Aarsh-Wankar commited on
Commit
9403b89
·
verified ·
1 Parent(s): ea2b554

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_100.txt +3 -0
  2. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10069.txt +10 -0
  3. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10081.txt +5 -0
  4. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10154.txt +1 -0
  5. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10169.txt +12 -0
  6. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10184.txt +6 -0
  7. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10206.txt +2 -0
  8. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10239.txt +4 -0
  9. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10245.txt +1 -0
  10. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10282.txt +3 -0
  11. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10331.txt +1 -0
  12. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10336.txt +3 -0
  13. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10349.txt +3 -0
  14. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10352.txt +2 -0
  15. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10423.txt +2 -0
  16. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10436.txt +1 -0
  17. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10444.txt +60 -0
  18. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10474.txt +3 -0
  19. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10492.txt +2 -0
  20. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10528.txt +18 -0
  21. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10638.txt +1 -0
  22. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10663.txt +3 -0
  23. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10685.txt +4 -0
  24. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10712.txt +2 -0
  25. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10717.txt +2 -0
  26. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10718.txt +5 -0
  27. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10731.txt +23 -0
  28. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10772.txt +2 -0
  29. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_1090.txt +6 -0
  30. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10920.txt +9 -0
  31. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10934.txt +5 -0
  32. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10937.txt +3 -0
  33. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10966.txt +1 -0
  34. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11006.txt +9 -0
  35. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11117.txt +3 -0
  36. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11148.txt +3 -0
  37. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11190.txt +2 -0
  38. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_1120.txt +2 -0
  39. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11245.txt +2 -0
  40. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11262.txt +111 -0
  41. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11263.txt +1 -0
  42. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11279.txt +1 -0
  43. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11333.txt +8 -0
  44. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11401.txt +2 -0
  45. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11451.txt +12 -0
  46. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11462.txt +2 -0
  47. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11511.txt +2 -0
  48. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11548.txt +1 -0
  49. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11549.txt +19 -0
  50. dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11560.txt +5 -0
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_100.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हिंदू धर्मात, विनता (संस्कृत: विनता, IAST: Vinatā) ही अरुण आणि गरुड यांची आई आहे. ती प्रजापती दक्षाच्या मुलींपैकी एक आहे. तिने कश्यप आणि तिच्या अनेक बहिणींसोबत लग्न केले आहे. तिला दोन मुलगे झाले, थोरला अरुण आणि धाकटा गरुड.[१][२]
2
+ हिंदू पुराणांनुसार विनता ही प्रजापती दक्षाच्या तेरा कन्यांपैकी एक होय. विनतेची दोन मुले अरुण आणि गरुड होत.
3
+ विनता ही दक्षाची मुलगी. कद्रू ही तिची मोठी बहीण आहे आणि जेव्हा त्या दोघी कश्यपाबरोबर त्याच्या पत्नी म्हणून राहत होत्या आणि त्याच्या सर्व सुखसोयींची काळजी घेत होत्या, तेव्हा त्याने प्रत्येकाला वरदान देऊन आशीर्वाद दिला होता.[३] कद्रूने एक हजार नागपुत्र मागितले जे शूर असावेत. तिच्या बहिणीने पुत्रांची मागणी केल्यामुळे, विनताने फक्त दोनच पुत्र मागितले, जे कद्रूच्या मुलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि तेजस्वी असावेत. कश्यपाने त्यांची इच्छा पूर्ण केली. त्याच्या बायका गरोदर राहिल्यानंतर त्याने त्यांना मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आणि मग तो जंगलात तपश्चर्येसाठी निघून गेला.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10069.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ مجلس أمن الأمم المتحدة (अरबी)
2
+ 联合国安全理事会 (चिनी)
3
+ Conseil de sécurité des Nations unies (फ्रेंच)
4
+ Совет Безопасности Организации Объединённых Наций (रशियन)
5
+ संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
6
+ कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.
7
+ 2006 ते 2016 54 सदस्य संख्या
8
+ खालील ५ स्थायी सदस्यांना नकाराधिकार आहेत.
9
+ सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
10
+ खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10081.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे.ह्या कार्यक्रमद्वारे जगातील १७७ देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रे आमसभेच्या सहा विशेष बोर्डांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
2
+ हा कार्यक्रम संपूर्णपणे सदस्य देशांनी दिलेल्या ऐच्छिक देणग्यांमधून चालवला जातो. दारिद्र्य निर्मुलन, एच.आय.व्ही./एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी परियोजना यू.एन.डी.पी.मार्फत चालवल्या जातात.
3
+ रोनाल्डो, झिनेदिन झिदान, मारिया शारापोव्हा इत्यादी लोकप्रिय खेळाडू यू.एन.डी.पी.चा प्रसार करण्यासाठी राजदूत म्हणून नेमले गेले आहेत.
4
+ सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
5
+ खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10154.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ संसदीय राज्यपद्धती म्हणजे ज्यात कार्यकारी मंत्रिमंडळास प्रशासन राबविण्यास कायदेमंडळाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याची गरज असते अशा प्रकाराची लोकशाही शासनपद्धत आहे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10169.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संस्कृती (Resign) या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]
2
+ संस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो :
3
+ मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
4
+ तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वतःचा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःत बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]
5
+ संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे - "व्यक्ती या घरे, कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य ,पाप-पुण्य, इत्यादी. संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी. गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो."[३]
6
+ बदलता वाचनव्यवहार:-
7
+ टी.व्ही., रेडिओ, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी पुस्तकांना पहिल्यासारखा वाचक मिळत नाही. असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे. ओरडा जो विचारवंत, प्रकाशक, लेखक, पत्रकार मंडळींनी केला आहे, त्या ओरडण्यात कितपत तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.
8
+ पूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाच��� करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई. कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या कथा‍-कादंबऱ्या या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. काव्य, कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्राच्या रविवारच्या अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या असा तो वैभवाचा काळ. बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला. टी.व्ही., रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.
9
+ आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला? वाचन संस्कृतीचा लोप का झाला? या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिणामकारक आहेच पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’ सारख्या सर्च इंजिनद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी? हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फे���बुक, व्हॉट्‌स‍ॲप, ट्विटर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.
10
+ वाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे. सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमांद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, अनुदिनी (ब्लॉग) प्रसिद्ध करता येतील. या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई-साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या मोबाईलवर वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा, विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसार माध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रदान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.
11
+ हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत:
12
+ भारतीय संस्कृतीची तीन प्रमुख अंगे:
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10184.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ संहिता: द स्क्रिप्ट (किंवा फक्त संहिता) हा २०१३ मधील भारतीय मराठी चित्रपट आहे जो सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर या जोडीने दिग्दर्शित केला होता आणि अशोक अशोक मूव्हीजच्या सहकार्याने मुक्ता आर्ट्स निर्मित आहे. या चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका असून उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांनी सहाय्क भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे नाट्यप्रदर्शन १८ ऑक्टोबर २०१३ रोजी झाले आणि ६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात दोन पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले. आरती अंकलीकर-टिकेकर यांवा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि शैलेंद्र बर्वे यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी) हे पुरस्कार मिळाले. दिग्दर्शक-निर्माता सुभाष घई, मुक्ता आर्ट्सचे संस्थापक, हे सुरुवातीला चित्रपटात नव्हते. पण जेव्हा दिग्दर्शक जोडीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला गेला.[१]
2
+ रेवती साठे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माहितीपट निर्माता आहे. निर्माते शिरीन दास्ताने रेवतीला एका लघूपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी संपर्क साधते. तारा देउस्कर लिखित "दर्पण - द मिरर" या कथेवर चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची शिरीन यांचे पती दिनकर यांची इच्छा होती. परंतु एका दशकापासून ते अर्धांगवायू झाले असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. शिरीन रेवतीला थोडक्यात कथा सांगते आणी म्हणते कि ही एका स्त्रीच्या आत्मसमर्पणांची कहाणी आहे. कथा राजा सत्यशिलची आहे ज्याची सावत्र आई त्याला आपल्या भाची मालविकासोबत लग्न लाऊन देते. पण राजाचे एका दरबारी गायिकेवर प्रेम जडते, जिचे प्रतिबिंब त्याच्या आत्म्याच्या आरशात तयार होते आणि ती प्रेमात राजाला शरण जाते.
