Aarsh-Wankar commited on
Commit
9fa3a3d
·
verified ·
1 Parent(s): 4a1e990

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10.txt +1 -0
  2. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1001.txt +3 -0
  3. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10040.txt +2 -0
  4. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10045.txt +30 -0
  5. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10047.txt +1 -0
  6. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10074.txt +2 -0
  7. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10093.txt +1 -0
  8. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10099.txt +3 -0
  9. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10117.txt +1 -0
  10. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10121.txt +1 -0
  11. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1014.txt +13 -0
  12. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10153.txt +61 -0
  13. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10160.txt +1 -0
  14. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10223.txt +1 -0
  15. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10231.txt +2 -0
  16. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10236.txt +6 -0
  17. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10240.txt +1 -0
  18. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10249.txt +2 -0
  19. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10255.txt +2 -0
  20. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10263.txt +2 -0
  21. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10272.txt +3 -0
  22. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10294.txt +1 -0
  23. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10297.txt +2 -0
  24. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10301.txt +2 -0
  25. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10321.txt +1 -0
  26. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10325.txt +5 -0
  27. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1033.txt +6 -0
  28. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10338.txt +8 -0
  29. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10342.txt +1 -0
  30. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10348.txt +3 -0
  31. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10369.txt +2 -0
  32. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10400.txt +2 -0
  33. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10404.txt +4 -0
  34. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10422.txt +4 -0
  35. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10459.txt +1 -0
  36. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10464.txt +2 -0
  37. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10466.txt +1 -0
  38. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10482.txt +46 -0
  39. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10489.txt +1 -0
  40. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10490.txt +2 -0
  41. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10540.txt +1 -0
  42. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10548.txt +2 -0
  43. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10599.txt +1 -0
  44. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10617.txt +1 -0
  45. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10625.txt +1 -0
  46. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10628.txt +2 -0
  47. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10647.txt +1 -0
  48. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10653.txt +1 -0
  49. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1066.txt +1 -0
  50. dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10678.txt +2 -0
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सिंबायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही पुण्यामधील एक संस्था आहे. ही संस्था सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी संलग्न आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1001.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सुजय सुनील डहाके (जन्म २ जानेवारी १९५५  पुणे, महाराष्ट्र) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे जो ५९ व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी रौप्य लोटस पुरस्काराने सन्मानित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाळा चित्रपटाचे संपादक म्हणून काम करणारा चित्रपट दिग्दर्शक आहे.[१][२][३][४][५][६]
2
+ २०११ मध्ये सुजयने दिग्दर्शकाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मराठी चित्रपट शाळा दिग्दर्शित केला. २०१४ मध्ये ते मराठी चित्रपट आजोबासाठी लेखक आणि दिग्दर्शक होते. २०१६-२०२० मध्ये त्यांनी फुंतरू, केसरी, रेबेलो अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.[७] सुजय यांचा आजोबा हा शाळा पेक्षा जास्त असा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. सुजय सध्या 'श्यामची आई' या चित्रपटाचे लेखन करीत आहेत, जो कृष्ण धवल स्वरूपात बनविला जाणार असून, साने गुरुजींच्या श्यामची आई या या पुस्तकावर आधारित आहे.[८]
3
+ सुजय डहाके आयएमडीबीवर
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10040.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ हैदराबाद मेट्रो (तेलुगू: హైదరాబాద్ మెట్రో) ही भारताच्या हैद्राबाद शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. दिल्ली मेट्रोखालोखाल भारतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या ह्या मेट्रोच्या ३ मार्गिका असून ५७ स्थानके कार्यरत आहेत. सार्वजनिक-खाजगी भागेदारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या ह्या मेट्रोचे उद्घाटन २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते केले गेले.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10045.txt ADDED
@@ -0,0 +1,30 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ मुख्यत्वे गोदावरी नदीच्या खोऱ्यात पसरलेले सुलतानात-ए-आसफिया हैदराबाद राज्य प्रशासकीय दृष्ट्या ४ विभाग आणि १६ जिल्ह्यांमध्ये विभागले होते. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, लातूर , बीड, नांदेड आणि परभणी हे जिल्हे होते. गुलबर्गा विभागात बिदर, गुलबर्गा, धाराशिव, रायचूर जिल्हे, गुलशनाबाद किंवा मेदक विभागात अत्राफ इ बलदाह, महेबूबनगर, मेदक, नालगोंडा, निझामाबाद जिल्हा; तर वरंगळ विभागात आदिलाबाद जिल्हा, करीमनगर आणि वरंगळ जिल्हा होता .
3
+ निजामाने इतर बराचसा भाग ब्रिटिशांना विविध वेळी विविध कराराअंतर्गत संपूर्ण किंवा भाडेपट्ट्यावर बहाल केला. प्रशासकीय व्यवस्था मुख्यत्वे सरंजामशाही स्वरूपाची होती. शेतसारा वसुलीकरिता जहागिरी बहाल केलेल्या असत. निजाम हा करांचा काही भाग वेगवेगळ्या वेळी मोगल, मराठे, इंग्रज इत्यादींना तत्कालीन करारांनुसार चौथाई स्वरूपात देत असे. प्राप्तिकर नसे.
4
+ सुलतानात-ए-आसफिया हैदराबादमध्ये सुरुवातीस फार्सी, नंतर उर्दू भाषा प्रशासकीय व शैक्षणिक व्यवहाराच्या भाषा होत्या; तर जनता प्रामुख्याने तेलुगू, कन्नड व मराठी भाषक होती. इ.स. १९३०मध्ये निजामाकडे ११,००० कर्मचारी होते. स्थानिक मुस्लिम कर्मचाऱ्यांना मुल्की व इतर राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना गैरमुल्की म्हणत. स्वतंत्र पोस्ट, चलन, पोलीस व रेल्वे यंत्रणा होती. लोकसंख्या १,८०,००,००० होती, ती मुख्यत्वे, हिंदू होती.
5
+ गोदावरी खोऱ्यातील प्रागैतिहासिक काळाबद्दल विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यांची उपलब्धता नाही. काही आर्य-द्रविड संघर्ष ग्राह्य धरणारे इतिहासकार गोदावरी खोऱ्यात प्रागैतिहासिक काळात द्रविड असावेत असे समजतात त्व त्याच्या समर्थनार्थ अगस्त्य मुनींनी विंध्य पर्वतास दिलेल्या भेटीचा पौराणिक दाखला देतात. गौतम ऋषी व वसिष्ठ मुनींचा ही या भागात संचार झाला होता. http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nanded/his1.html]
6
+ बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, सुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव यांचे या भागात कधीना कधी राज्य होते.,
7
+ इ.स ११९८ मध्ये येथे काकतीय वंश असलेले नरेश गणेश गणपति यांचे राज्य होते राजे गणेश गणपति यांनी गोलकुंडा येथे एक भव्य किल्ला बांधून घेतला. आणि या शहराचे नामकरण भाग्य नगर असे केले. क्रूर आक्रमक अल्लाउलुद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक उर्फ वेडा मुहम्मद, गुलबर्गा आणि बिदरचे मूळ हिंदू असलेले बहामनी, इ.स. १४५५ जलालखान (तेलंगणा), मुहम्मद खिलजी, गोवळकोंड्याचा इब्राहीम कुतुबशाह यांनीही हैदराबादवर राज्य केले आहे. इ.स. १६००मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले. जहांगीर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्यानंतर इ.स. १६३२ पर्यंत तेलंगणापर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करून अहमदनगर राज्याचा काही भाग स्वतःकडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या आणि नंतर विजापूरच्या दरबारी सरदार होते.
