Aarsh-Wankar commited on
Commit
d0ea2e1
·
verified ·
1 Parent(s): 3d9e02d

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10004.txt +4 -0
  2. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10071.txt +69 -0
  3. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10075.txt +1 -0
  4. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10106.txt +49 -0
  5. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10112.txt +0 -0
  6. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10124.txt +207 -0
  7. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10125.txt +6 -0
  8. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10131.txt +5 -0
  9. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10152.txt +5 -0
  10. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10175.txt +5 -0
  11. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10178.txt +1 -0
  12. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10187.txt +2 -0
  13. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10219.txt +2 -0
  14. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10249.txt +6 -0
  15. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1026.txt +1 -0
  16. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1027.txt +1 -0
  17. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10276.txt +2 -0
  18. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_103.txt +1 -0
  19. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10307.txt +13 -0
  20. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10325.txt +1 -0
  21. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10327.txt +1 -0
  22. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10336.txt +5 -0
  23. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10337.txt +2 -0
  24. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10343.txt +1 -0
  25. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10348.txt +2 -0
  26. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10353.txt +2 -0
  27. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1036.txt +2 -0
  28. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10368.txt +3 -0
  29. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10374.txt +2 -0
  30. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10385.txt +7 -0
  31. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1039.txt +2 -0
  32. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10391.txt +5 -0
  33. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10424.txt +11 -0
  34. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10427.txt +1 -0
  35. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10441.txt +6 -0
  36. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10444.txt +2 -0
  37. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10447.txt +3 -0
  38. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10453.txt +9 -0
  39. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10469.txt +5 -0
  40. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10474.txt +1 -0
  41. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10480.txt +1 -0
  42. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10500.txt +5 -0
  43. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10521.txt +10 -0
  44. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10566.txt +53 -0
  45. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10585.txt +2 -0
  46. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10604.txt +3 -0
  47. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10631.txt +5 -0
  48. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10645.txt +3 -0
  49. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10655.txt +4 -0
  50. dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1066.txt +25 -0
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10004.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार (OCD) हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये लोकांना पुनःपुन्हा गोष्टी तपासण्याची गरज वाटते, विशिष्ट नित्यक्रम पुनःपुन्हा करणे (ज्याला “विधी” असे म्हणतात), किंवा विशिष्ट विचार पुनःपुन्हा करणे (ज्याला “छंदिष्ट” असे म्हणतात).[१] थोड्या कालावधीपेक्षा जास्त कालावधीसाठी लोक एकतर विचार किंवा क्रियांवर नियंत्रण ठेवण्यात अक्षम असतात.[१] सामान्य क्रियांमध्ये हात धुणे, वस्तूंची मोजणे, आणि दार बंद आहे का हे पाहण्यासाठी तपासणे यांचा समावेश होतो.[१] काहींना वस्तू बाहेर फेकून देण्याची अडचण असू शकते.[१] या क्रिया अशा प्रमाणात घडतात की व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मकरित्या परिणाम होतो.[१] हे बरेचदा एका दिवसात एका तासापेक्षा अधिक वेळ घेते.[२] बऱ्याच प्रौढांना वागणुकींना काही अर्थ नसल्याचे समजते.[१] ही परिस्थिती हावभाव, चिंतातुरता विकार, आणि आत्महत्येच्यावाढत्या जोखमी यांच्याशी संबंधित आहे.[२][३]
2
+ कारण अज्ञात आहे.[१] काही अनुवांशिक घटकांच्या एकसारख्या जोड्यांवर दोन्हीही एकसारख्या नसलेल्या जोड्यांपेक्षा बरेचदा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.[२] जोखीम घटकांमध्ये बालशोषण किंवा इतर तणाव-प्रेरित घटनेच्या इतिहासाचा समावेश होतो.[२] काही प्रकरणांमध्ये लागणझाल्याची घटना घडल्याचे नोंदविले गेले आहे.[२] निदान हे लक्षणांवर आधारित आहे आणि संबंधित इतर औषध किंवा वैद्यकीय कारणे नियमबाहय करणे आवश्यक आहे.[२] गुणांकनाच्या येल-ब्राऊन छंदिष्टपणा-अत्याग्रही मापनपट्टी (Y-BOCS) यासारख्या मापनपट्टया या तीव्रतेचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.[७] इतर विकारांमध्ये यासारख्याच लक्षणांसह प्रमुख चिंतातुरता विकार, खाण्याचा विकार, हावभाव विकार, आणि छंदिष्टपणा-अत्याग्रही व्यक्तिमत्त्व विकारयांचा समावेश होतो.[२]
3
+ उपचारांमध्ये समुपदेशन, जसे की आकलनविषयक वागणुकीसंबंधित चिकित्सा (CBT), आणि कधीकधी निराशा अवरोधक जसे की निवडक सेरोटोनिन पुनर्शोषण अवरोधके (SSRIs) किंवा क्लॉमिप्रॅमिनयांचा समावेश होतो.[४][५] OCD साठी CBT मध्ये पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनाला परवानगी नसताना समस्या कशामुळे येतात याबद्दलच्या वाढत्या अनावृत्तीचा समावेश होतो.[४] क्लॉमिप्रॅमिन हे SSRIs इतकेच चांगले काम करत असल्यासारखे दिसून आले तरी, त्याचे मोठे आनुषंगिक परिणाम असतात त्यामुळे सामान्यतः दुय्यम उपचार म्हणून राखून ठेवले जातात.[४] एटिपिकल ॲंटिससायकोटिक्स उपचार-प्रतिरोधक प्रकरणांमध्ये SSRIs च्या व्यतिरिक्त वापरताना हे उपयोगी असू शकते परंतु आनुषंगिक परिणामाच्या वाढीव जोखमीशी देखील संबंधित असू शकते.[५][८] उपचारांशिवाय, बरेचदा ही स्थिती काही दशके टिकते.[२]
4
+ सुमारे 2.3% लोकांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्यातरी वेळी छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार परिणाम करतो.[६] दिलेल्या वर्षादरम्यान सुमारे 1.2% हा दर आहे आणि हे जगभरात घडत असते.[२] 35 वर्षे वयानंतर लक्षणे सुरू होणे असामान्य आहे आणि निम्म्याहून अधिक लोकांमध्ये ही समस्या 20 व्या वर्षापूर्वीच विकसित होते.[१][२] पुरुष व स्त्री यांच्यावर समसमान प्रमाणात परिणाम होतात.[१] इंग्रजीमध्ये, छंदिष्टपणा-अत्याग्रही हे शब्द बरेचदा OCD शी संबंधित नसताना अनौपचारिक रीतीने एखाद्या अतिशय दक्ष राहणाऱ्या, परिपूर्ण राहणाऱ्या, तल्लीन झालेल्या अन्यथा आसक्त असलेल्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात.[९]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10071.txt ADDED
@@ -0,0 +1,69 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी[१] प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते.[२][३][४]
2
+ राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
3
+ ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
4
+ शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[५] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.[६]
5
+
6
+ राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. [७] [८] त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले. [९] [१०]
7
+ शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
8
+ त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.[११]
9
+ ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
10
+ त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
11
+ स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे
12
+ महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश���यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
13
+ अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
14
+ मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.[ संदर्भ हवा ]
15
+ त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष���ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
16
+ तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.[ संदर्भ हवा ]
17
+ गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
18
+ शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
19
+ महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.[ संदर्भ हवा ]
20
+ राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला व त्यासंबंधी कायदा आणला,आपल्या कृतीतूनच संदेश जावा यासाठी आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय केला,अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
21
+ शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या.
22
+ १. प्राथमिक शाळा
23
+ २. माध्यमिक शाळा
24
+ ३. पुरोहित शाळा
25
+ ४. युवराज/ सरदार शाळा
26
+ ५. पाटील शाळा
27
+ ६. उद्योग शाळा
28
+ ७. संस्कृत शाळा
29
+ ८. सत्यशोधक शाळा
30
+ ९. सैनिक शाळा
31
+ १०. बालवीर शाळा
32
+ ११. डोंबारी मुलांची शाळा
33
+ १२. कला शाळा
34
+ [१२]
35
+ शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.
36
+ १. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
37
+ २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
38
+ ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
39
+ ४. मुस्लिम बोर्डिंग (१९०६)
40
+ ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
41
+ ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
42
+ ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
43
+ ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
44
+ ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
45
+ १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
46
+ ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
47
+ १२. आर्यसमाज गुरुकुल (१९१८)
48
+ १३. वैश्य बोर्डिंग (१९१८)
49
+ १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९)
50
+ १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०)
51
+ १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०)
52
+ १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१)
53
+ १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१)
54
+ १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०)
55
+ २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०)
56
+ २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०)
57
+ २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०)
58
+ २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०)
59
+ २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९)
60
+ २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०)
61
+ २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)
62
+ [१३]
63
+ वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
64
+ शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.
