Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10001.txt +6 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10004.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10009.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10010.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10024.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10064.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10095.txt +6 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10115.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10143.txt +70 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10147.txt +4 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_1015.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10164.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10202.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10224.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10236.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10237.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10258.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10281.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10299.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10350.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10373.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10403.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10407.txt +4 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_1042.txt +23 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10435.txt +8 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10447.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10452.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10456.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10458.txt +5 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10482.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_1049.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10527.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10529.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10541.txt +8 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10548.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10555.txt +7 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10573.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10590.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10624.txt +8 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10650.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10658.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10662.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10665.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10676.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10685.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10691.txt +3 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10717.txt +1 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10726.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10727.txt +2 -0
- dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10734.txt +2 -0
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10001.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
उत्तर कन्नड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील कोकणातील एक जिल्हा आहे. याचे मुख्य शहर कारवार येथे आहे.
|
| 3 |
+
हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.
|
| 4 |
+
|
| 5 |
+
उतर कन्नडाच्या उत्तरेला गोवा राज्य, आणि बेळगाव जिल्हा, पूर्वेला धारवाड आणि हावेरी जिल्हा, दक्षिणेला शिमोगा आणि उडपी जिल्हा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
|
| 6 |
+
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10004.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उत्तर कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Utara) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. उत्तर कालिमांतानच्या पश्चिमेस मलेशियाचा सारावाक तर उत्तरेस साबा हे प्रांत स्थित आहेत.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10009.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
नॉर्दर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. नॉर्दर्न केप दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा व सर्वात तुरळक वस्ती असलेला प्रांत आहे. किंबर्ले ही नॉर्दर्न केपची राजधानी आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10010.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा (रशियन: Северо-Кавказский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी सर्वात नवा निर्माण झालेला जिल्हा आहे. १९ जानेवारी २०१० रोजी दक्षिण केंद्रीय जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील रशियाचे बहुधा सर्व प्रांत ह्या जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.
|
| 2 |
+
मॉस्को • सेंट पीटर्सबर्ग
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10024.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - २७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते १४, १७ ते २२, २४ ते ४२, ४७ ते ५०, ५२ ते ५६, ५९, ६०, ६२, ६३, ६५ यांचा समावेश होतो. कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
|
| 2 |
+
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव ह्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]
|
| 3 |
+
उमेदवार
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10064.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वायव्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या वायव्य भागात आयरिश समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये सहाव्या तर लोकसंख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वायव्य इंग्लंडमध्ये पाच काउंटी आहेत.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10095.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अखिलेश यादव
|
| 2 |
+
सपा
|
| 3 |
+
योगी आदित्यनाथ
|
| 4 |
+
भाजप
|
| 5 |
+
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे तर भूतपूर्व मुख्यमंत्री मायावती ह्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या होत्या. भारतीय जनता पक्षाने आपला नेता जाहीरना करता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याच नावाखाली निवडणूक प्रचार केला. उत्तर प्रदेशसोबत उत्तराखंड, गोवा, पंजाब व मणिपूर ह्या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या. सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले.
|
| 6 |
+
ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, अवध, पूर्वांचल इत्यादी सर्व भौगोलिक भागांमध्ये भाजपने मुसंडी मारली व सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारुण अपयशाचा सामना करावा लागला. भाजपच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व १९ मार्च २०१७ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10115.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उत्तर भारत हा भारत देशाच्या उत्तर भागातील एक ढोबळ व्याख्या असलेला भौगोलिक प्रदेश आहे. हिंदी ही उत्तर भारतामधील प्रमुख भाषा असून भारतामधील अनेक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थाने उत्तर भारतामध्ये स्थित आहेत.
