audio audioduration (s) 4.18 7.46 | text stringlengths 26 114 |
|---|---|
नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो खरं तर | |
आजचा विषय नवा अशातला भाग नाही यावर मी एक व्हिडिओ आधीच केलेला आहे | |
सच्चाईचा सामना करा सत्याचा सामना करा वगैरे वगैरे पण तो करताना मी | |
एक गोष्ट राहून गेली होती ती म्हणजे त्या संबंधातल्या त्या विषयातल्या त्या | |
लेखातल्या राजकारणाचा ओहापोह करण सामना हे शिवसेना महाराष्ट्रात | |
विस्तारल्यानंतर सुरू झालेलं शिवसेनेचे मुखपत्र आहे योगायोग | |
कसा असतो बघा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब | |
ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एक साप्ताहिक | |
सुरू केलं स्वतःच आणि ते दोघेही उत्तम व्यंगचित्रकार असल्यामुळे त्याला मार्मिक व्यंगचित्र | |
साप्ताहिक असं नाव देण्यात आलं आणि महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेलं हे | |
जे साप्ताहिक होतं त्याच्या वाटचालीतून एक राजकीय संघटना निर्माण | |
झाली सामाजिक संघटना निर्माण झाली तिला लोक शिवसेना म्हणून ओळखतात. | |
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी किंवा निर्मितीसाठी सर्व पक्षी एक आघाडी तयार झालेली होती. | |
तिला संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणायचे. त्यामध्ये विविध पक्ष एकत्र आले. | |
या प्रयत्नांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच सुद्धा योगदान असावं. त्यांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन | |
नावाचा राजकीय पक्ष होता संघटना होती त्यांनी सुद्धा त्यात सहभागी व्हावं यासाठी बाळासाहेबांचे | |
जन्मदाते प्रबोधन खान ठाकरे हे प्रयत्नशील होते आणि त्यासाठी त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकर | |
यांची प्रबोधन या आपल्या साप्ताहिकासाठी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब | |
आंबेडकरांनी पहिल्यांदा संयुक्त आघाडीची कल्पना मांडली गटबंधनाची कल्पना मांडली | |
की जोपर्यंत सगळेच्या सगळे महाराष्ट्रातले पक्ष मराठी अस्मिता म्हणून | |
एकत्र येणार नाहीत तोपर्यंत काँग्रेसची मंडळी सत्तेत बसलेली ही तुम्हाला दात | |
देणार नाहीत. लबाड काँग्रेस वाले तुम्हाला कधीही मराठी राज्य देणार नाहीत आणि म्हणून सगळ्याच्या | |
सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी आपली विचारधारा आपलं तत्वज्ञान गुंडाळून खुंटीला टांगावं | |
आणि महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी एकजुटीने एकत्र यावं ही बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका | |
होती आणि ती प्रबोधनमध्ये छापून आल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राची जुळवाजुळव | |
सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली त्यामध्ये अगदी दावे | |
कम्युनिस्ट होते त्यामध्ये तुमचे हिंदू महासभा होती त्यामध्ये जनसंघ | |
होता त्यामध्ये समाजवादी होते आणि शेडल कास्ट फेडरेशन आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आलेला | |
होता काँग्रेस वगळता सगळेच्या सगळे पक्ष एकत्र आले आपापल्या विचारधारा | |
गुंडावून खुंटीला टांगल्या आणि मराठी अस्मिता हा एक विषय आणि मराठी जनतेने | |