65
+ राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. [ संदर्भ हवा ]
66
+ राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
67
+ महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.
68
+ २००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १८७४ आहे. यामध्ये प्रा. हरी नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सा���ान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.[१४][१५][१६][१७]
69
+ शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे :-
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10075.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि संस्थेमध्ये क्षेत्रांचा समावेश आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषतः जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.[१]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10106.txt ADDED
@@ -0,0 +1,49 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{1}}} {{{5}}}
2
+ {{{2}}} {{{6}}}
3
+ {{{3}}} {{{7}}}
4
+ {{{4}}} {{{8}}}
5
+ मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा
6
+
7
+ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.
8
+ महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[१] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी स्थानक, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
9
+ जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.
10
+ विश्व विपस्सना पॅगोडा ·
11
+ अजिंठा लेणी ·
12
+ कास पठार ·
13
+ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ·
14
+ दौलताबादचा किल्ला ·
15
+ रायगड किल्ला ·
16
+ लोणार सरोवर
17
+ आग्रा किल्ला • 
18
+ अजिंठा लेणी • 
19
+ सांचीचा स्तूप • 
20
+ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • 
21
+ छत्रपती शिवाजी टर्मिनस • 
22
+ वेल्हा गोवा • 
23
+ घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • 
24
+ वेरूळची लेणी • 
25
+ फत्तेपूर सिक्री • 
26
+ चोल राजांची मंदिरे • 
27
+ हंपी • 
28
+ महाबलिपुरम • 
29
+ पट्टदकल • 
30
+ हुमायूनची कबर • 
31
+ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • 
32
+ केवलदेव राष्ट्रीय उद्यान • 
33
+ खजुराहो • 
34
+ महाबोधी विहार • 
35
+ मानस राष्ट्रीय उद्यान • 
36
+ भारतामधील पर्वतीय रेल्वे ( • 
37
+ दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • 
38
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे • 
39
+ कालका−सिमला रेल्वे) • 
40
+ नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • 
41
+ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • 
42
+ सह्याद्री पर्वतरांग • 
43
+ कुतुब मिनार • 
44
+ लाल किल्ला • 
45
+ भीमबेटका • 
46
+ कोणार्क सूर्य मंदीर • 
47
+ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • 
48
+ ताजमहाल • 
49
+ जंतर मंतर
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10112.txt ADDED
The diff for this file is too large to render. See raw diff
 
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10124.txt ADDED
@@ -0,0 +1,207 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ छत्रपती संभाजीनगर विमानतळ (आहसंवि: IXU, आप्रविको: VAAU) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेला एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.
2
+ १९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळची लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९० च्या शेवटी, सरकारने नुतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.
3
+ ५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[१]
4
+
5
+
6
+ आग्रा •
7
+ अराक्कोणम •
8
+ अंबाला •
9
+ बागडोगरा •
10
+ भूज रुद्रमाता •
11
+ कार निकोबार •
12
+ चबुआ •
13
+ छत्तीसगढ •
14
+ दिमापूर •
15
+ दुंडिगुल •
16
+ गुवाहाटी •
17
+ हलवारा •
18
+ कानपूर •
19
+ लोहगांव •
20
+ कुंभिरग्राम •
21
+ पालम •
22
+ सफदरजंग •
23
+ तंजावर •
24
+ येलहंका
25
+
26
+
27
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
28
+
29
+
30
+ जोगबनी विमानतळ •
31
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
32
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
33
+ पूर्णिया विमानतळ •
34
+ रक्सौल विमानतळ
35
+
36
+
37
+ बिलासपूर विमानतळ •
38
+ जगदलपूर विमानतळ •
39
+ Raipur: विमानतळ
40
+
41
+
42
+ चकुलिया विमानतळ •
43
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
44
+
45
+
46
+ बारवानी विमानतळ •
47
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
48
+ ग्वाल्हेर विमानतळ •
49
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
50
+ जबलपूर विमानतळ •
51
+ खजुराहो विमानतळ •
52
+ ललितपूर विमानतळ •
53
+ पन्ना विमानतळ •
54
+ सतना विमानतळ
55
+
56
+
57
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
58
+ हिराकुद विमानतळ •
59
+ झरसुगुडा विमानतळ •
60
+ रूरकेला विमानतळ
61
+
62
+
63
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
64
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
65
+ गोरखपूर विमानतळ •
66
+ झांसी विमानतळ •
67
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
68
+ ललितपूर विमानतळ
69
+
70
+
71
+ अलाँग विमानतळ •
72
+ दापोरिजो विमानतळ •
73
+ पासीघाट विमानतळ •
74
+ तेझू विमानतळ •
75
+ झिरो विमानतळ
76
+
77
+
78
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
79
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
80
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
81
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
82
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
83
+
84
+
85
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
86
+
87
+
88
+ रुपसी विमानतळ •
89
+ शेला विमानतळ •
90
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
91
+
92
+
93
+ ऐझ्वाल: लें��पुई विमानतळ
94
+
95
+
96
+ दिमापूर विमानतळ
97
+
98
+
99
+ पाकयाँग विमानतळ
100
+
101
+
102
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
103
+ कैलाशहर विमानतळ •
104
+ कमलपूर विमानतळ •
105
+ खोवै विमानतळ
106
+
107
+
108
+ बालुरघाट विमानतळ •
109
+ बेहाला विमानतळ •
110
+ कूच बिहार विमानतळ •
111
+ इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
112
+
113
+
114
+ चंदिगढ विमानतळ
115
+
116
+
117
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
118
+ कुलू: भुंतार विमानतळ •
119
+ शिमला विमानतळ
120
+
121
+
122
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
123
+ कारगिल विमानतळ •
124
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
125
+
126
+
127
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
128
+ पठाणकोट विमानतळ
129
+
130
+
131
+ अजमेर विमानतळ •
132
+ बिकानेर: नाल विमानतळ •
133
+ जेसलमेर विमानतळ •
134
+ जोधपूर विमानतळ •
135
+ कोटा विमानतळ •
136
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
137
+
138
+
139
+ देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
140
+ पंतनगर विमानतळ
141
+
142
+
143
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
144
+
145
+
146
+ कडप्पा विमानतळ •
147
+ दोनाकोंडा विमानतळ •
148
+ काकिनाडा विमानतळ •
149
+ नादिरगुल विमानतळ •
150
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
151
+ राजमुंद्री विमानतळ •
152
+ तिरुपती विमानतळ •
153
+ विजयवाडा विमानतळ •
154
+ विशाखापट्टणम विमानतळ •
155
+ वारंगळ विमानतळ
156
+
157
+
158
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
159
+ बेळ्ळारी विमानतळ •
160
+ विजापूर विमानतळ •
161
+ हंपी विमानतळ •
162
+ हस्सन विमानतळ •
163
+ हुबळी विमानतळ •
164
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
165
+ विद्यानगर विमानतळ
166
+
167
+
168
+ अगत्ती विमानतळ
169
+
170
+
171
+ पाँडिचेरी विमानतळ
172
+
173
+
174
+ मदुरै विमानतळ •
175
+ सेलम विमानतळ •
176
+ तुतिकोरिन विमानतळ •
177
+ वेल्लोर विमानतळ
178
+
179
+
180
+ दमण विमानतळ •
181
+ दीव विमानतळ
182
+
183
+
184
+ भावनगर विमानतळ •
185
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
186
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
187
+ कंडला विमानतळ •
188
+ केशोद विमानतळ •
189
+ पालनपूर विमानतळ •
190
+ पोरबंदर विमानतळ •
191
+ राजकोट विमानतळ •
192
+ सुरत विमानतळ •
193
+ उत्तरलाई विमानतळ •
194
+ वडोदरा: हरणी विमानतळ
195
+
196
+
197
+ अकोला विमानतळ •
198
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
199
+ हडपसर विमानतळ •
200
+ कोल्हापूर विमानतळ •
201
+ लातूर विमानतळ •
202
+ मुंबई: जुहू विमानतळ •
203
+ नांदेड विमानतळ •
204
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
205
+ रत्नागिरी विमानतळ •
206
+ शिर्डी विमानतळ •
207
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10125.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्‌गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २००८सालापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील सासवड येथे होते. संमेलनाची संकल्पना पत्रकार व कवी दशरथ यादव यांची असून, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे या संभाजी साहित्य संमेलनासाठीचे मार्गदर्शक आहेत. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर आहेत, तर तालुकाध्यक्ष प्रा. केशव काकडे,राजाभाऊ जगताप, सुनीललोणकर हे संयोजक आहेत. संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, बुधभूषण, सातशतक हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या नावाने सुरू झालेले हे महाराष्ट्रातील एकुलते एक संमेलन आहे.