|
| 2 |
+
भारत सरकारच्या व्याखेनुसार उत्तर भारतामध्ये जम्मू व काश्मीर, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मध्य प्रदेश ह्या राज्यांचा समावेश होतो.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10143.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,70 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उत्तर रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे असून जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्ये तसेच चंदीगढ व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
|
| 2 |
+
दिल्ली उपनगरी रेल्वे सेवा उत्तर रेल्वेद्वारेच चालवली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधण्यात येत असलेली काश्मीर रेल्वे देखील उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत आहे.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
| 5 |
+
रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
|
| 6 |
+
|
| 7 |
+
उत्तर •
|
| 8 |
+
उत्तर पश्चिम •
|
| 9 |
+
उत्तर पूर्व •
|
| 10 |
+
उत्तर पूर्व सीमा •
|
| 11 |
+
उत्तर मध्य •
|
| 12 |
+
दक्षिण •
|
| 13 |
+
दक्षिण पश्चिम •
|
| 14 |
+
दक्षिण पूर्व •
|
| 15 |
+
दक्षिण पूर्व मध्य •
|
| 16 |
+
दक्षिण मध्य •
|
| 17 |
+
पश्चिम •
|
| 18 |
+
पश्चिम मध्य •
|
| 19 |
+
पूर्व •
|
| 20 |
+
पूर्व तटीय •
|
| 21 |
+
पूर्व मध्य •
|
| 22 |
+
मध्य •
|
| 23 |
+
कोकण
|
| 24 |
+
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
|
| 25 |
+
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
|
| 26 |
+
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
|
| 27 |
+
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
|
| 28 |
+
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
|
| 29 |
+
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
|
| 30 |
+
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
|
| 31 |
+
रेल विकास निगम लिमिटेड •
|
| 32 |
+
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
|
| 33 |
+
राइट्स लिमिटेड
|
| 34 |
+
बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
|
| 35 |
+
चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
|
| 36 |
+
डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
|
| 37 |
+
इंटिग्रल कोच कारखाना •
|
| 38 |
+
रेल डबा कारखाना •
|
| 39 |
+
रेल चाक कारखाना •
|
| 40 |
+
रेल स्प्रिंग कारखाना
|
| 41 |
+
दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
|
| 42 |
+
दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
|
| 43 |
+
दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
|
| 44 |
+
दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 45 |
+
हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 46 |
+
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
|
| 47 |
+
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
|
| 48 |
+
मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
|
| 49 |
+
चेन्नई उपनगरी रेल्वे •
|
| 50 |
+
दिल्ली उपनगरी रेल्वे •
|
| 51 |
+
हैदराबाद एम.एम.टी.एस. •
|
| 52 |
+
कोलकाता उपनगरी रेल्वे •
|
| 53 |
+
कोलकाता मेट्रो •
|
| 54 |
+
मुंबई उपनगरी रेल्वे
|
| 55 |
+
वंदे भारत एक्सप्रेस •
|
| 56 |
+
गतिमान एक्सप्रेस •
|
| 57 |
+
शताब्दी एक्सप्रेस •
|
| 58 |
+
राजधानी एक्सप्रेस •
|
| 59 |
+
हमसफर एक्सप्रेस •
|
| 60 |
+
दुरंतो एक्सप्रेस •
|
| 61 |
+
संपर्क क्रांती एक्सप्रेस •
|
| 62 |
+
जन शताब्दी एक्सप्रेस •
|
| 63 |
+
विवेक एक्सप्रेस •
|
| 64 |
+
राज्यराणी एक्सप्रेस •
|
| 65 |
+
दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
|
| 66 |
+
निलगिरी पर्वतीय रेल्वे •
|
| 67 |
+
कालका-सिमला रेल्वे •
|
| 68 |
+
पॅलेस ऑन व्हील्स •
|
| 69 |
+
डेक्कन ओडिसी •
|
| 70 |
+
गोल्डन चॅरियट
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10147.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 27°14′26″N 94°6′20″E / 27.24056°N 94.10556°E / 27.24056; 94.10556
|
| 2 |
+
|
| 3 |
+
उत्तर लखीमपूर (आसामी: উত্তৰ লখিমপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील लखीमपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तर लखीमपूर शहर आसामच्या उत्तर भागात गुवाहाटीच्या ३९४ किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली उत्तर लखीमपूरची लोकसंख्या ५९ हजार होती.
