Aarsh-Wankar commited on
Commit
575e1fd
·
verified ·
1 Parent(s): fbee809

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10005.txt +32 -0
  2. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10030.txt +3 -0
  3. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10059.txt +6 -0
  4. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1007.txt +1 -0
  5. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1015.txt +3 -0
  6. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10151.txt +1 -0
  7. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10154.txt +2 -0
  8. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10156.txt +15 -0
  9. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10179.txt +2 -0
  10. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10198.txt +9 -0
  11. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10211.txt +1 -0
  12. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10214.txt +10 -0
  13. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10226.txt +19 -0
  14. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1025.txt +2 -0
  15. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10262.txt +2 -0
  16. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10270.txt +2 -0
  17. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10274.txt +2 -0
  18. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10332.txt +1 -0
  19. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10342.txt +1 -0
  20. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1037.txt +2 -0
  21. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10402.txt +4 -0
  22. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10406.txt +1 -0
  23. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10407.txt +33 -0
  24. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1041.txt +1 -0
  25. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10414.txt +10 -0
  26. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10416.txt +2 -0
  27. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10423.txt +11 -0
  28. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10425.txt +1 -0
  29. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10493.txt +2 -0
  30. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10510.txt +2 -0
  31. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10515.txt +3 -0
  32. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10529.txt +3 -0
  33. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10538.txt +2 -0
  34. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10545.txt +1 -0
  35. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10579.txt +2 -0
  36. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10581.txt +4 -0
  37. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10590.txt +1 -0
  38. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1060.txt +8 -0
  39. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10603.txt +3 -0
  40. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1061.txt +3 -0
  41. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10623.txt +2 -0
  42. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10628.txt +3 -0
  43. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10632.txt +1 -0
  44. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10638.txt +1 -0
  45. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10652.txt +4 -0
  46. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10658.txt +13 -0
  47. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10672.txt +1 -0
  48. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1068.txt +3 -0
  49. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10686.txt +3 -0
  50. dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10690.txt +7 -0
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10005.txt ADDED
@@ -0,0 +1,32 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ माधव जूलियन (मृत्यू इ.स. १९३९) यांनी १९३७ साली लिहिलेल्या छंदोरचना या ग्रंथाबद्दल त्यांना मुंबई विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली. या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते.
2
+ अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असतात. अर्थात, या पद्यप्रकारात मुख्य नियमन अक्षरसंख्येचे दिसते. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारात अष्टमात्रक(८ मात्रा असलेले)आणि षण्मात्रक अशा दोन आवर्तनांची रचना होऊ शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसंख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून वैदिक पद्यप्रकाराला असणारे छंद हे नाव दिले आहे. कोणत्याही नियमबद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणे छंद वा वृत्त म्हणतात, जसे पृथ्वी छंद, वैतालीय छंद, गीतिवृत्त इत्यादि. परंतु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषिक अर्थ देण्यात आला आहे तसा छंद या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा.
3
+ जातिरचनेत लगत्वभेद (लघु-गुरू भेद) आहे. समरचनेतही अक्षरांची संख्या नि लगक्रम ही अभिन्न नसतात. तथापि लघूची एक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची संख्या सारखी भरते. मात्रांची संख्या हे एकच काही या पद्यप्रकाराचे लक्षण नाही. या मात्रासंख्याकजातीत अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक वा पंचमात्रक आवर्तने असतात. या मात्रासंख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राछंद म्हणतात; परंतु वृत्त या शब्दाचा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रासंख्याक रचनेस पूर्वीपासून चालत आलेले जाती हे नाव निश्चित करावे हे योग्य होय.
4
+ छंद आणि जाती यांव्यतिरिक्त हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला पद्यप्रकार आहे. वृत्तात अक्षरांच्या संख्येचे बंधन असते इतकेच नव्हे त्यांचा लगक्रमही निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ वृत्त म्हणावे.
5
+ पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लागतो त्याला यती म्हणतात. हा यती ज्या ठिकाणी घ्यावयाचा त्या "जिह्वेष्टविश्रामस्थानाला"ही यती म्हणतात. यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानी शब्दसमाप्ती, निदान पदसमाप्ती तरी व्हावी. तसे न झाल्यास जो कर्णकटू दोष होतो त्याला यतिभंग म्हणतात.
6
+ यती मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असे दिसते. पिङ्गल आणि जयदेव हे यती मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेत यती येऊच शकत नाही असा नव्हे, तर यती हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे स्थान हे निश्चित माहीत नसते एवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिती चरणान्तर्गत यतीविषयी असली पाहिजे; कारण 'यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्धेतु विशेषतः'असे परंपराप्राप्त वचन आहे. चरणान्ती यती हा निरपवादपणे असलाच पाहिजे. कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्या अनुरोधाने पडतात.
7
+ लाविला गुलाबी रंग
8
+ किती सुंदर अमुच्या बंग- ल्याप्रती!
9
+ मोगरी, चमेली, कुंद
10
+ लाविली चहुकडे सुंद राकृती
11
+ गुंजतात गुंगं भृंग
12
+ तो तयांचा गुंग वी मती'
13
+ यासारखी हास्योत्पादक पद्ये सोडली तर चरणान्ती शब्दसमाप्ती न होण्याचा प्रश्नच संभवत नाही. परंतु
14
+ प्रभूते म्हणे, हे पहा आंग, लीला-
15
+ वती मी, वरावे मला चांग लीला
16
+ हे हास्योत्पादक नाही, तर हास्यास्पद आहे
17
+ अक्षर म्हणजे एकावेळी तोंडातून बाहेर पडणारा ध्वनी होय, मग तो ध्वनी लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह एक लागो वा अनेक लागोत. अक्षराचे अधिष्ठान स्वरावर असते, मग त्यात आरंभी वा अंती व्यंजनोच्चार मिळो वा न मिळो. राजन् या शब्दाच्या लेखनाकडे पाहून आपण यांत रा ज न् अशी तीन अक्षरे आहेत म्हणून म्हणतो, पण हे चूक आहे. वस्तुतः रा ज न् मध्ये दोन अक्षरे आहेत. शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरे होणार. रा हे अक्षर आकारान्त म्हणजे स्वरान्त आहे. तर जन् हे अक्षर व्यंजनान्त आहे. स्वरान्त अक्षराला विवृत्त म्हणतात आणि व्यजनान्त अक्षराला संवृत्त म्हणतात.