2
+ २०१० सालापासून हे संमेलन होते.
3
+
4
+
5
+ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२मार्च २०१३ रोजी सासवडला झाले.
6
+ या संमेलनात सामाजिक कार्याबद्दल बार्शी तालुक्यातील राजेंद्र मिरगणे यांना छत्रपती संभाजी महाराज समाज पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, माढा येथील गोरक्षनाथ भांगे यांना युवा भूषण, कळंब येथील सौ. साधना बागरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामाबद्दल पुरस्कार, मंजुषा काटकर यांना नाट्यकलेसाठी सामाजिक गौरव, पूजा कला केंद्रातील नृत्यांगना रेणुका ढगे यांना युवती नृत्यांगना पुरस्कार, अशोक नावले यांना सामाजिक युवा गौरव, पाटस (ता. दौंड) येथील नवनाथ कुरुमकर यांना सामाजिक गौरव, पॅरामेडिकल असोसिएशनचे डॉ. अरविंद पंडित खरात यांना समाज गौरव, शांताराम पातंगे यांना युवा उद्योग रत्‍न, कृष्णकांत कोबल यांना पत्रकारिता, चिळली (ता. मोहोळ) येथील ज्ञानदेव यादव यांना जीवन गौरव, दिलीप शिंदे यांना आदर्श शिक्षक, विक्रम सावंत यांना समाजरत्न, भारती सावंत यांना माता जिजाऊ पुरस्कार, जालना येथील किसनराव मोरे यांना सामाजिक कार्यगौरव, बिपीन नाईक यांना शिक्षण रत्‍न आदी पुरस्कारांनी सन्‍मानित करण्यात आले.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10131.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (AMC) ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहराची प्रशासकीय संस्था आहे. महानगरपालिकेत लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो, त्याचे प्रमुख महापौर असतात आणि शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि पोलिसांचे व्यवस्थापन करतात. राज्यातील आघाडीच्या विविध राजकीय पक्षांचे सदस्य महामंडळात निवडून आलेली पदे भूषवतात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे आहे.
2
+ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (AMC) ही स्थानिक नागरी संस्था आहे. त्याची नऊ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. नगर परिषदेची स्थापना 1936 मध्ये झाली, नगर परिषद क्षेत्र सुमारे 54.5 किमी 2 होते. 8 डिसेंबर 1982 पासून ते महानगरपालिकेच्या दर्जात उन्नत झाले आणि एकाच वेळी अठरा परिघीय गावांचा समावेश करून, त्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण क्षेत्रफळ 138.5 किमी 2 पर्यंत वाढवले.
3
+ शहर 115 निवडणूक प्रभागांमध्ये विभागले गेले आहे ज्याला प्रभाग म्हणतात, आणि प्रत्येक प्रभागाचे प्रतिनिधित्व प्रत्येक प्रभागातून लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक करतात. महापौर आणि सभापती यांच्या अध्यक्षतेखाली अनुक्रमे महासभा आणि स्थायी समिती अशा दोन समित्या आहेत. पिण्याचे पाणी, ड्रेनेज सुविधा, रस्ता, पथदिवे, आरोग्य सेवा सुविधा, प्राथमिक शाळा इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी AMC जबाबदार आहे. एएमसी नागरिकांवर लादलेल्या शहरी करांमधून त्याचा महसूल गोळा करते. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आहे; एक I.A.S. अधिकारी, विविध विभागातील इतर अधिकाऱ्यांनी मदत केली.
4
+
5
+ अधिकृत संकेतस्थळ
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10152.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ छद्म विज्ञान (इंग्रजी : pseudoscience) अश्या विषयाला म्हटलं जातं ज्याला वैज्ञानिक द्रुष्टीने साधार नाही किंवा वैज्ञानिक निकषांचे पालन करत नाही परंतु त्या विषयाला एक विज्ञान म्हणून प्रतिपादन केलं जातं. स्यूडोसायन्स हानिकारक असू शकते.
2
+
3
+ स्यूडोसायन्समध्ये अशी विधाने, विश्वास किंवा प्रथा यांचा समावेश होतो जे वैज्ञानिक आणि तथ्यात्मक असल्याचा दावा करतात परंतु वैज्ञानिक पद्धतीशी विसंगत असतात.
4
+
5
+ छद्म विज्ञान हे सहसा विरोधाभासी, अतिशयोक्तीपूर्ण किंवा असत्य दाव्यांनी दर्शविले जाते; खंडन करण्याच्या कठोर प्रयत्नांऐवजी पुष्टीकरण पूर्वाग्रहावर अवलंबून राहणे; इतर तज्ञांच्या मूल्यांकनासाठी मोकळेपणाचा अभाव; गृहीतके विकसित करताना पद्धतशीर पद्धतींचा अभाव; आणि स्यूडोसायंटिफिक गृहीतके प्रायोगिकरित्या बदनाम झाल्यानंतर बरेच दिवस पालन चालू ठेवल्यास त्यांना एक प्रकारची मान्यता(?) मिळते आणि ती प्रथा म्हणून व्यवस्थापित होते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10175.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ छाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसा व बिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.
2
+ छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते.
3
+ हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.[१]
4
+ प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.[२]
5
+ ओडिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत. दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात, त्यात राधाकृष्णांच्या लिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो. यात पुरुषच राधेचे सोंग घेतो. नृत्याच्या गतीबरोबर चेहऱ्यावरील भावमुद्राही बदलत असतात. आणि हेच या नृत्याचे वैशिष्ट्य आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10178.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ छाब्रा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारन जिल्ह्यात असून झालावाड-बारन लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[१][२]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10187.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ कॅमेरा हे प्रकाशाच्या साहाय्याने छायाचित्रे (क्षणचित्रे किंवा चलचित्रे) टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. लॅटिन भाषेत या रचनेस camera obscura (उच्चार : कॅमेरा ऑब्स्क्युरा), अर्थात 'काळोखी खोली' म्हणतात. कॅमेरा ऑब्स्क्युरा या शब्दापासून कॅमेरा या शब्दाची व्युत्पत्ती झाली. दृश्य वर्णपटातील उजेड किंवा इतर विद्युत चुंबकीय वर्णपटातील प्रकाशतरंगांच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.
2
+ फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण खरे तर प्रकाशचित्रण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल, कारण फोटो काढताना छायेपेक्षा प्रकाशाचा अधिक विचार आणि वापर केला जातो. प्रकाशसंवेदी पृष्ठभागावर स्थिर किंवा गतिमान चित्रांची निर्मिती करणे म्हणजेच फोटोग्राफी किंवा छायाचित्रण. या प्रकाशसंवेदी पृष्ठभागासाठी रासायनिक लेप चढवलेली फिल्म/कागद किंवा विद्युत (इलेक्ट्रॉनिक) संवेदक वापरला जातो. या संवेदी पृष्टभागावर विशिष्ट कालावधीपुरता प्रकाश पडला की त्याची प्रतिमा कागदावर उमटते. हा कालावधी, प्रकाशाची तीव्रता इत्यादी परिमाणे नियंत्रित करण्याची प्रतिमा एका डब्यात बसवलेली असते आणि त्या डब्यालाच आपण कॅमेरा असेही म्हणतो.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10219.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चीनवर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10249.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ छोटा खरूचि, चिनी ससाणा, चिमण नारझी किंवा चिमण नारझिनक (इंग्लिश: Lesser Kestrel) हा एक पक्षी आहे.
2
+ चिनी ससाणा हा पक्षी कबुतरापेक्षा आकाराने मोठा आहे. त्यात नराचे पंख मोठे असतात व त्यांचा रंग निळा करडा असतो. पोटाखालील भाग तांबूस पिवळट रंगाचा असतो. पंखांखालचा भाग पांढरा असतो. त्यावर कसलीही चिन्हे नसतात.
3
+ मादी: अस्पष्ट मिशा ,आकार लहान आसतो .मादी ही बेधडकपणे उड्डाण करते. ती उडणारे कीटक हवेतच पकडते. मादी शुभ्र अथवा पिवळसर वर्णाची असते. ती फांदीवर बसून पंखांच्या सहाय्याने घास चोचीजवळ नेते. हे पक्षी थव्याने किंवा एकटेही राहतात.