3
+ रेवती तिच्या नियमित माहितीपटापासून वेगळे आव्हान म्हणून हा उपक्रम स्वीकारते आणि मूळ लेखिकेच्या मदतीने संहिता (स्क्रिप्ट) लिहिण्याची तयारी ठेवते. देउस्कर शिरीनबरोबर विरोधाभास करतात आणि त्याला दडपशाहीची कहाणी सांगतात आणि कथन सुरू करतात. १९४६ मध्ये हेरवाड राज्याच्या राजवाड्यात "दर्पण" सुरू होत आहे. सत्यशिलच्या मुलाच्या मुंजीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बनारस येथील गायिका रैना-बाई आपल्या गायिका कन्या भैरवीला घेऊन आल्या आहेत. भैरवीच्या अद्भुत गायनाने प्रभावित होऊन सत्यशिल तिच्या प्रेमात पडतो. मालविका ही इंग्रजी साहित्याची स्त्रीवादी आणि उत्साही वाचक असून, त्या दोघांच्या वाढत्या निकटपणाबद्दल तिला काहीच काळजी नसते. मालविका युरोपच्या सहलीवर असताना एका प्रसंगी, सत्यशिल भैरवीला शिकार प्रवासावर घेऊन जाते आणि ते सोबत रात्र व्यतीत करतात. दुसऱ्या दिवशी सत्यशील युरोपला जातो आणि भैरवी असे समजते कि तिला सोडून तो निघून गेला आहे. ती पण बनारसला जाते. परत आल्यावर सत्यशीलचा प्रशासनातला रस गमावतो. बऱ्याच वर्षांनंतर, ते मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहतात आणि चुकून भैरवीला भेटतो. सत्याशिलच्या चेहऱ्यावर असलेल्या खूणीसारखीच खूणी असलेली भैरवीची ७ वर्षाची मुलगी निशा पण सोबत येते.
4
+ सध्या, रेवती आपल्या पतीपासून घटस्फोटासाठी झगडत आहे कारण तिला तिची कारकीर्द घडवायची आहे. लघूपटा मध्ये हेमांगीनी ही भैरवीची भूमिका साकारणार आहे. तीला आपल्या प्रियकराच्या मुलीशी जुळवून घेणं कठीण जात आहे. आपले आश्वासन पाळण्यात एकही आपत्य नसल्याने दुःखासह शिरीन जगत आहे कारण दुसरा विवाह करताना दिनकरचे कुटुंबीय अशी अट घालतात. रेवती, हेमांगिनी, शिरीन आणि देउस्कर या चारही बायकांच्या मनात चित्रपटाचा वेगळा शेवट आहे. शिरीनच्या अनुसार शेवटी तीनही पात्रे विभक्त होणे आवश्यक आहे, परंतु हेमानगीनी असा विश्वास ठेवते की ते सर्व एकत्र राहतील. दुसरीकडे रेवतीच्या अनुसार वेगळा शेवट आहे ज्यात सत्यशिल व भैरवी एकत्र राहतात व राणी मालविका तरुण निशासमवेत युरोपमध्ये जाते आणि तिची काळजी घेतो. लेखक देउस्कर म्हणजेच वास्तविक जीवनातील निशा आहे, असा संकेत दिला आहे. हेमांगिनी तिच्या प्रियकराच्या मुलगीशी असलेल्या समस्या सोडवते. दिनकर मरण पावतो आणि रेवती रणवीरला घटस्फोट न देण्याचा निर्णय घेते.
5
+ संहिता १८ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आणि कथा, दिग्दर्शन, संगीत या कामगिरीबद्दल त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.[२][३] ६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले; आरती अंकलीकर-टिकेकर यांनी सादर केलेल्या "पलाकेना मुंदो" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि शैलेंद्र बर्वे यांचे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी).[४] आधी अंकालीकर-टिकेकर यांनी २००६ मध्ये कोंकणी भाषा चित्रपट अंतर��नादमध्ये सादर केलेल्या सर्व गाण्यांसाठी ५४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार जिंकला होता.[५] ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भावे यांना सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणून गौरविण्यात आले. या चित्रपटाला २०व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये चार नामांकने मिळाली; पण कोणताही पुरस्कार मिळू शकला नाही.
6
+ हा चित्रपट ४३वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, १४वा मुंबई चित्रपट महोत्सव आणि केरळमधील १७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.[६]
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10206.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सईदा नैन आबिदी (उर्दू: سیدہ نین فاطمہ عابدی; २३ मे, इ.स. १९८५:कराची, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करते.
2
+ आबिदी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी  भारतविरुद्ध खेळली.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10239.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ सकुराडा दरवाजा (जपानी: 桜 田 門) हा टोकियो, जपानमधील टोकियो इम्पीरियल पॅलेसचा दरवाजा आहे. हे १८६० मधील साकुरदामॉन घटनेचे ठिकाण होते.
3
+ सकुराडा गेटच्या गेटच्या समोर टोकियो मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे मुख्यालय आहे. जे "सकुराडा गेट"ला मेट्रोनिम (लंडनच्या स्कॉटलंड यार्ड सारखे) म्हणून सामायिक करते. [१]
4
+ खालील स्टेशनला उतरून येथे पोहचता येते
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10245.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सक्रिय तारा म्हणजे ज्या ताऱ्यामध्ये हायड्रोजन किंवा हेलियम यांचे अणू-संमेलन क्रिया चालू आहे असा तारा.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10282.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
2
+ 'विकिपीडिआ' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
3
+ नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब या भल्यामोठ्या नावांने पण ओळखला जातो. येथे शीख धर्मियांचे १०वे गुरू श्री गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी आहे. गुरूद्वाऱ्याची सध्याची इमारत महाराजा रणजीत सिंग यांनी इ.स. १८३० मध्ये बांधली. हे शीखांच्या पाच तक्तांपैकी एक आहे. हा गुरुद्वारा श्री. गुरू गोविंदसिंघ यांच्या समाधीवर बांधलेला आहे . गुरूद्वाऱ्याच्या आतल्या खोलीला अंगीथा साहिब असे म्हटले जाते. या गुरूद्वाऱ्याचे बांधकाम इ. सन १८३२ ते १८३७ मध्ये झाले आहे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10331.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन तथा अज्ञेय (मार्च ७, इ.स. १९११ - एप्रिल ४, इ.स. १९८७) हे हिंदी साहित्यकार होते.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10336.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ सजावटकार अनेक प्रकारचे असतात -
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10349.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सटन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ सटन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10352.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सटलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10423.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सतिश श्रीराम खंदारे[१] (१ मार्च इ.स. २०१९ महाराष्ट्र पोलिसातील (भा.पो.से.) अधिकारी आहेत. ते सध्या (३१ ऑक्टोबर २०१९ साली) लडाख पोलीस आयुक्त आहेत. सतीश श्रीराम खंदारे यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झालं. दहावीची परिक्षा त्यांनी १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले.
2
+
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10436.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सतिश काळसेकर मराठी भाषेत लिहीणारे भारतीय लेखक आहेत. त्यांच्या वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१][२]
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10444.txt ADDED
@@ -0,0 +1,60 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ नाव: सतीश भानुदासराव चव्हाण / (Satish Bhanudasrao Chavan)
4
+ जन्म दिनांक :२६ जानेवारी १९६२
5
+ राजकीय पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
6
+ पत्ता :१०, सुप्रिया, ज्योतीनगर, औरंगाबाद-४३१००१
7
+ संपर्क कार्यालय : ए-१ निर्माण हाऊसिंग सोसायटी, सहकारनगर, औरंगाबाद
8
+ फोन :०२४०-२३६२२७७
9
+ फॅक्स :०२४०-२३६२२८८
10
+ ई-मेल : info@satishchavan.org
11
+ संकेतस्थळ : www.satishchavan.org Archived 2017-11-23 at the Wayback Machine.