8
+ इ.स. १६५३ मध्ये औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला. औरंगजेबाने सुरुवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला. इ.स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आग्ऱ्यास जाऊन बादशाही मिळवली. औरंगजेबाने वैयक्तिकरीत्या प्रयत्न करून इ.स. १६८६मध्ये विजापूर व इ.स. १६८७ मध्ये गोळकोंडा मोगलांसाठी मिळवले. मराठवाडा आणि बेरार अमरावतीतील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. इ.स. १६२० नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची रस्थापना केली. परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळू शकले नाही. दुष्काळांचे उल्लेख विविध काळात दिसतात, त्यात्या वेळच्या राज्यकर्त्यांकरता तो काळ सर्वसाधारणता राजकीयदृष्ट्या कठीण गेल्याचे दिसून येते. ते काळ असे :- इ.स. १३९६ ते इ.स. १४०७; इ.स. १४२१ ते इ.स. १४२२; इ.स. १४७३ ते इ.स. १४७४; इ.स. १६२९ ते इ.स. १६३०. मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य असे की दिल्लीच्या काही बादशहांना दक्षिणेस खास करून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर भागांत जातीने यावे लागले. परिणामी छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचे मध्ययुगीन काळातील राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.
9
+ सतत पराभवातून स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्याचे तुरळक उदाहरण निजामचे संस्थान हे एक आहे. कधीही विजय झाला नाही हे याचे वैशिष्ट्ये. मराठ्यांबरोबरची पहिली लढाई : हार. दुसरी : हार. तिसरी : हार. असे जे सतराशे तेवीस-चौवीसपासून चालले ते सतराशे ब्याण्णवपर्यंत. सर्व मोठ्या लढ्यांत निजामाची हार झालेली दिसून येते. इ.स. १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या व���ढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानाचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसियाने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
10
+ पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता इ.स. १७२४ मध्ये एक लढाई घडवून आणली. तीत मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीचा विजय झाला आधीच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर ओमारुद्दीनची प्रगती थांबवू शकली नाही.
11
+ मीर ओमारुद्दीन / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे ठेवली व काही दिवसातच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी इ.स. १७२४ ते इ.स. १९४८ या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबातजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे हे घराणे समरकंद या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात बगदादचे होते.[१] मीर उस्मान अली खान हा शेवटचा निजाम होता. बऱ्याचदा तो 'हिंदू आणि मुस्लिम हे त्याचे दोन डोळे आहेत', असे म्हणे.[१][२]
12
+ पहिल्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले. विविध करारांअंतर्गत निजाम ब्रिटिश सत्तेचे पाईक ठरले. निजामास पुरवलेल्या तथाकथित संरक्षणाचा व सैन्याचा आर्थिक मोबदला म्हणून निजामाकडील काही प्रांत, खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.
13
+ हैदराबादवर नासीरजंग मीर अहमद इ.स. १७४८-इ.स. १७५०; # मुहिउद्दीन मुज्जफरजंग हिदाय��� इ.स. १७५०-इ.स. १७५१; # असिफ़ दौला मीर अली सालाबात इ.स. १७५१-इ.स. १७६२ या राजांनी राज्य केले. त्यांचे "निझाम" हे नाव कधीच नव्हते
14
+ आसीफ जाहच्या आधीच्या मोगल-मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे व मोगल अधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-इ.स. १६६२, प्रतापराव-इ.स. १६७० बेरार, ऑक्टोबर इ.स. १६७२ रामगीर जिल्हा करीमनगर, ऑक्टोबर इ.स. १६७४ शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७७ गोवळकोंड्यावर आक्रमण करून कुतुबशहाला तह करायला लावले.
15
+ साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजू घेतल्याने काही काळ मराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफजहाने कोल्हापूर आणि सातारा या गाद्यांच्या संघर्षाचा फायदा घेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षाच्या आणि स्वतःच्याचे सैनिकी यशाच्‍या बळावर इ.स. १७२४ पर्य़ंत स्वतःला स्वतंत्रपणे निझाम या नावाने प्रस्थापित केले.
16
+ छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत इ.स. १७२८ निजामाचा पराभव झाला आणि मानहानी सहन करावी लागली. तर इ.स. १७३३ मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली.
17
+ इ.स. १७३७ मध्ये हिंदू पेशवा बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा दारुण पराभव केला व त्याला पळून जावे लागले. मग निजामाने दक्षिणेत लक्ष घातले आणि तेथे आपले नियंत्रण प्रस्थापित केले.
18
+ ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निजामअली यांच्यात राक्षसभुवनची लढाई झाली. निझाम अली या निजामास १७६३ च्या राक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांनी पुरते नमवले. यात हैद्राबादच्या मुस्लिम निझामाचा दारुण पराभव झाला. शेवटी् युद्धविराम झाला आणिसंभाजीनगर येथे एकतह झाला , ज्यानुसार निजामाने भालकीसह आपला मोठा प्रदेश मराठ्यांना दिला. नेऊरगाव आणि लिंबागणेश हे भागही मराठा हिंदू साम्राज्याचा भाग बनले. या निर्णायक विजयाने मराठे अधिक श��्तीशाली बनले आणि मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले.
19
+ असिफजहाच्या मृत्यूनंतर निजामाच्या वंशजांमध्ये झालेल्या संघर्षात सलाबतजंगची बाजू घेऊन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले. पण सलाबतजंग गादीवर टिकू शकला नाही. परंतु इ.स. १७६६ आणिइ.स. १७६८ साली ब्रिटिशांशी करार करून संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटिशांची मांडिलकी करणे निझाम अलीने पसंद केले. इ.स. १७९९मध्ये टिपूचे राज्य संपले. इ.स. १८१८मध्ये पेशवाई संपली. पेशवाईच्या अस्तानंतर निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटिश म्हणतील ती पूर्व दिशा ठरली. निजामाला धार्मिक व्यवस्थे व्यतिरिक्त फारसे अधिकार दिले नव्हते.
20
+ निजामास इंग्रजांच्या सैन्यास पैसा देणे जमेना तेव्हा इंग्रजांनी इ.स. १८५१मध्ये बेरार अमरावती प्रांत तोडून घेतला व निजामाचा स्वतःचे सैन्य बाळगण्याचा अधिकार कायमचा संपला. इ.स. १८५७पासून निजामाने ब्रिटिशांशी संपूर्ण मैत्री ठेवली. रोहिल्यांनी आणि काही जहागिरदारांनी तत्कालीन क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली अयशस्वी बंड केले. निजामाच्या विश्वासाची भरपाई ब्रिटिशांनी ५१ लाखाचे निजामाचे कर्ज माफ करून केली.
