Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10001.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10008.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10013.txt +3 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10046.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10061.txt +4 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10079.txt +8 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10088.txt +10 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10102.txt +4 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10103.txt +4 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10105.txt +3 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10157.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10179.txt +20 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10190.txt +104 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10227.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10244.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10250.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10274.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10277.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10284.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10314.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10319.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_1032.txt +8 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10326.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10336.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10341.txt +5 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10355.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10356.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10381.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10384.txt +4 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10385.txt +3 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10393.txt +8 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10404.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10409.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10432.txt +8 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10439.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10445.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10450.txt +5 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10451.txt +8 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10463.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10464.txt +2 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10522.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10526.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10529.txt +3 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10540.txt +26 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10570.txt +4 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10582.txt +3 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10592.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10599.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10650.txt +1 -0
- dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10718.txt +1 -0
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10001.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पश्चिम बंगाल राज्य सरकार भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील राज्य शासन आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10008.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 31°46′35.33″N 35°14′1.20″E / 31.7764806°N 35.2336667°E / 31.7764806; 35.2336667
|
| 2 |
+
पश्चिम भिंतीचा चौक (इंग्लिश: Western Wall Plaza हिब्रू: רחבת הכותל המערבי) हा इस्रायेलच्या जेरुसलेम शहरातील एक चौक आहे. ज्यू क्वार्टर या भागात असलेला हा चौक पश्चिमी भिंतीच्या पूर्वेस आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10013.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो.
|
| 2 |
+
पश्चिम मार्गावरील लोकल जलद व धीम्या गतीच्या असून चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत सेवा पुरवली जाते. जलद लोकल केवळ निवडक स्थानकांवर तर धीम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतात. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली. चर्चगेटपासून धावणाऱ्या लोकल विरारपर्यंत जलद व धिमी दोन्ही गतीने धावतात व पुढे डहाणू रोडपर्यंत धीम्या गतीने सर्व स्थानकावर थांबतात.
|
| 3 |
+
दादर आणि प्रभादेवी पश्चिम व मध्य ह्या दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगांव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10046.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रतेकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात त्यामुळे प्रतेकाच्या मध्ये मत भिन्नता असते
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10061.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वतःची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर ऑंखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत.
|
| 2 |
+
पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. २०१७ सालच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा आणि बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेऊन निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यापूर्वीही अनेक कलाकारांनी निहलानींच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निहलानी यांनी कधीच कलाकारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना जुमानले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ॲक्शन हिरो संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता.
|
| 3 |
+
मधुर भंडारकरांनी अपील केल्यावर बहुतेक सर्व कट्स उडाले, काही किरकोळच राहिले, आणि इंदु सरकार हा चित्रपट U/A (चित्रपट मोठ्या माणसांसह आलेल्या लहान मुलांनाही बघता येईल असे परवानापत्र) सर्टिफिकेटसह प्रदर्शित करायला मान्यता मिळाली.
|
| 4 |
+
११ ऑगस्ट २०१७ रोजी निहालानींना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला, त्यांच्या जागी गीतकार आणि जाहिरातकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10079.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पहिले आर्यभट्ट (देवनागरी लेखनभेद : पहिले आर्यभट संस्कृत- आर्यभटः ) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ११ ऑगस्ट इ.स. ५१९चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टांना काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली. आर्यभट यांना अश्मकाचार्य या नावानेही ओळखले जाते. अवघ्या २१व्या वर्षीच त्यांनी आर्यभटीय या ग्रंथाची रचना केली.
|
| 2 |
+
त्यांने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. वराहमिहिराच्या साहित्यातील संदर्भांनुसार त्याने आर्य सिद्धान्त नावाचा अन्य एक ग्रंथही रचला. त्याचे भाग (१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद. मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता.
|
| 3 |
+
आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
|
| 4 |
+
आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वतःभोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्य सिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.
|
| 5 |
+
आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्य��्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे.ख्या लक्षात राहण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कटपयादि सूत्रे. कटपयादि सूत्र म्हणजे एखादा अंक एखाद्या अक्षराने दाखवणे. जसे --
|
| 6 |
+
वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात् ङ मौ यः ।
|
| 7 |
+
खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥
|
| 8 |
+
भारताने जो पहिला उपग्रह आकाशात पाठवला, त्याला 'आर्यभट्ट' असे नाव दिले होते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10088.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
पहिला कांतीरव नरसराज वोडेयार (१६१५ - ३१ जुलै, १६५९) हा मैसुरुचा १२वा राजा होता. हा १६३८ ते १६५९ या काळात सिंहासनावर होता.
|
| 3 |
+
कांतीरवच्या आधी दुसरा राज वोडेयार दोनच वर्षे सत्तेवर होता. दुसऱ्या राजच्या राज्याभिषेकाला दोन वर्षे होण्याआधीच त्याच्या सेनापती विक्रमरायाने त्याच्यावर विषप्रयोग करविला. [१] त्यानंतर २३ वर्षीय कांतीरव सिंहासनावर आला. हा पहिल्या राज वोडेयारचा दत्तक मुलगा होता. पहिल्या राजच्या विधवेने त्याच्या मृत्यूनंतर हे दत्तकविधान केले होते. याधी हा सध्याच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलपेटजवळ तेरकानांबी येथे राहत असे. [१]
|
| 4 |
+
त्याच्या राज्यारोहणानंतर लगेचच राज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिल शाही फौजांविरुद्ध लढण्यास गेला. श्रीरंगपट्टणचा बचाव करताना त्याने शत्रूची मोठी खानाखराबी केली. [२] आपल्या आधीच्या शासकांप्रमाणेच त्याने आपल्या राज्याचा विस्तार करणे सुरू ठेवले. [१] यासाठी त्याने दक्षिणेकडील मदुराईच्या नायकांकडून सत्यमंगलम प्रदेश जिंकून घेतला तर पश्चिमेकडील पिरियापटना येथील चिंगल्वांना त्यांच्याच ठाण्यांपासून हाकलून लावले. त्याने उत्तरेकडील (सेलेमजवळचे) होसूर शहर ताब्यात घेतले आणि केम्पेगौडाच्या उरलेल्या राजवटीला खिळखिळे करून टाकले. याने बेंगलुरुजवळील येलहंका येथील मागदी लोकांकडून मोठी खंडणी वसूल केली. [१]
|
| 5 |
+
कांतीरवाने मैसुरुच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या राज्यतंत्राचे ठसे उमटवले. त्यात शाही टाकसाळ सुरू करणे आणि आपल्या नावाची कांतिराय (कँटेरॉय) अशी नाणी चलनात आणणे, वडियार घराण्याचे मानचिह्न तयार करणे इ. चा समावेश होता.[१] कांतीरवाचे कांतिराय हे चलन शतकाहून अधिक काळ मैसुरुचे अधिकृत चलन होते. [१]
|
| 6 |
+
कांतीरवाच्या आधीच बहमनी आणि दख्खन सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याची वाताहत केली होती परंतु तिसरा श्रीरंग अजूनही तेथील नाममात्र सम्राट होता आणि मैसुरुचे संस्थान त्याला मांडलिक होते. कांतीरवाने हे नाममात्र मांडलिकत्व कायर ठेवले असले तरी तोपर्यंत श्रीरंग आणि विजयनगरला कोणीही दाद देत नव्हते
|
| 7 |
+
कांतीरव नरसराजाला दहा बायका होत्या.
