Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes.
See raw diff
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10000.txt +51 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10001.txt +32 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10006.txt +8 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10040.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10061.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10062.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10110.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10122.txt +6 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10127.txt +5 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10128.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10130.txt +4 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10148.txt +6 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10160.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1018.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10183.txt +42 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10195.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10214.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10215.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10248.txt +5 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10254.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10268.txt +25 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1027.txt +11 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10284.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1030.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10300.txt +7 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1031.txt +4 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10317.txt +7 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10321.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10335.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1036.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10363.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10386.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10388.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_104.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10435.txt +13 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10451.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10454.txt +12 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10464.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10469.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10478.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10484.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10505.txt +17 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10512.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10518.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10536.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10542.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10581.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10584.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10597.txt +2 -0
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भौतिकीत विद्युत द्विध्रुव जोर प्रभाराच्या व्यवस्थेतील धन आणि ऋण विद्युतप्रभारामधल्या अंतराचे मापन आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण कुलोंब-मीटर (C m) मध्ये मोजले जाते
|
| 2 |
+
सोप्या प्रकारात, +q आणि −q ह्या दोन प्रभारबिंदू d एवढ्या अंतराने लांब असतील तर विद्युत द्विध्रुव जोर p पुढीलप्रमाणे असते:
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10000.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,51 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
|
| 2 |
+
(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
|
| 3 |
+
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
|
| 4 |
+
संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
|
| 5 |
+
त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई[१] यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई[२] यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.
|
| 6 |
+
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.[ स���दर्भ हवा ]
|
| 8 |
+
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.[ संदर्भ हवा ]
|
| 10 |
+
दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ]
|
| 11 |
+
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
|
| 12 |
+
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
|
| 13 |
+
अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.[ संदर्भ हवा ]
|
| 14 |
+
संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.[ संदर्भ हवा ] त्या ओळी खालीलप्रमाणे :
|
| 15 |
+
|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
|
| 16 |
+
|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||
|
| 17 |
+
यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.[ संदर्भ हवा ]
|
| 18 |
+
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...[ संदर्भ हवा ] युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.[ संदर्भ हवा ]
|
| 19 |
+
संतजनांस राजाश्रयः
|
| 20 |
+
१. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्ष��सनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 21 |
+
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 22 |
+
३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 23 |
+
४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)[ संदर्भ हवा ]
|
| 24 |
+
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)[ संदर्भ हवा ]
|
| 25 |
+
६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 26 |
+
७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 27 |
+
८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 28 |
+
सक्तीने धर्मांतरास विरोध:
|
| 29 |
+
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'[ संदर्भ हवा ]
|
| 30 |
+
अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:
|
| 31 |
+
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 32 |
+
'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...'
|
| 33 |
+
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
|
| 34 |
+
(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)
|
| 35 |
+
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले
|
| 36 |
+
(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
|
| 37 |
+
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.[ संदर्भ हवा ] मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ल�� जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.[ संदर्भ हवा ] संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.[ संदर्भ हवा ]
|
| 38 |
+
इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.
|
| 39 |
+
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.[३] कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
|
| 40 |
+
छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.[ संदर्भ हवा ]
|
| 41 |
+
मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक मशाल शांत झाली.[ संदर्भ हवा ]
|
| 42 |
+
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता.
|
| 43 |
+
संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ]
|
| 44 |
+
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :
|
| 45 |
+
'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।
|
| 46 |
+
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
|
| 47 |
+
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास
|
| 48 |
+
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
|
| 49 |
+
याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.[ संदर्भ हवा ]
|
| 50 |
+
(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या)
|
| 51 |
+
संभाजी महाराजांवरील नाटके
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10001.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,32 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.
|
| 6 |
+
लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली
|
| 7 |
+
या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद
|
| 8 |
+
हे ग्रंथ उपलब्ध आहेत.श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी
|
| 9 |
+
छ.येसुबाईसाहेब यांच्या प्रेरणेने त्यांनी 'नखशिखा' हा ग्रंथ लिहिला. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत,फारसी,उर्दु,अरबी,ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते.इंग्रजीतुन त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केला.अतिशय हुशार,कर्तबगार,दुरदरषी,अनेक विद्या व कलांचे अधीपती व सर्वगुणसंपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व होते.
|
| 10 |
+
या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितात यावरूनच ते सुसंस्कृत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते.
|
| 11 |
+
शिवाजीराजे स्तुती -
|
| 12 |
+
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक��लवं यः ।
|
| 13 |
+
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
|
| 14 |
+
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास
|
| 15 |
+
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
|
| 16 |
+
शहाजी राजे स्तुती-
|
| 17 |
+
भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:|
|
| 18 |
+
अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||
|
| 19 |
+
अर्थ: सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता.
|
| 20 |
+
असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले.
|
| 21 |
+
श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक (संभाजी राजे स्तुती) -
|
| 22 |
+
तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:|
|
| 23 |
+
यःकाव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी ||
|
| 24 |
+
अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन्चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता.(पारंगतच झालेला होता.)
|
| 25 |
+
क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक-
|
| 26 |
+
येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्ति |
|
| 27 |
+
प्रत्यर्थिक्षितीपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा||
|
| 28 |
+
यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे: |
|
| 29 |
+
पुत्रत्त्वं समुपागत: शिव इति ख्यात पुराणो विभु: ||
|
| 30 |
+
अर्थ: ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या,पुत्र 'शिव'म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.
