Aarsh-Wankar commited on
Commit
5fffd8c
·
verified ·
1 Parent(s): 68ff63c

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10009.txt +2 -0
  2. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10040.txt +1 -0
  3. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10046.txt +4 -0
  4. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10051.txt +1 -0
  5. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10052.txt +7 -0
  6. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10076.txt +1 -0
  7. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10077.txt +1 -0
  8. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10080.txt +8 -0
  9. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10098.txt +2 -0
  10. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10132.txt +69 -0
  11. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10158.txt +2 -0
  12. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10221.txt +2 -0
  13. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10224.txt +9 -0
  14. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10227.txt +1 -0
  15. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10232.txt +7 -0
  16. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10238.txt +1 -0
  17. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10246.txt +3 -0
  18. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10252.txt +1 -0
  19. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10279.txt +2 -0
  20. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10321.txt +68 -0
  21. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10323.txt +2 -0
  22. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10349.txt +1 -0
  23. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_1040.txt +1 -0
  24. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10438.txt +1 -0
  25. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10449.txt +1 -0
  26. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10458.txt +2 -0
  27. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10462.txt +3 -0
  28. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10463.txt +3 -0
  29. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10468.txt +4 -0
  30. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10483.txt +2 -0
  31. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10518.txt +20 -0
  32. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10526.txt +6 -0
  33. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10531.txt +30 -0
  34. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10538.txt +5 -0
  35. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10544.txt +3 -0
  36. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10548.txt +1 -0
  37. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_1057.txt +1 -0
  38. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10578.txt +60 -0
  39. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10585.txt +8 -0
  40. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_1061.txt +2 -0
  41. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10620.txt +1 -0
  42. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10635.txt +4 -0
  43. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10652.txt +210 -0
  44. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10664.txt +3 -0
  45. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10685.txt +2 -0
  46. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10746.txt +1 -0
  47. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10774.txt +13 -0
  48. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10775.txt +1 -0
  49. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10780.txt +46 -0
  50. dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10783.txt +2 -0
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10009.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेजाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10040.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेनाली हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. शिव शंकर येथून १९९८ साली लोकसभेवर निवडून आले होते.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10046.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ अबुरासोबा (油そば), ज्याला भूलभुलैया सोबा (जपानी:まぜそば) असेही म्हणतात. याची इतर नावे मोंजासोबा (もんじゃそば), तेनुकिसोबा (手抜きそば), अबू रामेन (あぶラーメン) किंवा शिरुणाशी रामेन (汁なメ ラ ランメプ) अशी आह्त. यात सुक्या शेवया (नूडल) सोया सॉस आणि डुकराच्या मांसाबरोबर एकत्र करून खाल्ले जाते.[१] पारंपारिक घटकांमध्ये शोयू तारे बेस, अरोमा ऑइल, मेनमा, चिरलेली नोरी आणि हिरवे कांदे यांचा समावेश होतो. इतर विविधतांमध्ये कच्चे लसूण, कच्चे अंडे, चीज आणि किसलेले मांस यांसारख्या टॉपिंग्जचाही समावेश असतो. ह्या गोष्टी खाण्यापूर्वी नूडल्समध्ये मिसळल्या जातात.[२]
2
+ माझेसोबाची ओळख १९५० च्या दशकात चिन चिन तेई मुसाशिनो सिटीमध्ये झाली.[३] जगातील सर्वात मोठी माझेसोबा साखळी कोकोरो माझेसोबा ही आहे.[४]
3
+ १९५२ मध्ये स्थापन झालेल्या कुनिताची शहरातील हितोत्सुबाशी विद्यापीठाजवळील सांको ने १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस अल्कोहोल बरोबर रामेन द्यायला सुरुवात केली. यासाठी त्याने झटपट नूडल्सचा वापर केला, असा एक सिद्धांत आहे.[५][६] तसेच १९५० च्या दशकात[७][८], मुसाशिनो शहराच्या हद्दीतील आशिया विद्यापीठाजवळ ``चिंचिन-तेई' ने अबुरासोबा[९] चायनीज स्टियर नूडल्स (zh: stir noodles) द्वारे प्रेरित प्रसिद्ध केले.[७][८][१०]. आबुरासोबाच्य सुरुवातीशी निगडित असे दोन सिद्धांत आहेत. कोणत्याही परिस्थितीत, तो टोकियोच्या मुसाशिनो भागातून सुरू झाला आणि नंतर इतर भागात पसरला.[६] त्यानंतर ही पाककृती १९९६ [११] च्या आसपास जास्त लोकप्रिय झाली. १९९७ मध्ये, योमिउरी शिम्बुनने प्रकाशित केलेल्या यादीनुसार ते वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांमध्ये १३व्या क्रमांकावर होते.[१२] २००२ मध्ये म्योजो फुड्सने किचिजोजी, मुसाशिनो शहरातील बुबुकामधील इन्स्टंट नूडल्सचे व्यावसायिकीकरण केले.[११]
4
+ असे म्हटले जाते की आबुरासोबा विद्यार्थ्यांमध्ये जात लोकप्रिय होते. त्याचे एक कारण ते स्वस्त होते आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.[१३][१०] ग्रेट गिदायुच्या म्हणण्यानुसार, आशिया विद्यापीठात प्रवेश केल्यावर, त्याच्या वरिष्ठांनी त्याला सांगितले की हा एक प्रकारचा विद्यापीठातील सोपास्कार आहे. त्याला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले जेथे अबुरासोबा खाल्ला जायचा. सुरुवातीला त्याला ते विचित्र वाटले. ते फारसे चवदार नव्हते, पण अनेक वेळा गेल्यावर त्य���ला त्याची सवय लागली.[७] ``चिंचिन-तेई मेल ऑर्डरद्वारे नूडल्स, सूप इत्यादी विकते आणि यातील अनेक ऑर्डरस् एशिया युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या असल्याचे सांगितले जाते.[१४] काही विद्यार्थ्यांच्या कॅफेटेरियामध्ये हा एक विशेष मेनू आयटम असतो.[१५][१६]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10051.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेनझिंग नोर्गे (२९ मे, १९१४ - ९ मे, १९८६:दार्जीलिंग, भारत) हे एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट या जगातील सगळ्यात उंच पर्वत-शिखरावर सर्वप्रथम यशस्वी चढाई करणारे शेर्पा नेपाळी गिर्यारोहक होते. नामग्याल वांगडी असं त्यांचं जन्मनाव आहे. मात्र, त्यांना तेन्झिंग नोर्गे म्हणूनच ओळखले जाते. २९ मे १९५३ रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर एडमंड हिलरी यांच्यासह पाऊल ठेवले. [१]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10052.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ चौदावे दलाई लामा (धार्मिक नाव: तेंझिन ग्यात्सो ; तिबेटी: བསྟན་འཛིན་རྒྱ་མཚོ་ ; रोमन लिपी: Tenzin Gyatso ; चिनी: 丹增嘉措 ; फीनयीन: Dānzēng Jiācuò ;) (जन्म : ताकत्सर, छिंगहाय, चीन, ६ जुलै १९३५) हे १४वे व विद्यमान दलाई लामा आहेत. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना दलाई लामा अश्या संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर, इ.स. १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून इ.स. १९८९ साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
2
+ त्यांचे आई-वडील शेतकरी होते. त्यांच्याकडे असलेल्या शेती व गाई, म्हशींवर ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब इ.स. १९३९ मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपले छोटसे खेडेगाव सोडून ल्हासा येथे आले.
3
+ दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर फेब्रुवारी २२, इ.स. १९४० रोजी पो ताला प्रासादात एका विधिपूर्व समारंभात तेंझिन गियात्सो चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरू असताना इ.स. १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरू झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेटच्या जनतेवर चिनी राज्यकर्तांकडून व लष्कराकडून होत होते. भगवान गौतम बुद्धाच्या शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निर्बंध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबीयांसह इ.स. १९५९ मध्ये तिबेट सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक नेपाळ, भूतान व इतरत्र शरण गेले. जवाहरलाल नेहरू आणि लामा यांची इ.स. १९५९ मध्ये मसूरी येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुत���ंश मात्र भारतात आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशालात दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्त्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.
4
+ दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीने मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना इ.स. १९८९ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
5
+ देश-विदेशांत धर्म, तत्त्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करुणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत असतात. देश-विदेशांतील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापकी ‘फ्रीडम इन एक्झाईल’ व ‘माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल’ ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.
6
+ दलाई लामांच्या ‘माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद 'माझा देश माझी माणसं' या नावाने सुरुची पांडे यांनी केला आहे.
7
+ त्यांच्या ‘फ्रीडम इन एक्झाईल’चा 'मॆरा देश निकाला' या नावाचा हिंदी अनुवाद 'राजपाल प्रकाशना'ने प्रकाशित केला आहे.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10076.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेरडाल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10077.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेरडाल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10080.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तेरव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10098.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेरूंगण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10132.txt ADDED
@@ -0,0 +1,69 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तेलंगण (लेखनभेद: तेलंगणा किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.
2
+ तेलंगण भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलगू ही प्रमुख भाषा आहे.
3
+ तेलंगण हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. डिसेंबर ९, २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगण हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगण राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक १५ व्या लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात २० फेब्रुवारी २०१४ला संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.
4
+ तेलंगण राज्यात पुढील जिल्हे आहेत. : आदिलाबाद, करीमनगर, कामारेड्डी, कुमारम् भीम आसिफाबाद, खम्माम, जगतियाळ, जयशंकर भूपालपल्ली, जानगाव, जोगुलांबा गडवाल, नागरकुर्नूल, नारायणपेट, नालगोंडा, निजामाबाद, निर्मल, पेद्दापल्ली, भद्राद्रि कोठागुंडम, मंचरियाल, महबूबनगर, महबूबाबाद, मेडक जिल्हा|मेडक]], मेडचल-मलकजगिरी, मुळुगू, यादाद्री भुवनगिरी[, रंगारेड्‍डी, राजन्ना सिरकिला, वनपर्थी, वरंगळ ग्रामीण, वरंगळ शहर, विकाराबाद, संगारेड्डी, सिद्दीपेट, सूर्यापेट, हैदराबाद.
5
+ ]]||निजामाबाद|| style="text-align:right;" |3,11,152
6
+ हैदराबाद शहर हे तेलंगणमधील सर्वात मोठे वाहतूक केंद्र आहे. हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील एक प्रमुख विमानतळ असून येथून देशातील सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे ���्षेत्राचे मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून हैदराबाद रेल्वे स्थानक, वरंगळ रेल्वे स्थानक इत्यादी मोठी स्थानके देशातील इतर भागांसोबत जोडली गेली आहेत. तेलंगण एक्सपेस, सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस इत्यादी जलद गाड्या हैदराबादला दिल्लीसोबत जोडतात. चारमिनार एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, गोळकोंडा एक्सप्रेस इत्यादी येथील प्रसिद्ध गाड्या आहेत.