|
| 8 |
+
३१ जुलै, १६५९ रोजी वयाच्या ४४व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
|
| 9 |
+
कॅथोलिक मिशनरी दक्षिण भारताच्या किनारपट्टीच्या भागात — मलबार किनारा, कन्नड किनारा आणि कोरोमंडल क���नारा — सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस आले होते तरीही सतराव्या शतका उत्तरार्धापर्यंत त्यांचा मैसुरुमध्ये शिरकाव झाला नव्हता. [३] १६४९मध्ये गोव्यातील इटालियन जेसुइट धर्मगुरू लिओनार्डो सिन्नामी यांनी म्हैसूर मिशनची स्थापना श्रीरंगपट्टण येथे केली. [३] काही वर्षांनंतर कांतीरवाच्या दरबारातील विरोधामुळे सिन्नमीला म्हैसूरमधून तडीपार केले गेले. तरीही कांतीरवाच्या राजवटीच्या शेवटी सिन्नमी अर्धा डझन ठिकाणी मिशन स्थापन करण्यासाठी परतला. [३] त्याच्या दुसऱ्या मुक्कामादरम्यान सिन्नमीने कांतीरवाच्या प्रजेचे ख्रिस्ती धर्मात रुपांतर करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस त्याने राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशांमधील प्रजेचे धर्मांतर करून घेतले. हा प्रदेश नंतर ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीचा भाग झाला. [३] [३]
|
| 10 |
+
१९६०चा कन्नड चित्रपट रणधीर कांतीरवा हा चित्रपट कांतीरव नरसराजाच्या जीवनावर आधारित आहे. [४]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10102.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पहिला देवराज वोडेयार तथा दोड्डा देवराज (२५ मे, १६२७ - ११ फेब्रुवारी, १६७३) हा मैसुरुचाचा १३वा राजा होता. हा १६५९ ते १६७३ पर्यंत तेरावा राजा होता [१] हा देवराजेन्द्र वोडेयारचा मुलगा असून कांतीरव नरसराजच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आला.
|
| 2 |
+
दोड्डा देवराज देवराजेंद्र वोडेयार आणि त्याची दुसरी पत्नी केम्पामंबा अम्मानी अवरु यांचा चौथा मुलगा होता. १६३८ मध्ये त्याचा चुलत भाऊ पहिला कांतीरव नरसराजा राजा झाल्यावर त्याला त्याच्या वडिलांसोबत हेंगुल किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. २८ जुलै, १६५९ मध्ये तो दत्तक गेला व त्याला युवराज केले गेले. ३१ जुलै, १६५९ कांतीरवच्या मृत्यूनंतर तो सत्तेवर आला आणि १९ ऑगस्ट, १६५९ रोजी त्याचा राज्याभिषेक झाला.
|
| 3 |
+
दोड्डा देवराज राजा असताना विजयनगरचा शेवटचा सम्राट तिसरा श्रीरंग दख्खनी सल्तनतींपासून पळून श्रीरंगपट्टण जवळच्या बेदनूर येथे आला. [२] त्याच्या मागोमाग केल्लाडीचा शिवप्पा नायक मोठे सैन्य घेउन श्रीरंगचे साम्राज्य श्रीरंगपट्टणयेथे उभारण्यासाठी चालून आला.[१] देवराजने हा हल्ला परतवून लावला आणि हल्लेखोरांचा पश्चिमेकडील मलनाड पर्यंतपाठलाग केला आणि त्यांचा प्रदेश जिंकून घेतला. [२] विजयनगर आपल्यावर उलटलेले पाहून देवराजने विजयनगरवरील आपली नाममात्र निष्ठा काढून घेतली आणि मैसुरुला सार्वभौम राज्य घोषित केले. [२] यानंतर लगेचच मदुरैच्या नाईकांनी मैसुरुवर चाल केली पण शिवप्पा नायकाप्रमाणे देवराजने हा हल्ला परतवून लावत त्याचा पाठलाग करीत मदुरैवर चाल केली. येथील तहात देवराजने इरोड आणि धारापुरम मैसुरुमध्ये घेतले आणि त्रिचनापल्लीच्या राजाकडून खंडणी वसूल केली. [२]
|
| 4 |
+
दोड्डा देवराज वोडेयार ११ फेब्रुवारी, १६७३ रोजी चिकनायकनहळ्ळी येथे मृत्यू पावला. या वेळी त्याने आपले राज्य दूरपर्यंत विस्तारले होते[३] आणि आपली सद्दी दक्षिणेला कोईम्बतूरजवळील धारापुरम, पश्चिमेला साक्रेपटना आणि पूर्वेला सेलेमपर्यंत पोचवली होती. [३]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10103.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पहिला देवराज वोडेयार तथा दोड्डा देवराज (२५ मे, १६२७ - ११ फेब्रुवारी, १६७३) हा मैसुरुचाचा १३वा राजा होता. हा १६५९ ते १६७३ पर्यंत तेरावा राजा होता [१] हा देवराजेन्द्र वोडेयारचा मुलगा असून कांतीरव नरसराजच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आला.
|
| 2 |
+
दोड्डा देवराज देवराजेंद्र वोडेयार आणि त्याची दुसरी पत्नी केम्पामंबा अम्मानी अवरु यांचा चौथा मुलगा होता. १६३८ मध्ये त्याचा चुलत भाऊ पहिला कांतीरव नरसराजा राजा झाल्यावर त्याला त्याच्या वडिलांसोबत हेंगुल किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. २८ जुलै, १६५९ मध्ये तो दत्तक गेला व त्याला युवराज केले गेले. ३१ जुलै, १६५९ कांतीरवच्या मृत्यूनंतर तो सत्तेवर आला आणि १९ ऑगस्ट, १६५९ रोजी त्याचा राज्याभिषेक झाला.
|
| 3 |
+
दोड्डा देवराज राजा असताना विजयनगरचा शेवटचा सम्राट तिसरा श्रीरंग दख्खनी सल्तनतींपासून पळून श्रीरंगपट्टण जवळच्या बेदनूर येथे आला. [२] त्याच्या मागोमाग केल्लाडीचा शिवप्पा नायक मोठे सैन्य घेउन श्रीरंगचे साम्राज्य श्रीरंगपट्टणयेथे उभारण्यासाठी चालून आला.[१] देवराजने हा हल्ला परतवून लावला आणि हल्लेखोरांचा पश्चिमेकडील मलनाड पर्यंतपाठलाग केला आणि त्यांचा प्रदेश जिंकून घेतला. [२] विजयनगर आपल्यावर उलटलेले पाहून देवराजने विजयनगरवरील आपली नाममात्र निष्ठा काढून घेतली आणि मैसुरुला सार्वभौम राज्य घोषित केले. [२] यानंतर लगेचच मदुरैच्या नाईकांनी मैसुरुवर चाल केली पण शिवप्पा नायकाप्रमाणे देवराजने हा हल्ला परतवून लावत त्याचा पाठलाग करीत मदुरैवर चाल केली. येथील तहात देवराजने इरोड आणि धारापुरम मैसुरुमध्ये घेतले आणि त्रिचनापल्लीच्या राजाकडून खंडणी वसूल केली. [२]
|
| 4 |
+
दोड्डा देवराज वोडेयार ११ फेब्रुवारी, १६७३ रोजी चिकनायकनहळ्ळी येथे मृत्यू पावला. या वेळी त्याने आपले राज्य दूरपर्यंत विस्तारले होते[३] आणि आपली सद्दी दक्षिणेला कोईम्बतूरजवळील धारापुरम, पश्चिमेला साक्रेपटना आणि पूर्वेला सेलेमपर्यंत पोचवली होती. [३]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10105.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
चंद्रगुप्त पहिला हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले. चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो.[१] चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली.
