Aarsh-Wankar commited on
Commit
b89b0f1
·
verified ·
1 Parent(s): d75ffea

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1000.txt +1 -0
  2. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10028.txt +1 -0
  3. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10030.txt +1 -0
  4. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10045.txt +5 -0
  5. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10060.txt +2 -0
  6. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10084.txt +70 -0
  7. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10097.txt +6 -0
  8. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1010.txt +16 -0
  9. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10120.txt +1 -0
  10. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10122.txt +1 -0
  11. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1018.txt +2 -0
  12. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10185.txt +2 -0
  13. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10187.txt +2 -0
  14. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10192.txt +1 -0
  15. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10210.txt +3 -0
  16. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10213.txt +2 -0
  17. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10219.txt +1 -0
  18. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10230.txt +1 -0
  19. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10233.txt +17 -0
  20. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10249.txt +2 -0
  21. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10275.txt +3 -0
  22. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1028.txt +23 -0
  23. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10285.txt +16 -0
  24. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10297.txt +1 -0
  25. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10335.txt +4 -0
  26. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10342.txt +6 -0
  27. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10356.txt +9 -0
  28. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10375.txt +1 -0
  29. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10376.txt +5 -0
  30. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10425.txt +8 -0
  31. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10427.txt +2 -0
  32. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10437.txt +8 -0
  33. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10438.txt +8 -0
  34. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10498.txt +1 -0
  35. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10514.txt +22 -0
  36. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10515.txt +5 -0
  37. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1052.txt +2 -0
  38. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10524.txt +2 -0
  39. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10551.txt +6 -0
  40. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10571.txt +5 -0
  41. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10576.txt +2 -0
  42. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1058.txt +39 -0
  43. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10588.txt +2 -0
  44. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10592.txt +1 -0
  45. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10601.txt +1 -0
  46. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1062.txt +4 -0
  47. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10620.txt +4 -0
  48. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10635.txt +3 -0
  49. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1064.txt +3 -0
  50. dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10681.txt +2 -0
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1000.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10028.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10030.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर गोवा (जुने नाव: पणजी) हा गोवा राज्यातील २ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: दक्षिण गोवा).
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10045.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर डेव्हॉन हा एक मतदारसंघ [n १] आहे. २०१५ पासून, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कन्झर्वेटिव्ह पार्टीचे पीटर हेटन-जोन्स करत आहेत. [n २]
2
+ १९५० - १९७४: बार्नस्टॅपल आणि दक्षिण मोल्टनचे नगरपालिका बोर, इल्फ्राम्बे आणि ल्युटॉनचे शहरी जिल्हे, आणि बार्नस्टॅपल आणि दक्षिण मोल्टनचे ग्रामीण जिल्हे.
3
+ १९७४ - १९८३: बार्नस्टॅपल आणि बायडफोर्डचे नगरपालिका बोर, इल्फ्राम्बेचे शहरी जिल्हे, लिंटन, आणि नॉर्थम आणि बार्नस्टॅपल, बाईडफोर्ड आणि दक्षिण मोल्टनचे ग्रामीण जिल्हे.
4
+ १९८३ - २०१०: नॉर्थ डेव्हॉनचे जिल्हा आणि ताव, ताव वॅले आणि वेस्ट क्रिडीचे मिड डेव्हॉनचे जिल्हा.
5
+ २०१० - वर्तमान: उत्तर डेव्हॉन जिल्हा.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10060.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ - ८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदेड उत्तर मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, लिंबगांव ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते ९, २८ ते ३९, ५० ते ५८ यांचा समावेश होतो. नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
2
+ शिवसेना पक्षाचे बालाजी देविदासराव कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10084.txt ADDED
@@ -0,0 +1,70 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर येथे असून उत्तर प्रदेशाचा काही भाग उत्तर पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
2
+ उत्तर पूर्व रेल्वेचे तीन विभाग आहेत.
3
+
4
+
5
+ रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎
6
+
7
+ उत्तर • 
8
+ उत्तर पश्चिम • 
9
+ उत्तर पूर्व • 
10
+ उत्तर पूर्व सीमा • 
11
+ उत्तर मध्य • 
12
+ दक्षिण • 
13
+ दक्षिण पश्चिम • 
14
+ दक्षिण पूर्व • 
15
+ दक्षिण पूर्व मध्य • 
16
+ दक्षिण मध्य • 
17
+ पश्चिम • 
18
+ पश्चिम मध्य • 
19
+ पूर्व • 
20
+ पूर्व तटीय • 
21
+ पूर्व मध्य • 
22
+ मध्य • 
23
+ कोकण
24
+ भारतीय कंटेनर निगम लिमिटेड • 
25
+ डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
26
+ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • 
27
+ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • 
28
+ इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • 
29
+ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • 
30
+ मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • 
31
+ रेल विकास निगम लिमिटेड • 
32
+ रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
33
+ राइट्स लिमिटेड
34
+ बनारस रेल्वे इंजिन कारखाना • 
35
+ चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • 
36
+ डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • 
37
+ इंटिग्रल कोच कारखाना • 
38
+ रेल डबा कारखाना • 
39
+ रेल चाक कारखाना • 
40
+ रेल स्प्रिंग कारखाना
41
+ दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • 
42
+ दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • 
43
+ दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • 
44
+ दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • 
45
+ हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • 
46
+ हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • 
47
+ हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • 
48
+ मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
49
+ चेन्नई उपनगरी रेल्वे • 
50
+ दिल्ली उपनगरी रेल्वे • 
51
+ हैदराबाद एम.एम.टी.एस. • 
52
+ कोलकाता उपनगरी रेल्वे • 
53
+ कोलकाता मेट्रो • 
54
+ मुंबई उपनगरी रेल्वे
55
+ वंदे भारत एक्सप्रेस • 
56
+ गतिमान एक्सप्रेस • 
57
+ शताब्दी एक्सप्रेस • 
58
+ राजधानी एक्सप्रेस • 
59
+ हमसफर एक्सप्रेस • 
60
+ दुरंतो एक्सप्रेस • 
61
+ संपर्क क्रांती एक्सप्रेस • 
62
+ जन शताब्दी एक्सप्रेस • 
63
+ विवेक एक्सप्रेस • 
64
+ राज्यराणी एक्सप्रेस • 
65
+ दार्जिलिंग हिमालय रेल्वे • 
66
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे • 
67
+ कालका-सिमला रेल्वे • 
68
+ पॅलेस ऑन व्हील्स • 
69
+ डेक्कन ओडिसी • 
70
+ गोल्डन चॅरियट
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10097.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ अखिलेश यादव
2
+ सपा
3
+ योगी आदित्यनाथ
4
+ भाजप
5
+ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे तर भूतपूर्व मुख्यमंत्री मायावती ह्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या होत्या. भारतीय जनता पक्षाने आपला नेता जाहीरना करता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याच नावाखाली निवडणूक प्रचार केला. उत्तर प्रदेशसोबत उत्तराखंड, गोवा, पंजाब व मणिपूर ह्या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या. सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले.
6
+ ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, अवध, पूर्वांचल इत्यादी सर्व भौगोलिक भागांमध्ये भाजपने मुसंडी मारली व सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारुण अपयशाचा सामना करावा लागला. भाजपच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व १९ मार्च २०१७ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1010.txt ADDED
@@ -0,0 +1,16 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. 
2
+ भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणाऱ्या वैदिक साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे. 
3
+ ब्रह्म पुराणात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी आस्तिक वृत्तीची आहे, जी देवपूजा परायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची ईर्ष्या करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)[१]
4
+ भारतीय तत्त्वज्ञान असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे परमेश्वर सन्निध असण्यासाठी अशा वेळी ॐ नमो भगवते वासुदेवाय। असा जप करावा असे सांगितले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशी येते. उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारक मानला जातो असेही गीतेत सांगितले गेले आहे.[१]
5
+ दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा. 
6
+ एके काळी अंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कारात) पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :
7
+ द्वि व त्रि पुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. अस्थीचे विसर्जन :
8
+ अस्थी अंत्यसंस्काराच्या दिवशी किंवा 3ऱ्या, 7व्या किंवा 9व्या दिवशी गोळा केली जा��ात आणि 10 व्या दिवसाच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित केली जातात. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करणे चांगले. अस्थीचे विसर्जन 10 व्या दिवसानंतर करायचे असेल तर तीर्थ-श्राद्धाच्या विधीनंतरच करावे. अंतिम विधी करण्यासाठी कर्त्याचे जन्म-नक्षत्र, ग्रहण-योग, गुरु-शुक्र अस्त इत्यादी पाळावे लागतात.वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा.
9
+ पिंडदान ९ व्या दिवसापासून सुरू करतात . आजकाल, पिंडदान जे 1ल्या दिवसापासून १०व्या दिवसापर्यंत केले जाते किंवा 10 व्या दिवशी एकत्रित विधी म्हणून केले जाते.
10
+ 10 व्या दिवशी, पिंडदान हे शिव मंदिरात किंवा नदीच्या काठावर किंवा जवळच्या धर्मशाळेत किंवा स्मशानभूमी (स्मशानभूमी) मध्ये असलेल्या देवतेच्या मंदिरात केले जाते. नंतर यथाकाल श्राद्धविधी करावा.