|
| 31 |
+
बुधभूषण
|
| 32 |
+
लेखक.छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10006.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 4 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 5 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
छत्रपती संभाजी द्वितीय(1698 - 18 डिसेंबर 1760) भोसले वंशजातीचा कोल्हापूरचा राजा होता. छत्रपती थोरले शिवाजी महाराजांचे नातु आणि छत्रपती पहीले राजाराम महाराजांचे द्वितीय पुत्र (थोरले राजाराम व महाराणी राजसबाई यांचे पुत्र) होते. दुसऱ्या सम्भाजींच्या सावत्र आई महाराणी ताराबाई यांनी थोरल्या शाहूच्या पराभवानन्तर कोल्हापूर येथे 1710 ते 1714 पर्यन्त आपल्या पुत्र शिवाजी द्वितीयसह कोल्हापूरचे राज्य म्हणून कोल्हापूर राजगादीची स्थापना केली. त्या वेळी, राजसाबाईंनी ताराबाईंच्या विरोधात बण्ड केले आणि स्वतःचा पुत्र दुसऱ्या सम्भाजीला गादीवर बसवले. कोल्हापूरचे सिंहासनावर सम्भाजी द्वितीय ने 1714 ते 1760 पर्यन्त राज्य केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, सम्भाजींनी आपल्या चुलत भावाकडून म्हणजे थोरल्या शाहूकडून मराठा साम्राज्य प्रस्थापित करण्यास सहमती दर्शवली. 1731 मध्ये वारणेच्या तहात दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी केली तेव्हा राज्याच्या वाटणीचा संघर्ष सम्पला. या करारानुसार दोन्ही बाजूंनी कृष्ण आणि तुंगभद्रा नद्यांमधील प्रदेश दुसरा सम्भाजी व थोरल्या शाहू महाराजांनी वाटून घेतला. दुसऱ्या सम्भाजी नन्तर गादीवर आलेल्या तिसऱ्या शिवाजीच्या काळात राजमाता म्हणून जिजीबाईंनी त्यांचे नेतृत्व केले.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10040.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी नेपाळचा दौरा केला.[१][२] तिन्ही सामने त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळले गेले.[३] या मालिकेने नेपाळला डिसेंबर २०२२ मध्ये नामिबियामध्ये क्रिकेट विश्वचषक लीग २ चा भाग असलेल्या तिरंगी मालिकेसाठी तयारी केली.[४]
|
| 2 |
+
पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमानांचा ८४ धावांनी पराभव झाला.[५] नेपाळने दुसरा एकदिवसीय सामना तीन गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी साधली, आरिफ शेख आणि गुलसन झा यांच्यात सातव्या विकेटसाठी ६२ धावांच्या भागीदारीमुळे त्यांना टॉप ऑर्डरच्या पडझडीतून सावरण्यात मदत झाली.[६] नेपाळने तिसरा एकदिवसीय सामना ६ गडी राखून जिंकला, आसिफ शेखने यशस्वी पाठलाग करताना नाबाद ८८ धावा करून, घरच्या द्विपक्षीय वनडे मालिकेतील पहिला विजय मिळवला.[७]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10061.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त राष्ट्रे आमसभा हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. आमसभेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान महत्त्व असते. संयुक्त राष्ट्रांचा अर्थसंकल्प सांभाळणे, सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांचे अहवाल तपासणे इत्यादी आमसभेची प्रमुख कर्तव्ये आहेत.
|
| 2 |
+
सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
|
| 3 |
+
खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10062.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
३० एप्रिल२०१९ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालावर आधारित संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात एकूण शांतता रक्षक योगदान केल्यानुसार देशांची यादी आहे. [१]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10110.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पूरक उपग्रह प्रक्षेपण यान (en:Augmented Satellite Launch Vehicle) हे ५ टप्प्यात चालणारे घन इंधन (सॉलीड प्रोपेलंन्ट) उपग्रह यान आहे. हे यान १५० किलोचे उपग्रह निम्न उपग्रह कक्षेत (लो अर्थ ऑर्बीट)मध्ये ठेवु शकते. ८० च्या दशकात इस्रो ने हा प्रोजेक्ट पेलोड भूस्थिर कक्षेत पाठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने सुरू केला. ह्या यानाची बांधनी उपग्रह प्रक्षेपण यानावर आधारित आहे.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10122.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
यशवंतमनोहर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे दलित लेखक डॉ. यशवंत मनोहर हे स्वतः, संविधान निर्माता आणि संविधान चिंतन या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनांच्या तारखा अश्या--
|
| 2 |
+
पहिले संविधान निर्माता साहित्य संमेलन, सांगली, १६-१७ जानेवारी २०१०.
|
| 3 |
+
भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन, उमरेड (नागपूर जिल्हा), २५-२६ एप्रिल २०१०.
|
| 4 |
+
या संमेलनांत डॉ. यशवंत मनोहर यांनी दिलेली अध्यक्षीय भाषणे त्यांच्या ’बत्तीस भाषणे’ या पुस्तकात छापली आहेत.
|
| 5 |
+
|
| 6 |
+
पहा : साहित्य संमेलने
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10127.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अभिजात यामिकानुसार रेषीय संवेग (इंग्लिश: Momentum, मोमेंटम) (आंगप एककः किग्रा.•मी./से., किंवा, न्यू.•से.) हे एखाद्या वस्तूच्या वस्तुमानाचा व वेगाचा गुणाकार असतो.
|
| 2 |
+
वेगाप्रमाणेच संवेगदेखील सदिश राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. संवेग अक्षय्यतेचा नियम या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो.
|
| 3 |
+
← ऐक … भैद →
|
| 4 |
+
(अचल वस्तुमान गृहीत धरून)
|
| 5 |
+
संवेग | बल | जोर | घिसड | हादरा | दणका
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10128.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अभिजात यामिकानुसार एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. या गुणधर्माला संवेग अक्षय्यतेचा नियम (इंग्लिश: Law of conservation of linear momentum, लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम) असे म्हणतात.
|
| 2 |
+
"हा न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम आहे"
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10130.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संवेदक (जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्लिश:Sensor) म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन. हे साधन प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रूपांतर करते. हे संवेदक पारंपरिक मापन यंत्रांची जागा घेत आहेत. उदाहरणार्थ, पाऱ्याच्या उष्णतेच्या कमी अधिक होण्याने प्रसरण आणि आकुंचन होण्याच्या गुणधर्मावर आधारित [[तापमापी]च्या ऐवजी आता तापमानानुसार विद्युत्विरोध बदलणारी थर्मिस्टर नावाची वस्तू वापरून तापमापीचा संवेदक बनतो. याला रेडियो सर्किट जोडून दूरवरून तापमान वाचता येते.
|
| 2 |
+
बाजारात विविध प्रकारचे संवेदक भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांचा वापर रोजच्या वापरातील अनेक उपकरणात केला जातो.
|
| 3 |
+
डोळे, कान, त्वचा हे जैव संवेदक आहेत.
|
| 4 |
+
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10148.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संसदीय कामकाज मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. संसदीय कामकाजाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री याचे नेतृत्व करतात.
|
| 2 |
+
हे भारताच्या संसदेशी संबंधित व्यवहार हाताळते आणि लोकसभा ("लोकांचे सभागृह," खालचे सभागृह ) आणि राज्यसभा ("राज्यांची परिषद," वरचे सभागृह ) या दोन सभागृहांमधील दुवा म्हणून काम करते. हे १९४९ मध्ये एक विभाग म्हणून तयार केले गेले परंतु नंतर ते पूर्ण मंत्रालय बनले.
|
| 3 |
+
संसदीय कामकाज मंत्री हे मंत्रीपरिषदेचे सदस्य म्हणून कॅबिनेट दर्जाचे असतात. सध्याचे मंत्री प्रल्हाद जोशी आहेत. संसदीय कामकाज मंत्रालय संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या संपूर्ण निर्देशानुसार काम करते.
|
| 4 |
+
'सरकारने स्थापन केलेल्या समित्या आणि इतर संस्थांवरील संसद सदस्यांचे नामनिर्देशन' हा विषय संसदीय कामकाज मंत्रालयाला भारत सरकार (व्यवसाय वाटप) नियम, १९६१ अन्वये राष्ट्रपतींनी कलम ७७(३) दिलेला आहे.