|
| 2 |
+
वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई. लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला. या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10157.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पहिला सुलैमान (अन्य मराठी लेखनभेद: पहिला सुलेमान, सुलैमान १ ; ओस्मानी तुर्की: سليمان ; आधुनिक तुर्की: I. Süleyman ;) (नोव्हेंबर ६, इ.स. १४९४ - सप्टेंबर ६, इ.स. १५६६) हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली बेलग्रेड, हंगेरी या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील व्हिएन्नाचा वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही बाल्कन व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. इराणातल्या सफवी साम्राज्याशी चाललेल्या संघर्षात त्याने मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. उत्तर आफ्रिकेतही मुसंडी मारत त्याने आजच्या अल्जीरियापर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा भूमध्य समुद्रापासून तांबडा समुद्र व इराणच्या आखातापर्यंत पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10179.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,20 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अमेरिका
|
| 2 |
+
ग्रेट ब्रिटन
|
| 3 |
+
कॅनडा
|
| 4 |
+
बांग्लादेश
|
| 5 |
+
इजिप्त
|
| 6 |
+
फ्रान्स
|
| 7 |
+
सिरिया
|
| 8 |
+
मोरोक्को
|
| 9 |
+
ओमान
|
| 10 |
+
पाकिस्तान
|
| 11 |
+
इटली
|
| 12 |
+
कतार
|
| 13 |
+
संयुक्त अरब अमिराती
|
| 14 |
+
सौदी अरेबिया
|
| 15 |
+
ऑस्ट्रेलिया
|
| 16 |
+
न्यू झीलंड
|
| 17 |
+
|
| 18 |
+
पहिले आखाती युद्ध (अन्य नावे: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म ; अरबी: حرب الخليج الثانية ; इंग्रजी: Gulf War, गल्फ वॉर ;) हे इराणच्या आखातामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, व तिच्या ३४ मित्र राष्ट्रांची आघाडी विरुद्ध इराक यांच्यात घडलेले युद्ध होते. २ ऑगस्ट, इ.स. १९९० रोजी आरंभलेले हे युद्ध २८ फेब्रुवारी, इ.स. १९९१ रोजी संपले.
|
| 19 |
+
२ ऑगस्ट, इ.स. १९९० रोजी इराकी सैन्याने कुवेतावर आक्रमण केले. इराकी आक्रमणाविरुद्ध आंतराष्ट्रीय समुदायाने तीव्र निषेध नोंदवला. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी प्रत्युत्तरादाखल इराकावर आर्थिक निर्बंध लादले. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी सौदी अरेबियात अमेरिकी फौजा उतरवून मित्र राष्ट्रांनाही फौजा धाडण्याचे आवाहन केले. अनेक मित्र राष्ट्रांच्या आघाडी सैन्यात अमेरिका, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डम व इजिप्त यांच्या सैन्यदलांचा प्रमुख सहभाग होता.
|
| 20 |
+
कुवेतात घुसलेल्या इराकी सैनिकांना पिटाळून लावायला १७ जानेवारी, इ.स. १९९१पासून हवाई बॉंबहल्ले चालू झाले व त्यापाठोपाठ २३ फेब्रुवारीपासून जमिनीवरून हल्ले आरंभण्यात आले. या युद्धात आघाडी सैन्याने निर्णायक विजय मिळवत कुवेतातून इराकी सैन्यास पिटाळून तर लावलेच, शिवाय इराकी सीमेतही मुसंडी मारली.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10190.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,104 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जोर्ज क्लेमेन्सो
|
| 2 |
+
फेर्डिनॉंड फॉश
|
| 3 |
+
एच.एच. आस्क्विथ
|
| 4 |
+
डेव्हिड लॉइड जॉर्ज
|
| 5 |
+
डग्ल्स हेग
|
| 6 |
+
दुसरा निकोलाय
|
| 7 |
+
निकोलाय निकोलायव्हिच
|
| 8 |
+
आंतोन्यो सालांद्रा
|
| 9 |
+
वित्तोरियो ओर्लांडो
|
| 10 |
+
लुइजी कादोर्ना
|
| 11 |
+
वूड्रो विल्सन
|
| 12 |
+
जॉन पर्शिंग
|
| 13 |
+
पाउल फॉन हिंडनबुर्ग
|
| 14 |
+
एरीख लूडेनडॉर्फ
|
| 15 |
+
पहिला फ्रांत्स योसेफ
|
| 16 |
+
पहिला कार्ल
|
| 17 |
+
कोनराड फॉन ह्यॉट्झेनडोर्फ
|
| 18 |
+
पाचवा मेहमेद
|
| 19 |
+
एन्वेर पाशा
|
| 20 |
+
मुस्तफा कमाल अतातुर्क
|
| 21 |
+
पहिला फेर्डिनान्ड
|
| 22 |
+
निकोला शेकोव्ह
|
| 23 |
+
ब्रिटिश साम्राज्य ८,८४१,५४१
|
| 24 |
+
फ्रान्स ८,६६०,०००
|
| 25 |
+
इटलीचे राज्य ५,०९३,१४०
|
| 26 |
+
अमेरिका ४,७४३,८२६
|
| 27 |
+
रोमेनियाचे राज्य १,२३४,०००
|
| 28 |
+
जपानी साम्राज्य ८००,०००
|
| 29 |
+
सर्बियाचे राज्य ७०७,३४३
|
| 30 |
+
बेल्जियम ३८०,०००
|
| 31 |
+
ग्रीसचे राज्य २५०,०००
|
| 32 |
+
पोर्तुगाल २००,०००
|
| 33 |
+
मॉंटेनग्रो ५०,०००
|
| 34 |
+
एकूण:४२,९५९,८५०
|
| 35 |
+
१३,२५०,०००
|
| 36 |
+
७,८००,०००
|
| 37 |
+
२,९९८,३२१
|
| 38 |
+
१,२००,०००
|
| 39 |
+
एकूण: २५,२४८,३२१
|
| 40 |
+
पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.
|
| 41 |
+
दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजून�� युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.
|
| 42 |
+
२८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांड यांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.
|
| 43 |
+
सर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरू केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरू केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरू केली.३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामु���े ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले.
|
| 44 |
+
मार्च १९१७ मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला.१९१८ च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली.
|
| 45 |
+
युद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. १९१९ च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाच�� पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषतः जर्मनीमध्ये)च्या भावनांनी अखेरीस द्वितीय जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले.
|
| 46 |
+
ऑक्टोबर - पहिल्या बाल्कन युद्धाची सुरुवात
|
| 47 |
+
पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली.
|
| 48 |
+
युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते.
|
| 49 |
+
युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते.
|
| 50 |
+
जून - दुसरे बाल्कन युद्ध
|
| 51 |
+
दुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व रोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावरून जून १९१३ मध्ये बल्गेरियाने ग्रीस व सर्बियावर आक्रमण केले. बल्गेरियाच्या रोमेनियासोबतच्या वादामुळे रोमेनियाने देखील ह्या युद्धात सामील होण्याचे ठरवले. युद्धाचा फायदा घेऊन ओस्मानी साम्राज्याने पहिल्या युद्धादरम्यान गमावलेला काही भूभाग परत मिळवला.
|
| 52 |
+
सुमारे दीड महिन्यांच्या संघर्षानंतर बल्गेरियाने माघार घेतली. रशियाने ह्या युद्धात न पडण्याचे ठरवल्यामुळे रशिया-बल्गेरिया दोस्ती संपुष्टात आली. ह्याची परिणती रशिया-सर्बिया संबंध बळकट होण्यात झाली ज्यामुळे बाल्कन प्रदेशामध्ये सर्बियाचे वर्चस्व वाढले. ह्यामधूनच ऑस्ट्रिया-हंगेरी व सर्बियामधील संघर्षाला सुरुवात झाली ज्याचे रूपांतर पहिल्या ��हायुद्धामध्ये झाले. ह्या कारणास्तव दुसरे बाल्कन युद्ध साधारणपणे पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत मानले जाते.