11
+ सपिंडीकरण श्राद्ध १२ व्या दिवशी केले जाते. सपिंडिकरण श्राद्ध केल्याने व्यक्ती 'पितृ' ही पदवी प्राप्त करून पितृलोकात स्थान मिळवते.
12
+ अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम यमाई देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.
13
+ गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शवयात्रा सुरू करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंड द्यावा, असे एकूण पाच पिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताच्या कपाळ, मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, तिलांजली असे सर्व विधी केले जातात.[२]
14
+
15
+ हिंदू अंतीम संस्काराचे महत्त्व:
16
+
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10120.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म व जैन धर्म हे चार भारतीय धर्म असून जगातील या मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे. भारत ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10122.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मंगळूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1018.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अंत्रोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10185.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तरवाधोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10187.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तरशिव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10192.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तरा बावकर (१९४४ - १२ एप्रिल, २०२३) या मराठी आणि हिंदी भाषा नाटके, चित्रपट व दूरदर्शन मालिकांतून काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. बावकर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माजी विद्यार्थिनी होत्या.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10210.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ उत्तरायण हा शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बिपीन नाडकर्णी ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटाने मराठीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे.
3
+ चित्रपटाचे कथानक जयवंत दळवी लिखित "दुर्गी" या मराठी नाटकावर आधारित आहे.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10213.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तराषाढा हे एक नक्षत्र आहे.
2
+ भारतीय नक्षत्रमालिकेतील एकविसावे नक्षत्र. या नक्षत्राचा पहिला चरण (चतुर्थांश) धनू राशीत व पुढचे तीन चरण मकर राशीत येतात. (पाश्चात्य) धनूपैकी सिग्मा [नंकी, भोग २५८० ४८·९’; शर–३० २८·१’; प्रत २·१४, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा या नक्षत्राचा योगतारा (प्रमुख तारा) आहे व धनूपैकीच झीटा हाही यात आहे. काहींच्या मते धनूपैकी फाय व टाउ हे तारेही उत्तराषाढात आहेत. या नक्षत्राची देवता विश्वेदेव आणि आकृती हत्तीच्या दातासारखी आहे.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10219.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तानासन हे सूर्यनमस्कारांतील एक आसन आहे. शरीर लवचीक होण्यास याची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10230.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्पल वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10233.txt ADDED
@@ -0,0 +1,17 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्पादन म्हणजे उपभोगासाठी (आउटपुट) काहीतरी तयार करण्यासाठी विविध सामग्री इनपुट आणि अभौतिक इनपुट (योजना, माहिती) एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. हे आउटपुट, चांगली किंवा सेवा तयार करण्याची क्रिया आहे ज्याचे मूल्य आहे आणि व्यक्तींच्या उपयुक्ततेमध्ये योगदान देते. उत्पादनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अर्थशास्त्राचे क्षेत्र उत्पादन सिद्धांत म्हणून ओळखले जाते, जे अर्थशास्त्राच्या उपभोग (किंवा ग्राहक) सिद्धांताशी जोडलेले आहे.
2
+ मूळ निविष्ठांचा (किंवा उत्पादनाचे घटक) उत्पादकपणे वापर केल्याने उत्पादन प्रक्रिया आणि आउटपुट थेट परिणाम होतो. प्राथमिक उत्पादक वस्तू किंवा सेवा म्हणून ओळखले जाते, जमीन, श्रम आणि भांडवल हे तीन मूलभूत उत्पादन घटक मानले जातात. हे प्राथमिक इनपुट आउटपुट प्रक्रियेत लक्षणीयरीत्या बदलले जात नाहीत किंवा ते उत्पादनातील संपूर्ण घटक बनत नाहीत. शास्त्रीय अर्थशास्त्रानुसार, सामग्री आणि ऊर्जा हे दुय्यम घटक म्हणून वर्गीकृत केले जातात कारण ते जमीन, श्रम आणि भांडवल यांची द्वि-उत्पादने आहेत.[3] पुढे शोधताना, प्राथमिक घटक समाविष्ट असलेल्या सर्व संसाधनांचा समावेश करतात, जसे की जमीन, ज्यामध्ये मातीच्या वर आणि खाली नैसर्गिक संसाधने समाविष्ट आहेत. तथापि, मानवी भांडवल आणि श्रम यामध्ये फरक आहे.[4] उत्पादनाच्या सामान्य घटकांव्यतिरिक्त, विविध आर्थिक विचारांच्या शाळांमध्ये, उद्योजकता आणि तंत्रज्ञान कधीकधी उत्पादनामध्ये विकसित घटक मानले जातात.[5][6] उत्पादनाचे आउटपुट प्राप्त करण्यासाठी नियंत्रण करण्यायोग्य इनपुटचे अनेक प्रकार वापरले जातात हे सामान्य आहे. उत्पादन कार्य इनपुट आणि आउटपुटचे प्रमाण यांच्यातील संबंधांचे मूल्यांकन करते.[7]
3
+ आर्थिक कल्याण हे उत्पादन प्रक्रियेत तयार केले जाते, याचा अर्थ मानवी इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्दिष्ट असलेल्या सर्व आर्थिक क्रियाकलाप. ज्या प्रमाणात गरजा पूर्ण होतात ते सहसा आर्थिक कल्याणाचे उपाय म्हणून स्वीकारले जाते. उत्पादनामध्ये दोन वैशिष्ट्ये आहेत जी वाढत्या आर्थिक कल्याणाचे स्पष्टीकरण देतात. ते वस्तू आणि सेवांचे गुणवत्ता-किंमत-गुणोत्तर सुधारत आहेत आणि वाढत्या आणि अधिक कार्यक्षम बाजार उत्पादनातून किंवा एकूण उत्पादनातून उत्पन्न व��ढवत आहेत जे GDP वाढविण्यात मदत करतात. उत्पादनाचे सर्वात महत्त्वाचे प्रकार आहेत:
4
+ आर्थिक कल्याणाचे मूळ समजून घेण्यासाठी, आपण या तीन उत्पादन प्रक्रिया समजून घेतल्या पाहिजेत. ते सर्व वस्तूंचे उत्पादन करतात ज्यांचे मूल्य असते आणि ते व्यक्तींच्या कल्याणासाठी योगदान देतात.
5
+ गरजा पूर्ण करणे ही उत्पादित वस्तूंच्या वापरातून उद्भवते. जेव्हा वस्तूंची गुणवत्ता-किंमत-गुणोत्तर सुधारते आणि कमी किमतीत अधिक समाधान मिळते तेव्हा गरजेचे समाधान वाढते. वस्तूंची गुणवत्ता-किंमत-गुणोत्तर सुधारणे हा उत्पादकासाठी उत्पादनांची स्पर्धात्मकता सुधारण्याचा एक आवश्यक मार्ग आहे परंतु ग्राहकांना वितरित केलेल्या या प्रकारचे नफा उत्पादन डेटाद्वारे मोजले जाऊ शकत नाहीत. उत्पादनांची स्पर्धात्मकता सुधारणे म्हणजे अनेकदा उत्पादकाला उत्पादनाच्या किमती कमी होतात आणि त्यामुळे उत्पन्नातील तोटा ज्याची भरपाई विक्रीच्या वाढीसह होते.
6
+ वाढत्या आणि अधिक कार्यक्षम बाजार उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीमुळे आर्थिक कल्याण देखील वाढते. बाजार उत्पादन हा एकमेव उत्पादन प्रकार आहे जो भागधारकांना उत्पन्न तयार करतो आणि वितरित करतो. सार्वजनिक उत्पादन आणि घरगुती उत्पादनाला बाजारातील उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वित्तपुरवठा केला जातो. अशाप्रकारे बाजारातील उत्पादनाची कल्याण निर्माण करण्यात दुहेरी भूमिका असते, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या निर्मितीची भूमिका आणि उत्पन्न निर्माण करण्याची भूमिका. कारण ही दुहेरी भूमिका बाजारातील उत्पादन आर्थिक कल्याणाची "प्राइमस मोटर" आहे आणि म्हणूनच येथे पुनरावलोकन केले जात आहे.
7
+ उत्पादनाची मूलभूत धारणा अशी आहे की नफा वाढवणे हे उत्पादकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उत्पादन मूल्ये (आउटपुट मूल्य) आणि खर्च (उत्पादनाच्या घटकांशी संबंधित) मूल्यांमधील फरक म्हणजे गणना केलेला नफा. कार्यक्षमता, तंत्रज्ञान, किंमत, वर्तणूक, उपभोग आणि उत्पादकता बदल हे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत जे उत्पादनाच्या अर्थशास्त्रावर लक्षणीय परिणाम करतात.
8
+ लेखात|कार्यक्षमता}} उत्पादनामध्ये, कार्यक्षमता अकार्यक्षम (इष्टतम नाही) पातळी निर्माण करण्याऐवजी पूर्ण क्षमता साध्य करण्यात आणि राखण्यात मोठी भूमिका बजावते. कार्यक्षमतेतील बदल सध्याच्या इनपुटमधील सकारात्मक बदलाशी संबंधित आहेत, जसे की तांत्रिक प्रगती, उत्पादकाच्या स्थितीशी संबंधित.[8] कार्यक्षमतेची गणना जास्तीत जास्त संभाव्य आउटपुटला प्रत्यक्ष इनपुटने भागून केली जाते. कार्यक्षमतेच्या गणनेचे उदाहरण म्हणजे लागू केलेल्या इनपुटमध्ये 100 युनिट्स तयार करण्याची क्षमता असल्यास परंतु 60 युनिट्सचे उत्पादन होत असल्यास, आउटपुटची कार्यक्षमता 0.6 किंवा 60% आहे. शिवाय, स्केलची अर्थव्यवस्था कोणत्या बिंदूवर उत्पादन कार्यक्षमता (परतावा) वाढवता येते, कमी करता येते किंवा स्थिर राहू शकते हे ओळखतात.