21
+ सरदार आणि घराणी मूळ मुसलमानी मोगल पद्धतीनुसार होती. हे लोक पूर्वी निजामने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत. निजामच्या आज्ञेवरून त्यांना युद्धास जावे लागे. सैन्याचे व युद्धाचे खर्च निघावेत म्हणून त्यांना वतने (मनसब)/जहागिरी बांधून दिली जात असे. त्या वतनातील शेतसारा गोळा केला जाई व ठरवलेलाला भाग निजामला दिला जात असे. त्यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलंबून असे. दर्जानुसार चढत्या श्रेणीने खान, खान बहादुर, नवाब, जंग, दौला, मुल्क, उमरा, जाह अशी पदवी त्यांना मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बादशहा, वजीर, सुभेदार, निजाम इत्यादींकडे देत. हिंदू सरदारांना राय, राजा, राजा बहादुर, राजा राय, रायन बहादुर, वंत, महाराजा, महाराजा बहादुर अश्या पदव्या असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्यानंतर त्यांना फक्त महसूल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनखा ठरवून देण्याचा अधिकार मिळाला. काही निजामपूर्व स्थानिक राजांनी पण आपली संस्थाने निजामास शरण जाऊन टिकवून ठेवली. यांत गडवाल, वानापुर्ति, जतप्रोले, अमरचंटा, गुरूगुंटा, गोपालपेट, जवालगिरी, सोलापूर इत्यादींचा समावेश होता.
22
+ निजामाच्या इस्लामिक सुलतानात-ए-आसफिया राजवटीच्या तत्कालीन प्रधान मंत्री सालारजंगने ब्रिटिशांचे पाहून इ.स. १८५८पासून प्रशासनात सुधारणा करणे सुरू केले.इ.स. १८६७मध्ये विभाग,जिल्हे आणि तालुका पातळीवर पगारी नोकरदारांची भरती सुरू केली. पोलीस, न्याय, शिक्षण, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांची घडी घातली पण ही इस्लामी राज्याच्या पद्धतीने होती. भारतभरातून तत्कालीन सुशिक्षित मुस्लिम समाजास प्रशासनात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. अलीगडच्या सर सय्यद अहमदना आर्थिक पाठबळ पुरवले. इ.स. १८७५मध्ये जमीन महसूल गोळा करण्याची मुंबई विभागात होती तशी ब्रिटिश पद्धत सुरू केली. इ.स. १८६०मध्ये हैदराबाद-सोलापूर रस्ता व इ.स. १८६८-इ.स. १८७८ या काळात ब्रिटिशांच्या सहकार्याने हैदराबाद राज्यात रेल्वे सुरू झाली. उर्दू आणि इंग्रजी जर्नल्सची सुरुवात झाली पण इतर हिंदू अथवा भारतीय भाषांना परवानगी दिलेली नव्हती.
23
+ या भागात शिया मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहेत. आणि सुन्नी मुस्लिम त्यांना तेथे राहू देत असत. इ.स. १८९८मध्ये मुस्लिम निजामाने राजकीय सुधारंणांचे गाजर दाखवले. cabinet व legislative councilची स्थापना केली यात मर्यादित संख्येत निजामाचे शासकीय कर्मचारीच होते. सर्वाधिकार निजामाकडेच होते त्यामुळे ह्या सुधारणा सुशिक्षितांचे समाधान करू शकल्या नाहीत.[३]
24
+ निजामाच्या इस्लामिक राज्यात हिंदूंचा छळ झाला. रझाकार हे ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्यातील सुन्नी मुस्लिम राष्ट्रवादी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाचे क्रूरकर्मा आणि हिंदू द्वेषी कासिम रिझवी यांच्या नेतृत्वात उभे केलेले दोन लाख संख्येचे निमलष्करी स्वयंसेवक दल होते. बहुसंख्य-हिंदू समुदायाच्या उठावाच्या भीतीने, निजामाने कासिम रझवी यांच्या नेतृत्वाखालील रझाकारांच्या निर्मितीला मंजुरी दिली ते हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात एकीकरणास विरोध करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. कासिम रिझवीने हिंदूंशी शी लढण्यासाठी सशस्त्र रझाकारांच्या टोळ्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाठवल्या. रझाकारांनी हिंदूंचा धार्मिक छळ केला. तेलंगणातील वीरा बैरनपल्ली या गावात पुरुषांनी गोळ्या घालून ठार मारून हिंदू महिलांवर निर्दयीपणे बलात्कार केले. या दहशतीपासून वाचण्यासाठी अनेक गावकऱ्या��नी शेतातील मोकळ्या विहिरीत उड्या घेतल्या. अनेक मंदिरेही रझाकारांनी लुटली.[४] रझाकारांनी १९४८ मध्ये ऑपरेशन पोलोद्वारे त्यांच्या सैन्याचा पराभव होईपर्यंत त्यांची हिंदू विरोधी धार्मिक अत्याचारांची रानटी मोहीम सुरू ठेवली होती.
25
+ सुलतानात-ए-आसफिया हैदराबाद संस्थानाचे चार प्रशासकीय विभाग होते. आणि एकूण सर्व मिळून १६ जिल्हे होते.
26
+ अ] छत्रपती संभाजीनगर विभाग-
27
+ आ] गुलबर्गा विभाग-
28
+ इ] मेडक विभाग-
29
+ ई] वरंगळ विभाग-
30
+ निजाम कालखंडात पाटीलकीची वतने मुसलमानांना मिळत.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10047.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हैद्राबाद हॉक्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, पाकिस्तानातील हैद्राबाद शहरातील आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10074.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हैबतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10093.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होंग-सी (नवी चिनी चित्रलिपी: 洪熙; जुनी चिनी चित्रलिपी: 洪熙; फीनयीन: hóngxī; उच्चार: होंऽऽङ्ग-सीऽऽऽ) (ऑगस्ट १६ १३७८ - मे २९ १४२५) हा चीनवर राज्य करणारा मिंग राजवंशाचा सम्राट होता.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10099.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: HKG, आप्रविको: VHHH) हा हाँग काँग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेप लाक कोक नावाच्या एका कृत्रिम बेटावर बांधला गेलेला हा विमानतळ १९९८ सालापासून वापरात आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या हाँग काँग विमानतळाची मुख्य इमारत १९९८ साली सर्वात मोठी विमानतळ इमारत होती. २०१२ साली सुमारे ५.६ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला तसेच येथून ४०,६०,२८१ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली ज्याबाबतीत ह्याचा जगात पहिला क्रमांक आहे.
2
+ कॅथे पॅसिफिक, ड्रॅगनएर, यू.पी.एस. एरलाइन्स इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा हाँग काँग विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १५०हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.
3
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10117.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉकी चँपियन्स चॅलेंज १ (Hockey Champions Challenge I) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा होती. २००१ सालापासून सुरू असलेली ही स्पर्धा दर २ वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जात असे. २०१४ मधील आठव्या आवृत्तीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली व त्याऐवजी हॉकी वर्ल्ड लीग ही दोन वर्षे चालू असणारी स्पर्धा सुरू करण्यात आली.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10121.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉकी चँपियन्स चॅलेंज १ (Hockey Champions Challenge I) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा होती. २००१ सालापासून सुरू असलेली ही स्पर्धा दर २ वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जात असे. २०१४ मधील आठव्या आवृत्तीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली व त्याऐवजी हॉकी वर्ल्ड लीग ही दोन वर्षे चालू असणारी स्पर्धा सुरू करण्यात आली.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1014.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सुजाता नहार (१२ डिसेंबर, १९२५ - ४ मे, २००७) या भारतीय लेखिका होत्या.