त्यांना जो उस्फूर्त पासिंबा दिला त्यातून महाराष्ट्र निर्माण झाला पण महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर | |
या प्रत्येक पक्षाच्या विचारधारा उसळी मारून बाहेर यायला लागल्या आणि एकमेकांशी भांडायला लागल्या त्यातून बघता | |
बघता समिती मोडली आणि त्या समितीच्या मागे उस्फूर्तपणे उभा राहिलेला | |
मराठी अस्मितेने भारावलेला मराठी तरुण कार्यकर्ता जो कुठल्याही पक्षाला आणि विचारधारेला बांधील | |
नव्हता त्याला मुंबईत महाराष्ट्राची असून सुद्धा | |
मराठी माणसाची होणारी कोंडी भोवत होती झोमत होती त्याच्या भावना | |
मार्मिक मधून उचलून धरल्या गेल्या आणि त्यातूनच पुढे शिवसेना | |
नावाची संघटना जन्माला आली ती करताना बाळासाहेब ठाकरे एक गोष्ट वारंवार सांगायचे की राजकारण | |
म्हणजे गजकारण तेव्हा शिवसेना राजकारणापासून दूर राहील ही पहिल्या दोन वर्षात | |
बाळासाहेबांची आणि शिवसेनेची भूमिका होती म्हणून सरसकट सगळ्या राजकारण्यांना | |
बाळासाहेब जोडून काढायचे ते अगदी काँग्रेस पासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत | |
सगळ्यांना मारबीत मधून झोडपून काढलं जात होतं कारण राजकारण म्हणजे गजकारण | |
खाजवाल तितक खाजवलं जातं पण खाज कधीही समत नाही त्याला गजकारण म्हणतात | |
आणि तेच असत राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका होती पण ज्यावेळेला दोन वर्षांमध्ये महापालिकेच्या | |
निवडणुका आल्या तेव्हा आपण यामध्ये उडी घेतली नाही तर परत राजकारणच | |
सार्वजनिक जीवनाला काबीज करेल म्हणून राजकारणातल्या गजकर्णाला | |
नियंत्रित करण्यासाठी शिवसेनेने 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण या भूमिकेकडे वळायची | |
भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती शिवसेना होती जी मार्मिकने जोपासली वाढवली | |
पुढे जेव्हा हळूहळू करत बघता बघता शिवसेना हा एक राजकीय पक्ष बनून गेला राज्यव्यापी | |
पक्ष बनून गेला 1990 नंतर शिवसेनेला महाराष्ट्रातला एक प्रादेशिक | |
पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि ज्यावेळेला बाळासाहेबांची पुढची पिढी राजकारणात उतरत गेली बघता बघता | |
ही सगळी मंडळी शिवसेना हा सुद्धा इतरांसारखा एक पक्ष बनून गेला आणि बाळासाहेबांच्या किंवा | |
मार्मिकच्या आरंभीच्या भूमिकेमध्ये जी शिवसेना सेना होती ती भूमिका विसरली | |
गेली राजकारण म्हणजे गजकारण बाळासाहेब या राजकारणापासून निवडणुकांपासून | |
म्हणजे निवडणुकीच्या तिकीट वाटपासून गटबाजीच्या राजकारणापासून बाळासाहेब | |
अलिप्त होते पण त्यांच्या पुढच्या पिढीला ते जमलं नाही निवडणुकीला | |
बाळासाहेब कधी उभे राहिले नाहीत पण त्यांची ची पुढची पिढी पार मुख्यमंत्री पदाच्या अमिशाला बळी | |
पडली तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन बाहेर मोकळी झाली आणि तिथे | |
राजकारणाला गजकरण समजणारी शिवसेना ही गजकरण खाजवायला लागली म्हटलं तर नवल | |
नाही नवल नाही आज जी शिवसेनेची प्रामुख्याने शिवसेनेतली बाळासाहेबांच्या | |
वारसाची जी भूमिका आहे किंवा गट आहे तो फक्त खाजवा खाजवी करतो आणि बाळासाहेबांच्या | |
मृत्यूनंतर मला वाटतं की सामना हे जे शिवसेनेच मुखपत्र होतं हे फक्त गजकरण खाजवण्यासाठी | |
वापरलं गेलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आणि अशा सामनामध्ये | |
आपसातली खास भागवत भागवता येत नाही म्हणून की काय इतर माध्यमातून सुद्धा आमची खास भागवा | |