9
+ हा घटक उत्पादन कार्याच्या सीमारेषेवर तंत्रज्ञानाचे चालू अनुकूलन पाहतो. तांत्रिक बदल हा एक आहे
10
+ एक दुरुस्त धातू आहे, त्याचे उत्पादनावरील परिणामांचे निरीक्षण करणे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.[9]
11
+ निर्मात्याचे वर्तन आणि उत्पादनाची अंतर्निहित धारणा यांच्यात एक मजबूत संबंध आहे - दोन्ही नफा जास्तीत जास्त वर्तन गृहीत धरतात. उपभोगाच्या परिणामी उत्पादन एकतर वाढू शकते, कमी केले जाऊ शकते किंवा स्थिर राहू शकते, इतर विविध घटकांमध्ये. उत्पादन आणि उपभोग यांच्यातील संबंध पुरवठा आणि मागणीच्या आर्थिक सिद्धांताच्या विरुद्ध आरसा आहे. त्यानुसार, जेव्हा घटक वापरापेक्षा उत्पादन कमी होते, तेव्हा याचा परिणाम उत्पादकता कमी होतो. याउलट, उपभोगाच्या तुलनेत उत्पादनात वाढ ही उत्पादकता वाढली आहे.
12
+ आर्थिक बाजारपेठेत, उत्पादन इनपुट आणि आउटपुट किंमती बाह्य घटकांवरून सेट केल्या जातात असे गृहित धरले जाते कारण उत्पादक हा किंमत घेणारा असतो. म्हणून, उत्पादन अर्थशास्त्राच्या वास्तविक-जगातील अनुप्रयोगामध्ये किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर किंमत खूप जास्त असेल तर उत्पादनाचे उत्पादन केवळ अव्यवहार्य आहे. किंमत आणि उपभोग यांच्यात एक मजबूत दुवा देखील आहे, ज्याचा एकूण उत्पादन प्रमाणात प्रभाव पडतो.[10][11]
13
+ उत्पादनाचे भागधारक म्हणजे उत्पादक कंपनीमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, गट किंवा संस्था. आर्थिक कल्याण कार्यक्षम उत्पादनातून उद्भवते आणि ते कंपनीच्या भागधारकांमधील परस्परसंवादाद्वारे वितरित केले जाते. कंपन्यांचे भागधारक हे आर्थिक अभिनेते आहेत ज्यांना कंपनीमध्ये आर्थिक स्वारस्य असते. त्यांच्या हितसंबंधांच्या समानतेच्��ा आधारावर, भागधारकांना त्यांचे हित आणि परस्पर संबंध वेगळे करण्यासाठी तीन गटांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते. तीन गट खालीलप्रमाणे आहेत.
14
+ कंपनीचे ग्राहक हे सामान्यत: ग्राहक, इतर बाजार उत्पादक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादक असतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाची वैयक्तिक उत्पादन कार्ये आहेत. स्पर्धेमुळे, वस्तूंच्या किंमत-गुणवत्ता-गुणोत्तरामध्ये सुधारणा होते आणि यामुळे ग्राहकांना चांगल्या उत्पादकतेचे फायदे मिळतात. ग्राहकांना कमी पैसे जास्त मिळतात. घरांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रात याचा अर्थ असा होतो की कमी खर्चात जास्त गरजा पूर्ण केल्या जातात. या कारणास्तव, ग्राहकांचे उत्पन्न अपरिवर्तित असले तरीही त्यांची उत्पादकता कालांतराने वाढू शकते.
15
+ कंपन्यांचे पुरवठादार सामान्यत: साहित्य, ऊर्जा, भांडवल आणि सेवांचे उत्पादक असतात. त्या सर्वांची वैयक्तिक उत्पादन कार्ये आहेत. पुरवठा केलेल्या वस्तूंच्या किंमती किंवा गुणांमधील बदलांचा परिणाम दोन्ही कलाकारांच्या (कंपनी आणि पुरवठादार) उत्पादन कार्यांवर होतो. आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की कंपनी आणि तिच्या पुरवठादारांची उत्पादन कार्ये सतत बदलण्याच्या स्थितीत आहेत.
16
+ उत्पादनात सहभागी होणारे, म्हणजे कामगार शक्ती, समाज आणि मालक यांना एकत्रितपणे उत्पादक समुदाय किंवा उत्पादक म्हणून संबोधले जाते. उत्पादक समुदाय विकसनशील आणि वाढत्या उत्पादनातून उत्पन्न मिळवतो.
17
+ वस्तूंद्वारे प्राप्त होणारी कल्याण ही वस्तूंच्या किंमत-गुणवत्तेच्या संबंधांमुळे उद्भवते. बाजारातील स्पर्धा आणि विकासामुळे, वस्तूंच्या किंमती-गुणवत्तेचे संबंध कालांतराने सुधारतात. सामान्यतः एखाद्या वस्तूची गुणवत्ता वाढते आणि कालांतराने किंमत कमी होते. हा विकास ग्राहकांच्या उत्पादन कार्यांवर अनुकूल परिणाम करतो. ग्राहकांना कमी पैसे जास्त मिळतात. ग्राहक ग्राहकांना कमी खर्चात अधिक समाधान मिळते. या प्रकारच्या कल्याण निर्मितीची केवळ अंशतः उत्पादन डेटावरून गणना केली जाऊ शकते. या अभ्यासात परिस्थिती मांडली आहे. उत्पादक समुदाय (कामगार शक्ती, समाज आणि मालक) त्यांनी उत्पादनासाठी वितरीत केलेल्या इनपुटची भरपाई म्हणून उत्पन्न कमावते. जेव्हा उत्पादन वाढते आणि अधिक कार्यक्षम होते, तेव्हा उत्पन्न वाढते. उत्पादनाम��्ये हे पगार, कर आणि नफा देण्याची क्षमता वाढवते. उत्पादनाची वाढ आणि सुधारित उत्पादकता उत्पादक समुदायासाठी अतिरिक्त उत्पन्न निर्माण करते. त्याचप्रमाणे, समाजात प्राप्त झालेली उच्च उत्पन्न पातळी हे उत्पादनाच्या उच्च परिमाण आणि त्याच्या चांगल्या कामगिरीचे परिणाम आहे. या प्रकारची कल्याणकारी पिढी - आधी सांगितल्याप्रमाणे - उत्पादन डेटावरून विश्वासार्हपणे गणना केली जाऊ शकते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10249.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदंचन जलविद्युत प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्पातील एक प्रकार आहे. या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये एखाद्या उंचीचा उपयोग करून पाण्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती केली जाते. यामध्ये दोन जलाशयांचा वापर केला जातो.
2
+ ऊर्ध्व जलाशयातील पाण्याचा वापर विजेच्या जास्त मागणीच्या काळात केला जातो व वीजनिर्मिती केली जाते. विजेच्या कमी मागणीच्या काळात हे निम्न जलाशयात साठवलेले पाणी स्वस्त वीज वापरून पुन्हा ऊर्ध्व जलाशयात टाकले जाते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10275.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ डॉ. उदय निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २०हून अधिक वर्षे आयटी तज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आले आहेत. ३० ऑक्टोबर २०१७पर्यंत ते दूरचित्रवाणीच्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. ते एक पत्रकार, वक्ते आणि लेखक आहेत.
2
+
3
+ (अपूर्ण)
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1028.txt ADDED
@@ -0,0 +1,23 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ११° ४०′ ४८″ N, ९२° ४३′ १२″ E
2
+ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा अंदमान आणि निकोबार बेटे हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेयेस ही बेटे समाविष्ट आहेत. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
3
+ ‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान).[ संदर्भ हवा ] दुसऱ्या मतानुसार,
4
+ अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूलनिवासी जमाती जमातीवरून पडलेले आहे.
5
+ ‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५० च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.
6
+ अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. सावरकरांनी त्यांच्या 'कमला' काव्याची निर्मिती या ठिकाणच्या सेल्युलर जेलमध्ये केली. कोणतेही लेखन साहित्य नसताना ही निर्मिती केली गेली होती.
7
+ अंदमान-निकोबारमध्ये एकूण ३ जिल्हे आहेत.
8
+ १) उत्तर आणि मध्य अंदमान
9
+ २) दक्षिण अंदमान
10
+ ३) निकोबार
11
+ या समूहात असलेल्या रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटाचे 'शहीद द्वीप', तर 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप' अशी बदलेली नावे आहेत.[१][२]
12
+ पाच वेळा अंदमानचे अभ्यास दौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी व इतिहासाचे भान जपत, वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
13
+ कृषी
14
+ अंदमान-निकोबारमधील एकूण ४८,६७५ हेक्टर (१२०,२८० एकर) जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते. अन्नपदार्थ, अंदमान ग्रुप बेटांमध्ये मुख्यत्वे घेतले जाते, तर नारळ आणि अंडकोट हे निकोबार ग्रुप बेटांची रोख पिके आहेत. रब्बी हंगामात डाळी, तेलबिया आणि भाजीपाला इत्यादी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या डोंगराळ प्रदेशात आंबा, सांता (Kinnow?), संत्री, केळी, पपया, अननस आणि रूट पीक यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचे पीक घेतले जाते. मटि(??), लवंग, जायफळ आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांची पिके एक मल्टि-स्तरीय पीक पद्धती अनुसरून उगवली जातात. या बेटांवर रबर, लाल तेल, हस्तरेखा(??), नॉन आणि काजू मर्यादित प्रमाणात होतात.