2
+ यांचा जन्म कलकत्ता येथे झाला आणि त्यांना त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या सान्निध्यात होत्या. आईच्या निधनानंतर वडील पृथ्वीसिंग नहार हे श्रीअरविंद आश्रमात आले, त्यांच्या सोबत सुजाता नहार, वयाच्या नवव्या वर्षी, १९३५मध्ये त्या श्रीअरविंद आश्रमात आल्या.[१] पुढे त्यांनी श्रीमाताजींचे शिष्य पवित्र यांच्या सचिव म्हणून काम केले. श्रीमाताजी प्रणीत नवीन प्रकारच्या शारीरिक शिक्षणामध्ये सुजाता यांचा सक्रिय सहभाग होता.
3
+ १९५४ पासून सत्प्रेम श्रीमाताजींबरोबर होणाऱ्या संवादाचे शब्दांकन करत असत. तेच लिखाण पुढे द मदर्स अजेंडा या नावाने प्रकाशित करण्यात आले. या लिखाणाचे टंकलेखन करण्याची जबाबदारी सुजाता नहार यांच्यावर सोपविण्यात आली.[२] १९६५ ते १९७३ या कालावधीत सुजाता नियमितपणे सतप्रेमसोबत श्रीमाताजींच्या भेटीला जात असत.[३]
4
+ १९७८ मध्ये सत्प्रेम आणि सुजाता आश्रमापासून दूर राहून, द मदर्स अजेंडा (श्रीमाताजींबरोबरील संवाद) या १३ खंडांच्या पुस्तक-प्रकल्पावर काम करू लागले. २००७ पर्यंत त्या या प्रकल्पावर आणि स्वतःच्या साधनेमध्ये निमग्न होत्या.[१]
5
+ नंतर, सुजाता यांनी 'मदर्स क्रॉनिकल्स' या नावाने श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या वरील अष्ट-खंडात्मक चरित्र लिहिले.[४] त्यातील सहा खंड इंग्रजीत प्रकाशित झालेले आहेत. ते पुढीलप्रमाणे -
6
+ १. मीरा, १९८५
7
+ २. मीरा - द आर्टिस्ट, १९८६, ISBN 2·902776·20 ·9
8
+ ३. मीरा - द ऑकल्टिस्ट, १९८९, ISBN 2·902776·21-7
9
+ ४. मीरा - श्रीअरबिंदो, १९९५, ISBN 2-902776-3 5-7 & 81-85137-08-0
10
+ ५. मीरा - इन जपान, १९९७, ISBN 2·902776·48·9 & 81·85137-28·5
11
+ ६. मीरा - द मदर, २००१, ISBN 2-902776-69-1 & 81-85137-72-2
12
+ सुजाता नहार यांचा अल्प परिचय
13
+ सुजाता नहार (इंग्रजी विकिपीडिया)
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10153.txt ADDED
@@ -0,0 +1,61 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ होन्डुरासचे प्रजासत्ताक स्पॅनिश: República de Honduras हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
4
+ युरोपीय शोधक येण्याआधी येथे माया लोकांचे वास्तव्य होते. मध्य युगात येथील इतर भूभागांप्रमाणे स्पॅनिश साम्राज्याने येथे आपली वसाहत निर्माण केली. इ.स. १८२१ साली होन्डुरासला स्वातंत्र्य मिळाले. सध्या येथे लोकशाही प्रजासत्ताक आहे. आर्थिक दृष्ट्या होन्डुरास लॅटिन अमेरिकेमधील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक असला तरीही येथील येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीमधील दरी कायम आहे. ८२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ३७ लाख लोक सध्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत.
5
+ होन्डुरास देश १८ प्रांतांमध्ये विभागलेला आहे. यातील ओलांचो हा आकाराने सगळ्यात मोठा तर कोर्तेस हा प्रांत वस्तीमानाने सगळ्यात मोठा आहे.
6
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
7
+ कॅनडा •
8
+ अमेरिका •
9
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
10
+ मेक्सिको •
11
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
12
+ बेलीझ •
13
+ कोस्टा रिका •
14
+ ग्वातेमाला •
15
+ होन्डुरास •
16
+ निकाराग्वा •
17
+ पनामा •
18
+ एल साल्व्हाडोर
19
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
20
+ अँटिगा आणि बार्बुडा •
21
+ अरूबा (नेदरलँड्स) •
22
+ बहामास •
23
+ बार्बाडोस •
24
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
25
+ क्युबा •
26
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
27
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
28
+ डॉमिनिका •
29
+ ग्रेनेडा •
30
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
31
+ हैती •
32
+ जमैका •
33
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
34
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
35
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
36
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
37
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
38
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
39
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
40
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
41
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
42
+ सेंट लुसिया •
43
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
44
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
45
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
46
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
47
+ आर्जेन्टिना •
48
+ बोलिव्हिया •
49
+ ब्राझील •
50
+ चिली •
51
+ कोलंबिया •
52
+ इक्वेडोर •
53
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
54
+ गयाना •
55
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
56
+ फॉकलंड द्वीपसमूह (��ुनायटेड किंग्डम) •
57
+ पेराग्वे •
58
+ पेरू •
59
+ सुरिनाम •
60
+ उरुग्वे •
61
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10160.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉपलाइट हे प्राचीन ग्रीक नगरराज्यांमधील नागरिक-सैनिक होते. प्रथमतः हॉपलाइट हे भालेदारी होत आणि फालंक्स फळीत राहून लढत. "हॉपलाइट" (ग्रीक: ὁπλίτης हॉपलाइटस; अ.व. ὁπλίται हॉपलिटाइ) हा शब्द सैनिक वापरतात अशी एक ढाल - "हॉपलॉन" (ὅπλον, अ.व. हॉपला ὅπλα), वरून बनलेला आहे,[१] तथापि, "हॉपला" हा शब्द शस्त्र किंवा लढाईची जय्यत तयारी ह्या अर्थाने सुद्धा वापरला जाइ. नंतरच्या लिखाणांत, हॉपलाइट ही संज्ञा कुठल्याही शस्त्रधारी पायदळी सैनिकास वापरलेला आढळते.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10223.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हियेतनामी: Tan Son Nhat International Airport) (आहसंवि: SGN, आप्रविको: VVTS) हा व्हियेतनाम देशाच्या हो चि मिन्ह सिटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. आकाराने व प्रवासी संख्येच्या दृष्टीने हा व्हियेतनाम देशातील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ असून २०१४ साली सुमारे २.२ कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10231.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (इंग्रजी: Honda Motorcycle and Scooter India, Private Limited (HMSI)) ही होंडा मोटार कंपनी, जपानची संपूर्ण मालकी असलेली भारतीय उपकंपनी आहे.[१] 1999 मध्ये ही स्थापित झाली. ही कंपनी Kinetic Honda Motor Ltd (1984-1998), Hero Honda (1984-2011) आणि Honda Siel Cars India (1995-2012) नंतरची भारतातील चौथी होंडा ऑटोमोटिव्ह कंपनी होती.[२] होंडाची स्थापना 1999 मध्ये मानेसर, जिल्हा गुरगाव, हरियाणा येथे झाली.