4
+ गिलगीट हरियाना आणि नेपाळ ते आसाम व आजूबाजूच्या प्रांतात आढळतात. दक्षिणेकडे महाराष्ट्र (सोलापूर, अहमदनगर) तामिळनाडू, ओरिसा या भागात हिवाळ्यात आढळतात त्यामुळे त्यांना हिवाळी पाहुणे म्हणतात.
5
+ तुर्कस्तान ते पूर्वेकडे मांचुरिया आणि उत्तर चीन मध्ये आढळतात.
6
+ माळराने, गवती कुरणे आणि शेतीच्या प्रदेशात आढळतात.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1026.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ गडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1027.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ गडांचा राजा - राजगड (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10276.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ छ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. छ् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक 'कठोर व्यंजन' आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात.
2
+ साचा:मराठी भाषेतील वर्णमाला
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_103.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ खुर्रम नवाझ (३० जानेवारी, १९८६:रावळपिंडी, पाकिस्तान - हयात) हा  ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10307.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ नामशेष
2
+ जंगलातून नामशेष
3
+ अतिशय चिंताजनक
4
+ चिंताजनक
5
+ असुरक्षित
6
+ Threatened
7
+ Conservation Dependent
8
+ Near Threatened
9
+ मुबलक
10
+ वर्ल्ड काँझरवेशन युनियन
11
+ IUCN Red List
12
+
13
+ जंगलातून नामशेष प्रजाती म्हणजे अशा प्रजाती ज्या संग्रहालय किंवा मानव-निर्मित वसतीस्थानांमध्येच आढळतात. ह्या प्रजाती त्यांच्या नैसर्गिक वसतीस्थानांतून नष्ट झालेले आहेत.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10325.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10327.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ झंजान प्रांत (लेखनभेद: जंजान प्रांत) (फारसी: استان زنجان , ओस्तान-ए-झंजान ; अझरबैजानी: زنگان اوستانی ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणाच्या वायव्य भागात वसलेल्या या प्रांताची राजधानी झंजान येथे आहे. प्रांताचे क्षेत्रफळ २१,७७३ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. प्रांतातील प्रजेत अझेरी वांशिकांचे बाहुल्य असून, त्यांच्याखालोखाल ताती व कुर्दी लोकांचे वास्तव्य येथे आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10336.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ आकाराने सूक्ष्म असणाऱ्या सजीवांना सूक्ष्मजीव (इंग्लिश: Microorganism, मायक्रोऑरगॅनिझम) असे म्हणतात. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात.
2
+ सूक्ष्मजीवांपैकी अनेक जाती रोगांसाठी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ क्षय रोगासाठी मायक्रोबॅक्टेरिम ट्यूबरकुलाॅसिस हा जंतू कारणीभूत आहे. जंतूंना जीवाणू असेदेखील म्हटले जाते
3
+ जंतुसंसर्ग झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. भाजलेल्या जखमांना जंतुसंसर्गाचा खूप मोठा धोका असतो. कुपोषणामुळे क्षयरोगासारखा जंतुसंसर्ग होतो.
4
+ लघवी, रक्त, थुंकी, विष्ठा यांच्या तपासण्यांद्वारे जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते.
5
+ लाळेच्या तपासणीमधूनही निदानाची पद्धती अवलंबली जाते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10337.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जंबिया (अरबी: جنبية ) म्हणजे खंजिरासारखे एक अरबी पात्याचे शस्त्र होय. याला बाकदार, थोटके व २ ते ३ इंच रुंदीचे पाते असते. याची मूठ गेंड्यांच्या शिंगांपासून अथवा लाकडापासून बनवतात. जंबिया ठेवण्यासाठी लाकडी किंवा चामडी म्यान असते.
2
+ अरब देशांत व प्रामुख्याने येमेनात हे शस्त्र पुष्कळ प्रचलित असून पुरुषांच्या पेहेरावाचा भाग म्हणून बाळगले जाते. येमेनी लग्नांमध्ये वऱ्हाडी पुरुषांनी हातांत जंबिये धरून नृत्य करण्याची रीत आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10343.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जएरोनियमची लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा विजय झाला.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10348.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जकातवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10353.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जकेकूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1036.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गडेघाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10368.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ जगत शेठ हे नवाब सिराजउद्दोलाच्या काळात मुर्शीदाबाद, बंगाल मधील सावकार होते. जैन आचार्य भ्रातृचंद्र सुरी‌ हे त्यांचे अाध्यात्मिक गुरू होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेठ हे भारतातील सर्वात शक्तिशाली सावकार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार राॅबिन ओर्मी यांनी‌ जगत शेठचे वर्णन 'जगाला माहीत असलेल्या महान सावकाराच्या रूपात' केले आहे.[१] 
3
+ निक रॉबिन्स याच्या मते त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे निदान भारतात तरी कोणीही‌ नव्हते. शेठने व त्याच्या कुटुंबानेे ब्रिटिश साम्राज्याशी त्यांच्याच चलनात/नाण्यांमध्ये सावकारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. त्यावेळच्या फ़्रेंच अभ्यासकांच्या मते त्याने गोळा केलेल्या संपत्तीमुळेच खरेतर पुढच्या बदलांना चालना मिळाली. ओमीचंद आणि मीर जाफ़र यांच्याबरोबरीनेच त्याने नवाबाविरुद्ध कारस्थान रचले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्लासीच्या लढाईसाठीची आर्थिक मदत जगत शेठने दिली होती. आणि त्या मदतीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारतात त्यांचे स्थान बळकट केले. मीर जाफरच्या नंतर सत्तेत आलेल्या मीर कासीमने जगत शेठ आणि त्याच्या कुटुंबाचे १७६३ साली शिरकाण केले. [२][३]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10374.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जगतसिंगपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर जगतसिंगपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10385.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जगदंबा हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद यांच्या द मदर [१] या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. भाई कोतवाल यांनी हे भाषांतर केले आहे.
2
+ मूळ पुस्तकाचा भाव भाषांतरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे अनुवादक भाई कोतवाल प्रस्तावनेत लिहितात.
3
+ पुस्तकामध्ये खालील प्रमाणे लेख आहेत. लेखांना नावे दिलेली नाहीत.
4
+ पूर्वार्ध
5
+ उत्तरार्ध
6
+ जगदंबा
7
+ माता (पुस्तक)
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1039.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गड्डा यात्रा ही एक वार्षिक यात्रा आहे, जी सोलापूरात दरवर्षी मकर संक्रांतीला भरते. श्री सिद्धेश्वराची ही यात्रा आहे.[१]
2
+ साडेआठशेला साडेआठशे वर्षांपासूची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.नंदिधवजांची मिरवणूक, शहराच्या विविध भागांतील ६८ लिंगाची पूजा, या संपूर्ण कालावधीत सिद्धेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, होम, सिद्धरामेश्वरांच्या विवाहाचा अक्षता सोहळा ,यादरम्यान होणारे सर्व धार्मिक विधी हे या यात्रेचे धार्मिक विशेष मानले जातात.[२]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10391.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्त्वाच्या हैदराबाद - नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरून भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते.
2
+ १९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत.
3
+ २ ऑक्टो १९८२ रोजी म. शिवाजीराव मोघे उपमंत्री म. रा. यांचे शुभहस्ते, श्री. अण्णासाहेब पारवेकर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोद्धाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोद्धार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रूपात वर्गणी गोळा करून जीर्णोद्धाराचे कार्य करण्यात आले. समीतीने या कामावर साडे चार लक्ष रु. खर्च केला.
4
+ डॉ. या. मा. काळे लिखित "वऱ्हाडचा इतिहास" या पुस्तकामध्ये केळापुरच्या देवीचा उल्लेख केला आहे. "केळापूर - पांढरकवडा ही गावे जवळ जवळ आहे. केळापूरात देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. केळापूरात एकाच शिळेस चारही बाजूस गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे येथे किल्ला आहे. यास कुंतलपूर हे जुने नाव असून प्राचीन चंद्रहास राजाने नगर अशी आख्यायीका आहे. इ.स. १८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा पळत असता येथे ऍडम्स व स्मिथ या ब्रिटिश सरदरांशी त्याचे सैन्याने लढा दिला. पण त्यात बाजीरावाचे सैन्याचा पराभव होऊन त्यास उत्तरेकडे पळावे लागले व अप्पासाहेब भोसल्यांना जाउन मिळण्याचा त्याचा बेत फसला."