15
+ उद्योग
16
+ अंदमान-निकोबारमध्ये १,३७४ नोंदणीकृत लघु-स्तरीय, गावे आणि हस्तकला एकके आहेत. यांशिवाय शेल (??) आणि लाकूड हस्तकला हीही एकके आहेत. मध्यम आकाराची चार औद्योगिक एकके देखील आहेत. एसएसआय युनिट्स पॉलिथीन पिशव्या, पीव्हीसी कंड्यूट पाईप्स आणि फिटिंग्ज, पेंट्स व वार्निश, फायबर ग्लास आणि मिनी आट(??) मिल्स, सॉफ्ट ड्रिंक आणि पेये इत्यादींच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहेत. लहान आकाराची हस्तकला एकके शिंपले, बेकरी उत्पादनांमध्ये गुंतलेले आहेत. तांदूळ गिरण्या चालवणे, फर्निचर बनविणे हेही उद्योग अंदमान-निकोबारमध्ये चालतात..
17
+ अंदमान आणि निकोबार बेटे इन्टिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग आणि औद्योगिक वित्तपुरवठा या क्षेत्रांत विस्तारले आहेत. ते अलायन्स एर / जेट एरवेजसाठी अधिकृत एजंट म्हणून काम करतात. बहुतेक स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे असल्याने ही बेटे एक पर्यटन स्थळ बनली आहेत.[३]
18
+ पर्यटन
19
+ मुख्य लेख : अंडमान आणि निकोबार बेटांमधील पर्यटन
20
+ अंदमान आणि निकोब���र बेटे ही परदेशी समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे जागतिक प्रवाशांच्या भेटीची बेटे, तसेच समान नामांकित, स्नॉर्केलिंग आणि समुद्र-चालनासारख्या साहसी खेळांच्या अद्भुत संधींसह प्रमुख पर्यटन केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. एनआयटीआय (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया)च्या अंतर्गत वेगवेगळ्या बेटांचा विकास करण्याची योजना चालू आहे. अव्हिस आयलॅंड, स्मिथ आयलॅंड आणि लाँग आयलंडमध्ये शासनाच्या सहभागाने लक्झरी रिसॉर्ट्‌स नियोजित आहेत.[४]
21
+ पोर्ट ब्लेअरमध्ये, मुख्य ठिकाणे म्हणजे सेल्युलर जेल, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, अंदमान वॉटर स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, चथम सॉ मिल, मिनी झू, कॉर्बिन्स कॉव्ह, चिडिया टापू, वंदूर बीच, फॉरेस्ट म्युझियम, ॲँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम, फिशरीज म्युझियम, नवल संग्रहालय (सामुद्रिका), रॉस बेट आणि उत्तर बे बेट. पूर्वी भेट देता येत असलेले वायपर बेट आता प्रशासनाने बंद ठेवले आहे. रावळगर बीचसाठी नील आयलॅंड, स्कुबा डायविंग / स्नॉर्केलिंग / समुद्रचालनासाठी, सिंक बेट, सॅडल पीक, माउंट हॅरिएट, माड ज्वालामुखी व हॅवेलॉक बेट आहे. उत्तर अंदमान येथे असलेल्या दिगलीपूर हेदेखील २०१८पासून लोकप्रिय आहे आणि बरेच पर्यटक उत्तर अंदमान येथे देखील येऊ लागले आहेत. दक्षिणी गट (निकोबार बेटे) बहुतेक पर्यटकांना उपलब्ध नसतात.
22
+ ऊर्जा निर्मिती
23
+ जपानच्या साहाय्याने, दक्षिणी अंदमान द्वीपसमूहात आता १५-मेगावॅट डिझेल पॉवर प्लांट असेल. चीनहून होणाऱ्या तेल पुरवठ्यासाठी एक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चोक पॉईंट असेल. जलसंध्यां(??)जवळील नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही इंडो-जपानी रणनीति असल्याचे मानले जाते.[५][६]
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10285.txt ADDED
@@ -0,0 +1,16 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उदय उमेश लळीत (जन्म: ९ नोव्हेंबर १९५७) हे भारताचे ४९ वे आणि विद्यमान सरन्यायाधीश आहेत.[१] यापूर्वी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. [२] न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केले होते. [३]
2
+ न्यायमूर्ती लळीत हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील आहेत. [४] [५] [६] भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून चौहत्तर दिवसांच्या कालावधीसाठी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.
3
+ उदय यू ललित यांचा जन्म मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वरिष्ठ वकील यूआर ललित यांच्या कुटुंबात झाला. [७] कुटुंबाचे मूळ गाव सोलापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, रंगनाथ ललित हे देखील वकील होते ज्यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू सोलापूरला भेट दिली तेव्हा दोन स्वतंत्र नागरी स्वागत समारंभाचे अध्यक्षपद भूषवले होते. [८] त्यांचे लग्न अमिता ललित यांच्याशी झाले आहे. [९] मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून ते कायद्याचे पदवीधर आहेत.
4
+ ललित यांनी जून 1983 मध्ये वकिलांच्या बारमध्ये प्रवेश केला आणि 1986 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. 1986 ते 1992 पर्यंत ललित यांनी भारताचे माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केले. 29 एप्रिल 2004 रोजी ललित यांना सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑगस्ट 2014 च्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटले आहे की ललित त्याच्या खटल्यांचा युक्तिवाद करताना त्याची तयारी, संयम आणि "शांत वर्तन" यासाठी उच्च प्रतिष्ठा होती. त्याच अहवालात असे म्हटले आहे की ललित अनेक उच्च-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दिसले आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये राजकारणी आणि चित्रपट कलाकारांचा समावेश होता.
5
+ 2011 मध्ये न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि ए.के. गांगुली यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ललित यांची 2G स्पेक्ट्रम प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) साठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आणि असे नमूद केले की, "या खटल्याच्या निष्पक्ष खटल्याच्या हितासाठी, UU ���लित यांची नियुक्ती अत्यंत योग्य आहेत."
6
+ त्याच्या व्यावसायिक सामर्थ्याचे वर्णन 'प्रकरणातील कसूनपणा, कायदेशीर प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात संयम आणि खंडपीठासमोर केस मांडताना संयम' असे वर्णन केले जाते.
7
+ 10 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या विवाद प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वतःला माघार घेतलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासाठी 'कनेक्टेड केस'मध्ये त्यांची हजेरी राजीव धवन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने या प्रकरणात भाग घेण्याबाबत न्यायमूर्ती ललित यांचा 'अस्वस्थता' लक्षात घेतला. त्यांनी इतर अनेक हाय-प्रोफाइल केसेसमधून स्वतःला दूर केले.
8
+ न्यायमूर्ती यू.यू.ललित हे 13 जुलै 2020 रोजी श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. ते 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे ४९वे सरन्यायाधीश बनणार आहेत.
9
+ ऑगस्ट २०१४ मध्ये, त्यांनी अमित शाह यांचे प्रतिनिधित्व केले ज्यांच्यावर सोहराबुद्दीनच्या न्यायबाह्य हत्येचा आरोप होता. [१०]
10
+ १० ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्यांनी २७ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश म्हणून थेट नियुक्त होणारे ते दुसरे न्यायाधीश आहेत.
11
+ जुलै 2014 मध्ये, तत्कालीन सरन्यायाधीश राजेंद्र मल लोढा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. [११] 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले सहावे वकील ठरले. [८]
12
+ 2017 मध्ये, ते तिहेरी तलाकच्या असंवैधानिक स्वरूपाविरुद्धच्या खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. तिहेरी तलाक ही भारतीय मुस्लिम पुरुषांनी त्यांच्या पत्नींना तीन वेळा "तलाक" हा शब्द उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा होती. ललित यांच्यासोबत जेएस खेहर, कुरियन जोसेफ, आरएफ नरिमन ��णि अब्दुल नझीर यांनी या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय दिला. [१२]
13
+ 10 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या विवाद प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वतःला माघार घेतलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासाठी 'कनेक्टेड केस'मध्ये त्यांची हजेरी राजीव धवन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने या प्रकरणात भाग घेण्याबाबत न्यायमूर्ती ललित यांना सांगितले. [१३] त्यांनी इतर अनेक हाय-प्रोफाइल केसेसमधून स्वतःला दूर केले आहे. [१४]
14
+ मे 2021 मध्ये, ते एका खंडपीठाचा भाग होते ज्याने 2018 भीमा कोरेगाव हिंसाचाराचा आरोपी कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन नाकारला होता. [१५]
15
+ 13 जुलै 2020 रोजी पद्मनाभस्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या इंदू मल्होत्रा यांच्यासह ते दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. [१६] [१७] [८]
16
+
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10297.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदयगिरी विधानसभा मतदारसंघ - १२३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. उदयगिरी हा विधानसभा मतदारसंघ नेल्लोर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10335.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ उदरशूल ही मानवात सामान्यपणे उद्भवणारी समस्या आहे. यास पोटदुखी असेही संबोधण्यात येते. याची लक्षणे सामान्य, तीव्र अशीही असू शकतात. याचे निदान करणे सहसा कठीण असते पण योग्य रितीने झाल्यास यावर त्वरीत चिकित्सा करणे सहजशक्य आहे. पचनसंस्थेच्या अनेक रोगांमध्ये उदरशूल सामान्यपणे असतो.