|
| 5 |
+
भारत सरकारच्या (व्यवसाय वाटप) नियम, १९६१ अंतर्गत राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेच्या कलम ७७(३) अंतर्गत मंत्रालयाला नियुक्त केलेली कार्ये:-
|
| 6 |
+
संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलावणे आणि स्थगित करणे, लोकसभा विसर्जित करणे, राष्ट्रपतींचे संसदेला अभिभाषण. दोन्ही सभागृहातील विधान आणि इतर अधिकृत कामकाजाचे नियोजन आणि समन्वय. सदस्यांनी सूचना दिलेल्या प्रस्तावांवर चर्चेसाठी संसदेत सरकारी वेळेचे वाटप. संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध पक्ष आणि गटांचे नेते आणि व्हिप यांच्याशी संपर्क. विधेयकांवरील निवडक आणि संयुक्त समित्यांच्या सदस्यांच्या याद्या. सरकारने स्थापन केलेल्या समित्या आणि इतर संस्थांवर संसद सदस्यांची नियुक्ती. विविध मंत्रालयांसाठी संसद सदस्यांच्या सल्लागार समित्यांचे कार्य. संसदेत मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी. खाजगी सदस्यांच्या विधेयकांवर आणि ठरावांवर सरकारे उभी असतात. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीला सचिवीय सहाय्य. प्रक्रियात्मक आणि इतर संसदीय बाबींवर मंत्रालयांना सल्ला. संसदीय समित्यांनी केलेल्या सर्वसाधारण अर्जाच्या शिफारशींवर मंत्रालयांद्वारे कारवाईचे समन्वय. संसद सदस्यांच्या प्रेक्षणीय स्थळांना अधिकृतरीत्या प्रायोजित भेटी. संसद सदस्यांचे अधिकार, विशेषाधिकार आणि प्रतिकारशक्ती यांच्याशी संबंधित मुद्दे. संसदीय सचिव - कार्ये. देशभरातील शाळा/महाविद्यालयांमध्ये युवा संसद स्पर्धांचे आयोजन. अखिल भारतीय सचेतक सम्मेलनचे आयोजन. इतर देशांसोबत संसद सदस्यांच्या सरकार प्रायोजित शिष्टमंडळांची देवाणघेवाण. लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम ३७७ अन्वये आणि राज्यसभेत विशेष उल्लेखांद्वारे उपस्थित केलेल्या प्रकरणांबाबत धोरण निश्चित करणे आणि पाठपुरावा करणे. मंत्रालये/विभागांमध्ये संसदीय कामकाज हाताळण्यासाठी नियमपुस्तिका. संसद कायदा, १९५३ (१९५३चा २०) वेतन आणि भत्ते. संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन अधिनियम, १९५४ (१९५४चा ३०). संसद कायदा, १९७७ (१९७७चा ३३) मध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचे वेतन आणि भत्ते. संसदेतील मान्यताप्राप्त पक्ष आणि गटांचे नेते आणि मुख्य चाबूक (सुविधा) अधिनियम, १९९८ (१९९९चा ५).
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10160.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संसार
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1018.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विवारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10183.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,42 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत, म्हणूनच संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटले जाते.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्, देवभाषा, अमरभारती,इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले व इसवी सन १२०० नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे.
|
| 3 |
+
कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. कवी कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् आणि ऋतुसंहार ही महाकाव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
भारताच्या सांस्कृतिक वारशात संस्कृतचा दर्जा, कार्य आणि स्थान भारताच्या आठव्या अनुसूची भाषांच्या संविधानात समाविष्ट करून ओळखले जाते. तथापि, पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करूनही, भारतात संस्कृतचे प्रथम भाषक नाहीत. भारताच्या अलीकडील प्रत्येक दशवार्षिक जनगणनेमध्ये, हजारो नागरिकांनी संस्कृत ही त्यांची मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे, परंतु ही संख्या भाषेच्या प्रतिष्ठेशी जुळवून घेण्याची इच्छा दर्शवते असे मानले जाते. प्राचीन काळापासून पारंपरिक गुरुकुलांमध्ये संस्कृत शिकवली जाते; हे आज माध्यमिक शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर शिकवले जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत १७९१ मध्ये स्थापन केलेले बनारस संस्कृत महाविद्यालय हे सर्वात जुने संस्कृत महाविद्यालय आहे. हिंदू आणि बौद्ध स्तोत्रे आणि मंत्रांमध्ये संस्कृतचा मोठ्या प्रमाणावर औपचारिक ��णि धार्मिक भाषा म्हणून वापर केला जात आहे.
|
| 5 |
+
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
|
| 6 |
+
संस्कृत भाषेतील शब्द भांडार अतिशय समृद्ध आहे.धातूपासून शब्द,अनेक धतुसादिते आणि एका शब्दापासून अनेक शब्द अशी ही भाषा शब्द प्राचूर्याच्या शिखरावर दिसते.या भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द दिसून येतात.
|
| 7 |
+
जसे :-
|
| 8 |
+
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.
|
| 9 |
+
संस्कृत भाषेत एकेका देवाला ही अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णूसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही अनेक जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम हे त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.
|
| 10 |
+
संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.
|
| 11 |
+
संस्कृत भाषेचे मुख्य वेगळेपण म्हणजे वाक्यातील शब्द मागे पुढे जरी झाले तरी त्याचा अर्थ बदलत नाही.
|
| 12 |
+
वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) याचं अर्थ निश्चिती मुळे ही भाषा अंतराल क्षेत्रात उपयोगी ठरू शकते.
|
| 13 |
+
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून श्रीलंकापर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, क���य्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. पाणिनी पाकिस्तानचा, आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
|
| 14 |
+
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती...
|
| 15 |
+
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राजभाषा, (संपर्क भाषा) व्हावी असे वाटे.[ संदर्भ हवा ]
|
| 16 |
+
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते, यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.
|
| 17 |
+
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.
|
| 18 |
+
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.
|
| 19 |
+
मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउन्टर्स – संस्कृत अॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 20 |
+
पूर्वी संस्कृत लोकभाषा असावी. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक मानतात.
|
| 21 |
+
संस्कृत ही सर्व भाषांची मातृभाष, आहे असे सुद्धा काही लोक मानतात .
|
| 22 |
+
संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखिते अनेक लिप्यांत लिहिलीले जात असत; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.[ संदर्भ हवा ]
|
| 23 |
+
ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.त्यात अ , उ , मचा समावेश केला आहे.
|
| 24 |
+
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ
|
| 25 |
+
क् ख् ग् घ् ङ्
|
| 26 |
+
च् छ् ज् झ् ञ्
|
| 27 |
+
ट् ठ् ड् ढ् ण्
|
| 28 |
+
त् थ् द् ध् न्
|
| 29 |
+
प् फ् ब् भ् ��्
|
| 30 |
+
य् र् ल् व् श्
|
| 31 |
+
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.)
|
| 32 |
+
सूत्र - अकुहविसर्जनीयानां कण्ठः
|
| 33 |
+
कण्ठ्यवर्ण - अ क् ख् ग् घ् ङ् ह्
|
| 34 |
+
सूत्र - इचुयशानां तालुः
|
| 35 |
+
तालव्यवर्ण - इ च् छ ज् झ् ञ य् श्
|
| 36 |
+
सूत्र - ऋटुरषानां मूर्धा
|
| 37 |
+
संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.