5
+ देवगीरीचा राजा रामदेवराव यावे दरबारात हेमाद्रीपंत नावाचा प्रधान होता. तो वास्तूशिल्पज्ञ होता. त्याचेच काळात हेमाडपंथी मंदीराची बांधणीची पद्धत सुरू झाली. त्यानुसार हे मंदिर १४ व्या शतकातील असावे असे वाटते. प्राचीन इतिहासाचा संदर्भ लक्षात घेता येथील देवीचे मंदिर पांडवकालीन असावे असे वाटते. धर्मराजाने अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला शामकर्ण नावाचा अश्व कुंतलपूरात चंद्रहास राजाने अडविला असा उल्लेख कवी श्रीधर रचित ’जैमिनी अश्वमेध’ या ग्रंथात अध्याय ५१ ते ६१ मध्ये आढळतो. केळापूर येथील देवीमंदीरात परंपरेने गोंधळ करणारे गोंधळी कुंतलपूरचा राजा चंद्रहास, राजकुमारी विषया, यांचा इतिहास पोवाड्याद्वारे आजही सांगतात तेव्हा पौराणिक कालीन कुंतलापूर ते आजचे केळापूर होय याबाबत शंका वाटत नाही.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10424.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे
2
+ पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.
3
+ जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसऱ्याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
4
+ डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.
5
+ इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.
6
+ .इ.स. 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१}
7
+ विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अ��ेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.[१][२]
8
+ वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली
9
+ जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट Archived 2006-06-15 at the Wayback Machine. नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.
10
+ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.
11
+ १. लेले य.शं. , इतिहासातील सुवर्णकण
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10427.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जगदीश वळवी महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10441.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे महाराष्ट्रातील एक डॉक्टर, मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आणि संशोधक आहेत. डॉ. दीक्षित हे त्यांच्या 'फक्त दोन वेळा दिवसातून जेवा आणि वजन कमी करा' या डाएट प्लॅनसाठी प्रसिद्ध आहेत.[१][२][३][४][५][६][७][८][९]
2
+ हा डॉ. श्रीकांत जिचकारांनी सांगितलेला डाएट प्लॅन आहे असे ते सांगतात. खाण्याच्या प्रमाणावर आणि खायच्या पदार्थांवर कुठलेही बंधन या डाएट प्लॅन मध्ये नाही. परंतु खाण्याच्या वारंवारतेवर मात्र बंधन आहे आणि ते दिवसातून फक्त दोनवेळा खाण्यास सांगतात. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा प्रतिबंध आणि काही प्रमाणात उपचार तसेच लठ्ठपणा आणि मधुमेह काही लोकांमध्ये या डाएट प्लॅन ने परतवून लावता येतो असा दावा ते करतात. [१०]
3
+ सतत थोडे थोडे खाण्यामुळे शरीरात सतत इन्सुलिन निर्माण होत राहाते. हे वाढलेले इन्सुलिन ग्लुकॅगॉनला येऊ देत नाही. ग्लुकॅगॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. त्यामुळे सतत थोडे थोडे खाण्यामुळे ग्लुकॅगॉनला काम न करता आल्यामुळे चरबीचे रूपांतर ऊर्जेत होत नाही आणि शरीरात चरबी तशीच साठून राहते. ही वाढलेली चरबी लठ्ठपणा निर्माण करते. हा लठ्ठपणा काही व्यक्तींमध्ये मधुमेह निर्माण करतो. लठ्ठपणा इन्सुलिन रेझिस्टन्स (प्रतिरोध) निर्माण करतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्सच्या अवस्थेस टाईप टू डायबेटीस किंवा मधुमेह असे म्हणतात.
4
+ एक जेवण ५५ मिनिटात पूर्ण करावे असे या डाएट प्लॅन मध्ये सांगण्यात आले आहे. ५५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ जेवण केल्यास शरीरात अधिक इन्सुलिन तयार होते असे डॉ. दीक्षितांचे म्हणणे आहे.(<< please clarify properly?) थोडे-थोडे अन्न खाल्ले तरीदेखील पुन्हा इन्सुलिन तयार होते आणि कमी किंवा अधिक खाल्ल्यास तेवढेच इन्सुलिन निर्माण होते असे डॉ. दीक्षित सांगतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कमी प्रमाणात अन्न खाण्यापेक्षा अन्न खाण्याची वारंवारता कमी करावी (दोन वेळा) असा सल्ला ते देतात.
5
+ आता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी लहानग्यांसाठी फीट राहण्याचा मूलमंत्र आणला आहे.. तुमची मूलं खूप जंक फूड खात असतील, किंवा अगदीच काहीही पौष्टिक खाण्यासाठी टाळाटाळ करत असतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे सध्या सुट्ट्यांमध्ये आणि पुढेही तुमचं मूल फिट आणि हेल्थी राहाण्यासाठी ही चर्चा नक्की बघा. कारण डॉ.जगन्नाथ दिक्षित स्व��� आपल्यासोबत आहेत.
6
+ सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण कोल्ड्रिंक्स पिण्याला अधिक पसंती देत असतात. मात्र हेच कोल्ड्रिंक्स आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कोणीही कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका, असा सल्ला जगन्नाथ दीक्षित यांनी नाशिकमध्ये दिला.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10444.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जगन्नाथ पहाडीया ( १५ जानेवारी १९३२) हे भारत देशाच्या हरयाणा राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते १९८० ते १९८१ दरम्यान राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री होते.
2
+ पहाडिया बायना मतदारसंघामधून चौथ्या, पाचव्या व सातव्या लोकसभेवर निवडून आले होते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10447.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ जगन्नाथ मंदिर (ओड़िआ: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର) हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.
2
+ जगन्नाथ, त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते.[२]
3
+ ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निध राहतात अशी व्यवस्था आहे.[३] या उत्सवात विविध धार्मिक विधी-विधाने संपन्न केली जातात.[४]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10453.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. जगन्नाथ वाणी (जन्म : नाशिक, १० सप्तेंबर, इ.स. १९३४; - कॅलगरी-कॅनडा, ५ मे, इ.स. २०१७) हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.
2
+ जगन्नाथ वाणी यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, इयत्ता तिसरीत शिकत असतांना कुटुंबीयांच्या काही मित्रमंडळींनी जगन्नाथाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या काळात, वाणी परिवारात आणि त्यांच्या सभोवतालच्या समाजात बालविवाह सर्रास चालत. सुदैवाने जगन्नाथ वाणींच्या वडिलांनी अशा प्रथेस खंबीरपणे विरोध केला आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला.
3
+ १९५४ साली मुंबई बोर्डात मॅट्रिक परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमधे मराठी, कानडी, गुजराथी असे विद्यार्थी असत. त्या वर्षींच्या शालान्त परीक्षेत मुंबई इलाख्यातून एक लाख विद्यार्थ्यांतून उत्तीर्ण झालेल्यांमधे पहिल्या १५ क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थी कानडी व गुजराती भाषक होते. एकमेव मराठी भाषक नांव ९व्या क्रमांकावर असलेल्या जगन्नाथ वाणींचे होते.
4
+ शालान्त परीक्षेतील भरघोस यशानंतरही नातलग व गावकऱ्यांमार्फत जगन्नाथ वाणींच्या लग्नासाठी अधूनमधून प्रस्ताव येत होतेच. परंतु त्यांच्या शाळेतील शिक्षकांनीच ही लगीनघाई रोखली. १९५५-१९५९ या कालावधीत वाणी फर्ग्युसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून बी.एस्‌सी. ऑनर्स झाले. त्यानंतर त्यांचे लग्न धुळे जिल्ह्यातील नामपूर गांवचे नरहर गोपाळशेट यांची कन्या कमलिनी (पूर्वाश्रमीची कृष्णा) हिच्याशी ३१मे १९५९मधे झाले. १९६० च्या एप्रिलमधे त्यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस्‌‌सी.ची पदवी संपादन केली.
5
+ जगन्नाथ वाणी यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९६० ते ६२ या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात गणित विषयांची अर्धवेळ प्राध्यापकी आणि खाजगी शिकवण्याही केल्या, पण मनासारखी नोकरी मिळेना. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्येही ते काही महिने होते, काही ठिकाणी वशिलेबाजी, अंतर्गत राजकारणही नोकरी मिळण्याच्या आणि नोकरी टिकण्याच्या मार्गात आड येई. अशा काळात राष्ट्र सेवादलातील शिबिरांच्या निमित्ताने भेटलेला मित्र जी.पी. पाटील कामी आला. तो त्यांच्या आधी, मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिल्या दहांत येऊन पुढे संख्याशास्त्र विषयात एम्‌.एस्‌‌सी. पदवी घेऊन कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. त्याच्या मदतीने जगन्नाथ वाणींना त्याच विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्रमध्ये (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स) पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश व आर्थिक मदत मिळाली.