|
| 53 |
+
जून - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता.
|
| 54 |
+
जुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, जर्मन साम्राज्य व रशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.
|
| 55 |
+
ऑगस्ट - प्रशियाने रशिया व फ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले.
|
| 56 |
+
सप्टेंबर - मार्न नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले.
|
| 57 |
+
ऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.
|
| 58 |
+
एप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
|
| 59 |
+
मे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
|
| 60 |
+
फेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला.
|
| 61 |
+
मे - जटलॅंडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.
|
| 62 |
+
जुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला.
|
| 63 |
+
एप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
|
| 64 |
+
जुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायलचे युद्ध.
|
| 65 |
+
मार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली.
|
| 66 |
+
जुलै - प्रशियाची घोडदौड थांबली.
|
| 67 |
+
ऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली.
|
| 68 |
+
ऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली.
|
| 69 |
+
नोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली.
|
| 70 |
+
जून - व्हर्सायचा तह
|
| 71 |
+
व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा ���ागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.
|
| 72 |
+
व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये.
|
| 73 |
+
कंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस
|
| 74 |
+
२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
|
| 75 |
+
प्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले.
|
| 76 |
+
१ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन्य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले.
|
| 77 |
+
जुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही.
|
| 78 |
+
वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली.
|
| 79 |
+
विमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली.
|
| 80 |
+
युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली.
|
| 81 |
+
युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरिया व पॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरिया व पॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले.
|
| 82 |
+
मुख्य लेख:टानेन्नबर्गची लढाई
|
| 83 |
+
युद्धाच्या सुरुवातीला प्रशिया व रशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला.
|
| 84 |
+
मुख्य लेख:मासुरियन तलावाची पहिली लढाई, मासुरियन तलावाची दुसरी लढाई
|
| 85 |
+
प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.
|
| 86 |
+
केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला..
|
| 87 |
+
मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७)
|
| 88 |
+
१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.
|
| 89 |
+
मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.
|
| 90 |
+
हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा तह झाला. यानुसार फिनलॅंड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.
|
| 91 |
+
आफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलॅंड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले.
|
| 92 |
+
न्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामोआ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला.
|
| 93 |
+
रशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकून घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्टिया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले.
|
| 94 |
+
पहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली.
|
| 95 |
+
युद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला.
|
| 96 |
+
मार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला.
|
| 97 |
+
ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीनगनने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे.
|
| 98 |
+
युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते.
|
| 99 |
+
मशीनगनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते.
|
| 100 |
+
युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्���ापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले.
|
| 101 |
+
युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरूंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे.
|
| 102 |
+
इ.स. १९१६ साली झालेली जुटलॅंडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली.
|
| 103 |
+
इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया या राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.
|
| 104 |
+
१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10227.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ??) हे एक मराठी पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10244.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांगराबांदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10250.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10274.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांगाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10277.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांगारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10284.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांगारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10314.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांचाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10319.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
फ्रांसिस्को ॲंतोनियो पांचो व्हारायो (फेब्रुवारी ५, इ.स. १९१० - ऑगस्ट ३०, इ.स. २०१०[१]) हा आर्जेन्टिनाकडून पहिल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेला फुटबॉल खेळाडू होता.[२]
|
| 2 |
+
पहिल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंपैकी व्हारायो सगळ्यात शेवटी वयाच्या शंभराव्या वर्षी मृत्यू पावला.[१]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_1032.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
धामणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10326.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांजरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10336.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांजळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10341.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांडव लीला किंवा पांडव नृत्य हा महाभारतातील कथांचे गायन, नृत्य आणि पठण यांच्याद्वारे पुनरुत्थान करण्याची परंपरा आहे. विशेषतः उत्तराखंड येथील गढवाल प्रदेशात हे नृत्य केले जाते.[१][२]
|
| 2 |
+
पांडव हे या महाकाव्यातील पाच प्रमुख पात्र आहेत आणि गावातील हौशी लोक त्यांच्या भूमिका घेतात आणि ढोल, दामाऊ आणि भानकोरे नावाच्या दोन लांबलचक कर्णांसोबत घराबाहेर लीला करतात. विविध गावांमध्ये तीन दिवसांपासून ते एका महिन्यापर्यंत कुठेही चालणारे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात गर्दी खेचतात आणि ते वर्षाचे महत्त्वाचे सांस्कृतिक आकर्षण आहे.[३][४] धार्मिक नाटकात असे नट दाखवले जातात जे सहसा उत्स्फूर्तपणे त्यांच्या पात्रांच्या आत्म्याने "वश" होतात आणि नाचू लागतात."[५][६]
|
| 3 |
+
पांडव लीलाची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथांशी जुळलेली आहे आणि म्हणून त्याची तारीख सांगता येत नाही. हे नेहमीच गावातील हौशी लोकांद्वारे सादर केले जाते, व्यावसायिक नाही, आणि सामान्यतः उत्तराखंडच्या राजपूतांनी प्रायोजित केले जाते. एखाद्या कामगिरीला अनेकदा श्राद्ध म्हटले जाते, जो पूर्वजांच्या उपासनेचा एक हिंदू विधी आहे आणि लीला पूर्वजांच्या उपासनेचा एक प्रकार म्हणून पाहिली जाते. आज, अनेक गढवाली स्वतःला पांडवांचे वंशज म्हणून ओळखतात.[७] प्रदर्शन साधारणपणे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातात, आणि एक विशिष्ट गावात दरवर्षी त्याचे आयोजन करू शकत नाही.[८] लीला पाहण्यासाठी लोक जवळच्या गावात जाऊ शकतात. सॅक्स लिहितात की "गढवालमधील बहुतेक गावकरी कदाचित कोणत्याही वर्षात पांडव लीलेच्या अंतरावर असतील."[९]
|
| 4 |
+
प्रत्येक गावाची स्वतःची भिन्नता असू शकते आणि काही गाणे किंवा नाटकावर जास्त भर देऊ शकतात.[१०] सादरीकरण रात्री सुरू होते आणि पहाटेपर्यंत चालतात. महाकाव्यातील भाग एका रेखीय क्रमाने सादर केले जाणे आवश्यक नाही, कारण महाकाव्याची कथा सांगणे हा हेतू नसून कलाकार किंवा गावकरी परिचित असलेल्या विशिष्ट दृश्यांना नृत्य करणे किंवा अभिनय करणे हा आहे. जसजशी कथा पुढे सरकते आणि कृती तीव्र होत जाते, तसतसे ते दिवसाच्या सुरुवातीस सुरुवात करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालू ठेवतात.
|
| 5 |
+
बहुप्रतीक्षित भाग हा बहुतेक वेळा वडील आणि मुलगा, अर्जुन आणि नागार्जुन यांच्यातील लढाई असतो, ज्याला गेंडा या ��ावाने ओळखले जाते, कारण त्यात अर्जुन त्याच्या मुलाच्या गेंड्याची हत्या करतो. नाटकात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची पूजा केली जाते आणि त्यांना कधीही जमिनीला स्पर्श करू दिला जात नाही, त्यामुळे ते त्यांची शक्ती टिकवून ठेवू शकतात आणि पुढील लीला होईपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. अस्तित्वात असलेले सर्वात मोठे महाकाव्य, संपूर्ण महाभारत साकारणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याने, अभिनयासाठी कलाकार स्वतःचे भाग निवडू शकतात.[११]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10355.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांडुरंग हे मराठी पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठलाला सुद्धा पांडुरंग म्हटले जाते.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10356.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ??) हे एक मराठी पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10381.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांडुर्णा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10384.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पंडू हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसऱ्या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पांढरा (पंडुरोगी) होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. कुंती व माद्री या त्याच्या दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेले याचे पाच पुत्र पांडव म्हणून ओळखले जात.