12
+ www.satishchavan.in
13
+ ज्ञात भाषा :मराठी, हिंदी, इंग्रजी
14
+ शिक्षण :बी.ई. मेकॉनिकल (१९८३ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथून विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण)
15
+ सद्यः स्थितीत भूषवित असलेली पदे
16
+ १. आमदार- मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
17
+ २. सदस्य- मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद
18
+ ३. कार्यकारी सदस्य- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
19
+ भूषविलेली पदे
20
+
21
+ १. व्यवस्थापन परिषद सदस्य- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २०००-२००५
22
+
23
+ २. सिनेट सदस्य- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २०००-२००५
24
+
25
+ ३. विद्यार्थी संसद सचिव- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय १९८२-८३
26
+
27
+ ४. राष्ट्रवादी पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनात सक्रीय सहभाग
28
+
29
+ ५. कै.आ.वसंतराव काळे यांच्यासोबत १९७७ पासून विविध चळवळीत सहभाग
30
+
31
+ ६. १९८४ पासून पदवीधर मतदारसंघात नावनोंदणीपासून प्रचाराच्या कामात सहभाग
32
+ सतीश चव्हाण यांनी आमदार म्हणून आतापर्यंत केलेले उल्लेखनीय कार्य
33
+
34
+ १) गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. कायम वीणा अनुदान धोरण रद्द करण्यात यावे यासाठी आ. सतीश चव्हाण व आ. विक्रम काळे विधानपरिषदेत नेहमीच आघाडीवर राहिले. यासाठी त्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर धोरण रद्द करण्यात यश मिळाले. या धोरणामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचे नुकसानच झाले होते. ग्रामीण विद्यार्थांसाठी हे धोरण मारक ठरू लागले होते. त्यामुळे त्यात बदल करणे महत्त्ववाचे होते. त्यात यश आल्याचे फार मोठे समाधान वाटते.
35
+
36
+ २) औरंगाबाद येथे ‘एआयईईई’चे परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात यशही आले. पूर्वी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी मुंबई-पुण्याला जावे लागत असे. काही वेळा हुशार परंतु गरीब विद्यार्थी लांब अंतरामुळे अशा स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहतात. हे लक्षात ���ेऊन या परीक्षांचे केंद्र मराठवाड्यात सुरू करण्याची आग्रहाची भूमिका घेतली. आता हे केंद्र मराठवाड्यात सुरू झाल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना दूर जावे लागत नाही.
37
+
38
+ ३) औरंगबादेत ‘नॅशनल लॉ स्कूल’ सुरू व्हावे यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यातही यश आले असून यावर्षीपासून औरंगाबादेत ‘नॅशनल लॉ स्कूल’ सुरू होणार आहे.
39
+
40
+ ४) औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाच्या विविध कामांसाठी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा केली. घाटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत अजितदादा पवार यांच्यासोबत बैठका घेतल्या. अजितदादांनी देखील अर्थसंकल्पात घाटीसाठी ३२ कोटींची भरीव तरतूद केली.
41
+
42
+ ५) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात भौतिक सुविधा उभारण्यासाठी दहा कोटींचा निधी एप्रिल २०११ मध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करून घेतला.
43
+
44
+ ६) शैक्षणिक प्रश्नावर मुंबई येथे २०१० मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनासमोर धरणे आंदोलन केले.
45
+
46
+ ७) पदवीधर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मागील तीन वर्षात अनेक वेळा मराठवाड्यातील विद्यापीठांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात येत आहे.
47
+
48
+ ८) दहावी, बारावीनंतर शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील पालकांना, विद्यार्थ्यांना त्या माहिती नसतात त्यामुळे त्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून मागील तीन वर्षापासून मराठवाड्यात विविध ठिकाणी वेध भविष्याचा या कारकीर्द मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.
49
+
50
+ ९) मराठवाड्यातील महिला आर्थिक व मानसिकदृष्टया सक्षम व्हाव्यात म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै २०१० पासून औरंगाबाद येथील राष्ट्रवादी भवनात महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. याद्वारे आतापर्यंत जवळपास १०००हून अधिक महिलांनी संगणकाचे ज्ञान अवगत केले आहे. याद्वारे अनेक महिलांना चांगल्या ठिकाणी रोजगार देखील मिळाला आहे. तसेच नुकतीच येथे मुक्त विद्यापीठाची मान्यता असलेले अनेक कोर्सेस सुरू करण्यात आले असून याला देखील महिल���ंचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
51
+
52
+ १०) विद्यार्थ्यांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून मागील दोन वर्षापासून केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्याचा युवावक्ता ही आंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. संपूर्ण मराठवाड्यात सर्वप्रथम स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेऱ्या घेण्यात येतात. त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी घेण्यात येते. व त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रु १५, १० व ५ हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. विशेष म्हणजे ही स्पर्धा निशुल्क असते.
53
+
54
+ ११) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मुद्रण तंत्रज्ञान विभागाच्या विविध अभ्यासक्रमासाठी भरमसाठ शुल्क वाढ केली होती. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत ही वाढीव शुल्क कमी करून घेतली.
55
+
56
+ १२) मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणासाठी राष्ट्रवादी नोकरी महोत्सवाचे आयोजन करून हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून दिला. अशा प्रकारचा महोत्सव मराठवाड्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.
57
+
58
+ १३) आर्थिक दुर्बल घटकांनीही आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय, भटके व विमुक्त प्रवर्गातील लाभार्थींना शैक्षणिक, नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे यासाठी विधान परिषदेत आक्रमक भूमिका मांडली.
59
+
60
+ १४) राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची सहाव्या वेतन आयोगाची दहा महिन्याची थकबाकी राज्य शासनाकडे देय होती. प्राध्यापकांना त्यांची दहा महिन्याची थकबाकी मिळावी यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच नुकत्याच झालेल्या अधिवेशनात यासंबधी तारांकित प्रश्न उपस्थित करून आक्रमक भूमिका घेतली. परिणामी राज्य शासनाने यासंबधीचा जी.आर. प्रसिद्ध केला. त्यामुळे प्राध्यापकांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात आले.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10474.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सतेले हा एक पुरातन भांड्याचा प्रकार आहे.
2
+ सतेले म्हणजे एक प्रकारचा हंडा असतो. त्याचा रंग काळा असतो.
3
+ सतेल्याचा वापर पाणी तापवण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागात आंघोळीसाठी पाणी चुलीवर तापवले जाते. तेव्हा सतेल्याचा वापर केला जातो.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10492.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सत्ते पे सत्ता हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
2
+
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10528.txt ADDED
@@ -0,0 +1,18 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सत्यजीत सुधीर तांबे (जन्म- 27 सप्टेंबर 1983) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. युवक काँग्रेस ही जगातील सर्वात मोठी आणि जुनी लोकशाही युवा संघटना आहे.
2
+ ते युवा राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि जास्तीत जास्त तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर त्यांचा भर आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
3
+ सत्यजीत तांबे यांचा जन्म संगमनेर येथे डॉ. सुधीर तांबे (महाराष्ट्र विधानपरीषद सदस्य) आणि श्रीमती दुर्गाताई तांबे (नगराध्यक्षा- संगमनेर नगरपरिषद) यांच्या पोटी झाला. त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात हे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक होते. उत्तर महाराष्ट्रात आणि आसपासच्या परिसरातील समाजकारणात सक्रिय सहभाग असलेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबातून ते येतात. महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. सत्यजीत तांबे हे व्यवस्थापन व राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूलमध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
4
+ सत्यजीत तांबे यांनी 2000 मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तळागाळातील राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2007 मध्ये वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळविणारे सर्वात तरुण सदस्य बनले. ते 2017 पर्यंत जिल्हा परीषद सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 'वॉटर एटीएम' आणि 'एक दिवस शिक्षणाचा' असे अनेक उपक्रम राबवले.[१][२][३]
5
+ 2018 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अमित झनक आणि कुणाल राऊत यांना पराभूत करून ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.[ संदर्भ हवा ] अध्यक्ष या नात्याने त्यांनी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राच्या राजकारणात दाखल घेण्यायोग्य शक्तीत रूपांतर केले. त्यांच्या कार्यकाळात 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राबविलेल्या 'सुपर 60' या उपक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसला गेल्या निवडणुकीत गमावलेल्या 28 जागा जिंकण्यास मदत झाली.[ संदर्भ हवा ] त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र 'युवकांचा जाहीरनामा'ही काढला. त्यांच्या कार्यकाळात 'सुपर 1000', पूरग्रस्तांना मदत व साहाय्य आणि कोविड-19 हेल्पलाइन यांसारखे अनेक यशस्वी उपक्रमही राबवले गेले.[ संदर्भ हवा ]
6
+ 2000 साली NSUIच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश
7
+ NSUI - 2000 ते 2007 पर्यंत ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)चे महाराष्ट्राचे सरचिटणीस होते.