2
+
3
+ आयुर्वेदानुसार, सामान्यरितीने उद्भवणारी पोटदुखी ही:
4
+ पोटदुखी कमी होते.[१]
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10342.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ उदा वलव्वे महिम बंदरालागे चनका असंका वेलेगेदेरा (२० मार्च, इ.स. १९८१ - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
2
+
3
+
4
+
5
+
6
+ साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10356.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.[१] २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.[२]
2
+ जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.[३] ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.[४]
3
+ मानसिक आघात, अकारण केलेले आरोप, जीवलगांशी झालेले वादविवाद, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, पार्किन्सन्स - हायपोथायरॉइड यासारखे किंवा अन्य शारीरिक आजार, ब्लड प्रेशर -स्टेरॉइडस व काही पित्तशामक औषधे, लहानपणी घडलेला एखाद्या दुर्दैवी प्रसंग, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.[५]
4
+ नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
5
+ काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्य���ः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे Serotonin व Norepihephrine) किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.
6
+ वरील लक्षणे १५ दिवसांच्यावर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते.
7
+ नैराश्यात वरील लक्षणे कमी-जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते. आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे शैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.
8
+ वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात, तर काही व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहतात.
9
+ भारतात १५ कोटी लोक कोणत्याना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत[६] त्यापैकी सुमारे ७ कोटी नैराश्यग्रस्त लोक आहेत. भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते. अनेक नैराश्यग्रस्त रुग्ण विशेषतः निम्न स्तरातील व्यक्ती आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत.[७] पुरेसे मनोविकारतज्ज्ञ आणि सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार उपलब्ध होत नाहीत. नैराश्य बरेचदा शारीरिक लक्षणात वर्णन केले जाते विशेषतः महिलांकडून. महिलांच्या मध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे.पण त्यांना मिळणारे उपचारांवरचा खर्च मात्र पुरुषांच्या मानाने कमीच असतो.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10375.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उद्धव कानडे हे एक मराठी कवी आहेत.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10376.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ १९° २०′ ४२″ N, ७५° ३४′ ५५″ E
2
+ धारवाडी हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते.
3
+
4
+ धारवाडी गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे.
5
+
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10425.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उधळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10427.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उधाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10437.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ उनकॉम्पाग्रे पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३२१ फूट उंची असलेले हे शिखर कॉलोराडोतील ६व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
3
+ कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन
4
+ माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक
5
+ माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस
6
+ विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक
7
+ हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक
8
+ सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10438.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ उनकॉम्पाग्रे पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३२१ फूट उंची असलेले हे शिखर कॉलोराडोतील ६व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
3
+ कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन
4
+ माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक
5
+ माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस
6
+ विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक
7
+ हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक
8
+ सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10498.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उपचित्र हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10514.txt ADDED
@@ -0,0 +1,22 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उपभोग म्हणजे सध्याच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी संसाधने वापरण्याची क्रिया. हे गुंतवणुकीच्या विरुद्ध दिसते, जे भविष्यातील उत्पन्न मिळविण्यासाठी खर्च करते. उपभोग ही अर्थशास्त्रातील एक प्रमुख संकल्पना आहे आणि इतर अनेक सामाजिक विज्ञानांमध्ये देखील तिचा अभ्यास केला जातो.
2
+ अर्थशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या शाळा उपभोगाची व्याख्या वेगळ्या प्रकारे करतात. मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांच्या मते, तात्काळ वापरासाठी व्यक्तींद्वारे नवीन उत्पादित वस्तू आणि सेवांची केवळ अंतिम खरेदी हीच खप आहे, तर इतर प्रकारचे खर्च - विशेषतः निश्चित गुंतवणूक, मध्यवर्ती वापर आणि सरकारी खर्च - वेगळ्या श्रेणींमध्ये ठेवल्या जातात (ग्राहक पहा. निवड). इतर अर्थशास्त्रज्ञांनी उपभोगाची व्याख्या अधिक व्यापकपणे केली आहे, ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचे डिझाइन, उत्पादन आणि विपणन (उदा. वस्तू आणि सेवांची निवड, दत्तक, वापर, विल्हेवाट आणि पुनर्वापर) समाविष्ट नसलेल्या सर्व आर्थिक क्रियाकलापांचा समावेश आहे.[3]
3
+ अर्थशास्त्रज्ञांना उपभोग आणि उत्पन्न यांच्यातील संबंधांमध्ये विशेष रस असतो, जसे की उपभोग कार्यासह मॉडेल केले जाते. उपभोग सिद्धांतामध्ये समान वास्तववादी संरचनात्मक दृश्य आढळू शकते, जे उपभोग कार्याची वास्तविक रचना म्हणून फिशरियन इंटरटेम्पोरल चॉईस फ्रेमवर्क पाहते. प्रेरक स्ट्रक्चरल रिअॅलिझममध्ये मूर्त स्वरूप असलेल्या संरचनेच्या निष्क्रिय रणनीतीच्या विपरीत, अर्थशास्त्री हस्तक्षेप अंतर्गत त्याच्या आवर्तनाच्या संदर्भात संरचना परिभाषित करतात.[4]
4
+ मुख्य लेख: उपभोग कार्य
5
+ केनेशियन उपभोग फंक्शनला परिपूर्ण उत्पन्न गृहीतक म्हणून देखील ओळखले जाते, कारण ते केवळ वर्तमान उत्पन्नावर उपभोग ठेवते आणि संभाव्य भविष्यातील उत्पन्नाकडे (किंवा अभाव) दुर्लक्ष करते. या गृहितकाच्या टीकेमुळे मिल्टन फ्रीडमनचे कायमस्वरूपी उत्पन्न गृहीतक आणि फ्रँको मोदीग्लियानीचे जीवन चक्र गृहीतक विकसित झाले.
6
+ अधिक अलीकडील सैद्धांतिक दृष्टीकोन वर्तनात्मक अर्थशास्त्रावर आधारित आहेत आणि सूचित करतात की वर्तणूक-आधारित एकूण उपभोग कार्यासाठी अनेक वर्तणूक तत्त्वे सूक्ष्म आर्थिक पाया म्हणून घेतली जाऊ शकतात.[5]
7
+ वर्तणूक अर्थशास्त्र देखील मानक आर्थिक मॉडेलच्या मर्यादे��� अनेक मानवी वर्तणूक वैशिष्ट्ये स्वीकारते आणि स्पष्ट करते. हे यापासून असू शकतात: बंधने असलेली तर्कशुद्धता, इच्छाशक्ती आणि बद्ध स्वार्थ.[6]
8
+ हर्बर्ट सायमन यांनी बंधनकारक तर्कशुद्धता प्रथम मांडली होती. याचा अर्थ असा की लोक कधीकधी त्यांच्या स्वतःच्या संज्ञानात्मक मर्यादांना तर्कशुद्ध प्रतिसाद देतात, ज्याचा उद्देश निर्णय घेण्याच्या खर्चाची बेरीज आणि त्रुटीची किंमत कमी करणे आहे. याव्यतिरिक्त, बाउंडेड इच्छाशक्ती या वस्तुस्थितीचा संदर्भ देते की लोक बऱ्याचदा त्यांच्या दीर्घकालीन हितसंबंधांच्या विरोधात असलेल्या कृती करतात. उदाहरणार्थ, बहुतेक धूम्रपान करणारे धुम्रपान न करणे पसंत करतात आणि बरेच धूम्रपान करणारे त्यांना सोडण्यास मदत करण्यासाठी औषध किंवा कार्यक्रमासाठी पैसे देण्यास इच्छुक असतात. शेवटी, बांधलेले स्वार्थ हे लोकांच्या मोठ्या भागाच्या उपयुक्तता कार्याविषयी एक आवश्यक वस्तुस्थिती दर्शवते: विशिष्ट परिस्थितीत, ते इतरांची काळजी घेतात किंवा त्यांना इतरांची, अगदी अनोळखी व्यक्तींची काळजी असल्यासारखे वागतात.[7]
9
+ एकूण वापर हा एकूण मागणीचा एक घटक आहे.[8]
10
+ उत्पादनाच्या तुलनेत उपभोग अंशतः परिभाषित केला जातो. कोलंबिया स्कूल ऑफ हाउसहोल्ड इकॉनॉमिक्सच्या परंपरेत, ज्याला न्यू होम इकॉनॉमिक्स असेही म्हणतात, घरगुती उत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक वापराचे विश्लेषण करावे लागेल. वेळेची संधी खर्च घरगुती पर्यायांच्या किंमतीवर आणि त्यामुळे व्यावसायिक वस्तू आणि सेवांच्या मागणीवर परिणाम करते.[9][10] उपभोगाच्या वस्तूंच्या मागणीची लवचिकता हे देखील घरातील कामे कोण करते आणि त्यांचे जोडीदार त्यांना घरातील उत्पादनाच्या संधी खर्चाची भरपाई कशी करतात याचे कार्य आहे.[11]
11
+ अर्थशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या शाळा उत्पादन आणि उपभोग वेगळ्या प्रकारे परिभाषित करतात. मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांच्या मते, व्यक्तींद्वारे वस्तू आणि सेवांची केवळ अंतिम खरेदी ही खप बनते, तर इतर प्रकारचे खर्च - विशेषतः निश्चित गुंतवणूक, मध्यवर्ती वापर आणि सरकारी खर्च - वेगळ्या श्रेणींमध्ये ठेवले जातात (ग्राहकांची निवड पहा). इतर अर्थशास्त्रज्ञांनी उपभोगाची व्याख्या अधिक व्यापकपणे केली आहे, ज्यात वस्तू आणि सेवांचे डिझाइन, उत्पादन आणि विपणन (उदा. वस्तू आणि ���ेवांची निवड, दत्तक, वापर, विल्हेवाट आणि पुनर्वापर) समाविष्ट नसलेल्या सर्व आर्थिक क्रियाकलापांचा समावेश आहे.[12]
12
+ ऊर्जा अर्थशास्त्र मेट्रिक्समध्ये ऊर्जा यासारख्या विविध मार्गांनी देखील वापर मोजला जाऊ शकतो.