18
+ स्वराच्या ऱ्हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेच विवृत अक्षर उच्चारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर उच्चारायला लागणारा काळ ऱ्हस्व स्वर उच्चारायला लागणाऱ्या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल संकेत आहे. ऱ्हस्व स्वर उच्चारायला एक मात्रेचा वेळ लागतो असे म्हटले तर दीर्घ स्वराच्या दोन मात्र होतात. ऱ्हस्वस्वरान्त अक्षराला लघु आणि दीर्घ स्वरान्त अक्षराला गुरू म्हणतात. आधुनिक मराठीत अ, इ, उ, ऋ हे स्वर ऱ्हस्व आणि आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सात स्वर दीर्घ मानावेत ही मर्यादा पाळली जात आहे. लघु व गुरूसाठी अनुक्रमे "" ̮ "" आणि "" ̱ "" ही चिन्हे आहेत.
19
+ गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणे पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठरावीक कालांत उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचे जे गट पडतात ते स्वाभाविक गण होत. हे वेगवेगळ्या अक्षरसंख्येचे आणि लगक्रमाचे असू शकतात.
20
+ उदा.:
21
+ "अच्युतं केशवं रामनारायणम् या चरणात " _ ‿ _ " असे चार तीन-अक्षरी गण पडतात, तर "धुनोतु नो मनोमलं कलिन्दनंदिनी सदा" या चरणात "‿ _ ‿ _ " असे चार चतुराक्षरी गण पडतात.
22
+ वृत्ताचे लक्षण म्हणजे चरणांतील अक्षरांची संख्या आणि लगक्रम ही सांगण्याच्या ज्या अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत त्यापैकी पिङ्गलाच्या पद्धतीत तीन-अक्षरी म्हणजे, त्रिकांची योजना आहे. ही पद्धती अधिक रूढ झाल्यामुळे गण हे त्र्यक्षरीच असले पाहिजेत हा समज रूढ झाला आहे.
23
+ 'यमाताराजभनसलगम्' या सूत्राने पिङ्गलाने सांगितलेल्या गणांची नावे आणि स्वरूपे बांधून टाकली आहेत. कोणतीही तीन अक्षरे क्रमाने घेतली असता त्या त्या त्र्यक्षरी शब्दाचे जे लगत्वरूप होते ते त्यातील आद्याक्षराने निर्दिष्ट होणाऱ्या गणांचे नाव होय.
24
+ यमाचा ( ‿ _ _ )
25
+ मानावा ( _ _ _ )
26
+ ताराप ( _ _ ‿ )
27
+ राधिका ( _ ‿ _ )
28
+ जनास ( ‿ _ ‿ )
29
+ भास्कर ( _ ‿ ‿ )
30
+ नमन ( ‿ ‿ ‿ )
31
+ समरा (‿ ‿ _ )
32
+ ही य, म, त, र, ज, भ, न आणि स ह्या गणांची रूपे आहेत. ल ( ‿ ) हे अक्षर लघुदर्शक असून ग ( _ ) हे अक्षर गुरूदर्शक आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10030.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ छत्तीसगढमधील आदिवासींची यादी.
2
+ वरील ३४ मुख्य जमातींशिवाय भुमिया, सवरा, माझी, सहरिया, कोलाम, मवासी, भील आणि आंध या अन्य जमातीही छत्तीसगढ राज्यात अल्पसंख्येने राहतात.
3
+ वरील सर्व आदिवासींच्या भाषा तीन मुख्य भाषा परिवारात मोडतात. (१) मुंडा भाषा परिवार, (२) द्रविड भाषा परिवार आणि (३) आर्य भाषा परिवार
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10059.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
3
+ विकिस्रोतावर काय चालेल ?
4
+ प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
5
+
6
+ दुसरे शिवाजी किंवा शिवाजी राजाराम भोसले (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसऱ्या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतःचा पुत्र दुसऱ्या संभाजीला बसवले.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1007.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बहिरी - गडदचा बहिरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1015.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ या चित्रपटात खालील गाणी आहेत.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10151.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ छत्स्पंद विद्युत लेखा (English: electrocardiogram) ही वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी एक संज्ञा आहे. याद्वारे हृदयाच्या स्पंदनांची आवर्तने तसेच त्याचे गुणधर्म न्याहाळले जातात.याने हृदयाच्या वर्तनाचा आलेख निर्माण करता येतो त्यावरून हृदयाचे कार्य कसे चालू आहे याबाबत अनुमान काढता येते व पुढे त्यानुसार औषधोपचार करण्यात येतो.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10154.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ छप्रा भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर सरन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10156.txt ADDED
@@ -0,0 +1,15 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मुद्रण, अर्थात छपाई, (इंग्लिश: Printing, प्रिंटिंग ;) म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची क्रिया होय. मुद्रण हा सामान्यतः व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
2
+ छपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते.
3
+ तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले.
4
+ छपाई करण्यासाठी मजकुराचा एक साचा घडवला जाई. या साच्याला शाई लावली जाई. हा साचा कागदावर दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रती मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या.
5
+ पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलीफ छपाई म्हणतात.
6
+ आज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत.
7
+ शीट फेड यंत्रात डेमी आकाराचे किंवा डबल डेमी आकाराचे कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. डेमी आकारापेक्षा लहान आकाराची यंत्रेही मिळतात. छपाईचा कागद किती जाड आहे हे त्याच्या वजनावर पाहिले जाते - ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक पाहिले जाते. वर्तमानपत्राचा कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो.
8
+ वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रती छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
9
+ यंत्र बनवतांना अनेक तांत्रिक रचना कराव्या लागतात. यामुळे रोटरी यंत्रात रिळावरचा कागद किती उंचीचा हवा आणि छपाईचा वेग किती हवा हे यंत्र विकत घेताना सांगावे लागते.
10
+ संगणकीय, अंकीय किंवा डिजिटल छपाई :
11
+ छोट्या प्रमाणात छपाई करण्यासाठी डिजिटल छपाईचा उपयोग केला जातो. यासाठी बहुदा ए४ अकारमानाचा काग�� वापरात येतो.