6
+ इ.स. १९६७मध्ये पीएच.डी. झाल्यावर जगन्नाथ वाणी पुढे कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि तेथूनच १९९५मध्ये निवृत्त झाले. त्या विद्यापीठात त्यांनी विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम, शिका व कमवा योजना, विविध शिष्यवृत्त्यांची निर्मिती, कॅलगरी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठस्थित परदेश सत्र अभ्यासक्रम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतातील पहिल्या विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या स्थापनेसाठी चालना, असे काही शैक्षणिक प्रकल्प सुरू केले होते. पुढे त्यांच्या पत्‍नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. त्यांनी १९८०मध्ये 'स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा' या संस्थेची स्थापना केली. कॅलगरी विद्यापीठात 'स्किझोफ्रेनिया' या विषयावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूदही केली गेली. त्याच धर्तीवर डॉ. जगन्नाथ वाणी यांनी भारतामध्ये १९९७ साली 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेची स्थापना केली. आजारी व्यक्ती व कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृती कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून डॉ. जगन्नाथ वाणींनी तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच 'देवराई' या चित्रपटाची निर्मिती करून 'स्किझोफ्रेनियाविषयीची जनजागृती घरांघरांत पोहोचवली.
7
+ जगन्‍नाथ वाणींच्या पत्‍नी कमलिनी वाणी स्किझोफ्रेनियासारखा आजार घेऊनही दीर्घ काळ जगल्या; त्या शेवटी ३१ डिसेंबर २०१६ रोजी मरण पावल्या.
8
+ डॉ. जगन्नाथ वाणी इ.स. १९६५सालापासून कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांना कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊ��� या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
9
+ डॉ.जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमध्ये १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत. कॅनडात अत्यंत व्यग्र दिनक्रम असताना अणि शरीरात कॅन्सर असताना ते भारतात येऊन विविध संस्थांचे कामकाज पहात असत आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेत असत.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10469.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ जगबुडी नदी ही महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. नदीची लांबी ४५ किमी रुंदी असून संगमाजवळ १६५ चौ. कि. मी. इतकी आहे. ही नदी वशिष्ठी नदीची उपनदी असून ही उत्तर दक्षिण या दिशेने वाहते. जगबुडी नदी ही कोकणामध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये आहे. जगबुडी नदी जवळच कोकण मधील खेड रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे त्या नदीचे दर्शन घ्यायला सुकर होते. या नदीच्या पुलावर वरून मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 हा जातो. त्यामुळे रस्तामार्गे सुद्धा या नदी जवळ पोहोचता येते. जगबुडी नदीजवळ भरणे नाका हे ठिकाण जवळ आहे. भरणे नाका येथून एक रस्ता खेड-दापोली कडे जातो. व दुसरा रस्ता जगबुडी नदी पुलावरून रत्‍नागिरी व गोव्याकडे जातो.
2
+
3
+ जगबुडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
4
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
5
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10474.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जगरनॉट हा एक इंग्लिश शब्द असून त्याचा अर्थ निर्दयी विध्वंसक आणि अनावरोध असा होतो. हा शब्द पुरीच्या जगन्नाथाचा रथावरून बनला आहे.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10480.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10500.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक.
2
+ संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक.
3
+ संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक.
4
+ संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक.[८]
5
+ No issues specified. Please specify issues, or remove this template.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10521.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जग्गी वासुदेव उर्फ सदगुरू हे एक योगी आणि दिव्यदर्शी आहे. ते इशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. इशा फाऊंडेशन ही लोकहितासाठी काम करणारी लाभरहित संस्था आहे, जी योग शिबीर चालवते.[१] इशा फाऊंडेशन भारतासहित 'अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. आणि त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी योजना राबविते. युनायटेड नेशन्सच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत (ECOSOC) इशा फाऊंडेशनला विशेष सल्लागार म्हणून मान्यता प्राप्त आहे.[२]
2
+
3
+ जग्गी वासुदेव यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात एक तेलगू घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉक्टरक्टर होते. त्यांच्या आर्इने एका ज्योतिषास त्यांचे भविष्य विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हया मुलाचे आयुष्य अतीशय भाग्यवान असेल म्हणून त्यांचे नाव जगदिश असे ठेवण्यात आले. जग्गी जसे जसे समजूतदार होत गेले तसे तसे त्यांची ओढ ही निसर्गाकडे वाढू लागली व ते जवळपासच्या जंगलात सहलीला जाऊ लागले. कधी कधी दोन तीन दिवसही त्यांचे वास्तव्य जंगलात असे. इतके ते निसर्गाशी एकरूप होत असत. वयाच्या 11व्या वर्षी जग्गी राघवेंद्र राव उर्फ मल्लाडीहल्ली स्वामी यांच्या सहवासात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाभ्यास सुरू केला व मनापासून तो आत्मसात केला.
4
+ प्राथमिक शालेय शिक्षणानंतर त्यांनी म्हैसूर विश्वविदयालयातून इंग्रजी भाषा विषयात पदवी मिळवली. विश्वविदयालयात शिकत असताना त्यांना गिर्यारोहणात व मोटरसायकल चालवण्यात रूची वाढू लागली. म्हैसूरमधील चामुंडी टेकडी त्यांचे व त्यांच्या मित्रांचे आवडते ठिकाण होते. ते सर्व तिथे वारंवार जात असत. जग्गी भारतात ठिकठिकाणी मोटारसायकलवर प्रवास करत असत. भारत-नेपाळच्या सीमारेषेवर पासपार्ट नसल्यामुळे आडवण्यात आले तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली व त्यांनी अर्थप्राप्ती करून स्वावलंबी होण्याचे ठरवले आणि त्यासाठी काही उदयोगही सुरू केले. उदा: पोल्ट्री फार्म, विटा बनवणे, बांधकाम इ.[ संदर्भ हवा ]
5
+ वयाच्या पंचविसाव्या वर्षी 23 सप्टें. 1982 रोजी ते चामुंडी टेकडीवर एका दगडावर बसलेले असतांना त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाली. त्या अनुभवासंदर्भात ते असे सांगतात की,"माझ्या आयुष्यात त्या क्षणा पर्यंत मी स्वतः व सृष्टीत फरक करू शकत होतो. पण त्या आत्मानुभूतीनंतर मी सृष्टीपासून वेगळा समजू शकत नव्हतो. जेथे तेथे मी स्वतःलाच बघू लागलो. जसे दगडात,आकाशात, सगळीकडे." हा अनुभव त्यांना वारंवार येऊ लागला. या घटनेनंतर त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलली. त्यांना आलेला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले पूढील जीवन समर्पित करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इशा फाऊंडेशन आणि इशा योगाची स्थापणा केली.[ संदर्भ हवा ]
6
+ इशा फाऊंडेशन हे कोर्इंबतूर मधील वेलींगिरी पर्वताच्या पायथ्याशी एकशे पन्नास एकरमध्ये पसरलेले आहे. ही संस्था दोन लाखांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांदवारे चालवली जाते. हया संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी प्रोजेक्ट ग्रीनहॅंन्डस योजना राबवली आहे. 17 आक्टो. 2006 मध्ये तमिळनाडूतील 27 जिल्हयात लोकांच्या मदतीने 8.52 लाख झाडे लावली. त्यामुळे गिनीजबुकमध्ये एक नवीन रेकार्ड बनले. 2008 मध्ये हया महत्त्वपूर्ण कार्यासाठी इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कारही मिळाला.[ संदर्भ हवा ]
7
+ ध्यानलिंग इशा योगा केद्रात स्थापित करण्यात आले आहे. मनुष्याला उच्च स्तराच्या मानसिक पातळीवर पोहोचण्यासाठी याची स्थापणा करण्यात आली. इशा योगा केंद्र हे शक्तीशाली स्थान योगाच्या चार मार्गाने (ज्ञान, कर्म, क्रिया,भक्ती) मनुष्याला अंतरमुख होण्यास मदत करते. ध्यानलिंग योगमंदिराची प्रतिस्थापणा 1999 साली जग्गींनी पूर्ण केली. 13 फूट व 9 इंच असलेले ध्यान लिंग जगातील सर्वात मोठे लिंग आहे. ध्यानलिंग हे कुठल्याही एका संप्रदायाशी निगडीत नाही तर संपूर्ण मानवतेशी निगडीत आहे. ध्यान लिंगाच्या प्रवेशदवारावर सर्वधर्म स्तंभ स्थापित केले आहे ज्यात या स्तंभावर हिंदू, मुसिलम, इसार्इ, जैन, बौदध, शीख, ताओ, पारशी, यहूदि आणि शिन्तो धर्माचे प्रतिक कोरलेले आहे. हे धार्मिक मतभेदाच्या पलीकडे सर्व मानवतेला आमंत्रित करते.[ संदर्भ हवा ]
8
+ कावेरी कॉलिंग प्रकल्पाचे उद्दीष्ट अग्रोफॉरेस्ट्रीच्या माध्यमातून अंदाजे २.४ अब्ज झाडे लावण्यात मदत करणे आहे, ज्यायोगे ते संवर्धनाचे साधन म्हणून कावेरी खोऱ्यात एक तृतीयांश झाडे झाडे व्यापतील. या प्रकल्पाला राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांकडून प्रशंसा मिळाली आहे.