13
+ GDP (एकूण देशांतर्गत उत्पादन) या सूत्राद्वारे परिभाषित केले आहे:[13]
14
+ जेथे C म्हणजे उपभोग.
15
+ जिथे G म्हणजे एकूण सरकारी खर्च. (पगारासह)
16
+ जिथे I म्हणजे गुंतवणूक.
17
+ जेथे NX म्हणजे निव्वळ निर्यात. निव्वळ निर्यात म्हणजे निर्यात वजा आयात.
18
+ बऱ्याच देशांमध्ये वापर हा GDPचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो सहसा GDPच्या 45% ते GDPच्या 85% पर्यंत असतो.[14][15]
19
+ सूक्ष्म अर्थशास्त्रात, ग्राहक निवड हा एक सिद्धांत आहे जो गृहीत धरतो की लोक तर्कसंगत ग्राहक आहेत. आणि ते त्यांच्या उपयुक्तता कार्यावर (कोणत्या वस्तू त्यांना अधिक वापर/आनंद देतात) आणि त्यांच्या बजेटची मर्यादा (कोणत्या वस्तूंची जोडणी त्यांना खरेदी करणे परवडेल) याच्या आधारे ते ठरवतात.[16] ग्राहक त्यांच्या बजेटच्या मर्यादांच्या मर्यादेत राहून उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न करतात. किंवा उपयुक्ततेची लक्ष्य पातळी प्राप्त करताना किंमत कमी करणे.[17] यातील एक विशेष बाब म्हणजे उपभोग-विश्रांती मॉडेल जेथे उपभोक्ता फुरसतीचा वेळ आणि कामाचा वेळ यापैकी एक निवडतो, जो उत्पन्नाद्वारे दर्शविला जातो.[18]
20
+ परंतु वर्तनात्मक अर्थशास्त्राच्या आधारे ग्राहक तर्कशुद्धपणे वागत नाहीत आणि दिलेल्या चांगल्या गोष्टींपासून ते त्यांच्या उपयुक्ततेपेक्षा इतर घटकांनी प्रभावित होतात. ते घटक सुपरमार्केटमध्ये दिलेल्या चांगल्याची लोकप्रियता किंवा त्याचे स्थान असू शकतात.[19][20]
21
+ मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये वापर
22
+ मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये राष्ट्रीय खात्यांच्या उपभोगाच्या सिद्धांतामध्ये केवळ कंपन्यांकडून वस्तू आणि सेवांवर कुटुंबांनी खर्च केलेली रक्कम नाही. परंतु सरकारचा खर्च देखील ज्याचा अर्थ नागरिकांना वस्तू देण्यासाठी आहे अन्यथा त्यांना स्वतःला विकत घ्यावे लागेल. याचा अर्थ आरोग्यसेवेसारख्या गोष्टी.[21] जेथे उपभोग उत्पन्न वजा बचत समान आहे. या सूत्राद्वारे उपभोगाची गणना केली जाऊ शकते:[22]
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10515.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ उपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या उपम्यासारखाच ’फोडणीचा सांजा’ नावाचा खाद्यपदार्थ महाराष्ट्रात होतो. उपम्यात हळद नसते तर सांज्यात असते.
2
+ उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.[१] भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात.[२]
3
+ बऱ्याचश्या द्राविडी भाषांमध्ये उप्पू म्हणजे मीठ आणि पिंडी, मावू किंवा हित्तू म्हणजे पीठ असा होतो, म्हणून उप्पिंडी, उप्पुमावू किंवा उप्पीट.[३]
4
+ [४]
5
+
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1052.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अंदोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10524.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ राज्यातले राजधानी नंतरचे महत्त्वाचे शहर.
2
+ उदा: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10551.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ वनांच्या विविध प्रकारे तयार केलेल्या मानवनिर्मित प्रतिकृति म्हणजे उपवने होत.
2
+ वनातला आनंद अनुभवावयास आपणास वेळ नसतो म्हणुन आपण उपवने तयार करतो. उपवने म्हणजे वनाची लहानशी थोडीबहुत सुधारलेली नक्कल. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ते लहान मोठे करता येते. अर्थातच नुसती ऐपत पुरी पडत नाही.
3
+ उपवन उत्तम करावयाचे म्हणजे पुष्कळ बुद्धिमत्ताही जमेला पाहिजे. वनातल्या अडचणी, गैरसोयी, भये, नाहीशी करून जी वनश्रीची रचना होते तिला उपवन म्हणतात.
4
+ शेती हीसुद्धा एक उपवनरचनाच आहे. अन्नवस्त्रादिकाकरता उपयोगी असलेली वनश्री संभाळण्याकरता जी व्यवस्था करतात ती शेती होय. अशा शेतीमध्ये आता बरीच भर पडत चालली आहे. आपल्याला फुले पाहिजेत तर फुले पिकवणे हासुद्धा शेतीचा भाग झाला आहे. दुभती जनावरे पाळणे, पक्षी पाळणे हा सुद्धा शेतीचा भाग आहे.
5
+ उपवनाचा विस्तार एकाद्या घरातल्या लहानशा बागेपासुन शेकडो एकरांच्या वनसदनापर्यंत असू शकतो. झाडे झुडे तर असावयचीच पण त्याखेरीज पशुपक्षीही असावयाचे, आणि त्यांचे स्वैर व्यवहार माणसाला बिनधोक पहावयास मिळावयाचे, अशी जेथे व्यवस्था केलेली असते अशा वनांना आता अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने म्हणून संरक्षण देण्यात येते. अशी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने ह्ल्ली सर्व जगभर स्थापन झालेली आहेत.
6
+ [१]
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10571.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ उपहासपट ( मॉक आणि डॉक्युमेंटरीचा एक पोर्टमँटो ) हा एक प्रकारचा चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो आहे जो काल्पनिक घटनांचे वर्णन करतो, पण एक माहितीपट म्हणून सादर केला जातो जो स्वतःच चित्रपट निर्मितीच्या चुकीच्या-डॉक्युमेंटरी शैलीचा उपसंच आहे. [१]
2
+ काल्पनिक सेटिंग वापरून वर्तमान घटना आणि समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी किंवा त्यावर टिप्पणी करण्यासाठी किंवा माहितीपट स्वरूपाची विडंबना करण्यासाठी या निर्मितीचा वापर केला जातो. [२] उपहासपट हे सहसा विनोदी असतात, तर स्यूडो-डॉक्युमेंटरी हे त्यांचे नाट्यमय समतोल असतात. मात्र, स्यूडो-डॉक्युमेंटरीला डॉक्युड्रामा, एक काल्पनिक शैली ज्यामध्ये वास्तविक घटनांचे चित्रण करण्यासाठी डॉक्युमेंटरी घटकांसह नाट्यमय तंत्रे एकत्र केली जातात, यात गोंधळ होऊ नये. तसेच यापैकी कोणीही डॉक्युफिक्शनमध्ये गोंधळून जाऊ नये, एक शैली ज्यामध्ये माहितीपट काल्पनिक घटकांनी दूषित असतात.