|
| 2 |
+
पंडूला धृतराष्ट्र नावाचा थोरला भाऊ होता. धृतराष्ट्राहून वयाने लहान असूनही, धृतराष्ट्र आंधळा असल्याने पंडू हस्तिनापुराचा कारभार पहात होता.
|
| 3 |
+
एकदा पंडूने शिकार करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरणांची जोडी समजून बाण मारला. मरण्यापूर्वी किंदम ऋषींनी पंडूला शाप दिला की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तत्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पंडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागला. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पंडूने कुंतीला व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. तेव्हा कुंतीने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पंडूला माहिती दिली. पंडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कुंतीने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेतले. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने आपला मंत्र तिला दिला.. नंतर माद्रीने त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले.. पंडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंती माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत असे.
|
| 4 |
+
पुढे शापाचा विसर पडून पंडू माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू झाला, व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री त्याच्याबरोबर सती गेली.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10385.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
पांडू हा २०२१ चा विजू माने लिखित आणि दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज निर्मित भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे.[१] या चित्रपटात भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी आणि प्रवीण तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे ३ डिसेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.[२]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10393.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हा लेख पंढरी,पांढरी,पंढर,पांढर, या गावांच्या व्युत्पत्ती बाबत माहिती देतो. • इतर निःसंदिग्धीकरण पानांसाठी पहा: पंढरपूर (निःसंदिग्धीकरण)|पंढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढर (निःसंदिग्धीकरण)
|
| 2 |
+
|
| 3 |
+
पांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आहे. काळी म्हणजे पिकाऊ जमीन, सुपीक शेतजमीन तर पांढर म्हणजे निरुपजाऊ नापीक जमीन. पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. यावरून पांढर शब्द घेऊन येणारी बरीच स्थल/ग्रामनामे महाराष्ट्र आणि तेलंगाणा प्रदेशात आहेत.
|
| 4 |
+
|
| 5 |
+
पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. म्हणून पुरातत्त्व शास्त्रात पांढर जमिनीवरच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करतात कारण तिथे जुन्या वसतीचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता असते. पांढरपेशा हा शब्द यावरूनच आला आहे. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तो पांढरपेशा. म्हणजे धोबी, सुतार, कासार, लोहार, तांबट, कोष्टी वगैरे बिगर शेतकरी व्यवसाय आणि लोक. कोंकणात काळी-पांढरी हा भेद नाही कारण तिथे काळी कसदार माती नसते तर लोहखनिजयुक्त लाल माती असते. [१] [ दुजोरा हवा]
|
| 6 |
+
महाराष्ट्रः पाण्डेरी नावाची तीन गावे कोकणात आहेत, पांढर पासून बरीच गावे आहेत जसे की पांढरकवडा (विदर्भ) पण सोबतीला पांढरदेव पांढरदेवी पांढर(पाणी|वाणी|ढकणी) नावाची गावेही आहेत. पंढरी नावाची दिड डझन तरी गावे आहेत पण पंढरी नावाच्या गावांमध्ये विदर्भ आघाडीवर आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपाऊनी, तर गडचिरोली जिल्ह्यात पंढरी भाटल नावाचे गाव दिसते. पंढरपूर नावाची अर्धा डझन गावे वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेली दिसतात पण विठ्ठल देवता पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात आणि महाराष्ट्रात पुजली जात असली आणि आपण कर्नाटकाचे नाव घेतले जात असले तरी नामसाधर्म्य असलेल्या ग्रामनामांची संख्या विदर्भ आणि तेलंगाणात अधिक आहे. [२]
|
| 7 |
+
पण्ड(ल/र)पाडू, पण्डलपर्रू, पण्डीरीमामीदी, पण्डलापुरम, पण्डरंगी, पण्ड्रापोट्टीपल्लम, पाण्ड्रापोलु, पांडरवडा, पण्डुर,
|
| 8 |
+
कर्नाटकात पाण्डर(हल्ली|वल्ली|गेरा) पण्डीवरीपल्ली, पण्डोगेरे, पासून बरीच गावे दिसतात, तर गदग जिल्ह्यात पाण्डुरंगपूर आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10404.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढरवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10409.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10432.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड (इंग्रजी: Egyptian Vulture; इजिप्शियन व्हल्चर) हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते.
|
| 2 |
+
पांढऱ्या गिधाडाच्या तीन उपप्रजाती आढळतात. एन. पी. परक्नॉप्टेरस या उपप्रजातीचा आढळप्रदेश सर्वात जास्त असून ते दक्षिण यूरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि उत्तर-पश्चिम भारतात आढळतात. त्यांची चोच गडद करड्या रंगाची असते. समशीतोष्ण प्रदेशात वीण करणारे पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतात.
|
| 3 |
+
भारतीय उपखंडात एन. पी. गिंगिनिॲनस ही तिघांपैकी सर्वात लहान आकाराची प्रजात आढळते. हिची चोच पिवळी असते.
|
| 4 |
+
याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते; डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात; चोच पिवळी; उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात; शेपटी पाचरीसारखी; पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात.[२]
|
| 5 |
+
याला माणसाची मुळीच भीती वाटत नाही. मनुष्यवस्तीत किंवा तिच्या आसपास, विशेषतः जेथे केरकचरा व घाण साठलेली असेल अशा ठिकाणी, हे नेहमी भक्ष्य शोधीत असलेले दिसून येते. एक एक पाऊल टाकीत डुलत डुलत हे चालते. ही गिधाडे सर्व प्रकारची घाण आणि विष्ठा खातात. कधीकधी मेलेल्या जनावराचे कुजणारे मांसदेखील ही खातात. यांच्या घाणेरड्या सवयीमुळे बहुतेक लोक या पक्ष्यांकडे तिरस्कारानेच पाहतात, पण हा एक उपयुक्त पक्षी आहे यात शंका नाही.[२]
|
| 6 |
+
यांची वीण फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत होते. घरटे काटक्या, चिंध्या, केस वगैरे पदार्थांचे बनविलेले असून ते खडकाच्या कपारीत, पडक्या इमारतीत, पडीक तटबंदीतील कोनाड्यात वगैरे ठिकाणी असते; क्वचित वडासारख्या मोठ्या झाडावरही असते. मादी दर खेपेस दोन अंडी घालते; ती पांढरी किंवा फिक्कट विटकरी असून त्यांवर तांबूस तपकिरी किंवा काळे डाग असतात. घरटे तयार करणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे ही कामे दोघेही करतात.[२]
|
| 7 |
+
या गिधाडांचे नैसर्गिक भक्षक नाहीत. पण विजेच्या तारांशी होणाऱ्या टक्करी, शिकार, हेतुपुरस्सर केलेली विषबाधा, जनावरांच्या मृत शरीरातील बंदुकीची ���ोळी खाल्याने होणारा शिश्याचा संचय आणि कीटकनाशकांचा संचय या सगळ्या मानवी कारणांचा गिधाडांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. घरट्यातील लहान पक्ष्यांना काही वेळा सोनेरी गरुड, गरुड घुबड आणि लाल कोल्हे पळवून घेऊन जातात. केवळ क्वचितच प्रौढ पक्षी भक्षकांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात.
