
| 56 |
+
गतिमान एक्सप्रेस •
|
| 57 |
+
शताब्दी एक्सप्रेस •
|
| 58 |
+
राजधानी एक्सप्रेस •
|
| 59 |
+
हमसफर एक्सप्रेस •
|
| 60 |
+
दुरंतो एक्सप्रेस •
|
| 61 |
+
संपर्क क्रांती एक्सप्रेस •
|
| 62 |
+
जन शताब्दी एक्सप्रेस •
|
| 63 |
+
विवेक एक्सप्रेस •
|
| 64 |
+
राज्यराणी एक्सप्रेस •
|
| 65 |
+
दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
|
| 66 |
+
निलगिरी पर्वतीय रेल्वे •
|
| 67 |
+
कालका-सिमला रेल्वे •
|
| 68 |
+
पॅलेस ऑन व्हील्स •
|
| 69 |
+
डेक्कन ओडिसी •
|
| 70 |
+
गोल्डन चॅरियट
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10572.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जन सेना किंवा जन सेना पक्ष (JSP) हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये स्थित एक भारतीय राजकीय पक्ष आहे.[१] त्याची स्थापना तेलुगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांनी १४ मार्च २०१४ रोजी केली होती.[२] ११ डिसेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगाने पक्षाला मान्यता दिली.[३]
|
| 2 |
+
कल्याणने २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी आंध्र प्रदेशला अनेक वेळा विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल भाजपच्या केंद्र सरकारवर टीका केली.[४] पुन्हा, जन सेना पक्षाने जानेवारी २०२० मध्ये अधिकृतपणे भाजपसोबत युती केली.[५]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10602.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय) (SJP(R)), ज्याला जनता दल (समाजवादी) असेही म्हणतात, हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे ज्याची स्थापना भारताचे 8 वे पंतप्रधान चंद्र शेखर यांनी १९९०-९१ मध्ये केली होती आणि ८ जुलै २००७ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे नेतृत्व केले.
|
| 2 |
+
मृत्यूसमयी चंद्रशेखर हे पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार होते. ५ नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर आणि देवीलाल यांनी जनता दलापासून फारकत घेतल्यावर या पक्षाची स्थापना झाली. पक्षाला ६० खासदार एकत्र करून सरकार स्थापन करण्यात यश आले जे सात महिने टिकले.[१]
|
| 3 |
+
१४ एप्रिल २०१५ रोजी, समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय), जनता दल (युनायटेड), जनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल लोक दल आणि समाजवादी पार्टी यांनी जाहीर केले की ते भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी 'जनता परिवार' या नवीन राष्ट्रीय आघाडीत विलीन होतील.[२]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10609.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनता पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.
|
| 2 |
+
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10616.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनतेची मुक्तिसेना (लघुरूप: पीएलए) (सोपी चिनी: 中国人民解放军; पारंपरिक चिनी:中國人民解放軍; फीनयीन: Zhōngguó Rénmín Jiěfàng Jūn; इंग्लिश: People's Liberation Army (PLA)) ही चीनची लष्कर, नौदल, वायुदलाची संयुक्त सैन्यसंस्था आहे. ऑगस्ट १, १९२७ रोजी जनतेची मुक्तिसेना स्थापली गेली.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10650.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10653.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.
|
| 2 |
+
हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८]
|
| 3 |
+
या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते.
|
| 4 |
+
विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10656.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.
|
| 2 |
+
हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८]
|
| 3 |
+
या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते.
|
| 4 |
+
विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५]
|
dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10673.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
के राला शनाना गुस्माव तथा होजे अलेक्झांदर गुस्माव (२० जून, इ.स. १९४६:मानातुतो, पूर्व तिमोर - ) हा पूर्व तिमोरचा पहिला व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.
|
| 2 |
+
मे २००२ ते मे २००७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी असलेला गुस्माव ऑगस्ट २००७मध्ये पूर्व तिमोरचा चौथा पंतप्रधान झाला. फेब्रुवारी २०१५पासून हा मंत्रीपदावर आहे.
|
| 3 |
+
|