3
+ १९६० च्या दशकात उगम झालेला "मॉक्युमेंटरी" हा शब्द १९९० च्या दशकाच्या मध्यात लोकप्रिय झाला जेव्हा दिस इज स्पाइनल टॅप दिग्दर्शक रॉब रेनर यांनी त्या चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी संदर्शनांमध्ये त्याचा वापर केला. [३] [४]
4
+ लुईस बुन्युएलचा १९३३ मधील लँड विदाऊट ब्रेड, [५] ओरसन वेल्सचा १९३८ मधील द वॉर ऑफ द वर्ल्ड्सचे रेडिओ प्रक्षेपण, विविध एप्रिल फूल्स डे बातम्यांचे वृत्तांत आणि १९६० आणि १९७० च्या दशकातील व्हेरिट -शैलीतील चित्रपट आणि टेलिव्हिजनसह प्रारंभी काम, शैलीचा अग्रदूत म्हणून काम केले. [३] मॉक-डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीच्या उदाहरणांमध्ये पीटर वॅटकिन्सच्या विविध चित्रपटांचा सामावेश होतो, जसे की द वॉर गेम (1965), प्रिव्हिलेज (1967), आणि डिस्टोपिक पनिशमेंट पार्क (1971). [६]
5
+ द ऑफिस या अमेरिकी उपहासपटाने अक्षरशः धुमाकूळ घातले. जागतिक पातळीवर हा उपहासपट गाजला आणि जगभरातून द ऑफिस चे प्रशंसक(इंग्रजी: फॅन्स) निर्मित होऊ लागलेत. यानंतर क्रांती घडली, आणि वेगवेगळ्या प्रयत्नांद्वारे उपहासपटांना प्रतिसाद देखील मिळू लागला. आजही या मालिकेतील काही मोजके व्हिडिओ मीम्सच्या स्वरूपात व्हायरल असून ते वापरले जातात.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10576.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बौद्ध धर्म
2
+ ज्या लोकांनी अथवा बौद्धांनी भिक्खू कडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यानुसार ते आचरण करतात त्यांना उपासक अथवा उपासिका म्हणतात. या शिवाय ज्यांनी भिक्खूकडून अष्टशील उपोसथ पालन करण्याचे जीवनभर व्रत घेतले आहे. जे भिक्खू आणि भिक्खूणी संघावर दृढ विश्वास ठेवून, तन मन धनाने अंतिम श्वासापर्यंत श्रद्धेने सेवा व धम्माचे संरक्षण आणि प्रचार-प्रसार करतात त्यांना महाउपासक - महाउपासिका म्हणतात.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1058.txt ADDED
@@ -0,0 +1,39 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ [१]अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा
2
+ "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013",हा एक क्रांतिकारी कायदा आहे. या कायद्याचे संपूर्ण Drafting (शब्द न् शब्द लिखाण) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अ.भा.अंनिस -स्थापना 1882) चे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.
3
+ याच संदर्भाततला व असाच कायदा अंधश्रद्धा विरोधी कायदा सन 2003 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(महा अंनिस स्थापना - 1989) चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (1945-2013) यांनी तयार केलेला आहे.[२]
4
+ वर्षानुवर्षे बंदी घातलेल्या क्रियांची संख्या सतत कमी केली जात होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर, 26 ऑगस्ट 2013 रोजी हे विधेयक मांडण्यात आले आणि नागपूरच्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2013 मध्ये ते औपचारिकपणे मांडले गेले.
5
+ सध्याच्या विधेयकात १२ कलमें आहेत जी केवळ पुढील कृतींवर गुन्हे दाखल करतात:[३]
6
+ 1. कथितपणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने प्राणघातक अत्याचार, जबरदस्तीने मानवी शरीरात मिसळणे, लैंगिक अत्याचार, ब्रांडिंग इ.
7
+ 2. चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे आणि प्रसारित करणे आणि अशा प्रकारे लोकांना फसवणे किंवा भयभीत करणे.
8
+ 3. अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य धोक्यात आणणारी किंवा गंभीर दुखापत होणारी कृती करणे किंवा प्रोत्साहित करणे.
9
+ 4. काही इनाम किंवा पुरस्काराच्या शोधात अमानुष कृत्ये किंवा मानवी बलिदानाचे पालन करणे किंवा प्रोत्साहित करणे.
10
+ 5. एखाद्या व्यक्तीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि लोक त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पाडतात अशी भावना निर्माण करणे.
11
+ 6. एखाद्या व्यक्तीवर काळा जादू करण्याचा किंवा सैतानचा अवतार असल्याचा आरोप, त्याच्यावर / तिच्यावर रोग किंवा दुर्दैवी कारणीभूत असल्याचा आरोप करणे आणि त्या व्यक्तीला त्रास देणे.
12
+ 7. एखाद्या व्यक्तीवर काळ्या जादूचा अभ्यास केल्याचा आरोप करणे, त्याला नग्न करणे व तिचे नग्न करणे आणि त्या व्यक्तीच्या क्रियाकलापांमध्ये अडथळा आणणे.
13
+ 8. भुतांना चिघळण्याच्या क्षमतेचा दावा करणे, घबराट निर्माण करणे किंवा इतरांना भीती घालवून भुतांना हाक मारण्याची धमकी देऊन किंवा ताब्यात घेण्याची भावना निर्माण करणे,
14
+ 9. एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे आणि त्याला / तिला अमानुष कृत्ये करण्यास भाग पाडणे.
15
+ 10.कुत्रा, साप किंवा विंचू चाव्याद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्यापासून रोखणे आणि त्याला जादूचे उपाय करण्यास भाग पाडणे.
16
+ 11. (क) बोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा दावा (मानसिक शस्त्रक्रिया) आणि जन्म न घेतलेल्या गर्भातील लिंग बदलण्याचा दावा.
17
+ 11. (ख) मागील अवतारातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असल्याचा दावा करणे आणि त्यांना लैंगिक कृतींमध्ये एकत्र करणे आणि नपुंसक स्त्रीला बरे करण्यासाठी अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि त्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे.
18
+ 13.एखाद्या मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि अशा व्यक्तीचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करणे.
19
+ जरी नरबळी आधीपासूनच भारतात खून मानला जात असला तरी मानवी त्यागास प्रोत्साहित करणे याचा देखील कायद्यात समावेश केला गेला आहे. प्रत्येक उल्लंघन कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते ज्यात दंड 5000 ते 50000 रुपये पर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत.
20
+ हा कायदा दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक व प्रशिक्षण, तसेच या गुन्ह्यांचा तपास करून स्थानिक पोलिस ठाण्यात अहवाल देण्याचे निर्देश देतो. या अधिकाऱ्यांची पत पोलिस निरीक्षकाच्या रँकपेक्षा जास्त असावी.
21
+ 2003 चे मूळ विधेयक नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होते. जुलै 2003 मध्ये राज्य सरकारकडून या आराखड्यास मान्यता देण्यात आली. हे विधेयक केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ऑगस्ट 2003 मध्ये पाठवले होते. परंतु 2005 मध्ये ते विधानपरिषदेत बारगळले. .[४] तथापि, अंधश्रद्धा, काळा जादू, जादू, जादूटोणा इत्यादी अटींची कमकुवत व्याख्या असल्याबद्दल यावर टीका केली गेली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले गेले नाही.विधेयकवादी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अ.भा.अंनिस) चे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव हे विधेयक सुधारित व पुनर्निर्देशित केले. या संपूर्ण कायद्यचा मसुदा प्रा. श्याम मानव यांनी तयार केला. व हा कायदा सर्व पक्षांच्या सह मतीने मंजूर करून घेतला. "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू 2013" म्हणून सादर करण्यात आले.[५]
22
+ 2005 च्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक विधानसभेने 16 डिसेंबर 2006 रोजी मंजूर केले. सत्ताधारी काँग्रेस सरकारला विरोधक भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेअभावी टीकेचा सामना करावा लागला.
23
+ 25 फेब्रुवारी 2006 रोजी पुण्यात झालेल्या निदर्शनासह या विधेयकाविरोधात काही निदर्शने करण्यात आली होती. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन आणि हिंदू जनजागृती समिती यांच्यासह आंदोलकांनी असा दावा केला होता की या विधेयकात पोलिसांना केवळ संशयावरून शोध घेण्यास, पकडण्यासाठी किंवा अटक करण्याचे अधिकार देण्यात आले होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी विधेयकाविरोधातील दाव्यांचे खंडन करताना ते म्हणाले:[६]
24
+ “भारतीय दंडसंहितेनुसार जर कोणी पोलिसांच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते. अंधश्रद्धेमुळे लोकांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक विधेयक तयार केले आहे.”[७]
25
+ जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, हे विधेयक निरर्थक आहे, धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे आणि दैवी शक्तीची कबुली देत ​​नाही. आय. ए. खान, हाजी मलंग दर्गाचे काळजीवाहक, सहमत झाले आणि म्हणाले की या विधेयकात “विदेशी कल्पना” आहेत.[७]
26
+ 2006 च्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक सादर झाले नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर एका काँग्रेसच्या आमदाराने हे कबूल केले की निवडणुकीपूर्वी त्यांना त्यांचे मतदारसंघ अस्वस्थ करायचे नाहीत.
27
+ 2007 मध्ये, विधानमंडळाच्या दुसऱ्या सभागृहात, विधानपरिषदेकडे पाठविण्याऐवजी ते चौकशी समितीकडे पाठविण्यात आले.
28
+ जुलै 2008 मध्ये, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्वयंसेवकांनी या विधेयकाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत निदर्शने केली आणि तेथेच आंदोलकांनी त्यांना स्वतःहून कानशिलात मारून घेतली व आपला रोष जाहीर केला. त्यांनी असा दावा केला की ते शासनाला हे लक्षात आणून देतील की, त्यांनी चुकीच्या प्रतिनिधींची निवड केली ज्यांनालोक हितांमध्ये स्वारस्य नाही.[८]
29
+ नोव्हेंबर 2010 रोजी वारकरी प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी यांनी पत्रकार परिषदेत या विधेयकावर टीका केली की मानसिक व शारीरिक छळाची स्पष्ट व्याख्या नाही. प्रत्येक हिंदू विधी गुन्हेगार���साठी वापरता येईल, असेही त्यांनी नमूद केले. मानवी बळी आधीपासूनच भारतीय दंड संहितेखाली येत असल्याने हे विधेयक निरर्थक असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी वारांच्या वकार विधीचा बचाव केला आणि हे बिल रद्द करण्यास सांगितले.[९] 5 एप्रिल 2011 रोजी,दाभोळकरां यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दूरदर्शनवरील कार्यक्रमांवर अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी टीका केली आणि हे विधेयक संमत करण्यास सांगितले. विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी 7 एप्रिल रोजी आझाद मैदान येथे एक मोर्चा काढण्यात आला.