12
+ यासाठी निरनिराळी तंत्रे वापरली जातात.
13
+ धार्मिक ज्ञान पूर्वी बदलत्या समाजानुसार बदलते असे. परंतु छपाईमुळे ते एकाच काळात बंदिस्त झाले.
14
+ ज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा मोठा सामाजिक परिणाम याद्वारे साधला गेला.
15
+ छपाईत झाडांच्या खोडापासून बनवलेला कागद वापरला जात असल्याने तो बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. तसेच छपाईची शाई शिसे या धातूपासून बनवलेली असल्याने त्याचेही प्रदूषण होते.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10179.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ छाया कदम ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसते.[१] नागराज मंजुळे चित्रपट, फँड्री (२०१३), सैराट (२०१६), आणि झुंड (२०२२), संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी (२०२२), रेडू (२०१८), आणि न्यूड (२०१८) या तिच्या सर्वोत्कृष्ट कामे आहेत.[२][३][४]
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10198.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.
2
+ छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे.हे फार पराक्रमी होते. असे म्हणतात की ते एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रूशी मुकाबला करीत.
3
+ छत्रपती संभाजी महाराजान वर अनेक लेखकांनी चांगले-वाईट लिखाण केले. या लिखाणांत मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या 'छावा ' या कादंबरीचा समावेश होतो.
4
+ १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता. ते जन्मापासूनच बिकट परिस्थितींत अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितींशी निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनला.
5
+ जन्मतःच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ, थोरल्या मांसाहेब जिजाबाई ,सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले,वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्ऱ्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला, संभाजींच्याच सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या 'संभाजीराजांचे निधन ' या खोटया अफवेमुळे त्यांना बराच काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले.इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.
6
+ राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले.अण्णाजी दत्तों- महाराजांचे अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड , भ्रष्टाचारी. त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
7
+ पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. उत्तर दिग्विजय मोहीम छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगझेबचा मुलगा सेहजादा मुअजम याला आपल्या बाजूने करून औरंगझेबला शह द्यायचा या साठी ते दिलेरखानाच्या छावणीत स्वराज्यावर नाराज असल्याचे दाखवून गनिमीकावा खेळला. या त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणू अक्का ही होत्या. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे.
8
+ औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत ���ंभाजीराजांपेक्षा जास्त होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली .संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्यांचे व लढायांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करते.
9
+ पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू नकळत तरळून जातात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडीमात्रही नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10211.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10214.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ छिछोरे हा एक २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोदी नाटक आहे .नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते साजिद नडियादवाला यांनी केले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाने जगभरात ₹२१५ कोटी कमावले.[१][२]
2
+ हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकने मिळाली - सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट संपादन.[३]
3
+ सध्या, अनिरुद्ध "अन्नी" पाठक हा एक घटस्फोटित मध्यमवयीन माणूस आहे, तो किशोरवयीन मुलगा राघव याच्याबरोबर राहत आहे, जो एक महत्त्वाकांक्षी अभियंता आहे, जो भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेश घेण्याच्या आशेने प्रवेश परीक्षा परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. [४]
4
+ निकालाच्या संध्याकाळी अँनी राघवला शॅपेनची बाटली गिफ्ट करते, असे आश्वासन देतात की ते एकत्र त्याचे यश साजरे करतील .अन्नीला त्याचा मुलगा राघव यांच्यावर तीव्र दबाव आहे याची जाणीव नव्हती. दुसऱ्याच दिवशी आपल्या अपार्टमेंटमधील निकाल तपासताना राघव यांना कळले की तो जेईई - प्रगत निकालात आयआयटीसाठी पात्र नाही आणि “पराभूत” म्हटल्याच्या भीतीने त्याने बाल्कनीतून उडी मारली. अंघी रुग्णालयात धाव घेते जेथे तो राघवची आई आपल्या माजी पत्नी मायाला सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो.
5
+ राघवची प्रकृती खालावत चालल्यामुळे राघव जगण्याची इच्छा नसल्याने डॉक्टर माया आणि अंनी यांना माहिती देते. हताश अन्नी राघवमध्ये आशा पुन्हा जागृत करण्याच्या प्रयत्नात महाविद्यालयात आपल्या काळाची कहाणी सांगू लागली. कथा सत्य असल्याबद्दल राघव यांना शंका होती. राणीला समजावण्याच्या आन्नीने कॉलेजमधून आपल्या सर्व मित्रांना राघवला भेटायला बोलावले आणि त्यांनी एकत्र त्यांची कहाणी सुरू केली.
6
+ १९९२ मध्ये, महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी, अँनीला एच 4 वसतिगृहात एक खोली देण्यात आली होती, जी "अपयशी" असलेल्या गृहनिर्माणसाठी कुप्रसिद्ध आहे. एच 4 ब्लॉकच्या रहिवाशांना हे नाव देण्यात आले कारण त्यांनी वार्षिक स्पोर्ट्स जनरल चॅम्पियनशिपमध्ये वारंवार खराब कामगिरी केली. जीसी). लिपिकाने त्याच्या अर���जाला वेळ लागू शकेल अशी माहिती दिली तरी असमाधानी अँनी आपला वसतिगृह ब्लॉक बदलण्यासाठी अर्ज करतो. या दरम्यान, अँनीने त्याच्या वसतिगृहातील पाच साथीदारांशी मैत्री केली, ज्यांनी त्याच्याशी जवळची मैत्री केली:
7
+ दोन महिन्यांत, अन्नी पाच साथीदारांशी घनिष्ट मैत्री करते आणि मायाला डेट करण्यासही सुरुवात करते. प्रेझेंट डे एनी त्याच्या महाविद्यालयीन मित्रांची एक एक करून मुलाशी ओळख करून देते. राघव कथेत रस दाखवतो आणि आपल्या वडिलांच्या कथेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो उत्साही होतो. "" लूझर्स "चा टॅग काढून टाकण्यासाठी त्याने आणि त्याच्या तळलेल्यांनी किती कठोर परिश्रम केले याबद्दल Anनी सांगते. त्यांनी जीसी चषक जिंकण्यासाठी सर्व योजना आखल्या. अँनीने अंतिम फेरी गमावली पण विजयी संघांनी त्यांना" चॅम्प्स "म्हटले.