8
+ जिल्हा परिषद- 2007 ते 2017 पर्यंत ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते.
9
+ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (MPYC)- सत्यजीत तांबे यांची युवकांमधील वाढत्या लोकप्रियतेच्या जोरावर ते 2007 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनले, हे पद त्यांनी 2011 पर्यंत भूषवले. तरुणांना एकत्रित करण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांची 2011 ते 2014 या काळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. पुढे 2018 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
10
+ जवाहरलाल नेहरू युवा केंद्र- 2009 ते 2014 या काळात ते जवाहरलाल नेहरू युवा केंद्राचे सदस्य होते. या काळात त्यांनी दिवंगत डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्यासारख्या अनेक नेहरूवादी दिग्गजांसह काम केले.
11
+ [१][permanent dead link]
12
+
13
+ ते 'जयहिंद लोकचळवळ' ही संस्था चालवतात. या संस्थेचा उद्देश लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. संस्था समाजातील दुर्बल घटकांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय, आर्थिक आणि इतर मदत देखील करते.
14
+ त्यांच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे-
15
+ लोकसहभागातून 'लाफ्टर चॅलेंज शो', 'फिटनेस क्लब', 'स्वच्छता मोहिम', 'सरपंच संसद' आणि यांसारख्या इतर अनेक उपक्रमांचे आयोजन ते सातत्याने करत असतात.
16
+ सत्यजीत तांबे यांचा विवाह डॉ. मैथिली तांबे यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे.
17
+ सत्यजीत तांबे यांचे लक्ष शहरी विकास, युवा सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर आहे. 2016च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वयंसेवक म्हणून ���ाम केले आहे. ते एक उत्तम वाचक असून स्तंभलेखनही करतात. त्यांनी 'आंदोलन' नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे, जे भारतातील आंदोलनांच्या माहितीचा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून आंदोलनांची संस्कृती आणि महत्त्व सांगते. त्यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजन यांच्या शहरीकरण आणि लोकसहभागावरील 'सिटीझनविले' या पुस्तकाचे मराठीत भाषांतरही केले आहे.
18
+ ४) काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10638.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सदर्न क्रॉस स्थानक हे मेलबर्न शहरातले महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पुर्वी स्पेन्सर्स स्ट्रीट स्टेशन या नावाने ओळखले जात असे. पुनर्बांधणी नंतर त्याचे सदर्न क्रॉस स्टेशन असे नामकरण करण्यात आले. येथून ऑस्ट्रेलियाच्या मुख्य शहरांना जोडण्याऱ्या गाड्या सुटतात. त्याच प्रमाणे हे स्थानक मेलबर्न विमानतळाशी ही जोडलेले आहे. या स्थानकावरून मेलबर्न विमानतळ येथे स्कायबस या सेवेद्वारे पोहोचता येते. रेल्वे व इतर माहीतीसाठी मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन हे पान पहा.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10663.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सदानंद विश्वनाथ.
2
+ जुलै १५, इ.स. २००६
3
+ दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10685.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ सदाशिव टेटविलकर महाराष्ट्रातल्या ठाणे शहरात राहणारे हे एक मराठी दुर्ग अभ्यासक आहेत.
2
+ १९७० पासून समविचारी मित्रमंडळीबरोबर सुरू केलेली टेटविलकरांची गड-किल्ल्यांची वारी अविरत चालू आहे. याच वारीत त्यांना गो.नी. दांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. १९७८ पासून टेटविलकरांनी इतिहासविषयक लेखनास सुरुवात केली. दै. लोकसत्ताने लेखनासाठी उपलब्ध करून दिलेली संधी त्यांनी पेलून धरली. त्यांचे वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिकांमधून दोनशेच्यावर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
3
+ टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील गडकोट आणि अन्य ऐतिहासिक स्थळांवर प्रदीर्घ लेखन केले आहे. त्यांची 'गडकिल्ल्यांच्या जावे गावा' (बालसाहित्य), 'दुर्गयात्री', 'दुर्गसंपदा ठाण्याची', 'ठाणे किल्ला', 'विखुरल्या इतिहास खुणा', 'दुर्गलेणी दीव, दमण, गोव्याची', 'महाराष्ट्रातील वीरगळ' आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
4
+ कोकणच्या इतिहास अभ्यासकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने इ.स. २०१०मध्ये स्थापन झालेल्या कोकण इतिहास परिषदेचे ते संस्थापक-सचिव आहेत.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10712.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गणित व भौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात, तिला सदिश राशी किंवा सदिश[१] (इंग्लिश: Vector, व्हेक्टर ) असे म्हणतात.सदिश राशी ही सदिशाचे भौतिक रूप असून सदिशाला गणितीय,वैज्ञानिक व भौतिक विश्लेषणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदिशांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास हा सदिश कलन या गणितीय विश्लेषणाच्या शाखेत केला जातो. सदिशाला किंमत व दिशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे पदार्थाचे मोजमाप व अवस्थांचा अभ्यास करणे सोयीस्कर झाले व यावरूनच त्यांचे वर्गीकरण करून एखाद्या भौतिक घटनेचे आभासी आकलन आपण करू शकलो.
2
+
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10717.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गणित व भौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात, तिला सदिश राशी किंवा सदिश[१] (इंग्लिश: Vector, व्हेक्टर ) असे म्हणतात.सदिश राशी ही सदिशाचे भौतिक रूप असून सदिशाला गणितीय,वैज्ञानिक व भौतिक विश्लेषणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदिशांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास हा सदिश कलन या गणितीय विश्लेषणाच्या शाखेत केला जातो. सदिशाला किंमत व दिशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे पदार्थाचे मोजमाप व अवस्थांचा अभ्यास करणे सोयीस्कर झाले व यावरूनच त्यांचे वर्गीकरण करून एखाद्या भौतिक घटनेचे आभासी आकलन आपण करू शकलो.
2
+
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10718.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ सदिश गुणाकार ही दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. येणाऱ्या गुणाकाराच्या प्रकारावरून सदिश गुणाकाराचे दोन प्रकार पडतात:
2
+ बिंदू गुणाकाराची व्याख्या पुढील सूत्राने केली जाते.
3
+ येथे θ हा a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θ ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती आहेत.
4
+ फुली गुणाकाराची व्याख्या पुढील सूत्राने करतात.:[१][२]
5
+ येथे θ हा a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θ ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती , आणि n हे एकक सदिश हे दोघेही a आणि b यांना सामावणाऱ्या प्रतलास(पातळीस) लंब आहेत.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10731.txt ADDED
@@ -0,0 +1,23 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
2
+ वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
3
+ बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.)
4
+ हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
5
+ कायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती (इंग्रजी bona fide action in good faith) म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय.
6
+ विविध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. [ संदर्भ हवा ] अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो.[१]
7
+ भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तिक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते.[२] एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.
