text
stringlengths
0
6.48k
परंतु समुद्राची स्थिती पाहता या मच्छिमारांना त्यांची नौका सोडून यावेच लागले मात्र समुद्राच्या स्थितीमुळे या मच्छिमारांना त्यांच्या बोटी सोडाव्या लागल्या
भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीतून बंड करणारे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आज सकाळी घेतली देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता तेव्हा मला धक्काच बसला
राजस्थान ४३० षटक ५ राजस्थानने या षटकात जमवल्या १० धावा स्टोक्सच्या ११ चेंडूत एका षटकारासह १४ धावा षटक १२ या षटकात राजस्थानने मिळवल्या १४ धावा
पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना स्वतःची मंदिरे नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढील बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा संभ्रम अखेर रविवारी संपुष्टात आला गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरले असताना, स्वतःची मंदिरे नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा गोंधळ अखेर रविवारी संपला
या प्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
ह्या प्रोजेक्ट्स मुळे आम्ही मनाने खूपच जवळ आलो होतो या प्रकल्पांमुळे आम्ही मनापासून खूप जवळ आलो
अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत अग्निशमन जवानांनी जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला
साई निकेतन रो हाऊस, वरचे चुंचाळे) आणि सुनील जयराम ताठे उर्फ घाऱ्या (वय २१, रा साईनिकेतन रो हाऊस, वरचे चुंचाळे) व सुनील उर्फ घाऱ्या (२१, रा
ही समिती १५ दिवसांत चौकशी करून पालिका आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे पालिका आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी समिती १५ दिवसांत चौकशी पूर्ण करणार आहे.
तरी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन संबंधित यंत्रणेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.
उशीरा अॅडमिशन घेऊनही अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत यामुळे कॅम्पसमध्ये असतात, पण कट्ट्यावर नसतात, अशी स्थिती कॉलेजियन्सची झाली आहे
बचतीच्या योजना अमलात आणण्यास अनुकूल काळ बचतीसाठी योग्य वेळ असल्याचे सूचित करत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशविसर्जन मिरवणुकीला प्रशासनातर्फे मज्जाव करण्यात आला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आली आहे
मटाच्या पुढाकाराने पक्ष्यांसाठी दिलेली घरटी, मातीच्या भांड्याची नियमित देखभाल करण्याची सूचना दिली आहे मटाच्या पुढाकाराने पक्ष्यासाठी दिलेली घरटी, मातीच्या भांड्याची नियमित देखभाल करण्याची सूचना दिली आहे
प्रतिनिधी, नगरअयोध्येतील राम मंदिर व बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुढील काही दिवसांत लागणार आहे प्रतिनिधी, बीड अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुढील काही दिवसात येणे अपेक्षित आहे
करोनाच्या वैद्यकीय उपचारासाठी बड्या रुग्णालयांमधून बिलाच्या संदर्भात अंसख्य तक्रारी आल्या कोरोनाच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाच्या संदर्भात मोठ्या रुग्णालयांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत
हरकती निकाली काढण्यात आल्यामुळे आता हा पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे आता हा पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आगामी वर्षात हा पूल पाडला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
आरोग्याला घातक ठरणारे घटक असणारा खर्रा खाणाऱ्यांनी यापासून सावध राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला खर्रा खाणाऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे, त्यात आरोग्यास हानिकारक घटक असतात
सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास सुरू होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत
शेतकऱ्यांच्या दैन्य स्थितीस लहरी निसर्ग कारणीभूत आहेच पण त्याही पेक्षा जास्त कारणीभूत असते शासन व्यवस्था शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था केवळ निसर्गामुळेच होत नाही, तर त्याहीपेक्षा सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे.
भारतात अशी भ्रूणहत्या करणारे सर्वाधिक आईबाप हिंदूच आहेत आणि ते हिंदू धर्म व समाजाला कलंक आहेत या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते
हे फक्त मतांसाठी मुस्लिमांचा वापर करीत आले आहेत, अशी टीका करतानाच, आम्ही प्रत्येक समाजाच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली हे फक्त मतांसाठी मुस्लिमांचा वापर करीत आले आहेत, अशी टीका करतानाच, आम्ही प्रत्येक समाजाच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाहीही विरोधी पक्षनेत्यांनी दिली.