8
+ आन्नी आणि त्याचे मित्र राघव यांना सांगतात की, स्पर्धा गमावल्यानंतरही, एच 4 वसतिगृहे पुन्हा कधीही "पराभूत" म्हणून ओळखल्या जात नाहीत कारण त्यांनी पराभवाच्या भीतीने स्पर्धेत न झुकता जिंकण्याऐवजी जिंकण्याचा प्रयत्न केला आणि बरेच काही केले प्रयत्न आणि लढा. अँनी आणि त्याचे मित्र राघव यांना एक सैनिक म्हणून, शस्त्रक्रिया आणि आगामी आयुष्याला सामोरे जाण्यास सांगतात. एक वर्षानंतर, पूर्णपणे बरे झालेले राघव कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हजर होतो आणि प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आयुष्यासाठी जे काही मिळत आहे याबद्दल समाधानी असल्याने आपल्या कॉलेजचे नाव काय आहे किंवा त्याचा क्रमांक काय आहे हे विचारू नका.
9
+ आयडीडीबी वर छिचोरे
10
+
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10226.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ ग्रीक भाषेत skhizein (σχίζειν ,"विभाजित होणे") आणि phrēn, phren -(φρήν, φρεν -; "मन") या पासून स्किझोफ्रेनिया (उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ किंवा IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə/), या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे या रोगाचे साधारण लक्षण आहे. रोगाची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात.
3
+ लोकसंख्येच्या साधारणतः ०.३ ते ०.७% लोग याचे बळी पडतात (२४ लाख लोग २०११ च्या आकडेवारी नुसार).
4
+ हा रोग मुख्याता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो.
5
+ सर्व कारणे जरी ज्ञात नसली तरी काही कारणे सापडली आहेत.
6
+ स्किझोफ्रेनिया हा एक आनुवंशिक आजार आहे.
7
+ स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात, मुख्यतः आई वडिलांमध्ये हा रोग असण्याची शक्यता असते.
8
+ जरी आनुवंशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसे नाही.
9
+ मुख्यतः वयाच्या १३ ते १९ या काळात झालेले मानसिक आघात हेसुद्धा कारण असू शकते.
10
+ म्हणजे आनुवंशिकतेमुळे विकार होण्याची शक्यता असते, परंतु जर बाह्य कारण घडले तर रोग जाणवू लागतो.
11
+ प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येणे किंवा भास होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. या रोगात बोलण्याचा व विचाराचा ताळमेळ नसणे इत्यादी गोष्टीही दिसून येतात. या विकारात कल्पना आणि वास्तव यांतील फरक व्यक्तीस करता येत नाही.भास ,भीती, भ्रम , संशय, वाग्ण्याबोलाण्यातली विसंगती,स्वतःची व आपल्या जबाबदारीची जाणीव हळू हळू नष्ट होत जाणे ही लक्षणे ही दिसून येतात
12
+ या रोगाचे निदान करणे अतिशय अवघड असून तज्‍ज्ञांमध्ये याबाबत अनेक मतभेद आहेत.
13
+ या रोगाची व्याख्या करणेही अतिशय कठीण आहे.
14
+ अतिशय साध्या लक्षणांपासून अतिशय गंभीर लक्षणे या रोगात दिसतात.
15
+ या रोगाचे वर्गीकरण दोन वर्गात केले जाऊ शकते - सकारात्मक व नकारात्मक.
16
+ ही लक्षणे सामान्य माणसात नसतात, पण या रोगाच्या रुग्णात आढळून येतात ( उदा० आवाज, भास, वैचारिक आजार इत्यादी).
17
+ शब्द, अभिव्यक्ती (expression), भावना व्यक्त करता न येणं, वा त्यात अडचण येणं, आनंदाची अनुभूती घेता न येन,
18
+ ही लक्षणे या प्रकारचा त्रास असलेल्या रुग्णांत आढळून येतात.
19
+ लक्षणे लक्षात आल्या बरोबर औषधोपचार चालू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे .ते दीर्घकाळ किंवा कित्येकदा आयुष्यभर चालू ठेवावे लागतात विदुतोपचार पद्धतीची खूप मदत होते.इतरही पूरक उपचार आहेत .
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1025.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गडहिंग्लज तालुक्यातील मराठी बोली ही कन्नडमिश्रित मराठी बोलीभाषा आहे.
2
+ कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत. त्यात गडहिंग्लज हा एक तालुका आहे. गडीहिन्ग्लजच्या पूर्वभागातील जवळपास ३५ ते ४० गावे येतात. ही सर्व गावे लिंगायत बहुसंख्यांक लोकांची बोली ही कन्नडमिश्रित मराठी आहे. या बहुसंख्य समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याकारणाने शेतीशी निगडीत असे बरेचसे शब्द हे कन्नड मधील वापरले जातात. उदारणार्थ-
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10262.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ छोटी फटाकडी किंवा चिमण फटाकडी (इंग्लिश:little crake) हा लावा या पक्ष्यासारखा दिसणारा पक्षी आहे.