9
+ तथापि, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सार्वजनिक विचारवंतांचा असा आरोप आहे की हा कार्यक्रम नदी संवर्धनाचा साधेपणाचा दृष्टिकोन प्रस्तु�� करतो, सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करतो आणि त्यात उपनद्या आणि वन्यजीव अधिवास हानी पोचविण्याची क्षमता आहे. कर्नाटक उच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या उपक्रमासाठी निधी उभारणीच्या पद्धतींच्या कायदेशीरपणाबद्दल, तसेच अभ्यासाला पाठिंबा न देता खासगी हेतूसाठी सरकारी मालकीच्या जमिनीचा वापर करण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. जानेवारी २०२० मध्ये, हायकोर्टाने असा निर्णय दिला की फाउंडेशनला पुढाकाराशी संबंधित त्याच्या निधी उभारणीच्या पद्धतींचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता आहे.[ संदर्भ हवा ]
10
+ टीकाकारांचा असा दावा आहे की वासुदेव भारतीय जनता पक्षाच्या हिंदू राष्ट्रवाद (हिंदुत्व) या विचारसरणीचे आहेत आणि त्यांच्या माध्यमांमधून ते "असहिष्णु राष्ट्रवादी" भूमिका घेत आहेत. ते संपूर्ण गोहत्या बंदीचे समर्थन करतात. वसुदेव यांनी बालाकोट हवाई हल्ला, सर्वसमावेशक जीएसटी लागू करणे आणि नागरिकत्व (सुधारणा)विधेयक, 2019च्या बाजूने देखील भाष्य केले आहे, तर थुथुकुडी प्रकरणाचा निषेध केला.[ संदर्भ हवा ]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10566.txt ADDED
@@ -0,0 +1,53 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.[१] हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचले होते.[२][३] याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.[२] भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.[४][५]
2
+ राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे ५२ सेकंदांचा वेळ लागतो.[५] पहिल्या आणि शेवटच्या ओळींचा समावेश असलेली एक लहान आवृत्ती देखील (जिला सुमारे २० सेकंद लागतात) कधीकधी गायली जाते.
3
+ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.[६]
4
+ जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
5
+ पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
6
+ विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
7
+ तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
8
+ गाहे तव जयगाथा.
9
+ जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
10
+ जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.
11
+ या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वतः ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले आहे.[७]
12
+ बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.[८]
13
+ या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.[९]
14
+ घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले.[१०]
15
+ जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
16
+ पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
17
+ विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
18
+ तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
19
+ गाहे तव जय गाथा
20
+ जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
21
+ जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||
22
+ पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
23
+ तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
24
+ दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
25
+ संकंट दुखयात्रा
26
+ जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
27
+ जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||
28
+ रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
29
+ गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
30
+ तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
31
+ तव चरणे नत माथा
32
+ जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||
33
+ राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....
34
+ जन-गण-मन अधिनायक जय है
35
+ भारत भाग्य विधाता
36
+ तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
37
+ पंजाब सिंध गुजरात मराठा
38
+ द्राविड उत्कल बंग।
39
+ पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
40
+ विंध्य हिमाचल यमुना गंगा ,
41
+ उच्छल जलधितरंग।
42
+ विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.
43
+ गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.
44
+ तव शुभ नामे जागे ,
45
+ तव शुभ आशिष मांगे ;
46
+ गाहे तव जय गाथा।
47
+ जन-गण मंगलदायक जय है ,
48
+ भारत-भाग्य-विधाता।
49
+ हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
50
+ जय हे , जय हे , जय हे ,
51
+ जय जय जय जय है।।
52
+ तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.
53
+ ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10585.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जनकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10604.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत.
2
+ २००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते.
3
+ आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10631.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानापूर्वी 48 तास कोणत्याही प्रकारच्या जनमत अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत.[१]
2
+ ज्या वेळी मतदान एकापेक्षा जास्त टप्प्यात होतं, तेव्हा सर्व टप्पे होईपर्यंत म्हणजेच शेवटच्या टप्प्यानंतर जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील.
3
+ प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य माध्यमांनी जनमत चाचण्या केल्या असतील तर त्यांना त्याचे निष्कर्ष प्रसारित करताना आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागतील. त्यानुसार मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 48 तास आधी या जनमत चाचण्याचं प्रसारण पूर्ण करावं लागेल. तसंच एग्झिट पोलच्या बाबतीत मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतरच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील.
4
+ निवडणूक आयोगाने या सूचना जानेवारी 1998 मध्येच जारी केल्या होत्या, मात्र त्यावेळी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
5
+ जनमत चाचण्यांसंदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे निर्देश दिल्यानंतर आयोगाने या सूचना पुन्हा जारी केल्या आहेत.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10645.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ जनरल प्राणनाथ थापर (पंजाबी: ਪ੍ਰਾਨ ਨਾਥ ਥਾਪਰ ;) (मे २३, इ.स. १९०६ - जून २३, इ.स. १९७५) हे भारतीय सेनेच्या भूदलाचे पाचवे प्रमुख होते. त्यांनी मे ७, इ.स. १९६१ रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली व ती नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत सांभाळली.
2
+ महाविद्यालयीन शिक्षणानंतर थापरांनी बर्कशायर, युनायटेड किंग्डम येथील रॉयल अकॅडमी ऑफ सॅंडहर्स्ट या सैनिकी अकादमीत प्रशिक्षण घेतले. इ.स. १९२६ साली १ल्या पंजाब रेजिमेंटीमध्ये ते दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिश भारतीय सैन्यातर्फे बर्मा, मध्यपूर्व व इटली आघाड्यांवरील मोहिमांत सहभागी झाले होते. त्यांना नोव्हेंबर, इ.स. १९४७मध्ये मेजर जनरलपदावर बढती मिळाली, तर इ.स. १९५४ साली त्यांची लेफ्टनंट जनरलपदी नेमणूक झाली होती.
3
+ भूदलातून सेवानिवृत्त झाल्यावर थापर ऑगस्ट, इ.स. १९६४ ते जानेवारी, इ.स. १९६९ या काळात अफगाणिस्तानात भारताचे राजदूत होते. २३ जून, इ.स. १९७५ रोजी नव्या दिल्लीत वयाच्या ६९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10655.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.
2
+ हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८]
3
+ या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते.
4
+ विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५]
dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1066.txt ADDED
@@ -0,0 +1,25 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संचालन प्रणाली किंवा 'ऑपरेटिंग सिस्टिम' म्हणजेच 'संगणक प्रणाली' हे संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारे सॉफ्टवेर आहे. ऑपरेटिंग सिस्टिम ही सॉफ्टवेरच्या 'सिस्टिमस् सॉफ्टवेर' ह्या वर्गीकरणात येते. ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकाच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालणाऱ्या इतर सर्व सॉफ्टवेर्सचे (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) नियंत्रण करते. इतर सॉफ्टवेरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेर सुविधा ऑपरेटिंग सिस्टिम पुरवते.
2
+ संचालन प्रणाली ही संगणकाच्या भौतिक घटकांचे (हार्डवेअरचे) कार्य, जसे की माहितीचे आदान प्रदान आणि स्मृतीचे वाटप, आणि संगणकावर चालणाऱ्या कार्यप्रणाली यांच्यामध्ये एक दुवा म्हणून कार्य करते. आपले इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी विविध कार्यप्रणाली (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) संचालन प्रणालीच्या सेवा वापरतात.
3
+ संचालन प्रणाली ही विविध प्रकारच्या संगणक साधनांमध्ये आढळुन येते. उदा. भ्रमणध्वनी, विडिओ गेम उपकरणे, महासंगणक इ.