2
+ होंडा ही मोटारसायकलची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. होंडाकडे हरियाणातील मानेसर, राजस्थानमधील टपुकारा, नरसापुरा, कर्नाटकातील कोलार आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील विठ्ठलापूर येथे चार उत्पादन केंद्रे आहेत.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10236.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ होंडा शाइन (इंग्रजी: Honda Shine) ही होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) आणि बांगलादेश होंडा प्रायव्हेट लिमिटेड (BHL) यांनी विकसित केलेली 125cc मोटारसायकल आहे, जी भारतात पहिल्यांदा 2006 मध्ये सादर केली गेली होती. ही 4-स्पीड मोटरसायकल होती. 125cc सेगमेंटमध्ये ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे.[१]
2
+ मोटारसायकलमध्ये दरवर्षी अनेक सुधारणा झाल्या आहेत कारण Honda दरवर्षी नवीन आवर्तने जारी करते जे एकतर नवीन रंग आणि ग्राफिक्स सारखे कॉस्मेटिक बदल किंवा भारतीय उपखंडात आवश्यकतेनुसार भारत BS-IV उत्सर्जन नियमांचे पालन यांसारखी छोटी वैशिष्ट्ये आहेत. 2019 Honda CB Shine ने नेहमीच्या ग्राफिक बदलांसह नवीन 5-स्पोक अलॉय व्हील आणि क्रोम हेडलॅम्प्स आणले आहेत.
3
+ होंडाचा दावा आहे की ती 0 ते 60 किमी/तास (0 ते 37 मैल प्रतितास) 5.30 सेकंदात वेग वाढवू शकते आणि तिचा सर्वोच्च वेग 95-100 किमी/ता (59-62 mph) आहे.[१]
4
+ जुलै, 2019 मध्ये, बांगलादेश होंडा प्रायव्हेट लिमिटेड (BHL) ने CB Shine SPची बांगलादेशी बनावटीची आवृत्ती लाँच केली, जी 125cc मोटारसायकल देखील आहे - CB Shine SP जी 5-स्पीड गिअर-बॉक्ससह येते आणि उंचावर सहजतेने प्रवास करू शकते. गती ही मोटारसायकल होंडा इको टेक्नॉलॉजी (HET) इंजिनने सुसज्ज आहे जी 10.7 Ps पॉवर आणि 65 kmpl* मायलेजचा चांगला समतोल प्रदान करते.
5
+ 2020 मध्ये, HMSI ने "सायलेंट" इलेक्ट्रिक स्टार्टसाठी 5 स्पीड गिअरबॉक्स, उच्च कॉम्प्रेशन रेशो आणि एन्हांस्ड स्मार्ट पॉवर (eSP) सह Honda Shineची इंधन इंजेक्टेड आवृत्ती लाँच केली.
6
+ भारतात ही मोटारसायकल बऱ्याच वर्षांपासून खूप लोकप्रिय आहे. ही गाडी दरवर्षी सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत असते.[२][३][४]
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10240.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होंबळे फिल्म्स (उच्चार: होम-बा-ले) ही एक भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी आहे जी प्रामुख्याने के.जि.एफ फ्रेंचायझीसाठी ओळखली जाते. विजय किरगंडूर यांनी त्याची स्थापना केली होती. [१]
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10249.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होआकिम आल्बेर्तो चिसानो (२२ ऑक्टोबर, इ.स. १९३९ - ) हा मोझांबिकचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९८६ ते २००५ पर्यंत सत्तेवर होता.
2
+ युद्धात वाताहत झालेल्या देशात लोकशाही दृढ करण्याचे यश याला दिले जाते.[१]
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10255.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होआव बेल्चियोर मार्केस गुलार (१ मार्च, १९१८ - ६ डिसेंबर, १९७६) हा ब्राझिलचा २४वा राष्ट्राध्यक्ष होता.
2
+ १ एप्रिल, १९६४ रोजी सशस्त्र उठावात याला पदच्युत करण्यात आले.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10263.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होआव बेल्चियोर मार्केस गुलार (१ मार्च, १९१८ - ६ डिसेंबर, १९७६) हा ब्राझिलचा २४वा राष्ट्राध्यक्ष होता.
2
+ १ एप्रिल, १९६४ रोजी सशस्त्र उठावात याला पदच्युत करण्यात आले.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10272.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ होक्काइदो (जपानी: 北海道) हा जपान देशाचे दुसरे सर्वात मोठे बेट व जपानच्या ४७ प्रांतांपैकी सर्वात मोठा प्रांत आहे. सुगारूची सामुद्रधुनी होक्काइदो बेटाला होन्शू बेटापासून वेगळी करते. ही दोन बेटे ५४ किमी लांबीच्या सैकान रेल्वे बोगद्याद्वारे एकमेकांशी जोडण्यात आली आहेत.
2
+ सप्पोरो हे होक्काइदो प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
3
+ जरी 16 व्या शतकापासून बेटाच्या दक्षिणेकडील टोकावर राज्य करणारे जपानी वसाहती असले तरी, होक्काइडो हा परदेशी प्रदेश मानला जात होता जो बेटावरील स्थानिक लोक राहत होता, ज्यांना ऐनू लोक म्हणून ओळखले जाते . मोगामी टोकुनाई आणि मामिया रिंझो सारख्या भूगोलशास्त्रज्ञांनी इडो काळात बेटाचा शोध लावला , जपानचा शासन 17 व्या शतकापर्यंत ओशिमा द्वीपकल्पापर्यंत मर्यादित होता . जपानी स्थायिकांनी 17 व्या शतकात होक्काइडो येथे स्थलांतर करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम जपानी आणि ऐनू लोकसंख्येमध्ये अनेकदा संघर्ष आणि विद्रोह झाला. 1869 मध्ये, मेइजी रिस्टोरेशननंतर , चालू असलेल्या वसाहती पद्धतींनुसार जपानने इझोला जोडले आणि होक्काइडोचे नाव बदलले. या घटनेनंतर जपानी स्थायिकांनी बेटावर वसाहत करण्यास सुरुवात केली. जपानी स्थायिकांनी बेटावर वसाहत केली असताना, ऐनू लोकांना त्यांच्या जमिनीतून काढून टाकण्यात आले, त्यांना आत्मसात करण्यास भाग पाडले गेले आणि जपानी स्थायिकांनी त्यांच्याशी आक्रमकपणे भेदभाव केला.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10294.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10297.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
2
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10301.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होजे मारिया नेव्हेस (पोर्तुगीज: José Maria Neves; २८ मार्च १९६०) हा पश्चिम आफ्रिकेमधील केप व्हर्दे ह्या द्वीपदेशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. तो १ फेब्रुवारी २००१ पासून ह्या पदावर आहे.
2
+ ऑक्टोबर 2021 मध्ये, अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या पहिल्या निकालांनुसार, 17 ऑक्टोबरच्या पहिल्या फेरीत जोसे मारिया नेवेसने अध्यक्षीय निवडणूक जिंकली. .5%% मतदान केंद्रांशी संबंधित या निकालांनुसार, पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी पूर्ण बहुमत आवश्यक ५१.५% मते जिंकली.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10321.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होजे सॉक्रेटिस कारवाल्हो पिंटो दि सूसा हा पोर्तुगालचा पंतप्रधान होता.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10325.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ होटगी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे.