त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे कोर्टाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे
शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते टोकियो प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे
या प्रकारामुळे गाडी तब्बल एक तास उशिराने सोडण्यात आली मात्र पहिल्याच दिवशी या बससेवेला तब्बल दोन तास विलंब झाला
रवा, आटा, मैदा, तांदूळ, पोहे, गहू, ज्वारी, बाजरी, साबुदाणा, यांचे दर स्थिर आहेत रवा, आटा, मैदा, तांदूळ, पोहे, गहू, ज्वारी, बाजरी, साबुदाणा यांचे दर स्थिर राहिले आहेत
पालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची गेल्या मंगळवारी विभागीय आयुक्तपदी बदली केली गेली राज्य सरकारने पालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची पाच ऑगस्टला विभागीय आयुक्त म्हणून बदली केली
कधी ते जिवावर आघात करणारे असतात तर कधी आपली आर्थिक नाडी असलेल्या नोकरीलाच धोक्यात आणणारे असतात त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो, याचा विचार व्हायला हवा
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही रूजवली स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही प्रस्थापित केली
पल्लवी भोसले, संशोधक विद्यार्थी अमोल चौगले, एमएस्सीचे विद्यार्थी स्वप्नील असोदे, शुभम कुरुंदवाडकर आदींच्या टीमने ही माहिती संकलित केली पल्लवी भोसले, अमोल चौगुले, विद्यार्थी स्वप्नील असोदे, शुभम कुरुंदवाडकर आदींच्या टीमने ही माहिती संकलित केली आहे
कैलास महाराज वेलजाळी यांचे सोमवारी काल्याचे कीर्तन झाले हभप कैलास महाराज वेलजाळी यांचे काल्याचे कीर्तन रविवारी रात्री संपन्न झाले.
त्यातूनच काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली त्यातून काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली होती
वालीव पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने या जंगलात शोधमोहीम सुरू केली त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली
जनमित्र ही महावितरणची रक्तवाहिनी असून त्यांनी मनावर घेतल्यास कंपनीचा आर्थिक डोलारा योग्यरीत्या उभा राहू शकतो, असे नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी म्हणाले जनमित्र हे महावितरणची रक्तवाहिनी असून, त्यांनी मनावर घेतल्यास कंपनीचा आर्थिक डोलारा योग्यरित्या उभा राहू शकतो, असे उद्गार नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियं...
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले यंदादेखील तीच परिस्थिती वसईविरारमध्ये उद्भवली होती
सरकार पाडण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, ते आपोआपच कोसळेल, असे विधानही फडणवीस यांनी केले होते सरकार पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, ते आपोआप पडेल, असे विधानही फडणवीस यांनी केले होते
उद्घाटन समारंभापूर्वी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे मात्र त्याआधी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे
याचाही शोध घ्यायला हवा मग वाटतं, खोटं असलं तरी त्यात एक वेगळी शांतता आहे
विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ते स्वत, त्यांचे सोबती, त्यांचे शिक्षक करतील विद्यार्थ्यांचे स्वत:चे, त्यांच्या समवयस्कांकडून, त्यांच्या शिक्षकांकडून मूल्यमापन केले जाईल
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
शहरात वीजग्राहकांना वाढीव वीजबिले येणे, वीज मीटर वेगाने चालणे आदी समस्यांनी ग्रासले आहे शिवाय थकित करावर चक्रवाढ पद्धतीने कर आकारणी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत
दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला
लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे सध्या लॉकडाउनमुळे अनेक जण आर्थिक संकटात आहेत
त्यानंतरचा पहिलाच होता १९९४ चा त्यानंतरचा वर्ल्ड कप होता १९९४ चा
जयसिंगपूर शहरात दुफळी पडल्याने यंदा २५ ते २७ जानेवारी दरम्यान एकाच वेळी दोन शूटिंग बॉल स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत संयोजकांची कसरत यंदा जयसिंगपूर शूटिंग बॉल क्लब व जयसिंगपूर स्पोर्ट्‍‍स अॅकॅडमीकडून २५ ते २७ जानेवारी या कालावधीत एकाच वेळी स्पर्धेचे आयोजन होण्याची चिन्हे आहेत
हे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिनाभरात बदलण्यात येणार असून, त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे मातीची तपासणी करण्याचे काम आठवडाभरात सुरू होणार असून, त्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल
हे काम जनगणनेसारखेच आहे नागरिकांचाही तसाच समज आहे
उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नायट्रोजनयुक्त वायू तर मूत्रपिंडे बिघडवितात नायट्रोजनयुक्त वायूंमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होते
यंदाही स्थिती गंभीर असेल असेल असे सांगण्यात येत आहे तर भांडवली खर्चाची कामे अतिशय गरजेची असतील तर त्यासाठी आयुक्तांची पूर्वमंजुरी घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे
दूरदर्शन मालिकांच्या मोहात पडून दिवेलागणीला घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून शत्रुबुद्धी विनाशाय अशी प्रार्थना शिकवणारी आमची संस्कृती आम्हाला आठवत नाही दूरदर्शनच्या मालिकांच्या मोहापायी दिवेलागणी घरात एकत्र बसून वैर नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायला शिकवणारी आपली संस्कृती आठवत नाही
मात्र पुढील ४५ दिवसांमध्ये नागूपर करोनाचे हॉस्टस्पॉट बनले असून, १४ हजारांपर्यंत करोना रुग्णांचा आकडा वाढलेला आहे मात्र, पुढील ४५ दिवसांमध्ये नागपूर करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे आणि रुग्णांचा आकडा १४,००० पर्यंत पोहोचू शकतो.