8
+ सुयोग्य म्हणजे रास्त, वाजवी. सयुक्तिक. सुयोग्य दक्षता आणि काळजी मध्ये अस्वाभाविक विश्वासांचा सहज स्विकार नसावा, लक्षपुर्वकता[३] असावी, निष्काळजीपणा नसावा, सत्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभिप्रेत असतो. भारतीय दंड संहितेनुसार निष्काळजीपणा असलेली चूक, प्रामाणिक असलीतरीही क्षम्य समजली जात नाही. तर जनरल क्लॉजेस ॲक्ट (महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्टचे कलम ३ व्याख्या २० मध्ये) कृती सद्भावनेची ठरण्यासाठी निष्काळजीपणा असो अथवा नसो प्रामाणिकता महत्त्वाची आहे.[४]
9
+ Codification, Macaulay and the Indian Penal Code: या ग्रंथातील (पृष्ठ क्रमांक ११५) मध्ये नमुद मतानुसार जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. भारतीय न्यायालयांच्या निकालांच्या सर्वसाधारण् अभ्यासानुसार विश्वास रास्त आणि वाजवी असण्या पेक्षा तो किती प्रामाणिक आहे ह्यास अधिक महत्त्व दिले जाते[५] [ दुजोरा हवा].
10
+ रमण मित्तलयांच्या मतानुसार, आमेरिकी अथवा जर्मन काँट्रॅक्ट कायद्यांप्रमाणे भारतीय आणि इंग्लिश (ब्रिटिश) काँट्रॅक्ट ॲक्टच्या बाबतीत गूड फेथ तत्त्वाची सरळ उपलब्धता नाही, फ्री कंसेंटचे तत्त्व अप्रत्यक्षपणे अंशतः गूड फेथची काळजी घेते, पण भारतीय परिस्थितीत काही स्थितीत गूड फेथचा अभाव असलातरी काँट्रॅक्ट वैध राहू शकतो.[६]
11
+ Oxforddictionaries.com/ अनुसार "Good faith" म्हणजे Honesty or sincerity of intention अर्थ उद्द्देशाची प्रामाणिकता असा दिला आहे.[७]. अर्थात प्रत्येक कायद्याच्या परिभाषेत शब्दांना अधिक अथवा वेगवेगळी परिमाणे अथवा व्याख्या किंवा अर्थ असू शकतात.
12
+ Protection of action taken in good faith- No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act.
13
+ इतर बऱ्याच कायद्यांमध्ये त्या विशिष्ट कायद्या अंतर्गत good faith म्हणजे काय हे सांगितलेले असते तशी विशीष्ट व्याख्या भारतीय प्रताधिकात का���दा १९५७ मध्ये आढळत नाही. 'to be done in pursuance of this Act' मध्ये प्रथमत: कायद्याचे पालन होणे अभिप्रेत आहे. दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये सुपर कॅसेट वि. हमार टेलीव्हीजन या निकाला मध्ये "fair minded" आणि "honest person" असण्याची अपेक्षा केली आहे [८] याच निकालाच्या परिच्छेद ९ मध्ये Blackwood And Sons Ltd. And Ors. vs A.N. Parasuraman And Ors.[९] या १९५८ च्या केसचा हवाला देत प्रताधिकार भंग हा दुसऱ्याच्या मालमत्तेवर घाला असल्यामुळे intention of the infringer is irrelevant असेही म्हटले असल्याची न्या. शकधर यांनी नोंद घेतली आहे[१०]. शिवाय फेअर डिल तत्त्वांचा सबब (पळवाट) म्हणून उपयोग होऊ नये असे एका निकालात म्हटले गेले आहे.
14
+ भारतीय विधीतत्त्वमिमांसा कायद्याची माहिती नसल्यामुळे होणाऱ्या चूकांना सहसा क्षम्य धरत नाहीत, परंतु (इतर) वस्तुस्थितीची कल्पना नसताना प्रामाणिकपणे आणि सद्भावनेतून चूक झाली तर ती त्यास सुरक्षा मिळण्याचा संभव असू शकतो. परक्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या अनधिकृत पझेशनच्या संबंधाने लेखक Ugo Mattei यांच्या मतानुसार, फारतर मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीची आहे हे माहित नाही तो पर्यंतच गूड फेथ हा बचाव होऊ शकतो, ज्या क्षणी मालमत्ता ही दुसऱ्या व्यक्तीची आहे याची माहिती होते त्या क्षणी गूड फेथ खालील उपलब्ध संरक्षण संपते.[११]
15
+ Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors. on 11 November, 2011 ही दिल्ली हायकोर्टाने २०११ मध्ये निकाल दिलेली केस मध्ये उद्धृत झालेल्या काही विश्लेषणात काही अप्रत्यक्ष संदर्भ म्हणता येतील असे उल्लेख दिसतात, जसे की:
16
+ मुद्दा ८१ मध्ये उद्धृत २३) (vi) In discerning as to whether a person has made fair use of copyrighted work, the standard employed ought to be that of a "fair minded" and "honest person". .....
17
+ पब्लिक इंटरेस्ट हा मुद्दा गुडफेथ सोबत कन्फ्युज होताना दिसतो मुद्दा ८१ मध्ये उद्धृत २६) (x) Public interest and what the interests the public need not be the same इथे पब्लिक इंटरेस्ट अंशतः विचारात घेतला आहे असे दिसते. ( हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण सोबतच) Rupendra Kashyap vs Jiwan Publishing House, 1996 (38) DRJ 81, या वेगळ्या न्यायलयीन निर्णय देताने ते न्यायालय म्हणते "Moreover, the law as to copyright in India is governed by a statute which does not provide for defence in the name of public interest. An infringement of copyright cannot be permitted merely because it is claimed to be in public interest to infringe a copyright."
18
+ मुद्दा ८२ ३०) {iii) ....... An infringement of copyright is in the nature of invasion of a right to property and therefore the intention of the infringer is irrelevant, provided there is an infringement. (see paragraph 67 where the observation of Lord Cottenham in Bramwell Vs. Halcomb, 1836-3-My. And Crl 737-738 have been cited with approval)
19
+ मुद्दा २७ मध्ये १) Therefore, firstly it has to be "fair dealing" of the work in question. This means that the dealing with the copyrighted work is not an unfair dealing.
20
+ मुद्दा २७ मध्ये ३) The purpose - ostensibly or obliquely, should not be to ride piggy back on the work of another.
21
+ मुद्दा २७ मध्ये ६) There has to be an intellectual input and an original mental exercise undertaken by the person bona fide lifting or copying the literary, dramatic, musical or artistic work, which should involve either the criticism or review of the lifted/copied work, or of any other work.
22
+ मुद्दा २७ मध्ये ८) A person cannot, in the name of "fair dealing", lift or copy literary, dramatic, musical or artistic work of another to such an extent that it ceases to be a "fair dealing" and becomes a blatant act of copying the work of another.
23
+ या प्रस्तुत निकालात न्यायालय ....should not be to ride piggy back, .....cannot be made as an excuse to exploit the copyrighted work of another,... असे इतर संदर्भात उल्लेख करते.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10772.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ चार्टर अ‍ॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता. या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.
2
+ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या नोकर वर्गाचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जाऊ लागला
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_1090.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ व्हिव्हियन ली (इंग्लिश: Vivien Leigh; ५ नोव्हेंबर १९१३ - ८ जुलै १९६७) ही एक भारतात जन्मलेली ब्रिटिश चित्रपट अभिनेत्री होती. तिचे वडील कलकत्त्याला पिगॉट चॅपमन या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. ते आधुनिक विचारसरणीचे आणि कलासक्त वृत्तीचे होते. आई मेरी फ्रान्सिस ही परंपरावादी विचारसरणीची होती. व्हिव्हियन घरात एकटीच, साहजिकच तिचे फार लाड झाले. त्यामुळे ती हट्टी, एकलकोंडी आणि आक्रस्ताळी झाली. भारतात उटकमंड, देहरादून येथे शिक्षण घेतल्यावर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला आली. आणि त्याच काळात तिला नाटके पाहण्याची गोडी लागली. रंगभूमीवर आपणही अभिनय करावा असे वाटून तिने आईच्या विरोधाला दुर्लक्षून १०३१मध्ये ’रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्‌स’मध्ये प्रवेश घेतला.; मात्र वर्षभरातच तिने अभिनयाचे शिक्षण सोडून दिले आणि प्रतिष्ठित संपन्न घराण्यातल्या, बुद्धिमान व समंजस वृत्तीच्या बॅरिस्टर हर्बर्ट ली हॉलमनशी लग्न केले. तेव्हा व्हिव्हियन १९ वर्षाची होती आणि हॉलमन तिशीतला.