2
+ १७° ३५′ ००″ N, ७५° ५९′ ००″ E
3
+ होटगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
4
+ हे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे जंक्शन आहे. येथून विजापूर व गदगकडे एक रेल्वेमार्ग जातो.
5
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1033.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ सुझन ब्राउनेल अँथोनी (१५ फेब्रुवारी, १८२९:ॲडम्स, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १३ मार्च, १९०६:रॉचेस्टर, न्यू यॉर्क, अमेरिका) या अमेरिकेतील स्त्रीवादी कार्यकर्त्या व समाजसुधारक होत्या. अमेरिकेत स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळण्यात यांचा मोठा वाटा होता.
2
+ क्वेकर कुटुंबात जन्मलेल्या अँथॉनी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी गुलामगिरीविरुद्ध जाहीर याचिका काढल्या व नंतर १८५६मध्ये त्या अमेरिकन अँटी-स्लेव्हरी सोसायटीच्या न्यू यॉर्क राज्यातील संघटक झाल्या.
3
+ अँथोनी यांनी स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी देशभर प्रवास करून भाषणे दिली व जनतेस यासाठी उद्युक्त केले. वर्षाकाठी त्यांनी ७५-१०० भाषणे दिली तसेच अनेक राज्यांमधून यासाठी प्रचार केला.
4
+ सुरुवातीला अँथोनी यांच्यावर कडाडून टीका झाली आणि त्यांचे चरित्रहननही केले गेले. नंतरच्या काळात त्यांच्या कामाची कदर केली गेली व त्यांची जाहीर क्षेत्रातील प्रतिमा सुधारली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिनलीने अँथोनी यांच्या ८०वा वाढदिवसाचा सोहळा व्हाइट हाउसमध्ये आयोजित केला होता.
5
+ १९७९ साली अँथोनी यांची प्रतिमा एक अमेरिकन डॉलरच्या नाण्यावर प्रकाशित झाली. अमेरिकन चलनावर प्रतिमा असणाऱ्या अँथोनी या सर्वप्रथम महिला आहेत.
6
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10338.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ होणार सून मी ह्या घरची ही २०१३ ते २०१६ दरम्यान झी मराठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक मालिका आहे. मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिली होती. मालिकेची कथा श्रीरंग उर्फ श्री भोवती फिरते, जो त्याची आजी आणि पाच आयांसोबत राहतो. जेव्हा श्रीने जान्हवीशी लग्न केले तेव्हा तिला सहा सासूंसोबत जुळवून घेताना त्रास होतो.[१]
2
+ या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे ही महाराष्ट्राची महामालिका लॉकडाऊनमुळे झी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची जोडी फार प्रसिद्ध झाली. दोघांनी पुण्यात खऱ्या आयुष्यातही लग्न केले. पण, नंतर २०१६ मध्ये घटस्फोट झाला.[२]
3
+ २०१३मध्ये झी मराठी अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्यात मालिकेने विविध श्रेणींमध्ये एकूण ११ पुरस्कार जिंकले.[३]तेजश्री प्रधान हिने मालिकेत तीन पदर असलेले मंगळसूत्र घातले होते. ते एवढे लोकप्रिय झाले की ते मंगळसूत्र एक फॅशन बनले. "जान्हवीचे मंगळसूत्र" म्हणून त्याला प्रचंड मागणी आली. EBay या ऑनलाइन बाजारात ते विक्रीसाठी ठेवले गेले.[४]
4
+ श्रीरंग आजी आणि आणखी पाच स्त्रियांसमवेत राहत असतो ज्यांना तो तितकाच आई म्हणून मानतो. त्याच्या आजीने स्थापित केलेला "गोखले गृह उद्योग" हा व्यवसाय त्याच्या मालकीचा आहे. तो जान्हवीच्या प्रेमात पडतो, जी तिचे वडील, भाऊ आणि सावत्र आईबरोबर एक सामान्य जीवन जगणारी आणि एका बँकेत नोकरी करणारी असते. ते बस-स्टॉपवर भेटतात आणि एक सुंदर बंध विकसित करतात. सुरुवातीला श्री जान्हवीला त्यांच्या नातेसंबंधांचे साधेपणा टिकवण्यासाठी श्रीमंत कुटुंबातील असल्याचे कळू देत नाहीत. पण दोघेही प्रेमात पडल्यामुळे तो तिला तिच्याकडे प्रकट करतो. जान्हवीची सावत्र आई या जोडीच्या लग्नात अनेक समस्या निर्माण करते आणि गोखले कुटुंबाला वेगवेगळ्या प्रसंगी आयात करते. अनिल आपटे नावाच्या वृद्ध व्यक्तीशीही ती युतीची व्यवस्था करते. लग्नाआधी श्रींच्या आजीने जान्हवीचा गैरसमज केला होता, विशेषतः आईच्या लोभी स्वभावामुळे. लग्नानंतर जान्हवी आपल्या काळजी घेणाऱ्या स्वभावाने प्रत्येकाची मने जिंकते. आपल्या घरातील सर्व स्त्रियांना विविध उपक्रम आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करत���. ती श्रीच्या परक्या काकांना आणि वडिलांना घरी परत आणते.
5
+ जान्हवीचा अपघात होतो आणि त्यामध्ये ती श्रीशी झालेल्या आपल्या विवाहाबद्दल विसरल्यामुळे तिची आंशिक आठवण हरवते. गोखले कुटुंबासमवेत काही काळ राहिल्यानंतर जान्हवीला पुन्हा आठवण करून दिली. जान्हवीचा छोटा भाऊ - रोहन (पिंट्या) - आपल्या बॉस किशोरकडून पॅन्डमोनियममध्ये आला. त्याचा बॉस त्याला सांगेल त्याप्रमाणे करण्याची धमकी देतो. जर त्याने ऐकले नाही तर तो वडिलांना आणि श्री. आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवण्यासाठी ते श्रींची प्रतिमा सोशल मीडियासमोर क्रूर बनवतात. तिने जबाबदारी घेतली नाही आणि त्याला रोखले नाही असा दावा करत पिंट्याने केलेल्या कृत्यामुळे सर्वजण जान्हवीला दोष देतात. जान्हवी, बाळाची अपेक्षा ठेवून, तिला गमावण्याच्या धोक्यात असल्यामुळे, पुन्हा पुन्हा ती विव्हळते. ती गरोदर आहे हे गीता आणि जान्हवीच्या आई-वडिलांशिवाय कोणालाही माहिती नाही. श्रीमती सावत्र आईने निर्माण केलेल्या गैरसमजांमुळे जान्हवीला घटस्फोट देणार आहेत. घरातल्या स्त्रिया श्रींची चिंता करतात आणि त्यांचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि जान्हवीला सोडून देतात, कारण त्यांना माहित नाही की जान्हवीने काही केले नाही आणि ती गरोदर आहे. त्यांना श्री. जान्हवी अनेकदा श्रींना सत्य सांगण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण शक्य नाही. आणखी काही घटनांनंतर श्रींच्या आजी आणि काकांनाही तिची गर्भधारणा झाल्याचे कळले आणि शेवटी श्री नर्मदा योग केंद्रात झालेल्या एका कार्यक्रमात श्रींच्या आईच्या नावावर असलेल्या एका समारंभात श्रींना ते कळले जे शक्यतो व्यवसाय करते. तेथे श्री आणि जान्हवी पुन्हा एकत्र आले, परंतु त्यांनी अद्याप बेबी आत्य आणि जान्हवीबद्दलच्या इतर पाच मातांच्या गैरसमजांचे निराकरण केले नाही. याचा परिणाम म्हणजे श्री आपल्या सहा मातांबरोबर बोलणे थांबवतात आणि मग जान्हवी तिच्या युक्तींनी आपल्या आईच्या गैरसमजांवर मात करतात. आता तिने पिंट्याच्या लग्नाला संबोधित केलेच पाहिजे. त्याची आई त्याला एका श्रीमंत कुटुंबासह जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर तो त्याच्या ऑफिसमध्ये एका मुलीसाठी पडला आहे. तथापि, ती आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी येथे राहते. त्याच्या आईने त्याला आपल्या आयुष्यातून बाहेर घालण्याची मागणी केली. श्री त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतात. दुसरीकडे, जान्हवीचा विचार आहे की ती तिच्या दुष्परिणामांबद्दल ती प्रयत्न करून परिस्थिती स्पष्ट करु शकेल. पिंट्याचे वडील श्रींच्या मताशी सहमत आहेत. पिंट्या त्याच्याशी थोडीशी गप्पा मारत आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे की त्याने स्वतःच्या कृत्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या गर्भवती मोठ्या बहिणीला त्याच्या समस्यांपासून सोडले पाहिजे.