4
+ वैयक्तिक संगणकांमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज, अ‍ॅपल मॅक ओ.एस. आणि मुक्त स्रोत प्रणाली - लिनक्स या प्रथम तीन लोकप्रिय संचालन प्रणाली आहेत. सेवादाता संगणक (सर्व्हर) आणि महासंगणकांमध्ये लिनक्सचा जास्त वापर केला जातो. संक्षिप्त उपकरणांमध्ये (उदा. भ्रमणध्वनी) गुगलची अँड्रॉइड आणि अ‍ॅपलची आय ओ.एस. लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त अंतर्भूत संचालन प्रणाली व सकाल संचालन प्रणाली असे विशिष्ट प्रकार ही आढळून येतात.
5
+ एक-कार्यी प्रणाली एका वेळी एकच कार्यप्रणाली चालवू शकते तर बहु-कार्यी प्रणाली एका वेळी अनेक कार्यप्रणाली चालवू शकते. संगणकाच्या मध्यवर्ती प्रक्रियक विभागाची (CPU) वेळ, उपलब्ध सर्व कार्यप्रणालींमध्ये विभागून दिल्यामुळे हे शक्य होते. संचालन प्रणाली मधील कार्यवेळ-नियंत्रक उपप्रणाली, मध्यवर्ती प्रक्रियक विभागाच्या ठराविक काल-विभागाच्या अंतराने प्रत्येक चालू कार्यप्रणालीमध्ये व्यत्यय आणते आणि बाकी उपलब्ध कार्यप्रणालींना संधी देते. बहु-कार्यता दोन प्रकारे साध्य करता येते - प्रतिबंधात्मक (Preemptive) आणि सहकारी (co-operative) पद्धतीने. प्रतिबंधात्मक पद्धतीमध्ये सर्व कार्यप्रणालींना प्रक्रियकाचा काल-विभाग आधीच वाटून दिला जातो तर सहकारी पद्धतीमध्ये प्रत्येक कार्यप्रणालीने इतर कार्यप्रणालींना ठराविक पद्धतीने संधी देण्यावर अवलंबून राहावे लागते. आधुनिक संचालन प्रणालींमध्ये शक्यतो प्रतिबंधात्मक पद्धतीचा वापर होतो.
6
+ एक-उपयोगकर्ता प्रणाली उपयोगकर्त्यांमध्ये फरक करू शकत नाहीत. बहु-उपयोगकर्ता प्रणाली एका वेळी अनेक उपयोगकर्त्यांना संवाद साधू देतात. बहु-कार्यी प्रणालींप्रमाणेच बहु-उपयोगकर्ता प्रणाली अनेक उपयोगकर्त्यांमध्ये संगणकाच्या साधनांचे विभाजन व साधन हक्क यांचे नियंत्रण करते.
7
+ विकेंद्रित संचालन प्रणाली विविध संगणकांचा एक गट नियंत्रित करते व वापरकर्त्याला तो एकच संगणक असल्याचे भासवते. संगणक संपर्क व्यवस्था (network) क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विकेंद्रित संचालन प्रणालीचा उदय झाला. विकेंद्रित प्रणालीमध्ये कार्य एका पेक्षा जास्त संगणकांचा वापर करून पूर्ण केले जाते. एक कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक संगणक विकेंद्रित संचालन प्रणालीच्या सूचनेनुसार सहकार्य करू शकतात.
8
+ अंतर्भूत संचालन प्रणाली या अंतर्भूत संगणक व्यवस्थेमध्ये वापरली जातात. त्यांची रचना लहान संगणकांमध्ये वापरण्यासाठी केलेली असते. मर्यादित साधनांमध्येही त्या काम करू शकतात. त्या अतिशय संक्षिप्त व कार्यक्षम असतात.
9
+ सकाल संचालन प्रणाली या एखाद्या घटनेवर एका ठराविक वेळ मर्यादेत प्रक्रिया करण्याची हमी देतात. घटनांच्या प्राधान्यक्रमाने त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते.
10
+ मायक्रोसॉफ्ट विंडोज ही व्यक्तिगत संगणकासाठी जगातील सर्वांत लोकप्रिय संचानल प्रणाली आहे. जगभरातील एकूण व्यक्तिगत संगणकांपैकी अंदाजे ९० टक्क्यांहून अधिक संगणक मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या कोणत्यातरी एका आवृत्तीवर चालतात.
11
+ मायक्रोसॉफ्टच्या विंडोजच्या सध्याच्या सर्वांत जास्त वापरात असलेल्या आवृत्त्या आहेत: विंडोज ७, विंडोज एक्सपी, विंडोज व्हिस्टा.
12
+ 'सर्व्हर' - 'सेवादाता संगणक' (Server computers) आणि 'समूह संगणक' (cluster computers) या संगणकांसाठी विंडोजच्या काही आवृत्त्या आहेत जसे माइक्रोसॉफ्ट विंडोज २००३ सर्व्हर.
13
+ काही छोट्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्येदेखील (उदा. लघु-संगणक - pocket computers) मायक्रोसॉफ्ट विंडोजची 'विंडोज सी.ई.' (Windows CE) ही आवृत्ती वापरली जाते.
14
+ युनिक्स हे एकमेकांशी साम्य असणाऱ्या काही संगणक आज्ञावलींचे नाव आहे. युनिक्स हा द ओपन ग्रुप (The Open Group) कंपनीचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे.
15
+ 'युनिक्स लाईक' म्हणजे युनिक्सवर आधारित अथवा युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या अश्या बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टिम्स सध्या प्रचलित आहेत , उदा. 'गनू/लिनक्स (GNU/Linux)', 'फ्री बी एस डी (Free BSD)', 'सोलारिस (Solaris)', 'एच्.पी. यू.एक्स (HP-UX)', 'ओपन बी एस डी (Open BSD)', 'नेट बी एस डी (Net BSD)', 'आय बी एम ए आय एक्स (IBM's AIX)'
16
+ युनिक्स ही सर्वप्रथम ए.टी अँड टी लॅब्स (AT&T Labs) मध्ये विकसित केली गेली.
17
+
18
+ गनू/लिनक्स (लिनक्स) ही एक लोकप्रिय संगणक आज्ञावली आहे जी 'मुक्त सॉफ्टवेर' आहे. लिनक्स कर्नल म्हणजे लिनक्स गाभ्यावर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीम बहुतेकदा लिनक्स याच नावाने ओळखल्या जातात. मुळात लिनक्स ही स्वतः ऑपरेटिंग सिस्टीम नसून ऑपरेटिंग सिस्टीमचा एक भाग आहे. या भागावर ( लिनक्स कर्नलवर) आधारीत अनेक मुक्त स्रोत ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आल्या आहेत. भारतातही लिनक्स गाभ्यावर आधारीत बॉस ऑपरेटिंग सिस्टीम, आग ऑपरेटिंग सिस्टीम या दोन ऑपरेटिंग सिस्टीमस् तयार करण्यात आल्या आहेत.
19
+ लिनक्सवर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वात जस्त वापर 'सर्व्हर'-संगणकांवर (Server computers) होतो. ९२% पेक्षा जास्त सर्व्हर संगणक लिनक्स वर आधारीत कोणत्यातरी एका ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. डेस्कटॉप संगणकात लिनक्सचा वाटा १.५% इतकाच आहे, परंतु गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील खुप वाटा वाढत आहे.
20
+ यूबुंतू ( Ubuntu ) ही लिनक्स जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी डेस्कटॉप (ठिय्या) ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम डिबेन ( Debian ) या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहे, त्यामुळे यूबुंतू ऑपरेटिंग सिस्टीम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते.
21
+
22
+ रेड हॅट ( Red Hat ) ऑपरेटिंग सिस्टीम ही रेड हॅट कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम .rpm प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. रेड हॅट मध्ये सर्व प्रथम .rpm संचिकांचा वापर करण्यात आला.
23
+ बॉस लिनक्स ही C-DAC द्वारा निर्माण करण्यात आलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. परंतु मोठ्याप्रमाणात यश न मिळाल्यामुळे २००८ नंतर या ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन आवृत्ती आली नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीम डिबेन ( Debian ) या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहे, त्यामुळे बॉस ऑपरेटिंग सिस्टीम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते.
24
+ डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. डेबिअनमध्ये सर्व प्रथम .deb संचिकांचा वापर करण्यात आला.
25
+ 'मॅक ओ.एस.' (Mac OS) ही ' अ‍ॅपल कंपनीच्या 'मॅकिंटॉश' कंप्युटर्सवर वापरली जाणारी संगणक आज्ञावली आहे. ही आज्ञावली ॲपल तर्फे विकसित व वितरित केली जाते .