2
+ हा पक्षी दलदलीत सापडतो. डोके व डोळे यातील मधला भाग, डोक्याची बाजू आणि मानेवरील रंग गर्द राखी-करडा असतो. डोळे आणि मानेचा मध्यभाग तांबूस झाक असलेला गर्द तपकिरी व इतर भाग तपकिरी असतो. त्यावर अस्पष्ट अशा अरुंद पांढऱ्या रेषा असतात. पाठीवरच्या भागावर काळ्या रेषा, हनुवटीचा खालील भाग, गळा आणि इतर भाग गर्द राखी करडा असतो. पोटाखाली पांढऱ्या पट्ट्या असतात. मादीचे डोके आणि डोळा यांतील मधला भाग आणि तोंड फिकट उदी असते. एवढा अपवाद सोडला तर नर आणि मादी सारखेच असतात.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10270.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ छोटीचिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10274.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ छोटेउदेपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10332.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जंटलमन हा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल तमिळ चित्रपट आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10342.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जंबुसर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भरुच जिल्ह्यात आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1037.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गद्दम वेंकटस्वामी (तेलुगू: గుడిసెల వెంకటస్వామి ; रोमन लिपी: G. Venkat Swamy / Gaddam Venkat Swamy) (ऑक्टोबर ५, इ.स. १९२९ - डिसेंबर २२, इ.स. २०१४) हे तेलुगू-भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.।
2
+ जी. वेंकटस्वामी इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. पण इ.स. १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इ.स. १९७८ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचे कामगारमंत्री म्हणून काम बघितले. पुढे ते इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. २००४च्या निवडणुकांमध्ये ते आंध्र प्रदेश राज्यातील पेदापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते फेब्रुवारी १०, इ.स. १९९५ ते सप्टेंबर १५, इ.स. १९९५ या काळात वस्त्रोद्योगमंत्री आणि सप्टेंबर १५, इ.स. १९९५ ते मे १६,इ.स. १९९६ या काळात कामगारमंत्री होते.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10402.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ जगदीप (२९ मार्च, १९३९ दतिया-मध्य प्रदेश; - ८ जुलै, २०२०, मुंबई) हे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी आहे. त्यांनी ३००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.[ संदर्भ हवा ]
2
+ जगदीप यांनी अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटांद्वारे विनोदी भूमिकांस सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
3
+ ए.व्ही.एम.चित्रपट निर्मिती कंपनीच्या चित्रपटांमध्ये जगदीप नियमित दिसू लागले. त्यांनी त्या कंपनीच्या पाच चित्रपटांत प्रमुख भूमिका असलेले चित्रपट केले. त्यांची विशेष गाजलेला अभिनय म्हणजे शोले चित्रपटातील सुरमा भोपाली.[ संदर्भ हवा ] त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमा भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते.[ संदर्भ हवा ]
4
+ अभिनेता जावेद जाफरी व नावेद जाफरी सह त्यांना सहा अपत्ये आहेत. नावेद व जावेद यांनी टी.व्ही.वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.[ संदर्भ हवा ]
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10406.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जगदीप सिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या हरिनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10407.txt ADDED
@@ -0,0 +1,33 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ २ कैफ •
2
+ ३ पुजारा •
3
+ ९ कार्थिक •
4
+ १२ पोमर्सबाच •
5
+ १४ अगरवाल •
6
+ १८ कोहली •
7
+ ३२ तिवारी •
8
+ -- रोसोव •
9
+ -- झोल •
10
+ ११ व्हेट्टोरी •
11
+ ४ मॅकडोनाल्ड •
12
+ ७ पठा •
13
+ २३ दिलशान •
14
+ ३३३ गेल •
15
+ -- भटकल •
16
+ -- नायर •
17
+ -- थिगराजन •
18
+ १७ डी व्हिलियर्स •
19
+ -- गौतम •
20
+ १ पटेल •
21
+ ५ रहमान •
22
+ ८ मोहम्मद •
23
+ २५ मिथुन •
24
+ ३४ खान •
25
+ ३७ अरविंद •
26
+ ६३ नेन्स •
27
+ ६७ लँगेवेल्ड्ट •
28
+ ८०० मुरलीधरन •
29
+ -- अपन्ना •
30
+ -- काझि •
31
+ -- निनान •
32
+ -- मोरे •
33
+ प्रशिक्षक जेनिंग्स
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1041.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ गढी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बांसवाडा जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10414.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जगदीश मुखी हे भारतीय राजकारणी असून ते आसामचे राज्यपाल आहेत.[१][२] ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.[३] मागील पदांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल, दिल्ली सरकारमधील वित्त, नियोजन, अबकारी आणि कर आणि उच्च शिक्षण मंत्री यांचा समावेश आहे.
2
+ जगदीश मुखी यांचा जन्म १ डिसेंबर १९४२ रोजी दाजल येथे सरायकी हिंदू कुटुंबात झाला. वयाच्या ४ थ्या वर्षी, भारताच्या फाळणीच्या वेळी, कुटुंब सोहना येथे स्थलांतरित झाले.[४]
3
+ मुखीने १९६५ मध्ये राजस्थानच्या अलवर येथील राज ऋषी महाविद्यालयमधून बीकॉम केले, त्यानंतर १९६७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून एम.कॉम.[४][५] राजकारणात येईपर्यंत ते दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.[४] ऑक्टोबर १९९५ मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून त्यांना वित्त विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.[५]
4
+ १९७० मध्ये त्यांनी प्रेम ग्रोवरशी लग्न केले, जे प्रेम मुखी या महिला जागृती संघाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक विकास कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांना एक मुलगा अतुल (बीई, एमबीए) आणि मुलगी लतिका आहे.[४][५]
5
+ मुखी १९५८ मध्ये पानिपत येथे शाळेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले, १९६४ मध्ये अलवर जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सचिव (कार्यवाह) बनले आणि १९७५ मध्ये दिल्ली संघासोबत आणीबाणीच्या विरोधात प्रचार केला. १९७३ मध्ये जनकपुरी, दिल्ली येथे स्थलांतरित झाल्यानंतर, ते सप्टेंबर १९७७ मध्ये जन्मलेल्या जनता पक्षाच्या जनकपुरी शाखेचे सरचिटणीस बनले.[५]
6
+ १९८० मध्ये सल्लागार दिल्ली मेट्रोपॉलिटन कौन्सिलच्या पोटनिवडणुकीत त्यांचे पहिले यश मिळाले.[६][५]
7
+ त्यांनी ७ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सुरू केले तेव्हा त्यांनी उच्च शिक्षण मंत्री म्हणून भूमिका पार पाडली.