2
+ एक मूल झाल्यावर व्हिव्हियन हिने परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. आणि तिची पतीशी भांडणे होऊ लागली. पुढे तिची शेक्सपियरच्या नाटकांतून कामे करणाऱ्या ऑलिव्हिएशी मैत्री झाली आणि तिने ३१ ऑगस्ट १९४० रोजी ऑलिव्हिएशी विवाह केला.
3
+ व्हिव्हियन लीला १९३९ साली प्रदर्शित झालेल्या गॉन विथ द विंड ह्या व १९५१ साली प्रदर्शित झालेल्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर ह्या चित्रपटांमधील प्रदर्शनासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
4
+ गॉन विथ द विंड चित्रपटातील तिने साकारलेली स्कारलेट ओ'हाराची भूमिका तिची सर्वात मोठी ओळख ठरली. ती आपल्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. गॉन विथ द विंडला एकून दहा ऑस्कर मिळाले होते, त्यांतला एक व्हिव्हियनला मिळाला.
5
+ ऑलिव्हिएशी घटस्फोट घेतल्यावर व्हिव्हियन सात वर्षे जगली. या काळात तिला वेडाचे झटके येऊ लागले आणि क्षय शरीरभर पसरू लागला. ती जेव्हा नाटकांत काम करीत नसे तेव्हा घरातच अंधारात उदासवाणी बसू लागली. ए डेलिकेट बॅलन्स या नाटकातले काम संपवून मध्यरात्री ती घरी आली आणि झोपेतच केव्हातरी मरण पावली. तो दिवस ७ जुलै १९६३ होता.
6
+
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10920.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सफाळे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. येथील कोरे वर्तक पुळण आणि एडवण आशापुरी मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. सफाळे रेल्वे स्थानक मुंबई-वडोदरा रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे फक्त कमी वेगाच्या गाड्या थांबतात.
2
+ एकूणच सांस्कृतिकदृष्टया महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येत आहे.
3
+ महत्त्वाचे म्हणजे येथे अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे ही एक महत्त्वाची सेवाभावी सामाजिक संस्था कार्यरत असून विविध उपक्रम आयोजित करीत असते.
4
+ अंतरंग[१] ही नॉन-प्रॉफिट संस्था साहीत्य, कला, संस्कृती व पर्यावरण जोपासानेतून सुदृढ समाजाचे निर्माण करणाचे कार्य २०१४ पासून करते आहे. आतापर्यंत साहित्य, संगीत, कला, शिल्प, अभिनय, संस्कृती, पर्यावरण, शैक्षणिक व सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संस्थेचे कार्य अप्रतिम आहे. दर वर्षी दिवाळीच्या आधी होणारा "इंद्रधनू कला महोत्सव" हा या संस्थेचा महत्त्वाचा कार्यक्रम असून, वर्षातून ६ वेळा विविध विषयांतील तज्ञ, अभ्यासक, समाजसेवक, इतिहासकार, संगीतकार इत्यादी पैकी मान्यवरांना बोलावून त्यांच्यासोबत "मुक्तसंवाद" ह्या सदराखाली संवाद साधला जातो. ह्या व्यतिरिक्त वर्षभरात विविध उपक्रमांतर्गत संगीत मैफिल, कवी कट्टा, ढोलताशे संचालन, उन्हाळी शिबीर, व्याख्यान, माहितीपट, अभ्यास सहल, इत्यादी कार्यक्रम होत असतात. अंतरंग प्रतिष्ठान तर्फे सफाळे येथे विनामुल्य ग्रंथालय व अभ्यासिका सुद्धा सुरू केलेली आहे.
5
+ सफाळे
6
+ येथून ६० कि.मि. अंतरावर डहाणू येथे औष्णिक विद्युत केन्द्र तसेच ३० कि. मि. अंतरावर तारापूर येथे परमाणु विद्युत केन्द्रे आहेत.
7
+ १.https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
8
+ २.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
9
+ ३. http://antarang.org/ Archived 2019-04-22 at the Wayback Machine.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10934.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ सोनी सब (पूर्वीचे नाव सब टीव्ही) ही एक भारतीय दूरदर्शन वाहिनी आहे. जी सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या मालकीची आहे. यात मुख्यतः विनोदी आणि दररोज दिसणाऱ्या कौटूंबिक मालिका दाखवतात.[२]
2
+ २३ एप्रिल १९९९ रोजी श्री अधिकारी ब्रदर्स यांनी सब टीव्ही नावाची वाहिनी सुरू केली. सुरुवातीला ही हिंदी भाषेतील विनोदी वाहिनी होती. मार्च २००५ मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने सब टीव्हीचा ताबा घेतला [३][४] आणि सामान्य मनोरंजन [५] वर नवीन लक्ष केंद्रित करून आणि सोनी सब असे नाव बदलले. या वाहिनीने मुख्यतः तरुण वर्गासाठी कार्यक्रम बनवण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये, सोनी सबने सर्वसामान्य हिंदी भाषिकांसाठीची वाहिनी अशी ओळख बनवली.[६]
3
+ या चॅनेलची हाय-डेफिनिशन फीड ५ सप्टेंबर २०१६ रोजी सुरू झाली.[७]
4
+ १९९९ मध्ये जेव्हा ही वाहिनी सुरू झाली तेव्हा येस बॉस हा कार्यक्रम सब टीव्हीचा महत्त्वाचा शो होता. या शोमुळे चॅनेलला उच्च रेटिंग आणि प्रसिद्धी मिळाली. येस बॉस हा चॅनलवरील प्रदीर्घकाळ चालणारा एक शो होता. येस बॉस नंतर, तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वाधिक प्रदीर्घकाळ चालणारा शो ठरला. हा कार्यक्रम २००८ पासून प्रसारित होत आहे.[८]
5
+ सोनी सबवर सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा, अली बाबा - एक अंदाज़ अनदेखा , दिल दीयां गल्लन , वागले की दुनिया , पुष्पा इंपॉसिबल, ध्रुव तारा आणि बालवीर 3 प्रसारित केले जाते।
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10937.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सबलेट काउंटी, वायोमिंग ही अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ सबलेट काउंटी, वायोमिंगची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_10966.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सब्बम हरी (जून १, इ.स. १९५२-हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनकपल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11006.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ महाराष्ट्र समतावादी सांस्कृतिक चळवळ नावाची संस्था ही ’समतावादी साहित्य संमेलने’ भरवते.
3
+ विशेष : ही सर्व समतावादी नावाची संमेलने जातिजातींमधील द्वेष वाढवणारी आणि राजकीय स्वरूपाची असतात. या संमेलनांचा साहित्याशी बहुधा संबंध नसतो, हे या संमेलनांत जे ठराव पास होतात, त्यांवरून दिसून येईल.
4
+ उदा० कऱ्हाड येथे भरलेल्या दुसऱ्या समतावादी साहित्य संमेलनात पास झालेले ठराव :
5
+ ज्या संमेलनात मनुस्मृतीची प्रत जाळण्यात आली, त्या सांगलीत भरलेल्या तिसऱ्या संमेलनात पास झालेले ठराव :
6
+ या कोणत्याही ठरावाचा साहित्याशी संबंध नाही, हे वेगळे सांगायची गरज नाही.
7
+
8
+
9
+ पहा : साहित्य संमेलने
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11117.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय) (SJP(R)), ज्याला जनता दल (समाजवादी) असेही म्हणतात, हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे ज्याची स्थापना भारताचे 8 वे पंतप्रधान चंद्र शेखर यांनी १९९०-९१ मध्ये केली होती आणि ८ जुलै २००७ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे नेतृत्व केले.