7
+  • 
8
+ करीमनगर
9
+  • 
10
+ कामारेड्डी
11
+  • 
12
+ कुमुरम भीम आसिफाबाद
13
+  • 
14
+ खम्मम
15
+  • 
16
+ जगित्याल
17
+  • 
18
+ जनगांव
19
+  • 
20
+ जयशंकर भूपालपल्ली
21
+  • 
22
+ जोगुलांबा गदवाल
23
+  • 
24
+ नलगोंडा
25
+  • 
26
+ नागरकर्नूल
27
+  • 
28
+ नारायणपेट
29
+  • 
30
+ निजामाबाद
31
+  • 
32
+ निर्मल
33
+  • 
34
+ पेद्दपल्ली
35
+  • 
36
+ भद्राद्री कोठगुडम
37
+  • 
38
+ मंचिर्याल
39
+  • 
40
+ महबूबनगर
41
+  • 
42
+ महबूबाबाद
43
+  • 
44
+ मुलुगु
45
+  • 
46
+ मेडचल-मलकाजगिरी
47
+  • 
48
+ मेदक
49
+  • 
50
+ यदाद्रि भुवनगिरी
51
+  • 
52
+ रंगारेड्डी
53
+  • 
54
+ राजन्ना सिरिसिल्ला
55
+  • 
56
+ वनपर्ति
57
+  • 
58
+ वरंगल
59
+  • 
60
+ विकाराबाद
61
+  • 
62
+ संगारेड्डी
63
+  • 
64
+ सिद्दिपेट
65
+  • 
66
+ सूर्यापेट
67
+  • 
68
+ हनमकोंडा
69
+  • 
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10158.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेलंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10221.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ धा दिं ता । तीट कत । गदी गन ।
2
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10224.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+
4
+ १९८४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेविसावी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९०४ नंतर अमेरिकेने प्रथमच उन्हाळी स्पर्धांचे आयोजन केले.
5
+ अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सहकारी देशांनी टाकलेल्या १९८० मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेवरील बहिष्काराचा वचपा म्हणून सोव्हिएत संघ व इतर १३ कम्युनिस्ट देश ह्या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत.
6
+ ह्या स्पर्धेत एकूण १४० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.
7
+ खालील १४ देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता.
8
+ इराण व लिबिया ह्या देशांनी देखील ह्या स्पर्धेत भाग घेतला नाही.
9
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10227.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ३३-तेहेतीस  ही एक संख्या आहे, ती ३२  नंतरची आणि  ३४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 33 - thirty-three
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10232.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ तेहरान मेट्रो ( फारसी: مترو تهران) इराणची राजधानी तेहरानला सेवा देणारी एक जलद परिवहन व्यवस्था आहे. ही मध्यपूर्वेतील सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे. [४] ही मेट्रो मध्य पूर्वेतील सर्वात व्यस्त मेट्रोपैकी देखील आहे. [५] ही प्रणाली तेहरान शहरी आणि उपनगरीय रेल्वेच्या मालकीची आहे आणि या संस्थे द्वारे चालवली जाते. यात ६ सक्रिय मेट्रो मार्गिका (आणि एक अतिरिक्त उपनगरी रेल्वे मार्गिका) समाविष्ट आहेत, ज्यामध्ये तीन मार्गिकांवर बांधकाम सुरू आहे, ज्यामध्ये मार्गिका ४ चे पश्चिमी विस्तार, मार्गिका ६ आणि मार्गिका ७ चे उत्तर आणि पूर्व विस्तार समाविष्ट आहे.
3
+ तेहरान मेट्रो दररोज ३० लाखाहून अधिक प्रवासी वाहतूक करते. [६]२०१८ मध्ये तेहरान मेट्रोवर ८३ कोटी सहली करण्यात आल्या. २०२० पर्यंत, प्रणाली २५३.७ किलोमीटर (१५७.६ मैल) लांब होती, [७] १८६ किलोमीटर (११६ मैल) त्यापैकी मेट्रो-स्तराचे रेल्वे आहे. या प्रणालीची लांबी २०२५ पर्यंत सर्व बांधकाम पूर्ण झाल्यावर ९ मार्गिकांसह ४३० किलोमीटर (२७० मैल) करण्याची योजना आहे. [८]
4
+ आठवड्याच्या सर्व दिवसांमध्ये, मेट्रो सेवा सकाळी ५:३० ते रात्री ११:०० वाजे पर्यंत चालते.
5
+
6
+
7
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10238.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तै-वू रोह (डिसेंबर ४, इ.स. १९३२ - 2021) हा दक्षिण कोरियाचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. हा फेब्रुवारी २५, इ.स. १९८८ ते फेब्रुवारी २५, इ.स. १९९३ पर्यंत सत्तेवर होता.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10246.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तैत्तरीय शाखा ही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे.
2
+ विष्णू पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे.
3
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10252.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तैदॉॅंग नदी उत्तर कोरियातील एक नदी आहे. देशाची राजधानी प्याँगयाँग या नदीकाठी आहे. ही नदी रँग्रिम पर्वतरांगेत उगम पावते आणि नैऋत्येकडे वाहत कोरियाच्या आखाताला मिळते.[१]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10279.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TPE, आप्रविको: RCTP) हा तैवान देशामधील सर्वात मोठा व सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. तैपै शहराच्या ४० किमी पश्चिमेस ताओयुआन शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ १९७९ साली बांधला गेला.
2
+ २०१३ साली ताओयुआन विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. चायना एरलाइन्स ह्या तैवानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10321.txt ADDED
@@ -0,0 +1,68 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ १३° ०४′ ५७″ N, ८०° १६′ ३०″ E
4
+ चेन्नई (जुने नाव मद्रास) (लिहिण्याची पद्धत) चेण्णै (स्थानिक उच्चार) (तमिळ्: சென்னை/चेण्णै) हे दक्षिण भारतातील एक मोठे शहर व भारतातील एक महानगर आहे. तसेच चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी देखील आहे. चेन्नई बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल तटावर वसले आहे. आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ चौरस कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून स्थानिक वापरात असलेले चेन्नई असे करण्यात आले.
5
+ चेन्नईचे नाव चेन्नईपट्टिनमचे लघुरूप आहे. हे गाव सतराव्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेल्या फोर्ट सेंट जॉर्जच्या आसपास वसले. [१] चेन्नईपट्टिनम नावाच्या व्युत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका आहेत. पहिली म्हणजे श्रीकलाहस्तीच्या राजा चेन्नैअप्पा नायकरच्या नावावरून गावास हे नाव दिले गेले. ब्रिटिशांनी हे गाव नायकरकडून १६३९ मध्ये घेतले. चेन्नई नावाचा पहिला अधिकृत वापर ऑगस्ट १६३९मधील खरेदीखतामध्ये आढळतो. त्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सिस डेच्या नावाचा उल्लेख आहे.[२] दुसऱ्या आख्यायिकेनुसार येथील चेन्न केशव पेरुमल देवळाचे नाव गावाला दिले गेले.[३]
6
+ चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे.
7
+ "मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते.
8
+ "मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही.
9
+ ब्रिटिशांनी ज्यावेळी हा प्रदेश ताब्यात घेतला त्यानंतर काही काळाने "मद्रासपट्टिनम" आणि "चेन्नापट्टिनम" यांचा विलय केला गेला. ब्रिटिशांनी या श���राला एकत्रितपणे "मद्रासपट्टिनम" म्हणायला सुरुवात केली. राज्य सरकारने १९९६ मधे अधिकृतपणे शहराला "चेन्नई" असे नाव दिले. त्याच नावाने आज ओळखले जाते आहे .
10
+ [५][६] चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे.
11
+ "मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते.
12
+ "मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही.
13
+ इतिहासामध्ये पहिल्या शतकापासून चेन्नईच्या आसपासचा परिसर प्रशासकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला आहे.[७] अनेक दक्षिण भारतीय सत्तांनी, विशेषतः पल्लव,
14
+ चेर, चोळ, पांड्य आणि विजयनगर या सत्तांनी चेन्नईवर राज्य केले आहे.[७] आता चेन्नईचा एक भाग असणारे मयलापूर शहर हे पल्लव साम्राज्यातील एक महत्त्वाचे बंदर होते. इ.स. १५२२ मधे पोर्तुगीज येथे आले आणि त्यांनी "साओ टोम" (São Tomé) या नावाचे बंदर तयार केले. हे नाव ख्रिश्चन धर्मगुरू थॉमस अपॉस्टल याच्या नावावरून देण्यात आले.[८] त्याने इ.स. ५२ ते इ.स. ७० (कितीशे?)च्या दरम्यान ख्रिस्ती धर्मप्रचार केल्याचे मानले जाते. इ.स. १६१२ मध्ये डच लोकांनी शहराच्या उत्तरेला आपले बस्तान बसवले.
15
+ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.[७]
16
+ १७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल काऊंट दिला बोरडोनेस (Bertrand-François Mahé, comte de La Bourdonnais) याच्य��� नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकून घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजूबाजूच्या गावांची लूट केली.[८] इ.स. १७४९ मध्ये ब्रिटिशांनी चेन्नईचा Aix-la-Chapelleच्या तहानुसार पुन्हा ताबा मिळवला आणि शहराच्या किल्ल्याची भिंत बांधली जेणेकरून फ्रेंच आणि हैदर अली यांसारख्या हल्लेकरांपासून शहराचे संरक्षण करता येईल.
17
+ १८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबीज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले.[९] ब्रिटिश अंमलाखाली चेन्नई एक महत्त्वाचे शहर आणि सामुद्रिक तळ म्हणून विकसित झाले.
18
+ एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भारतात रेल्वेसेवा सुरू झाली. यानंतर दळणवळण आणि व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी भरभराटीस येत असणारे चेन्नई शहर मुंबई आणि कलकत्ता अशा भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात आले.
19
+ जर्मन क्रुझर्सनी २२ सप्टेंबर १९१४ मध्ये चेन्नईच्या तेलाच्या आगारावर बॉम्बहल्ला केला गेला . मद्रास हे पहिल्या महायुद्धामध्ये बॉम्बवर्षाव झालेले एकमेव भारतीय शहर आहे .[१०]
20
+ भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर चेन्नई शहर मद्रास राज्याची (१९६९ मधे ज्याचे नाव तमिळनाडू असे करण्यात आले) राजधानी झाली. इ.स.१९६५ सालच्या, हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात झालेल्या हिंसक दंगलींनी चेन्नई आणि तमिळनाडू राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणले.[११]
21
+ इ.स. २००४ मध्ये हिंदी महासागरात निर्माण झालेल्या सुनामीने चेन्नईच्या किनाऱ्याला धडक दिली. या सुनमीामध्ये अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच या सुनामीमुळे चेन्नईची किनारपट्टी कायमस्वरूपी बदलली.[१२]
22
+ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला.