8
+ तत्कालीन केंद्रीय नियोजन मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना देशाचे सर्वोत्कृष्ट नियोजन मंत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. दोन वेळा त्यांना दिल्ली विधानसभेत सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी जनक पुरी मतदारसंघाचे १९८० पासून सातत्याने प्रतिनिधित्व केले आणि २०१४ च्या निवडणुकीत आम आ��मी पक्षाचे नेते श्री राजेश ऋषी यांच्याकडून २५,००० मतांनी पराभूत होईपर्यंत, त्याच मतदारसंघातून सलग सात विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यांनी भाजपमध्ये सर्व स्तरावर काम केले आहे आणि अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी दिली, भाजप मंडळ जनक पुरी; सरचिटणीस, भाजप पश्चिम जिल्हा; अध्यक्ष, भाजप पश्चिम जिल्हा; सरचिटणीस, भाजपा दिल्ली; प्रभारी, भाजपचे कामकाज जम्मू आणि काश्मीर; प्रभारी भाजप कार्यकारणी हरियाणा.
9
+ हरियाणाच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या कामगिरीचे सर्वोत्कृष्ट कौतुक करण्यात आले जेथे भाजपने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे निकाल दिले आहेत आणि हरियाणात प्रथमच कोणत्याही समर्थनाशिवाय भाजपच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
10
+ ऑगस्ट २०१६ मध्ये ते अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल बनले,[७] सप्टेंबर २०१७ मध्ये आसामचे राज्यपाल.[८]
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10416.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जगदीश राज खुराना (इ.स. १९२८:सरगोधा, पाकिस्तान - २८ जुलै, इ.स. २०१३:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते होते. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. हा एक विक्रम आहे.
2
+ यांची मुलगी अनिता राज हीने देखील हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10423.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे
2
+ पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.
3
+ जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसऱ्याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
4
+ डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.
5
+ इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.
6
+ .इ.स. 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१}
7
+ विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अ��ेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.[१][२]
8
+ वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली
9
+ जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट Archived 2006-06-15 at the Wayback Machine. नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.
10
+ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.
11
+ १. लेले य.शं. , इतिहासातील सुवर्णकण
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10425.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जगदीशचंद्र माथुर (१६ जुलै, १९१७:खुर्जा, बुलंदशहर जिल्हा, उत्तर प्रदेश - १९७८) हे हिंदी नाटककार व एकांकिका लेखक होते.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10493.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार) ह्या यादीत जगातील देश त्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार क्रमबद्ध केले आहेत.
2
+ Source: Unless otherwise specified (or unless entered in error without specifying the data source) figures for Population and Population Density figures are sourced from year 2005 data in United Nations World Population Prospects (2004 revision) Archived 2010-01-07 at the Wayback Machine.. Area figures given here are taken from various (usually unspecified) sources.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10510.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[१] ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.
2
+ ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10515.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ जगावेगळी पैज हा १९९२ मध्ये निर्मित एक मराठी चित्रपट आहे.यातील कलाकार अजिंक्य देव, सुकन्या कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवींद्र महाजनी, सुलभा देशपांडे, नंदा शिंदे हे आहेत.ए.व्ही.ए. फिल्म्स या संस्थेतर्फे तो निर्मित करण्यात आलेला आहे.या चित्रपटास विजय वर्गीस यांनी दिग्दर्शित केले आहे व तसेच विजय वर्गीस यांनी याचे कथालेखनही केले आहे.या चित्रपटाचे संवाद अशोक समेळ यांचे आहेत. याचे छायांकन शरद चव्हाण यांनी केले आहे. या चित्रपटातील साहसदृश्ये अशोक पैलवान यांची आहेत.
3
+ या चित्रपटात खालील गाणी आहेत.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10529.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ रामायणानुसार, जटायू (संस्कृत: जटायु) हा गृध जातीचा एक पक्षी होता. गरुडाचा भाऊ अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र होता. (दुसरा पुत्र संपाती). हा अयोध्येचा इक्ष्वाकुकुलीन राजा दशरथ याचा जुना मित्र होता. रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न त्याने केला; पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले.
2
+ बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
3
+ जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता, असे काही अभ्यासकांनी मांडले आहे [१].
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10538.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जडाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10545.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जतिंदर सिंग (५ मार्च, १९८९:लुधियाना, भारत - हयात) हा  ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10579.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जनकपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
2
+ हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10581.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ जनकपूर तथा जनकपूरधाम नेपाळमधील एक शहर आहे. साधू-सन्यासी, विद्वान आणि भाटांच्या आख्यायिकावरून असे लक्षात येते की जनकपूरची स्थापना 18 व्या शतकाच्या सुरुवातीस झाली. जनकपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वात पूर्वीचे वर्णन 1805पर्यंत आहे. प्राचीन शहराच्या अस्तित्वाचे पूर्वीचे पुरावे सापडलेले नाहीत.
2
+ राजा जनकांचा वाडा प्राचीन जनकपुरात आहे असे मानले जाते कारण ते विदेहा राज्याची राजधानी होती. रामायणानुसार, त्याला नालीमध्ये एक बालिका सापडली, तिचे नाव सीता आणि त्याने स्वतःची मुलगी म्हणून वाढवली. जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा त्याने स्वयंवरात तिला हजारो वर्षांपूर्वी जनकपूरजवळ ठेवलेले शिव धनुष उचलण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याची अट ठेवली . बऱ्याच राजपुत्रांनी प्रयत्न केले पण फक्त अयोध्याचा राजपुत्र रामच धनुष्य उचलू शकले. एका जुन्या गाण्यानुसार, हा धनुष्य जनकपूरच्या ईशान्य दिशेस आढळला होता.
3
+ १९५० च्या दशकापर्यंत जनकपूर हा ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर, पुजारी आणि लेखनिक जे भूमीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मठांसाठी काम करणारे होते. भारतातील स्वातंत्र्य कायद्यानंतर जनकपूरचा विस्तार व्यावसायिक केंद्रात झाला आणि १९६० च्या दशकात धनुसा जिल्ह्याची राजधानी बनली. [१]
4
+ राम आणि सीता हिंदू धर्मातील प्रमुख व्यक्ती असल्यामुळे जनकपूर हे हिंदूंचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इ.स.पू.च्या पहिल्या सहस्र ग्रंथानुसार, शतपथ ब्राह्मण, मैथिल राजा विदेही मथवा याने पुजारी गोतामा राहुगनाच्या नेतृत्वात सद्निरी ( गंडकी नदी ) पार केली आणि जनकपूर येथे राजधानी म्हणून विदेही साम्राज्याची स्थापना केली. गौतमा राहुगाना याने ऋग्वेदच्या अनेक ऋचा लिहिल्या, या घटनांची तारीख ऋग्वेदिक काळ आहे.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10590.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जनगणनाशास्त्र (Demography) होय. लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर व त्यांचा ऐतिहासिक घटनांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास जनगणनाशास्त्रात केला जातो. या शास्त्रात लोकसंख्या व लोकजीवनाचा तौलनिक अभ्यास केला जातो.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1060.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गढीताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10603.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत.