|
| 38 |
+
संस्कृतभाषेत उपसर्ग आहेत. प्र हा पहिला असल्याने उपसर्गांना प्रादि (प्र+आदि) म्हणतात.
|
| 39 |
+
एके काळी भारताची ज्ञानभाषा संस्कृत होती. संस्कृत भाषेत भरपूर साहित्य निर्मिती झाली आहे. बाणभट्ट- कादंबरी; महाकवी कालिदास- अभिज्ञानशाकुन्तलम्, मेघदूत, कौटिल्य-अर्थशास्त्र, अश्वघोष-बुद्धचरितम् हे काही संस्कृत साहित्यामधील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे ग्रंथ आहेत.
|
| 40 |
+
२१व्या शतकात माहाराष्ट्रात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत, शाळेत केवळ एक विषय या हेतूने संस्कृत शिकली जाते.
|
| 41 |
+
संस्कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.
|
| 42 |
+
इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत नियतकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10195.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सई लोकुर ही एक भारतीय अभिनेत्री आहे.[१] सई मराठी व हिंदी चित्रपटात काम करते. सईने २०१८ साली बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला. सई ३० नोव्हेंबर २०२० साली तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न बंधनात अडकली.[२]
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10214.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सकनेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10215.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी होय.[१]
|
| 2 |
+
जीडीपीची मोजणी ही भारतात खालील सुत्राप्रमाणे केली जाते.
|
| 3 |
+
जीडीपी = खासगी उपयोग + त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10248.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सखाराम कलाल उर्फ सखा कलाल (जन्म:१० डिसेंबर १९३८; - मृत्यू:१४ डिसेंबर २०१९) हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.
|
| 3 |
+
सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून श्री.पु. भागवतांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. वि.स. खांडेकर आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले.
|
| 4 |
+
लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. त्यांनी थोडेच पण कलात्मक लिहिले. कलाल यांची पहिली ‘हिरवी काच’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रूपे प्रतिकात्मकरीत्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. कलालांचे बहुतेक लेखन 'सत्यकथा' मासिकात प्रकाशित झाले. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मात्र मौज प्रकाशनने प्रकाशित केले.
|
| 5 |
+
सखा कलाल यांनी एकूण ४० लघुकथा लिहिल्या, पैकी २८ कथांचे ‘सांज’, ‘ढग’ हे कथासंग्रह झाले. ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांशिवाय त्यांचा 'पार्टी' नावाचा एक ललितलेख संग्रह आहे. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमशः वाचनही झाले होते.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10254.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.
|
| 2 |
+
निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग इ.स. १९७२ मध्ये झाला. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेत याचे भाषांतरही झाले न्यू यॉर्क शहरात दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले.
|
| 3 |
+
नाटकाचा विषय असलेला बाईंडर हा खरोखरच वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकड्यातुकड्यांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती.
|
| 4 |
+
एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाइंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला.
|
| 5 |
+
तेंडुलकरांचे हे नाटक श्री. कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले. नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. नाटक पाहिलेल्यांनी, आणि त्याहीपेक्षा न पाहिलेल्यांनी 'या नाटकात अश्लीलता आहे', 'या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे', 'हे नाटक भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे', असा ओरडा करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांच्या विचारांना असलेला काहींचा आधीपासूनचा विरोध यावेळी उफाळून आला.
|
| 6 |
+
नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. या बंदीविरुद्ध नाटकाचे दिग्दर्शक श्री. कमलाकर सारंग कोर्टात गेले, आणि आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर केस जिंकले. 'सखाराम बाईंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, काही राजकीय पक्षांनी झुंडशाहीच्या जोरावर प्रयोग बंद पाडले. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक संमत करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले.
|
| 7 |
+
निळू फुले आणि लालन सारंग यांनी १९७२ साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी ध्वनिचित्रफीतीसाठी हे नाटक केले होते.
|
| 8 |
+
या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.
|
| 9 |
+
२००१ साली ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना तेथील २०-२२ वर्षाच्या मुलांनी स्टुडंट्स प्रॉडक्शन अंतर्गत सखाराम बाईंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. पुन्हा त्याच टीमसोबत २०१७ साली, हे स्त्री-पुरूष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक परत रंगभूमीवर येणार आहे. यावेळी नाटकाचे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी असे दोनच प्रयोग होणार आहेत. नाटकात मुक्ता बर्वे, संदीप पाठक, सुहास शिरसाट, यांच्या भूमिका असतील.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10268.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,25 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८.८६ मीटर (२९,०३१.६९ फूट)[१] इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
|
| 3 |
+
सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या आधी हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्ऱ्यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
|
| 4 |
+
माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यू झीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत.
|
| 5 |
+
नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा [२] असे आहे. हा शब्द संस्कृत शब्द स्वर्गमाथाचा अपभ्रंश आहे. तिबेटी भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्वाची माता) असे म्हणतात. चिनी भाषेत Zhūmùlǎngmǎ Fēng (珠穆朗玛峰) असे आहे.
|
| 6 |
+
सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्व��क्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट केले. पहिल्या प्रथम याला पीक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. ॲन्ड्ऱ्यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये देहरादून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक XVची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले.[३] १८५६मध्ये एव्हरेस्ट यांच्या कनिष्ठांनी या शिखराचे नाव माउंट एव्हरेस्ट ठेवावे असे सुचविले.
|
| 7 |
+
चीन, तिबेट व नेपाळ यांनी आपापल्या परीने एव्हरेस्टला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्न केले. परंतु इतर सर्व देशांत शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते. या शिखराचे नाव बदलून त्याची अचूक उंची मोजणाऱ्या राधानाथ सिकदार याचे नाव शिखराला द्यावे, असा एक ठराव, अटलबिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना विचारात घेतला गेला होता. पण तो मंजूर होण्यापूर्वीच भारताचे पंतप्रधान बदलले.
|
| 8 |
+
सर्वप्रथम ॲन्ड्ऱ्यू वॉ यांनी १८५६ मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची ( तत्कालीन पीक XVची)उंची २९,००२ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. याकामी राधानाथ सिकदार यांच्यासह अनेक भारतीय गणितज्ञ गुंतले होते व अनेक वर्षे गणिते करून हे मापन मांडले होते.
|
| 9 |
+
सर्वात अलीकडे एव्हरेस्टची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्यांच्या मापनांत तफावत आढळून येते. ९ ऑक्टोबर २००५ रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.[४] ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक जेथे संपतो तेथवरून काढली आहे. चिनी मापनकर्त्यांना लादीची उंची साधारणपणे ३.५ मीटर इतकी आढळली.[५] व खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची ८,८४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
|
| 10 |
+
एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे यात दुमत नाही. परंतु अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कॅंप पासूनची उंची ही एव्हरेस्टच्या बेस���ॅंप पेक्षा जास्त आहे. मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास १०,००० मीटर त्यांची उंची आहे, परंतु पाण्याखाली जवळपास ५,००० मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्टपेक्षा बरीच कमी आहे. (साधारणपणे ४,२०५ मीटर)[६]
|
| 11 |
+
जर बेसकॅंप पासूनची उंची ग्राह्य धरण्यात येत असेल तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात उंच आहे.[६] हा पर्वत त्याच्या तळापासून ५,६०० मीटर इतका उंच आहे तर परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६,१९३ मीटर इतकीच आहे.[७] तर एव्हरेस्टची दक्षिण बाजूकडील बेसकॅंपपासूनची उंची ४,६५० मीटर इतकी आहे.[८]
|
| 12 |
+
माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[९] या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती.[९] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.[१०]
|
| 13 |
+
चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.[११][१२] काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्न होतात. परंतु, सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होऊन बसते.