|
| 4 |
+
लिलाबारी विमानतळ येथून ७ किमी अंतरावर स्थित आहे. उत्तर लखीमपूरला अरुणाचल प्रदेशचे प्रवेशद्वार मानले जाते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_1015.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अंत्री खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते.फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो.उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10164.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
उत्तर सोलापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात तालुका आहे.एकूण ११ तालुके आहेत त्यापैकी उत्तर सोलापूर तालुका हा सर्वात लहान तालुका आहे.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10202.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उत्तराखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या उत्तराखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
|
| 2 |
+
नोव्हेंबर २००० मध्ये उत्तर प्रदेश राज्यामधून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. तेव्हापासून आजवर ७ व्यक्ती उत्तरखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10224.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उत्पल कुमार बसु (इ.स. १९३९ - ) बंगाली भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10236.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अर्थशास्त्रात उत्पादनमूल्य हे एखाद्या गोष्टीचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची एकूण किंमत होय. यात कच्च्या मालाशिवाय मजूरी तसेच करभाराचाही समावेश होतो.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10237.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अर्थशास्त्रात उत्पादनमूल्य हे एखाद्या गोष्टीचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची एकूण किंमत होय. यात कच्च्या मालाशिवाय मजूरी तसेच करभाराचाही समावेश होतो.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10258.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उदगीर विधानसभा मतदारसंघ - २३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील जळकोट आणि उदगीर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उदगीर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
|
| 2 |
+
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबुराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10281.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उदय भ्रेंब्रे (२७ डिसें १९३९). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कोकणी लेखक. नाटककार आणि संपादक म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. खरेतर गोव्यातील प्रसिद्ध वकील अशी एक दुसरीही त्यांची ओळख आहे. जन्म दक्षिण गोव्यातील रिव्हॉन येथे. त्यांचे कुटुंब हे जमीनदार होते.त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जांबावली, रिवण, कुचकडे आणि वास्को येथून झाले. त्याचे हे शिक्षण पोर्तुगीज भाषेतून झाले.
|
| 2 |
+
गोवामुक्ती आंदोलनात त्यांच्या वडीलांना अटक झाली होती आणि त्यांना १९६२ पर्यंत पोर्तुगालला अटक करून ठेवण्यात आले होते. कुटूंब स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचा शिक्षणक्रम चालू झाला. शालेय वयातच त्यांना लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाची आवड होती. शालेय अभ्यासक्रम आटोपून पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिक्षण घेत असूनही कला शाखेची त्यांची ओढ कायम होती. त्यावेळी विद्या नावाचे महाविद्यालयाचे वार्षिक निघत असे, त्यातील एकाचे संपादन भ्रेंब्रे यांनी केले होते.
|
| 3 |
+
कालांतराने त्यांनी मुंबई येथील ऑल इंडिया रेडिओची नोकरी पतकरली. त्यात ते नाटिका आणि गीताचे दिग्दर्शन करीत असत. गोवा स्वातंत्र्य झाल्यावर ते गोव्याला स्थायिक झाले आणि त्यांनी राष्ट्रमत या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून कार्य केले. या वृत्तपत्रामधील ब्रह्मास्त्र हे त्याचे सदर लोकप्रिय होते. या सदरामधून यांनी कोकणी समाज, कोकणी अस्मिता आणि गोवा महाराष्ट्रात विलिन करण्याच्या राजकीय प्रस्तावाला विरोध या विषयावर त्यांनी कोकणी समाजाचे प्रबोधन केले.१९७३-७८ या कालावधीत ते कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष होते. गोवा कोकणी अकादमीचे सदस्य, अध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषविली आहे. कला अकादमी गोवा या संस्थेतही त्यांनी गोमंतक संस्कृतीसंदर्भात भरीव कार्य केले. २०१५ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10299.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उदयगिरीचा किल्ला (आं.प्र.)