2
+ २००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते.
3
+ आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1061.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गण या शब्दाचा संस्कृत आणि पाली भाषेतील अर्थ "कळप, दल, समूह, संख्या, जमात, श्रेणी, मालिका किंवा वर्ग" असा होतो. याचा वापर "परिचरांची संस्था" करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो आणि "एक कंपनी, समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तयार करण्यात आलेली कोणतीही मंडळी किंवा पुरुषांची संघटना" असा पण याचा अर्थ घेता येतो. "गण" हा शब्द धर्माच्या किंवा इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या परिषदा किंवा संमेलनांना देखील संदर्भित करू शकतो.
2
+ हिंदू धर्मात, गण हे शिवाचे सेवक आहेत आणि ते कैलास पर्वतावर राहतात. गणेशाला त्यांचा नेता म्हणून शिवाने निवडले होते, म्हणून गणेशाची उपाधी गणेश किंवा गणपती, अर्थात 'गणांचा स्वामी किंवा अधिपती' आहे.[१]
3
+ गणांचा नेता कोण असावा यावरून देव आणि देवींमधे एकेकाळी स्पर्धा होती. त्यासाठी सर्वांनी पृथ्वीभोवती एकदा प्रदक्षिणा घालणे आणि देवी पार्वती कडे परत जायाचे, यात जो प्रथम येईल तो प्रमुख असेल असे ठरले. गजानन उर्फ गणेशासह सर्व देवता आपापल्या वाहनातून वेगाने प्रवासासाठी निघाले . तथापि, गजानन जाड आणि एका लहान उंदरावर स्वार असल्याने, त्याचा वेग लक्षणीयरीत्या मंद होता ज्यामुळे त्याला शर्यत जिंकणे अवघड होते. शर्यतीच्या वेळी, जेव्हा गजानन पार्वतीच्या जवळ आला, तेव्हा नारदमुनींनी त्याच्या प्रवासाची चौकशी केली. समुद्रपर्यटनाच्या सुरुवातीला ब्राह्मणाला भेटणे अशुभ मानले जाते तसेच जेव्हा कोणी प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानाच्या मार्गावर असताना तो कोठे जात होता असे विचारले तर ते एक वाईट शगुन म्हणून देखील पाहिले जाते. अशा मान्यतेमुळे गजानन चिडला. परंतु, नारदांनी त्याला शांत केले आणि असा दिलासा दिला की तो लहान असल्याने त्याची आई हेच त्याचे जग आहे. अशा प्रकारे पार्वतीच्या भोवती प्रदक्षिणा घालून गजानन उभा राहिला. पार्वतीने सर्वप्रथम गजाननाला पाहिले, त्यामुळे तिने शर्यत सर्वप्रथम पूर्ण करण्याच्या युक्तीचे रहस्य विचारले. गजाननाणे नारद ऋषी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल सांगितले. पार्वतीने समाधानी होऊन आपण गणांचा व्यवस्थापक असल्याचा दावा केला. तेव्हा पासून गजननास 'गणेश (गणांचा ईश)' तसेच 'गणपती (गणांचा अधिपती)' असे संबोधल्या जाऊ लागले.[२][३][४]
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10623.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पुनरुत्पादनासाठी वापरले जाणारे प्राण्याचे अवयव.
2
+ प्राण्यात सहसा बाह्य जननेंद्रिया वरूनच नर व मादि असे वर्गीकरण केल्या जाते. मानवात नराला पुरुष व मादिला स्त्रि असे संबोधतात.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10628.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ जनपथ (पूर्वी क्वीन्सवे म्हणून ओळखला जात असे), हा नवी दिल्लीतील मुख्य रस्त्यांपैकी एक आहे.
3
+ हा रस्ता पालिका बाजाराला लागून असलेल्या कॅनॉट प्लेसमधील रेडियल रोड १ म्हणून सुरू होतो आणि राजपथ ("शासकांचा मार्ग") पासून उत्तर-दक्षिण असा पुढे जातो. १९३१ मध्ये भारताच्या नवीन राजधानीच्या उद्घाटनाच्या वेळी, मूळतः क्वीन्स वे म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता लुटियन्स दिल्लीच्या एडविन लुटियन्सच्या डिझाइनचा हा एक महत्त्वाचा भाग होता. जनपथ मार्केट हे नवी दिल्लीतील पर्यटकांसाठी (भारतीय आणि परदेशी दोन्ही) सर्वात प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक आहे. बाजारपेठ ही मुख्यतः उत्पादने विकणाऱ्या बुटीक स्टोअरची एक लांबलचक रांग आहे जी शहरातील मॉल्स आणि मल्टी-चेन स्टोअरमध्ये शोधणे कठीण आहे. बुटीकची लांबलचक ओळ किफायतशीर प्रवासी आणि खरेदीदार, हस्तकला आणि कपड्यांचे खरेदीदार, क्युरियो आणि असंख्य भारतीय-शैलीच्या फास्ट-फूड ठिकाणांसाठी आहे. [१]
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10632.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जनमेजय हा महाभारतातील अर्जुनाचा नातू, परीक्षित राजाचा मुलगा होता. जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता. पिता परीक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता‌.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10638.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जनरल इलेक्ट्रिक ही जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. १८९२ साली स्थापन झालेली ही कंपनी विमान इंजिनांपासून विजेच्या दिव्यासारखी अनेक उत्पादने बनवून विकते.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10652.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ १९९७-२००० या काळातील भारताचे सरसेनापती. या काळात झालेल्या कारगील युद्धाचे त्यांनी नेतृत्व केले.२९ मे १९६८ला त्यानी आर्मी मेडिकल कोर डॉ.रंजना शी लग्न केल
2
+ ६ जून सिख रेजिमेंट ते १०सिख रेजिमेंटचे कमांडर झाले.नतर ते ८ डिव्हिजनचे कमांडर झाले. ११कोरचे कोर कमांडर झाले सादन कमानचे कमांडर .१९९६थल सेनाप्रमुख होता.