|
| 14 |
+
सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.[१३]
|
| 15 |
+
जॉर्ज मॅलरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होत��� की ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी)वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.
|
| 16 |
+
पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.
|
| 17 |
+
१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकॅंपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे आधीच एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकाऱ्यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरून त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.
|
| 18 |
+
१९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनॉं यांनी केले होते. डुनॉं यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधून साउथ कोल ७,९८६ मीटर (२६,२०१ फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लॅंबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटर (२८,१९९ फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.[१४][१५]
|
| 19 |
+
१९५३ मध्ये ९वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा तेनसिंग नोर्गे [१६] व न्यू झीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी [१७] या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.[१८]. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाऊन आनंद साजरा केला.
|
| 20 |
+
एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. तेनसिंग नोर्गे यांना जॉर्ज या मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यू झीलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यू झीलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यू झीलंड मिळवणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेनसिंग नोर्गे यांना भारत सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
|
| 21 |
+
८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.[९][९][१९]
|
| 22 |
+
पाश्चि��ात्य देशांप्रमाणेच भारतातही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न असते. परंतु बहुतेकांना जबर खर्चामुळे ते परवडत नाही. जरी एव्हरेस्ट हे भारतातले शिखर नसले व खर्च अति असला तरी भारतीयांनी केलेल्या चढायांची संख्या लक्षणीय आहे. पहिले चढाई करणारे तेनसिंग नोर्गे त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. त्यानंतरच्या बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदलातर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहीम १९६०मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसऱ्या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे.
|
| 23 |
+
१९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकातील सुरेंद्र चव्हाण यांनी १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.[२०] यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ. दीपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले [२१]. १९ मे, २०१६ रोजी रफीक शेख यांनी हे शिखर सर केले.
|
| 24 |
+
एव्हरेस्टवर १९९६ च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू [२२] झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही वृतपत्रांत हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली.
|
| 25 |
+
मे २००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूर व जॉन सेंपल यांनी अभ्यासान्ती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन फारच विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.[२३][२४]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1027.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हा लेख 53 सेकंद पूर्वी सदस्य:InternetArchiveBot (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा)
|
| 2 |
+
कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
योग ही एक उत्कृष्ट जगण्याची कला आणि विज्ञान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून योगविज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. योगामुळे आपले मन, शरीर बलवान आणि सुंदर बनते. योग हा मानसिक आणि शारीरिक पातळीवर असणारे आजार मुळापासून बरे करण्यास मदत करतो.
|
| 5 |
+
पुरातन काळात भारतीय संस्कृतीमध्ये राजे, ऋषी, मुनी,सामान्य जनता आपल्या रोजच्या जीवनात योगशास्त्र वापरत असत. त्यमुळे त्यांचे जगणे अजून आनंदमय होत असे.आजही हिमालयात अनेक ऋषी-मुनी योगसाधना करतात.
|
| 6 |
+
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक लहान - थोर मंडळीनी योगविज्ञान शिकले पाहिजे . योगाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे ध्यानधारणा करून आणि दुसरा म्हणजे योगासने करून. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे उत्तम योगासने आहेत. वज्रासन,ताडासन,मास्य्सान ,धनुरासन हे काही प्रकार होत. अनुक्रमे मंड्या,उंची वाढवणे,पोट,शरीर यासाठी ही आसने फार लाभ दायक आहेत. आजकाल शाळेत शारीरिक शिक्षण तासाला योगासने शिकवली जातात. हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी वाढत्या वयातले उत्तम औषध आहे. शारीरिक संतुलनाचा एक महामार्ग आहे.
|
| 7 |
+
दुर्धर आजारांनी त्रासलेल्या लोकांना, मानसिक आजारी असलेले लोक,कामाच्या ताणापासून मुक्ती हवी असलेल्यांना ध्यानधारणा हा एक राजमार्ग आहे. थोड्याश्या जागेतही, रोज थोडा वेळ दिला तरी आपण ध्यानधारणा करू शकतो.
|
| 8 |
+
येथे विविध आसनांचे चित्रदालन तयार केले आहे.[१]
|
| 9 |
+
|
| 10 |
+
[९]
|
| 11 |
+
[१३३]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10284.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिंद्र चौधरी (२४ फेब्रुवारी १९०३[१] - ????) भारतीय वकील व राजकारणी होते. १९६५ पासून ते १३ मार्च १९६७ पर्यंत ते लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे अर्थमंत्री होते. ते अनेक कंपन्यांचे संचालक होते, सेंट्रल बोर्ड ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाचे सदस्य, लॉ कमिशनचे सदस्य आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.[१]
|
| 2 |
+
सचिंद्र चौधरी घाटळ मतदारसंघातून भारतीय संसदचे सदस्य होते. ते भारताचे अर्थमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्था दोन वर्षांच्या मंदीत गेली. वास्तविक जीडीपी वाढ १९६५ मध्ये २.६% आणि १९६६ मध्ये ०.०६% नी कमी झाली. परिणामी रुपया प्रथमच घटला गेला.
|
| 3 |
+
सचिंद्र चौधरी यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९०३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील प्रमोद चंद्र चौधरी होते. त्यांनी कलकत्ता येथील रानी भांबानी विद्यालयात शिक्षण घेतले, नंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकले आणि त्यानंतर केंब्रिज येथील फित्झविल्यम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ते लिंकन्स इन येथे देखील होते. ११ डिसेंबर १९३० रोजी त्यांनी सीता मित्तरशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या.[१]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1030.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली.
|
| 2 |
+
विविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10300.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सचिन गंगाधर लोकापुरे (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना केली.