|
| 2 |
+
उदयगिरीचा किल्ला (आं.प्र.) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक किल्ला आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10350.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उदापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10373.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कलुवा देवागे उदेशिका प्रबोधिनी तथा उदेशिका प्रबोधिनी (२० सप्टेंबर, इ.स. १९८५:डार्गा टाउन, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10403.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अठराव्या शतकात युरोपमध्ये इंग्लंड देशात औद्योगिक क्रांती झाली.प्राणी आणि मनुष्य शक्तीच्या ऐवजी यंत्रांचा वापर करून उत्पादनात वाढ करण्याचा गरजेतून विविध यंत्रांचा शोध लागला. 'गरज ही शोधाची जननी असते' असे म्हणतात. या गरजांमधून विविध प्रकारच्या उद्योगांचा विकास झाला. कापड उद्योग, लोह्पोलाद उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग अशा प्रकारच्या मोठ्या उद्योगाबरोबर लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीस अग्रेसर आहेत. लघु उद्योग असो, कुटिरोद्योग असो वा मोठा उद्योग. या कोणत्याही उद्योगात दोन घटक महत्त्वाचे असतात. एक म्हणजे भांडवलदार आणि दुसरा कामगार. भांडवलदार उत्पादनात वाढ करण्यासाठी कुशल कामगाराची नेमणूक करतात, त्यासाठी शासन आणि त्यांचे भांडवलासंबंधी असलेले नियोजन त्यांच्या सहाय्याने उद्योगात प्रगती करत आहेत.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10407.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.
|
| 2 |
+
वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे.
|
| 3 |
+
वाळवीची वसाहत पूर्ण झाली की त्यातील राणीमाशी उडून जाते. आपले पंख काढून टाकते. नंतर ती आणखी वसाहत तयार करण्याच्या उद्देशाने प्रजननासाठी नवीन ठिकाण शोधते व तेथे कार्य सुरू करते.
|
| 4 |
+
शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात मिथाईल ब्रोमाईड व क्लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_1042.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,23 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
११° ४०′ ४८″ N, ९२° ४३′ १२″ E
|
| 2 |
+
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा अंदमान आणि निकोबार बेटे हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेयेस ही बेटे समाविष्ट आहेत. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
|
| 3 |
+
‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान).[ संदर्भ हवा ] दुसऱ्या मतानुसार,
|
| 4 |
+
अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूलनिवासी जमाती जमातीवरून पडलेले आहे.
|
| 5 |
+
‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५० च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.
|
| 6 |
+
अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. सावरकरांनी त्यांच्या 'कमला' काव्याची निर्मिती या ठिकाणच्या सेल्युलर जेलमध्ये केली. कोणतेही लेखन साहित्य नसताना ही निर्मिती केली गेली होती.
|
| 7 |
+
अंदमान-निकोबारमध्ये एकूण ३ जिल्हे आहेत.
|
| 8 |
+
१) उत्तर आणि मध्य अंदमान
|
| 9 |
+
२) दक्षिण अंदमान
|
| 10 |
+
३) निकोबार
|
| 11 |
+
या समूहात असलेल्या रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटाचे 'शहीद द्वीप', तर 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप' अशी बदलेली नावे आहेत.[१][२]
|
| 12 |
+
पाच वेळा अंदमानचे अभ्यास दौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी व इतिहासाचे भान जपत, वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
|
| 13 |
+
कृषी
|
| 14 |
+
अंदमान-निकोबारमधील एकूण ४८,६७५ हेक्टर (१२०,२८० एकर) जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते. अन्नपदार्थ, अंदमान ग्रुप बेटांमध्ये मुख्यत्वे घेतले जाते, तर नारळ आणि अंडकोट हे निकोबार ग्रुप बेटांची रोख पिके आहेत. रब्बी हंगामात डाळी, तेलबिया आणि भाजीपाला इत्यादी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या डोंगराळ प्रदेशात आंबा, सांता (Kinnow?), संत्री, केळी, पपया, अननस आणि रूट पीक यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचे पीक घेतले जाते. मटि(??), लवंग, जायफळ आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांची पिके एक मल्टि-स्तरीय पीक पद्धती अनुसरून उगवली जातात. या बेटांवर रबर, लाल तेल, हस्तरेखा(??), नॉन आणि काजू मर्यादित प्रमाणात होतात.
