text
stringlengths
0
6.48k
प्रश्न 2. जीएसटीचे फायदे काय?
त्यामुळे ते पुन्हा एकमेकांशी जोडलेले असतात, हे एनएच 2 प्लस हे दुसर्या कार्बनशी जोडले जाते.
कोणत्या प्रकारचे पैसे कधी दिले जातील याविषयी आधीच आगाऊ योजना आखली जाणे आवश्यक आहे आणि हे निश्चित केले पाहिजे की पूर्वीच नियोजित केले जाणारे लक्ष्य योग्य प्रकारे पूर्ण केले जाते.
त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे.
पण काय करावे?
पण यावर कधीच विचार करण्यात आलेला नाही.
त्याचबरोबर  वेदकाळापासून ते वर्तमानामध्ये संस्कृत भाषेनेही ज्ञानाच्या प्रचार- प्रसारामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे, याचाही आम्हां भारतीयांना अभिमान वाटतो
गेली हजारो वर्ष ही परंपरा अखंड सुरु आहे, असे पंतप्रधान म्हणाले
मात्र पुढे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही.
"""माहीत नाही """
'ही काय पद्धत झाली का?
“तुला हे येत नाही?
तुम्ही माझी प्रेरणा आहात, तुम्हीच माझी ऊर्जा आहात.
रोहित शर्माची जागा घेणाऱ्या रहाणेने तिसरे एकदिवसीय शतक झळकावले.
या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय.
ही वेबसाईट इंग्लिश तसंच हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने तीन राज्ये जाणुनबूजून गमावली.
काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.
रनच्याबाबतीत भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव होता.
तथापि, प्रत्यक्षात तसे नाही आहे!
तर आपल्याकडे 1000 किलो वजन आहे आणि व्ही 30 किलोमीटर प्रति तास आहे, जे आपल्याकडे आहे 3000 आपल्याकडे 30000 मीटर आहे जेणेकरून आपल्याकडे 30000 मध्ये 6000 मिनिटे असतील.
च्या बाहेर शोधू द्या!
प्रत्येक वेळी वेगवेगळे खेळाडू आहेत.
“पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील. आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.”
हा आकडा खूपच चिंताजनक आहे.
हीच ‘न्यू इंडियाची’ चांगली सुरुवात ठरेल
हे मी असेच बोललो होतो पण आज मी अत्यंत अभिमानपूर्वक आपल्याला सांगू शकतो.
खूप खूप धन्यवाद !
जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
आज 9 ऑगस्ट आहे.
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजा सरावासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.
मुंबईत पाऊसनृत्याचा अभाव आहे.
मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आहे भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
याचं कारण आहे एक व्यक्ती.
याआधी,पावसाळ्यानंतर, निधी खर्चायला सुरवात   होत असे आणि मार्चपूर्वी हा निधी संपवण्यासाठी अकारण ताण येत असे.
जखमींना जवळीत रुग्णालयाता उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
तसा प्रयत्नही कोणी करु शकत नाही.
मात्र तेही पाळले गेले नाही.
बातमीच्या खाली व्हिडीओ पाहा
आणि हेही किती दिवस?
या चक्रीवादळात 45 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
बराच काळ प्रलंबित असलेले अनेक प्रश्न सुटतील.
‘आमची लढाई दहशतवादाविरोधात, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही’
टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम 370 मोदी सरकारने हटवले आहे.
त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या.
हे मला माहीत नाही
10 कोटी कुटुंबांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याची ही योजना आहे.
आपल्यातले असे नेते ओळखून त्यांना राजकीय प्रवासापासून दूर करण्याची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षाची आहे
कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले.
ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून आली होती.
गेल्या आठवडय़ातील ही घटना आहे.
प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.
पण उस्ताद बिसिमिल्ला खान यांनी हे वाद्य हातात घेतले आणि जगातील एक उत्तम वाद्य या उंचीवर सनईला नेऊन ठेवले.
16 एप्रिल 2018 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या  आहेत
व्हिडिओ अवश्य पहा (सर्व दुवे इथे आहेत).
बीबीएलमधील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
तेव्हा इस्राएलचा परमेश्वर म्हणतो, ‘यरुशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांना धक्का बसेल.
राष्ट्र कधीही स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग विसरणार नाही
पक्षापेक्षा राष्ट्र जास्त महत्त्वाचे आहे.
आपल्या मोबाईल फोनमध्ये किसान सुविधा ॲप डाऊनलोड करुन घेतले तर त्याच्या माध्यमातून शेती, हवामान याविषयी बरीच माहिती अगदी सहज आपल्या हाती येईल.
आवश्यकता भासल्यास इतर देशांनाही आमचे अनुभव सांगताना आम्हाला आनंदच होईल
“अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन देशाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रबांधणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते
त्यातल्या काही अोळी अशा अाहेत:
या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत.
ाय अर्थ आहे याचा.
त्यामागे काय कारणं आहेत?
मात्र ती केली गेली नाहीत.
आदित्य ठाकरेंचा वरळी विधानसभा मतदार संघातून अर्ज दाखल
तेथे एक प्रश्नावली असू शकते, भिन्न मोजमाप असू शकतात आणि कदाचित आपण त्यांचे वजन, उंचीसारखे काहीतरी मोजू इच्छित असाल.
काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य घटक आहे.
त्यांना याबद्दल काहीही पडली नाही.
या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
शुभेच्छांचा सडाच पडतो !
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी सहभाग निश्चित केला आहे.
त्यावरुनही बराच वाद झाला होता.
त्यास कोणाला जबाबदार धरायचे?
मात्र त्यांची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही.
त्यामुळे या गोष्टी अजून काहीच ठरल्या नाही.
‘तुम्ही कोण आहात?
जम्मू- काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत
आता आम्हाला, सप्टेंबर महिन्याची अधिरतेने प्रतीक्षा आहे, जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर-विक्रम आणि रोव्हर-प्रज्ञान उतरेल
पण तो केला जात नाही.
या हल्ल्यात खालिदला दुखापत झालेली नाहीये.
प्रगतीविषयक माहिती दर्शवा (जरी ते 'शांत' पध्दतीत कार्यक्षम आहे)
मला जे काही समजलं त्यामुळं मला आश्चर्य वाटले. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतरही आपल्याकडे असे निर्बंध लावणारे आपणच लोक आहोत.
पण असे झाले की, नाही.
भाजपकडे 105 आमदार आहेत, तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत.
पण तेही झाले नाही.
या बैठकीत राहुल गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली होती.
त्याविषयी तुमचं मत काय?
तो आपण याचा अर्थ काय?
हा प्रस्ताव संरक्षणमंत्री निर्मला ‌सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण शस्त्रखरेदी समितीच्या (डीएसी) बैठकीत मंजूर करण्यात आला.
आणि प्रार्थना करा की, हेकट व दुष्ट माणसांपासून आमची सुटका व्हावी कारण सर्वच लोकांचा प्रभूवर विश्वास नाही.
जखमींपैकी अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तो त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
पण, ती तशी नाहीय.
तसंच त्यांची कार पेटवून देण्यात आली.