Dataset Viewer
Auto-converted to Parquet Duplicate
audio
audioduration (s)
3.62
7.46
text
stringlengths
12
125
नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो खरं तर
आजचा विषय नवा अशातला भाग नाही यावर मी एक व्हिडिओ आधीच केलेला आहे
सच्चाईचा सामना करा सत्याचा सामना करा वगैरे वगैरे पण तो करताना मी
एक गोष्ट राहून गेली होती ती म्हणजे त्या संबंधातल्या त्या विषयातल्या त्या
लेखातल्या राजकारणाचा ओहापोह करण सामना हे शिवसेना महाराष्ट्रात
विस्तारल्यानंतर सुरू झालेलं शिवसेनेचे मुखपत्र आहे योगायोग
कसा असतो बघा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब
ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एक साप्ताहिक
सुरू केलं स्वतःच आणि ते दोघेही उत्तम व्यंगचित्रकार असल्यामुळे त्याला मार्मिक व्यंगचित्र
साप्ताहिक असं नाव देण्यात आलं आणि महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेलं हे
जे साप्ताहिक होतं त्याच्या वाटचालीतून एक राजकीय संघटना निर्माण
झाली सामाजिक संघटना निर्माण झाली तिला लोक शिवसेना म्हणून ओळखतात.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी किंवा निर्मितीसाठी सर्व पक्षी एक आघाडी तयार झालेली होती.
तिला संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणायचे. त्यामध्ये विविध पक्ष एकत्र आले.
या प्रयत्नांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच सुद्धा योगदान असावं. त्यांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन
नावाचा राजकीय पक्ष होता संघटना होती त्यांनी सुद्धा त्यात सहभागी व्हावं यासाठी बाळासाहेबांचे
जन्मदाते प्रबोधन खान ठाकरे हे प्रयत्नशील होते आणि त्यासाठी त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकर
यांची प्रबोधन या आपल्या साप्ताहिकासाठी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब
आंबेडकरांनी पहिल्यांदा संयुक्त आघाडीची कल्पना मांडली गटबंधनाची कल्पना मांडली
की जोपर्यंत सगळेच्या सगळे महाराष्ट्रातले पक्ष मराठी अस्मिता म्हणून
एकत्र येणार नाहीत तोपर्यंत काँग्रेसची मंडळी सत्तेत बसलेली ही तुम्हाला दात
देणार नाहीत. लबाड काँग्रेस वाले तुम्हाला कधीही मराठी राज्य देणार नाहीत आणि म्हणून सगळ्याच्या
सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी आपली विचारधारा आपलं तत्वज्ञान गुंडाळून खुंटीला टांगावं
आणि महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी एकजुटीने एकत्र यावं ही बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका
होती आणि ती प्रबोधनमध्ये छापून आल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राची जुळवाजुळव
सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली त्यामध्ये अगदी दावे
कम्युनिस्ट होते त्यामध्ये तुमचे हिंदू महासभा होती त्यामध्ये जनसंघ
होता त्यामध्ये समाजवादी होते आणि शेडल कास्ट फेडरेशन आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आलेला
होता काँग्रेस वगळता सगळेच्या सगळे पक्ष एकत्र आले आपापल्या विचारधारा
गुंडावून खुंटीला टांगल्या आणि मराठी अस्मिता हा एक विषय आणि मराठी जनतेने
त्यांना जो उस्फूर्त पासिंबा दिला त्यातून महाराष्ट्र निर्माण झाला पण महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर
या प्रत्येक पक्षाच्या विचारधारा उसळी मारून बाहेर यायला लागल्या आणि एकमेकांशी भांडायला लागल्या त्यातून बघता
बघता समिती मोडली आणि त्या समितीच्या मागे उस्फूर्तपणे उभा राहिलेला
मराठी अस्मितेने भारावलेला मराठी तरुण कार्यकर्ता जो कुठल्याही पक्षाला आणि विचारधारेला बांधील
नव्हता त्याला मुंबईत महाराष्ट्राची असून सुद्धा
मराठी माणसाची होणारी कोंडी भोवत होती झोमत होती त्याच्या भावना
मार्मिक मधून उचलून धरल्या गेल्या आणि त्यातूनच पुढे शिवसेना
नावाची संघटना जन्माला आली ती करताना बाळासाहेब ठाकरे एक गोष्ट वारंवार सांगायचे की राजकारण
म्हणजे गजकारण तेव्हा शिवसेना राजकारणापासून दूर राहील ही पहिल्या दोन वर्षात
बाळासाहेबांची आणि शिवसेनेची भूमिका होती म्हणून सरसकट सगळ्या राजकारण्यांना
बाळासाहेब जोडून काढायचे ते अगदी काँग्रेस पासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत
सगळ्यांना मारबीत मधून झोडपून काढलं जात होतं कारण राजकारण म्हणजे गजकारण
खाजवाल तितक खाजवलं जातं पण खाज कधीही समत नाही त्याला गजकारण म्हणतात
आणि तेच असत राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका होती पण ज्यावेळेला दोन वर्षांमध्ये महापालिकेच्या
निवडणुका आल्या तेव्हा आपण यामध्ये उडी घेतली नाही तर परत राजकारणच
सार्वजनिक जीवनाला काबीज करेल म्हणून राजकारणातल्या गजकर्णाला
नियंत्रित करण्यासाठी शिवसेनेने 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण या भूमिकेकडे वळायची
भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती शिवसेना होती जी मार्मिकने जोपासली वाढवली
पुढे जेव्हा हळूहळू करत बघता बघता शिवसेना हा एक राजकीय पक्ष बनून गेला राज्यव्यापी
पक्ष बनून गेला 1990 नंतर शिवसेनेला महाराष्ट्रातला एक प्रादेशिक
पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि ज्यावेळेला बाळासाहेबांची पुढची पिढी राजकारणात उतरत गेली बघता बघता
ही सगळी मंडळी शिवसेना हा सुद्धा इतरांसारखा एक पक्ष बनून गेला आणि बाळासाहेबांच्या किंवा
मार्मिकच्या आरंभीच्या भूमिकेमध्ये जी शिवसेना सेना होती ती भूमिका विसरली
गेली राजकारण म्हणजे गजकारण बाळासाहेब या राजकारणापासून निवडणुकांपासून
म्हणजे निवडणुकीच्या तिकीट वाटपासून गटबाजीच्या राजकारणापासून बाळासाहेब
अलिप्त होते पण त्यांच्या पुढच्या पिढीला ते जमलं नाही निवडणुकीला
बाळासाहेब कधी उभे राहिले नाहीत पण त्यांची ची पुढची पिढी पार मुख्यमंत्री पदाच्या अमिशाला बळी
पडली तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन बाहेर मोकळी झाली आणि तिथे
राजकारणाला गजकरण समजणारी शिवसेना ही गजकरण खाजवायला लागली म्हटलं तर नवल
नाही नवल नाही आज जी शिवसेनेची प्रामुख्याने शिवसेनेतली बाळासाहेबांच्या
वारसाची जी भूमिका आहे किंवा गट आहे तो फक्त खाजवा खाजवी करतो आणि बाळासाहेबांच्या
मृत्यूनंतर मला वाटतं की सामना हे जे शिवसेनेच मुखपत्र होतं हे फक्त गजकरण खाजवण्यासाठी
वापरलं गेलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आणि अशा सामनामध्ये
आपसातली खास भागवत भागवता येत नाही म्हणून की काय इतर माध्यमातून सुद्धा आमची खास भागवा
यासाठी रोज सामनामध्ये काय आलं हे उरलेली माध्यम खाजवायला लागली. महाराष्ट्रातली मान्यवर
वर्तमानपत्र आणि मुख्य प्रवाहातल्या ज्या वृत्त वाहिन्या आहेत उपग्रह वाहिन्या आहेत हे सगळे
मिळून रोजच्या रोज गजकरण खाजवायला लागले त्याला आजकालची उभाठा शिवसेना म्हणतात
80 टक्के काय समाजकारणाचा पत्ता नाही समाजकारण शिवसेना उभाठा
विसरून गेली शाखा गजबजलेल्या असायच्या त्या शाखा ओस पडायला लागल्या आणि सगळच्या सगळं 100%
नाही 120% 200% राजकारण म्हणजे शिवसेना आज ज्यावेळेला अनेक जण
म्हणतात की संजय राऊतांनी माध्यमातून शिवसेना जिवंत ठेवली तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा होतो
की संघटनात्मक पातळीवर शिवसेना संपवली गेली उभाठा शिवसेनेचा
महाराष्ट्रातला जो दारूण पराभव आहे विधानसभेचा असो किंवा स्थानिक संस्थांच्या
निवडणुकीतला लज्जास्पद पराभव असो हा पराभव शिवसेनेच्या खाजाळू वृत्तीचा
आहे तो पराभव ठाकरे ब्रँडचा बाळासाहेबांचा नाहीये
ठाकरे ब्रँड म्हणजे 20 टक्के राजकारण 80% 20% राजकारण 80% समाजकारण
ते 80% समाजकारण विसरून जेव्हा 100 टक्के राजकारण झालं तेव्हा शिवसेना म्हणजे
फक्त खाज भागवणं आणि आपल्या हाताने खाजवून भागत नसेल तर इतर माध्यमांनाही
आपल्याकडे खाजवायला आणा सामनामध्ये आज काल काय आलय याच्यावर
सगळ्या माध्यमात चर्चा याला 100 टक्के खाजकारण म्हणतात राजकारण पण म्हणत नाही
आणि आज त्यातून अगर सामनाला जाग आली असेल आणि रोकटोक मधून असं काही लिहिलं गेलं असेल
की अरे लोकांपर्यंत जायला पाहिजे लोकांपर्यंत म्हणजे शाखेत गेलं पाहिजे शाखेत म्हणजे शाखेमध्ये
लोक आली पाहिजेत लोकांपर्यंत गेलं तर लोकमत मिळतं हे सगळं अचानक पराभावानंतर
कळलं ज्या मराठी माणसाने ज्या मराठी अस्मितेने
शिवसेनेला मर्द केलेला होता मनसे म्हणजे खळल खट्या
शिवसेना म्हणजे अरेला कारे हा जो मर्द होता तो राजकारणात येऊन
उपमर्द झाला अपमानास्पद झाली शिवसेना उभाठा शिवसेना किंवा त्याचा सगळीकडे येणारा
चर्चा किवा होणारा उल्लेख हा एक प्रकारे अपमान म्हणजे उपमर्द असतो
सामना असो किंवा उभा शिवसेनेचे नेते प्रवक्ते असून ते उठता बसता हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा
अपमान आहे हा मराठी भाषेचा अपमान आहे अपमान म्हणजे काय असतो उपमर्द
उपमर्द म्हणजे अपमान जळी स्थळी काष्टी पाषाणी ज्यांना फक्त अपमान दिसतो
ते स्वतःच आपल्या नाकतेपणाने उपमर्द झालेले असतात मर्द राहिलेले नसतात
आपली मर्दानगी त्यागून ज्यांनी उपमर्द ही भूमिका स्वीकारली त्यांचा कोणी अपमान करायची
गरज नसते ते स्वतःच अपमान होऊन जातात आणि त्याच सगळच्या सगळं श्रेय
मर्द शिवसेनेला उपमर्द शिवसेना बनवण्याच श्रेय हे सामना नावाच्या मुखपत्राला द्याव
लागेल आणि आज त्याचीच कबूली एक प्रकारे रोकठोक मधून संजय राऊत यांनी दिली
असं म्हटलं तर वावग ठरण नाही पण आता
जी झाली आहे त्याला मराठी भाषेमध्ये असा शब्द आहे की उपरती
पश्चात बुद्धी म्हणजे उपती जे करायला नको ते करायचं आणि
होऊन गेलं की मग पश्चात्ताप करत बसायचं त्याला पश्चात बुद्धी म्हणतात महण
End of preview. Expand in Data Studio