|
| 15 |
+
उद्योग
|
| 16 |
+
अंदमान-निकोबारमध्ये १,३७४ नोंदणीकृत लघु-स्तरीय, गावे आणि हस्तकला एकके आहेत. यांशिवाय शेल (??) आणि लाकूड हस्तकला हीही एकके आहेत. मध्यम आकाराची चार औद्योगिक एकके देखील आहेत. एसएसआय युनिट्स पॉलिथीन पिशव्या, पीव्हीसी कंड्यूट पाईप्स आणि फिटिंग्ज, पेंट्स व वार्निश, फायबर ग्लास आणि मिनी आट(??) मिल्स, सॉफ्ट ड्रिंक आणि पेये इत्यादींच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहेत. लहान आकाराची हस्तकला एकके शिंपले, बेकरी उत्पादनांमध्ये गुंतलेले आहेत. तांदूळ गिरण्या चालवणे, फर्निचर बनविणे हेही उद्योग अंदमान-निकोबारमध्ये चालतात..
|
| 17 |
+
अंदमान आणि निकोबार बेटे इन्टिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग आणि औद्योगिक वित्तपुरवठा या क्षेत्रांत विस्तारले आहेत. ते अलायन्स एर / जेट एरवेजसाठी अधिकृत एजंट म्हणून काम करतात. बहुतेक स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे असल्याने ही बेटे एक पर्यटन स्थळ बनली आहेत.[३]
|
| 18 |
+
पर्यटन
|
| 19 |
+
मुख्य लेख : अंडमान आणि निकोबार बेटांमधील पर्यटन
|
| 20 |
+
अंदमान आणि निकोब���र बेटे ही परदेशी समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे जागतिक प्रवाशांच्या भेटीची बेटे, तसेच समान नामांकित, स्नॉर्केलिंग आणि समुद्र-चालनासारख्या साहसी खेळांच्या अद्भुत संधींसह प्रमुख पर्यटन केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. एनआयटीआय (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया)च्या अंतर्गत वेगवेगळ्या बेटांचा विकास करण्याची योजना चालू आहे. अव्हिस आयलॅंड, स्मिथ आयलॅंड आणि लाँग आयलंडमध्ये शासनाच्या सहभागाने लक्झरी रिसॉर्ट्स नियोजित आहेत.[४]
|
| 21 |
+
पोर्ट ब्लेअरमध्ये, मुख्य ठिकाणे म्हणजे सेल्युलर जेल, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चथम सॉ मिल, मिनी झू, कॉर्बिन्स कॉव्ह, चिडिया टापू, वंदूर बीच, फॉरेस्ट म्युझियम, ॲँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम, फिशरीज म्युझियम, नवल संग्रहालय (सामुद्रिका), रॉस बेट आणि उत्तर बे बेट. पूर्वी भेट देता येत असलेले वायपर बेट आता प्रशासनाने बंद ठेवले आहे. रावळगर बीचसाठी नील आयलॅंड, स्कुबा डायविंग / स्नॉर्केलिंग / समुद्रचालनासाठी, सिंक बेट, सॅडल पीक, माउंट हॅरिएट, माड ज्वालामुखी व हॅवेलॉक बेट आहे. उत्तर अंदमान येथे असलेल्या दिगलीपूर हेदेखील २०१८पासून लोकप्रिय आहे आणि बरेच पर्यटक उत्तर अंदमान येथे देखील येऊ लागले आहेत. दक्षिणी गट (निकोबार बेटे) बहुतेक पर्यटकांना उपलब्ध नसतात.
|
| 22 |
+
ऊर्जा निर्मिती
|
| 23 |
+
जपानच्या साहाय्याने, दक्षिणी अंदमान द्वीपसमूहात आता १५-मेगावॅट डिझेल पॉवर प्लांट असेल. चीनहून होणाऱ्या तेल पुरवठ्यासाठी एक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चोक पॉईंट असेल. जलसंध्यां(??)जवळील नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही इंडो-जपानी रणनीति असल्याचे मानले जाते.[५][६]
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10435.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उनंदा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
|
| 2 |
+
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
| 3 |
+
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
|
| 4 |
+
उनंदा नदी दिंडोरी तालुक्यात आहे. ही नदी सातमाळा डोंगर रांगेतून उगम पावते, तसेच या नदीवर 1998 साली पुणेगाव धरण बांधण्यात आले आहे.
|
| 5 |
+
|
| 6 |
+
|
| 7 |
+
अडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी (कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान (सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी (नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी (मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान (बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू (तान) नदी
|
| 8 |
+
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10447.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उना लिलियन पेसली (१८ नोव्हेंबर, १९२२:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - १९९७:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९६१ दरम्यान १२ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10452.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उना विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गीर सोमनाथ जिल्ह्यात आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10456.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उनेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10458.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
देशभरातील सर्व उच्चशिक्षण संस्था स्थानिक समुदायांशी जोडल्या जाव्यात,व त्यांना विकासासाठी आवश्यक असणारी तंत्रज्ञाने पुरविता यावीत , या उद्देशाने ११ नोव्हेंबर २०१४ला उन्नत भारत अभियान सुरू केले.
|
| 2 |
+
अभियानाची उद्दिष्टे
|
| 3 |
+
१) ग्रामीण भारताची गरज विचारात घेऊन उच्च शिक्षण संस्थामध्ये संस्थात्मक क्षमता उभारणे किंवा विस्तार करणे
|
| 4 |
+
२) विज्ञान , अभियांत्रिकी , तांत्रिक व व्यवस्थापन शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या उच्च शिक्षण संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भारतासाठी
|
| 5 |
+
व्यावसायिक आदाने पुरविणे .
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10482.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उन्हेरे हे रायगड जिल्ह्यातल्या, सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. येथे गरम पाण्याची कुंडे आहेत.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_1049.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
आंदालुसिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. लोकसंख्येनुसार आंदालुसिया स्पेनमधील सर्वात मोठा तर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. इबेरिया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसलेल्या आंदालुसिया प्रदेशाच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व नैऋत्येला अटलांटिक महासागर आहेत.
|
| 2 |
+
सेबिया ही आंदालुसिया संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10527.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उपरिचर हा कुरुवंशीय राजा होता. कुरुवंशातील सुधन्वन् राजाच्या वंशशाखेतील कृतयज्ञ राजाचा हा पुत्र होता[१]. याचे मूळ नाव वसु होते, परंतु इंद्राने भेट दिलेल्या दिव्य विमानातून हा भ्रमण करू लागल्याने यास उपरिचर या उपाधीने ओळखले जाऊ लागले. इंद्राच्या निर्देशावरून याने यादवांकडून चेदी देश जिंकून घेतला[१]. याला गिरिका नावाची एक पत्नी होती.
|
| 2 |
+
उपरिचराने दीर्घ काळ तपस्या करून इंद्राला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला आपला मित्र मानले आणि एक दिव्य विमान, तसेच कधीही न सुकणाऱ्या फुलांची वैजयंतीमाला त्यास भेट म्हणून दिली. वैजयंतीमालेच्या योगाने युद्धामध्ये तू कायम अवध्य राहशील, असा वरही इंद्राने त्याला दिला[१]. इंद्राचा मित्र असल्यामुळे त्याला "इंद्रसख", तसेच इंद्राने दिलेल्या वैजयंतीमालेमुळे त्याला "इंद्रमालिन्" अशा उपाध्यांनीही ओळखले जाऊ लागले.
|
| 3 |
+
एकदा पत्नी गिरिकेच्या ऋतुप्राप्तीच्या दिवशी पितरांच्या आज्ञेमुळे उपरिचरास मृगयेसाठी वनात जावे लागले. शिकारीसाठी वनात गेला असताना गिरिकेच्या आठवणीने उत्तेजित होऊन त्याचे रेत सांडले. ते रेत एका द्रोणात भरून आपल्या पत्नीकडे, म्हणजे गिरिकेकडे, घेऊन जाण्यासाठी त्याने एका श्येन पक्ष्यास पाठवले. उपरिचराने पाठवलेल्या ससाण्याची वाटेत अन्य एका ससाण्याशी झटापट झाली आणि त्या झटापटीत द्रोणातील रेत यमुनेच्या पात्रात पडले. ते रेत पूर्वजन्मी अद्रिका नामक अप्सरा असणाऱ्या मासोळीने गिळले[१]. कालौघात ती मासोळी एका धीवरास सापडली. धीवराने जेव्हा त्या मासोळीचे दोन तुकडे केले, तेव्हा तिच्या पोटातून एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर पडले. धीवराने त्या दोन्ही मुलांना राजाच्या, म्हणजे उपरिचराच्या, पायी घातले. उपरिचर राजाने मुलाचा "मत्स्य" या नावाने स्वीकार केला, तर मुलगी धीवराला देऊन तिचा सांभाळ करण्याची आज्ञा केली. धीवराला दिलेली ही मुलगी पुढे मत्स्यगंधा ऊर्फ सत्यवती नावाने प्रख्यात झाली, जिच्या पोटी पुढे व्यास पाराशराचा जन्म झाला.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10529.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्या लोकांना राजाकडून इनाम म्हणून जमिनी मिळाल्या आहेत आणि ते लोक त्या जमिनीवर शेती करत असतील तर त्यांना उपरे कुणबी असे म्हणतात.हे कुणबी वंश परंपरेने शेती करत आलेले नसतात.यामुळे देखील त्यांना उपरे कुणबी म्हणतात.ही पद्धत मध्ययुगीन काळात अस्तित्वात होती.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10541.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उपळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
कुरणे, गौतमगाव, पुनस, जोशीगाव, आगवे, वीरगाव, देवधे, बुद्धवाडी तर्फे देवधे, मंचे, रामाणे, गवाणे ही जवळपासची गावे आहेत.उपळे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10548.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उपळेमायणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10555.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी आहे.उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे.
|
| 2 |
+
उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणै: सह| उपवास:स विद्न्येयः सर्वभोग विवर्जित:||अन्नपाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास होय. सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो.[१]बृहदारण्यक उपनिषदात ईश्वराप्रत जाण्याचे जे विविध उपाय सांगितले आहेत त्यापैकी उपवास हाही एक आहे असे मानले जाते.उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे गौतम धर्मसूत्रात सांगितले आहे.यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्पाहार घेणे असा उपवास याचा अर्थ काठक गृह्यसूत्रात सांगितला आहे.तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ असे महाभारत या ग्रंथात सांगितले आहे. आषाढी एकादशी,महाशिवरात्री, हरितालिका, रामनवमी अशा विविध व्रतांमधेही उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे.[२]
|
| 3 |
+
कमी दर्जाचे अन्न-धान्य भक्षण करून राहणे याला उपवास म्हणतात. रोज आपण जे अन्न-धान्य खातो, त्याच्या सतत वापराने, त्या विशीष्ट धान्याच्या पुरवठ्यावर ताण पडतो. तो ताण कमी करण्यासाठी, एका विशिष्ट दिवशी वऱ्याचे तांदुळ, भगर वा तत्सम किंवा फळफळावळे या उपवस्तु खाण्यात येतात.
|
| 4 |
+
जैन धर्माने उपवासाला विशेष महत्त्व दिले. त्यांनी सरसकट सर्वांनाच उपवासा करण्याचा धार्मिक आदेश दिल्याने समाजाच्या सर्व सत्रात उपवास संल्प्ना पोचली असे दिसते.[३]
|
| 5 |
+
उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे असे मानले जाते.
|
| 6 |
+
आयुर्वेद असे सांगते की लंघन (उपवास) हा शरीराला निरोगी करतो. उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो.[४]ज्याप्रमाणे, आपण रजेच्या दिवशी वेळ असल्यामुळे घराची साफसफाइ करतो त्याप्रमाणे, या कमी ताणाच्या वेळेत शरीरही साफसफाइ करते व दोष बाहेर काढून टाकते. आपल्या शरीरात या साठी यंत्रणा आहे. सबब, आठवड्यातुन एकदा उपवास, हा शरीर शुद्धीकारक व आपल्यास हितकारक आहे.अल्प आहार,शर्करायुक्त कंदमूळ खाणे(बटाटे,रताळे),दूध अथवा दुधापासुन केलेले पदार्थ यांचे सेवन त्याजोडीने,ईश्वरभक्ति,चांगले विचार,भजन,कीर्तन,कमी वा चांगलेच बोलणे,सत्संग या गोष्टी उपवास काळात करण्याचा उपयोग होतो.
|
| 7 |
+
उपवासादरम्यान भरपुर थंड पाणी पिणे, दिवसा झोप, मैथुन,उच्च शारीरिक कष्टाची कामे,हिरव्या भाज्या खाणे, कुसंगती,वाईट विचार,शिव्या-शापयुक्त बोलणे,पोटभर खाणे हे टाळावे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10573.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बौद्ध धर्म
|
| 2 |
+
ज्या लोकांनी अथवा बौद्धांनी भिक्खू कडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यानुसार ते आचरण करतात त्यांना उपासक अथवा उपासिका म्हणतात. या शिवाय ज्यांनी भिक्खूकडून अष्टशील उपोसथ पालन करण्याचे जीवनभर व्रत घेतले आहे. जे भिक्खू आणि भिक्खूणी संघावर दृढ विश्वास ठेवून, तन मन धनाने अंतिम श्वासापर्यंत श्रद्धेने सेवा व धम्माचे संरक्षण आणि प्रचार-प्रसार करतात त्यांना महाउपासक - महाउपासिका म्हणतात.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10590.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उपेन्द्र कुशवाहा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10624.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उभाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10650.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरकांचन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10658.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरगा हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक लहान शहर व उमरगा तालुक्याचे मुख्यालय आहे. उमरगा सोलापूर शहराच्या ८५ किमी पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले आहे. २०११ साली उमरग्याची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती.
|
| 2 |
+
उमरगा शहरातील प्राचीन महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
|
| 3 |
+
उमरगा गावात असलेल्या मंदिरांचे नावे:
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10662.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरगा विधानसभा मतदारसंघ - २४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, उमरगा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उमरगा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
|
| 2 |
+
शिवसेनेचे ज्ञानराज धोंडिराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10665.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
उमरगाम या नावाची अनेक गावे आहेत -
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10676.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10685.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10691.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते. वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते. वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते.
|
| 3 |
+
सांगवी, तिसगाव, चिंचवे (निं), दहिवड, डोंगरगाव, सौंदाणे
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10717.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरान मलिक (२२ नोव्हेंबर, १९९९:जम्मू, भारत - हयात) हा भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये उमरान जम्मू आणि काश्मीरकडून खेळतो. त्याने २०२१ आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबादतर्फे आयपीएल पदार्पण केले. तसेच त्याने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी भारत अकडून प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10726.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हा लेख उमरिया जिल्ह्याविषयी आहे. उमरिया शहराविषयीचा लेख येथे आहे.
|
| 2 |
+
उमरिया जिल्हा हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10727.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
|
| 2 |
+
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
|
dataset/scraper_1/batch_4/wiki_s1_10734.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
उमरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
|