|
| 8 |
+
जवळपास सगळीकडेच पांढऱ्या गिधाडांच्या संख्येत घट झाली आहे. युरोप आणि मध्य पूर्वच्या बऱ्याचश्या भागात यांची संख्या २००१ साली १९८० च्या संख्येच्या तुलनेत आर्धी झाली होती. भारतामध्ये यांच्या संख्येतील घट आणखी जास्त होती. १९९९ पासून या गिधाडांच्या संख्येत दर वर्षी ३५% घट होत आहे.[३] १९६७-७० च्या काळात दिल्लीच्या आसपासच्या भागात पांढऱ्या गिधाडांची संख्या १२,०००-१५,००० होती आणि सरासरी घनता प्रति १० चौ.किमी मध्ये ५ जोड्या एवढी होती. गिधाडांच्या मृत्यूंचा डायक्लोफिनॅक या जनावरांच्या औषधाच्या वापराशी संबंध जोडला गेला आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10439.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10445.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढऱ्या शेपटीचे हरीण हे एक मध्यम आकाराचे हरीण असते. त्याचा मूळ निवास अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, दक्षिण अमेरिका व त्याहीपेक्षा दक्षिणेकडे म्हणजे पेरू व बोलिव्हिया या देशास आढळतो. तसेच तो न्यू झीलँड, क्यूबा जमैका पोर्टा रिको, बहामास इत्यादी ठिकाणीही दाखल करण्यात आला आहे. तो अमेरिकेच्या वनात विस्तृतपणे आढळतो.
|
| 2 |
+
उत्तर अमेरिकेत हा जीव रॉकी माउंटन्सच्या पूर्वेस दिसतो पण इतर ठिकाणी त्यांची जागा काळ्या शेपटीच्या हरीणांनी घेतली आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10450.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढऱ्या डोक्याची रेडवा किंवा पांढऱ्या डोक्याचा भारीट (इंग्रजी: Whitecapped Bunting; हिंदी: सफेद टोपी भारीट) एम्बेरिझिडे कुळातील एक पक्षी आहे.
|
| 2 |
+
हे पक्षी आकाराने चिमणीएवढे असतात. नराचा माथा राखी असतो. डोळा व गळा यांना जोडणारी काळी पट्टी असते. गाल पांढुरके असतात. पाठ व पार्श्व तांबूस असते. शेपटी तपकिरी आणि छाती पांढरी असते. छातीखालील भाग तांबूस असतो. इतर खालील भागाचा वर्ण पिवळसर पांढरा असतो आणि खुब्यावर तांबूस रेषा असतात.
|
| 3 |
+
मादीचे डोके राखट तपकिरी असते तर डोळ्यांभोवती पिवळट रंग असतो. कान व मानेची बाजू तपकिरी असते आणि पाठीवर गर्द तपकिरी रेघा असतात. पार्श्व तांबूस आणि कंठ पिवळट असतो. त्यावर गर्द रेषा असतात. छाती तांबूस असते आणि शेष भाग पिवळसर असून, त्यावर गर्द रेषा असतात.
|
| 4 |
+
हे पक्षी पाकिस्तानमधील पर्वतीय प्रदेश आणि काश्मीर ते गढवाल या भागांत उन्हाळी पाहुणे असतात. वायव्य सरहद्द प्रांत व सॉल्ट रेंज, नेपाळ आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या भागांतील मैदानी प्रदेशात हिवाळी पाहुणे असतात.
|
| 5 |
+
पांढऱ्या डोक्याच्या रेडवा गवताने युक्त झुडूपी जंगलात राहतात.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10451.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड (इंग्रजी: Egyptian Vulture; इजिप्शियन व्हल्चर) हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते.
|
| 2 |
+
पांढऱ्या गिधाडाच्या तीन उपप्रजाती आढळतात. एन. पी. परक्नॉप्टेरस या उपप्रजातीचा आढळप्रदेश सर्वात जास्त असून ते दक्षिण यूरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि उत्तर-पश्चिम भारतात आढळतात. त्यांची चोच गडद करड्या रंगाची असते. समशीतोष्ण प्रदेशात वीण करणारे पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतात.
|
| 3 |
+
भारतीय उपखंडात एन. पी. गिंगिनिॲनस ही तिघांपैकी सर्वात लहान आकाराची प्रजात आढळते. हिची चोच पिवळी असते.
|
| 4 |
+
याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते; डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात; चोच पिवळी; उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात; शेपटी पाचरीसारखी; पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात.[२]
|
| 5 |
+
याला माणसाची मुळीच भीती वाटत नाही. मनुष्यवस्तीत किंवा तिच्या आसपास, विशेषतः जेथे केरकचरा व घाण साठलेली असेल अशा ठिकाणी, हे नेहमी भक्ष्य शोधीत असलेले दिसून येते. एक एक पाऊल टाकीत डुलत डुलत हे चालते. ही गिधाडे सर्व प्रकारची घाण आणि विष्ठा खातात. कधीकधी मेलेल्या जनावराचे कुजणारे मांसदेखील ही खातात. यांच्या घाणेरड्या सवयीमुळे बहुतेक लोक या पक्ष्यांकडे तिरस्कारानेच पाहतात, पण हा एक उपयुक्त पक्षी आहे यात शंका नाही.[२]
|
| 6 |
+
यांची वीण फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत होते. घरटे काटक्या, चिंध्या, केस वगैरे पदार्थांचे बनविलेले असून ते खडकाच्या कपारीत, पडक्या इमारतीत, पडीक तटबंदीतील कोनाड्यात वगैरे ठिकाणी असते; क्वचित वडासारख्या मोठ्या झाडावरही असते. मादी दर खेपेस दोन अंडी घालते; ती पांढरी किंवा फिक्कट विटकरी असून त्यांवर तांबूस तपकिरी किंवा काळे डाग असतात. घरटे तयार करणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे ही कामे दोघेही करतात.[२]
|
| 7 |
+
या गिधाडांचे नैसर्गिक भक्षक नाहीत. पण विजेच्या तारांशी होणाऱ्या टक्करी, शिकार, हेतुपुरस्सर केलेली विषबाधा, जनावरांच्या मृत शरीरातील बंदुकीची ���ोळी खाल्याने होणारा शिश्याचा संचय आणि कीटकनाशकांचा संचय या सगळ्या मानवी कारणांचा गिधाडांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. घरट्यातील लहान पक्ष्यांना काही वेळा सोनेरी गरुड, गरुड घुबड आणि लाल कोल्हे पळवून घेऊन जातात. केवळ क्वचितच प्रौढ पक्षी भक्षकांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात.
|
| 8 |
+
जवळपास सगळीकडेच पांढऱ्या गिधाडांच्या संख्येत घट झाली आहे. युरोप आणि मध्य पूर्वच्या बऱ्याचश्या भागात यांची संख्या २००१ साली १९८० च्या संख्येच्या तुलनेत आर्धी झाली होती. भारतामध्ये यांच्या संख्येतील घट आणखी जास्त होती. १९९९ पासून या गिधाडांच्या संख्येत दर वर्षी ३५% घट होत आहे.[३] १९६७-७० च्या काळात दिल्लीच्या आसपासच्या भागात पांढऱ्या गिधाडांची संख्या १२,०००-१५,००० होती आणि सरासरी घनता प्रति १० चौ.किमी मध्ये ५ जोड्या एवढी होती. गिधाडांच्या मृत्यूंचा डायक्लोफिनॅक या जनावरांच्या औषधाच्या वापराशी संबंध जोडला गेला आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10463.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10464.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पांढुर्णा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10522.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
† खेळलेले सामने (गोल).
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10526.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
† खेळलेले सामने (गोल).
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10529.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पाउहाटान काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
पाउहाटान काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10540.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,26 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.
|
| 2 |
+
महाराष्ट्रातसुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.
|
| 3 |
+
स्वयंपाक किंवा स्वयंपाकाचे भांडे म्हणजे कला, तंत्रज्ञान, विज्ञान आणि अग्नी किंवा उष्णता यांच्या वापरासह किंवा त्याव्यतिरिक्त वापरासाठी अन्न तयार करण्याचे शिल्प. स्वयंपाक तंत्र आणि साहित्य जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत, जे अग्निशामक स्टोव्ह वापरण्याकरिता खुल्या अग्नीवर अन्न खाणे, विविध प्रकारचे ओव्हनमध्ये बेकिंग, अद्वितीय पर्यावरण, आर्थिक आणि सांस्कृतिक परंपरांवर व ट्रेन्डचे प्रतिबिंबित करतात. स्वयंपाकाच्या मार्गांमुळे किंवा प्रकाराचे कौशल्य देखील वैयक्तिक कुकच्या कुशलतेवर आणि प्रशिक्षणाच्या प्रकारावर अवलंबून असतो. स्वयंपाक घरात स्वयंसेवक आणि रेस्टॉरंट्स आणि इतर अन्न आस्थापनांमध्ये व्यावसायिक स्वयंपाकी व शेफ यांच्या द्वारे पाककला केली जाते. रासायनिक अभिक्रियांच्या माध्यमातून उष्णतेच्या उपस्थितीशिवाय पाककला केली जाऊ शकते जसे की सेव्हचेस, एक पारंपारिक दक्षिण अमेरिकन डिश जिथे मासा लिंबू किंवा लिंबाचा रस यातील ऍसिडसह शिजवला जातो.
|
| 4 |
+
उष्णता किंवा आग्नेसह अन्न तयार करणे ही मानवजातीसाठी एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. कदाचित सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी हे पुरातत्त्ववादी पुरावे १ दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत पोहोचत असले तरी
|
| 5 |
+
शेती, व्यापार, व्यापार आणि विविध क्षेत्रातील संस्कृती यांच्यातील वाहतूक विस्ताराने अनेक नवीन साहित्य शिजवल्या जात आहेत. नवीन शोध आणि तंत्रे, जसे की धारण आणि उकळत्या पायीसाठी मातीचा शोध, विस्तृत पाककला तंत्र. काही अद्ययावत कूक अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी अन्न तयार करतात.
|
| 6 |
+
फिलेजेनेटिक विश्लेषण सुचवितो की मानवी पूर्वजांनी १.८ दशलक्ष ते २.३ दशलक्ष वर्षांपूर्वी पाककृती शोधली असू शकते. दक्षिण आफ्रिकेच्या वॅंन्डरक गुहेतील बर्न फ्रॅग्रेम्स आणि वनस्पती ऍशचे पुनर्नवीनीकरणाने १ दशलक्ष वर्षांपूर्वी सुरुवातीच्या मानवांच्या द्वारे अग्निशामक नियंत्रण करणारे पुरावे प्रदान केले आहेत. असा पुरावा आहे की होमो ईटेन्टस ५००००० वर्षांपूर्वीचे त्याचे अन्न स्वयंपाक करत होते. जवळजवळ ४००००० वर्षांपूर्वी होमो ईटेक्टसच्या आगमधल्या नियंत्रित वापरासाठी पुरावा म्हणून व्यापक विद्वत्तापूर्ण आधार आहे.३००००० वर्षांपूर्वीचे पुरातत्त्व पुरावे, प्राचीन हिरे, पृथ्वी ओव्हन, जाळलेले पशू हाडे, आणि फ्लिंट या स्वरूपात, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये आढळतात. मानवशास्त्रज्ञांना असे वाटते की, कचरा पेटी मोठ्या प्रमाणात सुमारे २५०००० वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा हेरथची सुरुवात झाली.
|
| 7 |
+
अलीकडे, लवकरात लवकर हेरथची संख्या किमान ७९०००० वर्षांपूर्वी नोंदवली गेली आहे.
|
| 8 |
+
|
| 9 |
+
ओल्ड वर्ल्ड आणि द न्यू वर्ल्ड इन द कोलम्बलयन एक्स्चेंज यांच्यात दळणवळणाचे आक्रमण कुकिंगच्या इतिहासावर पडले. न्यू वर्ल्डमधून अत्यावश्यक पदार्थांची चळवळ, जसे बटाटे, टोमॅटो, मका, याम, सेम, बेल मिरी, मिरची मिरपूड, या वनस्पतीसाठी केलेला अर्क, भोपळा, कसावा, आवाकोडा, शेंगदाणे, पेकॅन, काजू, अननस, ब्ल्यूबेरी, सूर्यफूल , चॉकलेट, गोवरी, आणि स्क्वॅशचा जुन्या जागतिक पाकळीवर मोठा परिणाम झाला. जुन्या जगापासून अत्यावश्यक पदार्थांमधील चळवळी जसे की गुरेढोरे, मेंढी, डुकरे, गहू, ओट्स, जव, तांदूळ, सफरचंद, नाशवंत चिअर, मटार, चणे, हिरवे सोया, सरस आणि गाजर यामुळेच नवीन विश्व पाककृती बदलली.
|
| 10 |
+
सतराव्या आणि अठराव्या शतकात, युरोपमधील अन्नपदार्थ ओळखणे हा क्लासिक मार्कर होता. १९ व्या शतकाच्या "राष्ट्रवादाची वय" खाद्यपदार्थ राष्ट्रीय ओळखीचे परिभाषित प्रतीक झाले.
|
| 11 |
+
औद्योगिक क्रांतीमध्ये प्रचंड प्रमाणावर उत्पादन, जन-विपणन आणि अन्नाचे मानकीकरण आणले गेले. निरनिराळ्या पदार्थांचे संसाधित, संरक्षित, कॅन केलेला आणि पॅकेज केले जाणारे कारखाने, आणि प्रक्रिया केलेले अन्नधान्यांचा पटकन अमेरिकन नाश्त्याचा एक निर्णायक वैशिष्ट्य बनला. १९२० च्या दशकात फ्रीझिंग पद्धती, कॅफेटेरिया आणि फास्ट फूड रेस्टॉरंट्स उदयास आले.
|
| 12 |
+
स्वयंपाक करण्याचे बरेच ���टक जिवंत प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. भाजीपाला, फळे, धान्य आणि पिके तसेच वनस्पती आणि मसाल्या वनस्पतीपासून येतात, तर मांस, अंडी आणि डेअरी उत्पादने प्राण्यांमधून येतात. मशरूम आणि बेकिंगमध्ये वापरलेले यीस्ट प्रकारचे बुरशी आहेत कूक देखील मीठ म्हणून पाणी आणि खनिजे वापर कुक वाइन किंवा आत्मीतेही वापरू शकतात.
|
| 13 |
+
नैसर्गिकपणे येणाऱ्या घटकांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि चरबी नावाचे अणू असतात. त्यात पाणी आणि खनिजे देखील आहेत पाककलामध्ये या रेणूंच्या रासायनिक गुणधर्मांचा हेतू आहे.
|
| 14 |
+
कार्बोहायड्रेट
|
| 15 |
+
कार्बोहायड्रेटमध्ये सामान्य खोबरेल, सुक्रोज (टेबल सॅचर्स), डिसाकार्डिड, आणि अशा साध्या शर्करा जसे ग्लुकोज (सूरोझनाच्या एन्झामाय विभाजनाने बनवलेला) आणि फळांच्यापासून बनवलेले पदार्थ (फळापासून) आणि अन्नधान्य आंबा, तांदूळ, अर्रोक आणि बटाटे.
|
| 16 |
+
उष्णता आणि कार्बोहायड्रेटचे ऑनस्क्रान्स जटिल आहे लांबचिकर शुगर शुक्ल जसे स्टार्च शिजवल्यावर सोवळ्या शुद्ध विघटनित असतात, तर साधारण साखर शुक्ल तयार करतात. जर हा कार्बोहाइड गरम झाला तर क्रिस्टलझिझेशनचा सर्व पाण्याने वाहून गेला असेल तर कार्मिलायझेशन सुरू होईल, ज्यामुळे कार्बन तयार झाल्याने तेमल विघटन होणारी साखर आणि कॅरमैल उत्पादक इतर ब्रेकडाउन उत्पादने वापरली जातील.