Marathi Sentence-Level ASR Dataset

📌 Overview

This dataset contains sentence-level Marathi speech segments aligned with transcripts.

The dataset was created by extracting subtitle timestamps (SRV3 format) from Marathi YouTube content and segmenting the corresponding audio using precise time alignment.

Each sample contains:

  • A WAV audio file (sentence-level)
  • The corresponding Marathi transcript text

This dataset is suitable for:

  • Whisper fine-tuning
  • Wav2Vec2 CTC training
  • Marathi speech recognition research
  • ASR benchmarking

📊 Dataset Statistics

  • Language: Marathi (mr)
  • Alignment Level: Sentence-level
  • Format: WAV (mono)
  • Metadata format: Hugging Face audiofolder
  • Number of samples: ~8,900+
  • Segment duration range: ~2–20 seconds

Exact dataset size may vary depending on filtering thresholds.


📂 Dataset Structure

HF_Dataset_Sentences/ └── train/ ├── audio/ │ ├── 00001.wav │ ├── 00002.wav │ └── ... └── metadata.csv

metadata.csv format

file_name,text audio/00001.wav,नमस्कार मी भाऊ तोरसेकर audio/00002.wav,आज आपण चर्चा करणार आहोत

🛠 Data Creation Process

  1. Audio downloaded from publicly available Marathi YouTube content.
  2. Subtitles extracted in SRV3 format.
  3. Sentence blocks (<p> tags) parsed for start and duration.
  4. Audio segmented using timestamp alignment.
  5. Text normalized and saved in Hugging Face audiofolder format.

🎯 Intended Use

This dataset is intended for:

  • Academic research
  • Marathi ASR system development
  • Speech model fine-tuning
  • Low-resource language modeling
Downloads last month
8