रोहित यांच्या या प्रश्नाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे रोहितच्या या प्रश्नावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
अमेरिकेत बेकारी वाढली आहे हे सत्य आहे अमेरिकेत नोकरीसाठी जगभरातील तरुण मोठ्या संख्येने जातात
तरीही बेफाम झालेला जमाव आटोक्यात येत नसल्याचं पाहून पोलिसांनी अखेर गोळीबार केला तरीही हिंसक जमाव नियंत्रणात न आल्याने अखेर पोलिसांनी गोळीबार केला
आपल्याला आरोपमुक्त करण्याची मागणी करणारी एक याचिका आरोपी बिशपननं केली होती आरोपी बिशपने आपली निर्दोष मुक्तता करण्यासाठी याचिका दाखल केली होती
या अपघातामुळे मुंबईआग्रा रोडवरील वाहतूक ठप्प झाली या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली
अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सदस्यांनी बैठकच तहकूब केली विभागामध्ये घे‌ऊ अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सदस्यांनी सभा तहकूब केली
या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार यासह अनेकजण संघर्ष करत आहेत डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह अनेक लोक या साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी धडपडत आहेत.
आपल्या शहराचे नाव कचऱ्यामुळे बदनाम झाले होते आपल्या शहराची प्रतिष्ठा कचऱ्यामुळे मलीन झाली आहे.
पीएमओने यापूर्वीही पीएम केअर्स फंडमधील जमा रक्कमेसंदर्भात माहिती देण्यास नकार दिला होता पीएमओने पीएम केअर फंडमध्ये जमा केलेल्या रकमेबाबत माहिती देण्यास यापूर्वी नकार दिला होता
चार्जिंगसाठी यात चार्जिंग पोर्ट दिले आहे यात चार्जिंगसाठी चार्जिंग पोर्ट आहे
३५० हून अधिक विमाने अन्यत्र वळविण्यात आली ३५० हून अधिक विमानांचे मार्ग बदलले
गव्हाणे यांनी शुक्रवारी केला व्यंकटेशम् यांनी शुक्रवारी व्यक्त केले
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना अँटिबायोटिक्स रुग्णाच्या आजाराला दाद देत नसतील, तर त्यामागील नेमकी कारणे कोणती, याचा अभ्यास करण्यात येणार आहे
परंतु, त्याबाबत सदस्यांना अवगत करण्यात आलेले नाही त्यामुळे मुख्यलेखाधिकारी पालिकेत थांबत नाहीत, समितीच्या बैठकीत आदेश देऊनही काम केले जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला
संस्कृत ही केवळ ग्रंथीय भाषा नव्हे, तर त्यात ज्ञान, विज्ञान, योगशास्त्र, अंतराळशास्त्राचाही समावेश आहे संस्कृत फक्त ग्रंथीय भाषा नसून, ज्ञान, विज्ञान, योगशास्त्र आणि अंतराळशास्त्र देखील त्यात आहे.