23
+ चेन्नई भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. या शहराची सरासरी पातळी ६.�� मीटर (२२ फूट) आहे आणि सर्वांत उंच बिंदूची पातळी ६० मी (२०० फूट) एवढी आहे.
24
+ [१३] चेन्नईच्या किनाऱ्यावर १२ किमी लांबीची मरीना चौपाटी आहे. चेन्नईच्या मध्यभागातून कुम (किंवा कुवम) नदी आणि दक्षिण भागातून अड्यार नदी वाहाते. कोर्तालयार ही नदी चेन्नईच्या उत्तर भागातून वाहाते व एन्नोर या ठिकाणी समुद्राला मिळते. अड्यार आणि कुम नद्या घरगुती आणि व्यावसायिक कचरा व सांडपाण्यामुळे अतिशय प्रदूषित झाल्या आहेत. राज्य सरकार नियमितपणे अड्यार नदीमधून गाळ काढत असल्याने कुम नदीपेक्षा ही नदी कमी प्रदूषित आहे. अड्यार नदीवरील संरक्षित खाडी अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजातींसाठीचे आवास झाले आहे.[१४][१५] या दोन नद्या ४ किमी (२.५ मैल) लांबीच्या बकिंगहॅम कालव्याने जोडल्या आहेत. ओट्टेरी नुल्लाह हा पूर्व-पश्चिम वाहणारा प्रवाह चेन्नईच्या उत्तरेतून वाहात बेसिन पुलाजवळ बकिंगहॅम कालव्याला मिळतो. शहराच्या पश्चिम भागात अनेक छोटे-मोठे तलाव आहेत. रेड हिल्स, शोलावरम आणि चेंबारमबक्कम हे तलाव चेन्नईला पिण्याचे पाणी पुरवतात. चेन्नईमधील भूजलाचे साठे दिवसेंदिवस खारे होत आहेत.[१६]
25
+ चेन्नईची माती चिकट, मुरूमी आणि वाळूसारखी आहे.[१७] वालुकामय भाग नदीकिनारी आणि समुद्रकिनारी, जसे तिरुवणमियुर, अड्यार, कोट्टिवक्कम, संतोम, जॉर्ज टाऊन, तोंडीरपेट इत्यादी ठिकाणी आढळतात. पावसाचे वाहते पाणी या भागांमध्ये पटकन मातीमध्ये जिरते. शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये चिकणमाती आढळते. गुंडी, पेरुणगुडी, वेलाचेरी, अदमबक्कम आणि सैदापेट या भागांमध्ये मात्र मुरूमी माती आढळून येते.[१८]
26
+ चेन्नईचे चार मोठे भाग आहेत : उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम. उत्तर चेन्नई मुख्यत: औद्योगिक भाग आहे. मध्य चेन्नई हा चेन्नईचा मुख्य व्यवसायिक भाग असून महत्त्वाचा असणारा पॅरि कॉर्नर येथे वसला आहे. पूर्वी प्रामुख्याने निवासी भाग असणारे दक्षिण चेन्नई आणि पश्चिम चेन्नई आता वेगाने व्यावसायिक बनत आहेत. या भागांमधे आता अनेक आर्थिक आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. अनेक दिशांनी चेन्नई वेगाने वाढते आहे.[१९] चेन्नई शहराच्या सीमाभागातच "गुंडी राष्ट्रिय उद्यान" वसले आहे. सीमाभागातच राष्ट्रीय उद्यान असणारे चेन्नई हे जगातील मोजक्या शहरांपैकी एक शहर आहे.[२०]
27
+ चेन्नई शहर औष्णिक विषुववृत्तावर असून येथील हवामान विषुववृत्तीय हवामान आहे. समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे चेन्नईतील तापमानात मोठे फरक होत नाहीत. जवळजवळ संपूर्ण वर्ष येथील हवा उष्ण आणि दमट असते. पैकी मे-जूनमध्ये येथे कडक उन्हाळा पडतो. या कालखंडास येथे अग्नि नक्षत्रम किंवा कतिरी वेय्यिल म्हणतात,[२१] आणि या काळात कमाल तापमान जवळपास ३८–४२ °से (१००–१०८ °फॅ) एवढे असते. चेन्नईमध्ये वर्षाचा सर्वात थंड महिना जानेवारी हा असून या काळात किमान तापमान साधारण १८–२० °से (६४–६८ °फॅ) एवढे असते. येथे नोंदवले गेलेले न्यूनतम तापमान १५.८ °से (६०.४ °फॅ) एवढे आहे तर नोंदवले गेलेले अधिकतम तापमान ४५ °से (११३ °फॅ) आहे.[२२][२३] येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,३०० मिमी असून त्यातील बव्हंश पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान पडतो. याशिवाय बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे अनेकदा येथे मोठी पर्जन्यवृष्टी होते. आत्तापर्यंतचे सर्वाधिक पर्जन्यमान २००५ साली २,५७० मिमी एवढे झाले होते[२४] चेन्नईमध्ये एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान आग्नेयेकडून तर इतर वेळी वायव्येकडून वारे वाहतात.[२५]
28
+ भूतकाळात चेन्नई शहर पाण्याच्या साठ्यांच्या भरण्यासाठी, या भागांमध्ये मोठ्या नद्या नसल्यामुळे, मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिले आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे चेन्नईला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे .आणि शहराची भूजलपातळी कमी झाली आहे. जुना "वीरानाम जलाशय प्रकल्प" शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला. मात्र सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झालेल्या नवीन "वीरानाम जलाशय प्रकल्पाने" दूरच्या पाणीस्रोतांवरचे अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी केले आहे.[२७] अलीकडच्या काही वर्षांत, नियमित आणि जोरदार पर्जन्यमान तसेच "चेन्नई मेट्रोवॉटर"ने "आण्णा नगर रेण सेंटर" येथे केलेल्या पाण्याच्या योग्य साठवणीमुळे पाणीटंचाईमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे.[२८] त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीसारख्या मुबलक पाणीसाठा असणाऱ्या नद्यांमधून पाणी आणणाऱ्या "तेलुगू गंगा" प्रकल्पासारख्या नव्या प्रकल्पांनीदेखिल पाणीटंचाईमधे घट केली आहे. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी चेन्नईमधे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे संच देखील तयार केले जात आहेत.[२९][३०]
29
+ चेन्नईची प्रशासनव्यवस्था चेन्नई महानगरपालिका चालव���े. चेन्नई नगरपालिकेची स्थापना २९ सप्टेंबर इ.स. १६८८ मध्ये झाली. केवळ भारतातीलच नव्हे तर "युनायटेड किंग्डम"च्या बाहेरील कोणत्याही कॉमनवेल्थ देशातील ही सर्वांत जुनी नगरपालिका आहे. या महानगरपालिकेत चेन्नईच्या १५५ प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे १५५ नगरसेवक आहेत. नगरसेवकांची निवड चेन्नईचे नागरिक थेट निवडणुकीच्या द्वारे करतात. नगरसेवक आपल्यामधून शहराचा महापौर आणि उपमहापौर यांची निवड करतात. महापौर आणि उपमहापौर जवळपास सहा स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी असतात.[३३]
30
+ चेन्नई महानगरपालिकचे प्रशासकीय क्षेत्रफळ सध्याच्या १७६ किमी२ वरून ८०० किमी२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारकडे आहे. असे झाले तर चेन्नईची लोकसंख्या देखील सध्याच्या ४५ लाखांवरून साधारणत: ८० लाखांवर जाईल.
31
+ चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे . फोर्ट सेंट जॉर्ज कॅम्पसमधील सचिवालय इमारतींमध्ये परंतु शहराभोवती विखुरलेल्या इतर बऱ्याच इमारतींमध्ये प्रामुख्याने राज्य कार्यकारी आणि विधानसभेचे मुख्यालय आहे. मद्रास उच्च न्यायालय हे राज्यातील आणि शहरातील सर्वात वरचे न्यायालय असून त्याची कार्यकक्षा तमिळनाडू आणि पाँडेचरी मध्ये पसरलेली आहे. चेन्नईमध्ये उत्तर चेन्नई, मध्य चेन्नई आणि दक्षिण चेन्नई असे तीन मतदारसंघ असून चेन्नईमधून तमिळनाडू विधानसभेचे १४ आमदार निवडले जातात.[३४]
32
+ चेन्नई महानगरात कांचीपुरम आणि तिरुवल्लुर जिल्हयांचेदेखील काही भाग अंतर्भूत अहेत. महानगरातील मोठ्या विभागांचे कामकाज स्वतंत्र नगरपालिका बघतात तर छोट्या विभागांचे कामकाज "पंचायती" बघतात. चेन्नई शहराचे क्षेत्रफळ १७४ चौ. किमी (६७ चौ. मैल)[३५] असले तरी महानगराचे एकूण क्षेत्रफळ जवळपास १,१८९ चौ. किमी (४५९ चौ. मैल) आहे.[३६] चेन्नई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीएमडीए) दुसरा मास्टर प्लॅन तयार केला आहे ज्याचा उद्देश शहराभोवती उपग्रह टाउनशिप विकसित करणे आहे. दक्षिणेस महाबलीपुरम, नैऋत्येकडे चेंगलपट्टू आणि मराईमलाई नगर आणि पश्चिमेस कांचीपुरम शहर, श्रीपेरमपुदूर, तिरुवल्लूर आणि अरक्कनम यांचा उपग्रह शहरांचा समावेश आहे.
33
+ ग्रेटर चेन्नई पोलीस विभाग, तामिळनाडू पोलिसांचा विभाग, ही शहरातील कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. शहर पोलीस दलाचे नेतृत्व पोलीस आयुक्तालय असते आणि प्रशासकीय नियंत्रण तामिळनाडूच्या गृह मंत्रालयावर असते. विभागात एकूण १२१ पोलीस ठाण्यांसह sub 36 उपविभाग आहेत. शहरातील रहदारी चेन्नई शहर ट्रॅफिक पोलीस (सीसीटीपी) द्वारे व्यवस्थापित केली जाते. मेट्रोपॉलिटन उपनगरे चेन्नई मेट्रोपॉलिटन पोलिसांद्वारे सजविल्या जातात आणि बाहेरील जिल्हा भागात कांचीपुरम आणि तिरुवल्लूर पोलीस विभाग कार्यरत असतात.
34
+ चेन्नई महानगरपालिका आणि उपनगराच्या नगरपालिका नागरी सेवा पुरवतात. बहुतेक झोनमधील कचरा नील मेटल फॅनालिका पर्यावरण व्यवस्थापन ही एक खासगी कंपनी आणि इतर विभागातील चेन्नई कॉर्पोरेशनकडून हाताळला जातो. पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया चेन्नई महानगर पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाद्वारे हाताळली जाते, ज्याला लोकप्रियपणे सीएमडब्ल्यूएसएसबी म्हटले जाते. तामिळनाडू विद्युत मंडळामार्फत वीज वितरण केले जाते.[३७] शहरामध्ये पाईप गॅस नेटवर्क नाही आणि राज्य मालकीच्या आणि खासगी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे गॅस सिलिंडरमध्ये पुरविला जातो.
35
+ शहरातील टेलिफोन सेवा नऊ मोबाइल फोन सेवा कंपन्यांद्वारे प्रदान केल्या आहेत ज्यात नऊ जीएसएम नेटवर्क आणि दोन सीडीएमए नेटवर्क तसेच चार लँड लाइन कंपन्यांचा समावेश आहे.[३८][३९] व्यावसायिक आणि घरगुती ब्रॉडबँड इंटरनेट सेवा चारही लँड लाइन सेवा प्रदात्यांद्वारे आणि बहुतेक मोबाइल नेटवर्क सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केल्या जातात. शहरातील काही भाग पेड वायफाय इंटरनेट सेवेद्वारे व्यापलेले आहेत.
36
+ चेन्नई हा दक्षिण भारतातील एक प्रमुख व्यापार-व्यापार आणि रहदारी केंद्र आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी चेन्नईमध्ये औद्योगिक क्षेत्राची स्थापना झाली. आशियातील सर्वात मोठी रेल्वे कोच निर्मिती कारखाना, इंटिग्रल कोच बिल्डिंग फॅक्टरी, भारत सरकारने चेन्नईजवळील पेरंबूर येथे स्थापित केली आहे. इथल्या उद्योगांमध्ये सुती वस्त्र उद्योग, रसायन उद्योग, कागद व कागदावर बनविलेले उद्योग, मुद्रण उपकरणे व संबंधित उद्योग, चामड्याचे, डिझेल इंजिन, मोटार वाहन, सायकली, सिमेंट, साखर, मॅचमेकिंग, रेल्वे कॅनिंग उद्योग इ. प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त, विविध प्रकारचे उद्योग व सरकार चालवणारे कारखाने चेन्नईमध्ये आहेत. त्यापैकी इंटिग्रल कोच फॅक्टरी, हिंदुस्तान टेलिप्रिन्टर, चेन्नई रिफायनरी आणि चेन्नई फर्टिलायझ��� इ. पेट्रो-केमिकल सामग्रीची निर्मिती मद्रास पेट्रोकेमिकल्समध्ये केली जाते..[४०] .[४१][४२][४३]
37
+ चेन्नई हे शहर भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या जवळपास 30 % उद्योग आहे[४४] आणि त्यातील घटक 35% वाहन उद्योग आहेत [४५]. ह्युंदाई, फोर्ड, बीएमडब्ल्यू, मित्सुबिशी, कोमात्सु, टीव्हीएस ग्रुप (टीव्हीएस) यांच्यासह मोठ्या संख्येने वाहन उद्योग , अशोक लेलँड, निसान-रेनॉल्ट, डेमलर ट्रक्स, टीआय सायकल्स ऑफ इंडिया, टाफे ट्रॅक्टर्स, रॉयल एनफील्ड, कॅटरपिलर इंक., कॅपोरो, मद्रास रबर फॅक्टरी (एमआरएफ) आणि अपोलो टायर्स यांच्याकडे आणि तेथे उत्पादन प्रकल्प स्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहेत चेन्नईच्या आसपास अवडी येथील अवजड वाहनांच्या कारखान्यात लष्करी वाहने तयार होतात ज्यात भारताच्या मुख्य रणांगणाच्या समावेश आहेत: अर्जुन एमबीटी. इंटिग्रल कोच फॅक्टरी भारतीय रेल्वेसाठी रेल्वेचे डबे आणि इतर रोलिंग स्टॉक तयार करते. या अगदी औद्योगिक विस्ताराने चेन्नईला “दक्षिण आशियाचा डेट्रॉईट” असे नाव दिले.[४६] अंबत्तूर-पाडी औद्योगिक झोनमध्ये अनेक कापड उत्पादक आहेत आणि दक्षिण उपनगरामध्ये वस्त्र व पादत्राणे तयार करण्यासाठी एसईझेडची स्थापना केली गेली आहे. शहराचे[४७]. [leather] भारताच्या चामड्याच्या निर्यातीत 50 % पेक्षा जास्त चेन्नईचे योगदान आहे.[४८]
38
+ Many software and software services companies have development centres in Chennai, which contributed 14% of India's total software exports of Rs.144,214 crores during 2006–07, making it the second-largest exporter of software in the country, behind बंगळुरू.[४९] Major software companies like TCS, Infosys, Wipro, Hewlett Packard, HCL, आय.बी.एम., Satyam, CTS, MphasiS, Polaris Software Lab, Capgemini and Accenture have their offices set up here, with some of them making Chennai their largest base. Prominent financial institutions, including the World Bank, Standard Chartered Bank and Citibank have back office operations in the city.[५०] Chennai is home to three large national level commercial banks[५१][५२][५३] and many state level co-operative banks, finance and insurance companies. Telecom giants Ericsson and Alcatel-Lucent, pharmaceuticals giant Pfizer and chemicals giant Dow Chemicals have research and development facilities in Chennai. TICEL bio-tech park[५४] and Golden Jubilee bio-tech park[५५] at Siruseri house biotechnology companies and laboratories. Chennai has a fully computerised stock exchange called the Madras Stock Exchange.
39
+ चेन्नई मधील एखाद्या नागरिकाला चेन्नईकर म्हणतात. इ.स. २००१ मध्ये चेन्नईची लोकसंख्या ४३४ लाख होती, तर महानगरीय लोकसंख्या ७०४ लाख होती.[५६] The estimated metropolitan population in 2006 is 4.5 million.[५७] In 2001, the population density in the city was 24,682 per km2 (63,926 per mi²), while the population density of the metropolitan area was 5,922 per km2 (15,337 per mi²), making it one of the most densely populated cities in the world.[५६][५८] The sex ratio is 951 females for every 1,000 males,[५९] slightly higher than the national average of 944.[६०] The average literacy rate is 80.14%,[६१] much higher than the national average of 64.5%. The city has the fourth highest population of slum dwellers among major cities in India, with about 820,000 people (18.6% of its population) living in slum conditions.[६२] This number represents about 5% of the total slum population of India. In 2005, the crime rate in the city was 313.3 per 100,000 people, accounting for 6.2% of all crimes reported in major cities in India.[६३] The number of crimes in the city showed a significant increase of 61.8% from 2004.[६४]
40
+ चेन्नईमधील सर्वाधिक लोक तमिळभाषी आहेत. भारतीय इंग्रजी ही चेन्नई मधील व्यापार, शैक्षणिक आणि पांढर पेशी जनतेमध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. पुष्कळ संख्येने तेलगू and मल्यालम समाज चेन्नईत राहतो.[६५] Chennai also has a large migrant population, who come from other parts of Tamil Nadu and the rest of the country. As of 2001, out of the 937,000 migrants (21.57% of its population) in the city, 74.5% were from other parts of the state, 23.8% were from rest of India and 1.7% were from outside the country.[६६]
41
+ चेन्नई हे संगीत, कला आणि संस्कृती यांचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.[६७] चेन्नई शहर हे त्याच्या शास्त्रीय नृत्य आणि हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक डिसेंबरमध्ये चेन्नईमध्ये पाच आठवड्यांच्या संगीत हंगामाचे आयोजन केले जाते. हे आयोजन १९२७ साली सुरू झालेल्या "मद्रास संगीत प्रबोधनी"ची स्थापना साजरा करण्यासाठी केले जाते.[६८] यामध्ये शहरातील आणि आजुबाजूचे शेकडो कलाकार पारंपरिक कर्नाटिक संगीताचे कलाविष्कार (कुचेरी) सादर करतात. "चेन्नई संगमम्" या नावाने ओळखला जाणारा कलामहोत्सव प्रत्येक जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये आयोजित होतो. यामध्ये तमिळनाडू राज्याच्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले जाते. चेन्नई तमिळनाडू राज्यात उगम पावलेल्या "भरतनाट्यम" शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर वसलेले "कलाक्षेत्र" हे चेन्नईमधील भरतनाट्यमचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे.[६९] चेन्नई शहर हे भारतातील काही उत्कृष्ट चर्चगायकांच्या समूहांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. हे कलाकार नाताळ सणाच्या दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये तमिळ आणि इंग्रजीमध्ये आपली कला सादर करतात.[७०][७१]
42
+ चेन्नई हा "कॉलीवूड्" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या तमिळ चित्रपट सृष्टीचा तळ आहे.[७२] कॉलीवूडमध्ये प्रत्येक वर्षी साधारणपणे १५० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होते.[७३] या चित्रपटांच्या गीतांचा चेन्नईच्या संगीतावर मोठा प्रभाव आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील ईलैयाराजा, के. बालाचंदर, शिवाजी गणेशन, एम. जी. रामचंद्रन, रजनीकांत, कमल हसन, मणी रत्नम आणि एस. शंकर अशा मोठ्या कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नईमधून केली. ए. आर. रेहमान यांनी २००९ साली "स्लमडॉग मिलिअनेर" य�� चित्रपटासाठी २ ऑस्कर आणि २ ग्रॅमी पारितोषिके जिंकून चेन्नईच्या नावाला जागतिक नावलौकिक मिळवून दिला.[७४] चेन्नईमधील चित्रपटगृहांमध्ये अनेक तमिळ कलाकृती दाखवल्या जातात. राजकीय उपहास, वात्रट विनोद, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी शैलींची नाटके इथे लोकप्रिय आहेत.[७५][७६][७७] याबरोबरच इंग्रजी नाटके देखिल शहरात सादर होतात.
43
+ चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा "पोंगल" हा सण सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळी, ईद-उल-फित्र आणि नाताळ यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात. चेन्नईच्या पारंपारिक खाद्यप्रकारांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींचा समावेश होतो. शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये साधे जेवण मिळते. या जेवणात तांदळापासून बनलेल्या पोंगल्, डोसा, इडली आणि वडई अशा पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांबरोबर "फिल्टर कॉफी" देण्याचीही पद्धत आहे.
44
+ Chennai serves as a major gateway to southern India and the Chennai International Airport, comprising the Anna international terminal and the Kamaraj domestic terminal, is the third busiest airport in India.[७८][७९] The city is connected to major hubs across Asia, Europe, and North America through more than 30 national and international carriers. The airport is the second busiest cargo terminus in the country. The existing airport is undergoing further modernisation and expansion, and a new greenfield airport is to be constructed at an estimated cost of Rs 2,000 crore in Sriperumbudur.[८०]
45
+ The city is served by two major ports, Chennai Port, one of the largest artificial ports, and Ennore Port. The Chennai port is the largest in Bay of Bengal and India's second busiest container hub, handling automobiles, motorcycles and general industrial cargo. The Ennore Port handles cargo such as coal, ore and other bulk and rock mineral products.[८१] A smaller harbour at Royapuram is used by fishing boats and trawlers.फ्
46
+ Chennai is well connected to other parts of India by road and rail. Four major national highways link Chennai to बंगळुरू, Kolkata, Tiruchirapalli (Trichy) and Tirupati and onwards to the rest of the national highway system. Numerous state highways link the city to Puducherry (Pondicherry) and other towns and cities in Tamil Nadu and neighbouring states.[८२] The Chennai Mofussil Bus Terminus (CMBT), the terminus for all intercity buses from Chennai, is the largest bus station in Asia.[८३] Seven government-owned transport corporations operate inter-city and inter-state bus services. Many private inter-city and inter-state bus companies also operate services to and from Chennai.
47
+ Chennai is the headquarters of the Southern Railway. The city has two main railway terminals. Chennai Central station, the city's largest, provides access to other major cities as well as many other smaller towns across India.[८४] Chennai Egmore is a terminus for trains to destinations primarily within Tamil Nadu; it also handles a few inter-state trains.[८५]
48
+
49
+ Buses, trains, and auto rickshaws are the most common form of public transport within the city. The Chennai suburban railway network, one of the oldest in the country, consists of four broad gauge sectors terminating at two locations in the city, namely Chennai Central and Chennai Beach. Regular services are offered in the following sectors from these termini: Chennai Central/Chennai Beach - Arakkonam - Tiruttani, Chennai Central/Chennai Beach – Gummidipoondi - Sullurpeta and Chennai Beach – Tambaram - Chengalpattu - Tirumalpur(Kanchipuram). The fourth sector is an elevated Mass Rapid Transit System (MRTS) which links Chennai Beach to Velachery and is interlinked with the remaining rail network.
50
+ Construction is underway for an underground and elevated Chennai Metro rail.[८६]
51
+ The Metropolitan Transport Corporation (MTC) runs an extensive city bus system consisting of 3257 buses on 622 routes, and moves an estimated 4.35 million passengers each day.[८७]
52
+ Vans, popularly known as Maxi Cabs and 'share' auto rickshaws ply many routes in the city and provide an alternative to buses. Metered call taxis, tourist taxis and auto rickshaws are also available on hire. Chennai's transportation infrastructure provides coverage and connectivity, but growing use has caused traffic congestion and pollution. The government has tried to address these problems by constructing grade separators and flyovers at major intersections, starting with the Gemini flyover, built in 1973 over the most important arterial road, Anna Salai to the recently completed Kathipara Flyover.[८८][८९]
53
+ Newspaper publishing started in Chennai with the launch of a weekly, The Madras Courier, in 1785.[९०] It was followed by the weeklies The Madras Gazzette and The Government Gazzette in 1795. The Spectator, founded in 1836, was the first English newspaper in Chennai to be owned by an Indian and became the city's first daily newspaper in 1853.[९१] The first Tamil newspaper, Swadesamitran, was launched in 1899.[९०]
54
+ The major English dailies published in Chennai are द हिंदू, The New Indian Express, The Deccan Chronicle and The Times of India recently joined the list. The evening dailies are, The Trinity Mirror and The News Today. As of 2004, द हिंदू was the city's most read English newspaper, with a daily circulation of 267,349.[९२] The major business dailies published from the city are The Economic Times, द हिंदू Business Line, Business Standard, Mint and The Financial Express. The major Tamil dailies include the Dina Thanthi, Dinakaran, Dina Mani, Dina Malar, Tamil Murasu, Makkal Kural and Malai Malar and major Telugu dailies include Eenandu, Vaartha, Andhra Jyothi and Sakshi.[९३] The one and only Hindi Newspaper published from Chennai is the Rajasthan Patrika. Neighbourhood newspapers such as The Annanagar Times and The Adyar Times cater to particular localities. Magazines published from Chennai include Ananda Vikatan, Kumudam, Kalki, Kungumam, "Thuglak", Frontline and Sportstar.
55
+ Doordarshan runs two terrestrial television channels and two satellite television channels from its Chennai centre, which was set up in 1974. Private Tamil satellite television networks like Sun TV, Raj TV, Zee Tamil, Star Vijay, Jaya TV, Makkal TV, Vasanth TV and Kalaignar TV broadcast out of Chennai. The Sun Network one of India's largest broadcasting companies is based in the city. While SCV and Hathway are the major cable TV service providers, Direct-to-home (DTH) is available via DD Direct Plus, Dish TV, Tata Sky, Sun direct DTH, Reliance Big TV and Digital TV(Airtel-Bharti)[९४][९५] Chennai is the first city in India to have implemented the Conditional Access System for cable television.[९६] Radio broadcasting started from the radio station at the Rippon Buildings complex, founded in 1930 and was then shifted to All India Radio in 1938.[९०] The city has 4 AM and 14 FM radio stations, operated by Anna University, All India Radio and private broadcasters.[९७]
56
+ चेन्नईमधील शाळा सार्वजनिक (सरकारद्वारा चालविलेल्या) आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. खाजगी शाळांतील काहींना सरकारकडून आर्थिक मदत मिळते.[९८] शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आणि तमिळ असून इंग्रजी हे मुख्य माध्यम आहे. बहुतेक शाळा या तमिळनाडू स्टेट बोर्ड, मॅट्रिक्युलेशन बोर्ड किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याशी संलग्न आहेत (CBSE).[९९] काही शाळा "इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्ड" बरोबर संलग्न आहेत. त्याचप्रमाणे "नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग बोर्ड", "ॲंग्लो इंडियन बोर्ड" आणि माँटेसरी पद्धती यांच्याशी जोडलेल्या देखिल शाळा चेन्नईमध्ये आहेत. शालेय शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षी दोन वर्ष कालावधीच्या बालवाडीपासून सुरू होते. यानंतर दहा वर्षांचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सु���ू होतो. यानंतर व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी पात्र होण्यासाठी विद्दयार्थ्यांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये दोन वर्षांचा उच्च माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.[१००][१०१] चेन्नईमध्ये एकूण १,३७९ शाळा असून यामध्ये ७३१ प्राथमिक, २३२ माध्यमिक आणि ४२६ उच्च माध्यमिक शाळा आहेत.[१०२]
57
+
58
+ The Indian Institute of Technology Madras (IIT Madras) and College of Engineering, Guindy, founded in 1794, are the premier centres for engineering education in the city. Most colleges that offer engineering programs are affiliated to Anna University. Madras Medical College (MMC), Stanley Medical College (SMC), Kilpauk Medical College and Sri Ramachandra Medical College and Research Institute (SRMC) are the notable medical colleges in Chennai. Colleges for science, arts and commerce degrees are typically affiliated with the चेन्नई विद्यापीठ, which has three campuses in the city; some colleges such as Ramakrishna Mission Vivekananda College, Madras Christian College, Loyola College and The New College are autonomous. Research institutions like the Central Leather Research Institute (CLRI), the Central Electronics Engineering Research Institute (CEERI) and the Institute for Financial Management and Research (IFMR) are in the city. The Connemara Public Library is one of four National Depository Centres in India that receive a copy of all newspapers and books published in India.[१०३] It has been declared a UNESCO information centre.[१०४]
59
+ येथे 15 सरकारी रुग्णालये आणि मोठ्या संख्येने खासगी रुग्णालये वैद्यकीय आणि आरोग्य सेवा प्रदान करतात. "जी.एच." म्हणून ओळखले जाणारे सरकारी सामान्य रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. तेथे बरीच मोठी खासगी रुग्णालये आहेत, त्यातील अनेक बहु-खास रुग्णालये आहेत. अपोलो हॉस्पिटल्स (आशियातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य सेवा देणारी),[१०५] संकरा नेत्रलय आणि श्री रामचंद्र मेडिकल सेंटरसारख्या भारतातील काही नामांकित आरोग्य सेवा संस्था शहरात आहेत, ज्यामुळे वैद्यकीय पर्यटकांच्यासाठी जगात हे ठिकाण एक ठिकाण आहे.[१०६]
60
+ क्रिकेट हा चेन्नईमधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.[१०७] चीपाॅकमध्ये असणारे एम. ए. चिदंबरम मैदान हे देशातील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे.[१०८] आय. आय. टी. मद्रासच्या क्षेत्रामध्ये असणारे चेम्पास्ट क्रिकेट मैदान हे आणखी एक महत्त्वाचे मैदान आहे. या ठिकाणी बऱेचसे प्रथम वर्गीय क्रिकेट सामने खेळावले जातात. श्रीनिवासराघवन वेंकटराघवन आणि के. श्रीकांथ हे मोठे क्रिकेट खेळाडू मुळचे चेन्नईचे आहेत.[१०९][११०] बॉब सिम्पसन आणि डेनिस लिली यांच्यासारखे प्रशिक्षक असणारी वेगवान गोलंदाजांसाठीची प्रबोधनी, "MRF पेस फाऊंडेशन" ही चेन्नईमध्ये आहे.[१११][११२] चेन्नई हे चेन्नई सुपर किंग्स या इंडियन प्रीमियर लीगच्या क्रिकेट संघाचे शहर आहे. त्याचप्रमाणे, "इंडियन क्रिकेट लीग"च्या "चेन्नई सुपरस्��ार्स" या संघाचेदेखिल चेन्नई हे शहर आहे.[११३][११४]
61
+ चेन्नई वीरन्स हा प्रीमिअर हॉकी लीगचा संघ चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. या संघातर्फे मेयर राधाकृष्णन मैदानावर हॉकी सामन्यांच्या "आशिया कप" आणि "पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी" अशा अनेक मालिका आयोजित केल्या गेल्या आहेत.
62
+ [११५][११६]
63
+ चेन्नईमध्ये लिएंडर पेस, विजय अमृतराज, रमेश कृष्णन आणि महेश भूपती असे प्रसिद्ध टेनिस खेळाडू तयार झाले आहेत [११७][११८][११९] आणि "असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP)"च्या चेन्नई ओपन या स्पर्धेचे आयोजन १९९७ सालापासून चेन्नईमध्ये केले जाते.[१२०] ATPची मान्यता असणारी ही देशातील एकमेव स्पर्धा आहे.
64
+ फुटबॉल आणि इतर मैदानी खेळांचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केले जाते. या स्टेडियममध्येच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांसाठी उत्तम सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. जलक्रीडेसाठी "वेलाचेरी ॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स" तयार करण्यात आले आहे. चेन्नईमध्ये १९९५ सालच्या "दक्षिण आशियायी खेळांचे"आयोजन करण्यात आले होते.[१२१]
65
+ भारतीय स्वातंत्र्यानंतर काही काळातच प्रथम चेन्नईमध्ये सुरू झालेल्या मोटारसायकलींच्या शर्यतींचा आणि चेन्नईचा अतिशय जवळचा संबंध आहे. या शर्यतींचे आयोजन ईरुनगत्तुकोत्ताई मध्ये असणाऱ्या ट्रॅकवर केले जाते.[१२२] गुंडी रेस कोर्सवर घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात तर मद्रास बोट क्लबमध्ये नौकांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शहरात "कॉस्मोपोलिटन क्लब" आणि "जिमखाना क्लब" अशी दोन १८-छिद्री गोल्फची मैदाने आहेत. ही दोन्ही मैदाने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी तयार केली गेली. बुद्धिबळातील माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचे बालपण चेन्नईमध्ये व्यतीत झाले.[१२३][१२४][१२५]
66
+ चेन्नईच्या इतर प्रसिद्ध खेळाडूंमध्ये टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल[१२६] आणि दोन वेळचा कॅरम विश्वविजेता मारिया इरुदयाम यांचा समावेश होतो.[१२७] चेन्नई शहराला "चेन्नई चित्ताज" नावाची "रग्बी संघटना" आहे.[१२८]
67
+ खालील शहरे चेन्नईला आपले जुळे शहर मानतात.[१२९][१३०]
68
+ साचा:चेन्नई
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10323.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोंडोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10349.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोखेहो येपथोमी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_1040.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ज्यॉं-पिएर रफारिन (३ ऑगस्ट, १९४८:पॉइती, फ्रांस - ) हे फ्रांसचे माजी पंतप्रधान आहेत. हे ६ मे २००२ ते ३१ मे २००५ दरम्यान सत्तेवर होते. हे २०११ ते २०१४ दरम्यान फ्रांसच्या सेनेटचे उपाध्यक्ष होते.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10438.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10449.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ चंगीझ खानचा चौथा पुत्र, हुलागु खान व कुब्लाई खानचे वडील. राज्याच्या वाटणीत याच्या वाट्याला मंगोलियाच्या दक्षिणेकडील व चीनचा काही भूभाग आला. अतिमद्यपानाच्या व्यसनापायी वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्याच्या बायकोने राज्य सांभाळले व आपल्या ४ मुलांना मोठे केले. तुलोईची चारही मुले पराक्रमी निघाली व त्यांनी पुढे मंगोल साम्राज्यावर आपला हक्क प्रस्थापित केला.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10458.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोशिकी कैफू (1931-2022) हे १९८९ ते १९९१ दरम्यान जपानचे पंतप्रधान होते.[१]
2
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10462.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तोश्केंत विलायती (उझबेक: Тошкент вилояти) हा मध्य आशियातील  उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी ह्या प्रांताची देखील राजधानी आहे.
2
+
3
+ अंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती स्वायत्त प्रजासत्ताक: करकल्पकस्तान राजधानी: ताश्कंद
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10463.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तोश्केंत विलायती (उझबेक: Тошкент вилояти) हा मध्य आशियातील  उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी ह्या प्रांताची देखील राजधानी आहे.
2
+
3
+ अंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती स्वायत्त प्रजासत्ताक: करकल्पकस्तान राजधानी: ताश्कंद
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10468.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ तौक्ते चक्रीवादळ हे २०२१ मधील मोठे उष्ण सागरातील चक्रीवादळ आहे. यामुळे भारतातील कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्याला धोका आहे. या चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टी व लक्षद्वीप मध्ये मुसळधार पाऊस व पूर झाला.[१]
2
+
3
+ १४ मे रोजी केरळच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. नंतर मे १५ मध्ये तीव्र चक्रीवादळाच्या वादळामध्ये ती तीव्र झाली.[२]
4
+ १६ मे २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाविषयी चर्चेच्या तयारीबद्दल आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. नवी दिल्लीतील विविध वरिष्ठ अधिकाऱ्याशी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली गेली. केरळमधील सर्व किनारपट्टीवरील मासेमारीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १३ ते १७ मे दरम्यान बंदी घातली होती. टॉक्टाईच्या निर्मितीमुळे आणि किनारपट्टीच्या पाण्याच्या आडवाटेमुळे उद्भवणाऱ्या खडबडीत समुद्राची अपेक्षा १६ मे रोजी एका तीव्र चक्रीवादळाच्या वादळात आणखी तीव्र झाली.[३]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10483.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ त्झिपोरा ओब्झायलर (हिब्रू: ציפי אובזילר; १९ एप्रिल १९७३, तेल अवीव महानगर) ही इस्रायलची एक टेनिसपटू आहे.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10518.txt ADDED
@@ -0,0 +1,20 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ त्रिंगलवाडी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
4
+ या किल्ल्याच्या पायथ्याशी, वाकी नदीच्या उगमस्थानावर झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे.
5
+ या किल्यावर नाशिक जिल्ह्यांतील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावापासून जाता येते.
6
+ इगतपुरीपासुन हा किल्ला सात कि.मी. अंतरावर आहे. ईगतपुरी हे NH 3 वर असलेले गाव आहे आणि ते मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांमध्ये एक आहे
7
+ त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.
8
+ त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची गुहा आहे. या लेणी ३ भागात आहेत. ओसरी, आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतमबुद्धाची ध्यानस्थ मुर्ती आहे. त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख आहे. विहाराच्या ४ खांबापैकी ३ खांबाची पडझड झाली आहे. येथून वर किल्ल्यावर जात असताना वाटेतच पायऱ्यांच्या आधी गुहा लागते.
9
+ पायऱ्यांनी गडावर पोहचल्यावर समोरच पडक्या वाड्याचे अवशेष लागतात. वाड्यांचे अवशेष पाहून परत पायऱ्याकडे वळायचे. पायऱ्यांपासून उजवीकडे वळल्यावर अनेक सुकलेली पाण्याची टाकी आढळतात. . ५-१० मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मोठी गुहा आहे. या गुहेत २०-२५ जणांना राहता येते. येथून पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके लागते. टाक्याच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरासमोर कड्यावरून दक्षिणेस तळेगड,
10
+ • पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर,
11
+ असा परिसर दिसतो. आल्या मार्गाने पायऱ्यांपाशी यावे. पायऱ्यांच्या समोरच वाड्याचे अवशेष आहे. ते मागे टाकून सरळ पुढे वाटेने खाली उतरावे आणि उजवीकडे वळावे. ही वाट गडाच्या गुप्त दरवाजापाशी घेऊन जाते. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहचतो. दरवाजाच्या उजवीकडे ६-७ फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरली आहे. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन फिरण्यास साधारण १ तास पुरतो.
12
+ चिंचोली मार्गे : या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा
13
+ गाठावे. कसाऱ्यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा यापैकी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि 'विहीगाव' फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्यामागून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या पठारावर पोहचावे. येथून क्र. २ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जंगलावर जातात. कोणत्याही वाटेने दगडावर पोहचावे. ही वाट फारच लांबची असल्याने याने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.
14
+ विपश्यना विद्यापीठामार्गे : इगतपुरी स्थानकावरून
15
+ 15 उत्तर दिशेला म्हणजेच 'विपश्यना विद्यापीठा'कडे उतरावे. विद्यापीठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गामध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा सांगितलेल्या क्र.१ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढल्यावर किल्ल्याचा दरवाजा लागतो.
16
+ किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी १ तास त्रिंगलवाडी गावापासून, ३ तास चिंचोली गावापासून व २ तास विपश्यना मार्गे लागतात.
17
+ 40 मिनिटं
18
+ सांगाती सह्याद्रीचा
19
+ डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
20
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10526.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ त्रिंबक नारायण आत्रे (जन्म : ५ सप्टेंबर १८७२; - फेब्रुवारी १९३३) हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक होते. मुंबई विद्यापीठातून आत्र्यांनी पदवी घेतली व नंतर त्यांनी मुंबई सरकारच्या महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून नोकरीस प्रारंभ केला. पुढे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामांवर खास अंमलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली, आणि शेवटी सबसज्ज म्हणून ते निवृत्त झाले..
2
+ आपल्या कामाचा व्याप सांभाळून आत्र्यांनी लिखाण केले. त्यांचे 'गुन्हेगारी जाती' हे गाजलेले पुस्तक एम केनेडी यांच्या 'क्रिमिनल क्लासेस इन द प्रेसिडेन्सी ' यावर आधारित असून त्यात वंजारे, भामटे, कैकाडी, मांग - गारुडी, रामोशी या तत्कालीन गुन्हेगार जमाती, त्यांच्या भाषा, त्यांच्या चालीरिती, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, वेशभूषा, सांकेतिक चिन्हे या बद्दलची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
3
+ मुलकी खात्यात नोकरीला असल्याने आत्र्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचे जवळून व बारकाईने निरीक्षण केले, त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला.
4
+ प्रामुख्या[१]ने शेतकरी आणि शेतीचे अर्थशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे. 'गावगाडा'मध्ये त्या काळची विशिष्ट लहेजा असलेली भाषा आहे. त्या काळाच्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांतून मराठी ग्रामसंस्कृतीचा विविधांगी परिचय करून दिला आहे. ह्या पुस्तकाने मराठी सामाजिक शास्त्रीय वाड्मयात मोलाची भर घातली आहे.
5
+ काळी, पांढरी, खेडे, मौजे, कसबा पेठ. कुणबी इ. विषयांबद्दलची माहिती या पुस्तकात आली आहे.
6
+ सन १९३३मध्ये मधुमेहाच्या विकाराने त्रिंबक नारायण आत्रे यांचे निधन झाले.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10531.txt ADDED
@@ -0,0 +1,30 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ १९° ५५′ ५६.०७″ N, ७३° ३१′ ५०.४९″ E
2
+ त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.ते तालुक्याचे ठिकाण आहे.
3
+ त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला. [१]
4
+ त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
5
+ दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे.
6
+ ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.
7
+ नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत [[हेमाडपंती स्थापत्यशैली]त श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.[२] मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
8
+ "गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥
9
+ ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
10
+ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
11
+ येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.
12
+ गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
13
+ या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
14
+ त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार���मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथे च केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पुजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात.
15
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी. पर्यंत असते.
16
+ ब्रह्मगिरी - ब्रम्हगिरी प्रदक्षिणा (फेरी) ( त्र्यंबकेश्वर / नाशिक )
17
+ त्र्यंबकेश्वर - १२ ज्योतिर्लिंगापैकी एक, भाविक इथे महादेवाचे दर्शन घेतात, कुशावर्तात अंघोळ करतात, काही पूजा अर्चा ज्या फक्त इथेच होतात त्या करतात, त्यातले काही जण पाठीमागे असलेल्या ब्रह्मगिरी वर शंकराच्या जटा पाहून परत येतात. पण मुळात या ब्रह्मगिरी पर्वतावर खूप काही आहे, या पर्वताला पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. आजच्या भटकंती मध्ये संपूर्ण ब्रह्मगिरी, आणि ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार पाहणार आहोत तसेच मेटघरचा किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या बाजूने हत्तीदरवाजा गडाचे अवशेष पाहत खाली उतरू. आणि गडाला वळसा घालून पुन्हा त्र्यंबकेश्वर. थोडक्यात काय तर संपूर्ण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा .
18
+ ब्रह्मगिरी :
19
+ त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगररांग दिसते, हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. या रांगेचा उजवीकडील भाग हा मूळ डोंगररांगे पासून थोडा वेगळा झालेला भासतो, एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरी शी जोडला गेला आहे. हा ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार.
20
+ त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्तचे दर्शन घेतेले कि आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या रस्त्याला लागतो, रस्ता व्यवस्थित बांधीव पायऱ्यांचा आहे, खरेतर हे बांधकाम अलीकडचे आहे. १९०८ मध्ये दोन शेठजीनी त्याकाळी ४०००० रुपये खर्च करून या पायऱ्या बांधल्या होत्या, हा मार्ग आजच्या तारखेला खूप चांगल्या स्थितीत आहे.
21
+ पुढे कातळात कोरलेल्या पुरातन पायऱ्या दर्शनी पडतात, हा पर्यायांचा मार्ग दगडात कोरून काढलेल्या दरवाजा ओलांडून आपल्यला ब्रह्मगिरी वर प्रवेश देते.
22
+ पर्वताच्या माथ्यावर येताच आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात आणि बाजूलाच एक छोटेसे पाण्याचे टाके, हा वाडा मोरोपंत पिंगळे यांचा आहे असे सांगितले जाते , तर थोड्या अंतरावर दारुकोठार ही दिसते. पण एक प्रश्न डोक्यात येऊन राहतो कि दारू कोठार वाड्याच्या इतके जवळ कसे काय? या वाड्याच्या अवशेषांचा रेफ्रेन्स शोधण्याच्या प्रयन्त केला पण काही सापडले नाही.
23
+ इथून पुढे पायवाटेने आपण डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पोहचतो. डावीकडे काही मंदिरे दिसतात आणि उजवीकडे थोडे दूर शंकराच्या जटाचे मंदिर दिसत असते. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुढग्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी अक्खय्यिका आहे .त्या जटा आणि गुढग्यांचे ठसे इथे कातळात पाहता येतात. हा झाला श्रद्धेचा भाग - इथून पुढे एक पाय वाट दुर्ग भांडार गडाकडे जाते. सहसा भाविक या वाटेला जात नाहीत.
24
+ पायवाट थोडीसी निसरडी आहे तर थोडे जपून , अर्धा तास चाललो कि समोर दुर्ग भांडारचे दर्शन होते, एका नैसर्गिक भिंतीने हा दुर्गभांडार मुख्य ब्रहागिरी पासून वेगळा झालेला दिसतो. या भिंतीवर उतरण्यासाठी कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आपल्याला उतारवय लागतात. नाशिक मधील किल्ल्यांचे हे वैशिष्ट , इथे कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या जागोजागी पाहायला मिळतात. दुर्ग-भांडारच्या पायऱ्यांचे वैशिष्ट म्हणजे उतरताना आपल्या तीनही बाजूंनी कातळ असतो फक्त डोक्यवरचे छत काय ते उघडे असते. पायऱ्या संपल्या कि थोडे रांगत आपण भिंतीवर येतो, या भिंतीच्या माथ्यवरून चालताना दोन्ही बाजूला दरी दिसते - उजवीकडे त्र्यंबकेश्वर तर डावीकडे हरिहर / भास्करगडचा परिसर पाहत आपण दुर्गभांडार पाशी पोहचतो. इथून पुन्हा तश्याच कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत आपण गडाच्या माथ्यावर जातो. इथून संपूर्ण ब्रह्मगिरी आपण पाहू शकतो. गडाच्या शेवटच्या टोकावर व्यवस्तीत बांधून काढलेला बुरुज पाहून पुन्हा परतीचा मार्ग चालू करावा.
25
+ पुन्हा महादेवाच्या जटाकडे आलो कि सरळ गंगेच्या ( गोदावरीच्या ) उगम स्थानाकडे जावे, इथे गौतम ऋषींचा आश्रम लागतो आणि अगदी थोड्या अंतरावर गोदावरीचे मंदिर, नदीचा प्रवाह गोमुखातून होतो. ब्रह्मगिरी वरून तीन नद्यांचा उगम होतो त्यातील अहिल्या आणि गोदावरीचा खाली मंदिराजवळ संगम होतो.
26
+ भाविक शकयतो इथून मागे वळतात, आपण मात्र इथून सरळ सरळ समोर चालत जाणार आहोत, इथे पुढे आपल्याला किल्ल्याचे अवशेष दिसू लागतात, हा मेटघरचा किल्ला. पायवाटेवर चालतना वर ब्रह्मगिरीची पाच शिखरे दिसतात, त्यामुळे ब्रह्मगिरीला पंचलिंगी असेही म्हटले जाते. या शिखरांची नावे - साद्य जटा , वामदेव , अघोर , ईशान आणि तट पुरुष.
27
+ चालत चालत आपण गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो - या दरवाजास हत्ती दरवाजा म्हणतात. समोर तटबंदीचे अवशेष आहेत, दरवाजातून बाहेर पडले कि, घळीतून खाली उतरण्याची वाट आहे तर डाव्या बाजूला शेवटच्या टोकावर बुरुज दिसतो, ऐकीव माहितीप्रमाणे या बुरुजास विनय बुरुज म्हणतात ( reference सापडला नाही ). बांधून काढलेल्या पायऱ्या काही ठिकाणी दिसतात पण वरची तटबंधी ढासळून खाली आल्याने पायऱ्या आणि वाट काही ठिकाणी मोडून गेली आहे. एका ठिकाणी तर लोखंडी शिडी ने खाली उतरावे लागते. गड उतरून खाली आलो कि काही समाध्या आणि वीरगळी दिसतात. इथून पुढे आपण डावीकडे वळतो आणि गडाच्या कातळ भीतीला समांतर चालत समोरच्या खिंडीपाशी येतो. खिंड ओलांडली कि अगदी १५ मिनिटात खाली उत्तरत त्रयम्बकेश्वर पाशी येतो. अश्या प्रकाराने संपूर्ण ब्राह्गिरीची प्रदक्षिणा पूर्ण होते.
28
+ ==नागरी सुविधा==येथे भक्तांच्या राहण्यासाठी गजानन महाराज संस्थान सेवेत आहेत. अतिशय स्वस्त दरात खोल्या उपलब्ध आहेत.संस्थानात प्रसादलयाची उत्तम सोय आहे.येथे राहणाऱ्या भाविकांसाठी खूप कमी दरात भोजन व नाश्ता उपलब्ध आहे. खोल्यांची नोंदणी येथे येऊनच करावी लागते.
29
+ येथून जवळच २८ किलोमीटर अंतरावर नाशिक हा जिल्हा आहे.
30
+ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10538.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदु सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. त्यामुळे कोणतेही दोन कोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.
2
+ त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची
3
+ या त्रिकोणात प्रत्येक कोन ९० अंशाहून कमी मापाचा असतो.
4
+ या प्रकारच्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन (९० अंशापेक्षा मोठा) असतो.
5
+ या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10544.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तिरुचिरापल्ली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,२२,५१८ होती.
2
+ हे शहर तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
3
+ भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10548.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तृशुर (मल्याळमः തൃശൂര്‍ (तृशुर असे लिहिले आहे) (मराठीत त्रिचूर)) भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. उच्चार त्रिश्शुर जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाचा संधी पुढीलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव) हे शहर तृशुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मराठी-हिंदीत या शहराचे नाव त्रिचूर असे, तर गुजरातीमध्ये तिरुचर किंवा थ्रिसुर असे लिहिले जाते. येथील लोकसंख्या १८,५४,७८३ इतकी आहे.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_1057.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10578.txt ADDED
@@ -0,0 +1,60 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
4
+ इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
5
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
6
+ कॅनडा •
7
+ अमेरिका •
8
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
9
+ मेक्सिको •
10
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
11
+ बेलीझ •
12
+ कोस्टा रिका •
13
+ ग्वातेमाला •
14
+ होन्डुरास •
15
+ निकाराग्वा •
16
+ पनामा •
17
+ एल साल्व्हाडोर
18
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
19
+ अँटिगा आणि बार्बुडा •
20
+ अरूबा (नेदरलँड्स) •
21
+ बहामास •
22
+ बार्बाडोस •
23
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
24
+ क्युबा •
25
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
26
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
27
+ डॉमिनिका •
28
+ ग्रेनेडा •
29
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
30
+ हैती •
31
+ जमैका •
32
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
33
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
34
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
35
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
36
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
37
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
38
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
39
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
40
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
41
+ सेंट लुसिया •
42
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
43
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
44
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
45
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
46
+ आर्जेन्टिना •
47
+ बोलिव्हिया •
48
+ ब्राझील •
49
+ चिली •
50
+ कोलंबिया •
51
+ इक्वेडोर •
52
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
53
+ गयाना •
54
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
55
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
56
+ पेराग्वे •
57
+ पेरू •
58
+ सुरिनाम •
59
+ उरुग्वे •
60
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10585.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे.
2
+ चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६० अंश भागिले २७ = १३° २०′) १३ अंश २० कला असते. प्रत्येक नक्षत्र हा परत ४ पदां मध्ये भागला गेला आहे.
3
+ आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत.
4
+ पुण्यामधे "नक्षत्र उद्यान" नावाचे एक उद्यान कोथरूडमध्ये आहे.
5
+ तैत्तिरीय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यांमध्ये अभिजित हे २८ वे नक्षत्र आहे. परंतु कालांतराने हे नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले, म्हणूनच आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात. अभिजित नक्षत्र हे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र यांच्यादरम्यान आहे. उत्तराषाढाचा शेवटचा एक चरण व श्रावणाचा आरंभीचा एक चरण मिळून अभिजित नक्षत्र होते.
6
+ कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे असे म्हणतात.[२][३]
7
+ धनिष्ठा नक्षत्राचे ३रे आणि ४थे चरण, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे असे म्हणतात.[२][३]
8
+ भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस जर त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र लागलेले असेल तर या नक्षत्राचे दोष लागू नये म्हणून अग्नीदाह करताना पुत्तलविधी केला जातो. किंवा सुतकाचे दिवस संपल्या नंतर, म्हणजेच ११ व्या दिवशी त्रिपाद नक्षत्र / पंचक नक्षत्र शांती केली जाते.[२]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_1061.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जोसेफ जाक ज्यॉं क्रेटियें (११ जानेवारी, १९३४:शॉविनिगान, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाचा २०वा पंतप्रधान होता.
2
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10620.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हिंदू धर्मामध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ ही तीन भुवने (त्रिभुवने) सांगितली आहेत.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10635.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ विश्वाचे सर्वोच्च त्रिमूर्ती निर्मिती, संरक्षण आणि विनाश यांचे देव परब्रह्म, परमात्मा. - इत्यादींची अधिपती देवता
3
+ त्रिमूर्ती (/trɪˈmʊərti/;[१] संस्कृत: त्रिमूर्ति, lit. 'तीन रूपे किंवा त्रिमूर्ती', IAST: trimūrti,) हे हिंदू धर्मातील सर्वोच्च देवत्वाचे त्रिमूर्ती आहे,[२][३] मध्ये जे सृष्टी, संरक्षण आणि नाश ही वैश्विक कार्ये देवतांच्या त्रिगुणाच्या रूपात व्यक्त केली जातात. सामान्यतः, ब्रह्मा हा निर्माता, विष्णू हा संरक्षक आणि शिव हा संहारक आहे.[४][५] हिंदू धर्माच्या ओम चिन्हाला त्रिमूर्तीचा संकेत मानला जातो, जेथे शब्दाचे A, U, आणि M फोनेम हे ब्रह्मनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जोडून निर्मिती, संरक्षण आणि विनाश दर्शवतात. त्रिमूर्तीसाठी त्रिदेवी ही देवी पत्नींची त्रिमूर्ती आहे.[६][७]
4
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10652.txt ADDED
@@ -0,0 +1,210 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ [१](आहसंवि: TRV, आप्रविको: VOTV) हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे असलेला विमानतळ आहे. येथून भारतातील सगळी प्रमुख शहरे आणि कुवैत, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर, रियाध, दम्मम, शारजाह आणि मध्यपूर्वेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
2
+ शहराच्या पश्चिमेस साधारण ४ किमी आणि कोवालम पुळणीपासून १६ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ केरळमधील सगळ्यात पहिला विमानतळ आहे.[१] दक्षिण आशियातील अनेक देशांतील प्रवासी मध्यपूर्वेत जाण्यासाठी या विमानतळाचा उपयोग करतात.
3
+
4
+
5
+
6
+
7
+
8
+
9
+ आग्रा •
10
+ अराक्कोणम •
11
+ अंबाला •
12
+ बागडोगरा •
13
+ भूज रुद्रमाता •
14
+ कार निकोबार •
15
+ चबुआ •
16
+ छत्तीसगढ •
17
+ दिमापूर •
18
+ दुंडिगुल •
19
+ गुवाहाटी •
20
+ हलवारा •
21
+ कानपूर •
22
+ लोहगांव •
23
+ कुंभिरग्राम •
24
+ पालम •
25
+ सफदरजंग •
26
+ तंजावर •
27
+ येलहंका
28
+
29
+
30
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
31
+
32
+
33
+ जोगबनी विमानतळ •
34
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
35
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
36
+ पूर्णिया विमानतळ •
37
+ रक्सौल विमानतळ
38
+
39
+
40
+ बिलासपूर विमानतळ •
41
+ जगदलपूर विमानतळ •
42
+ Raipur: विमानतळ
43
+
44
+
45
+ चकुलिया विमानतळ •
46
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
47
+
48
+
49
+ बारवानी विमानतळ •
50
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
51
+ ग्वाल्हेर विमानतळ •
52
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
53
+ जबलपूर विमानतळ •
54
+ खजुराहो विमानतळ •
55
+ ललितपूर विमानतळ •
56
+ पन्ना विमानतळ •
57
+ सतना विमानतळ
58
+
59
+
60
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
61
+ हिराकुद विमानतळ •
62
+ झरसुगुडा विमानतळ •
63
+ रूरकेला विमानतळ
64
+
65
+
66
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
67
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
68
+ गोरखपूर विमानतळ •
69
+ झांसी विमानतळ •
70
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
71
+ ललितपूर विमानतळ
72
+
73
+
74
+ अलाँग विमानतळ •
75
+ दापोरिजो विमानतळ •
76
+ पासीघाट विमानतळ •
77
+ तेझू विमानतळ •
78
+ झिरो विमानतळ
79
+
80
+
81
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
82
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
83
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
84
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
85
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
86
+
87
+
88
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
89
+
90
+
91
+ रुपसी विमानतळ •
92
+ शेला विमानतळ •
93
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
94
+
95
+
96
+ ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
97
+
98
+
99
+ दिमापूर विमानतळ
100
+
101
+
102
+ पाकयाँग विमानतळ
103
+
104
+
105
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
106
+ कैलाशहर विमानतळ •
107
+ कमलपूर विमानतळ •
108
+ खोवै विमानतळ
109
+
110
+
111
+ बालुरघाट विमानतळ •
112
+ बेहाला विमानतळ •
113
+ कूच बिहार विमानतळ •
114
+ इं��्लिश बझार: मालदा विमानतळ
115
+
116
+
117
+ चंदिगढ विमानतळ
118
+
119
+
120
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
121
+ कुलू: भुंतार विमानतळ •
122
+ शिमला विमानतळ
123
+
124
+
125
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
126
+ कारगिल विमानतळ •
127
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
128
+
129
+
130
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
131
+ पठाणकोट विमानतळ
132
+
133
+
134
+ अजमेर विमानतळ •
135
+ बिकानेर: नाल विमानतळ •
136
+ जेसलमेर विमानतळ •
137
+ जोधपूर विमानतळ •
138
+ कोटा विमानतळ •
139
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
140
+
141
+
142
+ देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
143
+ पंतनगर विमानतळ
144
+
145
+
146
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
147
+
148
+
149
+ कडप्पा विमानतळ •
150
+ दोनाकोंडा विमानतळ •
151
+ काकिनाडा विमानतळ •
152
+ नादिरगुल विमानतळ •
153
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
154
+ राजमुंद्री विमानतळ •
155
+ तिरुपती विमानतळ •
156
+ विजयवाडा विमानतळ •
157
+ विशाखापट्टणम विमानतळ •
158
+ वारंगळ विमानतळ
159
+
160
+
161
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
162
+ बेळ्ळारी विमानतळ •
163
+ विजापूर विमानतळ •
164
+ हंपी विमानतळ •
165
+ हस्सन विमानतळ •
166
+ हुबळी विमानतळ •
167
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
168
+ विद्यानगर विमानतळ
169
+
170
+
171
+ अगत्ती विमानतळ
172
+
173
+
174
+ पाँडिचेरी विमानतळ
175
+
176
+
177
+ मदुरै विमानतळ •
178
+ सेलम विमानतळ •
179
+ तुतिकोरिन विमानतळ •
180
+ वेल्लोर विमानतळ
181
+
182
+
183
+ दमण विमानतळ •
184
+ दीव विमानतळ
185
+
186
+
187
+ भावनगर विमानतळ •
188
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
189
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
190
+ कंडला विमानतळ •
191
+ केशोद विमानतळ •
192
+ पालनपूर विमानतळ •
193
+ पोरबंदर विमानतळ •
194
+ राजकोट विमानतळ •
195
+ सुरत विमानतळ •
196
+ उत्तरलाई विमानतळ •
197
+ वडोदरा: हरणी विमानतळ
198
+
199
+
200
+ अकोला विमानतळ •
201
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
202
+ हडपसर विमानतळ •
203
+ कोल्हापूर विमानतळ •
204
+ लातूर विमानतळ •
205
+ मुंबई: जुहू विमानतळ •
206
+ नांदेड विमानतळ •
207
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
208
+ रत्नागिरी विमानतळ •
209
+ शिर्डी विमानतळ •
210
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10664.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ त्रिशूल (हिंदी चित्रपट) हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10685.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ४३-त्रेचाळीस  ही एक संख्या आहे, ती ४२  नंतरची आणि  ४४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
2
+ इंग्रजीत: 43 - forty-three.
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10746.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्शेपो लेबोहांग मोरेकी (जन्म ७ ऑक्टोबर १९९३) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] २०१५ आफ्रिका टी-२० चषकासाठी बोलंड क्रिकेट संघात त्याचा समावेश करण्यात आला होता.[२]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10774.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ थंडाई हे एक पेय आहे. महाशिवरात्री आणि होळी या सणांच्या निमित्ताने ते विशेष करून सेवन केले जाते.[१] उन्हाळ्यात ही याचा आस्वाद घेतला जातो.
2
+ दूध-दीड लिटर
3
+ १५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार
4
+ १ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम
5
+ पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी
6
+ १ चमचा वेलदोडा पूड
7
+ १ वाटी गुलाबपाणी
8
+ साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला
9
+ दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या.
10
+ भिजलेल्या बदामाची साले काढा
11
+ तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
12
+ त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.[२]खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
13
+ चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.[३]
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10775.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10780.txt ADDED
@@ -0,0 +1,46 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तक्षिन शिनावत (देवनागरी लेखनभेद: थक्शिन शिनावत, थक्शिन चिनावत, थक्शिन शिनावत्र ; थाई: ทักษิณ ชินวัตร ;) (जुलै २९, इ.स. १९४९: च्यांग माई, थायलंड - हयात) हा थायलंडाचा उद्योजक व भूतपूर्व पंतप्रधान आहे. शिनावताने थाई राक थाई या पक्षाची स्थापना केली. इ.स. २००७मध्ये थाई सैन्याने उठाव करून शिनावताची हकालपट्टी केली.
2
+
3
+
4
+
5
+ मनोपकोर्ण ·
6
+ बाहोन ·
7
+ बिपुलसोंग्राम ·
8
+ अभयवोंग्शे ·
9
+ पुण्यकेत ·
10
+ श. प्रामोद ·
11
+ अभयवोंग्शे ·
12
+ प्रीति ·
13
+ धाम्रोंग ·
14
+ अभयवोंग्शे ·
15
+ बिपुलसोंग्राम ·
16
+ बोधे ·
17
+ थानोम ·
18
+ सरित ·
19
+ थानोम ·
20
+ सान्य ·
21
+ शे. प्रामोज ·
22
+ कुकृत प्रामोद ·
23
+ श. प्रामोद ·
24
+ दानिन ·
25
+ क्रियांगसाक ·
26
+ प्रेम ·
27
+ जतिजय ·
28
+ आनंद ·
29
+ सुचिंत ·
30
+ मीचय† ·
31
+ आनंद ·
32
+ चुआन ·
33
+ पांहान ·
34
+ चावालित ·
35
+ चुआन ·
36
+ तक्षिन ·
37
+ चिज्जय† ·
38
+ तक्षिन ·
39
+ सुरयुत ·
40
+ सामक ·
41
+ सोमजय ·
42
+ चौवरात† ·
43
+ अभिसित ·
44
+ यिंगलक ·
45
+ चान-ओचा
46
+
dataset/scraper_4/batch_3/wiki_s4_10783.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ थट्टेकड पक्षी अभयारण्य हे केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोतमंगलम तालुक्यातील २५ चौ.किमी क्षेत्रफळाचे पक्षी अभयारण्य आहे. ते केरळ राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य होते. भारतातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांनी भारतीय द्वीपकल्पातील सर्वात समृद्ध पक्षी आवास असे या अभयारण्याचे वर्णन केले होते. थट्टेकड याचा शब्दशः अर्थ समतल जंगल असा होतो. नावाप्रमाणे हे अभयारण्य केरळमधील सर्वात लांब पेरियार नदीच्या उपनद्यांतील समतल भागातले सदाहरित जंगल आहे.