30
+ एप्रिल 2011 रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल असे सांगताना आमदार चैनसुख संचेती यांनी बालकांच्या बलिदानाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या विधेयकाचा वाकारी विधी किंवा इतर कोणत्याही धार्मिक विधींवर परिणाम होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.[१०]
31
+ जुलै 2011 रोजी मनसेचे सचिव मिलिंद देशमुख आणि दाभोळकर यांनी सांगितले की, जुलै 1995 पासून सरकारकडून जादूटोणाविरोधी विधेयक दिले गेले होते परंतु ते कधीच मंजूर झाले नाहीत. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तार पाठविण्याची मोहीम सुरू केली आणि स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्र्यांना टेलिग्राम पाठविण्यास उद्युक्त केले.
32
+ 20 ऑगस्ट 2011 रोजी या विधेयकामागील प्रेरणास्रोत आणि मुख्य प्रचारक नरेंद्र दाभोळकर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते,ते फिरायला बाहेर पडले असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या मृत्यूने जनक्षोभ निर्माण केला आणि हे विधेयक मंजूर करण्याची मागणी केली जाऊ लागली . 21 ऑगस्ट 2013 रोजी, महाराष्ट्र शासनाने अध्यादेश म्हणून हे विधेयक मंजूर केले.
33
+ 2 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी अध्यादेशावर सही केली. हा अध्यादेश डिसेंबर 2013 पर्यंत लागू राहील, जेव्हा हा राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला जाईल.
34
+ ऑगस्ट 2013 पर्यंत हे विधेयक विधानसभेत तीनदा मांडण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी ते पास करण्यात अपयशी ठरले होते आणि त्यात २ घटना दुरुस्ती करण्यात आल्या आहेत.
35
+ सप्टेंबर 2013 रोजी पहिल्यांदाच अध्यादेशात एड्स, कर्करोग आणि मधुमेहासाठी चमत्कारिक उपचारांची जाहिरात करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींना अटक करण्यासाठी अध्यादेशाचा वापर करण्यात आला.[११](अंनिस)च्या सदस्यांनी कोणती कलम लागू होईल हे समजण्यास पोलिसांना मदत केली. सप्टेंबर 2013 रोजी या अध्यादेशाअंतर्गत कांदिवली येथे कृष्णाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही दाखल करण्यात आला.
36
+ हा कायदा करण्याच्या विधेयकाचे नाव महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 होते, याला अंधश्रद्धाविरोधी विधेयक, काळा जादूविरोधी विधेयक, जादू टोणाविरोधी विधेयक या नावानेही ओळखले जाते. हे महाराष्ट्र विधानसभेत 11 डिसेंबर 2013 रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सादर केले. हे विधेयक विधानसभेद्वारे 11 डिसेंबर आणि विधानपरिषदेने 13 डिसेंबर 2013 रोजी मंजूर केले. या विधेयकाला राज्यपाल कतेकल शंकरनारायणन यांनी 20 डिसेंबर रोजी मान्यता प्राप्त केली. कायद्यात लागू केलेले विधेयक फक्त तुलनेने सुयोग्य आणि सुशिक्षित महाराष्ट्रात लागू होते. उर्वरित भारतामध्ये लोक फसवे ढोंग करणारे बाबा आणि बरे करणारे चमत्कारी याच्यापासुन संरक्षणाशिवाय राहतात. नरेंद्र दाभोळकर यांची मुले मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर व (अंनिस) चे अन्य कार्यकर्ते राष्ट्रीय-अंधश्रद्धाविरोधी भारतभर कायदा व्हावा म्हणून काम करतात.[१२]
37
+ या विधेयकावर धर्मविरोधी असल्याची टीका करण्यात आली आहे.[१३]
38
+ या विधेयकात देव किंवा धर्माचा उल्लेख नाही आणि हे केवळ फसव्या प्रथांना लक्ष्य करते, असे सांगून दाभोळकर यांनी हे विधेयक धर्मविरोधी असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.[१४]
39
+ श्याम मानव म्हणाले की, वकारी पंथ हे विधेयक आक्षेपार्ह ठरणार नाही, असे सांगून कायद्याने एखाद्या व्यक्तीला चमत्कार करण्यास मनाई केली नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीने चमत्कार करण्याचा दावा केला आणि एखाद्याची फसवणूक केली तर तो गुन्हा आहे.<ref> http://www.dnaindia.com/pune/1894433/report-anti-superstition-law-drafted-in-such-a-way-that-warkaris-will-not-oppose-it-shyam-manav. Missing or empty |title= (सहाय्य)</ref
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10588.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ उपेंद्रकिशोर रॉयचौधरी(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী १२ मे १८६३, - २० डिसेंबर १९१५) हे एक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे बंगालमधील ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होत.होते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10592.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्या दिवशी आपण काही खात नाही. आपल्या हक्कासाठी जेवत नाही ते उपोषण.jopa जोपर्यंत आपला हक्क आपल्याला मिळत नाही आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही त्याच्यासाठी कठीण आणि अतोनात जीवन यातना भोगून उपवास करणे म्हणजेच उपोषण होय उपोषण हे राजनीतिक सामाजिक आर्थिक किंवा कोणत्याही एका घटकासाठी केले जाऊ शकते. उपोषणाचे भिन्न भिन्न प्रकार पडू शकतात ते एका गटाद्वारे केला जाऊ शकते किंवा एका सामाजिक द्वारे केले जाऊ शकते ते परिस्थितीनुसार बदलू पण शकते उदाहरणार्थ जर आपल्याला एक गोष्ट अमान्य आहे आणि ती आपण बदलू इच्छित आहे तर आपण त्यांना लिखित देऊ शकतो की आम्ही या गोष्टीची सहमत नाही तरी पण त्यांनी जर बलाचा वापर करून आपल्या विरुद्ध ती गोष्ट जर केली तर आपण उपोषणाचा वापर करू शकतो आणि ती गोष्ट आपल्या न्यायासाठी आणि हितासाठी योग्य असेल त्यासाठी आपण शेवटपर्यंत आपल्या गोष्टीवर ठाम असू शकतो याच्यासाठीच उपोषणाचा मुख्य मार्ग निवडला जाऊ शकतो उपोषण हे अंतिम श्वासापर्यंत केले जाऊ शकते जर उपोषणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आणि यामुळे शासन व्यवस्था मुख्यतः ढासळू शकते यामुळे प्रशासन अशा गोष्टींकडे चांगल्या प्रकारे लक्ष देते आणि उपोषणावर काहीतरी आपण तोडगा काढू शकतो यावरती त्यांचा खूप मोठा भर असू शकतो त्यामुळे सहशा सह असे आंदोलन हे एक तर दाबले जातात किंवा एक तर हे मान्य केले जातात किंवा काहीतरी त्यांना दुसऱ्या गोष्टीचे आम्हीच दाखवून त्यांना त्या काळापुरतं चूप केले जाते शांत किंवा शांत केले जाते असे आपण म्हणू शकतो
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10601.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उबगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1062.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ६-७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष दत्ता देसाई (की उत्तम कांबळे?) होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे संमेलन झाले. उद्‌घाटक प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव दीपक शाह होते.
2
+ या संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दोन दिवस झालेल्या या साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते.
3
+
4
+ पहा : साहित्य संमेलने; अंनिसचे साहित्य संमेलन
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10620.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
2
+ उदा. रामुकाकांनी प्रफुल्लचे कौतुक केले व त्याची पाठ थोपटत सुशीला काकूंना म्हणाले, "वहिनी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो!"
3
+ अव्यये: की, आणि
4
+ उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10635.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ उमय्या खिलाफत (अरबी: الخلافة الأموية‎‎, अल-खिलाफा अल-उमाविय्या) ही मध्यपूर्वेतील खिलाफत होती. या खिलाफतीची स्थापना इ.स. १६६१मध्ये मुआविया इब्न अबी सुफियानने केली. या खिलाफतीचे सत्ताकेंद्र सीरियाच्या दमास्कस शहरात होते.
2
+ मुआविया हा मूळचा मक्केचा असून सीरियाचा राज्यकर्ता होता. त्याच्यानंतर उस्मान इब्न अफ्फान याने खिलाफतीचा विस्तार केला.
3
+
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1064.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ अंधा कानून हा १९८३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये रजनीकांत व हेमा मालिनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
3
+ चित्रपटाचे कथानक बदल्याच्या भावनेभोवती फिरतो.रजनीकांत त्याच्या पालकांच्या हत्यारांच्या सुडाचा बदला घेत असतांच, त्याची बहीण हेमा मालिनी,पोलिस अधिकारी त्याला पकडण्यात गुंतलेली असते.
dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10681.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरठा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.