|
| 17 |
+
चरबी किंवा पाण्यातून द्रव एक मिश्रण, नंतर ताजे गरम करून, शिजवलेला डिशला अस्थिरता द्या. युरोपियन पाककला, लोणी व आलेठ या मिश्रणाचा एक रौक्स वापरला जातो ज्यामुळे द्रव किंवा सोस तयार होतात. आशियाई पाककला, तांदूळ किंवा कॉर्न स्टार्च आणि पाण्यास मिश्रणे हीच प्रभाव प्राप्त होतात. या तंत्रांवर स्टॉच गुणधर्म अवलंबून असते जे तयार करताना सरळ म्युसेललागिनस सैकराइड तयार करतात, ज्यामुळे सॉसचे परिचित जाड होते. तथापि, अतिरीक्त उष्णतामुळे विघटन कमी होऊ शकते.
|
| 18 |
+
चरबी
|
| 19 |
+
चरबी प्रकार म्हणजे भाजीपाला, जनावरे इत्यादी जसे की बटर आणि चरबी, तसेच धान्य आणि फ्लेक्स ऑइलसह अन्न देखील पाककला आणि बॅकिंग अनेक प्रकारांचा चरबी वापरतो. मिस फ्रीज, ग्रील्ड चीज किंवा पॅनकेस तयार करा, पॅन किंवा कांदयाचे इ. नीट ढवळत जाणे वारंवार चरबी किंवा तेल सह भाजलेले पदार्थ जसे की कुकीज, केक्स आणि पाईप्समध्ये देखील चरबी वापरतात. चरबी उष्णकटिबंधातील पाण्याच्या पातळीपेक्षा जास्त तपमान असणे आणि ते इतर द्रव्यांचे जसे तेफ, भिजवून किंवा सॉटिंगमध्ये जास्त उष्णता वापरते. अन्नामध्ये चव डालना अन्न (तेलात किंवा खारटलेला डुकराचे मांस चरबी) ते चरबी वापरत असल्यास, खाद्यपदार्थांना चिकटून राहाणे आणि एक अपेक्षित पोत तयार करणे थांबवा.
|
| 20 |
+
प्रथिने
|
| 21 |
+
स्नायु, ऑफल, दूध, अंडे आणि अंडे श्वानांचा समावेश आहे प्रथिने सामग्रीमध्ये प्रथिने खूप प्रमाणात आहेत जवळजवळ सर्व भाजी पदार्थ (विशेषतः शेड्ये आणि बियाणे) प्रथिनेच त्यात समाविष्ट होते, साधारणपणे लहान प्रमाणात मशरूम उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत की कुठल्याही अत्यावश्यक अमीनो एसिडचे स्रोत. जेव्हा प्रथिने गरम होतात तेव्हा ती विकृत होते (उघडकीस होतात) आणि पोत बदलतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, या पदार्थांचे रचना मलम किंवा अधिक सुगंधी बनविणे कारणीबूड - मांस शिजलेले आहे आणि ते ते अधिक सुगंधी आणि कमी लवचिक असतात. काही प्रसंगी, प्रथिने अधिक कठोर संरचना बनविते, जसे की अंडे पंक मध्ये ॲलेकनचा दाग अंडा पांढरा पिसांचा एक लवचिक पण लवचिक मॅट्रिक्स तयार करणे बॅकिंग केक्स एक महत्त्वाचा घटक प्रदान करते आणि मिडीयअम आधारीत अनेक डिझर्ट्स मिस होतात.
|
| 22 |
+
पाणी
|
| 23 |
+
पाककला सहसा इतर द्रवांमध्ये वारंवार आढळलेले पाणी, जे शिजलेले पदार्थ (विशेषतः पाणी, स्टॉक किंवा वाइन) विसर्जित करणे आणि खाद्यपदार्थांतून ते स्वतःच सोडले जातात डिश मध्ये एक व्यवस्थित पद्धत जोडणे एक आवडीचे पद्धत जोडण्यासाठी एक द्रव पदार्थ द्रव पदार्थ द्रव पदार्थ स्वयंपाक करणे इतके महत्त्वाचे आहे की वापरण्याजोगी पाककृती पद्धती नाव सहसा द्रव कसे अन्न एकत्रित करते, जसे की वाफाळ, उकळत्या, उकळत्या पाण्यात, आणि ब्लीचिंग करते. ओपन केटेनर परिणामी गरम द्रव वाढते ज्यामुळे बाष्पीभवन वेगाने वाढते, जे उर्वरित चव आणि साहित्य लक्ष केंद्रित करते - हे एक विशेष घटक आहे.
|
| 24 |
+
जीवनसत्त्वे आणि खनिजे
|
| 25 |
+
सामान्य चयापचय प्रक्रियेसाठी विटामिन आणि खनिजे आवश्यक असतात परंतु शरीर स्वतः निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे बाह्य स्रोतांमधून येणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन्स ताजी फळे आणि भाज्या (व्हिटॅमिन सी), गाजर, यकृत (व्हिटॅमिन ए), अन्नधान्य कोंडा, ब्रेड, यकृत (ब जीवनसत्त्वे), फिश लिव्हर ऑइल (व्हिटॅमिन डी) आणि ताजी हिरव्या भाज्या (व्हिटॅमिन के) यासह अनेक स्त्रोतांमधून येतात. लोहा, कॅ��्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराईड आणि सल्फर यासारख्या छोट्या प्रमाणातील अनेक खनिज देखील आवश्यक असतात; आणि लहान प्रमाणात तांबे, जस्त आणि सेलेनियम फळे आणि भाज्यामधील सूक्ष्म पोषक घटक, खनिजे आणि जीवनसत्त्वे नष्ट होऊ शकतात किंवा स्वयंपाकाद्वारे बोलता येते व्हिटॅमिन सी विशेषतः स्वयंपाक करताना ऑक्सिडेशनला बळी पडतो आणि प्रदीर्घ स्वयंपाक करून पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.[दिलेल्या उद्धरणानुसार नाही] काही जीवनसत्त्वे जसे की थायामिन, व्हिटॅमिन बी , नियासिन, फॉलेट आणि कॅरोटीनॉड्स यांची जैवउपउपलब्धता वाढवते.
|
| 26 |
+
https://en.wikipedia.org/wiki/Cooking
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10570.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कोविड-१९ साथीच्या आजारामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती.[१]
|
| 2 |
+
कोविड-१९ महामारीमुळे ही मालिका जून २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आली होती.[२]
|
| 3 |
+
ही मालिका जुलै २०२१ मध्ये सुरू होणार होती, परंतु ती झाली नाही. क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीने कोणतेही अधिकृत अपडेट जारी केले नाहीत.
|
| 4 |
+
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10582.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाने १९९६ इंग्लिश क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला.
|
| 2 |
+
१ सामना अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानने मालिका २-० ने जिंकली.
|
| 3 |
+
इंग्लंडने टेक्साको ट्रॉफी २-१ ने जिंकली.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10592.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९६४ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. पाकिस्तानने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व हनीफ मोहम्मद यांनी केले.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10599.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९५-९६ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली.
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10650.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे नेतृत्व मोईन खानने केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी न्यू झीलंडने ३-२ ने जिंकली.[१]
|
dataset/scraper_5/batch_3/wiki_s5_10718.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पाकिस्तानी क्रिकेट संघाने १ जून ते १२ जुलै २०१२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने आहेत.[१][२]
|