यासह भारताने तीन सामन्यांची मालिका २१ अशी जिंकली भारताने यासोबतच तीन सामन्यांची टी२० मालिका २१ ने खिशात घातली
५ ऑगस्टच्या समारंभाचा सामुहिक उत्सव टाळावा 5 ऑगस्टचा समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरा करणे टाळावे
गृहस्थ जीवनात आनंद नांदेल गृहस्थ जीवन आनंददायी असेल.
परंतु, पुनर्विचार याचिका दाखल झाल्यानंतर काही अटींसहीत न्यायालयानं यात्रेची परवानगी दिली होती मात्र, पुनर्विलोकन याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने काही अटींसह यात्रेला परवानगी दिली
त्यांनी उडी मारली की ते अपघाताने कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यांनी उडी मारली की अपघाताने पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
सधया राज्यात उग्र निदर्शने सुरू आहेत सध्या राज्यात उग्र निदर्शने सुरू होती.
कोकणी जनतेच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेनं राजकीय यश मिळवलं खासदार किर्तीकर म्हणाले, आगामी निवडणुका स्वबळावरच लढविण्याच्या दिशेने शिवसेनेची तयार सुरु आहे
यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, यामुळे.
कँटोन्मेंट प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी कँटोन्मेंट प्रशासनाने त्वरीत हस्तक्षेप करावा.
या संघांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे
केंद्र सरकारकडून या कामासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पालिकेच्या वतीने सांगितले जात होते यासाठी सरकारकडून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जात आहेत
मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतले आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे
त्यावेळी अन्य कंपन्यांप्रमाणे आम्ही बाजारात लस आणण्याची घाई करणार नाही आम्ही लस बाजारात निश्चित आणणार आहोत परंतु, त्याची आम्हाला घाई नाही
त्या वेळी राजकीय आंदोलने होऊनही महावितरणने त्याला दाद दिली नव्हती मात्र, तेथील लोकांसाठी त्यानं काहीही केलं नाही
नवी दिल्ली टेलिकॉम उद्योगक्षेत्रात कमी पैशात जास्त फायदे असलेले प्लान देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे मुंबईः इंटरनेट उद्योगात कमी दरात उत्तम सेवा देण्याची स्पर्धा चालू झाली आहे.
त्यामुळे निखिल यांच्या आत्महत्येने भाजपला फटका बसला आहेच त्यामुळे निखिल यांच्या आत्महत्येने भाजपला फटका बसला आहे
शिवसेना नेते व आमदारांनी सोनिया गांधी यांच्या नावानं शपथ घेतल्यानं प्रचंड टीकाही झाली होती सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेतल्याने शिवसेना नेते आणि आमदारांवर टीका झाली
तेथे या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे तिथे या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे
या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ
यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पूजा आणि तिची मैत्रीण करिष्माच्या मृतदेहासंदर्भातील कोणताही वैद्यकीय अहवाल आम्हांला देण्यात आलेला नाही, असे तिने म्हटले आहे पूजा आणि तिची मैत्रीण करिष्माच्या मृतदेहासंदर्भातील कोणताही वैद्यकीय अहवाल आम्हाला देण्यात आलेला नाही, असे तिने म्हटले आहे
काही मोजक्या रागांवर रियाझ मारून मैफल कब्जात घेण्याचा काही कलाकारांचा खाक्या असतो, जसराजांचं तसं नव्हतं काही रागांवर रियाझ करून मैफिलीचा ताबा घेण्याचा काही कलाकारांचा पॅटर्न आहे, जसराज तसा नव्हता
शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला टीम मटाशेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला
दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य होते पूर्वी हे प्रमाण नगण्य होते
दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने दिला दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला
५२५५० रुपयांचा स्तर गाठला होता 52550 रुपयांची पातळी गाठली होती
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे लवकरच उत्सवांचे दिवस सुरू होत आहे
राममंदिराच्या लढ्याने देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला व त्याच सुराचा धागा पकडत भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले हे मान्य केले पाहिजे राममंदिराच्या संघर्षातून देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला आणि त्याच सुराचा धागा पकडून भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले, हे मान्य केले पाहिजे
साकेत गोखलेंनी ट्विटरवर खुलं पत्र लिहलं आहे ट्विटरवर चार पानी पत्र पोस्ट करून त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या
विशेष महासभा बोलावली आहे विशेष महासभा होणार आहे
दैनिक सामनातील अग्रलेखातून शिवसेनेने ही सल बोलून दाखवली आहे शिवसेनेने दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे