Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes.
See raw diff
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10001.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10011.txt +5 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10025.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10037.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10043.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10044.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10091.txt +8 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10096.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10106.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10117.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10130.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10150.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10170.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1021.txt +20 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10211.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10254.txt +6 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10290.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10294.txt +6 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10308.txt +77 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10309.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10324.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10343.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10352.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10373.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10375.txt +6 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10406.txt +29 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10412.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10414.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10431.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10448.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10450.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10455.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10461.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10467.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10476.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10484.txt +5 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10496.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10499.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10508.txt +14 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10522.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1054.txt +6 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10557.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10561.txt +7 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10590.txt +101 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10605.txt +5 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10631.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10654.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10697.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_107.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10705.txt +3 -0
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10001.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेन्झी काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10011.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
एलिझाबेथ "बेप" वॉस्कुइल (किंवा एली वॉसन) (५ जुलै, इ.स. १९१९ - ६ मे १९८३) ही एक डच नागरिक होती. तिने ओपेक्टातील इतर कर्मचाऱ्यांसोबत मिळून ॲन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला नाझी जर्मनीपासून लपवून ठेवले होते.
|
| 3 |
+
बेपचा जन्म ॲम्स्टरडॅम शहरात झाला होता. ती योहान्स हेन्ड्रिक वॉस्कुइल यांच्या आठ मुलांपैकी एक होती. तिला इ.स. १९३७मध्ये ऑटो फ्रॅंक यांनी ओपेक्टा कंपनीत नौकरी दिली होती. फ्रॅंक कुटुंब तिथे लपण्यास आल्यावर केवळ निवडक लोकांना त्याच्याबद्दल माहिती होती. त्यात बेप एक होती. त्या काळात बेप त्यांच्यासाठी किराणामाल आणून देत असे. तिने ॲन, मार्गो व पीटर यांच्यासाठी स्वतःच्या नावावर लघुलुपी व लॅटिन भाषेचा पत्रद्वारा अभ्यासक्रम मागवला होता.
|
| 4 |
+
१५ मे, इ.स. १९४६ला तिने कॉर्नेलिअस व्हान विक याच्यासोबत लग्न केले. यानंतर तिने ओपेक्टात काम करणे सोडून दिले. पुढे तिला चार मुले झाली; टॉम, कॉर, जूप आणि एक मुलगी, ॲन-मारी; जिचे नाव ॲन फ्रॅंकवरून ठेवले होते.
|
| 5 |
+
दुसऱ्या महायुद्धादरम्यान तिच्या कामांसाठी तिचा सन्मान केला गेला. मात्र तिला प्रसिद्धी व मुलाखती देणे आवडत नसे. मात्र ती शेवटपर्यंत ऑटो फ्रॅंकच्या संपर्कात होती. तिने ॲन व तिच्या दैनंदिनीवर प्रकाशित लेखांची एक कात्रणवही केली होती.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10025.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेबी कांबळे (माहेरच्या काकडे) (जन्म : वीरगाव-पुरंदर, इ.स. १९२९; - फलटण, २१ एप्रिल २०१२) या दलित कार्यकर्त्या व लेखिका होत्या. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत.[१][२][३]
|
| 2 |
+
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कोंडिबा कांबळे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षण दिले.पुढे उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-प्रेरणेचे वारे अधिक प्रखरतेने वाहू लागले. याच काळात स्वतःही समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे या विचाराने बेबीताई लिखाण करू लागल्या.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10037.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेर लेक काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरिस येथे आहे.[१]
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३७२ इतकी होती.[२]
|
| 3 |
+
या काउंटीला जवळच्या बेर लेक सरोवराचे नाव दिलेले आहे. बेर लेक काउंटीची रचना १८७५मध्ये झाली
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10043.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेरळी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10044.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेरळी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10091.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10096.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10106.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10117.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (सर्बियन: Аеродром Београд - Никола Тесла) (आहसंवि: BEG, आप्रविको: LYBE) हा सर्बिया देशाच्या बेलग्रेड शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९१० साली बांधल्या गेलेल्या बेलग्रेड विमानतळाला २००६ साली प्रसिद्ध सर्बियन-अमेरिकन शास्त्रज्ञ व शोधक निकोला टेस्ला ह्याचे नाव दिले गेले. हा विमानतळ बेलग्रेडच्या १८ किमी पश्चिमेस स्थित असून सर्बियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर सर्बियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10130.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलदारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10150.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.
|
| 2 |
+
बेलवडे हवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10170.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेला चौथा (इ.स. १२०६ - मे ३, इ.स. १२७०) हा हंगेरी, क्रोएशिया व स्लोव्हेकियाचा राजा होता.
|
| 2 |
+
याने क्रोएशियावर बेला तिसरा, तर स्लोव्हेकियावर बेला चौथा या नावाने राज्य केले.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1021.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,20 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रतापराव गुजर (जन्म:१६१५ - मृत्यू:२४ फेब्रुवारी, १६७४) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो.
|
| 2 |
+
५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे. [१]
|
| 3 |
+
प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास)
|
| 4 |
+
महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला.
|
| 5 |
+
काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन थडकल्या.प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’[२]
|
| 6 |
+
२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'[३]
|
| 7 |
+
या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्��सनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.[४]
|
| 8 |
+
मराठ्यांच्या इतिहासात हा एक नवीन अध्यायचं घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर कवी कुसुमग्राज लिखित आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरात स्वरबद्ध "वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता आणि लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित "वेडात मराठे वीर दौडले सात" हे व्यवसायिक नाटक प्रसिद्ध आहे.[५].
|
| 9 |
+
'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग, १९ मे १९७७ रोजी मळगंगा नाट्य निकेतन द्वारे सादर करण्यात आला. यात प्रतापराव यांची प्रमुख भूमिका श्री. फक्कड जोशी तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः बशीर मोमीन यांनी केली होती. नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून लेखक श्री. मोमीन कवठेकर यांनी नाटकाचे रूपांतर वगनाट्यात सुद्धा केले, जे विविध तमाशा फडांनी ग्रामीण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले.
|
| 10 |
+
सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर शाहू झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला.
|
| 11 |
+
आता आपल्या राजाच्या बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजानी कधी विसरले नाही त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला.. (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनीबलक्षात घायवे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बह���ण राजाराम महाराजांची राणी होती)
|
| 12 |
+
" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रे मधुन दिसते
|
| 13 |
+
स्वराज्यासाठी केलेले हे धर्मांतर खूप मोलाचे होते त्यावर महाराजांनी त्याना परळी खोऱ्यातील साठ गावाची जमीन इनाम म्हणून दिली.
|
| 14 |
+
खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला. त्यांची मुस्लिम वंशज आज देखील परळी नजीक कामठी गावात राहतात भाऊसाहेब हैभतराव गुजर,देशमुख,इनामदार परळी सरकार आणी त्यांचा मुलगा
|
| 15 |
+
सत्तार अमीन साहेब इनामदार आणी त्यांची मुले १.सिकंदर सतार इनामदार 2.ज़ुबेर सत्तार इनामदार
|
| 16 |
+
आज मुस्लिम म्हणून सातारा मध्ये राहतात. आता कामठी हे गाव धरणामध्ये गेले असून त्यांचा सध्याचा रहिवास हा परळी नजीक जकातवाडी या गावामध्ये आहे .
|
| 17 |
+
या घराण्याचा मोलाचा वाटा स्वराज्याच्या साठी आहे
|
| 18 |
+
.
|
| 19 |
+
प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे.[ संदर्भ हवा ] तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.[ संदर्भ हवा ][६]
|
| 20 |
+
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10211.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10254.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावाला सेलू व मंठा या दोन तालुक्याच्या सीमा आहेत तर, जालना जिल्हा ची सीमा आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
| 3 |
+
येथील लोकजीवन हे सुरळीत असून शेती वर आधारित आहे, या गावातील बरेचसे लोक बाहेर गावी आपला उदार निर्वाह करण्यासाठी राहतात, ऊसतोड करण्याकरिता देखील या गावातील नागरिक जात असतात..
|
| 4 |
+
या गावात मराठा, माळी,कासार, बंजारा, बौद्ध व मातंग समाजाचे लोक गुन्या-गोविंदाने राहतात
|
| 5 |
+
बेलुरा या गावात बरचसे मंदिरे आहेत पण एक महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरात तीन मूर्ती असल्यामुळे येथे भाविकांची गर्दी होत असते.
|
| 6 |
+
या गावाच्या पूर्व दिशेस वाडी मोहाडी आग्नेय दिशेला चारठाणा दक्षिणेस दगडचोप वाव्याय दिशेला माळकिनी बोरकिनी पश्चिम दिशेला अंभोडा कदम
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10290.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10294.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
बेलोशी हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गाव आहे. ते पांचगणीपासून १० मिनिटाच्या अंतरावर, पांचगणी - पाचवड या मार्गावर आहे. बेलोशीच्या वरच्या बाजूला काटवली हे गाव आहे तर खालच्या बाजूला दापवड़ी हे गाव आहे. गावामधे जावळी सहकारी बँकेचे संस्थापक कै. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांची समाधी आहे. काळ भैरवनाथ हे गावाचे ग्राम दैवत आहे.एप्रिल महिन्यामधे गावची यात्रा (दिंडी) असते
|
| 3 |
+
बाजूला काटवली आणि रूईघर ही गावे आहेत या गावांमधे ८० % बेलोशे आहेत तसेच खाली मेढ़ा भागात केळघर हे गाव आहे तिथे पण ८० % बेलोशे आहेत ही सगळी एकच भावकी
|
| 4 |
+
सातारा जिल्हा वगळता बेलोशे कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यामधे खेड़ तालुक्यात ३ गावांमधे आहेत त्या पैकी नातूनगर हे १ गाव जे पोलादपुर पासून अवघ्या ३० मिनिटावर आहे तसेच रायगड जिल्ह्यामधे सुधागड़ तालुक्यात पण आहेत ते आडनाव लिहताना मात्र बेलोशे ऐवजी बेलोसे अस लावतात हे सगळे पूर्वीच्या काळात स्थाईक झालेले.
|
| 5 |
+
बेलोशीपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेली पर्यटन स्थळे :-
|
| 6 |
+
हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10308.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,77 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल्जियम राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
|
| 2 |
+
ऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड
|
| 3 |
+
बर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड
|
| 4 |
+
आर्जेन्टीना ·
|
| 5 |
+
डेन्मार्क ·
|
| 6 |
+
नामिबियन ·
|
| 7 |
+
युगांडा ·
|
| 8 |
+
बेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया
|
| 9 |
+
ऑस्ट्रीया ·
|
| 10 |
+
बहामास ·
|
| 11 |
+
बहरैन ·
|
| 12 |
+
बेलिझ ·
|
| 13 |
+
भुतान ·
|
| 14 |
+
ब्राझिल ·
|
| 15 |
+
ब्रुनै ·
|
| 16 |
+
चिली ·
|
| 17 |
+
चीन ·
|
| 18 |
+
कूक आयलंड ·
|
| 19 |
+
कोस्टा रिका ·
|
| 20 |
+
क्रोएशिया ·
|
| 21 |
+
क्युबा ·
|
| 22 |
+
सायप्रस ·
|
| 23 |
+
झेक प्रजासत्ताक ·
|
| 24 |
+
फ़िनलंड ·
|
| 25 |
+
गांबिया ·
|
| 26 |
+
घाना ·
|
| 27 |
+
ग्रीस ·
|
| 28 |
+
गुर्नसी ·
|
| 29 |
+
इंडोनेशिया ·
|
| 30 |
+
इराण ·
|
| 31 |
+
आइल ऑफ मान ·
|
| 32 |
+
जर्सी ·
|
| 33 |
+
लेसोथो ·
|
| 34 |
+
लक्झेंबर्ग ·
|
| 35 |
+
मलावी ·
|
| 36 |
+
मालदीव ·
|
| 37 |
+
माली ·
|
| 38 |
+
माल्टा ·
|
| 39 |
+
मेक्सिको ·
|
| 40 |
+
मोरोक्को ·
|
| 41 |
+
मोझांबिक ·
|
| 42 |
+
म्यानमार ·
|
| 43 |
+
नॉर्वे ·
|
| 44 |
+
ओमान ·
|
| 45 |
+
पनामा ·
|
| 46 |
+
फिलिपाईन्स ·
|
| 47 |
+
पोर्तुगाल ·
|
| 48 |
+
र्वांडा ·
|
| 49 |
+
कतार ·
|
| 50 |
+
सामोआ ·
|
| 51 |
+
सौदी अरब ·
|
| 52 |
+
सियेरा लिओन ·
|
| 53 |
+
स्लोव्हेनिया ·
|
| 54 |
+
दक्षिण कोरिया ·
|
| 55 |
+
स्पेन ·
|
| 56 |
+
सेंट हेलन ·
|
| 57 |
+
सुरिनम ·
|
| 58 |
+
स्विडन ·
|
| 59 |
+
स्विझर्लंड ·
|
| 60 |
+
टोंगा ·
|
| 61 |
+
तुर्क आणि कैकोस द्विपे ·
|
| 62 |
+
वनुतु ·
|
| 63 |
+
पूर्व आफ्रिका ·
|
| 64 |
+
पूर्व आणि मध्य आफ्रिका ·
|
| 65 |
+
पश्चिम आफ्रिका
|
| 66 |
+
बेलारूस ·
|
| 67 |
+
बल्गेरिया ·
|
| 68 |
+
एस्टोनिया ·
|
| 69 |
+
आइसलँड ·
|
| 70 |
+
लात्व्हिया ·
|
| 71 |
+
न्यू कॅलिडोनिया ·
|
| 72 |
+
पोलंड ·
|
| 73 |
+
रशिया ·
|
| 74 |
+
स्लोव्हेकिया ·
|
| 75 |
+
तुर्कस्तान ·
|
| 76 |
+
युक्रेन ·
|
| 77 |
+
उरुग्वे
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10309.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल्जियन क्रिकेट फेडरेशन (बीसीएफ), सध्या क्रिकेट बेल्जियम म्हणून ओळखले जाते, ही बेल्जियममधील क्रिकेट या खेळाची प्रशासकीय संस्था आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10324.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल्जियमचा ध्वज काळा, पिवळा व लाल ह्या तीन रंगांच्या उभ्या पट्ट्यांपासून बनला आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10343.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 15°08′N 76°55′E / 15.133°N 76.917°E / 15.133; 76.917
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बेल्लारी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बेल्लारी शहर कर्नाटकच्या मध्य-पूर्व भागात बंगळूरच्या ३०६ किमी उत्तरेस कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेजवळ वसले आहे. २०११ साली बेल्लारीची लोकसंख्या ४.११ लाख होती.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10352.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
बेल्स हे क्रिकेटच्या खेळात वापरले जाणारे उपकरण आहे. प्रत्येक बेल हा एक लाकडाचा, सहसा कोरीवकाम केलेला, तुकडा असतो. असे एकूण चार तुकडे एका वेळी वापरले जातात.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10373.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10375.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत.
|
| 4 |
+
बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
|
| 5 |
+
बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१]
|
| 6 |
+
\
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10406.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,29 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बेळगांव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगांव शहर हे बेळगांव जिल्हा व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
|
| 4 |
+
बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.
|
| 5 |
+
सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते.
|
| 6 |
+
इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४]
|
| 7 |
+
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव ब��म्बे राज्यात व १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
|
| 8 |
+
बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.
|
| 9 |
+
अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न
|
| 10 |
+
बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[९] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे.
|
| 11 |
+
बेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्याचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
|
| 12 |
+
२००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड)ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. श���रात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७]
|
| 13 |
+
सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे.
|
| 14 |
+
बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८]
|
| 15 |
+
बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९]
|
| 16 |
+
कर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये.
|
| 17 |
+
[1]
|
| 18 |
+
केएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी)
|
| 19 |
+
कर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी
|
| 20 |
+
केएलई एमसी
|
| 21 |
+
[1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली.
|
| 22 |
+
सरकारी पॉलिटेक्निक बेलगाम
|
| 23 |
+
कर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे ��नेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे.
|
| 24 |
+
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही बेळगाव जिल्हा्यातील एक महत्त्वाची शिक्षण संस्था
|
| 25 |
+
बेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे.
|
| 26 |
+
बेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक)
|
| 27 |
+
बेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरून मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूर व मंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत.
|
| 28 |
+
बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्तीच्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१]
|
| 29 |
+
इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10412.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळगावी मराठी कन्नडच्या प्रभावामुळं हेल काढून बोलली जाणारी बेळगावी मराठी होय.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10414.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळगांव विभाग कर्नाटकातील चार प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
|
| 2 |
+
या विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र व कोल्हापूर जिल्हा, पूर्वेस गुलबर्गा विभाग, उत्तरेस महाराष्ट्र राज्य व दक्षिणेस बंगळूर विभाग आहे.
|
| 3 |
+
बेळगाव विभागातील खालील जिल्हे आहेत.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10431.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10448.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेवकूफियां हा २०१४ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो नुपूर अस्थाना दिग्दर्शित आहे, हबीब फैसल लिखित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा निर्मित आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा, सोनम कपूर आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका आहेत.[१] हा व्यावसायिकरित्या अपयशी ठरला.[२][३]
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10450.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेवणूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10455.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जॉन बेव्हर्ली निकोल्स (९ सप्टेंबर १८९८ - १५ सप्टेंबर १९८३) एक इंग्रज लेखक, नाटककार, पत्रकार, संगीतकार आणि सार्वजनिक वक्ता होते. त्यांनी ६०हून अधिक पुस्तके आणि नाटके लिहिली.[१]
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10461.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेशरम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10467.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेस ॲलिस मे हीथ (जन्म २० ऑगस्ट २००१) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर, नॉर्दर्न डायमंड्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि ब्रिस्बेन हीटसाठी खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी डर्बीशायर, तसेच महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये यॉर्कशायर डायमंड्स आणि महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळली होती.[१][२]
|
| 2 |
+
तिने सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10476.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 47°34′00″N 7°36′10″E / 47.56667°N 7.60278°E / 47.56667; 7.60278
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बासल (जर्मन: Basel) ही स्वित्झर्लंड देशाच्या बासल-श्टाट राज्याची राजधानी व स्वित्झर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (झ्युरिक व जिनिव्हा खालोखाल) आहे. बासल शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात फ्रान्स व जर्मनी देशांच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10484.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संगणकाची एक भाषा
|
| 2 |
+
संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लॅंग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.
|
| 3 |
+
प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते .
|
| 4 |
+
कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages)
|
| 5 |
+
उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10496.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेसिल आर्थर फायरब्रेस ग्रीव्ह (मे २८, इ.स. १८६४:किल्बर्न, मिडलसेक्स, इंग्लंड - नोव्हेंबर १९, इ.स. १९१७) हा १९८८-८९मध्ये इंग्लंड}कडून दक्षिण आफ्रिका विरुद्ध दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10499.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बसिल बुचर (३ सप्टेंबर, १९३३:गयाना - १६ डिसेंबर, २०१९:फ्लोरिडा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६९ दरम्यान ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10508.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,14 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेस्ट ही (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) (English:Brihanmumbai Electricity Supply and Transport, (BEST)) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. १८७३ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्ट ने वाडी बंदर येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९२६ पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो
|
| 2 |
+
बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट".
|
| 3 |
+
बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये "बॉम्बे ट्रामवे १८७४" नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली.
|
| 4 |
+
बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला.
|
| 5 |
+
सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या.
|
| 6 |
+
पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली.
|
| 7 |
+
दुसऱ्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट"च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले.
|
| 8 |
+
२०१३ च्या आकडेवारीप्रमाणे बेस्टकडे ४६८० बस आणि ३६५ वाहतूक मार्ग आहेत आणि त्यातून त्या वर्षी ५० लाख लोकांनी प्रवास केला.
|
| 9 |
+
बेस्टच्या बससेवांचे प्रकार :
|
| 10 |
+
१. साधारण बस - बस क्रमांक पांढऱ्या रंगात आणि बाकीचा भाग काळ्या रंगात असा फलक असतो. या बस आपल्या मार्गातल्या सर्व स्थानकांवर थांबतात.
|
| 11 |
+
२. मर्यादित बस - बस क्रमांक लाल रंगाचा असतो. या बस आपल्या मार्गातल्या प्रमुख स्थानकांवरच थांबतात.
|
| 12 |
+
३. एक्सप्रेस बस - बस क्रमांक लाल रंगात आणि बाकीचा भाग पिवळ्या रंगात असा फलक असतो. या बस आपल्या मार्गातल्या मोजक्याच स्थानकांवर थांबतात. या गाड्या मुख्यतः लांब पल्ल्याच्या असतात. या गाड्या सगळ्या उड्डाणपुलांवरून जातात.
|
| 13 |
+
४. वातानुकूलित बस - काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर वातानुकूलित बस धावतात.
|
| 14 |
+
५. फेरी सेवा - बेस्टची मुंबईच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर वरसोवा, मनोरी, मड, मार्वे येथे जलमार्गाने जाणारी फेरी सेवा आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10522.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेहेर ह्या कंपनीचे मुख्यालय स्टुट्गार्टमध्ये आहे. ही कंपनी गाड्यांना लागणारे रेडिएटर व वातानुकुलन यंत्रणा बनवते. युरोप तसेच अमेरिकेतील बहूतांशी मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्याना ही कंपनी वरील सुटे पार्ट्स बनवते. कंपनीचे युरोपमध्ये फ्रांस, स्पेन, चेक प्रजासत्ताक तसेच अमेरिकेत डेटन, साउथ अफ्रिका, भारतात पुणे, व चिन मध्ये कारखाने आहेत.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_1054.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
करकंब हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
राजे छत्रपती शिवाजी यांच्या पदपावलांनी करकंब हे गाव पावन झाले आहे.
|
| 3 |
+
करकंबमध्ये प्रसिद्ध कनकंबा मंदिर आहे. कनकंबा हा अंबाबाईचा अवतार समजला जातो. करकंब हे नाव कनकंबा देवीच्या नावावरून आले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २०,०००-२२,००० आहे.कनकंबा या देविच्या नावाने यात्रा भरते.
|
| 4 |
+
कनकंबा मंदिर व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे.
|
| 5 |
+
करकंब मधील बाजार आमटी प्रसिद्ध आहे.
|
| 6 |
+
प्रतिबिंब मंच ही या गावातील संस्था शिवकालीन शास्त्रकला मोफत शिकवते. यात तलवारबाजी, दांडपट्टा, काठीलाठी यांचा समावेश आहे. याशिवाय कराटे आणि स्वसंरक्षणकलाही शिकवली जाते. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व व्यसनापासून दूर ठेवले जाते. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच व्याख्याने आयोजित करून समाजप्रबोधन केले जाते.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10557.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बैरागवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10561.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 33°53′13″N 35°30′47″E / 33.88694°N 35.51306°E / 33.88694; 35.51306
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बैरूत (अरबी: بيروت; हिब्रू: ביירות; लॅटिन: Berytus; फ्रेंच: Beyrouth; तुर्की: Beyrut; आर्मेनियन: Պէյրութ) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
|
| 4 |
+
इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे.
|
| 5 |
+
बैरूत शहर एका नैसर्गिक द्वीपकल्पावर वसले असून त्याच्या पूर्वेकडून बैरूत नदी वाहते तर पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. बैरूत इस्रायल-लेबेनॉन सीमेच्या ९४ किमी (५८ मैल) उत्तरेस स्थित आहे.
|
| 6 |
+
बैरूतचे हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे कोरडे असतात.
|
| 7 |
+
बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बैरूतमधील प्रमुख विमानतळ आहे. हा लेबेनॉनमधील सध्या चालू असलेला एकमेव विमानतळ असून २०१३ साली सुमारे ६२ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला. लेबेनॉनची जलवाहतूक बैरूत बंदर हे देशामधील सर्वात मोठे बंदर हाताळते.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10590.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,101 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मुंबई (पूर्वीचे नाव: बॉम्बे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी [१] मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची अंदाजे लोकसंख्या १.२५ कोटी आहे. [१३]मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची २.३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे . [१४]मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. २००८ मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. [१५] [१६]
|
| 3 |
+
मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. [१७] [१८] [१९]शतकानुशतके बॉम्बेची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे १६६१ मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स II सोबत झाला तेव्हा हुंड्याच्या रुपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. १७८२ च्या सुरूवातीस, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, [२०] ज्याने अरबी समुद्रातील सात बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. [२१]प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच, १८४५ मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. १९ व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने, मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. [२२]
|
| 4 |
+
मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक, [२३] आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. [२४]जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष दहा वाणिज्य केंद्रा���पैकी एक आहे, [२५] भारताच्या GDP च्या ६.१६% उत्पन्न, [२६] देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २५%, भारतातील सागरी व्यापारापैकी ७०% ( मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि जेएनपीटी ), [२७] आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील ७०% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. [२८] [२९]या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात.
|
| 5 |
+
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.
|
| 6 |
+
मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीने ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी येथे हलवली.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे एक बेट होण्या आधीपासून समुद्रकिनाऱ्यावर राहत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असत���नाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला "कोळीवाडा" असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहिवासी समजला जातो. यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यंत होते. कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतरित झाले. दादर, माहीम, प्रभादेवी येथे भंडारी अधिक असत भागोजीशेठ कीर हे त्यांतील एक होत.
|
| 9 |
+
आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[३०]
|
| 10 |
+
माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ या भागांतही मुंबईचे मूळ रहिवासी अनेक शतके राहत होते..
|
| 11 |
+
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ]
|
| 12 |
+
१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ]
|
| 13 |
+
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० ��ाली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
|
| 14 |
+
१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.[ संदर्भ हवा ]
|
| 15 |
+
१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.[ संदर्भ हवा ] दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.
|
| 16 |
+
मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.
|
| 17 |
+
मुंबईचे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग आहेत. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.
|
| 18 |
+
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
|
| 19 |
+
फोर्ट परिसर -
|
| 20 |
+
गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन
|
| 21 |
+
नरिमन पॉइंट परिसर -
|
| 22 |
+
हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT
|
| 23 |
+
वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी
|
| 24 |
+
गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय
|
| 25 |
+
दादर - शिवाजी पार्क
|
| 26 |
+
प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर
|
| 27 |
+
महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा
|
| 28 |
+
भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार
|
| 29 |
+
भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय
|
| 30 |
+
ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन
|
| 31 |
+
मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन)
|
| 32 |
+
पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व
|
| 33 |
+
जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व
|
| 34 |
+
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली
|
| 35 |
+
मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.[ संदर्भ हवा ]
|
| 36 |
+
या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.[ संदर्भ हवा ]
|
| 37 |
+
याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला,जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत.
|
| 38 |
+
एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला
|
| 39 |
+
जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला
|
| 40 |
+
जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला
|
| 41 |
+
एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्थानक नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला
|
| 42 |
+
एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीए��जीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला
|
| 43 |
+
एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला
|
| 44 |
+
एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट
|
| 45 |
+
एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला
|
| 46 |
+
एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी
|
| 47 |
+
एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला.
|
| 48 |
+
के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला
|
| 49 |
+
के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला
|
| 50 |
+
पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला
|
| 51 |
+
पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला
|
| 52 |
+
आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली
|
| 53 |
+
आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली
|
| 54 |
+
आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला
|
| 55 |
+
मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.
|
| 56 |
+
नोव्हें��र ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे.
|
| 57 |
+
मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारताच्या १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 58 |
+
१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
|
| 59 |
+
मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 60 |
+
मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहे���. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो.
|
| 61 |
+
मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात.
|
| 62 |
+
मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
|
| 63 |
+
मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.
|
| 64 |
+
मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलीस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलीस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.
|
| 65 |
+
मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.
|
| 66 |
+
मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.