|
| 3 |
+
बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे साधन, मायक्रोबियल इलेक्ट्रोलायझिस बॅटरी आणि डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर शोधणारा भारतीय शोधकर्ता आहे. २०१३ मध्ये त्यांच्या शोधासाठी त्यांना पेटंट मिळाला होता.त्यानंतर त्यांनी बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस[१], लवचिक मायक्रोबायल इंधन सेल आणि डिजिटल होलोग्राफिक मायक्रो-इमेजिंग डिव्हाइसचे १००हून अधिक भारतीय युटिलिटी आणि डिझाईन पेटंट्स प्राप्त केले. त्याच्या शोधाव्यतिरिक्त, ते संश्लेषण आणि फार्मास्युटिकल ड्रग्सच्या पॉलिमॉर्फिक फॉर्मसाठी नवीन शैली विकसित केले आहे.त्यांनी एकूण ४० शोधनिबंध लिहिले. [२]असून वेगवेगळली १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.[३][४]
|
| 4 |
+
भारतात वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी आज पॅथॉलॉजी लॅब गरजेची बनली आहे. हे सूक्ष्म निदान मायक्रोस्कोपीच्या उपकरणाद्वारे केले जाते. मात्र, भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे सांगलीच्या मिरजेतील सचिन गंगाधर लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पहिले पेटंट दखल केले होते.[५] आज 32 व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने आणि भारतीय ���ायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनातून भारतीय वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. शिवाय आपल्या सर्वात जास्त पेंटट मिळवण्याचा बहुमानही मिळाला आहे.सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. संशोधन हाच त्यांचा छंद आहे. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत.
|
| 5 |
+
नुकतेच यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा पेटंट्सची इंडिया बुक ऑफ रेकॉड ने नोंद घेतली आहे.[६][७]
|
| 6 |
+
|
| 7 |
+
""
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1031.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२].
|
| 2 |
+
इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३].
|
| 3 |
+
शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १८७२ - इ.स. १८७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४].
|
| 4 |
+
जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक Archived 2016-08-12 at the Wayback Machine. ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10317.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सचिन गंगाधर लोकापुरे (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना केली.
|
| 3 |
+
बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे साधन, मायक्रोबियल इलेक्ट्रोलायझिस बॅटरी आणि डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर शोधणारा भारतीय शोधकर्ता आहे. २०१३ मध्ये त्यांच्या शोधासाठी त्यांना पेटंट मिळाला होता.त्यानंतर त्यांनी बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस[१], लवचिक मायक्रोबायल इंधन सेल आणि डिजिटल होलोग्राफिक मायक्रो-इमेजिंग डिव्हाइसचे १००हून अधिक भारतीय युटिलिटी आणि डिझाईन पेटंट्स प्राप्त केले. त्याच्या शोधाव्यतिरिक्त, ते संश्लेषण आणि फार्मास्युटिकल ड्रग्सच्या पॉलिमॉर्फिक फॉर्मसाठी नवीन शैली विकसित केले आहे.त्यांनी एकूण ४० शोधनिबंध लिहिले. [२]असून वेगवेगळली १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.[३][४]
|
| 4 |
+
भारतात वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी आज पॅथॉलॉजी लॅब गरजेची बनली आहे. हे सूक्ष्म निदान मायक्रोस्कोपीच्या उपकरणाद्वारे केले जाते. मात्र, भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे सांगलीच्या मिरजेतील सचिन गंगाधर लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पहिले पेटंट दखल केले होते.[५] आज 32 व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने आणि भारतीय ���ायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनातून भारतीय वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. शिवाय आपल्या सर्वात जास्त पेंटट मिळवण्याचा बहुमानही मिळाला आहे.सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. संशोधन हाच त्यांचा छंद आहे. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत.
|
| 5 |
+
नुकतेच यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा पेटंट्सची इंडिया बुक ऑफ रेकॉड ने नोंद घेतली आहे.[६][७]
|
| 6 |
+
|
| 7 |
+
""
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10321.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सचिवालय इमारत किंवा केंद्रीय सचिवालय येथे भारत सरकारची महत्त्वाची मंत्रालये आहेत. रायसीना हिल, नवी दिल्ली येथे स्थित असलेले सचिवालय इमारतींचे दोन ब्लॉक (उत्तर ब्लॉक आणि दक्षिण ब्लॉक) आहेत. या इमारती कर्तव्य पथाच्या विरुद्ध बाजूस आणि राष्ट्रपती भवन च्या बाजूला आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10335.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सजदा अहमद (२२ जून, १९६२ - ) या भारतीय राजकारणी आहेत. या तृणमूल काँग्रेसच्या सदस्य असून आपले पती सुलतान अहमद यांच्या मृत्यूनंतर १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या. या १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_1036.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार[श १] असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका (इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी) म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे या दीर्घिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना नसतात, त्यांचा आकार त्रिमितीय[श २] असतो आणि त्यांच्यातील तारे केंद्राभोवती काहीसे यादृच्छिक[श ३] कक्षेत असतात. या दीर्घिकांचा गट हा एडविन हबलने १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारलेल्या तीन मुख्य गटांपैकी एक गट आहे.[१] हबलला लंबवर्तुळाकार दीर्घिका कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये विकसित होतात असे वाटले होते. कालांतराने ते चुकीचे आहे असा शोध लागला.[२] लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील तारे सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांपेक्षा बरेच जुने असतात.[२]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10363.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सटेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10386.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भारतीय सण आणि विज्ञान यांचा निकटचा संबंध आहे. विशेषतः हिंदू सणांचा उल्लेख करावा लागेल.गुढीपाडवा - हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा असतो.आपण सर्व आर्य आहोत हे सर्वमान्यच आहे. वेद आपले मूळ धर्मग्रंथ आहेत. लोकमान्य टिळक यांचे मते वेदांचे जन्मस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेश आहे. उत्तर ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने २१ मार्च रोजी सूर्य् विषुववृत्तावर असून उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होते. उत्तर ध्रुवीय प्रदेशांत ही तर आनंदाची सुरुवातच. म्हणून ही वर्षाची सुरुवात. बर्फाळ भागातून उठून् दिसावे म्हणून उंच काठीस रंगिबेरंगी कापड लटकविले जात असे. झाडांना अद्याप पालवी फुटलेली नसली तरी कडूनिंबास पानें शिल्लक असतात. कडूनिंब उपलब्ध व वाढत्या तापमानामुळे जलद वाढणाऱ्या जंतुंच्या प्रादुर्भावास अटकाव करणारा म्हणून खाल्ला व सानिद्ध्यात राखला जातो.अक्षय तृतीया -
|
| 2 |
+
हा दिवस वैशाख शुद्ध तृतीया असतो.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10388.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सणसवाडी ही आर्वीची वाडी आहे.ह्या वाडीला तानाजी नगर असेही म्हणतात. या गावात डोंगरावर पानालोताचे काम झाले आहे. गावातील तरून मंडल कार्यरत आहे.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_104.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