यासाठी रोज सामनामध्ये काय आलं हे उरलेली माध्यम खाजवायला लागली. महाराष्ट्रातली मान्यवर | |
वर्तमानपत्र आणि मुख्य प्रवाहातल्या ज्या वृत्त वाहिन्या आहेत उपग्रह वाहिन्या आहेत हे सगळे | |
मिळून रोजच्या रोज गजकरण खाजवायला लागले त्याला आजकालची उभाठा शिवसेना म्हणतात | |
80 टक्के काय समाजकारणाचा पत्ता नाही समाजकारण शिवसेना उभाठा | |
विसरून गेली शाखा गजबजलेल्या असायच्या त्या शाखा ओस पडायला लागल्या आणि सगळच्या सगळं 100% | |
नाही 120% 200% राजकारण म्हणजे शिवसेना आज ज्यावेळेला अनेक जण | |
म्हणतात की संजय राऊतांनी माध्यमातून शिवसेना जिवंत ठेवली तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा होतो | |
की संघटनात्मक पातळीवर शिवसेना संपवली गेली उभाठा शिवसेनेचा | |
महाराष्ट्रातला जो दारूण पराभव आहे विधानसभेचा असो किंवा स्थानिक संस्थांच्या | |
निवडणुकीतला लज्जास्पद पराभव असो हा पराभव शिवसेनेच्या खाजाळू वृत्तीचा | |
आहे तो पराभव ठाकरे ब्रँडचा बाळासाहेबांचा नाहीये | |
ठाकरे ब्रँड म्हणजे 20 टक्के राजकारण 80% 20% राजकारण 80% समाजकारण | |
ते 80% समाजकारण विसरून जेव्हा 100 टक्के राजकारण झालं तेव्हा शिवसेना म्हणजे | |
फक्त खाज भागवणं आणि आपल्या हाताने खाजवून भागत नसेल तर इतर माध्यमांनाही | |
आपल्याकडे खाजवायला आणा सामनामध्ये आज काल काय आलय याच्यावर | |
सगळ्या माध्यमात चर्चा याला 100 टक्के खाजकारण म्हणतात राजकारण पण म्हणत नाही | |
आणि आज त्यातून अगर सामनाला जाग आली असेल आणि रोकटोक मधून असं काही लिहिलं गेलं असेल | |
की अरे लोकांपर्यंत जायला पाहिजे लोकांपर्यंत म्हणजे शाखेत गेलं पाहिजे शाखेत म्हणजे शाखेमध्ये | |
लोक आली पाहिजेत लोकांपर्यंत गेलं तर लोकमत मिळतं हे सगळं अचानक पराभावानंतर | |
कळलं ज्या मराठी माणसाने ज्या मराठी अस्मितेने | |
शिवसेनेला मर्द केलेला होता मनसे म्हणजे खळल खट्या | |
शिवसेना म्हणजे अरेला कारे हा जो मर्द होता तो राजकारणात येऊन | |
उपमर्द झाला अपमानास्पद झाली शिवसेना उभाठा शिवसेना किंवा त्याचा सगळीकडे येणारा | |
चर्चा किवा होणारा उल्लेख हा एक प्रकारे अपमान म्हणजे उपमर्द असतो | |
सामना असो किंवा उभा शिवसेनेचे नेते प्रवक्ते असून ते उठता बसता हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा | |
अपमान आहे हा मराठी भाषेचा अपमान आहे अपमान म्हणजे काय असतो उपमर्द | |
उपमर्द म्हणजे अपमान जळी स्थळी काष्टी पाषाणी ज्यांना फक्त अपमान दिसतो | |
ते स्वतःच आपल्या नाकतेपणाने उपमर्द झालेले असतात मर्द राहिलेले नसतात | |
आपली मर्दानगी त्यागून ज्यांनी उपमर्द ही भूमिका स्वीकारली त्यांचा कोणी अपमान करायची | |
गरज नसते ते स्वतःच अपमान होऊन जातात आणि त्याच सगळच्या सगळं श्रेय | |
मर्द शिवसेनेला उपमर्द शिवसेना बनवण्याच श्रेय हे सामना नावाच्या मुखपत्राला द्याव | |
लागेल आणि आज त्याचीच कबूली एक प्रकारे रोकठोक मधून संजय राऊत यांनी दिली | |
असं म्हटलं तर वावग ठरण नाही पण आता | |
जी झाली आहे त्याला मराठी भाषेमध्ये असा शब्द आहे की उपरती | |
पश्चात बुद्धी म्हणजे उपती जे करायला नको ते करायचं आणि | |
होऊन गेलं की मग पश्चात्ताप करत बसायचं त्याला पश्चात बुद्धी म्हणतात महण |
End of preview. Expand
in Data Studio
No dataset card yet
- Downloads last month
- -