|
| 67 |
+
वाहतुकीच नवीन सादन म्हणून कॅब हा ही पर्याय आहे.
|
| 68 |
+
मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारताच्या पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरू आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत:
|
| 69 |
+
१) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे).
|
| 70 |
+
२) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर).
|
| 71 |
+
३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग.
|
| 72 |
+
४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर).
|
| 73 |
+
मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.[ संदर्भ हवा ]
|
| 74 |
+
मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.[ संदर्भ हवा ]
|
| 75 |
+
मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर.
|
| 76 |
+
२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५००हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले.
|
| 77 |
+
भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारताच्या इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद���रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.[ संदर्भ हवा ]
|
| 78 |
+
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात.
|
| 79 |
+
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारताच्या पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 80 |
+
मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारताच्या सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 81 |
+
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते.
|
| 82 |
+
बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व
|
| 83 |
+
घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवत��त. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.[ संदर्भ हवा ]
|
| 84 |
+
मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.[ संदर्भ हवा ]
|
| 85 |
+
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.
|
| 86 |
+
विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 87 |
+
१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता. [ संदर्भ हवा ]
|
| 88 |
+
२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),[३१][३२][३३] शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.[३१][३४] भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत.
|
| 89 |
+
मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरॅस्ट्रिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 90 |
+
मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत.
|
| 91 |
+
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. तसेच झणझणीत कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, कांदा भजी, जिलेबी आणि फाफडा हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.[ संदर्भ हवा ]
|
| 92 |
+
मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 93 |
+
मुंबई एक स्वतः एक संस्कृती आहे, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबई कडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात, सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही तर केवळ येथे थोडें दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते, आणि 'विविधतेत एकता' सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते.
|
| 94 |
+
न्यू यॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[३५]
|
| 95 |
+
मुंबईमध्ये मराठी ही मुख्य भाषा असली तरीही हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही भाषा वापरल्या जातात. मुंबईमध्ये दुकानांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती आहे. मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात.
|
| 96 |
+
मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारताच्या इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात.
|
| 97 |
+
दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच् सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत.
|
| 98 |
+
मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्ई / आयसीएस्ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारताच्या १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे.
|
| 99 |
+
क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदान आयपीएल स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत.
|
| 100 |
+
फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात.
|
| 101 |
+
वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्यावि���ार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10605.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
| 5 |
+
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10631.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
बॉनर काउंटी (आयडाहो) ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 3 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10654.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
बॉब ब्रॅडले हे अमेरिकेतील 5 टॅलेंट'स संस्थेचे संस्थापक व उद्योगपती आहेत.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10697.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९००
|
| 2 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
|
| 3 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_107.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पोप कॅलिक्स्टस तिसरा (३१ डिसेंबर, इ.स. १३७८:कानाल्स, आरागोन - ६ ऑगस्ट, इ.स. १४५८:रोम, इटली) पंधराव्या शतकातील पोप होता.
|
| 2 |
+
याचे मूळ नाव आल्फोन्स दि बोर्या होते.
|
dataset/scraper_6/batch_10/wiki_s6_10705.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुंबई उच्च न्यायालय (अधिकृत नाव: बॉम्बे हायकोर्ट[१], इंग्रजी: The High Court of Bombay) हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.[२]
|
| 2 |
+
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते, तसेच उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.
|
| 3 |
+
१९९५ मध्ये शहराचे नाव बदलून बॉम्बे वरून मुंबई असे करण्यात आले असले तरी, कोर्टाने एक संस्था म्हणून त्याचे पालन केले नाही आणि बॉम्बे हायकोर्ट हे नाव कायम ठेवले. तथापि, मुंबई उच्च न्यायालय असे नाव देण्याचे विधेयक 'केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 जुलै 2016 रोजी कोलकाता उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचे नाव अनुक्रमे कोलकाता उच्च न्यायालय आणि चेन्नई उच्च न्यायालय असे बदलण्यास मान्यता दिली. ते भारताच्या संसदेसमोर मंजुरीसाठी प्रलंबित आहे परंतु काही काळासाठी ते लागू केले जाणार नाही.[३][४]
|