2
+ मृत्यूसमयी चंद्रशेखर हे पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार होते. ५ नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर आणि देवीलाल यांनी जनता दलापासून फारकत घेतल्यावर या पक्षाची स्थापना झाली. पक्षाला ६० खासदार एकत्र करून सरकार स्थापन करण्यात यश आले जे सात महिने टिकले.[१]
3
+ १४ एप्रिल २०१५ रोजी, समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय), जनता दल (युनायटेड), जनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल लोक दल आणि समाजवादी पार्टी यांनी जाहीर केले की ते भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी 'जनता परिवार' या नवीन राष्ट्रीय आघाडीत विलीन होतील.[२]
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11148.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. उपनयनास जो काल शुभ आहे, त्याकाली समावर्तन करावे.
2
+ गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वतःच्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरूच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
3
+ सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11190.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ एप्रिल १६, इ.स. २००७
2
+ दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_1120.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ विशाखापट्टणम जंक्शन (तेलुगू: విశాఖపట్నం జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. विशाखापट्टणम भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्रामध्ये असून ते वॉल्टेअर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. हावडा-चेन्नई हा भारताच्या पूर्व किनारपट्टी भागातून धावणारा प्रमुख रेल्वेमार्ग विशाखापट्टणम शहरामधून जात असला तरीही विशाखापट्टणम स्थानक ह्या मार्गावर नाही. विशाखापट्टणम हे एक टर्मिनल असून येथे येणाऱ्या सर्व गाड्यांना एकाच मार्गाने परतावे लागते.
2
+ विशाखापट्टणम व हैदराबाद रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गोदावरी एक्सप्रेस ही येथील सर्वात प्रसिद्ध रेल्वेगाडी आहे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11245.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सम्टर काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11262.txt ADDED
@@ -0,0 +1,111 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सम्राट अशोक जयंती हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिवशी १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म इ.स.पू. ३०४, बिहार व निर्वाण (निधन) इ.स.पू. २३२ मध्ये झालेले आहे. हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.
2
+ इ.स. २०१७ मध्ये, सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती भारतभर साजरी करण्यात आलेली आहे. अशोकांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सम्राटांच्या कार्य व कतृत्वाविषयी माहिती दिली जाते. बिहार मध्ये अशोक जयंती महोत्सवात प्रमुख्य पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे उपस्थित होते.
3
+ वैशाख पौर्णिमा • 
4
+ फाल्गुन पौर्णिमा • 
5
+ चैत्र पौर्णिमा • 
6
+ कार्तिक पौर्णिमा • 
7
+ श्रावणी पौर्णिमा • 
8
+ माघ पौर्णिमा • 
9
+ भाद्रपद पौर्णिमा • 
10
+ अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा) • 
11
+ मार्गशीर्ष पौर्णिमा • 
12
+ अलुथ साहल मंगाल्लाना (Aluth Sahal Mangallaya) • 
13
+ आंबेडकर जयंती (Ambedkar's Birthday) • 
14
+ असाल्हा पुजा (Asalha Puja) • 
15
+ अशोक जयंती • 
16
+ बरूआ (Barua festivals) • 
17
+ भुमचु (Bhumchu) • 
18
+ बोधी दिवस (Bodhi Day) • 
19
+ बॉन सण (Bon Festival) • 
20
+ बॉन ओम टूक (Bon Om Touk) • 
21
+ बौन संग हूए (Boun Suang Huea) • 
22
+ बुद्ध जयंती (Buddha's Birthday) • 
23
+ बौंगा दया जत्रा (Bunga Dyah Jatra) • 
24
+ चाक फर (Chak phra) • 
25
+ कंबोडियन नववर्ष (Cambodian New Year) • 
26
+ चौंग चाऊ बन उत्सव (Cheung Chau Bun Festival) • 
27
+ चिनी नववर्ष (Chinese New Year) • 
28
+ चौत्रूल दुचेन (Chotrul Duchen) • 
29
+ चौसाक (Chuseok) • 
30
+ धम्मचक्र प्रवर्तन दिन • 
31
+ डोंगाझी उत्सव (Dongzhi Festival) • 
32
+ द्रूपका तेशी (Drupka Teshi) • 
33
+ फूकग्वा मत्सुरी (Fukagawa Matsuri) • 
34
+ पुष्प उत्सव (Festival of Floral Offerings) • 
35
+ फुजीसाकी हचिमांगु श्रीन उत्सव (The Great Festival of Fujisaki Hachimangu Shrine) • 
36
+ दैत्य सण (Ghost Festival) • 
37
+ गोझन नो ओकुरबी (Gozan no Okuribi) • 
38
+ गुणला (Gunla) • 
39
+ गुणला भजन (Gunla Bajan) • 
40
+ गिअन मातशुरी (Gion Matsuri) • 
41
+ गुरू पौर्णिमा (Guru Purnima) • 
42
+ हॅरी-कुयो (Hari-Kuyo) • 
43
+ भूकेला दैत्य (Hungry ghost) • 
44
+ जन बहा दया जत्रा (Jana Baha Dyah Jatra) • 
45
+ जपानी नववर्ष (Japanese New Year) • 
46
+ कागयेद (Kagyed) • 
47
+ कँडी इसेला पेराहेरा (Kandy Esala Perahera) • 
48
+ कँथिना (Kathina) • 
49
+ कोरियन नववर्ष (Korean New Year) • 
50
+ कनमारा मातसुरी (Kanamara Matsuri) • 
51
+ कंद मातसुरी (Kanda Matsuri) • 
52
+ लाबा उत्सव (Laba Festival) • 
53
+ लहाबाब ड्यूच (Lhabab Duchen) • 
54
+ भूजल मुक्ती उत्सव (Liberation Rite of Water and Land) • 
55
+ लोसर (Losar) • 
56
+ लोई कारथॉग (Loi Krathong) • 
57
+ चांद्र नव वर्ष (Lunar New Year) • 
58
+ मधू पौर्णिमा (Madhu Purnima) • 
59
+ माघ पुजा (Magha Puja) • 
60
+ मनुस्मृती दहन दिन (Mahusmriti Burning Day) • 
61
+ मध्य-वसंत उत्सव (Mid-Autumn Festival) • 
62
+ मोहिणी (Mohani) • 
63
+ वानरराज उत्सव (Monkey King Festival) • 
64
+ मोन्लम प्रार्थना सण (Monlam Prayer Festival) • 
65
+ ओमिसोका (Ōmisoka) • 
66
+ पॅगोडा उत्सव (Pagoda festival) • 
67
+ परिनिर्वाण दिवस (Parinirvana Day) • 
68
+ पवर्ण (Pavarana) • 
69
+ पेचम बेन (Pchum Ben) • 
70
+ फि ता खोन (Phi Ta Khon) • 
71
+ पॉय संग लाँग (Poy Sang Long) • 
72
+ पोया (Poya) • 
73
+ राजपुत्र वेस्सानत्रा उत्सव (Prince Vessantara festival) • 
74
+ क्विंग शान राजे त्याग दिन (Qing Shan King Sacrificial Ceremony) • 
75
+ क्विंगीम सण (Qingming Festival) • 
76
+ रॉकेट उत्सव (Rocket Festival) • 
77
+ रॉयल प्लोगिंग सेरेमनी (Royal Ploughing Ceremony) • 
78
+ सम्बुद्धत्व जयंती (Sambuddhatva jayanthi) • 
79
+ सम्यक (Samyak) • 
80
+ संघमित्रा (Sanghamitta) • 
81
+ सांजा मत्सुरी (Sanja Matsuri) • 
82
+ सन्नो मत्सुरी (Sannō Matsuri) • 
83
+ सेत्सुबुन (Setsubun) • 
84
+ सिंहली नववर्ष (Sinhalese New Year) • 
85
+ सोंगक्रण (Songkran) • 
86
+ साँगक्रण (लाओस) (Songkran (Lao)) • 
87
+ साँगक्रण (थायलंड) (Songkran (Thailand)) • 
88
+ स्वांती उत्सव (Swanti (festival)) • 
89
+ टाक बात थेओ (Tak Bat Thewo) • 
90
+ टांगो नो सेक्यू (Tango no sekku) • 
91
+ ताडो उत्सव (Tado Festival) • 
92
+ टाकेंगई (Takengei) • 
93
+ टांझाउंगेग उत्सव (Tazaungdaing festival) • 
94
+ टेट (Tết) • 
95
+ थाडिंग्युत उत्सव (Thadingyut Festival) • 
96
+ थिनग्यान (Thingyan) • 
97
+ तिबेटी उत्सव (Tibetan festivals) • 
98
+ थोरग्य (Torgya) • 
99
+ त्सागान सार (Tsagaan Sar) • 
100
+ शिचू (Tshechu) • 
101
+ उबोन मेनबत्ती उत्सव (Ubon Ratchathani Candle Festival) • 
102
+ उपोस्थ व्रत (Uposatha) • 
103
+ उल्लामबना (Ullambana) • 
104
+ उथांग्याकी (Utagaki) • 
105
+ वेस्सा (Vassa) • 
106
+ वेसक (Vesak) • 
107
+ जल महोत्सव (Water Festival) • 
108
+ वान ओके फान्सा (Wan Ok Phansa) • 
109
+ तुषार उत्सव (Water-Sprinkling Festival • 
110
+ येन्या (Yenya) • 
111
+ येन्यूगसांजी (Yeongsanjae)
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11263.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ फ्लाव्हियस आर्केडियस (१ जानेवारी, इ.स. ३७७ - मे १, इ.स. ४०८) हा इ.स. ३९५पासून पूर्व रोमन साम्राज्याचा सम्राट होता.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11279.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ चियाचिंग (नवी चिनी चित्रलिपी: 嘉靖; जुनी चिनी चित्रलिपी: 嘉靖; फीनयीन: jiājìng; उच्चार: चिआऽऽ-चिङ्ग) (सप्टेंबर १६ १५०७ - जानेवारी २३ १५६७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा अकरावा सम्राट होता.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11333.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ऑगस्ट १०, इ.स. २००६
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
3
+ सय्यद किरमाणी हे भारतीय क्रिकेट संघात यष्टिरक्षक होते. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना त्यांना हेल्मेट वापरण्याची कधी गरजच भासली नाही.