१६ जून, इ.स. २०१३
|
| 2 |
+
दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
रंगनाथ विनय कुमार (जन्म - १२ फेब्रुवारी इ.स. १९८४) हा भारतातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय व टी२० क्रिकेट सामने खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10435.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,13 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतीश वसंत आळेकर (जन्म: दिल्ली, ३० जानेवारी, १९४९) हे मराठी नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
आळेकरांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्सी. झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.एस्सी. झाले होते.[ संदर्भ हवा ]
|
| 3 |
+
शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्यांचे मामा काकासाहेब गाडगीळ यांच्यामुळे काँग्रेस, साधना कार्यालयाजवळ घर असल्याने राष्ट्र सेवा दल आणि शेजारेच मोतीबाग असल्याने संघविचार असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
शाळकरी वयात 'शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होते. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.[ संदर्भ हवा ]
|
| 5 |
+
फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली.[ संदर्भ हवा ] ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये ('पीडीए'मध्ये)आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.[ संदर्भ हवा ]
|
| 6 |
+
'मेमरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला.[ संदर्भ हवा ] 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अंमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
'घाशीराम कोतवाल' या नाटकासाठी डॉ. ���ब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.[ संदर्भ हवा ] याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकी आणि मेमसाब', 'महापूर', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते.[ संदर्भ हवा ] १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला.[ संदर्भ हवा ] जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महान व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
सतीश आळेकर यांनी 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', बेगम बर्वे,’ओळख', 'काळोख' या नाटकात आणि 'चिंटू', 'चिंटू - २','व्हेंटिलेटर','भाई', 'भाई - २', 'मी शिवाजी पार्क', 'अय्या', 'चि व चि सौ कां. राजवाडे अँड सन्स', 'स्माईल प्लिज', 'हाय वे', 'देऊळ बंद' तसेच 'जाऊंद्याना बाळासाहेब' इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसेच जैत रे जैत, कथा दोन गणपतरावांची ह्या चित्रपटांचे लेखनही केले.[ संदर्भ हवा ]
|
| 10 |
+
आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे.[ संदर्भ हवा ] प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.[ संदर्भ हवा ]
|
| 11 |
+
२९ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ’नाटककार सतीश आळेकर’ या विषयावर तीन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले आणि नाटककार दत्ता भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.[ संदर्भ हवा ] आळेकरांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. अतुल पेठे दिग्दर्शित ’नाटककार सतीश आळेकर’ हा माहितीपट दाखवला गेला.[ संदर्भ हवा ]
|
| 12 |
+
रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 13 |
+
रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्ये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे.[ संदर्भ हवा ] १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे.[ संदर्भ हवा ]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10451.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
13°43′12″N 80°13′49″E / 13.72000°N 80.23028°E / 13.72000; 80.23028
|
| 2 |
+
सतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथे असलेले इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. इ.स. २००२ साली इस्रोचे अध्यक्ष राहिलेले सतीश धवन यांच्या मृत्यूनंतर या प्रक्षेपण केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10454.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,12 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतीश नाईक (५ एप्रिल, इ.स. १९५५ - ) हे मराठी चित्रकार आहेत.
|
| 2 |
+
यांनी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्ट्स व इंटीरियर डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली.
|
| 3 |
+
सतीश नाईक यांची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वतःची स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली. पॉल क्लीच्याच दृक् प्रभावातील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रकलेने झपाटून गेल्यामुळे सतीश नाईक यांनीे २००७ साली गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’चा खास अंक प्रकाशित करून दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे काम करून ठेवले आहे.
|
| 4 |
+
नोकरीमुळे महिन्याची आर्थिक विवंचना दूर होण्याच्या दृष्टीने सतीश नाईक यांनी पत्रकार होण्याचा मार्ग पत्करला. त्यांनी ‘लोकप्रभे’त उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, ‘चित्ररंग’मध्ये उपसंपादक, ‘वेध’चा संपादक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी कलाकीर्द नावाची कलाकारसूचीदेखील संपादित केली आहे. सतीशचे वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील परखड लेखन अनेकदा वादळी ठरले.
|
| 5 |
+
‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात दोन वर्षे काम केल्यानंत सतीश नाईक यांनी चित्रकार पत्नी नीता नाईक यांच्यासह कालविषयाला वाहिलेल्या ’चिन्ह’ नावाच्या वार्षिकाचा अंक काढायला सुरुवात केली. इ.स. १९८७ साली पहिला अंके प्रसिद्ध झाला.
|
| 6 |
+
’चिन्ह’मध्ये चित्रकार दत्तात्रय पाडेकर, सुहास बहुळकर, सुधीर पटवर्धन, पद्माकर कुलकर्णी, सतीश काळदाते, माणिक वालावलकर, नीलिमा कढे, शर्मिला फडके, सुधाकर यादव, वासुदेव कामत, मनिषा पाटील, दिलीप रानडे, महेंद्र दामले, शुभदा पटवर्धन, कमलेश देवरुखकर, शिरीष मिठबावकर, आशुतोष आपटे अशा अनेक कलावंत-लेखकांचे लेख प्रसिद्ध झाले.
|
| 7 |
+
’चिन्ह’चे सुरुवातीचे तीन अंक हे चित्रकारांच्या मुलाखतींनी गाजले. त्यांतली नीलिमा कढे व केशव कासार ह्यांनी घेतलेली, आणि २००३ च्या ’चिन्ह’मध्ये आलेली चित्रकार माधव सातवळेकर यांची मुलाखत वाचकांना मनापासून भावली.
|
| 8 |
+
’...आणि मी’ हे सतीश नाईक यांच्या लेखणीतून प्रसवलेले ’चिन्ह’मधील लोकप्रिय सदर. या सदराद्वारे सतीश नाईक यांनी प्रिया तेंडुलकर, चित्रकार बाबुराव सडवेलकर, ‘आवाज खिडकी’चे कर्ते व्यंगचित्रकार चंद्रशेखर पत्की यांचा वाचकांना नव्याने परिचय करून दिला.
|
| 9 |
+
सतीश नाईक यांनी कलाशिक्षणानंतर पूर्णवेळ चित्रकार होण्याच्या उमेदीच्या काळातील पहिली जवळ जवळ वीस वर्षे ‘चिन्ह’ नियतकालिकाच्या उभारणीत घालवली. ‘चिन्ह’चा ध्यास, त्यातून उद्भवलेले आर्थिक, सामाजिक प्रश्न आणि काही व्यक्तींशी विसंवाद वगैरे संकटे व प्रश्न सोडवत त्यांनी इतकी वर्षे नेटाने ते काम चालवले आहे. असे काम झपाटलेपणानेच होऊ शकते. झपाटलेपण हे वेडेपणच असते. सडेतोड टीका, काही वेळेस अस्पष्ट, अव्यावहारिक वृत्ती ह्यामुळे नाईक ह्यांचे कौटुंबिक जीवन सतत नव्या प्रश्नांना सामोरे जात राहिले आहे. त्यामुळे सतीश नाईक हे एरवी कलाक्षेत्रातील लोकांना अडचणीचे वाटतात.
|
| 10 |
+
सतीश नाईक यांची एकट्याची चित्रप्रदर्शने मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दोनदा झाली – १९८७ साली व १९९७ साली - मात्र त्याने संयुक्तरीत्या अथवा गटागटांतून चित्रे अनेक वेळा व अनेक ठिकाणी प्रदर्शित केली व त्यामुळे त्याची चित्रे अनेक मान्यवर चित्रसंग्रहांमध्ये पोचली आहेत. त्याने माळशेज घाट, जव्हार, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर अशा ठिकाणी ललित कला ॲकॅडमी व आर्टिस्ट्स सेंटर यांच्या वतीने कला कार्यशाळा घेतल्या आहेत.
|
| 11 |
+
१४ ते २८ मार्च २००८ का काळात सतीश नाईक यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन दादर-मुंबई येथील ’वेह’ कलादालनात भरले होते.
|
| 12 |
+
सतीश नाईक यांना लेखन व चित्रकारिता या दोन्ही क्षेत्रात प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10464.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतीश शाह ( २५ जून १९५१) हा एक भारतीय अभिनेता आहे. सतीशने आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये तसेच दूरचित्रवाणीवर विनोदी भूमिका केल्या आहेत. गम्मत जम्मत, जाने भी दो यारों, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे इत्यादी चित्रपटांमधून त्याने काम केले आहे.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10469.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतीश सोळांकूरकर हे एक मराठी कवी आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10478.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
७०-सत्तर ही एक संख्या आहे, ती ६९ नंतरची आणि ७१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
|
| 2 |
+
इंग्रजीत: 70 - seventy.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10484.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकरांची एक कादंबरी आहे.
|
| 2 |
+
'सत्तांतर' मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळयांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळयांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घुसखोरी, नरांनरांतले, माद्यामाद्यांतले संघर्ष, सर्व वानरांची जंगलातील हिस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्याचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत आहे.
|
| 3 |
+
सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते, हे ह्या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानराच्या ह्या कथेतून मानवी जगातील वृत्ति-प्रवृत्तींचाही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. 'काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो... जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कुणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो.... संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.' ही ह्या कादंबरीतली काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10505.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,17 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्पाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
|
| 3 |
+
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८६५ कुटुंबे राहतात. एकूण ३७५१ लोकसंख्येपैकी १८८१ पुरुष तर १८७० महिला आहेत.
|
| 4 |
+
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात.
|
| 5 |
+
मुक्काम, कळंब, टेंभी, कोल्हापूर, कोपरी,भातपाडा, खर्डी, डोळीवपाडा, पाटीलगाव, सकवार, अर्नाळा ही जवळपासची गावे आहेत.सत्पाळे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.
|
| 6 |
+
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
|
| 7 |
+
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
|
| 8 |
+
३.
|
| 9 |
+
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
|
| 10 |
+
४.
|
| 11 |
+
http://tourism.gov.in/
|
| 12 |
+
५.
|
| 13 |
+
http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
|
| 14 |
+
६.
|
| 15 |
+
https://palghar.gov.in/
|
| 16 |
+
७.
|
| 17 |
+
https://palghar.gov.in/tourism/
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10512.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डॉ. सत्यपालसिंह (२९ नोव्हेंबर, १९५५:बसौली, मीरत जिल्हा, उत्तरप्रदेश - ) हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे खाते मिळाले आहे. हे २०१७ त२ २०१९ पर्यंत भारताचे मनुष्यबळ राज्यमंत्री होते.
|
| 2 |
+
सत्यपालसिंह हे रसायनशास्त्रातील एम.एस्सी. असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून एम.बी.ए. ही पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते लोकप्रशासन या विषयात एम.ए. झाले असून नक्षलवाद या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी त्या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे. ते आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10518.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
चित्रपटगीत ज्योतिबाचा नवस चित्रपटाकरिता गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिल ,संगीतकार सुधीर फडके यांची ही पहिली संगीत रचना त्यांनी स्वतःच गायक सुधीर फडके गायली.
|
| 2 |
+
दान दिल्याने ज्ञान वाढते त्या दानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे
|
| 3 |
+
चिरा चिरा हा घडवावा। कळस कीर्तीचा चढवावा। अज्ञानी तो पढवावा।
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10536.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्यदेव नारायण आर्य (१ जुलै, १९३९ - ) हे त्रिपुराचे वर्तमान आणि १९वे राज्यपाल आहेत. त्यांनी हरियाणाचे १६वे राज्यपाल म्हणूनही काम केले.[१]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10542.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (जन्म : ३० जानेवारी १९२४; - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[१] एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.
|
| 2 |
+
सत्यनारायण गोयंका इ.स. १९६९ सालच्या जून महिन्यात विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी मुंबईत पहिले विपश्यना शिबिर ३ ते १४ जुलै इ.स. १९६९ या दिवसांत एका धर्मशाळेत भरविले.[२] त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इ.स. १९७६ साली "विपश्यना विश्व विद्यापीठाची" स्थापना केली. इ.स. १९८५ साली त्यांनी इगतपुरीतच विपश्यना संशोधन केंद्राचीही स्थापना केली.[३][४]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10581.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सावित्री आणि सत्यवान हे हिंदू धर्मातील एक पौराणिक जोडपे आहे. हे जोडपे सावित्रीचे तिच्या पती सत्यवानावरील प्रेम आणि भक्तीसाठी ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, राजकुमारी सावित्रीने सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजकुमाराशी लग्न केले, ज्याचा लवकर मृत्यू होईल अशी भविष्यवाणी झालेली असते. आख्यायिकेचा नंतरचा भाग सावित्रीच्या बुद्धी आणि प्रेमावर केंद्रित आहे, ज्याने तिच्या पतीला यमापासून वाचवले.[१]
|
| 2 |
+
सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेची सर्वात जुनी आवृत्ती महाभारताच्या वनपर्वात आढळते. मार्कंडेय ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ही कथा महाभारतातील बहुगुणित कथनाच्या रूपात घडते. जेव्हा युधिष्ठिराने मार्कंडेयाला विचारले की, द्रौपदीच्या भक्तीशी जुळणारी अशी स्त्री आहे का, तेव्हा मार्कंडेयाने ही कथा सांगून उत्तर दिले.[२][३]
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10584.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्यव्रत शास्त्री हे संस्कृत साहित्यकार आहेत.
|
dataset/scraper_9/batch_9/wiki_s9_10597.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्या व्यास (जन्म १ जानेवारी १९८०, बोकारो, झारखंड) हे आधुनिक हिंदीचे लेखक आहेत.[१] बनारस हिंदू विद्यापीठातून ते कायद्याचे पदवीधर आहेत. तो बोकारो स्टील सिटीमध्ये जन्मला आणि वाढला आणि त्याने ५ सर्वाधिक विकल्या गेलेल्या हिंदी कादंबऱ्या लिहिल्या आहेत.[२]
|
| 2 |
+
व्यास यांचे पहिले पुस्तक बनारस टॉकीज, २०१५ मध्ये प्रकाशित झाले. दिल्ली दरबार, चौरासी / ८४, बागी बलिया, आणि उफ कोलकाता ही त्यांची इतर पुस्तके आहेत.[३] सत्या व्यास विस्तृत शैलीत आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीत लिहितात. त्यांची पुस्तके अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. बनारस टॉकीजचे आसामी, मणिपुरीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.दिल्ली दरबारचे इंग्रजीत भाषांतर वेस्टलँड प्रकाशकांनी केले आहे.त्याचे चौरासी या पुस्तकाचे उर्दू आणि पंजाबीमध्ये भाषांतरही झाले आहे आणि ते ओटीटीवरील टेलि सिरीजमध्ये रूपांतरित केले जात आहे.[४]
|