3
+ भारत रक्षक वरील संकेतस्थळ[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
4
+
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10658.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) हे भारताचे लष्करप्रमुख होते.
2
+ माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.
3
+ माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय सैनिकी अकादमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली.
4
+ माणेकशॉनी ब्रिटिश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.
5
+ माणेक्षा यांचे भारतीय सैन्यातील आयुष्य हे चाळीस वर्षांचे असून, दुसऱ्या महायुद्धापासून ते भारताच्या तीन चीन व पाकिस्तान विरुद्ध युधांपर्यंत होते.दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटिश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल.एम.जी.च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस���त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.
6
+ ७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल पी.पी. कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली.
7
+ या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.
8
+ १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्लाखान नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेत असली जात असे, युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत, भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढंच रेशन मिळत असे. तर मुस्लिम सणांच्या दिवशी ज्यादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयीसवलती दिल्या जात नाही व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला.
9
+ एकदा पाकचे लष्करप्रमुख जनरल टिकाखान यांच्याशी चर्चा करण्यास माणेकशॉ लाहोरला गेले होते. लाहोरच्या गव्हर्नरने माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली होती. भोजनानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी माणेकशॉ यांची भेट घेतली. माणेकशॉ प्रत्येकाशी बोलत-हस्तांदोलन करत पुढे जात होते. अचानक त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याने आपल्या डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायावर ठेवला. माणेकशांनी त्याला तसं करण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला-
10
+ “ सर, तुम्ही होतात म्हणून आम्ही जिवंत राहिलो. माझी पाचही मुलं सैन्यात आहेत आणि ते सगळे सध्या तुमचे कैदी आहेत. ते नेहमी मल�� पत्र लिहून तिथली स्थिती कळवत असतात. तुम्ही त्यांना कुराण दिले आहे, आमचे सैनिक बराकीत राहत असताना तुमच्या जवानांना तंबूत राहावं लागत आहे, हे आम्हाला माहीत आहे. हिंदू वाईट आहेत जर कोणी मला सांगितलं तर मी आता त्यावर विश्वास ठेवणार नाही” [१]
11
+ माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.
12
+ माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता न्युमोनियाच्या दीर्घ दुखण्याने निधन झाले.
13
+ [१]
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10672.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जनाना म्हणजे बायकांचा समूह होय. जनाना हा शब्द उर्दू भाषेत मराठीतील कुटुंब या शब्दासाठी वापरला जातो.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1068.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातिल एक अग्रगण्य शैशनिक संकुल आहे.
2
+ याची स्थापना १९९४ मधे झाली होती.सुरुवातिला हे संकुल जैवतंत्रशास्त्र संकुलामधे कार्यरत होते. १९९५ मधे या संकुलाचे गणित, संख्याशास्त्र आणि गणिकीयशास्त्र संकुल असे नाव होते. कालांतराने या संकुलाचे नाव गणकीयशास्त्र संकुल असे नामांकरन करण्यात आले.
3
+
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10686.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ जनार्दन परब (इ.स. १९४५; २ एप्रिल. इ.स. २०१६ :मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.
2
+ परब यांचे बालपण कोकणात गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईला आले. तरुण वयातच ते एकांकिका व प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. यात त्यांना विजया मेहता व इतर नटांनी मदत केली.
3
+ त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.
dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10690.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. जनार्दन किशनराव मुनेश्वर (जन्म : सिरंजनी-नांदेड जिल्हा, इ.स. १९४३, निधन: २५.१०.२०२० (पुणे, महाराष्ट्र) हे पुण्याजवळील निगडी येथे राहणारे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. निजामशाहीतील सिरंजनी येथे त्यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. गावात शाळा नव्हती. १९५३साली गाडगे बाबा त्या गावात आले आणि जनार्दनरावांच्या आईला म्हणाले, ’तुहे पोरा लिव्हण शिकीव’; आणि वयाच्या १०व्या वर्षी ज.कि. मुनेश्वर बालवाडीत जाऊ लागले. ही शाळा सिरंजनीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हिमायतनगर या गावी होती. शाळेत पायी जावे लागे. त्या शाळेतून ते वयाच्या १७व्या वर्षी सातवी पास झाले, पुढील शिक्षणासाठी नांदेडला आले, आणि १९६२साली मॅट्रिक होऊन उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले.
2
+ मुंबईचे वातावरण न आवडल्याने मुनेश्वर पुण्यात आले, इंटर सायन्स होऊन बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले आणि एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. कुटुंबनियोजन, माताबालसंगोपन, लसीकरण, पल्सपोलिओ, मलेरिया-क्षयरोग-कुष्ठरोग निवारण, अंधत्व निवारण आदी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
3
+ डॉ. जनार्दन मुनेश्वर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. जनार्दन मुनेश्वर यांचा राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडून तीन वेळा सत्कार झाला. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ’आदर्श वैद्यकीय अधिकारी’ हा पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. मुनेश्वर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
4
+ शालेय शिक्षण सुरू असतानाच ते आपल्या मामाबरोबर नागपूरला आले. १४ ऑक्टोबर १९५६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हा ते तेथे हजर होते. त्याचा परिणाम होऊन मुनेश्वर त्या वर्षापासूनच सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले.
5
+ पुढील आयुष्यात डॉ.जनार्दन मुनेश्वर यांनी, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आदी राज्यांत व्याख्यानांच्या माधमातून पोहोचविण्याचे काम केले.
6
+ २०११ सालात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत ’डलाडा मेलिगवा’ आंतरराष्ट्रीय म्युझियमचे उद्‌घाटन होणार होते. त्या समारंभासाठी जाणारे, पुण्यातील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक शीलवंत, यांच्याबरोबर डॉ. मुनेश्वरही श्रीलंकेला गेले. त्यांनी त्या प्रवासवर्णनाचे पुस्तक लिहिले आहे.
7
+ (अपूर्ण)