4
+ किरमाणी यांनी प्रथम वर्गीय क्रिकेटमधील २७५ सामन्यांत ३६७ झेल व ११२ यष्टिचीत अशी कामगिरी नोंदविली. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीही आहे.
5
+ फारूख इंजिनियर यांच्यानंतर किरमाणी यांनी भारतीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. १९७६मध्ये न्यू झीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या किरमाणी यांनी भारताच्या बड्या स्पिनर्सच्या गोलंदाजीवर कठीण प्रसंगी नेटाने यष्टिरक्षण केले. आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत त्यांची ऊर्जा आणि मैदानावरील वावर लक्षणीय असे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊनही त्यांनी दोन कसोटी शतके झळकावली.
6
+ १९८१-८२मधील भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन कसोटींमध्ये किरमाणी यांनी एकही बाय दिला नव्हता. १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये टनब्रिज वेल्स येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत किरमाणी यांनी कपिल देवसह नाबाद १२६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्यावेळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहाव्या कसोटीत किरमाणी यांनी सुनील गावसकर यांच्यासह नवव्या विकेटसाठी रचलेली नाबाद १४३ धावांची भागीदारीही खास ठरली होती. त्यावेळी गावसकर यांनी नाबाद २३६ धावा केल्या होत्या. तेव्हा एखाद्या भारतीयाने विंडीजविरुद्ध केलेली ती सर्वोच्च खेळी ठरली होती.
7
+ यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांची कर्नल कोटारी कंकय्या नायडू सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ट्रॉफी आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
8
+
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11401.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ १३ सप्टेंबर, इ.स. २००७
2
+ दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11451.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील एक प्रतिष्ठित स्वायत (2019-20 पासून) महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स. १९१६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने स्थापन केले आहे.
4
+ स.प. महाविद्यालयाचे बोधवाक्य आहे : निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु
5
+ हे वाक्य भर्तृहरीच्या नीतिशतकातून घेतले आहॆ. मूळ श्लोक असा :.
6
+ किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्
7
+ किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |
8
+ किंत्वङ्गीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते
9
+ निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||
10
+ ... भर्तृहरि नीतिशतक ११७.
11
+ अर्थ :- कूर्म हा पाठीवरून पृथ्वीचे ओझे ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? एकदा सुरू केलेले काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो. हाती घेतले ते तडीस नेणे हे थोरांचे कुलव्रतच असते.
12
+ कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणिका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपक्रम संस्थेत चालतात. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम (उदा- अक्षरोत्सव) आयोजित करतात. वगैरे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11462.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेनेगल रामा राव (जुलै १, १८८९ - डिसेंबर १३, १९६९) हे भारतीय रिझर्व बँकेचे चौथे गव्हर्नर होते. ते गव्हर्नर पदावर सगळ्यात जास्त काळ होते. गव्हर्नर पदाचा दुसरा कार्यकाळ संपायच्या आधीच तत्कालीन अर्थमंत्र्यांशी मतभेद झाल्याने बेनेगल रामा राव ते आपल्या पदावरून दूर झाले.
2
+ बेनेगल रामा राव हे एक सनदी अधिकारी होते. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांच्या योगदानाबद्दल १९३६ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11511.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सर हॅरोल्ड (हॅरी) वॉल्टर क्रोटो (इंग्लिश: Harold Walter Kroto ;), जन्मनाव हॅरोल्ड वॉल्तर क्रोटोशिनर (इंग्लिश: Harold Walter Krotoschiner ;) (ऑक्टोबर ७, इ.स. १९३९ - हयात) हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहे. त्याला इ.स. १९९६ साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन जणांसोबत देऊन गौरवण्यात आले.
2
+ क्रोटोने अनेक वर्षे इंग्लंडातील ससेक्स विद्यापीठात अध्यापन केले. इ.स. २००४ सालापासून तो फ्लोरिडा स्टेट विद्यापीठात शिकवतो.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11548.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सरखेज गुजरातमधील अमदावाद शहराचे उपनगर आहे. येथे सरखेज रोजा ही इमारत आहे
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11549.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
3
+ विकिस्रोतावर काय चालेल ?
4
+ प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
5
+
6
+ सरखेल कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ - ४ जुलै, १७२९) हे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते.[ संदर्भ हवा ] कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला.[ संदर्भ हवा ] इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नांनंतरही, कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यू पर्यंत मराठा आरमार अजिंक्य राहिले.
7
+ आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ (मराठा) कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेवू.[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते.[ संदर्भ ��वा ] कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.
8
+ १६९८ मध्ये कोल्हापूरचे भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, (संदर्भ - कान्होजी आंग्रे (चरित्र, लेखक पु.ल.देशपांडे) मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातला जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिला. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
9
+ १७०७ मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू [ संदर्भ हवा ] (तथ्य तपासा ?) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणाऱ्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
10
+ कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.
11
+ कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला, आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.
12
+ २६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चांचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.
13
+ १७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली.
14
+ २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅन्सिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये रॉबर्ट कोवान इंग्लंडला परतले.त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेवून खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.
15
+ ४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यांची समाधी तथा छत्री अलिबाग येथे उभारण्यात आली आहे.
16
+ आंग्र्यांच्ये मृत्युवेळी सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. कान्होींच्या मृत्युनंतर त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली. त्यांना कान्होजींसारखे यश मिळाले नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरुवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्य��ंच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आले.
17
+ कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावला... [ व्यक्तिगतमत ]साचा:अविश्वकोशीय उल्लेख
18
+ वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या आरमाराचे व सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.{ref कान्होजी आंग्रे (लेखक पु.ल.देशपांडे }} त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.[ व्यक्तिगतमत ] आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.[ संदर्भ हवा ]
19
+ अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.
dataset/scraper_9/batch_15/wiki_s9_11560.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ हा लेख सरछिप जिल्ह्याविषयी आहे. सरछिप शहराविषयीचा लेख येथे आहे.
2
+ सरछिप जिल्हा भारतातील मिझोरम राज्यातील एक जिल्हा आहे.
3
+ याचे प्रशासकीय केंद्र सरछिप येथे आहे.
4
+ २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६४,९३७ होती.
5
+