6
+ पिंट्या सुनीताशी त्याच्या आईच्या इच्छेविरूद्ध लग्न करतो. सुरुवातीला कला आणि सुनीताची चकमक होते, परंतु सदाशिवने ती जबरदस्तीने सोडविली. सरूने प्रद्युम्न या मध्यमवयीन पुरुषाशी लग्न केले. प्रद्युम्नाचा मित्र नंतर बेबी आत्याचा पती असलेला देवेंद्र असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त, देवेंद्र आपल्या पत्नी बेबीशी समेट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बेबी त्याचा अपमान करते आणि निघून जाण्यास सांगते. देवेंद्र स्पष्टीकरण देतो बेबीने घडलेल्या घटनेमुळे त्याला सोडले. बेबी माफी मागते आणि तिच्या पतीकडे परत जाते. कुटुंबातील इतर सदस्य परत. जान्हवीच्या काही मदतीने, पिंट्या आपल्या कुटुंबासाठी फ्लॅट खरेदी करतो. जान्हवीने एका मुलीला जन्म देते तर श्री अनाथाश्रमातून दुसऱ्या मुलाला दत्तक घेतो. दत्तक घेतलेली बाळही एक मुलगी असल्याने दोन बाळ मुलींचे आगमन झाल्याने हे कुटुंब आनंदी आहे. संपूर्ण कुटुंब बाळाचे नाव "कृष्णा" असे ठेवून ही मालिका संपते.
7
+ मुख्य अभिनेते प्रधान आणि केतकर यांनी २०१३ मध्ये झी मराठी अवॉर्ड्समध्ये अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार जिंकले. या पुरस्कार सोहळ्यात शोने विविध श्रेणींमध्ये एकूण ११ पुरस्कार जिंकले. तीन पदरी असलेले मंगळसूत्र प्रधान यांनी शोमध्ये परिधान केलेले, फॅशन बनले आणि EBay वर विकले गेले.[५] मालिकेने ८०८ भाग पूर्ण केले आणि २४ जानेवारी २०१६ रोजी अंतिम भाग झाला.[६]
8
+ अभिनेते प्रधान आणि केतकर यांचा खऱ्या आयुष्यात विवाह ८ फेब्रुवारी २०१४ रोजी पुणे येथे झाला. पण, नंतर २०१६ पर्यंत घटस्फोट झाला. मालिकेने ८०० पेक्षा जास्त भाग पूर्ण केले आणि २४ जानेवारी २०१६ रोजी संपन्न झाला. महिला प्रेक्षकांमध्ये हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. २०१३ च्या झी मराठी पुरस्कारांमध्ये प्रमुख अभिनेते प्रधान आणि केतकर यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध श्रेणींमध्ये एकूण ११ पुरस्कार जिंकले गेले.[७]
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10342.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होतीलाल अग्रवाल (१२ जानेवारी, १९०१ - ??) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर राज्यातील जालौन जिल्हा आणि इटवाह जिल्हा (पश्चिम) आणि झांशी जिल्हा (उत्तर) लोकसभा मतदारसंघ यांतून लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10348.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ होनाजी बाळा (इ.स. १७५४ - इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
3
+ होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10369.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होन्डुरास देश १८ प्रांतामध्ये (दिपार्तमेंतोस) विभागलेला आहे. प्रत्येक प्रांताचा गव्हर्नर मुख्याधिकारी असतो. या गव्हर्नरांची नेमणूक होन्डुरासचे राष्ट्राध्यक्ष करतात.
2
+ लोकसंख्या आकडेवारी: जिओहाइव.कॉम
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10400.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ (Ho) (अणुक्रमांक ६७) रासायनिक पदार्थ.
2
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10404.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता.[ संदर्भ हवा ] अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते.
2
+ त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरिंगची पदवी प्राप्‍त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली.[१] त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. त्यांनी अन्वीकक्षास्त्र निर्माण केले.[ संदर्भ हवा ]
3
+ इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.[ संदर्भ हवा ] भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.[ संदर्भ हवा ] डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण ये���े पहिला अणुस्फोट घडवून आणला.[ संदर्भ हवा ]
4
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10422.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ होम्स काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ होम्स काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
4
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10459.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होर्मोज्गान प्रांत (फारसी: استان هرمزگان , ओस्तान-ए-होर्मोज्गान) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत देशाच्या दक्षिणेस इराणाच्या आखाताच्या किनारी वसला आहे. याच्या समोर आखाताच्या पलीकडील किनाऱ्यावर संयुक्त अरब अमिराती व ओमान या देशांच्या सीमा असून पश्चिमेस बुषर, वायव्येस फार्स, उत्तरेस केर्मान, पूर्वेस सिस्तान व बलुचिस्तान या इराणाच्या प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. बंदर अब्बास हे याचे राजधानीचे शहर आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10464.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होर्हे आल्फोन्सो अलेहांद्रो देल कास्तियो गाल्वेझ (जुलै २, इ.स. १९५० - ) हा पेरू देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.
2
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10466.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होर्हे फ्रांसिस्को इसिदोरो लुइस बोर्गेस (ऑगस्ट २४,१८९९ - जून १४,१९८६) हा अर्जेंटिनाचा लेखक होता.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10482.txt ADDED
@@ -0,0 +1,46 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ होळी (इंग्रजी उच्चारण: ['hoːli:]) हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे.[१] हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. याव्यतिरिक्त, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे (देशांतरित जनसमूह)आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे.
2
+ होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतु कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते, हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी (पौर्णिमेचा दिवस) चालू होतो, जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो.
3
+ फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगाचा सण आहे.[२] होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत.[३]
4
+ होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात.
5
+ ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात.
6
+ [४]फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.[५]
7
+ महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.[६] होळीनंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जात��. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.[७] याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते.[८] एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
8
+ भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात.[९] यादिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात.[१०] होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.[११]
9
+ कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.[१५] फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो.
10
+ [१६]कोकणात विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम‘ असे म्हणतात.[१७]
11
+ फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.
12
+ पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते.
13
+ ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.[१८]
14
+ होल्टा होम-
15
+ कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.[८]
16
+ कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.
17
+ कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.
18
+ छोट्या गावाचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.[१९]
19
+ गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवतात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन करतात. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सहाण’ असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.
20
+ नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर होतात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर होतात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.
21
+ कोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण (चौथरा व छप्पर) देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.[२०]
22
+ रत्‍नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात.
23
+ देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात.
24
+ कुड��ळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यांची वस्ती होती.स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो.धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही पाळतात.[२१]
25
+ भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात.[२२] महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो.[८] सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात.[२३]
26
+ भारताचे विविध प्रांत आणि तेथील होळी उत्सवाची नावे याप्रमाणे[२४]-
27
+ लाठमार होली- बरसाना- उत्तर प्रदेश
28
+ खडी होली- कुमाऊ- उत्तराखंड
29
+ होला मोहल्ला- पंजाब
30
+ बसंत उत्सव आणि दोल जत्रा- बंगाल
31
+ बंगालमध्ये विशेषतः रवींद्रनाथ ठाकूर यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन येथे या उत्सवाची सुरुवात झालेली दिसते. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक येतात. या दिवशी काढली जाणारी विद्यापीठ परिसरातील मिरवणूक हे एक खास आकर्षण असते.[२५]
32
+ शिग्मो- गोवा
33
+ याओसांग- मणिपूर
34
+ मणिपूर येथे सहा दिवस उत्सव साजरा होतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा उत्सव असतो. पौर्णिमेच्या चांदण्यात नृत्याचा आनंद घेणे हे उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. पारंपरिक पोशाख घालून नृत्याचा आनंद घेतला जातो.[२५]
35
+ मंजाल कुल्ली केरळ
36
+ फागुवा- बिहार
37
+ बिहारमध्ये नृत्य, संगीत, रंग खेळणे अशा प्रकारे या सणाचा आनंद घेतला जातो.[२५]
38
+ फाकुवा- आसाम
39
+ उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत.[११] उत्तर भारतातील खेडेगावांत होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटवतात, आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.[२६]
40
+ महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे. होळी हा रंगाचा सण आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात.
41
+ विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्ये यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात.
42
+ बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात "गौरपौर्णिमा" या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.[२७]
43
+ ईशान्य भारतात विशेषकरून मणिपूर मधील विष्णूपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.[२८]
44
+ या प्रदेशात एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात.[२९] राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.[३०]
45
+ गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो.[३१]
46
+ होळी हा सण कवींच्या व गायकांच्या आवडीचा आहे. होळीवर अनेक मराठी-हिंदी गीते/ठुमऱ्या आहेत. त्यांपैकी काही :
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10489.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होली क्रॉस हायस्कूल मुंबईच्या उपनगरीय क्षेत्र कुर्ला इथे आहे. ही शाळा अर्च-डिओसेस ऑफ बॉम्बेच्या होली क्रॉस चर्च चालत आहे. मराठी व इंग्लिश माध्यमाचे हे शाळा आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10490.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10540.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होशंगाबाद लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10548.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हा लेख होशियार[प्प्र जिल्ह्याविषयी आहे. होशियारपूर शहराबद्दलचा लेख येथे आहे.
2
+ होशियारपूर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र होशियारपूर येथे आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10599.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ह्युगो अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा शहर आहे. हे शहर लिंकन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले ठिकाण आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७३० होती.[१]
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10617.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ इंडियन ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोग्राम हा इस्रोने बनविलेला प्रस्ताव आहे. यानुसार इस्रो इ.स. २०१६पर्यंत इस्रो ऑर्बिटल व्हेइकल (इंग्लिश: ISRO Orbital Vehicle) बनवेल व हे यान दोन अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या लघु कक्षेत (इंग्लिश: Low Earth Orbit) घेऊन जाईल.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10625.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ह्युलेट-पॅकार्ड कंपनी (किंवा एच.पी.) ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. सध्या डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन व विक्रीमध्ये एच.पी.चा जगात पहिला क्रमांक आहे. एच.पी. मुख्यालय कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅलीमधील पालो आल्टो ह्या शहरात आहे. बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड ह्या दोघांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर पालो आल्टोतील एका गॅरेजमध्ये ५३८ डॉलर्स एवढ्या भांडवलावर एच.पी.ची १९३९ साली स्थापना केली.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10628.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ विल्यम पी. हॉबी विमानतळ तथा ह्युस्टन-हॉबी विमानतळ (आहसंवि: HOU, आप्रविको: KHOU, एफ.ए.ए. स्थळसूचक: HOU)हा अमेरिकेच्या ह्युस्टन शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ११ किमी (७ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ ह्युस्टनमधील पहिला विमानतळ आहे. ह्युस्टन आंतरखंडीय विमानतळाखालोखाल वर्दळ असलेला हा विमानतळ १९६९मध्ये आंतरखंडीय विमानतळ उघडल्यावर बंद करण्यात आला होता परंतु दोन वर्षांनी हा विमानतळ परत सुरू करण्यात आला.
2
+ हा विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सचे मुख्य ठाणे असून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना येथून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10647.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ह्यू मायकल जॅकमॅन (जन्म १२ ऑक्टोबर १९६८) एक ऑस्ट्रेलियन अभिनेता, गायक आणि निर्माता आहेत. त्यांनी मोठ्या सिनेमांमधील भूमिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली आहे. त्यांना ॲक्शन/सुपरहीरो, ऐतिहासिक आणि रोमँटिक भूमिकांसाठी ओळखले जाते. विशेषतः एक्स-मेन चित्रपट मालिकांमधील वोल्व्हरीन हे पात्र दीर्घकाळ साकारण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. त्याचबरोबर केट अँड लिओपोल्ड (२००१), व्हॅन हेल्सिंग (२००४), द प्रेस्टिज (२००६) आणि ऑस्ट्रेलिया (२००८) या चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10653.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ डेसमंड हॉइट (९ मार्च १९२९ - २२ डिसेंबर २००२) हा इ.स. १९८४ ते १९८५ दरम्यान गयाना देशाचा पंतप्रधान व १९८५ ते १९९२ दरम्यान त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_1066.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सुझन ॲबिगेल सॅरेंडन (४ ऑक्टोबर, इ.स. १९४६ - )[१] [२] ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने ऑस्कर पुरस्कार आणि बॅफ्टा पुरस्कार मिळवले आहेत.
dataset/scraper_10/batch_8/wiki_s10_10678.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ह्योगो (जपानी: 兵庫県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. कोबे हे जपानमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर ह्योगो प्रांताची राजधानी आहे.
2
+ गुणक: 35°0′N 134°55′E / 35.000°N 134.917°E / 35.000; 134.917